diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0411.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0411.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0411.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,421 @@ +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%A1/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A0%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9C.aspx", "date_download": "2021-07-30T10:13:40Z", "digest": "sha1:UFHHZHEEMHYK2DARCPFNDTMN35GFWI4C", "length": 12628, "nlines": 201, "source_domain": "nmu.ac.in", "title": "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव > विद्यार्थ्यांसाठी > विविध अर्ज डाउनलोड > महाविद्यालयांसाठी नमुना अर्ज", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\nविद्यापीठाचे ध्येय : \"समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे.\"\nशिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी\n- महाविद्यालयांसाठी नमुना अर्ज\n- विद्यापीठ कार्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउ��लोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T11:48:13Z", "digest": "sha1:2LYAS6LMQZLDD7D66XVDBGVKZ6HYVXTK", "length": 5821, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भाजप-जेडीयूची जोरदार मुसंडी; तेजस्वी पराभवाच्या छायेत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभाजप-जेडीयूची जोरदार मुसंडी; तेजस्वी पराभवाच्या छायेत\nभाजप-जेडीयूची जोरदार मुसंडी; तेजस्वी पराभवाच्या छायेत\nपटना : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी सुरु आहे. एक्झिट पोलमध्ये राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडी-कॉंग्रेस प्रणीत आघाडी पुढे होती. मात्र आता एनडीए (भाजप-जेडीयू)ने आघाडी घेतली आहे. एनडीएला १३१ जागांवर आघाडी आहे. एनडीए जवळपास बहुमाताजवळ पोहोचली आहे. दुसरीकडे तेजस्वी आघाडीला ९५ जागांवर आघाडी आहे.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nभाजप ७१, आरजेडी ६०, जेडीयू ५४, कॉंग्रेस २० जागांवर आघाडीवर आहे.\nमतमोजणीला सुरुवात झाल्यापासून सुरुवातीला दोन तास महागठबंधनला आघाडी होती. एनडीए खूप पिछाडीवर होती. मात्र आता चित्र फिरले आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची चिन्हे दिसत आहेत.\nबिहार निवडणूक निकाल: एक्झिट पोल फेल ठरण्याची चिन्हे; एनडीए बहुमताजवळ\nदिवाळीच्या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्ध�� ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T11:38:34Z", "digest": "sha1:V2DZD5QGKGBYWGKETG4SIQ4MO55D5HBA", "length": 6456, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मोदी आणि उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत सारखीच: संजय राऊत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमोदी आणि उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत सारखीच: संजय राऊत\nमोदी आणि उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत सारखीच: संजय राऊत\nमुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या काळात घरातच राहून काम करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत सारखीच आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोदी देखील घरूनच काम करत आहेत, राज्याचे गृहमंत्री देखील घरूनच काम पाहत आहेत असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. आज गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेवर अॅम्बुलंस सेवा मिळाली नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यावर देखील संजय राऊत यांनी भाष्य केले. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूची चौकशी केली जाईल, तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.\nभुसावळातील दोघा तरुण भाविकांचा तापी पात्रात बुडाल्याने मृत्यू\nकोरोना चाचणीत भारतच ‘सबसे आगे’\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/chain-fast-and-dam-agitation-in-front-of-gore-sena-district-collectors-office-in-support-of-farmers-agitation/", "date_download": "2021-07-30T10:52:43Z", "digest": "sha1:47BIRETHWG7SCNCB2YYDWHH33BEZJLHR", "length": 8320, "nlines": 91, "source_domain": "hirkani.in", "title": "शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन\nजालना ( प्रतिनिधी) : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गोर सेनेच्या वतीने २० जानेवारी पासून ते २५ जनेवारी पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले.\nआज उपोषणाचा आजचा सहावा दिवस होता. आळीपाळीने सर्व तालुके या साखळी उपोषणात सहभागी झाले असल्याचे\nजिल्हाध्यक्ष सुभाष राठोड यांनी सांगितले.\nकेंद्र शासनाने प्रस्तावित केलेल्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील साठ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ऐंशी शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी गोर सेनेच्या वतीने संपूर्ण देशभरात दि. २० ते २५ जानेवारी या कालावधीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात आले आहे. बुधवारी ( ता. २०) व गुरूवारी ता.२१ घनसावंगी तालुक्यातील व शुक्रवार रोजी मंठा तालुक्यातील, व शनिवार परतूर तालुक्यातील, रविवार जालना तालुक्यांतील, व आज सोमवार रोजी आंबल तालुक्यातील कार्यकर्ते व जिल्हा कार्यकारिणी या उपोषणात सहभागी झाल��� होते…\nयावेळी बोलतांना जिल्हा संघटक सुधाकर जाधव यांनी सांगीतले की सरकारने तीनही शेतकरी विरोधी कायदे विनाअट तात्काळ रद्द करावे, सर्व पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर करावा, बियाणे व खतांवरील अनुदान वाढविण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, कामगार विरोधी परित केलेले तीनही अधिनियम तात्काळ रद्द करावे. उपोषणकर्त्यांच्या या मागण्या असून मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात गोर सेनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष सुभाष राठोड, जिल्हा संपर्क प्रमुख ॲड. रवि राठोड, जिल्हा संघटक सुधाकर जाधव व तालुका अध्यक्ष श्याम आडे व संदिप जाधव, तालुका सचिव घनश्याम आडे, बाबू काका, आबासाहेब राठोड, सरदार जाधव, ज्ञानेश्वर जाधव, ज्ञानेश्वर राठोड, तालुका सचिव अमोल चव्हाण, कैलाश आडे,अरुण चव्हाण, अविनाश चव्हान आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते….\nमागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण\nकोरोनापासुन स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी व इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने लस टोचुन घ्यावी – पालकमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/17-year-boy-stabbed-mother-118-times-and-called-police-to-bring-a-body-bag-england-humpshire-crime-mom-murder-rm-505420.html", "date_download": "2021-07-30T10:07:15Z", "digest": "sha1:GMFSYTRZXU4VI3F5HLHYI2GK2YFMMCTC", "length": 7801, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "क्रूरतेचा कळस! 17 वर्षाच्या मुलानं आईवर 118 वेळा केले सपासप वार; पोलिसांना फोन लावून सांगितलं बॉडी बॅग आणा!– News18 Lokmat", "raw_content": "\n 17 वर्षाच्या मुलानं आईवर 118 वेळा केले सपासप वार; पोलिसांना फोन लावून सांगितलं बॉडी बॅग आणा\n'मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिच्यावर हल्ला केला', असा स्वतःच निर्लज्जपणे पोलिसांना फोन केला.\n'मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिच्यावर हल्ला केला', असा स्वतःच निर्लज्जपणे पोलिसांना फोन केला.\nहँपशायर (ब्रिटन), 15 डिसेंबर: आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 17 वर्षाच्या मुलानं आपल्या जन्मदात्या आईवर तब्बल 118 वेळा चाकूनं वार केले आहेत. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आईवर निर्दयी हल्ला करणाऱ्या ���ुलानं स्वतःच पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली आणि सोबत बॉडी बॅगही घेऊन येण्यास सांगितलं. इंग्लडमधील हँपशायर याठिकाणी ही विकृत घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी की, 17 वर्षाच्या या निर्दयी मुलाचं नाव रोवन असून त्यानं आपली आई जोआना थॉम्पसनची हत्या केली आहे. जोआना जेव्हा सकाळी फिरायला जाऊन घरी परत आली, तेव्हा या मुलानं तिच्यावर अचानक हल्ला केला. सुरुवातीला तिचा गळा दाबला आणि त्यानंतर त्यानं आपल्या आईवर चाकूने तब्बल 118 वार केले. काही कळायच्या आत अचानक झालेल्या या हल्ल्यात जोआनानं जागीच जीव सोडला. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रोवनचाही तीन महिन्यानंतर मृत्यू झाला. सदर घटना जुलै महिन्यात घडली असून या आठवड्यात यावर सुनावणी झाली. या सुनावणीत संबंधित हल्ल्याची सर्व माहिती समोर आली आहे. सुनावणीच्या वेळी हेही माहित झालं की, रोवन आपल्या वडिलांसोबत एका वेगळ्या ठिकाणी राहत होता. तो अधून मधून आईला भेटायला येत असायचा. यावेळीही तो आपल्या आईला भेटायला आला होता. रोवनने आपल्या आईची हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन करून याची माहिती दिली होती. जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा रोवन शांतपणे बसला होता. त्यावेळी त्यानं पोलिसांना सांगितलं की, 'मी आत्ताच माझ्या आईची हत्या केली आहे. मी तिचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिच्यावर हल्ला केला.' रोवनला अटक करणाऱ्या पोलिसानं सांगितलं की, रोवनचं आपल्या मांजरीवर विशेष प्रेम होतं. तसंच त्याला काही प्रमाणात मानसिक आजार होते. त्याला यापूर्वी मेंटल हेल्थ हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलं होतं. तसेच या दुर्देवी हत्येच्या आदल्या दिवशी त्याची आईसोबच भांडणही झालं होतं. त्यामुळेचं त्यानं रागाच्या भरात आपल्या आईची हत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे.\n 17 वर्षाच्या मुलानं आईवर 118 वेळा केले सपासप वार; पोलिसांना फोन लावून सांगितलं बॉडी बॅग आणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/bullet/", "date_download": "2021-07-30T10:46:30Z", "digest": "sha1:VEINLP6IQL63NQSQ54DIP7CJAUHUSW7B", "length": 11954, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलंदर: बु-लेट – Dainik Prabhat", "raw_content": "\nरविवारी प्राध्यापक विसरभोळ्यांकडे गेलो तर जरा भिजलोच. पाऊस पडतच होता. प्राध्यापक चहा घेत होते त्यातलाच त्यांनी अर्धा मला दिला. आपल्या येथे सर्व पायात हळूहळू उथळ होत चालले आहे. त्यावर मी समजलो नाही असे म्हणताच ते म्हणाले. आता बघा मोठमोठ्या शिक्षणसंस्था निर्माण करताहेत; पण त्याचवेळी प्राथमिक शिक्षणाचे काय झाले आहे अन्नधान्याचे भाव वाढत चालले आहेत त्याच वेळी सरकारी गोदामात किती तरी टन अन्न सडत जाते त्याचे काय अन्नधान्याचे भाव वाढत चालले आहेत त्याच वेळी सरकारी गोदामात किती तरी टन अन्न सडत जाते त्याचे काय असे एक एक बोलत असताना गाडी पायाभूत सुविधांवर आली. देश विकसित करावयाचा असेल तर पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेत. यात वीज, पाणी, दळणवळणाची साधने, आरोग्य सोयी महत्त्वाच्या आहेत. आपण पुढे पाठ होत असतानाच मागे सपाट होत चाललेलो आहोत.\nआता गेले चार-पाच दिवस सलग मुंबापुरी जलमय होत आहे. याचे कुणालाच काही पडलेले नाही. रस्त्याला पडणारे खड्डे व उघडी राहणारी मॅनहोल यामुळे किती अपघात होत असतात. दरडी पडत असल्याने मुंबई-पुणे जुना व एक्‍स्प्रेस हायवेही नेहमी बंद पडत असतो. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड येथे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी नियमित शिरताना आता दिसत आहे. मुंबईतील जुनी सांडपाणी व पाणी निस्सारणाची व्यवस्था तशीच आहे. सर्वत्र मोठमोठे टॉवर होत असताना पावसाचे अचानक पडणारे पाणी वाहून कसे जाणार याचा कोणी विचार करताना दिसत नाही. नव्या विमानतळाचा भराव होत असताना नवी मुंबईतील पावसाचे पाणी जाणार कसे याचा कोणी विचार करतोय का कोकणासाठी सहा पदरी रस्ता करणार आहेत. पण कित्येक ठिकाणी रस्ता बंद पडलेला दिसत आहे. प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे याचा विचार कुणी करतोय का\nमहालक्ष्मी एक्‍स्प्रेस शुक्रवारी रात्री मुंबईहून निघाली, बदलापूर-वांगणीदरम्यान बंद झाली. त्यातील प्रवाशांना रेल्वेकडून मदत मिळण्यास पंधरा-सोळा तासांचा अवधी लागला. एवढा गलथान कारभार आपल्याकडेच असू शकतो तसेच याची जबाबदारी कोणाची याचा कोणी विचार करताना दिसत नाही. सरकारी अधिकारी फोनवर बेपर्वाईने उत्तरे देत होते. हाच विकास मानावयाचा का लोकल व शहरातील रोजचे दळणवळण जर आपण नीट सुधारू शकत नसू तर काय फायदा लोकल व शहरातील रोजचे दळणवळण जर आपण नीट सुधारू शकत नसू तर काय फायदा घरातून बाहेर पडणारी व्यक्‍ती ऑफिस सुटल्यावर जर ट्रेन पकडत असेल तर त्याच्या मनात शंका नसली पाहिजे की, मी बरोबर सुखरूप पोहोचेन की नाही एवढी चोख व्यवस्था असावयास हवी. नैसर्गिक आपत्ती जर��� सांगून येत नसेल तरी अशी आपत्ती आली असता तातडीने मदत नक्‍की मिळेल अशी खात्री असावयास हवी. सरकारला स्वतःच्या व्यवस्थेवर विश्‍वास नसल्याने, आवश्‍यकता नसेल तर कृपया बाहेर पडू नका असा सरकारच सल्ला देत आहे.\nएवढे गोंधळ होत असताना आपण बुलेट ट्रेनच्या वार्ता करत आहोत. बुलेट ट्रेन थेट आकाशातून जाणार आहे की काय त्या बुलेट ट्रेनपर्यंत तरी नीट पोचता यावे याचा तरी विचार करणार आहोत का त्या बुलेट ट्रेनपर्यंत तरी नीट पोचता यावे याचा तरी विचार करणार आहोत का महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील सर्वांना शेवटी सरकारी संस्था व यंत्रणा तसेच लष्कराकडून मदत मिळाली पण कधी महालक्ष्मी एक्‍स्प्रेसमधील सर्वांना शेवटी सरकारी संस्था व यंत्रणा तसेच लष्कराकडून मदत मिळाली पण कधी पंधरा सोळा तासांनंतर. सरकारने यावर नक्‍कीच विचार करण्याची गरज आहे. नेहमीची रेल्वे व लोकल प्रथम सुरळीत, वेळेवर व सुरक्षित राहावी त्यात दिरंगाई नसावी. म्हणतात ना “भीक नको पण कुत्रं आवर’ तसेच “बुलेट नको पण लेट आवर’ असेच म्हणणे योग्य ठरेल.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकॉंग्रेस आमदार भालके, म्हेत्रे यांची मुलाखतीला दांडी\nथरूर यांच्या वक्तव्यावरून कॉंग्रेसमध्ये नाराजी\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nअग्रलेख : राज्यपालांचे राजकारण\nविदेशरंग : तालिबान राजवट\nनोंद : “विक्रांत’ लवकरच…\nज्ञानदीप लावू जगी : विटे जो कां सकळ विषयां\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.njreborn.com/mr/other-material/", "date_download": "2021-07-30T10:22:17Z", "digest": "sha1:ML34DPKFMMWSFHGEWVN4NDZYDWYNOE3X", "length": 17054, "nlines": 199, "source_domain": "www.njreborn.com", "title": "इतर साहित्य फॅक्टरी - चीन इतर साहित्य उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nतांत्रिक आणि विक्रीनंतरची सेवा\nप्रोपेलीन ग्लायकोल डायसेटेट (पीजीडीए)\nरासायनिक नाव: 1,2-प्रोफेलीनग्लायकोल डायसेटेट सीएएस नाही .:623-84-7 आण्विक फॉर्म्युला : सी 7 एच 12 ओ 4 आण्विक वजन : 160 विशिष्टता स्वरूप: स्पष्ट रंगहीन द्रव आण्विक वजन: 160 शुद्धता%: ≥99 उकळत्या बिंदू (101.3 केपीए 190: 190 ℃ Water 3 पाण्याचे प्रमाण%: ≤0.1 फ्लॅश पॉईंट (ओपन कप): ℃ ℃ एसिड व्हॅल्यू एमजीकेओएच / जी: ≤0.1 अपवर्तक अनुक्रमणिका (20 ℃): 1.4151 सापेक्ष घनता (20 ℃ / 20 ℃: 1.0561 रंग (एपीएचए): ≤ 20 Waterप्लिकेशन वॉटरबोर्न रीन उत्पादन, वॉटरबोर्न क्युरिंग एजंट्स प्रोडक्शन, वॉटरबोर्न थिनर्स (हायड्रोफोबिक ...\nइथिलीन ग्लायकोल तृतीयक बुटाइल इथर (ईटीबी)\nउत्पादनाचे नाव: इथिलीन ग्लायकोल तृतीयक ब्यूटिल इथर (ईटीबी) सीएएस क्रमांक: 7580-85-0 आण्विक सूत्र: सी 6 एच 14 ओ 2 आण्विक वजन: 118.18 भौतिक आणि रासायनिक गुणधर्म इथिलीन ग्लायकोल तृतीयक बुटिल इथर (ईटीबी): एक सेंद्रीय रासायनिक साहित्य, रंगहीन आणि पारदर्शक ज्वलनशील मिंट चव असलेले पातळ पदार्थ. बहुतेक सेंद्रिय सॉल्व्हेंट्समध्ये विद्रव्य, अमीनो, नायट्रो, अल्कीड, ryक्रेलिक आणि इतर रेजिन विरघळू शकतात. तपमानावर (25 डिग्री सेल्सियस) पाणी, कमी विषारीपणा, कमी चिडचिडपणासह चुकीचे असू शकते. त्याच्या कारणांमुळे ...\nब्लॉक केलेले आइसोसायनेट क्रॉसलिंकर केएल -120\nरासायनिक नाव: ब्लॉक केलेले आयसोसायनेट क्रॉसलिंकर तांत्रिक अनुक्रमणिका: देखावा फिकट गुलाबी पिवळा चिकट द्रव घन सामग्री 60% -65% प्रभावी एनसीओ सामग्री 11.5% प्रभावी एनसीओ समतुल्य 25 ℃ घनता 1.02-1.06 केजी / एल येथे 25 डिग्री अल्सियल तापमान 110-120 ℃ सामान्य सेंद्रिय सॉल्व्हेंट्समध्ये विकृती विरघळली जाऊ शकते, परंतु जलयुक्त कोटिंग्जमध्ये देखील ते पसरलेले आहे. प्रस्तावित उपयोगः उष्णता उपचारानंतर, पेंट फिल्मच्या वेगात ऑयूमध्ये जोडून ती सुधारली जाऊ शकते ...\nहायपर-मेथिलेटेड अमीनो रेझिन डीबी 303\nउत्पादनाचे वर्णनः पॉलिमरिक मटेरियलच्या विस्तृत रेंजसाठी ऑर्गेनो विद्रव्य आणि पाण्याची क्षमता असणारे हे बहुमुखी क्रॉसलिंकिंग एजंट आहे. पॉलिमरिक सामग्रीमध्ये हायड्रॉक्सिल, कार्बॉक्सिल किंवा अ‍ॅमाइड गट असले पाहिजेत आणि त्यात अल्कीड्स, पॉलिस्टर, ryक्रेलिक, इपोक्सी, युरेथेन आणि सेल्युलोसिक्सचा समावेश असेल. उत्पादनाचे वैशिष्ट्य: उत्कृष्ट कठोरता-चित्रपटाची लवचिकता वेगवान अनुप्रेरक उपचार प्रतिसाद आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर नसलेला वाइड सुसंगतता आणि विद्रव्यता उत्कृष्ट स्थिरता तपशील : सॉलिड ≥ 8 8%% व् ...\nउत्पादनांचा प्रकार: ionनिनिक सर्फॅक्टंट सोडियम डायसॉक्सिल सल्फोनेट विशिष्टता स्वरूप: रंगहीन ते हलके पिवळे पारदर्शक द्रव पीएच: 5.0-7.0 (1% पाण्याचे द्रावण) पेमेंटेशन (एस.25.). ≤ 20 (0.1% पाण्याचे सोल्यूशन) सक्रिय सामग्री: %२% -% 73% घन सामग्री (%):-74-76%% सीएमसी (%): ०.० wet -२.१3 अनुप्रयोग: ओटी 75 एक शक्तिशाली, ओला विरघळवणारा, ionनिओनिक ओला एजंट आहे आणि एम्‍सल्फाईंग plusक्शन तसेच इंटरफेसियल टेन्शन कमी करण्याची क्षमता. ओले एजंट म्हणून, हे आपण असू शकता ...\nउत्पादनाचे नाव सीएएस नाही. Crossप्लिकेशन क्रॉसलिंकिंग एजंट हायपर-मेथिलेटेड एमिनो रेझिन डीबी 303 - ऑटोमोटिव्ह समाप्त ; कंटेनर कोटिंग्ज ; सामान्य धातू समाप्त ; उच्च सॉलिड्स समाप्त ; पाण्याद्वारे समाप्त ; कॉइल लेप. पेंटॅरिथ्रिटॉल-ट्राइस- (ß-एन-अझिरीडिनिल) प्रोपियनेट 57116-45-7 रोगणांची चव वेगवेगळ्या थरांमध्ये वाढवणे, पाण्याचे स्क्रबिंग प्रतिकार, रासायनिक गंज, उच्च तापमान प्रतिरोध आणि पेंट पृष्ठभागावर घर्षण प्रतिकार सुधारित करा Iso .. .\nप्रोपीलीन ग्लायकोल फेनिल इथर (पीपीएच)\nसाहित्य: 3-फेनोक्सी -1-प्रोपेनॉल आण्विक सूत्र: सी 9 एच 12 ओ 2 आण्विक वजन: 152.19 सीएएस नाही .: 770-35-4 तांत्रिक निर्देशांक: चाचणी आयटम औद्योगिक ग्रेड स्वरूप हलके पिवळे द्रव परख% ≥90.0 पीएच 5.0-7.0 एपीएचए ≤100 वापरा: पीपीएच एक रंगीत पारदर्शक द्रव आहे जो एक आनंददायक सुगंधित गंध आहे. पेंट व्ही-सी प्रभाव कमी करण्यासाठी हे विना-विषारी आणि पर्यावरणास अनुकूल वैशिष्ट्ये उल्लेखनीय आहेत. चमकदार आणि अर्ध-जीएल मध्ये कार्यक्षम Coalescent विविध पाणी तयार करणारे तेल आणि पांगापांग कोटिंग्ज म्हणून ...\nरासायनिक नाव: पेंटायरीथ्रिटॉल-ट्रीस- (ß-एन-अझिरिडीनिल) प्रोपिओनेट आण्विक सूत्र: C20H33N3O7 आण्विक वजन: 427.49 सीएएस क्रमांक: 57116-45-7 तांत्रिक निर्देशांक: पिवळसर पारदर्शक द्रव ते रंगहीन पाणी विद्रव्यता 1 वर पाण्याने पूर्णपणे चुकीचे आहे: स्तरीकरण विना 1 पीएच (1: 1) (25 ℃) 8 ~ 11 व्हिस्कोसिटी (25 ℃) 1500 ~ 2000 एमपीए · एस सॉलिड सामग्री ≥99.0% विनामूल्य अमाईन -0.01% क्रॉसलिंकिंग वेळ 4 ~ 6 एच स्क्रब प्रतिरोध ...\nइथिलीन ग्लायकोल डायसेट��ट (ईजीडीए\nसाहित्य: इथिलीन ग्लायकोल डायसेटेट आण्विक सूत्र: सी 6 एच 10 ओ 4 आण्विक वजन: 146.14 सीएएस नाही .: 111-55-7 तांत्रिक निर्देशांक: स्वरूप: रंगहीन पारदर्शक द्रव सामग्री: ≥ 98% आर्द्रता: ≤ 0.2% रंग (हेझन): ≤ 15 विषाक्तता: जवळजवळ विषारी, रॅटस नॉर्वेजिकस तोंडी एलडी 50 = 12 ग्रॅम / किलोग्राम वजन. वापरा: रंगविण्यासाठी एक दिवाळखोर नसलेला म्हणून, चिकट आणि पेंट स्ट्रिपर्स उत्पादन. लेव्हलींग सुधारणे, कोरडे समायोजित करणे या वैशिष्ट्यांसह सायक्लोहेक्सॅनोने, सीएसी, आयसोफोरोन, पीएमए, बीसीएस, डीबीई इत्यादी अंशतः किंवा पूर्णपणे पुनर्स्थित करणे ...\nपत्ता: कक्ष 1409, 20 झिंगहू रोड, पुकोऊ जिल्हा, नानजिंग सिटी, जिआंग्सु प्रांत, चीन 210032\nआपण आमच्याशी येथे संपर्क साधू शकता\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-world/tie-foods/social-justice-minister-dhananjay-munde-to-be-admitted-to/cid3905302.htm", "date_download": "2021-07-30T10:40:48Z", "digest": "sha1:3S44L5MJIUPPYTLWR6CBFBSXBB3G3OWM", "length": 4007, "nlines": 48, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार;प्रकृती स्थिर-आरोग्यमंत्री राजेश टोपे*", "raw_content": "\n*सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार;प्रकृती स्थिर-आरोग्यमंत्री राजेश टोपे*\nमुंबई दि,12 जून टीम सीएम न्यूज\nसामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे कोरोना लागण झाली असली तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत. श्वास घेताना थोडा त्रास जाणवत आहे. पण सर्व नियंत्रणात असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.\nधनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आणि राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या दोन्ही ठिकाणी पूर्ण काळजी घेण्यात आली होती. त्यामुळे संसर्गाची भीती नाही. पूर्वी चिकटून खुर्च्या असायच्या, आता एक आड एक खुर्च्या असतात. कोरोनासोबत जगताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाते. बैठकीत सर्वांनी मास्क लावले होते. त्यामुळे काळजीचे काही कारण नाही, हे हाय रिस्क काँटॅक्ट नाहीत. स्वीय सहाय्यक, वाहन चालक असे जे २४ तास सतत सोबत असतात, ते हाय रिस्क काँंटॅक्ट ठरतात. पण कोणा मंत्री क���ंवा अधिकाऱ्यांना शंका वाटली, तर त्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी, असं सांगतानाच लक्षण दिसली तर मंत्री क्वारंटाईन होतील, असंही टोपे यांनी सांगितलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T12:05:26Z", "digest": "sha1:5NHSFOVXBJFQL6JYYRGUI5MXGXBWU7PR", "length": 3990, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:विश्वचषक पात्रता सामने - विकिपीडिया", "raw_content": "\nआय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\nदक्षिण आफ्रिका, २००९ |\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०१९ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.akadstatus.com/2019/11/couple-romantic-status-in-marathi.html", "date_download": "2021-07-30T11:36:45Z", "digest": "sha1:RCZ6XRNXJJYPCQFS63AE3NAKRD5GB7PX", "length": 13362, "nlines": 90, "source_domain": "www.akadstatus.com", "title": "Couple Romantic Status in marathi | Couple Marathi Quotes - Akad Status", "raw_content": "\nपाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.\n अगर आपको हमारे पोस्ट अच्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे\nतुला राग आला कीतू दिसतेस छानपण एक टक पाहत राहिले की,खाली झुकवतेस मानतुझ्या माझ्या जीवनातएक दिवस एक टक पाहत राहिले की,खाली झुकवतेस मानतुझ्या माझ्या जीवनातएक दिवस असा येणार आहेतुझी आई माझी सासू वमाझी आई तुझी सासू होणार आहे.\nतू आणि तुझा तो श्वास अगदी माझ्या जगण्याचा आधार बनला होता ज्या क्षणी तुझ्या इवल्याश्या हृदयाला मी माझ्या काळजात आसरा दिला होता…\nतु ईतक्या प्रेमाने बघाव की नजरेनेही आपोआपच लाजाव तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातल वाजाव…\nमाझ्या #हृदयात ती घर करुन निघुन गेली. . . करुन निघुन गेली. . . #��्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .\nमाझ्या #हृदयात ती घर करुन निघुन गेली. . . करुन निघुन गेली. . . #स्वत:ही नाहि राहत आणि #दुस-यांना पण राहु देत नाही. . .\nती बोलते कि माझी #तारीफ कशी करशील मी थोडस शांतपणे थांबून एकच उत्तर दिल i love you #नकटी\nतू नेहमी बोलाचस कि I m always with u...मग आज का मला असं एकटा सोडून चला आहेस Lifetime साठी....\n#नकटी प्रेमात जरा #रागावल्याशिवाय प्रेमाला #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर #गेल्याशिवाय त्या भेटीचे #महत्व तुला कळणार नाही\nना मला मराठीत सांगितलेल समजतं... ना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतंना єηgĻιѕн मध्ये❤️सांगितलेल समजतं मला फक्त आणि फक्त प्रेमाने सांगितलेलच समजतं \nप्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगूशब्द पडतील अपुरे, काय मी शब्दांशी खेळू,प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू,प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.\n||आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा ||\n*नवरा म्हणजे समुद्राचा* *भरभक्कम काठ* *संसारात उभा राहतो**पाय रोवून ताठ ll*\n*कितीही येवो प्रपंच्यात**दुःखाच्या लाटा**तो मात्र शोधीत राहतो**सुखाच्या वाटा ll*\n*सर्वांच्या कल्याणा करता**पोटतिडकीने बोलत राहतो**न पेलणारं ओझं सुद्धा* *डोक्यावर घेऊन चालत राहतो ll*\n*कधी कधी बायकोलाही**त्याचं दुःख कळत नसतं**आतल्या आत त्याचं मन* *मशाली सारखं जळत असतं ll*\n*नवरा आपल्या दुःखाचं* *कधीच प्रदर्शन मांडत नाही* *खूप काही बोलावसं वाटतं**पण कुणाला सांगत नाही ll*\n*बायकोचं मन हळवं आहे**याची नवऱ्याला जाणीव असते* *दुःख समजून न घेण्याची* *अनेक बायकात उणीव असते ll*\n*सारं काही कळत असून**नवऱ्याला अपमान गिळावे लागतात* *वेदनांना काळजात दाबून**पुन्हा कष्ट उपसावे लागतात ll*\n*सगळ्यांच्या आवडी जपता जपता* *मन मारीत जगत असतो* *बायको , पोरं खूष होताच**तो सुखी होत असतो ll*\n*इकडे आड तिकडे विहीर* *तशीच बायको आणि आई* *वाट्टेल तसा त्रास देतात* *कुणालाच माया येत नाही ll*\n*त्याने थोडी हौसमौज केली तर**धुसफूस धुसफूस करू नका**नवऱ्या विरुद्ध विनाकारण**दारू गोळा भरू नका ll*\n*दोस्ता जवळ आपलं मन**त्यालाही मोकळं करावं वाटतं**हातात हात घेऊन कधी**जोर जोरात रडावं वाटतं ll*\n*समजू नका नवरा म्हणजे**नर्मदेचा गोटा आहे**पुरुषाला काळीज नसतं**हा सिद्धांत खोटा आहे ll*\n*मी म्हणून टिकले इथं**दुसरी पळून गेली असती**बायकोनं विनाकारण**नवऱ्याला धमकी दिलेली असती ll*\n*घरात तुमचं लक्षच नाही**हा एक उगीच आरोप असतो**बाहेर डरकाळ्या फोडणारा**घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll*\n*सारख्या सारख्या किरकिरीनं**त्याचं डोकं बधिर होतं**तडका फडकी बाहेर जाण्यास**खूप खूप अधीर होतं ll*\n*घरी जायचं असं म्हणताच**त्याच्या पोटात गोळा येतो**घरात जाऊन बसल्या बसल्या**तोंडात आपोआप बोळा येतो ll*\n*नवरा म्हणा , वडील म्हणा**कधी कुणाला कळतात का **त्यांच्या साठी कधी तरी* *कुणाची आसवं गळतात का **त्यांच्या साठी कधी तरी* *कुणाची आसवं गळतात का \n*पेला भर पाणी सुद्धा**चटकन कुणी देत नाही* *कितीही पाय दुखले तरी* *मनावर कुणी घेत नाही ll*\n*वेदनांना कुशीत घेऊन* *ओठ शिउन ' तो ' पडून राहतो* *सर्वांच्या सुखासाठी* *एकतारी भजन गातो ll*\n*बायको आणि मुलांनी* *या संताला समजून घ्यावं**फार काही नकोय त्याला* *दोन थेंब सुख द्यावं ll*\n*मग बघा लढण्यासाठी**त्याला किती बळ येतं**नवऱ्याचं मोठेपण हे* *किती जणांच्या लक्षात येतं \nये भी जरूर पड़े--\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस,\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस, ख्वाजा गरीब नवाज़ शायरी इन हिंदी,शायरी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती,गरीब नवाज की शा...\nOm Namah Shivaya (ओम नमः शिवाय) status in hindi :-ॐ नमः शिवाय ( Om Namaḥ Śivāya) सबसे लोकप्रिय हिंदू मंत्रों में से एक है और शैव सम्प्रदा...\nindian army haryanvi status इंडियन आर्मी हरयाणवी स्टेटस\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस,\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस, ख्वाजा गरीब नवाज़ शायरी इन हिंदी,शायरी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती,गरीब नवाज की शा...\nOm Namah Shivaya (ओम नमः शिवाय) status in hindi :-ॐ नमः शिवाय ( Om Namaḥ Śivāya) सबसे लोकप्रिय हिंदू मंत्रों में से एक है और शैव सम्प्रदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/how-to-block-adult-site/", "date_download": "2021-07-30T10:29:30Z", "digest": "sha1:NFIGJJIYJYRK2BZKD5CXTZIFMOVYWLRM", "length": 10549, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अॅडल्ट साईट ब्लॉक कशी करावी? – Dainik Prabhat", "raw_content": "\nअॅडल्ट साईट ब्लॉक कशी करावी\nइंटरनेटच्या मायाजालात सर्व जग खुले झाले आहे. जगातील कानाकोपऱ्यातील गोष्टी घरबसल्या पाहावयास मिळत आहेत. माहिती क्रांतीचा हा सकारात्मक परिणाम असला तरी काही वाईट गोष्टीही त्यासोबत आल्या आहेत. अॅडल्ट म्हणजेच केवळ प्रौढांसाठीचे संकेतस्थळ लहान मुलेही बिनदिक्कत पाहताना दिसून येत आहेत. इंटरनेटचा हा दुरपयोग लहान मुलांच्या मनावर विपरित परिणाम करणारा ठरत आहे. लॅपटॉप, पीसी किंवा मोबाइलमध्ये अशा प्रकारच्या साईट सहजपणे सुरू होऊ शकतात. त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहेत. नको त्या गोष्टी नको त्या वयात मुलांच्या नजरेस आल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो, या भीतीने पालकांना सध्या ग्रासले आहे. म्हणूनच घरातील पीसी किंवा लॅपटॉपमध्ये अॅडल्ट साइट ब्लॉक करू इच्छित असाल किंवा पीसीमध्ये काही प्रायव्हसी सेटिंग करू इच्छित असाल तर या ठिकाणी काही टिप्सच्या मदतीने या साईट बंद करता येतील. या मदतीने आपण मुलांपासून प्रायव्हसी राखू शकतो. विंडो सेव्हन आणि विंडो 8 मध्ये अनेक ब्राऊजर एक्‍स्टेशन दिले आहेत. त्या मदतीने आपण पीसीत अॅडल्ट साईट सहजपणे ब्लॉक करू शकता. पीसीमध्ये अशा प्रकारची साईट ओपन करत असाल तर त्या साईटचा केवळ मुलांवर दुष्परिणाम होत नाही तर त्यात अनेक बग असू शकतात, की जे पीसीमध्ये सेव्ह असलेला महत्त्वाचा डेटा डिलिट करू शकतात. जसे की बॅंकेशी निगडित माहिती किंवा मेलमध्ये असलेला डेटा लिक होऊ शकतो.\nविंडोज 8 मध्ये कृती करताना\nसर्वात अगोदर आपण विंडो एट अॅडमिनिस्ट्रेटर अकाऊंटमध्ये लॉगइन करा.\nत्यानंतर कंट्रोल पॅनेलमध्ये जाऊन नेटवर्क अॅण्ड इंटरनेटचा पर्याय निवडा.\nनेटवर्क अॅण्ड इंटरनेटमध्ये गेल्यानंतर इंटरनेट ऑप्शन्सवर सिलेक्‍ट करा, तेथे आपल्याला इंटरनेट प्रॉपर्टी विंडो दिसेल.\nया विंडोमध्ये कंटेन्ट टॅबचा ऑप्शन निवडा.\nटॅप ऑप्शनमध्ये आपल्याला फॅमिली सेफ्टी ऑप्शन दिसेल. फॅमिली सेफ्टीवर क्‍लिक करा.\nअकाऊंट निवडल्यानंतर फॅमिली सेफ्टी ऑप्शन ऑन करा आणि नंतर वेब फिल्टरिंग ऑप्शनची निवड करा.\nवेब फिल्टरिंगच्या पर्यायात गेल्यानंतर कॅन ओन्ली यूज द वेबसाईट आय अलाऊ ऑप्शनची निवड करा.\nयानंतर आपण रिस्ट्रिक्‍शन लेव्हलला सेट करा. यानुसार सेट केल्यानंतर बहुतांश अॅडल्ट साईट ब्लॉक होईल. अर्थात आपण जर काही निवडक साईट ब्लॉक करु इच्छित असाल तर त्याचा यूआरएल मॅन्यूअली टाकून त्याला ब्लॉक करू शकता.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n भारतीय सैन्याकडून पाऊलखुणांचे फोटो प्रसिद्ध\nसर्वोच्च न्यायालयाची प्रतिष्ठा पणाला (भाग-२)\nतंत्रज्ञान | अवकाशातून इंटरनेट\nINTERNET DOWN : इंटरनेट ठप्प होण्याचं का���ण वाचा\nक्यूआर कोडचं क्रेडिट कार्ड भारतात लाँच\n६ हजार रेल्वे स्थानकांवर वाय-फाय इंटरनेट\nराक्षसी वेगाने वाढतोय भारतात इंटरनेटचा वापर\nशेतकरी आंदोलन हिंसा : गृहमंत्रालयाचे फर्मान निघाले; दिले ‘हे’ आदेश\n‘दुय्यम निबंधक’ची इंटरनेट सेवा ठप्प\nनेटकऱ्यांची मने जिंकणारी ‘ही’ चिमुकली आहे तरी कोण\n74 कोटी लोक वापरतात इंटरनेट\nइंटरनेट @ 25; आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nतंत्रज्ञान | अवकाशातून इंटरनेट\nINTERNET DOWN : इंटरनेट ठप्प होण्याचं कारण वाचा\nक्यूआर कोडचं क्रेडिट कार्ड भारतात लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/if-the-traders-do-not-pay-the-farmers-within-seven-days-direct-jail-and-fine-of-five-lakhs-151933/", "date_download": "2021-07-30T10:52:29Z", "digest": "sha1:EJNDKS3BNXDPFXL2MFJILGBSAEA6UJTN", "length": 21317, "nlines": 214, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी | व्यापाऱ्यांनी सात दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर.... डायरेक्ट जेल आणि पाच लाखांचा दंड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड ���ेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीव्यापाऱ्यांनी सात दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत तर…. डायरेक्ट जेल आणि पाच लाखांचा दंड\nशेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील वाद सोडविण्यासाठी नजीकच्या अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची छळवणूक केली तर गुन्हा सिध्द झाल्यास त्यांना तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतका दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.\nमुंबई : केंद्र शासनाच्या ३ कृषी कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्याने सुधारणा केली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या बाजुने निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडी सरकारने व्यक्त केला आहे.\n“शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा अधिनियम, २०२०, “शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासीत किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम, २०२०” नुसार “अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम, २०२०” हे दोन अधिनियम अनुक्रमे कृषि विभाग व अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधीत आहेत. या तीन केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करून विधेयके मांडण्यात आली आहेत.\n“शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम, २०२० नुसार मोठे भांडवलदार व कॉर्पोरेट रिटेलर्सतर्फे शेतकऱ्यांची फसवणूक व छळ होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन राज्यांतर्गत व आंतरराज्य अनुसूचित शेतमालाचा व्यापार किंवा व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून लायसन घेणे बंधनकारक असेल.\nशेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील वाद सोडविण्यासाठी नजीकच्या अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.\nएखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची छळवणूक केली तर गुन्हा सिध्द झाल्यास त्यांना तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतका दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.\nतसेच शेतकऱ्याच्या छळ याची परिभाषा करुन जेव्हा खरेदी-विक्रीच्या करारानुसार किंवा शेतकऱ्याचा मालाची पोच मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत पैसे दिले गेले नाही तर तो छळा चा गुन्हा म्हणून नोंदविला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्य शासनाला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर कायद्यातील तरतूदींबाबत नियम करण्याचे अधिकार असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे.\n“शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासीत किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम, २०२० नुसार शेतकऱ्याच्या तक्रारीचा निपटारा तात्काळ होण्यासाठी अपिलीय अधिकारी व सक्षम अधिकारी यांची व्याख्या करण्यात आली असून त्यानुसार मूळ केंद्र शासनाच्या कायद्यात असलेल्या उपविभागीय अधिकारी ऐवजी राज्य शासन ठरवेल अशा सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार\nकेंद्र शासनाच्या कायद्यामध्ये किमान आधारभूत किमतीची (MSP) ही तरतूद नाही. MSP ची तरतूद या सुधारणमध्ये करण्यात आलेली आहे. शेतकरी व करार करणारी कंपनी (पुरस्कर्ता) यांच्यात परस्पर संमतीने पीक विक्री किंवा खरेदी यासाठीचा करार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येईल.\nअत्यावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम, २०२० नुसार केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत युध्द, दुष्काळ, असाधारण किंमत वाढ व गंभीर स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती अशा असाधारण परिस्थितीमध्येच कडधान्ये, डाळी, बटाटा, कांदे, खाद्य तेलबिया व खाद्यतेल इत्यादींचे नियमन करु शकणार आहे.\nया वस्तूवर साठा निर्बंध लावण्याबाबत असाधारण किंमतवाढ या एकमेव आधारवरच निर्णय घेण्यात येणार आहे. यात राज्य शासनास कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील उपरोक्त जीवनावश्यक वस्तूंचे नियमन तसेच जीवनावश्यक वस्तूंवर साठा निर्बंध लावण्याचे अधिकार केंद्र शासनासह राज्य शासनासही असतील, अशी सुधारणा राज्य शासनाकडून या विधेयकाद्वारे प्रस्तावित आहे.\n...तर शिवसेनाला मोदींच्या कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळणार..शिवसेनेसोबत भाजपची युती; देवेंद्र फडणवी यांच्यावर मोठी कामगिरी\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी ल��ट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/important-suggestions-for-districts-with-high-positivity-rates-health-minister-rajesh-tope-took-stock-of-the-situation-nrvk-152340/", "date_download": "2021-07-30T10:21:54Z", "digest": "sha1:UBVJ4F4T52QPYKMFC6MX76C2S65W3PNP", "length": 17994, "nlines": 206, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोनाची दुसरी लाट | पॉझेटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाच्या सुचना; आरोग्य मंत्री राजेश टोपेंन�� घेतला परिस्थितीचा आढावा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nकोरोनाची दुसरी लाटपॉझेटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाच्या सुचना; आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी घेतला परिस्थितीचा आढावा\nकोरोना उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, यासाठी ऑडिटर्स ची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.\nमुंबई : मुख्यमंत्र्यासमवेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला त्यावेळी त्यानी चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझेटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, त्याकडे लक���ष वेधले. ऑक्सीजनची तयारी पुर्णत्वाला नेतांना जिल्ह्यांनी त्याच्या तांत्रिक आणि दर्जात्मक गुणवत्तेची काळजी घ्यावी, परमिट टु वर्क चा परवाना मिळवावा, सर्व काम शास्त्रशुद्ध पद्धतीने व्हावे अशा सुचना दिल्या.\nदर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा\nते पुढे म्हणाले की, कोरोना उपचाराच्या दरासंदर्भात आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांसाठी मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. त्याचे पालन होत असल्याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी, यासाठी ऑडिटर्स ची नियुक्ती करावी, कंटेन्मेंट झोन संदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, लसीचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्यावी, ज्यांनी पहिला डोस घेतला आहे ते नागरिक दुसरा डोस घेतील हे पहावे, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी नियमित स्वरूपात आढावा घ्यावा अशा सूचनाही त्यांनी केल्या.\nया बैठका नियमित झाल्यास दाव्यांचे निकाली निघण्याचे प्रमाण वाढून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी सर्व जिल्ह्यांनी फायर, स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिकल करण्याच्या सुचनेचा पुनरूच्चार केला. जिल्ह्यांनी कोरोना बाधितांची माहिती दररोज अद्ययावत (रिअल टाईम डेटा) स्वरूपात अपलोड करावी अशा सूचनाही टोपे यांनी यावेळी दिल्या. पॉझेटिव्हीटीचा दर कमी करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने मुख्यसचिव कुंटे यांनी काही सुचना केल्या तर टास्कफोर्सचे तज्ज्ञ डॉक्टर्स यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आ��-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/patna-abhinav-khanna-student-of-patna-gets-scholarship-of-2-crore-rupees-from-university-of-america-od-508807.html", "date_download": "2021-07-30T09:19:01Z", "digest": "sha1:RH7DSF3YOCBMXQMIGC2PGW2KCI3FKSGL", "length": 7760, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वडिलांची सुरु होती कॅन्सरशी झुंज, 18 वर्षाच्या मुलानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप– News18 Lokmat", "raw_content": "\nवडिलांची सुरु होती कॅन्सरशी झुंज, 18 वर्षाच्या मुलानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप\nअभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातलं वातावरण बदललं अभिनवनं या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.\nअभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातलं वातावरण बदललं अभिनवनं या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही.\nपाटणा, 26 डिसेंबर : घरातली, सभोवतालची परिस्थिती कितीही बिकट असली तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व अडचणींवर मात करता येते. शून्यातून विश्व निर्माण करणारी, संकटाला शरण न जाता यश खेचून आणणारी अनेक उदाहरणं आपण पाहतो. 18 वर्षाच्या एका तरुणानंही एक असंच उदाहरण जगासमोर ठेवले आहे. या तरुणाला अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या विद्यापीठाची दोन कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. त्याचं हे निव्वळ यश देखील कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर घरात वडिलांची कॅन्सरशी झुंज सुरु असताना त्यानं जिद्दीनं ही स्कॉलरशिप पटकावली आहे. त्यामुळे त्याची ही उपलब्धी सर्वांसाठी अभिमानास्पद ठरते. अभिनव खन्ना असं या 18 वर्षाच्या तरुणाचं नाव आहे. अभिनव बिहार (Bihar) मधील पाटणाचा (Patna) रहिवाशी आहे. अभिनवला अमेरिकेतील ओहियोमधील (Ohio) केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची (Case Western Reserve University) 2 कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. अभिनव या स्कॉलरशिपची तयारी करत असतानाच त्याचे वडील डोलन खन्ना यांना कॅन्सर झाला. त्यांच्या कॅन्सरनं घरातलं वातावरण बदललं अभिनवनं या वातावरणाचा अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. अमेरिकन विद्यापीठाचा इतिहास काय अभिनवला ओहियोमधील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठाची स्कॉलरशिप मिळाली आहे. हे विद्यापीठ अमेरिकेतील आघाडीचं संशोधन विद्यापीठ आहे. याची स्थापना 1826 साली झाली आहे. या विद्यापीठानं तब्बल 17 नोबेल पुरस्कार विजेते जगाला दिले आहेत. अभिनवला या विद्यापीठाच्या पदवीपूर्व (Undergraduate) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या विभागाच्या प्रमुखांनी त्याला तसे पत्र पाठवले आहे. ‘अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठात प्रवेशाचं हे निमंत्रण आहे. हे निमंत्रण म्हणजे तुझ्या उत्तम शैक्षणिक आणि वैयक्तिक यशाचं प्रतिक आहे. या विद्यापीठातही तू उत्तम यश संपादन करशील असा प्रवेश समितीला विश्वास वाटतो,’’ असे पत्र त्यांनी अभिनवला लिहिले आहे. अभिनवला चार वर्षांसाठी 2 कोटींची स्कॉलरशिप मिळाली आहे. या स्कॉलरशिपमधून त्याच्या चार वर्षांच्या शिक्षणासह सर्व खर्च होणार आहे.\nवडिलांची सुरु होती कॅन्सरशी झुंज, 18 वर्षाच्या मुलानं पटकावली 2 कोटींची स्कॉलरशिप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-shrikant-kuvalekar-food-oil-security-296173", "date_download": "2021-07-30T11:13:32Z", "digest": "sha1:FLZ7EERGRRL64PYDRVIV7Q7VNX4HO7LA", "length": 18454, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खाद्यतेल सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर", "raw_content": "\nतेलबियांच्या उत्पादनवाढीबरोबरच आयात-निर्यातीच्या धोरणात बदल आवश्यक आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या कक्षेत राहून देखील अधिकतम आयात शुल्काखेरीज अधिभारासारखे शुल्क लावता येते, हे भारताने दाखवून दिले आहे. परंतु तरीही द्विपक्षीय व्यापार कराराच्या माध्यमातून मागच्या दाराने आयात होतच असते. त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो. त्यावर कडक नियंत्रण आणण्यासाठी या करारांमध्ये कालानुरूप बदल करण्याची तत्परता दाखवणे गरजेचे आहे.\nखाद्यतेल सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर\nतेलबियांच्या उत्पादनवाढीबरोबरच आयात-निर्यातीच्या धोरणात बदल आवश्यक आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या कक्षेत राहून देखील अधिकतम आयात शुल्काखेरीज अधिभारासारखे शुल्क लावता येते, हे भारताने दाखवून दिले आहे. परंतु तरीही द्विपक्षीय व्यापार कराराच्या माध्यमातून मागच्या दाराने आयात होतच असते. त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो. त्यावर कडक नियंत्रण आणण्यासाठी या करारांमध्ये कालानुरूप बदल करण्याची तत्परता दाखवणे गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nया शतकाच्या सुरवातीला भारताचे अन्नधान्याचे उत्पादन २०० दशलक्ष टनांच्या खाली होते. ते २० वर्षात ३०० दशलक्ष टनांच्या जवळ जाण्याची चिन्हे आहेत. म्हणजेच अन्नसुरक्षेमध्ये गेल्या दोन दशकांमध्ये आपण चांगली झेप घेतली आहे. आता आपल्याला खाद्यतेल सुरक्षेवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. कारण या कालावधीमध्ये खाद्यतेल खपातील वाढ लोकसंख्यावाढी पेक्षा झपाट्याने वाढली. त्यामुळे आजच्या घडीला गरजेच्या सुमारे ६० टक्के म्हणजे म्हणजे १५० लाख टन खाद्यतेल आयात करावे लागते. त्यासाठी मौल्यवान परकीय चलन खर्च करावे लागते.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nथोडक्यात अप्रत्यक्षपणे हे पैसे आपण परदेशी तेलबिया आणि पामतेल उत्पादकांना देतो. तर दुसरीकडे भारतातील शेतकरी मात्र वर्षातील १० महिने आपला शेतमाल तोट्यात किंवा जेमतेम उत्पादनखर्चाच्या पातळीला विकताना दिसतो. तेलबिया उत्पादकांना केंद्र आणि राज्य सरकारांकडून वेळोवेळी वेगवेगळ्या योजनांमधून मदत केली जाते. परंतु या मदतीमधील मोठा वाटा एक तर चुकीच्या किंवा मुद्दाम ठेवलेल्या पळवाटांद्��ारे व्यापारी आणि व्यवस्थेतील लोकांनाच मिळतो. एवढ्यावरच शेतकऱ्याची परवड थांबत नाही तर सरकारी कंपन्या खरेदी केलेल्या धान्याची चुकीच्या वेळी विक्री करून बाजारभाव कोसळवतात. त्यातही व्यापाऱ्यांचेच हित जपले जाण्याची असंख्य उदाहरणे आहेत.\nविद्यार्थ्यांनो, परीक्षा रद्द केल्यास 'कोरोना बॅच'चा शिक्का मारला जाणार\nया परिस्थितीत एकीकडे खाद्यतेल आयातीवरील अवलंबित्व कमी करून तेलबिया उत्पादकांचे उत्पन्न वाढवण्याचे दुहेरी आव्हान पेलायचे तर वेगळा विचार करण्याची आत्यंतिक निकड आहे. या मुद्यावर सरकारी पातळीवर वारंवार चर्चा झालेली आहे. परंतु आज कोरोना संकटामुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीच्या वेळी आयातीवरील खर्चात कपात करणे गरजेचे आहे. नाही म्हणायला कोरोना संकटामुळे होणाऱ्या हॉटेल्स आणि कँटीन सारख्या आस्थापनांमधून तेलाच्या मागणीत घट झाल्याने यावर्षीची खाद्यतेल आयात प्रथमच घटलेली दिसते. एप्रिल महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत खाद्यतेल आयात घटली आहे. ऑक्टोबर मध्ये संपणाऱ्या तेल विपणन वर्षामध्ये एकंदर आयात १५-२० टक्के घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी मुख्य प्रश्न अनुत्तरीतच राहणार आहे.\nया पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे आयातीवरील अवलंबित्व निम्म्याने कमी करायचे तर तेलाचे उत्पादन ३० लाख टनांनी वाढवावे लागेल. म्हणजे तेलबियांचे उत्पादन निदान १२०-१३० लाख टनांनी वाढवायला लागेल. याकरता तेलबिया क्षेत्रात मोठी वाढ करणे अपेक्षित आहे. परंतु ते आता अशक्य आहे. त्यामुळे तेलबियांची प्रति हेक्टरी उत्पादकता ३०-४० टक्के वाढवली आणि उन्हाळी सोयाबीनसारख्या पिकाला उत्तेजन दिले तर हा तिढा सोडवता येऊ शकेल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगलेच वाढेल.\nउत्पादकता वाढीचे उत्तम उदाहरण म्हणून सॉलव्हन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिअशन (सीईए)ने पुढाकार घेऊन राजस्थानमध्ये सुरू केलेल्या महत्वाकांक्षी मोहरी लागवड प्रकल्पाचा उल्लेख करता येईल. या प्रकल्पांतर्गत कोटा आणि बुंदी जिल्ह्यात सुमारे १०० ठिकाणी मोहरी लागवड क्षेत्र विकसित करण्यात आले. त्यामध्ये पहिल्याच प्रयत्नात प्रतिहेक्टरी ३० टक्क्यापर्यंत उत्पादनवाढ करण्यात यश प्राप्त झाले. सुमारे ६० टक्‍क्यांपर्यंत उत्पादन वाढवण्यास वाव असल्याचे ‘सीईए''चे म्हणणे आहे. उत्त�� बियाणे व इतर निविष्ठांचा पुरवठा, तंत्रज्ञान आणि योग्य माहितीची उपलब्धता या गोष्टींची मिलाफ झाल्यामुळे उत्पादन वाढवणे शक्य झाल्याचे ‘सीईए''चे निरीक्षण आहे. सोयाबीनच्या तुलनेत मोहरीमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे मोहरीचे उत्पादन वाढवणे अधिक उपयुक्त आहे.\nगेले दशकभर देशात जनुकीय दृष्ट्या बदल केलेले म्हणजे जीएम तंत्रज्ञानावर आधारित बियाणे अन्नधान्य निर्मितीमध्ये वापरायचे की नाही यावर भरपूर चर्चा झाल्या. परंतु यावर ठाम निर्णय घेण्याची इच्छाशक्ती कुणीच दाखवली नाही. जनुकीय तंत्रज्ञानाच्या बाजूने आणि विरुद्ध अनेक दबाव गटांनी आपापली आंदोलने सतत चालू ठेवली आहेत. त्यात शेवटी शेतकरी आणि देशाचे नुकसानच होत आहे.\nया व्यतिरिक्त खाद्यतेलाची उत्पादन वाढवण्यासाठी ईशान्य भारतात आणि वर्षभर मधूनमधून चांगला पाऊस असलेल्या किनारी प्रदेशात पाम वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कारण भारताची फक्त पामतेलाची आयात दरवर्षी ९० लाख टन एवढी प्रचंड आहे. भाताच्या तुसापासून मिळणारे म्हणजे राईसब्रान तेल हे अतिशय पौष्टिक असले तरी त्यामानाने त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्या क्षेत्रामध्ये पूर्ण क्षमतेने लक्ष दिल्यास आयात काही प्रमाणात कमी करता येईल. कापसाचे उत्पादन प्रचंड असल्यामुळे सरकीच्या तेलाचे अधिक उत्पादन घेणे देखील शक्य आहे.\nया सर्व उपाययोजना एका बाजूला चालू ठेवताना दुसऱ्या बाजूला आयात-निर्यातीच्या धोरणावर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. खाद्यतेलावर जास्तीत जास्त आयात शुल्क लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज जागतिक व्यापार संघटनेच्या कक्षेत राहून देखील अधिकतम आयात शुल्काखेरीज अधिभारासारखे शुल्क लावता येते हे यापूर्वी भारताने दाखवून दिले आहे. तसेच प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (RCEP) मधून बाहेर पडून भारताने मुत्सद्दीपणा दाखवला आहे. परंतु तरीही द्विपक्षीय व्यापार कराराच्या माध्यमातून आयात शुल्क चुकवून खाद्यतेलाची आयात शेजारील देशांमधून होतच असते. त्याचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच सोसावा लागतो. त्यावर कडक नियंत्रण आणण्यासाठी या करारांमध्ये कालानुरूप बदल करण्याची तत्परता दाखवणे देखील गरजेचे आहे. अर्थात मागील दोन वर्षांत असे प्रयत्न निश्चितच झाले आहेत. एकंदरीत पुढील पाच वर्षांत खाद्यतेलाचे देश��ंतर्गत उत्पादन ३०-४० लाख टन वाढवायचे असल्यास सरकारला शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला बरोबर घेऊन आतापासूनच जोमाने काम करण्याची आवश्यकता आहे.\n(लेखक कमोडिटी मार्केट आणि कृषी व्यापाराचे अभ्यासक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ifpug.org/category/honorary/?lang=mr", "date_download": "2021-07-30T10:48:40Z", "digest": "sha1:7QIL7VH6WIBGP7BOONBCMK6XYEVCCFZB", "length": 25280, "nlines": 354, "source_domain": "www.ifpug.org", "title": "मानद – IFPUG", "raw_content": "\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nफंक्शन पॉइंट विश्लेषण बद्दल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि भाषांतरे\nवापर आणि फंक्शन पॉइंट विश्लेषण फायदे\nIFPUG मंडळ आणि समिती\nIFPUG सदस्य कंपन्या शोधा\nCFPP / CFPS प्रमाणपत्र\nCFPS दूरस्थ आणि खाजगी परीक्षा\nCFPS प्रादेशिक पेपर आधारित परीक्षा माहिती\nCFPS प्रमाणपत्र विस्तार कार्यक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र अभ्यासक्रम\nप्रमाणपत्र विस्तार क्रेडिट पात्र संमेलने\nप्रमाणित स्नॅप चिकित्सक (CSP) परीक्षा\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रशिक्षण आणि सॉफ्टवेअर प्रमाणपत्र\nप्रादेशिक CFPS आधारित परीक्षा माहिती\nप्रादेशिक CFPS परीक्षा होस्टिंग माहिती\nविनंती CSP प्रदेश परीक्षा\nIFPUG प्रमाणित लोक शोध\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी परिषद\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 17 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16\nकार्यक्रम डाउनलोड करा (इंग्रजी)\nकार्यक्रम डाउनलोड करा (ब्राझिलियन पोर्तुगीज)\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 16 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 15 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14\nCFPS आणि CSP ऑनसाइट परीक्षा\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 14 गॅलरी\n#सॉफ्टवेअर मापन IYSM आंतरराष्ट्रीय वर्ष\n#IYSM सॉफ्टवेअर मापन लेख\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 13 गॅलरी\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 12\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 11\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 10\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 9\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 8\nटॉम Cagley करून इंडियन शुगर मिल असोसिएशनने RIO फोटो\nइंडियन शुगर मिल असोसिएशनने 7\nनॉन IFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर\nIFPUG सदस्य ऑनलाइन स्टोअर (लॉगिन आवश्यक)\nपेपर “एक SOA पर्यावरण आत कार्य मुद्दे लागू”\nपेपर “मानक उपाय वापरून संशोधन उपक्रम व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”\nपेपर “स्केल येथे संशोधन व्यवस्थापकीय”, ब्राझिलियन पोर्तुगीज\nसंदर्भ ग्रंथाची यादी / संदर्भ ग्रंथालय\nफंक्शन पॉइंट्स काय आहे - खरं पत्रक\nविद्यापीठ-संबंधित धोरणे आणि प्रक्रियांची\nIFPUG विद्यापीठ सदस्य जागतिक स्तरावर\nIFPUG कार्यात्मक सायझिंग मानदंड समिती स्पॉटलाइट\nIFPUG बुलेटिन बोर्ड स्पॉटलाइट\nजाहिरातदार / भागीदार / प्रशिक्षण\nप्रमाणित कार्य पॉइंट विश्लेषण प्रशिक्षण\nपरवानाकृत स्नॅप प्रशिक्षण साहित्य\nसंलग्न IFPUG अधिकृत गट\nसंलग्न IFPUG स्नॅप अधिकृत गट\nसामान्य / मानद / अधिकृत सूचना\nकरून प्रशासन · प्रकाशित मे 6, 2019 · गेल्या बदल ऑक्टोबर 24, 2020\nIFPUG घोषणा 2018 मानद Fellows: श्रीमती अभिनंदन. कसा वाटला तपकिरी आणि श्री. ग्रेगरी ऍलन\nमानद फेलो IFPUG करण्यासाठी योगदानाबद्दल IFPUG बोर्ड दिले जाते एक पुरस्कार आहे. अलीकडे अनावरण आहे 2018 मोठ्या मानाने IFPUG आहे त्या स्थितीत प्रभाव आणि अनेक वर्षांच्या कालावधीत त्याच्या यशात मोलाचा वाटा आहे की स्वयंसेवक दिले पुरस्कार. श्रीमती...\nकरून प्रशासन · प्रकाशित ऑक्टोबर 25, 2017 · गेल्या बदल मे 30, 2019\nIFPUG नावे पहिल्या दोन मानद Fellows: श्री अभिनंदन. डेव्हिड Garmus आणि श्री. जिम McCauley\nसप्टेंबर मध्ये, 2017 बोर्ड सदस्य पियरे Almén यांच्या नेतृत्वाखाली, IFPUG IFPUG च्या 30 वा वर्धापनदिन आणि सॉफ्टवेअर मापन आंतरराष्ट्रीय वर्ष सह एकाचवेळी मानद फेलो कार्यक्रम सुरू (#IYSM). या \"IFPUG मानद फेलो\" संकल्पना अंतर्गत, IFPUG दरवर्षी पुरस्कार एक किंवा अधिक लोक एक लक्षणीय केले आहे कोण...\nIFPUG सदस्य सेवा क्षेत्र\nसदस्य सेवा क्षेत्र कसे संचार करण्यासाठी\nनीतिशास्त्र फॉर्म IFPUG कोड\nसंचालक मंडळाच्या वार्षिक बैठकीची नोटीस आणि कॉल\nज्युलियन गोमेझ, आयएफपीयूजी संप्रेषण आणि विपणन समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरुवार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nपॉल Radford: मेमोरियम मध्ये आणि खूप खूप धन्यवाद\nसिन्झिया फेरेरो, आयएफपीयूजी प्रमाणपत्र समितीसाठी नवीन खुर्ची\nIFPUG इंडियन शुगर मिल असोसिएशनने 18 आभासी – अाता नोंदणी करा: गुरु��ार, 24 जून, 8:00 आहे – 11:15 मी ईटी आहे\nयुरोपियन संसद प्राइसिंग सॉफ्टवेयर डेव्हलपमेंटसाठी IFPUG मेथडॉलॉजीची शिफारस करतो\nमहिन्यात बातम्या महिना निवडा जुलै 2021 जून 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मे 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 जुलै 2019 मे 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 डिसेंबर 2016 नोव्हेंबर 2016 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 नोव्हेंबर 2015 सप्टेंबर 2015 जून 2015 मे 2015 एप्रिल 2015 मार्च 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर 2014 सप्टेंबर 2014 जुलै 2014 जून 2014 मे 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 जुलै 2012 मे 2012 एप्रिल 2012 मार्च 2012 फेब्रुवारी 2012 जानेवारी 2012 ऑक्टोबर 2011 डिसेंबर 2010 नोव्हेंबर 2010 ऑक्टोबर 2010 जुलै 2010 ऑक्टोबर 2009 सप्टेंबर 2007 मे 2007 जानेवारी 2006 जून 2005 डिसेंबर 2004 नोव्हेंबर 2003 ऑगस्ट 2002 फेब्रुवारी 2002\nश्रेणीनुसार बातम्या श्रेणी निवडा प्रमाणपत्र समिती परिषद निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण सामान्य मानद iTips सदस्यत्व MetricViews अधिकृत सूचना स्नॅप Uncategorized uTips वेबिनार\nIFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते गट\nप्रिन्स्टन जंक्शन, न्यू जर्सी, 08550, संयुक्त राज्य\nसाइट वस्तू, दाबा किंवा सामग्री: cmc@ifpug.org\n© IFPUG आंतरराष्ट्रीय कार्य पॉइंट वापरकर्ते, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/development-of-disadvantaged-groups-can-be-done-by-mutual-cooperation-of-government-and-private-companies-chief-minister-devendra-fadnavis/07261824", "date_download": "2021-07-30T10:24:59Z", "digest": "sha1:PFHQEGRGATE4HVE5HPNPJC3HR4XJPA4B", "length": 11389, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nशासन आणि खास���ी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास शक्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमुंबई: शासन आणि खासगी कंपन्यांच्या परस्पर समन्वयाने वंचित घटकांचा विकास करणे शक्य आहे. खासगी कंपन्यांकडे असलेले कौशल्य आणि शासकीय यंत्रणांचा एकत्रित वापर करून समाजातील मागास भागात विकासाची कामे करण्यासाठी ‘सहभाग’ या उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शासन आणि खासगी संस्थांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांद्वारे एकत्रित राबविण्यात येणाऱ्या ‘सहभाग’ अंतर्गत विविध सामंजस्य करार करण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंघल, पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे आदींसह विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यापूर्वी खासगी संस्थांच्या मदतीने शासनाने राज्यातील एक हजार गावांचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले आहे. विकासाच्या निकषाचे सर्वात कमी मानांकने असलेली गावे यासाठी निवडण्यात आली आहेत. या गावात अतिशय चांगले काम होत आहे. लवकरच या गावांना जागतिक दर्जाची विकासाची मानांकने प्राप्त होतील, असा विश्वासही श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.\nआज येथे झालेल्या सामंजस्य करारांमुळे खासगी संस्था आणि शासन यांच्यातील परस्परांवरील विश्वास वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे. आरोग्य, स्वच्छता, शालेय शिक्षण, महिला विकास यांसारख्या अनेक क्षेत्रात काम करण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी ‘सहभाग’ सारखा प्लॅटफार्म त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. मोठ्या संस्था, स्टार्ट अप याशिवाय वैयक्तिक पातळीवरही हा सहभाग नोंदविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nयावेळी एकूण ११ सामंजस्य करार करण्यात आले, यात ‘ॲमेझॉन’ या संस्थेसोबत बचत गटातील महिलांच्या उत्पादनांसाठी बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच अदिवा��ी कलावंतांच्या कलाकृतींसाठी आदिवासी विकास विभागाने करार केला. पालघर जिल्ह्यातील शाश्वत विकासाचे मॉडेल तयार करून देण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासनाने टाटा मोटर्स तसेच जेएम फायनान्श‍ियल ग्रुपसोबत करार केला तर महिला आर्थिक विकास महामंडळाने अदिवासी भागातील स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाचा सातत्याने मागोवा घेता यावा यासाठी ‘फार्मइझी’ या कंपनीसोबत करार केला. शासनातील विविध विभागांना योजना राबविण्यासाठी आवश्यक असलेले संशोधन करण्यासाठी प्रथमच शैक्षणिक संस्थांना जबाबदारी देण्याचे ठरले आहे यासाठी ‘सेंट झेवियर्स’ या संस्थेशी करार करण्यात आला.\nशेतकऱ्यांच्या उत्पादनाला ब्रॅण्डिंग, रिटेलिंग आणि इतर व्यावसायिक मॅनेजमेंटसाठी आदिवासी विकास विभागाने ‘माईंड ट्री’ या संस्थेशी करार केला आहे. बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुप इंडिया यांनी अदिवासी विकास विभागासह केलेल्या करारानुसार अँब्युलन्स आणि आयुषच्या डॉक्टरांची अदिवासी भागात मदत याचा समावेश आहे. ‘अमेय लाईफ’ हे हेल्थ डेटाबेस साठी काम करणार आहेत तर ‘स्काय वॉक सोशल व्हेंचर’ आणि ‘ट्रान्सएण्ड ॲडवेंचर्स’ यांनी आदिवासी विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे एव्हरेस्ट शिखर गाठले त्या शौर्य मिशनप्रमाणे अदिवासी मुलांना विविध खेळात प्राविण्य मिळविण्यास मदत करायची आहे.\nयावेळी ॲमेझॉनच्या अर्चना व्होरा, टाटा मोटर्सचे विनोद कुळकर्णी, संहिता सोशल व्हेंचर्सच्या प्रिया नाईक, जे एम फायनान्श‍ियल ग्रुपच्या दिप्ती निलकंठन, सेंट झेवियर्सचे प्राचार्य डॉ. अन्जिलो मेनेझेस, फार्मइजीचे सिद्धार्थ शाह, बी.व्ही.जी.चे हनमंत गायकवाड, अमेयाचे डॉ. प्रसाद, ट्रान्सएण्ड ॲडवेंचर्सचे अविनाश देउस्कर यांनीही शासनासोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्याचे आश्वासनही दिले. मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांनी ‘सहभाग’ उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचे सहकार्य मिळावे असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/exclusive/fruit-and-vegetable-washing-machine-made-students-11255", "date_download": "2021-07-30T11:35:38Z", "digest": "sha1:GTRSABOY6EVR2NS2IZCCLP54KIKMZKZL", "length": 4733, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | छोट्याशा गावातील झेडपीच्या शाळे���ील पोरांची कमाल पाहा, विद्यार्थ्यांनी साकारलं फळं, भाज्या धुण्याचं मशिन", "raw_content": "\nVIDEO | छोट्याशा गावातील झेडपीच्या शाळेतील पोरांची कमाल पाहा, विद्यार्थ्यांनी साकारलं फळं, भाज्या धुण्याचं मशिन\nबडकवस्ती... औरंगाबाद जिल्ह्यातील छोटीशी वस्ती... पण या वस्तीचं नाव आता देशभर घेतलं जातंय. कारण इथल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अनोखं मशिन साकारलंय. फळं आणि भाज्या धुण्याचं मशिन... कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बनवलेलं हे मशिन नेमकं कसंय. पाहा.\nही जिल्हा परिषद शाळा आहे औरंगाबादच्या बडकवस्तीतली. या छोट्याशा गावातली ही शाळा संपूर्ण देशात चर्चेत आलीय. इतकंच नाही तर युनिसेफसारख्या जागतिक संस्थेनंही या शाळेचा गौरव केलाय. कारणही तसंच आहे, इथल्या इवल्या इवल्या हातांनी साकारलंय फळं आणि भाज्या धुण्याचं मशिन. तेही अवघ्या एकशे वीस रुपयांमध्ये. या मशिनमुळे फळं, भाज्या घरच्या घरी धुता येऊ लागल्याने पालकही आनंदात आहेत.\nकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाजारातून फळं, भाज्या आणणं टाळलं जातय. त्यामुळे इम्युनिटी पॉवर कशी वाढणार शाळेतील शिक्षक विशाल टिप्रमवार यांना विद्यार्थ्यांनी समस्या सांगितली. विशाल टिप्रमवार यांनी मुलांना प्रोत्साहन दिलं. वस्तूंची शोधाशोध झाली. पाण्याचा कॅन, लोखंडी रॉड, ब्रश असे अगदीच किरकोळ साहित्य विद्यार्थ्यांनी जमवले आणि कल्पकतेतून साकार झालं फळं, भाज्या धुण्याचं अफलातून मशिन.\nमुलांनी साकारलेली ही मशिन युनिसेफ, अटल इनोवेशन मिशन आणि निती आयोगाच्यास्पर्धेत पाठवला आणि देशात पहिलाही आला. संकटाच्या अंधारात खचून न जाता त्यावर कल्पकतेनं उपाय शोधला की मार्ग आपोआप सापडतो. हेच या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जगाला दाखवून दिलंय. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं की क्रांतिकारी शोध नक्की लागतो, मग ते एखादं कॉन्व्हेंट स्कूल असू द्या किंवा वस्तीवरची जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T09:50:47Z", "digest": "sha1:MCGGHIN7WSZUC53L3DD3FBEVRR6MTGOB", "length": 21613, "nlines": 326, "source_domain": "goarbanjara.com", "title": "सेवाभायार बोल - Goar Banjara", "raw_content": "\nमागील भागात आपण संत सेवादास, रामचंद्र सात, धर्मिसात यांनी भगवंतानी दिलेली शक्ती, निपुणता वापर��न संकट समयी ऐक्य निर्माण करुन संकटाचे निवारण केले, संत धर्मिसात यांनी संकट समयी बालाजीने दिलेले शक्ती वापरुन जलवृष्टी थांबवली, संत रामचंद्र सात यांनी पेढारियाशी बुद्धकरुनी संकट निवारीले पण, गंगाभरुन चाललेली आहे. मला जगदंबा यांनी संकट जाणविले आहे. आणि तिच पूर्ण करेल. त्या करीता आपण सर्वजन त्याचे चित्त आठवू या असे सेवादास सगळ्यांना सांगतात. तेव्हा सर्वांनी सहमती दिली. तेव्हा संत सेवादास सांगतात, आता मातादेवीचा गजर करुन चला आता. जेथे जगदंबा साह्य प्रत्यक्ष तेथे कोणतेही कार्य काय अशक्य आहे.\nअसे सेवादास म्हणाले व निशान धरुन पुढे चालू लागले. तेव्हा पाण्यातून जाताना पायाला काटे, सराटे झोंबू लागले. पण, काय करणार पेढारियाचे संकट हे कठीण आहे. आपण, जर पलीकडे गंगापार नाही केली तर आपला जीवघात करतील हे पेढारि करीता संत सेवादास निशान धरुन चालतात. त्या मागोमाग सर्वजन चालत निघाले. सोबत, गाई, वासरे, चालायला लागली तोच जलवृष्टीस जोर आला गाई, वासरे हंबरायला लागली. तेव्हा संत धर्मिसात भगवंतानी दिलेली शक्ती विभूतीपैरिळी नभा करणे जलस्तंभन प्रयोगाने, जलवृष्टी थांबविली. त्यामुळे सर्वजन चालायला लागले. संत धर्मिसाताच्या शक्तीने पाणी पडायचे थांबल्यामुळे सर्वजन जय बालाजी म्हणून गर्जना करतात.\nतोच गंगेच्या किनारी पेढारी शत्रे घेवून आले. धरा मारा असे ओरडत होते. तेव्हा गाई वासरे ओरडायला लागली. तेव्हा संत रामचंद्रसात सगळ्यांना धीर देतात व सांगतो, काही घाबरायचे नाही. आपल्या मार्गाने चला भिती कशाचीही नाही. असे सांगून त्यांनी उपरी घेवोनिया विभूती कषरिता संकल्प एकचित्ती आणि सांगतो आम्ही गंगेच्या पलीकडे जाई तोपर्यंत जशी संत रामचंद्र सात यांनी वृष्टी बंद केली. तशा प्रकारे पेढारी बुद्ध होओ. असे हात जोडून कान्होबाची प्रार्थना केली. आणि सांगतो भगवंता आमच्या सोबत गाई, वासरे आहेत. नारी आहेत. बालके आहेत करिता हे संकट आहे करिता हे अनर्थ आहे रक्षावे. ऋतु श्रावणमासा गंगा महापूर फोफावत पाणी पाणी चोहिकडे आणि चिखल सुद्धा झालेले होते. पण संत रामचंद्र यांची प्रार्थना कान्होबानी ऐकली. पेढारियाचे माथ्यावरी अचानक ढग आले आणि विजा चमकायला लागल्या.\nपाणी क्रोधभरे महाप्रलय वर्धन मेघ चाचले होते. त्यात पेढारी अडकले. आणि वृक्षाखाली दडून बसले तेव्हा झाडे पडती जन्मळोन तेव्���ा पेढारी रानोरान झाले. आणि म्हणती परमेश्वरा आम्हाला वाचव. अचानक आम्हावर संकट कसे आले. लूट आमची गमावली कान्होबाची अगाध करणी पळता पुरली नाही धरणी अडखळोनी पडायला लागले. पण, आता गंगेच्या पलीकडे कसे जावे, असे संत सेवादास सोबत असलेल्या लोकांना सांगतात. पलीकडे जायची आस दिसत नाही. तेव्हा संत सेवादास जगदंबेशी आठवतात. हृयप्रती आणि माता जगदंबेशी सांगतो जननी या वेळेस लवकर धावूनी ये. मला स्वतःची खंत नाही. पण, नारी लेकरे सांगती, गाई, वासरे हंबरती हे मला डोळ्यानी बघवेना झाले आहे. बालाजीची कृपा झाली जलवृष्टी स्थिरावली. कान्होबाची कृपा झाली. आम्हा येथवरी पोहचविले.\nतरी माता आता लवकर ये धावून. धाव झडकरी जगन्माते ऐशी स्तुती ऐकता ऐलावली भगवती चमत्कार भक्ताप्रती दावितसे क्षणामाजी. संत सेवादास गंगामातेस विनवीता आणि सांगतो आम्हास जावयास मार्ग लवकर दे. पण, गंगामातेनी विनंतीस मान अनुमात्र दिला नाही. तेव्हा संत सेवादास यांनी क्रोध भरोनी / भस्माचे मुटी केर कवळूनी गंगामाजी दिली फेकूनी आणि मागनी केली सकळाप्रती. भस्म फेकीताची सवेगा गंगा झाली दोन भाग. तेव्हा सर्वजन संत सेवादास याचा जय- जयकार करतात. सर्वजन पळत गंगेच्या बाहेर निघाले आणि माता अंबिकेचा जय-जयकार करतात. गंगा पहिल्यासारखीच वाहू लागली. सर्व पेढारी नदीवर आले. पण सर्व मंडळी गंगेच्या पलीकडे पोहचली होती. ते पाहून पेढारी विचार करीत होती. गंगेच्या पलीकडे कसे गेले संत सेवादास, सर्व मंडळी पेढारीयास दिसत होती. आणि सर्व मंडळीनी पेढारीयास पाहिले तोच सर्वांच्या अंगावर रोमांच उभरले प्राण घाताच प्रसंग होतो.\nधन्य कैवारी सेवादास धन्य भवानी साह्यकरी. तीन भक्ताची झाली ऐकी / त्यामाजी धावे भगवती तेथे यशाचे काय टोटा. संत सेवादास व त्याच्या सोबत आलेली सर्वजन वर्षाऋतु म्हणजे श्रावण महिन्यात गंगापार केली. माता भवानी सवतः भस्म चिमुटी माजी बैसूनी संत सेवादास यांना जाण्यासाठी गंगेचे दोन भाग केली आणि गंगामातेनी संत सेवादास सर्व छावणीतील लोकांना गंगेनी वाढ दिली. म्हणून गंगामतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बंजारा बांधव तिज म्हणून गंगामतेचे पुजन करतात. कारण, गंगामाता जर वाट दिली नसती तर संत सेवादास व त्याच्या सोबत असलेली सर्व गराशा यांना प्राण गमवावे लागते असते. यासाठी सर्व बंजारा बांधवानी श्रावण मासातच प्रत्येक तांडय़ावरील बांधवांनी श्रावण मासातच कार्यक्रम घेवून कार्यक्रम करावे. हे प्रसंग घडले ते प्रसंग वर्षाऋतू श्रावण मासातच घडले करीता, शुद्ध मनाने, नशाबाजी न करता, सर्वांनी एकत्र येवून माता गंगेचे पुजन करावे. हे भवानी मातेचे त्रोत म्हणून गंगापुजन करावे असे मला वाटते.\nरा. चोंडी ता. लोहा जि. नांदेड\nसंत सेवालाल महाराजांच्या वास्तव्याने व ‘गराशा’च्या समाधीने पावन झालेले (गराशागड) देऊळगाव साकरशा\nभटके विमुक्त आणि मागासवर्गीयांच्या आरक्षणाला मॅट न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात प्रचंड असंतोष\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/new-date-of-mpsc-exam-announced-exam-on-21st-march/", "date_download": "2021-07-30T11:19:15Z", "digest": "sha1:42UCZEV7SZKSC4H2CWNAOCPDZIQUWVDJ", "length": 8394, "nlines": 92, "source_domain": "hirkani.in", "title": "एमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर, येत्या 21 मार्चला परीक्षा – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nएमपीएससी परीक्षेची नवी तारीख जाहीर, येत्या 21 मार्चला परीक्षा\nमुंबई : राज्यात कोरोन��ची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. आता लोकसेवा आयोगाने परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.\nलोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.\nकाल नेमकं काय घडलं\nराज्यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटलं. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढं ढकलल्याने पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.\nपुण्यातील एमपीएससी आंदोलन प्रकरणी गोपीचंद पडळकरांसह 9 जण अटकेत, 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nभाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. या आंदोलकांनी तब्बल आठ तास संपूर्ण लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन मोडून काढले होते. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गोपीचंद पडळकर यांच्यासह 20 ते 25 आंदोलनकर्त्यांवर गैर कायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यासह नऊ जणांना पोलिसांनी अटकही केली. विश्रामबाग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी : अजित पवार\nयज्ञाचा प्रथमावतार असलेल्या अग्निहोत्राचे महत्त्व आणि लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5", "date_download": "2021-07-30T11:46:50Z", "digest": "sha1:WWQ3JIW6HATEZN5SSO4L7SVDSU2UV4EC", "length": 8721, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जीवनसत्त्व - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजीवनसत्त्वे (Vitamins) हे शरीराच्या आरोग्यासाठी थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे पोषक घटक आहेत. ज्याची सगळ्या जीवांना अल्प प्रमाणात आवश्यकता असते, अशी ही जीवनसत्वे ही आहाराचे अंश आहेत. जीवनसत्त्वे ही कार्बनची संयुगे असतात. ही व्हिटॅमिन्स शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाहीत, . याचे २ प्रकार आहेत\nस्निग्ध विद्राव्य (स्निग्ध पदार्थात विरघळणारी ) - अ, ड, ई, आणि के ही जीवनसत्त्वे स्निग्ध विद्राव्य आहेत.\nजलविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येते आणि ती शरीरात घेतल्यास कमतरतेची लक्षणेसुद्धा लगेच निघून जातात. उलटपक्षी स्निग्धविद्राव्य जीवनसत्त्वांची कमतरता लगेच लक्षात येत नाही आणि उपचार दिल्यावरही त्यांची कमतरता भरून येण्यास काही वर्षे इतका कालावधी लागतो. जलविद्राव्य जीवनसत्त्वे शरीरात साठून राहत नाहीत. ती अधिक मात्रेत दिली गेल्यास मूत्रावाटे त्यांचे उत्सर्जन होते.\n१ मानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे\n३ अन्नघटकांची शरीरांतर्गत निर्मिती\n४ जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणाम\n५ जीवनसत्त्व या विषयावरील मराठी पुस्तके\nमानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वेसंपादन करा\nजीवनसत्त्वांचा शोध फंक या शास्त्रज्ञाने लावला..\nअन्नघटकांची शरीरांतर्गत निर्मितीसंपादन करा\nजीवनसत्त्वांच्या कमतरतेचे दुष्परिणामसंपादन करा\nअ-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा येतो. रातांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही. हे संक्रामक रोगांपासुन संरक्षण करते.हे विटामिन शरीरात अनेक अंगाना सामान्य रूपात ठेवण्यात मदत करते जसे की त्वचा, केस, नख, ग्रंथि, दात, मसूड़े आणि हाडे.\nब-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे बेरीबेरी नावाचा आजार होतो.\nक-जीवनसत्त्व - या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. हिरड्यांच्या रक्त पुरवठ्यात व वाढी�� अडथळा येतो. जखमा भरून न येता त्यांत पू होतो.\nड-जीवनसत्त्व - या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडांची मजबुती कमी होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये मुडदूस, हाडे कमकुवत होणे तर मोठ्यांमध्ये हाडे ठिसूळ होणे असे विकार होऊ शकतात.\nई-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या वांझपणा, वारंवार गर्भपात, स्नायूंचा अशक्तपणा, लाल रक्तपेशींचे विघटन असे विकार होऊ शकतात.\nके-जीवनसत्त्व - या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरळीत होत नाही. जखम झाल्यास तिच्यातून होणारा रक्तस्राव चालूच राहतो.\nजीवनसत्त्व या विषयावरील मराठी पुस्तकेसंपादन करा\nजीवनसत्त्वे व आरोग्य (जयश्री पेंढारकर)\nव्हिटॅमिन्स : व्हिटॅमिन्सच्या शोधांची रंजक सफर, लक्षवेधी इतिहास आणि विज्ञान (अच्युत गोडबोले, डाॅ. वैदेही लिमये)\nशतक शोधाचे : मागोवा विसाव्या शतकातील निवडक शोधांचा (मोहन आपटे)\nLast edited on १९ एप्रिल २०२०, at १६:३५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२० रोजी १६:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T10:25:11Z", "digest": "sha1:HPJM2HU4BFDTD44KBE53HNXSC6G4RIFX", "length": 6617, "nlines": 215, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nremoved Category:नेदरलॅंड्सचे पंतप्रधान; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nसांगकाम्याने वाढविले: be:Ян Петэр Балкенэндэ\nसांगकाम्याने वाढविले: sw:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: su:Jan Pieter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: fy:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: ms:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: eu:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: yo:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: is:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: lb:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: ie:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने बदलले: he:יאן פיטר בלקנאנדה\nसांगकाम्याने वाढविले: he:יאן פיטר בלקננדה\nसांगकाम्याने वाढविले: cs:Jan Peter Balkenende\nसांगकाम्याने वाढविले: ko:얀 페터르 발케넨더\nसांगकाम्याने वाढविले: io:Jan Peter Balkenende\nनवीन पान: {{विस्तार}} बाल्केनेंडे, यान पीटर [[वर...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2021-07-30T11:41:08Z", "digest": "sha1:FQ5IIBQ6XTU3NRYPCGDAMX3FTBHUVD27", "length": 6240, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८१० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ७९० चे - ८०० चे - ८१० चे - ८२० चे - ८३० चे\nवर्षे: ८०७ - ८०८ - ८०९ - ८१० - ८११ - ८१२ - ८१३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २० - इमाम बुखारी, हदीथचा संपादक.\nइ.स.च्या ८१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Px", "date_download": "2021-07-30T12:06:07Z", "digest": "sha1:VXT6MD3IAR2VQH55H3F6KNEIJAYROGRP", "length": 10662, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Pxला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | ल���वा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Px या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी भाषा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअरबी भाषा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रीमियर लीग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nला लीगा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलीग १ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफुसबॉल-बुंडेसलीगा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमद्यपाश (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपोलियो (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमलेरिया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nरेबीज (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकुपोषण (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nबाजी पासलकर (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदमा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमल्टिपल स्क्लेरॉसिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nविक्रम बत्रा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nडेंग्यू ताप (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nन्युमोनिया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसंधिवात (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमेटॅबोलिक सिन्ड्रोम (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nफुफ्‍फुसाचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nगर्भाशयाचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nत्वचेचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयकृताचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nउच्च रक्तदाब (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nजठराचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमोठया आतडयाचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपक्षाघात (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअंधत्व (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमुखस्थ अपरा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Infobox football official (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nताप (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nयोना�� एरिकसन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nतमिळनाडू एक्सप्रेस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nलसीकरण (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपौरुष ग्रंथीचा कर्करोग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमस्तिष्कावरणशोथ (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nदंतक्षय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nइंफ्लुएंझा (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nकायरोप्रॅक्टिक (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसर्पदंश (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nअस्थिभंग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nब्रोन्कायटिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nमनोज कुमार पांडे (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट सैन्याधिकारी (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट सैन्याधिकारी/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nस्ट्रेप्टोकोकल फॅरिन्जायटिस (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nक्रूप (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट फुटबॉल लीग (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:माहितीचौकट फुटबॉल लीग/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/rajendra-sardars-murder-case-solved-just-24-hours-satana-nashik-crime", "date_download": "2021-07-30T11:44:42Z", "digest": "sha1:HGLHMYPGJLY2INMAVWSUEEOCDIJOGFDX", "length": 12536, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा", "raw_content": "\nहर्षदा सोनवणे हिने पोलिस चौकशीत दिलेल्या जबानीनुसार तिचे टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले यांच्याशी सन २०१३ पासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, राजेंद्र सरदार यांचा गेल्या चार महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क आला. आम्हा दोघांचे मोबाइलवर तासनतास संभाषण व व्हाट्सअप चॅटिंग सुरू झाले. याचकाळात (कै.) सरदार हे माझ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करून मानसिक त्रास देत होते. मग...\nराजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा\nनाशिक / सटाणा : सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती आणि सम्राट म्युझिकल्सचे संचालक राजेंद्र सरदार यांच्या निर्घूण खून प्रकरणाचा अवघ्या चोवीस तासात छडा लावण्यास सटाणा पोलिसांना मोठे यश आले आहे. दरम्यान, या खून प्रकरणी शहरात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.\nअसा केला खून...महिलेनी दिला जबाब\nसंशयित आरोपी महिला हर्षदा सोनवणे हिने पोलिस चौकशीत दिलेल्या जबानीनुसार तिचे टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले यांच्याशी सन २०१३ पासून अनैतिक संबंध होते. दरम्यान, (कै.) राजेंद्र सरदार यांचा गेल्या चार महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क आला. आम्हा दोघांचे मोबाइलवर तासनतास संभाषण व व्हाट्सअप चॅटिंग सुरू झाले. याचकाळात (कै.) सरदार हे माझ्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करून मानसिक त्रास देत होते. ही गोष्ट मी रवीला सांगितली. त्यानुसार बुधवार (ता.१३ मे) रोजी रात्री राजेंद्र सरदार यांना संपविण्याचा कट आखला. त्यानुसार माझ्या भाच्याच्या मोबाइलवरुन मी त्याला रात्री साडे दहा वाजता नामपुर रोडवरील बागलाण अॅकेडमी जवळ गाडी घेऊन येण्यास सांगितले. इकडे रवीला सुद्धा याच ठिकाणी येण्यास सांगितले. तो त्याच्या मोटरसायकलने तेथे आला. दरम्यान मी राजुला आपण पुढे निर्जनस्थळी जाऊ असे सांगून त्यांच्या टाटा मांझा कारमध्ये बसून निघाली. कारच्या मागे रवी मोटारसायकलने येत होता. कोळीपाडा जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने गाडी थांबली. याचवेळी रवी मागून आला. राजेंद्रने गाडी खाली उतरून मागून येत असलेल्या रवीला हा रास्ता बंद आहे का, असे विचारले असता, रवीने मला काहीच माहीत नसल्याचे सांगितले व आपल्या पाठीमागे लपवलेल्या कटणी या लोखंडी हत्याराने राजेंद्रच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरदार वार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने राजेंद्र सरदार रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्याला तसेच त्याच्या गाडीत बसवून रवीने टाटा मांझा कार तर हर्षदाने स्वत: रवीची मोटारसायकल चालवित दोधेश्वर घाटात आले. तेथे आम्ही राजेंद्रचा मृतदेह असलेली कार न्यूट्रल करून तिला घाटात ढकलून दिले आणि मोटारसायकलने परतीच्या मार्गाने आमच्या घरी पोहोचलो.\nपोलीसांनी २४ तासात लावला छडा\nयाबाबत माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड म्हणाले, काल गुरुवार (ता.१४) रोजी सकाळी सात वाजता शहरापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री दोधेश्वर (ता.बागलाण) येथील घाट रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा त्यांच्याच गाडीत निर्घुण खून झाल्याचे त्यांच्या डोक्यावरील गंभीर जखमांना पाहून निश्चित झाले होते. त्या दिशेने तपसाची तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सरदार यांना रात्री अकरा वाजता आलेल्या शेवटच्या मोबाइल कॉल वरुन आरोपी महिलेचा इयत्ता दहावीत शिकत असलेल्या भाच्याचा नंबर मिळाला. त्याला विश्वासात घेतले असता, रात्री साडेदहा वाजता त्याची मामी संशयित आरोपी हर्षदा अरुण सोनवणे (वय २६) हिने त्याच्याकडून घेतला आणि घराबाहेर निघून गेली. तर थेट रात्री दीड वाजता घरी परतली. यावरून पोलिसांनी चौकशीसाठी हर्षदा सोनवणे हिला ताब्यात घेतले.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक चित्र माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको\nचौकशीत हर्षदाने आपला प्रियकर टॅक्सीचालक रवी सुरेश खलाले (वय ३६, रा.मंगलनगर, सटाणा) याच्यासोबत राजेंद्र सरदार यांचा खून केल्याचे कबुल केले. पोलिस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटील, पोलिस निरीक्षक राहुल गवई, पोलिस नाईक जिभाऊ पवार, नवनाथ पवार, योगेश गुंजाळ, सागर चौधरी, विजय वाघ, अनुप्रीती पाटील, जागृती वळवी आदींनी या प्रकरणाचा तपास लावला.\nहेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/publication-of-chief-minister-devendra-fadnavis-of-vari-speaker-of-lokrajya/07181736", "date_download": "2021-07-30T10:34:46Z", "digest": "sha1:6SCYENWTL5EBT5CCQAOLRX4JOFICLLXQ", "length": 6148, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन\nलोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन\nनागपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमं���्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\nयावेळी महसूलमंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.\nआषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक\nपंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.\nया विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूलमंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या अनुषंगाने विविध विचार मांडले आहेत.\nविठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाययोजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.\n← भुजबल का अपमान करने वाले…\nनागपुर विधान भवन के सामने… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.steelrollform.com/mr/contact-us/", "date_download": "2021-07-30T11:00:00Z", "digest": "sha1:CHIY37IVWJISX5FK3KG2UX3MDPWWGQF3", "length": 3204, "nlines": 148, "source_domain": "www.steelrollform.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - Gihua यंत्राचे कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nकेबल ट्रे रोल मशीन लागत\nदार शटर रोल मशीन लागत\nखाली पाईप रोल लागत मशीन\nगार्ड रेल्वे रोल मशीन लागत\nचिखलातून रोल लागत मशीन\nमेटल डेक रोल मशीन लागत\nPU दार शटर रोल मशीन लागत\nकौले रोल मशीन लागत\nकोठारातून रो��� लागत मशीन\nबटन रोल लागत मशीन\nslitting & लांबी मशीन कट\nजोडणी पाईप बनवणे मशीन\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nउद्योग क्षेत्रातील TANGQIAOTANG झांग JIAGANG शहर चीन\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/faqs/", "date_download": "2021-07-30T09:45:56Z", "digest": "sha1:THTF663ZL2A5SOEUXEWLWCHBZHHTLJ4X", "length": 9101, "nlines": 175, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "सामान्य प्रश्न - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\n1. तुमच्याकडे प्रमाणित हरितगृह आहे का आपल्याकडे उत्पादन कॅटलॉग आहे\nआमच्याकडे कॅटलॉग आहे, आपण आमच्या पृष्ठावर डाउनलोड करू शकता.\nग्रीन हाऊस एक सानुकूलित उत्पादन आहे, आम्ही आपल्या जमिनीच्या आकार आणि आवश्यकतानुसार आपल्यासाठी डिझाइन करू शकतो आणि आमच्याकडे काही प्रमाणित ग्रीनहाऊस देखील आहेत. अधिक माहितीसाठी, कृपया आमच्याकडे चौकशी करा.\n2. आपल्या कंपनीकडून कोट कसे मिळवायचे\nजर आपणासही या संदर्भात एखादी गरज असेल तर कृपया मला खालील बाबी कळवा जेणेकरून आम्ही संबंधित संदर्भाची योजना तयार करू आणि आपल्या संदर्भासाठी उद्धृत करू.\n- ग्रीनहाऊस जमीन आकार: रुंदी आणि लांबी\n- स्थानिक हवामान स्थिती - कमाल तापमान, किमान तापमान, आर्द्रता. जास्तीत जास्त वा speed्याचा वेग, जास्तीत जास्त पाऊस, बर्फवृष्टी इ\n- अनुप्रयोगः आत काय वाढू शकते\n- बाजूच्या भिंतीची उंची\n-कव्हर सामग्री: प्लास्टिक फिल्म, पीसी बोर्ड किंवा ग्लास\nC. मला ब्लूप्रिंट (डिझाइन ड्रॉईंग) मिळू शकेल\nकृपया आपल्याला ब्ल्यू प्रिंटची आवश्यकता का आहे ते सांगा. जर ते बांधकामासाठी असेल\nअर्ज करण्यासाठी, आम्हाला ते तयार करण्यासाठी डिझाइन शुल्क आकारण्याची आवश्यकता आहे. आपण ऑर्डर दिल्यानंतर ही रक्कम परत केली जाईल.\nThe. ऑर्डर कशी करावी\nजेव्हा आपण आमच्या डिझाइन योजनेसह आणि कोटशी सहमत होता, तर आम्ही आपल्यासाठी बीजक आणि करार करू. आपण अनामत रक्कम भरल्यानंतर आम्ही तिथे ऑर्डर सुरू करू.\n5. आपल्या देय अटी काय आहेत\nटी / टी, आणि एल / सी दोन्ही ठीक आहेत, 50% ठेव आणि 50% शिल्लक देय देय देय आधी (आपण आमच्या कंपनीकडे पोचण्यापू���्वी सामग्री तपासण्यासाठी तृतीय पक्षाला देखील घेऊ शकता)\nThe. हरितगृह कसे तयार करावे आपल्याकडे व्हिडिओ किंवा स्थापना मॅन्युअल आहे\nआमच्याकडे स्थापनेच्या सूचना आणि स्थापना रेखाचित्रे आहेत, जी ग्रीनहाऊस पूर्ण झाल्यानंतर आपल्याकडे पाठविली जातील.\n7. तुमच्याकडे इन्स्टॉलेशन टीम आहे का मदतीसाठी ते आमच्या साइटवर येऊ शकतात\nआमच्याकडे व्यावसायिक अभियंता / पर्यवेक्षक आहेत जे स्थापनेस मार्गदर्शन करू शकतात परंतु आपल्याला स्थानिक ठिकाणी कामगार नेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, आपण अभियंत्यांच्या गोल-सहलीची तिकिटे, निवास, जेवण आणि दररोजच्या पगारासाठी जबाबदार असणे आवश्यक आहे. आपल्याकडे स्थानिक ठिकाणी व्यावसायिक स्थापना कार्यसंघ असल्यास, आम्ही आपल्याला स्थापना ड्राइव्हिंग प्रदान करू. आपल्याकडे प्रश्न असल्यास आपल्या कॉल आणि व्हिडिओंचे कधीही स्वागत आहे.\n8. मी स्टोअरसाठी कंटेनर ठेवू शकतो\nहोय, आपल्याला आवश्यक असल्यास कंटेनर खरेदी करू शकता\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-world/tie-travel/https-cmnews-co-in-p3591previewtrue/cid3905325.htm", "date_download": "2021-07-30T10:53:41Z", "digest": "sha1:GBE5HVM7S2KOGWDKQ3JN4EEOZH56U7N3", "length": 6678, "nlines": 66, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*कोरोना पॉझिटिव्हनी रेकोर्ड मोडले;अहमदनगर जिल्ह्यात ४२८ रुग्ण*", "raw_content": "\n*कोरोना पॉझिटिव्हनी रेकोर्ड मोडले;अहमदनगर जिल्ह्यात ४२८ रुग्ण*\nअहमदनगर दि, २२ जुलै टीम सीएमन्यूज\nअहमदनगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा आकडा वाढत आहे. दररोज नवेनवे कोरोना बाधित संख्येचे रेकोर्ड समोर येत आहेत. आज तर औरंगाबादला अहमदनगरने दिवसभराच्या संख्येच्या बाबतीत मागे टाकले आहे,त्यामुळे आजची कोरोना पॉझिटिव्हची संख्या ४२८ रेकोर्ड ब्रेक ठरली आहे.\nजिल्ह्यात गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयाची कोरोना टेस्ट लॅब, अँटीजेन चाचण्या आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले असे मिळून एकूण ४२८ रुग्णांची नोंद झाली. कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. अँटीजेन चाचणीमध्ये ४४ जण बाधित आढळले तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या अहवालात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आणि आयसीएमआर पोर्टलवर नोंद झालेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता १२८१ इतकी झाली असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२९१ इतकी आहे. जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या आता २६२० इतकी झाली आहे.\nमंगळवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यानंतर पुन्हा १४ रुग्णांचे अहवाल बाधित आढळून आले. त्यामुळे २४ तासात ८४ रुग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर तालुका २५, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका १५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २२, श्रीरामपूर ०३, राहुरी ०१, अकोले ०२ कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे\nअहमदनगर (१३) – स्‍टेशन रोड, सावेडी, सारडा गल्‍ली, सावेडी, केडगाव, पंचपीर चावडी, सिध्‍दार्थ नगर, नगर शहर मध्यवस्ती आदी भागात हे रुग्ण आढळून आले.\nनगर रोड, मालदाड रोड, रायते, निमगांव जाळी, नांदूर दुमाला (8), पिंपळगाव डेपा (3), शिबलापूर (2),घास बाजार (4),बाजारपेठ (2) घुलेवाडी (२)\nबु-हाणनगर (16), ब्राम्‍हण गल्‍ली (भिंगार), नागरदेवळे, टाकळी खातगांव (4),\nश्रीरामपूर (03) – शहर(3),\nपारनेर (01)- पाडळी दर्या,\nदेवदैठण, हिंगेवाडी, बेलवंडी (४) काष्टी ०५, चिकलठाणवाडी ०१, निमगाव खलूर ०१)\nकर्जत (02) निंबोडी, कोळवडी\nअँटीजेन चाचणीत आज ४४ जण बाधित आढळले. त्यात, श्रीरामपूर ०३, नेवासा ०६,, कोपरगाव ०२, संगमनेर २१, कॅन्टोन्मेंट ०४, मनपा ०३ आणि राहाता ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३०० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली.\n*उपचार सुरू असलेले रुग्ण: १२८१*\n*बरे झालेले रुग्ण: १२९१*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/yuvraj-singh-come-back-included-in-punjab-probables-sqaud-for-sayed-mushtaq-ali-t-20-trophy-mhsd-505268.html", "date_download": "2021-07-30T11:25:03Z", "digest": "sha1:G5ZH7XX64NABTXBEYDICHVPUJRSJ2AFT", "length": 9653, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tiger is Back! सिक्सर किंग युवराज या टीमकडून खेळणार– News18 Lokmat", "raw_content": "\n सिक्सर किंग युवराज या टीमकडून खेळणार\nभारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली आहे.\nभारताचा माजी क्र���केटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली आहे.\nमुंबई, 15 डिसेंबर : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये युवराजची पंजाबच्या संभाव्य 30 खेळाडूंच्या टीममध्ये निवड झाली आहे, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. 18 डिसेंबरपासून लुढियानामध्ये पंजाबच्या ट्रेनिंग कॅम्पला सुरुवात होणार आहे. युवराजने आधीपासूनच आयएस ब्रिंदा पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मोहाली स्टेडियममध्ये सरावाला सुरूवात केली आहे. युवराजला पंजाबकडून खेळण्याची परवानगी मिळणार का नाही, याबाबत अजून काही स्पष्ट झालेलं नाही. मागच्यावर्षी युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर तो कॅनडामधल्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळला. बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशातल्या टी-20 लीगमध्ये खेळायची परवानगी नाही. प्रविण तांबे याला आयपीएल 2020 साठीच्या लिलावात कोलकात्याने विकत घेतलं होतं. तांबेने 2018 साली निवृत्ती घेतली होती, यानंतर तो युएईतल्या टी-10 लीगमध्ये आणि 2020 साठी कॅरेबियन टी-20 लीगमध्ये खेळला, त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी मिळाली नाही. 39 वर्षांच्या युवराजला निवृत्तीतून माघार घेण्यासाठी आणि तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनचे सचिव पुनित बाली यांनी आग्रह केला होता.\n'तरुणांसोबत वेळ घालवायला मला आवडतं. यातून मला त्यांना खेळाचे वेगवेगळे पैलू शिकवता येतात. मी सांगतो त्या गोष्टी ते मैदानात वापरातही आणतात,' अशी प्रतिक्रिया युवराजने सप्टेंबर महिन्यात क्रिकबझशी बोलताना दिली. 'नेटमध्ये जाऊन युवा खेळाडूंना काही गोष्टी शिकवायच्या आहेत. मी सांगितलेल्या गोष्टी ही मुलं अमलात आणत आहेत. कित्येक दिवस बॅट हातात न घेताही मी चांगले शॉट मारत आहे, हे पाहून आनंद झाला,' असं युवराज म्हणाला. 'दोन महिने मी ट्रेनिंग केलं आणि मग बॅटिंगला सुरुवात केली. सराव सामन्यातही मी रन केले. यानंतर पुनित बाली यांनी मला निवृत्तीमधून माघार घ्यायला सांगितलं,' असं वक्तव्य युवराजने केलं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शा��� यांना युवराजने निवृत्तीतून माघार घेण्यासाठीची परवानगी मागितली आहे. 'सुरुवातीला निवृत्तीतून माघार घ्यायची का नाही, या संभ्रमात मी होतो. जगातल्या टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी मी बीसीसीआयची परवानगी मागितली होती. पण पुनित बाली यांची विनंतीही मी धुडकावू शकत नव्हतो,' असं युवराज म्हणाला. पंजाबची संभाव्य 30 खेळाडूंची टीम मनदीप सिंग, युवराज सिंग, अभिषेक शर्मा, सलिल अरोरा, गितांश खेरा, रमणदीप सिंग, सनवीर सिंग, करन कैला, राहुल शर्मा, क्रिशन अलंग, संदीप शर्मा, अर्शदीप सिंग, इकजोत सिंग, नमन धीर, अभिषेक गुप्ता, हिमांशू सत्यवान, गुरुकीरत सिंग, अनमोलप्रीत सिंग, प्रभसिमरन सिंग, नेहाल वाढेरा, अनमोल मल्होत्रा, आरुष सभरवाल, अभिनव शर्मा, हरप्रीत ब्रार, मयंक मार्कंडे, बलतेज सिंग, सिद्धार्थ कौल, बरिंदर श्रन, गुरनुर सिंग, हरजस, अभिजीत गर्ग, कुनवर पाठक\n सिक्सर किंग युवराज या टीमकडून खेळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2021-07-30T11:08:16Z", "digest": "sha1:23OH6ORANKAPZTJM63HVEP3Z7H2MQPGT", "length": 8919, "nlines": 311, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर भाषांचे विलिनीकरण (थेट विकिडाटा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ba:Эрнан Кортес\nसांगकाम्याने वाढविले: yi:הערנאן קארטעס\nसांगकाम्याने वाढविले: hy:Էռնան Կորտես\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: su:Hernán Cortés\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ur:ہرنان کورتیس\nसांगकाम्याने वाढविले: my:ကောတေ့စ်၊ ဟာနန်ဒို\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ne:हर्नान कोर्टस\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kbd:Эрнан Кортес\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sah:Эрнан Кортес\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഹെർനാൻ കൊർതസ്\nसांगकाम्याने वाढविले: rue:Ернан Кортес\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fy:Hernán Cortés\nसांगकाम्याने बदलले: bn:এর্নান কোর্তেস\nसांगकाम्याने बदलले: bn:হের্নান কোর্তেস\nसांगकाम्याने वाढविले: bn:হার্নান কোর্টেস\nसांगकाम्याने वाढविले: oc:Hernán Cortés\nसांगकाम्याने वाढविले: pnb:ہرنان کورٹیز\nसांगकाम्याने वाढविले: ext:Hernán Cortés\nसांगकाम्याने वाढविले: io:Hernán Cortés\nसांगकाम्याने बदलले: th:เอร์นัน กอร์เตส\nसांगकाम्याने वाढविले: be-x-old:Эрнан Картэс\nसांगकाम्याने बदलले: cs:Hernán Cortés\nसांगकाम्याने वाढविले: nv:Hastiin Hernán Cortés\nसांगकाम्याने बदलले: lv:Ernans Kortess\nसांगकाम्याने बदलले: cs:Hernan Cortes\nसांगकाम्याने बदलले: eu:Hernán Cortés\nसांगकाम्याने बदलले: az:Ernan Kortes\nसांगकाम्याने वाढविले: xal:Кортес, Эрнан\nसांगकाम्याने वाढविले: el:Χερνάντο Κορτέζ\nसांगकाम्याने वाढविले: af:Hernán Cortés\nसांगकाम्याने वाढविले: hif:Hernán Cortés\nसांगकाम्याने वाढविले: fa:ارنان کورتس\nसांगकाम्याने वाढविले: war:Hernán Cortés\nसांगकाम्याने बदलले: uk:Ернан Кортес\nसांगकाम्याने वाढविले: arz:ايرنان كورتيس\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T10:33:52Z", "digest": "sha1:HS5W6YPOZQRQRW4LMCCAMPTH64RPTACX", "length": 10135, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राज्यभर शिक्षकांना वेगवेगळा पगार – Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यभर शिक्षकांना वेगवेगळा पगार\nशिक्षक संघाची उच्च न्यायालयात याचिका\nजळोची- सातव्या वेतन आयोगानुसार शिक्षकांचा पगार प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळा दिसत आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत राज्यभर गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली\n1 जानेवारी 2004 नंतर नोकरीस लागलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगामध्ये पगारात अत्यल्प वाढ दिसत आहे. वेतन आयोग उशिरा स्वीकारल्यास पगारात वाढ होताना दिसत आहे, यामुळे निर्माण झालेली वेतन त्रुटी शासनाने त्वरित दूर करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. काही जिल्हा परिषदांनी 4200 ग्रेड पे वर वेतन निश्‍चिती केली आहे मात्र, पुण्यासह अन्य जिल्हा परिषदांनी 2800 ग्रेड पे वेतन निश्‍चिती केल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. राज्यभरामध्ये जिल्हा परिषदांनी वेतन आयोगाच्या शिफारशींचा वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे एकाचवेळी नोकरीस लागलेल्या शिक्षकांचा पगार वेगळा दिसत आहे.\nपदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांच्या बाबतीत तर उपशिक्षकांपेक्षाही कमी मानधन घेण्याची वेळ आली आहे. पदवीधर शिक्षकांना उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त करावी लागते, पदवीधर शिक्षक वरिष्ठ वर्गांना अध्यापन करीत असल्याने त्यांना उपशिक्षकांपेक्षा 100 रुपये ग्रेड पे मागील आयोगात जादा मिळत होता, सातव्��ा वेतन आयोगात मात्र, 4300 रुपये ग्रेड पे असलेल्यांना उपशिक्षकांपेक्षा मूळ वेतनात 100 रुपये कमी वेतन देण्यात, आल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली आहे\nवेतन त्रुटी दूर करा\nदरमहा पगारातून तीन ते चार हजार कमी मिळत आहेत शिवाय पगाराचा विकल्पनंतर बदलता येत नसल्याची भीती शिक्षकांमध्ये असल्याने वेतन त्रुटी तात्काळ दूर करण्याची मागणी संघटनेने राज्य शासनाकडे केली आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे: मुळशी धरणात तीन महाविद्यालयीन तरुणांचा बुडून मृत्यू; मृतांमध्ये एका मुलीचा समावेश\nगडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहिदांना श्रद्धांजली\nमुंबईतील बनावट करोनाच्या लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\n#SLVIND T20I Series : श्रीलंकेचा मालिका विजय\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\nपालेभाज्या खा, पण काळजीपूर्वक\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nऔषधी गुणांनी युक्त तांदुळजा भाजीचे बहुगुणी फायदे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे…\nवाचकांच्या सोयीसाठी लवकरच डिजिटल ग्रंथालय : नगरसेवक नाना भानगिरे\nमुंबईतील बनावट करोनाच्या लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nमुंबईतील बनावट करोनाच्या लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\n#SLVIND T20I Series : श्रीलंकेचा मालिका विजय\n…जेव्हा दौऱ्यात आजी-माजी मुख्यमंत्री आमने-सामने येतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/happening-india/article-rahul-gokhale-human-blood-want-mosquito-366135", "date_download": "2021-07-30T11:42:10Z", "digest": "sha1:TAU5QA3JWOR2FGUZRQ7M7GBH7FS25SVW", "length": 13023, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सर्च-रिसर्च : मानवी रक्त आवडे डासांना !", "raw_content": "\nडास दिसायला लहा�� असला तरीही डासांमुळे ज्या साथी पसरतात त्या भयानक असतात. त्यामुळेच डास हा सातत्याने संशोधनाचा विषय राहिला आहे. वोलबेकिया जिवाणू सोडलेले डास संशोधकांनी हा विषाणू नसलेल्या डासांमध्ये सोडले आणि डेंगीला अटकाव करण्याचा यशस्वी प्रयोग केला. दोन एक वर्षांपूर्वी सिनसिनाटी येथील संशोधकांनी प्रयोगांतून हे सिद्ध केले होते की डासांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर डास माणसाचे रक्त पाण्याच्या स्रोतासाठी शोषतात. आता एका नव्या प्रयोगात डासांना मानवी रक्ताची चव कशी कळते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.\nसर्च-रिसर्च : मानवी रक्त आवडे डासांना \nडास दिसायला लहान असला तरीही डासांमुळे ज्या साथी पसरतात त्या भयानक असतात. त्यामुळेच डास हा सातत्याने संशोधनाचा विषय राहिला आहे. वोलबेकिया जिवाणू सोडलेले डास संशोधकांनी हा विषाणू नसलेल्या डासांमध्ये सोडले आणि डेंगीला अटकाव करण्याचा यशस्वी प्रयोग केला. दोन एक वर्षांपूर्वी सिनसिनाटी येथील संशोधकांनी प्रयोगांतून हे सिद्ध केले होते की डासांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण जर कमी झाले तर डास माणसाचे रक्त पाण्याच्या स्रोतासाठी शोषतात. आता एका नव्या प्रयोगात डासांना मानवी रक्ताची चव कशी कळते यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nबरीच माणसे एकत्र बसलेली असतानाही एखाद्याला डास जास्त चावतात आणि मग असे म्हटले जाते की त्या माणसाचे रक्त गोड आहे, म्हणून त्याला डास अधिक चावतात. डासांना गोड चव आवडते हे यामागील गृहीतक. मात्र खरोखरच तसे असते का यावर नव्या प्रयोगाने उलगडा केला आहे. वस्तुतः डास हे मानवी रक्तपिपासू कायमचे नसतात; त्यांचे अन्न फुलांमधील मधुर द्रव हे असते. मात्र जेव्हा मादी डास अंडी घालणार असतात तेव्हा त्या माणसाचे रक्त शोषतात आणि तेही प्रथिनांचा आणि ऊर्जेचा स्रोत म्हणून. मात्र तरीही फुलांमधील मधुर द्रव आणि मानवी रक्त यांच्यामधील फरक डासांना नेमका कसा कळतो आणि त्यासाठी डासांमध्ये निसर्गाने काही विशिष्ट योजना केली आहे का हे पाहण्यासाठी रॉकफेलर विद्यापीठातील काही संशोधकांनी डासांमध्ये जनुकीय बदल करून अशी व्यवस्था केली की विशिष्ट चवीने कोणते मज्जातंतू उद्दिपित (फ्लूरेस) होतायेत ते कळावे. ��े केल्यावर डासांना विविध प्रकारचे अन्न देण्यात आले. एडिस इजिप्टी प्रजातीचे हे डास होते.\nप्रयोगांतील निरीक्षणांवरून असे आढळले की फुलांमधील मधुर द्रव आणि मानवी रक्त शोषण्यासाठी आणि त्यांचा ’स्वाद’ कळण्यासाठी डास तोंडातील दोन वेगवेगळ्या भागांचा उपयोग करतात. रक्ताची चव घेण्यासाठी डास सोंडेसारख्या भागाचा (स्टायलेट) वापर करतात. मात्र तरीही रक्ताची चव डासांना कशी कळते हे शोधणे बाकी होतेच. तेंव्हा मग ग्लुकोज (जे फुलांमधील द्रव्यात आणि रक्तात असते), मीठ, सोडियम बायकार्बोनेट (जे रक्तात आढळते) आणि अडिनोझिन ट्राय फॉस्फेट (एटीपी : जे पेशींना ऊर्जा देते) या घटकांचे मिश्रण करून डासांना ते अन्न म्हणून देण्यात आले आणि हे शोषताना डासांमधील कोणते मज्जातंतू उद्दिपित होतात हे निरीक्षण केले. वस्तुतः एटीपीची चव माणसाला कळत नाही. पण डासांच्या साठी मात्र तेच एटीपी हे पक्वान्न असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nअर्थात जेव्हा या चार घटकांपैकी कोणताही एकच किंवा दोनच घटक असणारी द्रव्ये डासांना देण्यात आली, तेव्हा मात्र काही विशिष्ट मज्जातंतूच उद्दिपित झाले. जेंव्हा ग्लुकोज देण्यात आले तेंव्हा रक्त शोषणाऱ्या सोंडेंशी निगडित कोणतेही मज्जातंत उद्दिपित झाले नाहीत. याचे कारण बहुधा फुलांच्या मधुर रसात देखील साखर असते हे असावे. तेच निरीक्षण अन्य घटकांच्या बाबतीत दिसले. मात्र जेव्हा हे सगळे घटक असणारे एका अर्थाने कृत्रिम रक्त देण्यात आले तेंव्हा मात्र डासांच्या सोंडेंशी -म्हणजेच मानवी रक्त शोषणाऱ्या अवयवाशी- निगडित सर्व मज्जातंतू एकाच वेळी उद्दिपित झाले. मज्जातंतू उद्दिपित होणे याचा अर्थ शरीराला चेतना मिळणे. तेव्हा रक्त गोड आहे म्हणून डास जास्त चावतात, असे आता म्हणण्यात अर्थ नाही. रक्तातील सर्वच घटक एकत्र असताना डासांना आकर्षित करतात. डास चावू नयेत म्हणून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना यातून नवी दिशा मिळेल. अशी कोणती औषधे विकसित करता येतील का की जी मानवी रक्तात गेल्यावर डासांना ते रक्त शोषण्यापासून परावृत्त करता येईल किंवा रक्ताचा ’स्वाद’ डासांना येणार नाही, या दिशेने संशोधन करण्यास हे प्रयोग लाभदायी ठरतील. अखेर डासांमुळे पसरणाऱ्या साथींतून माणसाची मुक्तता करून मानवी जीवन निरामयी करावे हाच या सर्व प्रयोगांचा आणि संशोधनाचा उद्देश असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/makeup-ideas-from-celebrities-for-happy-new-year-2021-party-celebration-gh-509692.html", "date_download": "2021-07-30T11:36:39Z", "digest": "sha1:G7BG5ZRZHD4WXMZUOBDLOVMHOQOOGYZB", "length": 8424, "nlines": 92, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुमच्या फेव्हरेट सेलिब्रिटीजकडून घ्या Makeup ideas; हटके लूकमध्ये करा नववर्षाचं स्वागत– News18 Lokmat", "raw_content": "\nतुमच्या फेव्हरेट सेलिब्रिटीजकडून घ्या Makeup ideas; हटके लूकमध्ये करा नववर्षाचं स्वागत\nनव्या वर्षासाठी सेलेब्रिटीचे मेकअप ट्रेंड फॉलो होत आहेत.\nनव्या वर्षासाठी सेलेब्रिटीचे मेकअप ट्रेंड फॉलो होत आहेत.\nमुंबई, 31 डिसेंबर : आता नवीन वर्ष (New Year 2021) येण्यासाठी फक्त एक दिवस बाकी आहे. सगळीकडे नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह जाणवू लागला आहे. कोरोनाच्या साथीचं (Corona Pandemic)सावट आहेच; पण लस आल्यानं खूप मोठा दिलासाही मिळाला आहे. तसंच नवीन येणारं वर्ष चांगलं जाईल, अशी आशाही सर्वांना आहे. त्यामुळे जुन्या वर्षातील कटू आठवणी बाजूला ठेवून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण उत्साहानं सज्ज होत आहेत. पार्ट्या, कपडे, मेकअप, ट्रिप्स यांच्या चर्चा रंगत आहेत. अनेकांनी पर्यटनस्थळी धाव घेतली आहे. कपडे, मेकअप यांच्या नवीन थीम्स ट्रेंड होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटी आपल्या थीम्स शेअर करत आहेत, त्यांना चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सेलेब्रिटीचे ट्रेंड फॉलो होत आहेत. आपली सर्वांची आवडती हॉलिवूडवर राज्य करणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा मेकअप लूक तुम्ही फॉलो करू शकता. या फोटोत ती एकदम स्टनिंग दिसत आहे.\nहॉलिवूड स्टार जेनिफर लोपेझ हिनं इन्स्टाग्रामवर आपली लिपस्टिक शेड, आयलायनर, स्कीन कलर याबाबत पोस्ट आणि फोटो शेअर केला आहे.\nतुम्हाला नवीन वर्षाच्या पार्टीला तिची स्टाईल फॉलो करायची असेल तर, ग्राफिक आयलायनरचा वापर करा. त्यावर थोडासा ग्लिटर लावा, एक वेगळाच लूक येईल. हे वाचा - इथे मिळतो सोन्याचा बर्गर, खाण्यासाठी लोक लावत आहेत रांगा कायली जेनरनं पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या आयलायनरचा वापर करून आपली हटके स्टाईल कायम ठेवली आहे.\nन्यूड शेडच्या लिपस्टिकचा वापरही उठून दिसत आहे. या मेकअप थीमचा वापर करून तुम्ही नवीन वर्षाच्या पार्टीत सहभागी झालात, तर उठून दिसाल. हे वाचा - Baby bump सह फॅशन मॅगझिनवर झळकली अनुष्का; Bold फोटोशूटच्या स्वतःच पडली प्रेमात हॉलिवूड सोशल मीडि��ा स्टार किम कार्दाशियन आपल्या अफलातून स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तिनं आपल्या ब्युटी प्रॉडक्टसचा वापर करण्याची शिफारस केली असून, फ्लटरी आयलॅशेस, त्याला मिळतीजुळती लिपस्टिक शेड असा तिचा नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीतील लूक असणार आहे.\nतुम्हाला यात आणखी काही वेगळेपण आणायचे असेल तर ऑक्सब्लड रेड लिपस्टिक शेडचा वापर करा, असा तिचा सल्ला आहे. 2020 हे वर्ष कोरोनाच्या साथीमुळं स्वच्छता, वैयक्तिक काळजी यावर भर देण्यात गेलं, पण नवीन वर्षात सौंदर्य प्रसाधनांमध्ये ग्लिटर (Gliter)म्हणजे चमक या घटकाला अधिक प्राधान्य मिळणार असल्याचं दिसत आहे. बोल्ड आयब्रोज, शिमरी म्हणजे चमकदार आयशॅडो आणि न्यूड शेड लिपस्टिक यावर मेकअपमध्ये भर असल्याचं दिसत आहे.\nतुमच्या फेव्हरेट सेलिब्रिटीजकडून घ्या Makeup ideas; हटके लूकमध्ये करा नववर्षाचं स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/maharashtra-government-is-responsible-if-any-disturbance-in-maratha-reservation-says-bjp-mp-sambhaji-raje-chhatrapati-507981.html", "date_download": "2021-07-30T11:05:04Z", "digest": "sha1:YZH7I4VBBMU4MHCGQI73K5IIT2266XUS", "length": 8030, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंना शंका, उद्धव ठाकरे सरकारला दिला 'हा' इशारा– News18 Lokmat", "raw_content": "\nमराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंना शंका, उद्धव ठाकरे सरकारला दिला 'हा' इशारा\nसरकार हतबल असल्यासारखं, हरल्यासारखं वागत आहे. त्यामुळे आता शंका येत आहे.\nसरकार हतबल असल्यासारखं, हरल्यासारखं वागत आहे. त्यामुळे आता शंका येत आहे.\nपुणे, 24 डिसेंबर: मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्य सरकारनं SEBC अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून मराठा विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या कोट्यातून मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश घेता येणार असं सरकारनं जाहीर केलं आहे. यावरून भाजपचे खासदार संभाजी राजे छत्रपती (bjp MP sambhajiraje Chhatrapati) चांगलेच संतापले आहेत. आता जर मराठा आरक्षणात काही धोका झाला तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल, असं सांगत संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाबाबत शंका उपस्थित केली आहे. हेही वाचा... तर बंद करून टाका शाहू महाराजांच्या नावानं चालवणारी 'सारथी', संभाजीराजे संतापले संभाजी राजे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 25 जानेवारीला सुप्रीम कोर्���ात मराठा आरक्षणाच्या स्थगितीवर सुनावणी होणार आहे. मात्र, त्याधीच सरकार हतबल असल्यासारखं, हरल्यासारखं वागत आहे. त्यामुळे आता शंका येत आहे. मराठा आरक्षण सुपर न्युमररी पद्धतीनं ठरलेलं असताना हे अचानक SEWSआलं कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वकिलांसोबत व्हीसी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होत, ज्यांना हवं ते न्यायालयात जाऊन सवलत मिळवतील. SEWS चा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, असं असताना हा निर्णय कसा घेतला. आता जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल, असंही खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारला बजावलं. शरद पवारांबाबत काय म्हणाले... संभाजी राजे म्हणाले, शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी सारथीच्या मुद्द्यात हस्तक्षेप करायला हवा. अद्याप या संस्थेला कोणतीही स्वायत्तता मिळालेली नाही. केवळ शाहू महाराजांच्या नावासाठी ही संस्था सुरू ठेवायची असेल तर सरकारनं ती बंद का करत नाही, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला. हेही वाचा...बापरे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वकिलांसोबत व्हीसी झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होत, ज्यांना हवं ते न्यायालयात जाऊन सवलत मिळवतील. SEWS चा धोरणात्मक निर्णय सरकारनं घेऊ नये, असं असताना हा निर्णय कसा घेतला. आता जर काही धोका झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल, असंही खासदार संभाजी राजे यांनी राज्य सरकारला बजावलं. शरद पवारांबाबत काय म्हणाले... संभाजी राजे म्हणाले, शरद पवार हे शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी सारथीच्या मुद्द्यात हस्तक्षेप करायला हवा. अद्याप या संस्थेला कोणतीही स्वायत्तता मिळालेली नाही. केवळ शाहू महाराजांच्या नावासाठी ही संस्था सुरू ठेवायची असेल तर सरकारनं ती बंद का करत नाही, असा सवाल खासदार संभाजीराजे यांनी उपस्थित केला. हेही वाचा...बापरे 5000 लोकसंख्येचं गाव आणि सरपंचपदाचा लिलाव, 42 लाखांची लागली बोली पुण्यातील 'सारथी' ही संस्था शाहू महाराजांचं जीवनस्मारक आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी सारथीची अवस्था जशी होती तशीच आहे. सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे, हे कळायलाच मार्ग नाही. शाहू महाराजांच्या नावानं चालवणारी संस्था 'सारथी' नीट चालू द्यायची नसेल तर बंद करून टा���ा, असंही उद्विग्न मनानं संभाजी राजे यांनी सांगून टाकलं.\nमराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेंना शंका, उद्धव ठाकरे सरकारला दिला 'हा' इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/under-leadershio-devedra-fadanvis-bjp-and-mahayuti-might-form-government", "date_download": "2021-07-30T09:54:15Z", "digest": "sha1:26SWXAX5JMZYRBGB2J36HKEMMQ22ZFY3", "length": 11087, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत", "raw_content": "\nफडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन्याचे भाजपचे संकेत\nमुंबई : भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली आगामी सरकार स्थापन करण्याचे संकेत दिले. विधानभवनातील भाजपच्या विधिमंडळ कार्यालयात झालेल्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार, भाजपचे केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंह तोमर उपस्थित होते.\nयावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे.पी. नड्डा यांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही आभार मानले. ते म्हणाले, महायुती म्हणून निवडणूक लढलो. यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले त्याबद्दल त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो असे फडणवीस म्हणाले.\nसरकारकडे लोकांच्या 'आधार कार्ड' संबंधी 'ही' माहिती उपलब्धच नाही..\nसत्तास्थापनात शंकेचे कुठलेही कारण नाही. ज्यांना शंका घ्यायची आहे ते चर्चा करत आहेत. आपण महायुती म्हणून मते मागितली, लोकांना सामोरे गेलो, लोकांनी बहुमताने निवडणून दिले आणि आता महायुतीचच सरकार येणार आहे यात कुणालाही शंका घेण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nफडणवीस पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात सरकारने उत्तम काम केले. मात्र सर्वच आम्ही केले आणि ते झाले असा दावा आमचा नाही. राहिलेली काम पुढच्या पाच वर्षात पूर्ण करणार आहोत. सर्व जाती, धर्म आणि पंथांच्या लोकांनी भाजपला मतदान केले आहे. सर्वच वर्गाचे प्रतिनिधित्व भाजपमध्ये आहे त्यामुळे भाजप हा सर्व सामान्यांचा पक्ष ठरला असल्याचे ते म्हणाले.\nविधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला आणि विविध पक्षांच्या 10 आमदारांनी त्याला अनुमोदन दिले.\nका केला मोदींनी शरद पवारांना फोन \nकाय म्हणाले चंद्रकांत पाटील...\nवसंतराव नाईक यांची टर्म 11 वर्षांची होती, त्यांचा रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. आज सर्वजण खूप आनंदात आहोत. राज्यात बिगर कॉंग्रेस सरकार पुन्हा आले. पाच वर्षे सलग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टर्म पूर्ण केली. स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा 11 वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा रेकॉर्ड देवेंद्र फडणवीस तोडतील. राज्यात सर्वाधिक जागा मिळलेला आपला पक्ष आहे. वयाचा आणि अनुभवाचा आदर आमच्याही मनात आहे. पण वस्तूस्थिती ही वस्तूस्थिती आहे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.\nदादा तुमच्यामुळे माझ्या चेहर्यावर हास्य - मुख्यमंत्री\nकठीण परिस्थितीत तुमच्यासारखे सहकारी माझे चिलखत बनुन समोर उभे राहतात . त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हास्य कायम असते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बोलताना सांगितले.\nसत्तास्थापनेसाठी 'शिवसेनेचा सिक्सर..' आता शिवसेनेने काय केलं \nचंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये कोणत्याही प्रसंगात देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम असते असे विधान केले होते. त्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमच्यासारखी सहकारी हे कठीण प्रसंगात माझ्यासमोर चिलखत सारखे उभे राहतात, त्यामुळे मला कुठली काळजी नसते आणि त्यामुळेच माझ्या चेहऱ्यावर हास्य असते.\nमहाराष्ट्रातील जनतेसमोर आपण महायुती साठी मते मागितली आणि जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेले आहे . त्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे . कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका . चर्चा करून विश्वास ठेवू नका. काळजी करू नका . महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उत्तम सरकार पुन्हा सत्तेवर येणार आहे, असे फडणवीस यावेळी म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/shiv-sena-chhawa-organization-protests-against-nanded-karnataka-government-331677?amp", "date_download": "2021-07-30T11:39:57Z", "digest": "sha1:OU3UP26BUP6CHXXLS5QS7X5PV3Z52BEQ", "length": 9990, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : नांदेडला शिवसेना, छावा संघटनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध", "raw_content": "\nकर्नाटक राज्यातील मनगुत्ती (ता. बेळगाव) गावातील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटवि��ा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्याचे पडसाद रविवारी (ता.नऊ) सर्वत्र दिसून आले.\nVideo : नांदेडला शिवसेना, छावा संघटनेतर्फे कर्नाटक सरकारचा निषेध\nनांदेड : कर्नाटक राज्यातील मनगुत्ती (ता. बेळगाव) गावातील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटक सरकारने हटविल्याच्या विरोधात रविवारी (ता. आठ) शिवसेना पक्ष व अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने शहरातील आयटीआय चौकामध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध व्यक्त केला.\nछत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आताच्या युवा पिढीने घ्यावा, या हेतूने मनगुत्ती येथील काही नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. परंतु, कर्नाटक सरकारने कुठलीही पुर्वकल्पना न देता हा पुतळा हटविला. परिणामी मनगुत्ती येथील नागरिकांसोबतच महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी रविवारी महाराष्ट्रभर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करून, येत्या चार दिवसात पुतळा पुन्हा होता त्याच जागेवर बसवावा, अन्यथा कर्नाटकमध्ये येवून शिवसैनिक आंदोलन करेल, असा इशाराही आंदोलनकांनी दिला आहे.\nहेही वाचा - नांदेड : आमदार शामसुंदर शिंदेचे कार्यालय फोडले -\nशहरातील आयटीआय चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आनंद पाटील बोढारकर, उमेश मुंढे, शहर अध्यक्ष सचिन किशवे, तुळजेश यादव, प्रकाश मारावार, तालुका अध्यक्ष जयवंत कदम, अशोक उमरेकर, अवतारसिंग पहेरेदार, युवा सेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे, महेश खेडकर, कैलास ठाकूर, ईस्वर जाधव, विजय बगाटे, बळवंत तेलंग, अविनाश ठाकुर, अभिजित भालके, नवनाथ काकडे, श्याम वानखेडे, निकिता शहापूरवाड, डॉ. निकिता चव्हाण, शक्ती ठाकूर उपस्थित होते.\nयेथे क्लिक कराच - सावधान : नांदेडमध्ये एका अधिकाऱ्याला दोन लाखाचा ऑनलाईन गंडा\nमनगुत्ती येथील घटनेचा अखिल भारतीय छावा संघटनेचेच्या वतीने देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनामध्ये प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हाअध्यक्ष दशरथ कपाटे, माधवराव ताटे, नितीन गिरडे, स्व���्नील पाटील, सत्तार पठाण, गुरू पाटील, सचिन कंकाळ आदींनी सहभाग घेतला. दरम्यान महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.\nहेही वाचा- शेतकऱ्याचं पोर कमावतो महिण्याला लाखो रुपये, कसे\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा पुन्हा त्याच जागेवर स्थापन\nशिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आणि अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकारी व कर्यकर्तांनी सरकारच्या कृतीचा निषेध करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा पुन्हा त्याच जागेवर स्थापन करावा अशी मागणी देखील केली. नांदेड शहरासह सर्व तालुके आणि गावपातळीवरही आंदोलन करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/western-maharastra/jejuri-khandobas-trip-canceled-due-to-corona-mhak-504019.html", "date_download": "2021-07-30T10:04:09Z", "digest": "sha1:GOFTC5APDVBLS45TVU23QFZBD6NCWPOK", "length": 8633, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जेजुरी गडावर यंदा ‘यळकोट यळकोट'चा, गजर नाही, तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी– News18 Lokmat", "raw_content": "\nजेजुरी गडावर यंदा ‘यळकोट यळकोट'चा, गजर नाही, तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी\nशनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.\nशनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे.\nपुरंदर 10 डिसेंबर: शासनाने मंदिरे सुरू केली तरी त्यासाठी नियम, अटी, शर्ती आहेत.भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळेच येत्या सोमवारी आलेली सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शनिवारी 12 डिसेंबर ते सोमवार 14 डिसेंबर पर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांन�� केले आहे. येत्या सोमवारी (14 डिसेंबर) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी, मानकरी, पुजारी, सेवेकरी, देवसंस्थान विश्वस्त मंडळ, नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली. बैठकीत येत्या सोमवारी येणाऱ्या भर सोमवती अमावस्या यात्रा आणि मंगळवार पासून सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टी उत्सव याबाबत चर्चा झाली. ही चिमुरडी आहे जगातली सगळ्यात ताकदवान मुलगी फक्त 7 व्या वर्षी उचललं 80 किलो वजन चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे, सचिव छबन कुदळे, उपाध्यक्ष आबा राऊत, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, रोहिदास माळवदकर ,रामचंद्र माळवदकर ,पंडित हरपळे, माणिक पवार ,अरुण खोमणे ,संजय खोमणेपाटील, बारा बलुतेदार संघाचे अध्यक्ष संतोष खोमणे, ग्रामस्थ कृष्णा कुदळे, जालिंदर खोमणे, दिलीप मोरे, रवींद्र बारभाई, रमेश बयास, अनिल बारभाई, दिलीप आगलावे, राहुल बयास, राजेंद्र चौधरी, मानकरी, सेवेकरी, पुजारी उपस्थित होते. शेतकरी नेत्यांनी सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम, रेल्वे ट्रॅक बंद करण्याचा इशारा प्रशासनाच्या आदेश, सूचनांचे पालन करण्यात येईल, रूढी, परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार 12 ते 14 डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे. असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.\nजेजुरी गडावर यंदा ‘यळकोट यळकोट'चा, गजर नाही, तीन दिवस भाविकांना प्रवेशबंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-30T11:03:13Z", "digest": "sha1:LYNUHYJYZGKYPUWQOB7Y37ICDJQZ4ADF", "length": 6864, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शेतीसाठी सुध्दा मातीची वाहतूक केल्यास होणार कारवाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशेतीसाठी सुध्दा मातीची वाहतूक केल्यास होणार कारवाई\nशेतीसाठी सुध्दा मातीची वाहतूक केल्यास होणार कारवाई\nरावेर : र��वेर तालुक्यात सध्या शेतीच्या मशागतीचे काम प्रगतीपथावर सुरू असून काही शेतकरी शेतात माती टाकत असतील तर त्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे कारण महसूलने प्रशासनाने माती वाहतूक करणार्‍यांवर कारवाईचा इशरा दिला आहे. महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील अधिसूचना क्र /गोखनि/10/1012/ प्र.क / 603 / ख, 11/02/2015 व त्यालगत मा.जिल्हाधिकारी जळगांव ( गौणखनिज शाखा) यांचेकडील पत्र क्र./गौखनि / ई कावि / 2015 / 8 / 26 / 601 दि . 16/10/2015 अन्वये स्वामीत्वधनाचे दर प्रती ब्रास प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. त्यानुसार बहुतांश शेतकरी हे माती या गौणखनिजाचे शेतीच्या मशागतीसाठी वापर करणेकामी उत्खनन करून ट्रॅक्टर/ट्रक/इतर तत्सम वाहनाव्दारे वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले असून त्याबाबत वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी यांना याव्दारे आव्हान करण्यात येते की, शेतीकामी माती वाहतूककरतांना संबंधीत वाहनधारकाकडे रीतसर तहसील कार्यालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. तथापी वाहनधारकाकडे अशी परवानगी आढळून न आल्यास संबंधीतावर अवैध गौणखनिजाची वाहतुक केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.\nआयएमए जळगावच्या सचिवपदी डॉ राधेश्याम चौधरी\nमुंबई ते पाटणा-रक्सौल दरम्यान विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/swab-report-of-137-persons-in-the-district-positive-5-patients-discharged-from-the-hospital-after-successful-treatment/", "date_download": "2021-07-30T11:22:16Z", "digest": "sha1:ETAV2UI2V7QPMYEP2X3MR54O5YARTKIF", "length": 8232, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "जिल्ह्यात 137 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 5 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज. – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजिल्ह्यात 137 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 5 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.\nजालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 5 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 62, सावरगांव -1, बठण -1, जामवाडी -1, नांदापुर -1, मंठा जयपुर -2, लावणी -2, परतुर परतुर शहर -8, वाटुर फाटा -4, घनसावंगी राठी अंतरवाली -1, अवलगांव -2, अंबड अंबड शहर -3, बरसवाडा -3, बदनापुर बदनापुर -1, जाफ्राबाद देऊळगांव उगले -1, शिराळा -1, निवडुंगा -1, सावंगी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -19, जयदेववाडी -14, राजुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6, आरटीपीसीआरद्वारे 119 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 18 असे एकुण 137 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20520 असुन सध्या रुग्णालयात-139 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7275 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.862 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-129805 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -137 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14665 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-114434 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 375, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7231\n14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 3, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6707 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठ��� पाठविलेले संशयीत -28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-139,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-5, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13732,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-549 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-200568 मृतांची संख्या-384\nशहरातील झोपडपट्टी भागात विकासाची कामे करुन चेहरा मोहरा बदलणारः आ. कैलास गोरंट्याल\nसंजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनासाठी रवाना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/to-get-approval-for-oxford-covid-19-vaccine-emergency-use-first-to-get-indian-regulator-dcgi-nod-gh-509301.html", "date_download": "2021-07-30T11:46:35Z", "digest": "sha1:XERG2ESASUS6ZSQ3OEBSCJTSDWZAYJ5C", "length": 12828, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तरच भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्डच्या लशीला मिळू शकते परवानगी– News18 Lokmat", "raw_content": "\n...तरच भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्डच्या लशीला मिळू शकते परवानगी\nजगभरात विविध लशींवर (Vaccine) संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील पुढील महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून विविध लसींचे भारतात उत्पादन आणि चाचण्या सुरु आहेत.\nजगभरात विविध लशींवर (Vaccine) संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील पुढील महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून विविध लसींचे भारतात उत्पादन आणि चाचण्या सुरु आहेत.\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर: जगभरात विविध लशींवर (Vaccine) संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील पुढील महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून विविध लसींचे भारतात उत्पादन आणि चाचण्या सुरु आहेत. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची (SII) लस पुढील महिन्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे. परंतु भारतीय औषध नियामक प्राधिकरण (DCGI) ब्रिटनमधील ऑक्सफर्डच्या रिपोर्टची वाट पाहत असून पुढील महिन्यात त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपात्कालीन वापरासाठी भारत सरकार सिरममध्ये तयार होणाऱ्या लसीचा वापर करू शकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यूके ड्रग रेग्��ुलेटरने ऑक्सफर्डच्या लसीला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organization) COVID-19 विशेषज्ञ समितीची बैठक आयोजित करेल. या बैठकीत लसीला मंजुरी देण्यापूर्वी भारतात आणि परदेशात करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमधील सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटी डेटाचा सखोल आढावा घेतला जाईल. सध्या भारतात सिरममध्ये (SII) लसीचे डोस तयार करण्याचे काम सुरु असून भारत बायोटेकमध्ये देखील Covaxin च्या चाचण्या सुरु आहेत. या लसीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळण्यास खूप उशीर लागू शकतो. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून याचा डेटा येण्यास खूप वेळ लागू शकतो. त्याचबरोबर फायझरने (Pfizer) देखील भारतात अजूनपर्यंत प्रेझेन्टेशन दिलेलं नाही. त्यामुळे भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या ऑक्सफर्डच्या 'Covishield' या लसीला सर्वात आधी परवानगी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. (हे वाचा-नवा कोरोना नवी लक्षण झपाट्याने रुग्ण वाढण्याची भीती, नवा स्ट्रेन अधिक धोकादायक) फायझर कंपनीच्या लसीला विविध देशांमध्ये वापरासाठी परवानगी देण्यात आली असून अमेरिका, ब्रिटन आणि बहरीनमध्ये फायझर (Pfizer) कंपनीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर(Pfizer) या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. अर्थात DCGI ने होकार दिल्यानंतरच भारतात कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळेल. DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला असल्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली होती. शिवाय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. असे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (हे वाचा-हा प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारी केली होती ख्रिसमस पार्टी) सिरमने कोरोना लस तयार करण्यासाठी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड आणि AstraZeneca यांच्याबरोबर करार केला असून भारतात लसीच्या उत्पादनाला देखील सुरुवात केली आहे. आतापर्यंत लसीचे 4 कोटी डोस देखील त्यांनी तयार केले आहेत. कोरोनाचा नवीन विषाणू समोर आल्यानंतर भारत सरकारने सध्याच्या लसीच्या परिणामावर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर सिरमने त्यांच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा काही डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला (DCGI) सादर केला आहे. त्याचबरोबर या नवीन विषाणूमुळे या निर्माण होणाऱ्या लसीचा परिणाम कमी होणार नसल्याचे देखील कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. भारत बायोटेकच्या Covaxin च्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा रिपोर्ट देखील एसईसीने मागवला असून यावर देखील विचार सुरु आहे. (हे वाचा-भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह दरम्यान, सीरमच्या (SII) या विंनती अर्जावर विचार करताना एसईसीने सिरमला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांचा अद्ययावत सुरक्षा डेटा सादर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भारतातील आणि ब्रिटनमधील क्लिनिकल चाचणीचा इम्यूनोजेसिटी डेटा देखील सादर करण्याची मागणी केली आहे. ब्रिटन मेडिसीन्स आणि हेल्थकेअर उत्पादने नियामक एजन्सीची परवानगी देखील सादर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता पुढील महिन्यात याच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी याकडे सर्व लक्ष लागून आहे.\n...तरच भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्डच्या लशीला मिळू शकते परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T12:05:20Z", "digest": "sha1:YXTAKMOVCFFFG4OQOMI6Z4JTPZILEXXG", "length": 5326, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पात्रा, ग्रीस - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ ३३३ चौ. किमी (१२९ चौ. मैल)\n- घनता ६०९ /चौ. किमी (१,५८० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ\nपात्रा (ग्रीक: Πάτρα) हे ग्रीस देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१५ रोजी २२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rajan-teli-press-conference-konkan-sindhudurg-331548?amp", "date_download": "2021-07-30T10:17:50Z", "digest": "sha1:GEMM2SLT5PEZ63CBP6BILHLCHQI75WWG", "length": 9415, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वीज बिलांबाबत तेलींचा संताप, आरोग्य यंत्रणेच्याही मुद्द्यावर बोट", "raw_content": "\nवाढीव वीज बिलासंदर्भात महावितरणच्या अनागोंदी कारभारबाबत कणकवली, कुडाळ येथील प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने उद्या (ता. 9) जाब विचारण्यात येणार असल्याचेही तेली म्हणाले\nवीज बिलांबाबत तेलींचा संताप, आरोग्य यंत्रणेच्याही मुद्द्यावर बोट\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची रिक्त पदे लक्षात घेता ती तत्काळ भरावी, यामध्ये 13 वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्या एनआरएचएमच्या लोकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी उद्या (ता. 9) जिल्ह्यात येणाऱ्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे सांगितले. वाढीव वीज बिलासंदर्भात महावितरणच्या अनागोंदी कारभारबाबत कणकवली, कुडाळ येथील प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने उद्या (ता. 9) जाब विचारण्यात येणार असल्याचेही तेली म्हणाले.\nयेथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहांमध्ये तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, महेश धुरी, राजू राऊळ, मोहन सावंत, अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. तेली म्हणाले, \"\"पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटलमधील कोविड लॅबचे लोकार्पणनिमित्त उद्या (ता.9) जिल्ह्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे येत आहेत.\nत्यामुळे जिल्ह्यातील विविध समस्या त्यांच्या समोर मांडू. त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न राहणार आहेत.'' तेली म्हणाले, मुंबई-पुणे या ठिकाणावरून येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासासाठी पास मिळत नसताना दुसरीकडे मात्र खाजगी बसवाल्यांना लगेच पास उपलब्ध होतो. एकीकडे चाकरमान्यांना लुटणाऱ्यांनाच तत्काळ पास मिळतो. याचा काय अर्थ चाकरमान्यांच्या पास संदर्भातही फडणवीस यांचे लक्ष वेधू.\nप्रामाणिक सेवेला प्राधान्य द��या\nकोरोनाचे संकट कधी संपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील 534 रिक्त पदे तत्काळ भरावीत. ही पदे भरताना 13 वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एनआरएचएमच्या लोकांना प्राधान्याने भरती करावे, काही डॉक्‍टरांचे पगारही चार महिने झाले नाहीत त्यांचे पगार तातडीने द्यावे, मायनिंग फंडातील पैसे आजही जिल्हा प्रशासनाला वापरण्याची परवानगी मिळाली नाही ती परवानगी द्यावी, अशा मागण्या फडणवीस यांच्याकडे करणार आहे.''\nजिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचेच जिल्हाध्यक्ष अधिकारी वर्गांची बदली करण्याची मागणी करत आहेत. एकीकडे सत्ता यांची मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे असे असतानाही बदलीसाठी आंदोलनाची भाषा वापरणे म्हणजे त्यांचे त्यांना अधिकारच माहित नसल्यासारखे आहे, अशी टीकाही तेली यांनी केली. तसेच उद्या (ता.9) वाढीव वीज बिलासंदर्भात कुडाळ, कणकवली येथील वीज वितरणच्या प्रमुख अधिकाऱ्यांना भाजपच्या माध्यमातून जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपादन - राहुल पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/kARJAT.html", "date_download": "2021-07-30T11:37:02Z", "digest": "sha1:FUANQNDH3DO2AM4LYAZ7ZRNBB2MVHO7N", "length": 13739, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "श्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar श्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान\nश्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान\nश्रमाला दातृत्वाची जोड, कर्जतमध्ये अनोखे अभियान\nकर्जत ः सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जतचे नाव एका विशिष्ठ उंचीवर पोहचले आहे. भविष्यात आणखी मोठे उद्दिष्ठ आपण गाठाल, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले. कर्जत येथील श्रमदानातून स्वच्छता या अनोख्या अभियानात श्रमाला दातृत्वाची जोड मिळत असून या माध्यमातून जोडल्या गेलेल्या स्वच्छता रथाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.\nकर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यात लागणारे हत्यारे व साहित्य ठेवण्यासाठी लागणारे वाहन पुणे येथील युवा उद्योजक राहुल मांढरे यांनी\nसर्व सामाजिक संघटनांच्या मालकीचे करून दिले. कर्जत शहरात स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 व माझी वसुंधरा या स्पर्धेच्या निमित्ताने कर्जत शहरात काम करण्यासाठी काही संघटना पुढे आल्या व गेली तीन वर्षांपासून सुरू असलेला श्रमदानातुन सेवा या अभियानाला पुढे नेण्याचा चंग बांधला कोणत्याही संघटनांचे व्यक्तीचे नाव पुढे न करण्याचा मुख्य उद्देश ठेऊन या अभियानाला नाव पडले ’सर्व सामाजिक संघटना’ व सुरू झाले श्रमदानातून स्वच्छता, वृक्षारोपनाचे काम याकामात लागणारे खोरे, टिकाव, घमेले, दाताळे, पंजे, विळे, कुर्हाडी, बोर्ड, स्पीकर व असे बरेच प्रकारचे साहित्य ज्या ठिकाणी काम करायचे त्या ठिकाणी दररोज आणायचे व पुन्हा नेऊन ठेवायचे हे अत्यंत जिकरीचे काम होते, मात्र कर्जत मधील दानशूर व्यक्तिमत्व अभयशेठ बोरा जे स्वतः श्रमदानात सहभागी होते त्यांनी आपल्या व्यवसायात वापरली जाणारी इको गाडी या कामाला वापरायला दिली, पण दररोज सकाळी सर्व साहित्य गाडीत टाकणे व काम झाल्यावर पुन्हा गाडीतुन पुन्हा एखाद्या ठिकाणी ठेवणे हे खूपच अवघड व वेळकाढू काम होते शेवटी हे सर्व साहित्य या गाडीतच दिवसभर ठेवले जाऊ लागले, पुढे याच गाडीला आकर्षक चित्रानी सजविण्यात आले व बघता बघता हीच गाडी या अभियानाची अविभाज्य घटक बनली व तिचे नामकरण झाले स्वच्छता रथ, प्रत्येक व्यक्ती घाम गाळत असताना या गाडीचा वाटाही तेवढाच मोठा होता दरम्यान अनेक दिवस ही गाडी अभयशेठ बोरा यांनी वापरायला दिल्यानंतर पुढील वर्षीच्या स्पर्धेच्या कामकाजासाठी नव्याने दुसरी गाडी पाहण्याचा प्रयत्न ही झाला मात्र अखेरीस हाच स्वच्छतारथ कायमस्वरूपी सर्व सामाजिक संघटनाना बहाल करण्या चा निर्णय झाला व त्यासाठी पुणे येथील उद्योजक राहुल मांढरे यांनी पुढाकार घेऊन त्याचे वतीने हे वाहन आ. रोहित पवार यांच्या हस्ते सर्व सामाजिक संघटनांच्या ताब्यात देण्यात आले, श्रमप्रेमी राहुल नवले यांनी सर्वांच्या वतीने याची चावी स्वीकारली, 293 व्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता नियमित श्रमदानानंतर गेली नऊ महिने हे वाहन उपलब्ध करून देणारे अभयशेठ बोरा व हे वाहन सामाजिक संघटनांना बहाल करणारे उद्योजक राहुल मांढरे यांचा फेटा बांधून आ. रोहित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nयावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, सर्व सामाजिक संघटनानी गेल्या 293 दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात श्रमदानाच्या माध्यमातुन स्वच्छता, वृक्षारोपणासह पर्यावरणासाठी काम केले आहे. याचे फलित म्हणून राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानात रा��्यात द्वितीय क्रमांक मिळवून कर्जतची राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.\nयात नगरपंचायतला दोन कोटी रुपयांचे बक्षीस ही मिळाले असून एक कोटी रुपये नगरपंचायतला वर्ग झाले आहे.आणि यापुढे आपण निश्चित मोठे उद्दिष्ठ गाठाल. आपल्या कार्यामुळे उद्योजक राहुल मांढरे यांनी आपल्याला कार्याला जे वाहन दिले आहे हा स्तुत्य उपक्रम आहे. यावेळी राहुल मांढरे म्हणाले की, कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना हे अनेक दिवसांपासून श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छता, वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन करीत आहेत. हे कार्य निस्वार्थ भावनेने सुरू आहे. या कार्याला आपल्याकडून हातभार म्हणून हे वाहन सुपूर्द केले आहे, याप्रसंगी नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, यांच्यासह सर्व सामाजिक संघटनेचे सर्व श्रमप्रेमी शिलेदार उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2012/01/kim-dotcoms-boom-and-bust.html", "date_download": "2021-07-30T09:42:14Z", "digest": "sha1:KX2XG4CRGXULBP252QSVDHOMDVDACNJJ", "length": 21696, "nlines": 111, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: Kim Dotcom's boom and bust", "raw_content": "\nनवी��� आलेले चित्रपट, गाणी, साऊंड ट्रॅक्स हे खूप लोकांना बघायचे असतात व ऐकायचे असतात. पण अशा चित्रपट किंवा गाण्यांच्या डीव्हीडी, सीडी यांची किंमत बरीच असते. कॉपीराईट कायद्याप्रमाणे अशा चित्रपटांचे किंवा गाण्यांचे वितरण कोणालाही करण्यास परवानगी नसते. नाहीतर आपण या मूळ चित्रपटाची किंवा गाण्याची सीडी, डीव्हीडी आणायची व कॉपी काढून त्या लोकांना वितरित करायच्या हा उद्योग कायदेशीर रित्या कोणालाही करता आला असता. हा उद्योग करायला बंदी घालणे व ती पाळली जाते आहे की नाही ते पहाणे हे त्या मानाने सोपे असल्याने काही मंडळींनी एक नवीच शक्कल लढवली. एका संकेतस्थळावर जे चित्रपट किंवा गाणी लोकांच्या स्वत:च्या संगणकात आहेत अशा चित्रपटांची किंवा गाण्यांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरवात केली. कोणाला या यादीपैकी चित्रपट किंवा गाणे स्वत:च्या संगणकात डाऊनलोड करायचे असेल तर त्या व्यक्तीचा संगणक व ज्याच्याकडे ते गाणे किंवा चित्रपट आहे त्या व्यक्तीचा संगणक हे या संकेतस्थळाच्या माध्यमातून एकमेकाशी जोडले जाऊ लागले व हा चित्रपट किंवा गाणे विनासायास वितरित होऊ लागले.\nहे अशा प्रकारचे वितरण खूप मंद गतीने होते व त्यात विश्वासार्हता खूपच कमी असते हे लक्षात आल्याने एक नवीच शक्कल काही लोकांनी लढवली. एक संकेतस्थळ स्थापन करून त्यावर त्या संकेतस्थळाच्या सभासदांना स्मृती कक्ष उपलब्ध करून द्यायचा. या स्मृतीकक्षात लोक त्यांच्या जवळचे चित्रपट, गाणी वगैरे अपलोड करून ठेवून देऊ शकतात. कोणालाही यातील चित्रपट, गाणी हवे असल्यास ते डाऊनलोड करून ती प्राप्त करून घेऊ शकतात. या स्मृतीकक्षात ठेवलेल्या फाइल्सवरची मालकी ज्याने चित्रपट, गाणे अपलोड केले आहे त्याचीच असल्याने संकेतस्थळाची या बाबतची जबाबदारी काही नाही व या संकेतस्थळाने कोणत्याही कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. ही शक्कल वापरून स्वत:चे संकेतस्थळ निर्माण करण्याची कल्पना ज्या लोकांच्या डोक्यात आली त्यामधे किम श्मिट्झ या नावाचा एक जर्मन संगणकतज्ञ होता. किमने 'मेगॅअपलोड. कॉम' या नावाचे एक संकेतस्थळ तयार केले व त्यावर लोकांना आपल्याकडच्या फाईल्स ठेवून देता येतील असा मोठा स्मृती कक्ष उपलब्ध करून दिला. ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तो लोकांकडून वर्गणी घेत असे व आपल्या संकेतस���थळावर जाहिरातींना जागा उपलब्ध करून देत असे. या जाहिराती व वर्गण्यांमधून त्याला 175 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी प्राप्ती झाली असावी असा अंदाज आहे.\nया किम श्मिट्झने काही वर्षांपूर्वी आपले नाव बदलून ते किम डॉटकॉम असे केले. 37 वर्षाच्या किमचे आतापर्यंतचे आयुष्य एखाद्या कथा कादंबरीत शोभण्यासारखे आहे.जर्मनीतील कील शहरात जन्माला आलेल्या या तरूणाच्या हातात पहिला संगणक 9 वर्षाचा असताना आला. प्रथम कॉम्पुटर गेम्स विकत घेऊन त्यांच्या बेकायदेशीर प्रती त्याने आपल्या मित्रांना विकण्यास सुरूवात केली. या नंतर थोड्याच काळात टेलिफोनच्या सहाय्याने दुसर्‍या व्यक्ती किंवा संस्था यांच्या संगणक प्रणाली हॅक करण्याच्या उद्योगात त्याने प्रचंड यश मिळवले. नासा, पेंटॅगॉन व एक खाजगी बॅन्क यांच्या संगणक प्रणाली त्याने हॅक केल्या. 1998 मध्ये त्याला या बाबत गुन्हेगार ठरवून शिक्षा झाली. ही शिक्षा भोगल्यानंतर त्याने किमव्हेस्टर या नावाची कंपनी चालू केली व संगणक सुरक्षा सल्लागार म्हणून सेवा देण्यास सुरवात केली. या सुमारास त्याच्याजवल बरीच माया जमली होती. त्यातून त्याने नव्या संगणक प्रणाली विकसकांना भांडवल पुरवण्यास सुरूवात केली.\n2002 मध्ये किमने एका आंतरजालावरून व्यवसाय करणार्‍या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून तिची मालकी हस्तगत केली व आपण या कंपनीत अमेक मिलियन डॉलर गुंतवणूक करत असल्याचे जाहीर केले. यामुळे कंपनीच्या शेअर्सची किंमत खूप वर गेली व त्याबरोबर किमने आपली सर्व गुंतवणूक काढून घेतली. या बद्दल त्याला जर्मन न्याय व्यवस्थेने गुन्हेगार ठरवले. परंतु किमने थायलंडला पोबारा केला. तेथे त्याला अटक करून परत जर्मनीला आणण्यात आले आणि 1 लाख यूरो दंड व 18 महिने वर्तन सुधारण्यासाठी कालावधी देण्यात आला. यानंतर किम गायब झाला व दोनतीन वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये अवतीर्ण झाला. एव्हांना त्याने आपले नाव बदलले होते. न्यूझीलंडमध्ये 10 मिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक करण्याचे मान्य केल्याने त्याला न्यूझीलंडमध्ये कायम स्वरूपी वास्तव्य करण्याची परवानगी मिळाली.\n6 फुटांपेक्षा जास्त ऊंची व 130 किलोग्रॅम वजन असलेला किम अतिशय गर्विष्ठ आहे. लहानपणीच तो मित्रांना आपण बिल गेट्सपेक्षा जास्त हुशार असल्याने जगातील श्रीमंत लोकांपैकी एक होणार आहोत असे सां���त असे.\nमागच्या आठवड्यात अमेरिकेच्या एफबीआय या संस्थेने मेगॅअपलोड .कॉम या संकेतस्थळाचे काही स्मृती कक्ष अमेरिकेमध्ये असल्याने कॉपीराईट कायद्याचा भंग होत असल्याचे ठरवले व हे संकेतस्थळ बंद करून किमला अटक करण्याची विनंती न्यूझीलंड सरकारला केली. न्यूझीलंडचे पोलिस जेंव्हा किमच्या प्रासादतुल्य घरात गेले तेंव्हा स्वत:ची ओळख पटवून दिल्यावरही किमने अनेक इलेक्ट्रॉनिक कुलपांची सुरक्षा असलेल्या कक्षात स्वत:ला कोंडून घेतले व ही सर्व यंत्रणा उध्वस्त करूनच पोलिसांना त्याला अटक करावी लागली.\nत्याचा न्यूझीलंडमधला प्रासाद एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या निवासस्थानासारखा बांधलेला आहे व अतिशय आलीशान आहे.\nअमेरिकन सरकारचे असे म्हणणे आहे की किमच्या कंपनीने चित्रपट किंवा गाण्यांच्या कॉपीराईट मालकांचे निदान 500 मिलियन डॉलर्स तरी बुडवले आहेत. परंतु मेगॅअपलोड. कॉम किंवा किम यांनी बेकायदेशीर कृत्य केले आहे किंवा नाही हे कोर्टातच ठरेल. मेगॅअपलोडच्या अमेरिकन वकीलाचे म्हणणे आहे की हे संकेतस्थळ आपल्या सभासदांना आंतरजालावर फक्त स्मृतीकक्ष उपलब्ध करून देत होते व या संकेतस्थळाने कोणतेही बेकायदेशीर कृत्य केलेले नाही.\nमेगॅअपलोड च्या माध्यमातून चित्रपट किंवा गाणी हस्तांतर करणार्‍या बर्‍याच शौकिनांची आता अडचण होणार आहे हे नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/bars-hotels-and-restaurants-in-pune-will-be-closed-for-seven-days/", "date_download": "2021-07-30T09:18:36Z", "digest": "sha1:EXB746HL5EPFCCSYCTOFZZHUJNMWATIV", "length": 6640, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "पुण्यातील बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट सात दिवसांसाठी बंद राहणार – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपुण्यातील बार, हॉटेल आणि रेस्टॉरंट सात दिवसांसाठी बंद राहणार\nपुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शनिवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणा��� असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.\nदररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल.\nग्रामीण भागात सध्या ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचं कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्ये ग्रामीणभागातूनही रूग्ण दाखल होत आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत.\nश्रामणेर दीक्षा प्रमाणपत्रे प्रदान कार्यक्रम संपन्न\n‘उत्तम शुक्रवार ही प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानवजातीस दिलेली मौल्यवान देणगी आहे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/arvind-kejriwal-aap-delhi-elections", "date_download": "2021-07-30T10:55:01Z", "digest": "sha1:TRBECEZ7LGVSBICVZXINMVWZAFSRLUVI", "length": 22000, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारताच्या भविष्यासाठी केजरीवाल पुन्हा निवडून यावेत - द वायर मराठी", "raw_content": "\nभारताच्या भविष्यासाठी केजरीवाल पुन्हा निवडून यावेत\nभाजपने ही निवडणूक जिंकली, तर हा विजय म्हणजे आपल्या धोरणांना आणि सीएए व एनआरसीला लोकांचा कौल मिळाला असल्याचे ते घोषित करतील आणि आणखी जोरकसपणे, आणखी निष्ठुरपणे तीच धोरणे दामटत राहतील.\nदिल्लीतील निवडणुका ८ फेब्रुवारी २०२०ला होणार असल्याचे घोषित झाले आहे. ही निवडणूक जिंकणे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी महत्त्वाचे असेलच, पण त्याहीपेक्षा ते भारतासाठी किंवा किमान भारताच्या त्या लोकांसाठी जास्त महत्त्वाचे आहे, ज्यांना घटनेने त्यांना जे काही देऊ केले आहे त्या सर्व गोष्टींची किंमत सम���ते.\nदिल्लीमध्ये फक्त ७० जागा असल्या, त्यासाठी फक्त १ कोटी ४० लाख लोकच मतदान करणार असले (जे भारताच्या एकूण मतदारांच्या केवळ २% आहेत) आणि दिल्ली हे पूर्णार्थाने राज्यही नसले, तरीही हे सगळे आकडे सांगतात त्यापेक्षा त्याचे राजकारण खूप मोठे आहे. कारण ती भारताची राजधानी आहे, सर्व परदेशी दूतावास दिल्लीमध्ये आहेत, सर्व प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे ते मोठे केंद्र आहे आणि खरोखरच एक छोटा भारतच तिच्यामध्ये वसलेला आहे. तिच्या रहिवाश्यांमध्ये सर्व प्रकारचे भारतीय राजकारण, सर्व विचारप्रवाह, मते, धर्म, प्रदेश, जाती आणि मुद्दे यांचा संपूर्ण पट दिसून येतो. थोडक्यात, भारताची मनःस्थिती काय आहे याचा ती उत्तम मापक आहे.\nआणि हा मापक पुढे वादळी हवा असल्याचे दाखवू लागला आहे. अर्थव्यवस्था, काश्मीर, नागरिकत्व (सुधारणा) कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी, विद्यापीठांमधील हिंसा, पोलिसांचे अत्याचार आणि युनियनचे संप अशा अनेक गोष्टींच्या बाबतीतल्या वादविवाद आणि आंदोलनांमध्ये देश सापडला आहे.\nनरेंद्र मोदी सरकार, त्यांच्या स्वभावधर्मानुसार, हा असंतोष आहे हे मानायला किंवा नागरिकांशी बातचीत करायला तयार नाही; हे सरकार बोगदे खणणाऱ्या यंत्रासारखे आहे, जे केवळ अंधपणे पुढे ढकलत राहते आणि त्याला मागे येणारा गियर नाही. ते ढोंगी असत्ये आणि अर्धसत्यांद्वारे स्वतःचा बचाव करत राहिले आहेत, त्यांच्या धोरणांना विरोध करणाऱ्या सर्वांना अँटी-नॅशनल घोषित करत आहेत आणि पोलिसांद्वारे दमन करणे त्यांनी चालू ठेवले आहे. ते संसदेतील त्यांच्या बहुमताच्या जोरावर राज्यांवर दादागिरी करत आहेत, घटनेतील शब्द नाही तरी तिच्या आत्म्यावर वार करत आहेत, आणि भयभीत वातावरणात आपली विभाजनवादी धोरणे पुढे दामटत आहेत.\nभारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र आणि झारखंड नुकतेच गमावले आहे, पण या हानीमुळे ते आणखी विखारी, खुनशी आणि आपला अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दुराग्रही बनले आहेत.\nया खतरनाक पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना आपली सत्ता कायम ठेवण्यासाठीची ही निवडणूक लढायची आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसाठी बरेच काही केले असल्यामुळे खरे तर त्यांना स्वबळावर निवडणुका जिंकणे सहज शक्य होते. पण दिल्लीच्या निवडणुका केवळ केजरीवाल यांनी पाच वर्षात काय स��ध्य केले त्याबद्दलच्या नाहीत. त्या मोदींच्या धोरणांबाबतचा जनमताचा कौल आहेत. आणि हे विसरू नका, या निवडणुकांचे निकाल केवळ दिल्लीवर कोण राज्य करणार एवढेच नाही तर आपल्या लोकशाहीची पुढची दिशा ठरवणार आहेत.\nसीएए-एनआरसी-एनपीआरचे अशुभ त्रिकूट या देशावर आपली दुष्ट सावली पसरवत आहे, देशातल्या नागरिकांच्या मनात सर्वाधिक प्रमाणात यांचाच विचार आहे. जामिया मिलिया इस्लामिया, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, अलिगढ मुस्लिम विद्यापीठ, मीरठ, बिजनोर, मुजफ्फरपूर आणि बंगलोरमध्ये पोलिसांच्या दंडुकेशाहीच्या मागे हेच त्रिकूट आहे. त्यानेच देशातील तरुणांना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरवले आहे. जयप्रकाश नारायण यांच्या जन आंदोलनानंतर पहिल्यांदाच तरुण इतके चिडून रस्त्यावर आले आहेत.\nदेशाला ही काळी सावली नको आहे हे स्पष्ट आहे. पण आपल्या लोकशाही संस्था आणि संरक्षक संस्था या सैतानाशी सामना करणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचा अलिकडचा इतिहास लक्षात घेता तिथल्या कायदेशीर आव्हानांमधून काही होईल अशी अपेक्षा करू नका: जास्तीत जास्त चांगले काय होईल तर न्यायालय राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचे नाव घेऊन हस्तक्षेप करण्यास नकार देईल, जसे त्याने राफेलच्या प्रकरणी केले. पण जास्तीत जास्त वाईट हेही होऊ शकते की ते सीएएमधील मुस्लिम आणि इतर धर्मांमध्ये केलेला फरक योग्यच असल्याचा निर्णय देईल.\nआपल्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून आणखी कमी अपेक्षा ठेवा. ते आपापल्या बिळांमध्ये जाऊन वादळ संपण्याची वाट पाहत आहेत (ममता बॅनर्जी आणि प्रियांका गांधी यांचा अपवाद वगळता). प्रसारमाध्यमांच्या स्वार्थी चापलूसीकडून तर काहीच अपेक्षा करू नका. मोठे भांडवलशहा आणि अब्जाधीशांच्या यादीतल्या लोकांकडूनही काही अपेक्षा करू नका. अपवाद केवळ राहुल बजाज आणि थोडाफार आनंद महिंद्र यांचा.\n“स्वायत्त” संस्थांबद्दल विसरा, त्यांच्यापुढे आसाम आणि बंगाल यांच्यापेक्षा अधिक प्रत्यक्ष समस्या आहेत. मोदी-अमित शहांच्या दुक्कलीने सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला आहे. त्यांना एकच गोष्ट गृहित धरता येत नाही, ती म्हणजे मतदार, आणि त्यांना एकच भाषा समजते ती म्हणजे मतपेटीतून मिळणारा संदेश. बाकी काहीही त्यांना थांबवू शकत नाही – न्यायव्यवस्था, आंतरराष्ट्रीय मतप्रवाह, लोकांचे हाल, हिंसाचारात होणारे मृत्यू, राज्यघटना, संस्थांची पडझड – यातले काहीच नाही. पण दिल्लीत निवडणुकीमध्ये पराभव झाला तर जवळजवळ निश्चितच त्यांचे हल्ले थांबतील. बाकी काही नाही तरी त्यामुळे इतर राज्यांना (आणि अगदी भाजपच्या मित्रपक्षांनाही) मोदींच्या विध्वंसक धोरणांना विरोध करण्याची हिंमत आणि आश्वस्तता मिळेल. नितिशकुमार अजूनही मागे फिरू शकतात आणि नवीन पटनाईक अजूनही कुंपणावरून उतरू शकतात.\nआज सरकारला एकमेव विरोध करणारी आहे नागरी समाज, विशेषतः तरुण आणि विद्यार्थी. केजरीवाल यांनी त्यांना संघटित करून स्वतःकडे वळवले पाहिजे, आणि त्यांनी वीज, पाणी, शिक्षण, झोपडपट्ट्यांची सुधारणा, स्त्रियांची सुरक्षितता या क्षेत्रांमध्ये दिल्लीमध्ये जे काही उत्तम काम केले आहे त्याच्या बरोबर या तरुणांचे समर्थनही मिळवले पाहिजे.\nत्यांनी दिल्ली पोलिसांची हिंसा आणि उघड पक्षपात या मुद्द्यांच्या आधारे राज्यात वेगळा पक्ष हवा हा युक्तिवाद केला पाहिजे, जेणेकरून चिरडत चाललेल्या केंद्रीय गृहमंत्रालयावर काबू मिळवणे शक्य होईल. त्यांनी एनआरसी आणि एनपीआरचा निषेध करताना आत्तापर्यंत जी सावधगिरी राखली आहे ती आता फेकून दिली पाहिजे. दिल्लीमध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि बंगालमधून आलेले लाखो स्थलांतरित राहतात, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी सोडलेल्या गावांमध्ये पुन्हा जाऊन वैध कागदपत्रे मिळवण्याच्या प्रयत्नात या लोकांच्या उपजीविकांची साधने नष्ट होणार आहेत. एनआरसी हा आता केवळ हिंदू-मुस्लिम मुद्दा नाही, त्यामुळे लाखो हिंदूंचे नागरिकत्वही धोक्यात येऊ शकते, जसे आसाममध्ये झाले आहे. त्यांनी त्या भयावर बोट ठेवले पाहिजे आणि त्याबाबत तळ्यात मळ्यात भूमिका घेता कामा नये.\nभाजप कितीही दिखावा करत असला तरीही दिल्लीमध्ये विजय मिळण्याबाबत त्यांना आत्मविश्वास नाही आणि काही लवकर केलेल्या चाचपण्यांमध्ये आम आदमी पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल असे भाकीत केल्यामुळे ते अधिक हट्टी आणि निष्ठुर बनत आहेत. त्यांचा घाणेरड्या डावपेचांचा संग्रह आणि निवडणूक बाँडच्या काळ्या पेट्यांमधून ते काही ना काही बाहेर काढतील आणि विजय खेचून घेतील. जेएनयूमध्ये अलिकडेच झालेली गुंडगिरी हा पुढे काय होऊ शकते त्याची नुसती झलक असू शकते – घाबरवण्यासाठी आणि विभाजन करण्यासाठी हिंसेचा वापर, विशिष्�� समुदायाला दिलेला धमकीवजा संदेश, निवडणूक आयोगाकडच्या तक्रारी, प्राईम टाईम अँकर आणि आयटी सेल कडून आणखी खोटेनाटे, आप नेत्यांच्या विरोधात आणखी खोटे खटले.\nदिल्ली हा भारताच्या लोकशाहीचा शेवटचा गड आहे. दिल्लीच्या नागरिकांनी आता दुर्लक्ष करून किंवा स्वतःला वेगळे ठेवून चालणार नाही. भाजपने ही निवडणूक जिंकली, तर हा विजय म्हणजे आपल्या धोरणांना आणि सीएए व एनआरसीला लोकांचा कौल मिळाला असल्याचे ते घोषित करतील आणि आणखी जोरकसपणे, आणखी निष्ठुरपणे तीच धोरणे दामटत राहतील. धोक्याची सीमा ओलांडली जाईल आणि पुन्हा मागे वळणे शक्य होणार नाही. केजरीवाल यांना दिल्लीत विजय मिळालाच पाहिजे, केवळ त्यांच्या स्वतःसाठी नव्हे तर भारतासाठी\nअवय शुक्ला, हे डिसेंबर २०१० मध्ये भारतीय प्रशासन सेवेमधून निवृत्त झाले आहेत.\nकामगार चळवळीत गिग कामगारांना जागा हवी\nशाहीनबागचं आंदोलन काय सांगतंय\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news.indiaonline.in/marathi", "date_download": "2021-07-30T10:30:27Z", "digest": "sha1:HUWRU7FRA23NK2JIQOPIVTXZ3E6ZJA4D", "length": 34900, "nlines": 1035, "source_domain": "news.indiaonline.in", "title": "Marathi News, India News, Latest News from India in Marathi - By news.indiaonline.in", "raw_content": "\n / खाता भूल गए\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार पैसे केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदीमुळे देशात अनेक बँका गेल्या वर्षात बुडीत निघाल्या. बँका बुडाल्य .....\nलोकसभेत गोंधळ घालणारे १० खासदार निलंबित संपूर्ण कार्यकालासाठी कारवाईची शक्यता\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी १० खासदारांना निलंबित करण्यात आ .....\nकोकण हादरलंय, सावरायला हवं\nसंतोष वायंगणकर संकटं आली की, ती एकटी येत नाहीत. माणस���ंच्या सहनशीलतेची आणि कर्तृत्वाची ‘ती’ सत्त्वपरीक्षाच पाहत अस .....\nअनिल देशमुख प्रकरणी ‘सीबीआय’चे मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी छापे डीसीपी भुजबळ, एसीपी पाटील यांच्या निवासस्थानी देखील धाडी\nमुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत् .....\nपूरस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदत करा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रशासनाला सूचना\nचिपळूण (प्रतिनिधी) : ‘अतिवृष्टीमुळे चिपळूण शहरावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. मात्र, प्रशासनाने तातडीने परिस्थितीचा आढावा घ .....\nओबीसी, आर्थिक मागास विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेशात आरक्षण मोदी सरकारचा निर्णय\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील मेडिकल प्रवेशासाठी ओबीसी आणि आर्थिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय नरें .....\nपंतप्रधानांनी पूरग्रस्तांसाठी ७०० कोटी दिले, मुख्यमंत्र्यांनी काय दिवे लावले नितेश राणे यांनी वडेट्टीवारांना घेतले फैलावर\nसंतोष राऊळ कणकवली : ‘आमच्या पंतप्रधानांनी पूरग्रस्त कुटुंबांसाठी तातडीने ७०० कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. तुमच्या मुख्यमंत्र .....\nमुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांतील निर्बंध उठणार लोकलबाबत कानावर हात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nमुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध लवकरच उठवण्यात येण्याची शक्यता आहे. कारण आरोग्यमंत् .....\nआदित्य ठाकरेंना चिपळूणकरांनी झापले नागरिकांच्या संतप्त सवालांनी झाले हैराण\nचिपळूण (प्रतिनिधी) : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे गुरुवारी पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यावर असताना यावेळी त्यांना स्थानिकांनी .....\nभास्कर जाधव, २०२४ला दाखवून देऊ… ‘त्या’ विधानावर निलेश राणे यांचा पलटवार\nमुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेवर आता नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र, माजी खासदार, भाजप प्र .....\nमोदींच्या लोकप्रियतेमध्ये वाढ ट्विटर फॉलोअर्सच्या संख्येने ओलांडला सात कोटींचा टप्पा\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ट्विटरवर पंतप्रधान मो .....\nभास्कर जाधव, तोंड सांभाळून बोला\nकेंद्रीय उद्योगमंत्री नारायण ��ाणे व त्यांच्या कुटुंबीयांविषयी आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांना मुलाखती देताना जे भाष्य केले .....\nजनसंख्या नियंत्रण कायद्याच्या निमित्ताने…\nडॉ. उदय निरगुडकर उत्तर प्रदेशमध्ये घटनेनुसार स्वायत्त असलेली ‘उत्तर प्रदेश लॉ कमिशन’ नावाची संस्था आहे. या संस्थेने नुकतंच जन .....\nरूपाली केळस्कर ‘वादळाचे थैमान, फाटले आभाळ कोसळले डोंगर देवा तू का केलसं हे सग .....\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार पैसे केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  गैरव्यवहार आणि आर्थिक अनागोंदीमुळे देशात अनेक बँका गेल्या वर्षात बुडीत निघाल्या. बँका बुडाल्य .....\nलोकसभेत गोंधळ घालणारे १० खासदार निलंबित संपूर्ण कार्यकालासाठी कारवाईची शक्यता\nपूरस्थितीचा आढावा घेऊन तातडीने मदत करा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रशासनाला सूचना\nआमदार नितेश राणे यांचा भास्कर जाधवांवर प्रहार\nयेडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा\nमीराबाई होणार पोलीस अधिकारी\nसर्वोत्कृष्ट दहा लघुपटांच्या यादीत बिट्टु या लघुपटाची निवड\nचित्रपट अभिनेते आणि निर्माता दिग्दर्शक राजीव कपूर याचं निधन\nकंगनाच्या अकाऊंटवर कारवाई; चिडलेल्या ‘क्वीन’नं दिली धमकी, म्हणाली…\nमहापालिकेकडून गंभीर आरोप होत असतानाच सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट\nमेरी राख गंगा में मत बहाना… कंगनाने कवितेतून सांगितली अंतिम इच्छा\nउच्च न्यायालयाचा पालिकेला दणका : कंगना रनौतच्या प्रॉपर्टीवरील तोडक कारवाई बेकायदेशीर\nसामूहिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास ठेवीदारांना ९० दिवसांत मिळणार पैसे केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nदोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्याची परवानगी मिळावी\n‘सर्वांसाठी लोकल’ला लसीकरणाचा ‘ब्लॉक’\nयंदाही गणेश मूरि्तकार संकटात शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी\nमाळशेज घाटात पर्यटनबंदीमुळे आदिवासींवर उपासमारी\nफणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले\n२०३२ ऑलिम्पिक ब्रिस्बेनमध्ये होणार\nटोक्यो ऑलिम्पिकसाठी भारताचे जम्बो पथक; पुरुष हॉकी संघात १९ खेळाडू\nभारताच्या महिला संघाचे आव्हान कायम; दुसऱ्या टी-ट्वेन्टीमध्ये इंग्लंडला रोखले\nउत्तर प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज पंकज सिंहची निवृत्ती\nइंग्लंडच्या तीन क्रिकेटपटूंना कोरोना\nटोक्यो ऑलिम्पिकमधून सेरेनाची माघार\nलसीकरण न झाल्याने २१ जणांना डेल्टा प्लसची लागण\nअनिल देशमुख प्रकरणी ‘सीबीआय’चे मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी छापे डीसीपी भुजबळ, एसीपी पाटील यांच्या निवासस्थानी देखील धाडी\nतळीये गावावर दु:खाचा डोंगर; गाडली गेली ३२ कुटुंबे\nअनिल देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त चौकशी सुरू असतानाच ईडीचे कठोर पाऊल\nअग्निसुरक्षा शुल्काचा भार पडणार रहिवाशांवर\nगुलशन कुमार हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप\nविनामास्क फिरणाऱ्यांकडून ५८ कोटींचा दंड वसूल\nटीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी आरोपी\nमुंबईकरांना पावसाळी आजारांची चिंता; सहा महिन्यांत मलेरिया, गॅस्ट्रो रुग्णांची नोंद\nस्वित्झर्लंडविरुद्ध फ्रान्सचे पारडे जड\nअमेरिकेद्वारे विविध क्षेत्रात अभूतपूर्व गुंतवणूकीची घोषणा\nऍस्ट्रा झेनेका कोविड लसीमुळे रक्तात गुठळी होत नसल्याचं युरोपिय औषध संस्थेचं आग्रही प्रतिपादन\nफ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांना भ्रष्टाचार प्रकरणी तीन वर्षांचा तुरुंगवास\nनीरव मोदीबाबत भारताचे म्हणणे ब्रिटनमधल्या न्यायालयाकडून मान्य\nकोकण हादरलंय, सावरायला हवं\nमहाराष्ट्राचा विक्रम; एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस\nमुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट अखेर टळले\nपंतप्रधान आवास योजने अंतर्गत तळीयेवासीयांचे लवकरच होणार पुनर्वसन­­\nकोरोनाची दुसरी लाट संपूर्ण नियंत्रणात\nकोरोनामुळे राज्यनाट्य स्पर्धा घेणं अयोग्य – अमित देशमुख\nराज्यात ८,१५९ नवे कोरोनाबाधित, १६५ मृत्यू\nस्पेस एक्स कंपनीची चंद्र आणि मंगळासाठी दहावी मोहिम देखील अयशस्वी\nअमेरिकेचे सर्वात मोठे रोव्हर मंगळाकडे झेपावले\nदेशाचे डिजिटल कम्युनिकेशन धोरण लवकरच\nडीआरडीओने बनवले निर्जंतुकीकरण कक्ष\nकोरोनाच्या मुकाबल्यासाठी हायटेक तंत्रज्ञान\nविशेष लेख : इस्रोची अंतराळातील व्यावसायिक क्षेत्रात उडी\nजगाच्या विनाशाचे आयझॅक न्यूटनने केले होते भाकीत\nराज्यात शुक्रवारपर्यंत आस्मानी संकट हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा\nमहापुरात १३७ बळी; अद्याप ७३ जण बेपत्ता\nनेमेचि येतो मग पावसाळा…\nमान्सून दाखल होताच राज्यात खरिपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ आॅगस्टपर��यंत\nमुंबईकरांची तहान भागवणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात पावसाची प्रतीक्षाच\nगणपती स्पेशल : कोकणाक रेल्वे नि एसटी पावली; गर्दी वाढल्यास आणखी गाड्या सोडणार\nखंडणी जमविणाऱ्या सेनेने राम मंदिरावर बोलू नये; भाजपचे आमदार नितेश राणे यांचा प्रहार\nमराठा आरक्षणावर २७ मे रोजी भूमिका मांडणार : छत्रपती संभाजीराजे\nपदोन्नतीतील आरक्षणावरून महाविकास आघाडीत तणाव\nसत्ताधाऱ्यांमध्ये धमक नाही, आमदार नितेश राणे यांचा ठाकरे सरकारवर नुकसानभरपाईवरून हल्लाबोल\nरामनवमी, महावीर जयंती आणि हनुमान जयंतीच्या उत्सवासाठी मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर\nक्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा आज स्मृती दिन\n१० वर्षांनंतर मिळाले वारकरी भवन; ठाण्यातील वारकऱ्यांची प्रतीक्षा संपली\nऑनलाइन शिकवणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर\nदाखला नसतानाही दुसऱ्या शाळेत प्रवेश\nशाळेची ऑनलाइन घंटा वाजली दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची पुस्तकांसाठी धावाधाव\n१२वी परीक्षा : संभ्रम कायम\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द\nबारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय\nविरोधी पक्ष कामकाज होऊ देत नाहीत पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल\nओबीसींची स्वतंत्र जनगणना नाही : गृह मंत्रालय\n‘कोविन प्लॅटफॉर्म’ची सुविधा सर्व देशांना\nजम्मूत जवानांनी पाडले दोन ड्रोन\nमी आणि आईनेही घेतली लस, अफवांना बळी पडू नका; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन\nजम्मूत हवाई दलाच्या तळावर २ स्फोट; २ जवान जखमी\nविकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील : अमित शहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/fodder-feeding-fodder-is-not-possible/", "date_download": "2021-07-30T10:24:00Z", "digest": "sha1:C2UE4MDMCX7L66CUS3COKJ5TUNTPSCBL", "length": 12162, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनुदानाअभावी चारा छावणीचालक हैराण – Dainik Prabhat", "raw_content": "\nअनुदानाअभावी चारा छावणीचालक हैराण\nअनेक छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर; पशुधन धोक्‍यात\nछावणीवर रोज होतोय 37 लाखांवर खर्च\nनगर तालुक्‍यात एकूण 59 छावण्या सध्या सुरू आहेत. यामध्ये लहान जनावरांची संख्या एकूण 6 हजार 455 तर मोठ्या जनावरांची संख्या 38 हजार 451 असून तालुक्‍यात 36 हजार 089 जनावरांना छावणीचा दिलासा मिळाला आहे. यावर दैनंदिन खर्च लहान जनावरांचा 2 लाख 90 हजार 475 तर मोठ्या जनावर��ंचा 34 लाख 60 हजार 590 असा एकूण 37 लाख 51 हजार 65 रुपये दैनंदिन खर्च आहे.\nनगर – जिल्हाभरात आजमितीस जनावरांसाठी 460 चारा छावण्या सुरू असून, या छावण्यांत तब्बल 2 लाख 85 हजार 260 जनावरांना आसरा देण्यात आला आहे. तसेच जनावरांसाठी चार उपलब्ध करण्यासाठी छावणी चालकांची मोठी कसरत होत असून छावणी चालक हैराण झाले असून या छावणी चालकांना अनुदानाची प्रतिक्षा आहे. लवकरात लवकर प्रशासनाने हे अनुदान द्यावे व जिल्ह्यातील पशुधन वाचवावे, अशी मागणी छावणी चालकाकंडून होत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, जिल्हा दुष्काळात होरपळत आहे. पाण्याअभावी खरीप हंगाम हाती लागला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे रब्बी पिके देखील उगवली गेली नाहीत.\nडिसेंबर महिन्यापासून चारा टंचाई निर्माण झाली. पावसाअभावी भूजलपातळी खालावली गेली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढू होऊ लागली आहे. जनावरांना चारा आणि पाणी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेऊन पशुपालकांना दिलासा दिला. मात्र चारा छावण्या सुरू होऊन दीड महिना झाला आहे. छावणीचालकांना अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी छावणी चालकांकडून होत आहे. मार्च अखेरपर्यंत 340 छावण्यांचे 20 कोटी रुपये अनुदान देणे बाकी आहे. या अनुदानाचा मागणी प्रशासनाने शासनाकडे केली आहे. परंतु अजूनही अनुदान आलेले नाही.\nअनुदान उपलब्ध होत नसल्याने सध्या छावणीचालकांना पदर पैसे उपलब्ध करावे लागत आहे. चारा व पाणीच्या उपलब्धता करतांना कसरत होत आहे. त्या चारा शिल्लक नसल्याने तो चढत्या भावाने खरेदी करावा लागत आहे. आज दीड महिला लोटला तरी अनुदान न मिळाल्याने कर्ज काढून जनावरांना चारा व पाणी उपलब्ध केले जात आहे. परंतु येत्या काही दिवसांत अनुदान मिळाले नाही तर चारा छावणी चालकांना छावणी बंद केल्याखेरीच पर्याय राहणार नाही अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने अनुदान देण्यात यावे अशी मागणी होत आहे. जिल्ह्यात नवीन अनुदानानुसार छावण्यांवर दररोज सव्वादोन कोटी रुपये खर्च येत आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले नसल्याने छावणीचालकांत नाराजी दिसत असून अनेक छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पशुधन देखील उघड्यावर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\n40 लाखा��हून अधिक खर्च\nचारा छावणी सुरू करण्यासाठी शासनाने छावणी चालकांना 40 लाख रुपयांचे ही पत्र घेऊन छावणी चालकांना परवानगी दिली. मात्र जिल्ह्यातील काही छावणी चालकांचा खर्च 40 लाखांहून अधिक झाला आहे. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने छावणी चालकांना अनुदान प्रशासनाने द्यावे, अशी मागणी होत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमहाकाय वटवृक्षांच्या मुळावर उठलंय कोण\nकॉंग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा ससाणेंनी दिला राजीनामा\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्‍टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्‍टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A1%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%A1/%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9C.aspx", "date_download": "2021-07-30T11:26:04Z", "digest": "sha1:B4EMS6VFJT5NTPN6ZEPZD6D5UG6IXQZS", "length": 13982, "nlines": 289, "source_domain": "nmu.ac.in", "title": "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव > विद्यार्थ्यांसाठी > विविध अर्ज डाउनलोड > विद्यार्थी अर्ज", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\nविद्यापीठाचे ध्येय : \"समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे.\"\nशिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी\n- महाविद्यालयांसाठी नमुना अर्ज\n- विद्यापीठ कार्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउनलोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/inspection-of-dryport-by-large-transporters-interacted-with-local-traders-and-entrepreneurs/", "date_download": "2021-07-30T10:46:23Z", "digest": "sha1:LWEHLLGBPTQARSK6HDM47LN3K4623NZ5", "length": 16060, "nlines": 97, "source_domain": "hirkani.in", "title": "बड्या वाहतूकदारांकडून ड्रायपोर्ट ची पाहणी; स्थानिक व्यापारी व उद्योजकांशी साधला संवाद – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nबड्या वाहतूकदारांकडून ड्रायपोर्ट ची पाहणी; स्थानिक व्यापारी व उद्योजकांशी साधला संवाद\nजालना ( प्रतिनिधी) : आयात -निर्यात व्यापार वृद्धि, दळण-वळण व रोजगार निर्मितीच्या दृष्टीने जालन्या सह मराठवाड्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणाऱ्या दरेगाव शिवारातील ड्रायपोर्ट च्या पहिल्या टप्प्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आगामी आठ ते नऊ महिन्यानंतर येथून प्रत्यक्ष वाहतुकीस सुरुवात होईल .त्या दृष्टिकोनातून वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर असलेल्या कंपन्यांचे लक्ष जा लन्याकडे केंद्रित झाले आहे. दळण- वळण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व सदस्य यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत ड्रायपोर्ट ची प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक व्यापारी व उद्योजकांशी संवाद साधला.\nबियाणांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरातून भाजीपाला, कापूस , फळे यांची देशासह, युरोप व जगभरात निर्यात केली जाते. तर स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक दररोज मोठ्या प्रमाणात होते. हे लक्षात घेता जालना शहरालगत प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्ट साठी १८१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात २५ हेक्‍टर क्षेत्रावर विकास कामे प्रगती पथावर आहेत. पुढील वर्षी सुरू होत असलेल्या येथील व्यापाराच्या दृष्टीने अ. भा. दळणवळण आणि आयात-निर्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनपीटी चे माजी विश्वस्त आशिष पेडणेकर, शिप फॉरवर्डस् कंपनीचे करूनाकर शेट्टी यांनी ड्रायपोर्ट ची प्रत्यक्ष पाहणी केली. येथील व्यापारी आणि उद्योजकांशी स्वा.सै.रामभाऊजी राऊत नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात संवाद साधला. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी ,संघटन प्रमुख राजेश राऊत, इंदरचंद तवरावाला, कोषाध्यक्ष विजय राठी, जिल्हा निर्यातदार संघटनेचे सदस्य सुबोध मंत्री, सुधीर श्रीसुंदर,जालना मर्चंट बँकेचे अध्यक्ष अंकुशराव राऊत, कार्याध्यक्ष अर्जुन गेही, दिलीप शाह, सुभाष देवीदान, प्रसिद्धीप्रमुख नागेश बेनिवाल,ड्रायपोर्ट चे कन्सल्टंट शिवा संकेत,सिध्दार्थ नायक यांची प्रमुख उपस्थिती होती.\nजालना जिल्हा निर्यातदार संघटनेचे सदस्य सुबोध मंत्री यांनी मुंबई येथून मराठवाड्यात दररोज शंभर टँकर तेलाची आयात केली जाते. तसेच जालन्यातील भाजीपाला, सीडस् ची अमेरिका, युरोप सह संपूर्ण जगभरात निर्यात होते. तर कापूस श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशात पाठविला जातो. स्टील उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे १०० ट्रक दररोज येतात .असे मंत्री यांनी नमूद केले.\nड्रायपोर्ट मुळे भाजीपाला, कापूस, मका ,ज्वारी, पशुखाद्य ,मोसंबी, सीताफळ ,डाळिंब या फळांची देखील दररोज कोट्यावधी रुपयांची निर्यात होऊ शकेल. असे त्यांनी स्पष्ट केले. अर्जुन गेही यांनी ड्रायपोर्ट च्या सद्य स्थिती बाबत माहिती दिली.\nड्रायपोर्ट च्या १८१ हेक्‍टर पैकी पहिल्या टप्प्यात २५ हेक्‍टर क्षेत्रावर अंतर्गत रस्ते, गोदामे ,कंटेनर थांबण्यासाठी ट्रान्सपोर्ट यार्ड, अबकारी कर कार्यालय सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे .कोरोना च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या लॉकडाऊन मुळे या कामांत खंड पडला होता .तथापि आता कामाची गती वाढविण्यात आली . मालवाहतुकीसाठी रेल्वे रूळ अंथरण्याचे कामही सुरू आहे. शिवाय ड्रायपोर्ट ते जालना- औरंगाबाद महामार्गास जोडणाऱ्या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील तीन ते चार दिवसात या रस्त्याच्या कामास प्रारंभ होईल. आगामी आठ ते नऊ महिन्यांत पहिला टप्पा पूर्णत्वास जाऊन येथून प्रत्यक्ष कंटेनर द्वारे निर्यातीस प्रारंभ होईल. अशी माहिती ड्रायपोर्ट चे कन्सल्टंट शिवा शक्ती व सिध्दार्थ नायक यांनी दिली. सुञसंचालन बंकट खंडेलवाल यांनी केले तर विजय राठी यांनी आभार मानले.\nस्थानिकांना मोठ्या संधी : आशिष पेडणेकर\nवर्षभरात ड्रायपोर्ट उभारणीनंतर स्थानिक लघु, मध्यम उद्योजक, व्यापारी, छोटे व्यावसायिक यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यास मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याने भूमिपुत्रांनी या संधीचा लाभ घेण्यास आतापासून नियोजन करावे .असे दळणवळण आयात-निर्यात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेए���पीटीचे माजी विश्वस्त आशिष पेडणेकर यांनी यावेळी सांगितले. पहिल्या टप्प्याची निर्मिती होताच ड्रायपोर्ट परिसरात खाजगी वेअर हाऊस ,वर्कशॉप, हँडलूम ,स्थानिक वाहतूकदार, चहा टपरी, ट्रक थांबण्याची सुविधा, गॅरेज ,मजूर पुरवठादार अशा विविध माध्यमांतून व्यवसाय व रोजगाराच्या नव्या संधी मिळणार आहेत. स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी याचा विचार करून येथील लघु व्यवसायिक, कारागीर यांना प्रोत्साहन द्यावे .असे आवाहनही आशिष पेडणेकर यांनी केले.\nपायाभूत सुविधांची गती वाढवावी: विनीत साहनी\nजालना येथून मुंबईसह राज्य आणि देशभरात दररोज आयात-निर्यात मोठ्या प्रमाणावर होते. येथील व्यापारी व उद्योजकांना निर्यात करताना मोठा आर्थिक भार उचलावा लागतो. आणि वेळही खर्च होतो. शिवाय अबकारी कर पूर्ण होण्यास दोन दिवस जातात. तसेच अपघात, चोरी यांची जोखीम असते. ड्रायपोर्ट मुळे वेळ आणि पैशांची बचत होईल. भविष्यात औरंगाबाद च्या उद्योजकांना लाभ मिळणार असल्याने महत्वकांक्षी असलेल्या या प्रकल्पास शासनाने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करावे. आणि सुविधांच्या कामांची गती वाढवावी अशी अपेक्षा जालना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी यांनी यावेळी केली.\nदुसऱ्या टप्प्यासाठी पाठपुरावा करणार : राजेश राऊत\nव्यापार-उद्योग, दळण -वळण आणि रोजगार निर्मिती होऊन विकासाचे चक्र गतिमान होण्यासाठी ड्रायपोर्ट च्या दुसऱ्या टप्प्यातील कामे ही लवकर सुरू व्हावीत यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा संघटन प्रमुख राजेश राऊत यांनी सांगितले.\nनेर सर्कलमधील बिनविरोध ग्रामपंचायतीला पाच लक्ष रूपये विकास निधी देणार: जिल्हा परिषद सदस्य भागवत उफाड\nकविसंमेलन घेऊन भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-reaction-after-meeting-with-pm-narendra-modi-mhas-446323.html", "date_download": "2021-07-30T10:34:55Z", "digest": "sha1:G3LE7MU6PBOPRAGAQ4OSHCTJQHFAMQZA", "length": 13883, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी दिला मोदींना सल्ला, केल्या 10 मोठ्या मागण्या– News18 Lokmat", "raw_content": "\nसर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी दिला मोदींना सल्ला, केल्या 10 मोठ्या मागण्या\nया चर्चेवेळी राष्ट्रवादीचे अध्य��्ष शरद पवार यांनी कोरोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अशा काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला आहे.\nया चर्चेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अशा काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला आहे.\nमुंबई, 8 एप्रिल : कोरोनाबाधित रुग्णांची देशातील वाढती संख्या लक्षात घेत या संकाटातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत अशा काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदी यांना सल्ला दिला आहे. या चर्चेबाबत शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून पंतप्रधान मोदी यांच्यासोबत नेमक्या कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली आणि त्यावेळी काय मागण्या करण्यात आल्या, याबद्दल भाष्य केलं आहे. 'आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जागतिक महामारी #COVID_19 च्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. प्रामुख्याने काही गोष्टी माननीय पंतप्रधान महोदयांच्या निदर्शनास आणल्या,' असं शरद पवार म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीत पवारांनी कोणत्या मुद्द्यांकडे पंतप्रधानांचं लक्ष वेधलं 1. covid-19 ही जागतिक महामारी दीर्घकालीन लढायची आहे. याचे परिणाम जागतिक आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतात. यादृष्टीने उचित पावले उचलण्याची आवश्यकता राहील. एकंदरीत आर्थिक व्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आतापासूनच विचार सुरू करावा. 2. covid-19 मुळे शेती, उद्योग-व्यवसाय क्षेत्र अडचणीत आलेले आहे. शेतांमध्ये रब्बीचे पीक तयार आहे. परंतु फळं, फुलं, भाजीपाला यांची साठवणूक-विक्री या प्रत्येक बाबतीत अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग व शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलावीत. 3. केंद्र सरकारने राज्य सरकारचे उत्पन्न कसे वाढेल वाढेल याकडे देखील लक्ष पुरवावे. जीएसटी करता राज्यांचा वाटा अद्याप राज्याला मिळालेला नाही. अशा राज्यांकडे तो तातडीने वर्ग व्हावा. 4. राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये असे ऐकावयास मिळते की माननीय राज्यपालांकडून देखील थेट कार्यकारी व��्गाला सूचना निर्गमित होतात. राज्यपाल महोदयांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचे अधिकार आहेत. ते त्यांनी जरूर वापरावेत. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही असे मला वाटते. 5. Covid-19 च्या महामारीनंतर आर्थिक संकटे ओढवल्यानंतर काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्यादृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून प्रसंगी ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा. 6. स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा याबाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्र सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांना देखील हातभार लावावा. 7. ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंत सुद्धा अन्न पोहोचले पाहिजे. ह्या देशात अन्नसुरक्षा कायदा अंमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी. 8. देशात संपूर्ण देशात लॉक डाऊन असल्यामुळे बरच समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्याबाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी तडजोड न करता, लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागात लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का हेही पाहावे. 9. Covid-19 चे गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. मागे दिल्लीतील निजामुद्दीन येथील गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता जे झाले ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही. 10. समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियाला देखील विनंती आहे एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर��माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. दरम्यान, आजच्या चर्चेबद्दल शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे आभारही व्यक्त केले आहेत. 'मी माननीय पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कोविड-19 या जागतिक महामारीच्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने हा एक चांगला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद आयोजित केला. ही जगावर आलेली समस्या असल्याने सर्व राजकीय पक्ष आपले उचित सहकार्य देतील याचा मला विश्वास आहे,' असं शरद पवार म्हणाले. संपादन - अक्षय शितोळे\nसर्वपक्षीय बैठकीत शरद पवारांनी दिला मोदींना सल्ला, केल्या 10 मोठ्या मागण्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/suspected-new-coronavirus-strain-patients-has-risen-to-37-two-in-critical-condition-in-goa-mhss-509303.html", "date_download": "2021-07-30T10:20:02Z", "digest": "sha1:RCQ2CNMK2AGBVSZTRXWHCA4YSUM5XD24", "length": 8729, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर– News18 Lokmat", "raw_content": "\nनव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर\nनियमावलीप्रमाणे यातील 490 नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.\nनियमावलीप्रमाणे यातील 490 नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.\nअनिल पाटील, प्रतिनिधी गोवा, 29 डिसेंबर : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (New Coronavirus Strain) सापडल्यामुळे जगभरात काळजी घेतली जात आहे. आता भारतातही नव्या कोरोना विषाणूचे 6 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यात ब्रिटनमधून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 37 वर पोहोचली आहे. इंग्लंडमध्ये आढळलेल्या कोविड-19 व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा धसका साऱ्या जगाने घेतला आहे. त्यामुळे इंग्लंड मधून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. गोव्यात 9 डिसेंबर 20 डिसेंबर दरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांमधील आता 37 प्रवाशी पॉझिटिव्ह मिळाल्यामुळे आरोग्य प्रशासन आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि यात रोज नव्याने भर पडत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कोरोनाचा शिरकाव, 37 उमेदवारांसह 13 कर्मचारी पॉझिटिव्ह या दरम्यानच्या काळात ब्रिटनवरून 979 प्रवासी भारतात आले होते. नव्या नियमावली��्रमाणे यातील 490 नागरिकांच्या RT-PCR चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 37 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. इतरांच्या चाचण्या घेणे सुरू आहे. या सर्व 37 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने स्पेशल कोविड रुग्णालयात ठेवला असून त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत प्रशासन सतर्क झाले असून यांना रुग्णांचे विलगीकरण केलं असून नवे रुग्ण सापडल्यास त्यांना स्वतंत्र उपचार देण्यासाठी दोन्ही जिल्हा रुग्णालयात पन्नास पन्नास खाटांचे वेगळे नवे वार्ड उभारण्यात आले आहेत. भारतात नव्या कोरोनाची एंट्री भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे 6 रुग्ण आढळून आले आहेत. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं या रुग्णांमध्ये सापडली आहेत. एकूण 6 जणांच्या सॅम्पलपैकी 3 बंगळुरूतील NIMHANS मध्ये, 2 हैदराबादमधील CCMB मध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. राजकारण तापलं शिवसेनेतर्फे 'या' शहरातही झळकले #wesupportSanjayRaut चे बॅनर या सर्व व्यक्तींना संबंधित राज्य सरकारांनी नियुक्त केलेल्या आरोग्य सेवा सुविधांमध्ये आयसोलेटेड खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आला आहे, त्यांना देखील क्वारंटाइन करण्यात आले आहे. सहप्रवासी, कुटुंबातील सदस्य आणि इतरांचे ट्रेसिंग केले जात आहे शिवाय इतर नमुन्यांवर Genome sequencing सुरू आहे. भारतामध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झाल्याने राज्यातील सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. INSACOG लॅबमध्ये टेस्टिंग आणि नमुने पाठवणे, आवश्यक नजर ठेवणे, काळजी घेणे यांसारख्या बाबींमध्ये राज्यांना वेळोवेळी सल्ला देण्यात येत आहे. या परिस्थितीत विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे.\nनव्या कोरोना व्हायरसमुळे गोव्यात खळबळ, 2 जणांची प्रकृती गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/thakur-samajachi-mulinna-mobile-bandi", "date_download": "2021-07-30T11:30:56Z", "digest": "sha1:MKN5YYPXQ2IVGLJU3Z72FUGNRO6HXUBP", "length": 8271, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गुजरातमध्ये ठाकूर समाजाची मुलींना मोबाईल व आंतरजातीय विवाहास बंदी - द वायर मराठी", "raw_content": "\nगुजरातमध्ये ठाकूर समाजाची मुलींना मोबाईल व आंतरजातीय विवाहास बंदी\nपालनपूर : गुजरातमधील बनासकंठा जिल्ह्यातील ठाकूर समाजाने अविवाहित मुलींना मोबाईल वापरास बंदी घातली आहे. त्याचबरोबर आंतरजातीय विवाह केल्यास मुलीच्या आई-वडिलांना दंडाची शिक्षा सुनावली आहे.\n१४ जुलै रोजी बनासकंठा जिल्ह्यातील दांतीवाडा तालुक्यातील १२ गावांतील ठाकूर समाजातील सुमारे ८०० नागरिक उपस्थित होते. यात ज्येष्ठ नागरिक, तरुण व काही संघटनांचे प्रतिनिधी होते. या सर्वांनी एकमुखाने अविवाहित मुलींना मोबाइल वापरण्यास बंदी व आंतरजातीय विवाहास बंदी घालण्याचे फर्मान काढले. विवाहांमध्ये डीजे, रोषणाई, मिरवणूक यावर वारेमाप व अनावश्यक खर्च होतो त्यावरही या समुदायाने हरकत घेतली आहे.\nज्या मुलीचा आंतरजातीय विवाह होईल त्या मुलीच्या आई-वडिलांना दीड लाख रु. तर मुलाने असा विवाह केल्यास त्याच्या पालकांना दोन लाख रु.चा दंड द्यावा लागेल असाही नियम करण्यात आला आहे.\nमुलींचे लक्ष अभ्यासात राहावे म्हणून मोबाईल बंदी घातली आहे असे सुरेश ठाकूर या एका नेत्याने सांगितले. तर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले आमदार अल्पेश ठाकूर यांनी अविवाहित मुलींच्या मोबाईल बंदीबाबत भाष्य केले नाही पण विवाह समारंभातील अनावश्यक खर्च टाळल्यास तो मुलींच्या शिक्षणासाठी उपयोगी पडू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.\nकाँग्रेसचे आमदार गनीबेन ठाकूर यांनी अविवाहित मुलींना मोबाईल बंदी करण्यात काहीच गैर नसल्याचे स्पष्ट केले. तंत्रज्ञानापासून दूर राहिल्यास अभ्यासावर लक्ष केंद्रीत होण्यास मदत होईल असे ठाकूर यांनी मत व्यक्त केले. माझ्याकडे अनेक पालक आपली मुलगी अन्य जातीतल्या मुलासोबत पळून गेली अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात. गेल्या महिन्यात अशा १० घटना घडल्या की ज्यामध्ये मुलींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या. हे असे चित्र पाहता या नियमात काहीच गैर नाही असे ठाकूर म्हणाल्या.\nकाही दिवसांपासून बनासकंठा जिल्ह्यात आंतरजातीय विवाहांची संख्या वाढली होती. त्यामुळे अशा विवाहास बंदी घालण्यासाठी ठाकूर समाज पुढे आला आहे.\nभारतीय वाहन उद्योगाची दशा\nमुंबई किनारपट्‌टी मार्ग : सीआरझेड क्लिअरन्स न्यायालयाकडून रद्द\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, स��ताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:46:15Z", "digest": "sha1:3BUDPU4QJC52EC6ZF6PNEV7MUOAQHIAP", "length": 11740, "nlines": 97, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी १७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(१७ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< फेब्रुवारी २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.\n१६७० - शिवाजीराजांनी मुघलांकडून सिंहगड किल्ला जिंकला.\n१६९८ - औरंगजेबाने जिंजी किल्यावर कब्जा केला.\n१८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.\n१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.\n१८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.\n१८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.\n१८८२ - सिडनी क्रिकेट मैदानावर पहिली टेस्ट मॅच खेळली गेली.\n१९२७ - वीर वामनराव जोशी द्वारा लिखित रणदुंदुभी नाटकाचा प्रयोग मुंबईमध्ये झाला, त्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांनी तेजस्विनीची भूमिका केली.\n१९३३ - अमेरिकेची साप्ताहिक पत्रिका \"न्यूजवीक\" प्रकाशित झाली.\n१९३३ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.\n१९५७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.\n१९५८ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.\n१९५९ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हॅंगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.\n१९६२ - जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.\n१९६४ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉॅंग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या ���ोकसंख्येचेच पाहिजेत.\n१९७४ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.\n१९७९ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.\n१९९५ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.\n१९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.\n१९९७ - नवाझ शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले\n२००२ - आतंकवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.\n२००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलीसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.\n२००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार\n२००५ - बंग्लादेशची लेखिका तसलीमा नसरीनने भारतीय नागरिकतेचि मागणी केली\n२००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.\n१७९२ - बुधु भगत - प्रसिद्ध क्रांतिकारी तसेच 'लरका विद्रोह' चे आरंभकर्ता आरम्भकर्ता\n१८१७ - विल्यम तिसरा, नेदरलॅंड्सचा राजा.\n१८९९ - जीवनानन्द दास - बांग्ला भाषेचे प्रसिद्ध कवि आणि लेखक\n१९५४ - के. चन्द्रशेखर राव - राजनीतिज्ञ व नवगठित २९ वें राज्य तेलंगानाचे प्रथम मुख्यमंत्री\n३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.\n१८८३ - वासुदेव बलवंत फड़के - भारतीय क्रांतिकारी\n१९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.\n१९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.\n१९६८ - कैलाश नाथ काटजू - प्रसिद्ध राजनीतिज्ञ तसेच मध्य प्रदेश राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री.\n१९८६ - जिद्दू कृष्णमूर्ति (जे कृष्णमूर्ति) - भारतीय दार्शनिक.\n१९८८- कर्पूरी ठाकुर- स्वतंत्रता सेनानी तसेच बिहारचे पूर्व मुख्यमंत्री.\n१९९४ - चिमनभाई पटेल - गुजरातचे मुख्यमंत्री (६५ व्या वर्षी).\n२००५ - पण्डित सीताराम चतुर्वेदी - प्रसिद्ध साहित्यकार आणि पत्रकार.\n२०१७ - वेद प्रकाश शर्मा- हिन्दीचे प्रसिद्ध उपन्यासकार.\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी १७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)\nLast edited on १६ फेब्रुवारी २०२१, at २३:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/riteish-deshmukh-marathi-movie-mauli-new-song-released-158214", "date_download": "2021-07-30T11:21:48Z", "digest": "sha1:ZY5R5LUUTVPT7AUYNPZE4P2DGSODCZVM", "length": 6794, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रितेश जेनेलियाला म्हणतोय 'धुवून टाक' (व्हिडिओ)", "raw_content": "\nअभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.\nरितेश जेनेलियाला म्हणतोय 'धुवून टाक' (व्हिडिओ)\nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत.\nचित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात आपल्याला रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया देशमुखची धम्माल केमेस्ट्री पहायला मिळत आहे. जवळपास साडेतीन मिनिटाच्या या गाण्यामध्ये रितेश आणि जिनिलीयाची जबरदस्त धम्माल दाखवण्यात आली आहे. होळीच्या सणावर रंग खेळताना हे गाणे चित्रीत केल्याचे दिसत आहे.\nसकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा\nएकूण या गाण्याचे बोल 'आली होळीच्या दिसाला दुपाराला, कुठं निघाली तु आज बाजाराला ज़रा पिरमानं वाग माझा लयभारी स्वॅग तुझ्या लवरचा टॅग मला धुवून टाक ज़रा पिरमानं वाग माझा लयभारी स्वॅग तुझ्या लवरचा टॅग मला धुवून टाक आता कश्शाचा राग, हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावुन धुवून टाक आता कश्शाचा राग, हा तर रंगाचा डाग तुझ्या साडीला सर्फ लावुन धुवून टाक अशा प्रकारचे सोशल मिडीयावर आधारलेले बोल या गाण्यात घेण्यात आलेले आहेत.\nदरम्यान, 14 डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रदर्शित होणात असून, आदित्य सरपोतदारने त्याच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'हिंदुस्तान टॉकीज'च्या निर्मितीअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी अजय- अतुल या जोडीने घेतली आहे. या चित्रपटाची निर्मीती रितेश देशमुखची पत्नी जिनिलीया देशमुख यांची आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-2950702", "date_download": "2021-07-30T09:42:18Z", "digest": "sha1:S7SFSB6FM5TMJI22CE7BMDQIH7ED62QA", "length": 4821, "nlines": 68, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - शब्दगंध - बाकीबाब - कवी बा.भ.बोरकर यांच्या काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम", "raw_content": "\nशब्दगंध - बाकीबाब - कवी बा.भ.बोरकर यांच्या काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम\nशब्दगंध - बाकीबाब - कवी बा.भ.बोरकर यांच्या काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम\nमहाराष्ट्र मंडळाचा शब्दगंध हा उपक्रम गेले अनेक वर्षे यशस्वी वाटचाल करीत आहे. आपले हौशी “शब्दगंधी” कवी स्वरचित मराठी कविता, कथा असे विविध साहित्य मासिक बैठकीत सादर करतात. येत्या जून महिन्यात रविवार दि.१७ रोजी शब्दगंधच्या या वेळच्या सत्रात एक खास कार्यक्रम सादर केला जाणार आहे.\nआपल्या सर्वांच्या जुन्या स्नेही, मंडळाच्या हितचिंतक आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ.माधवी वैद्द्य शब्दगंधला उपस्थित राहणार आहेत. आणि त्या आपल्यासाठी घेऊन येत आहेत सुप्रसिद्ध मराठी/गोमांतक कवी कै.बा.भ.बोरकर यांच्या जीवनावर व त्यांच्या प्रगल्भ काव्यनिर्मितीवर आधारीत कार्यक्रम “बाकीबाब”. बोरकरांच्या काव्यमय आयुष्याचा मागोवा, त्यांच्या निवडक कवितांचे वाचन व बोरकरांच्या काही मोजक्या, अतिशय गेय पण कदाचित काहीशा कमी परिचित सुंदर काव्य-गीतांचे सादरीकरण असा हा कार्यक्रम असणार आहे. कार्यक्रमाचा तपशील:-\nवेळ - रविवार, दिनांक १७ जून, सायं ५.०० वा\nप्रवेश शुल्क (“लाईट” जेवणासहित) –\nम.मं.सभासद, मुले : $५/- ,\nतर मंडळी, त्वरा करा आणि गुरूवार दि. १४ जूनच्या अगोदर मंडळाच्या संकेत-स्थळा द्वारे (म्हणजे website द्वारे) नांव-नोंदणी करा.\nअधिक माहिती हवी असेल तर संपर्क:- श्री.संतोष अंबिके – ९७८२ ३०४४ किंवा नलिनी थिटे – ९२९५ ७०००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/devendra-fadnaviss-serious-allegations-against-chief-minister-uddhav-thackerays-account-what-exactly-did-he-say-read-detailed-nrdm-151706/", "date_download": "2021-07-30T10:12:55Z", "digest": "sha1:ZPXSVDQ5EGRYHGTYKENALYE7DYMPFVSJ", "length": 15396, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खात्यावर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nमुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या खात्यावर देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले\nपावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी आज दुसऱ्या दिवशीही जोरदार राडा घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसह विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड ठरले असून 5-10 लाख रुपये घेतले जात आहे, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला.\nमुंबई : पावसाळी अधिवेशनात भाजपच्या आमदारांनी आज दुसऱ्या दिवशीही जोरदार राडा घातला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसह विधानभवनाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड ठरले असून 5-10 लाख रुपये घेतले जात आहे, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून भाजपचे प्रतिविध���नसभा भरवली होती. पण, माईक आणि टेबल हटवल्यामुळे वाद चिघळला होता. त्यानंतर पत्रकारांच्या दालनात भाजपने प्रतिविधानसभा भरवून ठाकरे सरकारविरोधात आंदोलन केले. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.\nफडणवीस नेमकं काय म्हणाले\n‘मुख्यमंत्री महोदय तुमच्या नाकाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वन खात्यात बदल्यासाठी रेट कार्ड झाले असून ५-१० लाख घेतात. मी मुख्यमंत्री ठाकरे पैसे घेतात असं म्हणणार नाही पण त्याच्या खात्यात रेट कार्ड काम सुरू आहे, यावर कारवाई करणार का असा सवाल फडणवीस यांनी उपस्थितीत केला. तसेचं ‘प्रकल्पाला नाव देतात पण त्याची ऑनर्शिप घेता येत नाही. स्मार्ट सिटीला बाळासाहेब यांचे नाव दिले. त्यात काहीच काम झाले नाही. जनाची नाही तर मनाची ठेवा. आदिवासी कुठलेही मार्क नसलेले पदार्थ दिले जात आहे. यावर शासनाचे मोहर नाही, असे पदार्थ आदिवासींना देणे हा गुन्हा आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.\nराज्य सरकार काय भजी तळायला ठेवलं का\n‘जे मुघल, इंग्रज यांना जमले नाही ते या सरकारने करून दाखवली, वारकरी लोकांना अटक केली जात होती. सर्व जबाबदारी केंद्र सरकारची मग राज्य सरकार काय भजी तळायला ठेवलं का वसुलीच काम प्रत्येक काम सुरू खात्यात, प्रत्येक खात्यात वाझे आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. तसेचं पत्रकारांवर दबाव आणण्याचा काम सरकारने केले आहे. लोकल पास दिला जात नाही, मार्शल पाठवून पत्रकारांना हटवले जात आहे. लोकशाहीची जाण त्यांना नाही पण आम्हाला आहे. गोंधळ आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दा आम्ही मांडतो म्हणून माईक जप्त केला. आमचा आवाज कोणीच दाबू शकत नाही, आमचा डीएनए त्यांना माहिती नाही, इंदिरा गांधी आवाज दाबू पाहत होते पण तरी ही आम्ही मागे हटलो नाही, असंही फडणवीस म्हणाले.\nसिगरेट पेटवण्यासाठी माचीस न दिल्यानं तरुणाला बेदम मारहाण\nकोरोना रू्गण संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे. ३१ टक्के मृत्यू महाराष्ट्रात असून अनेक मृत्यू लपवले गेले. मुंबई, पुणे इकडेच लक्ष असून बाकी कोणालाच काही घेणे देणे. सर्वाधिक लसीकरण केंद्र सरकारने दिले, मोदींनी लशी दिल्या म्हणून जास्त लसीकरण झाले, असंही फडणवीस म्हणाले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/how-tina-munim-became-tina-ambani1/", "date_download": "2021-07-30T09:59:02Z", "digest": "sha1:DMDIGPDOF3ALKOCDITYNMA43DPML26Z3", "length": 22416, "nlines": 138, "source_domain": "bolbhidu.com", "title": "आज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nआज लंकेची पार्वती झालेल्या टीना अंबानीच्या मागे एकेकाळी निम्मा भारत वेडा झाला होता\nटीना अंबानी. सुप्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीची बायको, कै.धीरूभाई अंबानी यांची सून आणि भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेशभाई अंबानी यांची वहिनी अशी आहे.\nसध्या अनिल अंबानी यांच्या बिझनेसचा पडता काळ चालू आहे, कर्जाचं डोंगर डोक्यावर आलंय. इतकंच काय त्यांना टीना भाभीचे दागिने देखील विकावे लागले आहेत.\nआज लंकेची पार्वती बनलेल्या टीना अंबानी एकेकाळी अनेक भारतीयांच्या दिलाची धडकन होत्या.\nटीना म्हणजे नंदकुमार मुनीम नावाच्या गुजराती उद्योगपतीच्या नऊ मुलांपैकी सर्वात शेंडेफळ. घरात सर्वात लाडकी. दिस���यला देखणी. पोरीचा एकही शब्द बाप पडू द्यायचा नाही. टीना मुंबईच्या सर्वात प्रतिष्ठीत शाळेत शिकत होती. शाळेत असतानाचं तिला मॉडेलिंगच वेड लागलं.\nदहावी झाली असेल नसेल तेव्हा तीने फेमिना मिस टीनेज प्रिन्सेस ऑफ इंडिया हा खिताब पटकावला. त्याच वर्षी मिसटीनेज इंटरकॉटीनेण्टल स्पर्धेत जगात दुसरी आली. तेव्हाच तिची हवा सुरु झाली होती.\nमग काय बॉलीवूडने तिच्यावर ऑफरची बरसात सुरु केली. पण तिला साईन केलं सदाबहार रोमांटिक देवआनंद साहेबांनी.\nवयाच्या विसाव्या वर्षी देसपरदेस या सिनेमातून तिने पिक्चर मध्ये एन्ट्री केली. देव आनंद सुरवातीपासून शौकीन. ते कोणत्याही पार्टीत जाताना टीना त्यांच्या सोबत दिसू लागली. गॉसिप सर्कलमध्ये पसरले कि पन्नाशीतल्या देवआनंदने तिला पटवले.\nपण फक्त काहीच लोकांना ठाऊक होत कि तिच खर चक्कर चालेलं संजू बाबा बरोबर.\nसंजय दत्त आणि टीना एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. तेव्हा पासून संजूची ती गर्लफ्रेंड होती. कर्ज सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना तिची जवळीक ऋषी कपूर बरोबर वाढली आहे असं कोणीतरी संजय दत्तला सांगितल. संजूबाबा अगोदर डोक्याने जड त्यात त्यात तरुण रक्त.\nतो डायरेक्ट ऋषी कपूरला ठोकायचं म्हणून आपला दोस्त गुलशन ग्रोव्हरला घेऊन ऋषीच्या घरी पोहचला.\nयोगायोगाने ऋषी कपूर घरात नव्हता.(नक्की माहित नाही. संजय दत्त आल्यावर लपून बसला असण्याचीही शक्यता आहे. ) संजय दत्त फुल दारू पिऊन ऋषी कपूरच्या घराबाहेर ड्रामा केला.\nअखेर नीतू सिंग ने कशीबशी त्याची समजूत काढून त्याला परत पाठवला.\nअशी ही टीना आणि संजय दत्त यांची अल्लड प्रेमकहाणी सुरु होती. दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पण तेवढीच त्यांची भांडणही खूप व्हायची. टीनाने संजय दत्तचा डेब्यू सिनेमा रॉकीमध्ये काम करायचं म्हणून देवआनद आणि बाकीच्यांचे सिनेमे सोडून दिले. रॉकीमधून संजूची जोरदार एन्ट्री झाली.\nपण दुर्दैवाने पिक्चर रिलीज व्हायच्या आधी काही दिवसापूर्वी त्याच्या आईचे म्हणजेच नर्गिस दत्त यांचे कॅन्सरने निधन झाले.\nसंजय दत्त साठी हा मोठा धक्का होता. त्यातच त्याचा रॉकी हिट झाला. हे सगळ एकाच वेळी त्याच्या आयुष्यात घडत होत. ते त्याला व्यवस्थित हाताळता आलं नाही. त्यात दारू आणि ड्रग या दोन्ही व्यसनांनी त्याला घेरलं. ज्या टीनाशी तो लग्न करणार होता तिच्याशी एकदिवस जो��दार त्याच भांडण झालं. असं म्हणतात तिच्यावर त्याने हातही उगारला. त्याच दिवशी दोघांच्या रिलेशनचा शेवट झाला होता.\nटीना मुनीम या सगळ्यातून बाहेर आली. तीने आपल्या करीयर वर लक्ष केंद्रित केले.\nबसू चटर्जी यांचा अमोल पालेकर हिरो असलेल्या बातो बातो में सारख्या सिनेमाने तिला नव्या अर्बन युथशी कनेक्ट केलं होत. तिचा सुंदर चेहरा, मॉडर्न लुक आणि बिनधास्तपणा यामुळे तिच्या अभिनयात कच्च्या असण्याकडे कोणी विशेष लक्ष दिल नाही.\nअशातच तिच्या आयुष्यात आला राजेश खन्ना.\nअमिताभ बच्चनची एन्ट्री होईपर्यंत भारतीय सिनेमासृष्टीवर राज्य करणारा राजेश खन्ना तो पर्यंत आउटडेटेड झाला होता. तोही आपल्या निम्म्या वयाच्या या रूपगर्वितेच्या प्रेमात पडला. पण त्याचं या आधीच डिंपल कपाडिया बरोबर लग्न झालेलं होत. डिंपल त्या काळात त्याला सोडून आपल्या मुलींना घेऊन घरातून बाहेर पडली होती.\nराजेश खन्ना बरोबर टीनाच्या लव्ह स्टोरीने रंग भरले. दोघांनी एकमेकासोबत दहा पंधरा सिनेमामध्ये काम केले.\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच…\nसंजूबाबाने येरवड्याच्या जेलमध्ये रेडिओ शो हिट केला…\nदोघांची लव्ह स्टोरी सुरु आहे हे काही सिक्रेट उरलं नव्हत. एकदा तर राजेश खन्नाने एका मुलाखतीमध्ये सांगितले ,आम्ही दोघे एक टूथब्रश वापरतो.\nएकदिवस टीनाचं राजेश खन्ना सोबतही भांडण झालं. तीने राजेश खन्नाला माझ्यासोबत लग्न कर म्हणून लकडा लावला होता. पण काका आश्वासन द्यायचा,\n“डिंपल बरोबर घटस्फोट झाल्यावर आपण लग्न करू.”\nजे कि कधीच झालं नाही. शेवटी कंटाळून टीनाने त्याच्याशी ब्रेकअप केला. तो काळ तिच्यासाठी वाईट होता.\nयाच काळात एका लग्नात टीनाची ओळख एका मुलाशी झाली. तिने कोणीतरी सांगितले कि तो एका गुजराती उद्योगपतीचा मुलगा आहे.\nतिने त्याला पहिले तेव्हा सावळासा साध्या कपड्यांतला हा टिपिकल गुज्जू मुलगा तिला काही विशेष आवडला नाही. टीनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.\nपुढे दोघे परत एकदा भेटले तेही अमेरिकेत. त्यावेळी तिला तिच्या भाच्याने त्या मुलाची ओळख करून दिली. हा सुप्रसिद्ध बिझनेस टायकून धीरूभाई अंबानी यांचा मुलगा अनिल अंबानी.\nत्याने तिला डेटिंग साठी विचारले, तेव्हा चक्क टीना मुनीम नाही म्हणाली. अगोदरच आपल्या आयुष्यात आलेल्या फिल्मी हिरोनी दिलेल्या धोक्यामुळे ती प्रेम या विषयापासून दूर राहायचं ठरवून आली होती.\nतरीही अनिल अंबानी चिवट होता. खुपवेळ प्रयत्न केल्यावर एक दिवस टीना तयार झाली.\nदोघे एकमेकांना भेटू लागले. तिला तो आपलासा वाटू लागला.\nआपल्यासारख्याच वातावरणात वाढलेला जरासुद्धा स्वतःच्या श्रीमंतीचा गर्व नसलेला, अबोल शांत साधा सरळ अनिल तिला हळूहळू आवडू लागला. दोघ्यांच्या अफेअरची कुणकुण अंबानी फॅमिलीला लागली. टिनाच्या अफेअरचे गॉसिप त्यांनी देखील ऐकले होते. धीरूभाईनि या नात्याला नकार दिला.\nटीना मुनीम आपल्या चालू शुटींगच काम संपवून अमेरिकेला इंटेरियर डेकोरेटरचा कोर्स करायला निघून गेली. दरम्यानच्या चार वर्षाच्या काळात दोघे बोलले देखील नाहीत.\nएकदिवस अनिल अंबानीला टीव्हीवर लॉस एंजलीस मध्ये भयंकर भूकंपाची बातमी दिसली. टीना तिथेच होती. अनिलने घाबरून गडबडीत तिच्याशी संपर्क साधला. तिला कशी आहेस एवढेच एका वाक्यात विचारले. तिची ख्याली खुशाली कळताच फोन ठेवून दिला.\nतिच्यासाठी हे अनपेक्षित होत. एखादी व्यक्ती आपला सगळा भूतकाळ वर्तमानकाळ माहित असूनही निरपेक्षपणे एवढ प्रेम कसं काय करू शकते. टीना मुनीम अनिल अंबानीला विसरू शकत नव्हती. दोघांचे फोनवर बोलणे सुरु झाले. तो तिला नेहमी भारतात परत येण्यासाठी मनवायचा पण ती आज उद्या करून टाळायची. एक दिवस अनिल अंबानीने तिला शेवटच सांगितलं जर तू भारतात येणार नसलीस तर मी परत तुला फोन करणार नाही.\nअखेर टीना मुनीम मुंबईला आली.\nतिला आल्या आल्या अनिल अंबानी आपल्या घरी आईवडीलाना भेटायला घेऊन गेला. तिथे गेल्यावर धीरुभाई सकट सगळ्यांनी तिच्याशी छान गप्पा मारल्या तिला खाऊ घातलं. अनिल थोड्यावेळासाठी बाहेर गेला तेव्हा त्याचा मोठा भाऊ मुकेश टीनाला म्हणाला,\n“आमच्या अनिल बरोबर लग्न करण्याबद्दल तुझ काय मत आहे\nटीनासाठी हा मोठा धक्का होता. ति तयार झाली. पुढच्या सहाच आठवड्यात त्यांच धुमधडाक्यात लग्न झालं. टीना मुनीमची टीना अनिल अंबानी झाली होती.\nहे ही वाच भिडू.\nअशी होती, सोनिया गांधी आणि राजीव गांधीची लव्हस्टोरी\nछळछाववणीत ज्यूंची अमानुष कत्तल करणाऱ्या हिटलरचं पहिलं प्रेम एक ‘ज्यू’ मुलगी होती\nती त्याच्या आयुष्यात आली तो सुपरस्टार झाला. ती गेली ते त्याच स्टारडम घेऊनच..\nजेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले \nसगळ्या��� महागडी फिल्म सुपरफ्लॉप ठरणं हा धक्का गुरुदत्तला कायमचं खिळखिळा करून गेला.\nपंतप्रधान नेहरूंनासुद्धा कॉमेडियन जगदीपला भेटण्याचा मोह आवरला नव्हता…\nवर्ल्ड म्युझिकवर दहशत आणि जस्टिन बिबरचं मार्केट डाऊन करणारी बीटीएस व त्यांची आर्मी\nपी.सावळाराम यांनी स्टेशनवर बसून लिहिलेलं गाणं प्रत्येक लग्नात वाजवलं जातं\nबॉर्डरची स्क्रिप्ट ऐकून पंतप्रधान सुद्धा म्हणाले होते हा सिनेमा तर बनलाच…\nसलमान सुद्धा साऊथचा स्टायलिश आयकॉन समजल्या जाणाऱ्या अल्लू अर्जुनची कॉपी करतो…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/a-warning-of-rain-with-thunder-for-two-days-where-in-the-state-will-it-rain/", "date_download": "2021-07-30T10:04:01Z", "digest": "sha1:O2CVTGAVQNHLXUYHKRCWKXD3HYU53QE4", "length": 7881, "nlines": 93, "source_domain": "hirkani.in", "title": "दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; राज्यात कुठे पाऊस पडणार ? – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nदोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा; राज्यात कुठे पाऊस पडणार \nपुणे: महाराष्ट्रात पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. पुण्यासह ,मध्य महाराष्ट्र, कोकण,मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच राज्याला तापमानवाढीचा चटका सोसावा लागत आहे. अकोला इथं सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.\nमहाराष्ट्रात पाऊस कुठे होणार\nपुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवसात हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तापमानदेखील वाढत आहे. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे.\nविदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता\nनागपूर वेधशाळेने 11 एप्रिलपर्यंतचा हवामानाचा अंदाज जारी केला आहे. त्यानुसार विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 9 ते 11 एप्रिल दरम्यान हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात वाढलेल्या तापमानापासून मिळणार थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. नागपूर वेधशाळेने हिट वेव्हचा अलर्ट हटवला आहे. 9 ते 11 एप्रिलच्या कालावधीत हवामानात मोठा बदल होण्याचा अंदाज आहे. 9 ते 11 एप्रिल च्या दरम्यान तापमानात घट होऊन विदर्भात ढगांच्या गडगडाट सह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे. 9 तारखेला पूर्व विदर्भात तर 10 आणि 11 ला संपूर्ण विदर्भात पावसाची शक्यता आहे.\nपश्चिम बंगाल ते कर्नाटक विविध राज्यांमध्ये पावसाची शक्यता\nभारतीय हवामान खात्यानं पश्चिम बंगाल, कर्नाटक, सिक्कीम, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम या राज्यांमध्ये येत्या 24 तासांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये येत्या दोन ते तीन दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\n“कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला,काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे”,: संभाजी भिडे\nवाढदिवसानिमित्त व्यक्तीगत न भेटता व्हॉटसअप, फेसबुकव्दारे शुभेच्छा स्विकारणार ः आ. गोरंट्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/250-bjp-workers-from-girish-mahajans-constituency-join-ncp-hit-by-eknath-khadse-jalgaon-mhss-493398.html", "date_download": "2021-07-30T11:22:50Z", "digest": "sha1:OQ6VKL5VJ3HN234EF7IQ2P7SBY3SNLPE", "length": 8670, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खडसेंकडून आता महाजनांच्या गडाला सुरुंग, 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल– News18 Lokmat", "raw_content": "\nखडसेंकडून आता महाजनांच्या गडाला सुरुंग, 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल\nजळगावमध्ये राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे तर भाजपला मोठी गळती लागली आहे.\nजळगावमध्ये राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे तर भाजपला मोठी गळती लागली आहे.\nइम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 03 नोव्हेंबर : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर आता भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांच्या बालेकिल्ल्याला मोठा हादरा दिला आहे. महाजनांच्या मतदारसंघातील दोन बसेस भरून जवळपास 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाले आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर आता अधिक आक्रमकपणे मैदानात उतरले आहे. आता त्यांनी भाजपचे नेते आणि माजी जलंसपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या गडावर हल्लाबोल केला आहे. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी फौजच खडसेंनी राष्ट्रवादीत आणली आहे. ‘मेट्रोशेड’च्या वादावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... जामनेरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दोन बसेसद्वारे आलेल्या 250 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे तर भाजपला मोठी गळती लागली आहे. दरम्यान, सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी सुद्धा जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे - खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अहमदनगरमध्येही भाजपला गळती तर दुसरीकडे अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे. दात तुटेपर्यंत भर रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी, भाजप नेत्यावर गुन्हा दाखल दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे 'अहमदनगर जिल्ह्यात भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये भाजपातील अनेक नेते आमच्या संपर्कात असून पुढील काळात ते राष्ट्रवादीमध्ये येतील, असा दावाही केला आहे.\nखडसेंकडून आता महाजनांच्या गडाला सुरुंग, 250 कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%82/%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%93%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T11:46:14Z", "digest": "sha1:CBMBK3FCISGERHI4UYHXGFOKOHFFTVP5", "length": 44104, "nlines": 572, "source_domain": "mr.japan77.net", "title": "फुकुओका पेफेक्चर: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nजपानमधील फुकुओका, ज्यूशियातील रात्री यताई मोबाइल फूड स्टॉल खाणारे लोक = शटरस्टॉक\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील >\n 7 प्रीफेक्चर्समध्ये करण्याच्या सर्वोत्कृष्ट गोष्टी >\nफुकुओका पेफेक्चर: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nफुकुओकामध्ये बरेच मधुर पदार्थ आहेत. समुद्र जवळ असल्याने मासे ताजे आहेत. म्हणूनच फुकुओका मधील सुशी सर्वोत्तम आहे. रामेन आणि मेन्टाइको (मसालेदार कॉड रो) देखील वैशिष्ट्ये आहेत. फुकुओका शहराच्या दक्षिण-पूर्वेतील दाझाफू शहरात दाझाइफू तेंमंगू तीर्थ नावाचे एक मोठे मंदिर आहे.\nकावाची विस्टरिया गार्डन (किटक्याशु शहर)\nकोमोजेन-जी मंदिर (दाझाफू शहर)\nकावाची विस्टरिया गार्डन (किटक्याशु शहर)\nकावची विस्टरिया गार्डनमध्ये विस्टरिया फुले. किटक्याशु, फुकुओका, क्यूशु = शटरस्टॉक\nफुकुओका प्रीताकटाच्या किटक्याशु शह��ातील कावाची विस्टरिया गार्डन एक बाग पार्क आहे जिथे व्हिस्टरिया फुले अत्यंत सुंदर आहेत. एप्रिलच्या उत्तरार्धापासून मेच्या मध्यापर्यंत दर वर्षी अवाढव्य बागेत विस्टरियाची सुंदर फुले उमलतात.\nफोटोः फ्यूकुका प्रीफेक्चर, क्यूशु मधील कावाची विस्टरिया गार्डन\nजर आपण एप्रिलच्या उत्तरार्धापासून मेच्या मध्यापर्यंत जपानला भेट दिली तर एखाद्या सुंदर व्हिस्टरिया फ्लॉवर पार्कमध्ये का जाऊ नये जर आपण टोकियोभोवती गेलात तर आशिकागा फ्लॉवर पार्क सर्वोत्कृष्ट आहे. पश्चिम जपानमध्ये मी फुकुओका प्रांताच्या किताकियुशु मधील कावाची विस्टरिया गार्डनची शिफारस करतो जर आपण टोकियोभोवती गेलात तर आशिकागा फ्लॉवर पार्क सर्वोत्कृष्ट आहे. पश्चिम जपानमध्ये मी फुकुओका प्रांताच्या किताकियुशु मधील कावाची विस्टरिया गार्डनची शिफारस करतो\nकोमोजेन-जी मंदिर (दाझाफू शहर)\nदाझाइफू शहरातील कोमोजेन-जी मंदिर, फुकुओका प्रीफेक्चर = शटरस्टॉक\nकोमेओझेन-जी मंदिरात दोन शतकातील जपानी बाग आहेत ज्यात 20 व्या शतकातील प्रसिद्ध लँडस्केप आर्किटेक्ट मिरे शिगेमोरी यांनी डिझाइन केले आहे. या मंदिरातील झेन बाग, कुशुमध्ये एक उत्कृष्ट ठिकाण आहे. नोव्हेंबरच्या शेवटी, शरद colorsतूतील रंग आश्चर्यकारक असतात. तथापि, कृपया लक्षात घ्या की हे मंदिर अनियमितरित्या बंद आहे.\nफोटोः फुकुओका प्रीफेक्चर मधील कोमोजेन-जी मंदिर\nक्यूशुमधील दाझाफू (फुकुओका प्रीफेक्चर) दाझाफू तेन्मंगू तीर्थ आणि क्युशु राष्ट्रीय संग्रहालयासाठी प्रसिध्द आहे. आपण दाझीफूला भेट दिल्यास, मी तेन्मंगूच्या पुढे असलेल्या कोमोजेन-जी मंदिरात थांबण्याची शिफारस करतो. कोमेओझेन-जी मंदिरात दोन शतकातील जपानी बाग आहेत ज्यात 20 व्या शतकातील प्रसिद्ध लँडस्केप आर्किटेक्ट मिरे शिगेमोरी यांनी डिझाइन केले आहे. बाग ...\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\n\"किशु प्रदेशाचा सर्वोत्कृष्ट\" कडे परत\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nफोटोः फ्यूकुका प्रीफेक्चर, क्यूशु मधील कावाची विस्टरिया गार्डन\nफोटोः फुकुओका प्रीफेक्चर मधील कोमोजेन-जी मंदिर\nफोटोः तोचिगी प्रीफेक्चर मधील आशिकागा फ्लॉवर पार्क\nफुकुओका शहर: तेन्जिन, हकाटा आणि नाकासू एक्सप्लोर करा\nतोचिगी प्रीफेक्चर: निक्को, आशिकागा फ्लॉवर पार्क इ.\n 7 प्रीफेक्चर्समध्ये करण्याच्या सर्वोत्कृष्ट गोष्टी\n सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nमाई प्रीफेक्चर: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nसागा प्रीफेक्ट्यू: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nफोटोः जपानमधील पावसाळ्याचे दिवस - रेन हंगाम म्हणजे जून, सप्टेंबर आणि मार्च\nफोटो: नागासाकी शहर-आपल्या अद्भुत रात्रीच्या दृश्यासाठी प्रसिद्ध\nशिफारस केलेली जपानी स्थानिक साइट पश्चिम जपान (चुगोकू, शिकोकू, क्युशु, ओकिनावा)\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्���र्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3-2/", "date_download": "2021-07-30T09:56:39Z", "digest": "sha1:EOJH6C3FZUU5KSTKCASY5CK3FDEWQSBO", "length": 74686, "nlines": 672, "source_domain": "mr.japan77.net", "title": "गोपनीयता धोरण - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nप्रभावी तारीख: 13 ऑगस्ट 2018\nमी https://japan77.net/ वेबसाइट चालवितो (यापुढे \"सेवा\" म्हणून संदर्भित).\nजेव्हा आपण आमची सेवा वापरता आणि आपण त्या डेटाशी संबद्ध निवडी वापरता तेव्हा वैयक्तिक डेटा संग्रह, वापर आणि प्रकटीकरणासंदर्भात हे पृष्ठ आपल्याला माझ्या धोरणांविषयी माहिती देते.\nमी आपला डेटा सेवा प्रदान करण्यासाठी आणि सुधारित करण्यासाठी वापरेन. ही सेवा वापरुन आपण या धोरणाच्या अनुषंगाने माहिती संकलनास आणि वापरास सहमती देता. या गोपनीयता धोरणात अन्यथा परिभाषित केल्याशिवाय या गोपनीयता धोरणात वापरल्या गेलेल्या अटींचे मी आणि शर्तींमधील समान अर्थ आहेत, https://japan77.net/ वरून प्रवेशयोग्य\nमाहिती संग्रह आणि वापर\nसामान्य डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) अंतर्गत वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी कायदेशीर आधार\nकॅलिफोर्निया ऑनलाईन संरक्षण कायदा (कॅलोपीपीए) अंतर्गत \"ट्रॅक करू नका\" सिग्नलवरील आमचे धोरण\nसामान्य डेटा संरक्षण नियमन (जीडीपीआर) अंतर्गत आपला डेटा संरक्षण अधिकार\nया गोपनीयता धोरणात बदल\nसेवा: सेवा ही https://japan77.net/ वेबसाइट आहे जो बॉन कुरोसाद्वारे चालविली जाते.\nवैयक्तिक माहिती: वैयक्तिक डेटा म्हणजे त्या डेटामधून ओळखल्या जाणार्या जीवित व्यक्तीचा डेटा (किंवा त्या आणि इतर माहितींमधून किंवा आमच्या ताब्यात किंवा आमच्या ताब्यात येण्याची शक्यता).\nवापर डेटा: वापर डेटा स्वयंचलितपणे सेवेच्या वापराद्वारे किंवा सेवेच्या आधारभूत संरचनेद्वारे स्वयंचलितपणे संकलित केला जातो (उदाहरणार्थ, पृष्ठाच्या भेटीचा कालावधी).\nकुकीज: कुकीज आपल्या डिव्हाइसवर संचयित केलेली लहान फाइल्स (संगणक किंवा मोबाइल डिव्हाइस) असतात.\nडेटा नियंत्रक डेटा कंट्रोलर म्हणजे नैसर्गिक किंवा कायदेशीर व्यक्ती (जी एकट्याने किंवा संयुक्तपणे किंवा इतर व्यक्तींसह सामान्य आहे) कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्या हेतूने आणि कोणत्या मार्गाने प्रक्रिया के��ी जावी किंवा कोणत्या मार्गाने प्रक्रिया केली जाईल हे निर्धारित करते. या गोपनीयता धोरणाच्या उद्देशाने , आम्ही आपल्या वैयक्तिक डेटाचे डेटा नियंत्रक आहोत.\nडेटा प्रोसेसर (किंवा सेवा प्रदाता): डेटा प्रोसेसर (किंवा सेवा प्रदाता) म्हणजे डेटा कंट्रोलरच्या वतीने डेटावर प्रक्रिया करणारी कोणतीही नैसर्गिक किंवा कायदेशीर व्यक्ती. आम्ही आपल्या डेटावर अधिक प्रभावीपणे प्रक्रिया करण्यासाठी विविध सेवा प्रदात्यांच्या सेवा वापरू शकतो.\nडेटा विषय (किंवा वापरकर्ता)डेटा विषय हा आमच्या सेवा वापरणार्या कोणत्याही जिवंत व्यक्तीचा आहे आणि तो वैयक्तिक डेटाचा विषय आहे.\nमाहिती संग्रह आणि वापर\nमी आपल्याला सेवा प्रदान करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी विविध उद्देशांसाठी विविध प्रकारची माहिती गोळा करतो.\nगोळा केलेल्या डेटाचे प्रकार\nमाझी सेवा वापरताना, मी आपल्याला काही विशिष्ट वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती प्रदान करण्यास सांगू शकते जी आपल्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते (\"वैयक्तिक डेटा\"). वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीमध्ये हे समाविष्ट असू शकते परंतु हे इतकेच मर्यादित नाही:\nकुकीज आणि वापर डेटा\nमी आपला वैयक्तिक डेटा आपल्याशी न्यूजलेटर्स, विपणन किंवा जाहिरात सामग्री आणि आपल्या आवडीची असू शकेल अशी इतर माहिती आपल्याशी संपर्क साधण्यासाठी वापरू शकतो. आपण माझ्याशी संपर्क साधून यापैकी कोणतीही किंवा सर्व माहिती प्राप्त करण्याचे निवड रद्द करू शकता.\nसेवेत प्रवेश कसा केला जातो आणि वापरला जातो (\"वापर डेटा\") याबद्दल मी माहिती देखील एकत्रित करू शकतो. या वापर डेटामध्ये आपल्या संगणकाचा इंटरनेट प्रोटोकॉल पत्ता (उदा. आयपी पत्ता), ब्राउझरचा प्रकार, ब्राउझरची आवृत्ती, आपण भेट दिलेल्या आमच्या सेवेची पृष्ठे, आपल्या भेटीची वेळ आणि तारीख, त्या पृष्ठांवर खर्च केलेला वेळ, अद्वितीय यासारख्या माहितीचा समावेश असू शकतो डिव्हाइस अभिज्ञापक आणि इतर निदान डेटा.\nट्रॅकिंग आणि कुकीज डेटा\nआमच्या सर्व्हिसवरील क्रियाकलापांचा मागोवा घेण्यासाठी मी कुकीज आणि तत्सम ट्रॅकिंग तंत्रज्ञान वापरतो आणि आमच्याकडे काही माहिती असते.\nकुकीज अल्प प्रमाणात डेटा असलेल्या फायली असतात ज्यात अज्ञात अद्वितीय अभिज्ञापक असू शकतो. कुकीज वेबसाइटवरून आपल्या ब्राउझरवर पाठविल्या जातात आणि आपल्या डिव्हाइसवर संग्रहित केल्या जातात. इतर ट्रॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर बीकन, टॅग आणि स्क्रिप्ट्स माहिती संकलित करण्यासाठी आणि मागोवा घेण्यासाठी आणि आमच्या सेवा सुधारित आणि विश्लेषित करण्यासाठी केला जातो.\nआपण आपल्या ब्राउझरला सर्व कुकीज नकार देण्यासाठी किंवा एखादी कुकी केव्हा पाठविली जात आहे हे दर्शविण्यासाठी सूचना देऊ शकता. तथापि, आपण कुकीज न स्वीकारल्यास आपण माझ्या सेवेतील काही भाग वापरू शकणार नाही.\nमी वापरत असलेल्या कुकीजची उदाहरणे:\nसत्र कुकीज मी माझी सेवा चालविण्यासाठी सत्र कुकीज वापरतो.\nप्राधान्य कुकीज मी आपली प्राधान्ये आणि विविध सेटिंग्ज लक्षात ठेवण्यासाठी प्राधान्य कुकीज वापरतो.\nसुरक्षा कुकीज मी सुरक्षा हेतूंसाठी सुरक्षा कुकीज वापरतो.\nजाहिरात कुकीज जाहिराती आणि कुकीज आपल्याशी संबंधित असलेल्या जाहिरातींसह सेवा देण्यासाठी कुकीज वापरल्या जातात.\nBest of Japan संग्रहित डेटा विविध उद्देशांसाठी वापरते:\nमाझी सेवा प्रदान आणि देखरेख करण्यासाठी\nमाझ्या सेवेतील बदलांविषयी आपल्याला सूचित करण्यासाठी\nआपण माझ्या सेवेच्या परस्परसंवादी वैशिष्ट्यांमध्ये भाग घेण्यास अनुमती देण्यासाठी जेव्हा आपण असे करणे निवडता\nग्राहक समर्थन प्रदान करण्यासाठी\nविश्लेषण किंवा मौल्यवान माहिती गोळा करण्यासाठी जेणेकरून मी माझी सेवा सुधारू शकेन\nमाझ्या सेवेच्या वापराचे परीक्षण करण्यासाठी\nतांत्रिक समस्यांना शोधणे, प्रतिबंध करणे आणि त्यांचे परीक्षण करणे\nआपल्‍याला बातमी, विशेष ऑफर आणि इतर वस्तू, सेवा आणि मी ऑफर करीत असलेल्या कार्यक्रमांबद्दल सामान्य माहिती जी आपण आधीपासून खरेदी केलेल्या किंवा चौकशी केली त्यासारखीच आहे जी आपण अशी माहिती न घेण्याचे निवडले नाही तर\nसामान्य डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) अंतर्गत वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करण्यासाठी कायदेशीर आधार\nआपण युरोपियन आर्थिक क्षेत्र (ईईए) चे असल्यास, Best of Japan या गोपनीयता धोरणात वर्णन केलेली वैयक्तिक माहिती एकत्रित करण्याचा आणि वापरण्यासाठी कायदेशीर आधार मी गोळा केलेल्या वैयक्तिक डेटावर आणि मी संकलित करतो त्या विशिष्ट संदर्भावर अवलंबून असतो.\nBest of Japan आपल्या वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करू शकते कारणः\nमला तुझ्याबरोबर करार करण्य��ची गरज आहे\nआपण मला तसे करण्यास परवानगी दिली आहे\nप्रक्रिया माझ्या कायदेशीर हितासाठी आहे आणि आपल्या अधिकारांद्वारे ती अधिलिखित केली जात नाही\nBest of Japan या गोपनीयता धोरणात नमूद केलेल्या उद्दीष्टांसाठी फक्त आवश्यक तितका आपला वैयक्तिक डेटा कायम ठेवेल. मी माझ्या कायदेशीर जबाबदा .्या (उदाहरणार्थ, लागू असलेल्या कायद्यांचे अनुपालन करण्यासाठी मला तुमचा डेटा टिकवून ठेवण्याची आवश्यकता असल्यास), विवादांचे निराकरण करण्यासाठी आणि माझे कायदेशीर करार आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक प्रमाणात मी आपला वैयक्तिक डेटा राखून ठेवू आणि वापरेन.\nBest of Japan अंतर्गत विश्लेषण हेतूंसाठी वापर डेटा देखील ठेवेल. सुरक्षा डेटा मजबूत करण्यासाठी किंवा माझ्या सेवेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी या डेटाचा वापर केला जात नाही याशिवाय, सामान्यपणे कमीतकमी कालावधीसाठी वापर डेटा राखून ठेवला जातो, किंवा अधिक काळ मी हा डेटा टिकवून ठेवण्यास कायदेशीर बंधन आहे.\nवैयक्तिक डेटासह आपली माहिती, आपल्या राज्य, प्रांतातील, देशाच्या किंवा इतर सरकारी अधिकार क्षेत्राच्या बाहेर स्थित असलेल्या संगणकांवर - आणि आपल्या डेटा अधिकार संरक्षण कायद्यात आपल्या भिन्न अधिकारांपेक्षा भिन्न असू शकते - यावर हस्तांतरित केली जाऊ शकते.\nआपण जपानच्या बाहेर स्थित असल्यास आणि मला माहिती प्रदान करणे निवडत असल्यास, कृपया लक्षात घ्या की मी वैयक्तिक डेटासह डेटा जपानमध्ये हस्तांतरित करतो आणि तेथे प्रक्रिया करतो.\nअशा माहितीचे आपले सबमिशन या गोपनीयता धोरणाने दिलेली आपली संमती त्या हस्तांतरणासाठी आपले करार दर्शविते.\nBest of Japan आपला डेटा सुरक्षितपणे आणि या गोपनीयता धोरणाच्या अनुषंगाने हाताळला जातो आणि आपल्या सुरक्षेसह योग्य ठिकाणी नियंत्रणे नसल्यास आपला वैयक्तिक डेटा कोणत्याही संस्थेमध्ये किंवा देशात हस्तांतरित केला जाणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलतात. डेटा आणि इतर वैयक्तिक माहिती.\nIf Best of Japan विलीनीकरण, संपादन किंवा मालमत्ता विक्रीमध्ये सामील आहे, आपला वैयक्तिक डेटा हस्तांतरित केला जाऊ शकतो. आपला वैयक्तिक डेटा स्थानांतरित होण्यापूर्वी आणि वेगळ्या गोपनीयता धोरणाच्या आधीन होण्यापूर्वी मी सूचना देऊ.\nविशिष्ट परिस्थितीत, Best of Japan कायद्यानुसार किंवा सार्वजनिक अध��का by्यांद्वारे वैध विनंत्यांना (उदा. कोर्ट किंवा सरकारी एजन्सी) प्रतिसाद मिळाल्यास आपला वैयक्तिक डेटा उघड करण्याची आवश्यकता असू शकते.\nBest of Japan अशी कृती करणे आवश्यक आहे या विश्वासाने आपला वैयक्तिक डेटा सद्भावनाने प्रकट करू शकेल:\nकायदेशीर जबाबदारी पालन करणे\nच्या हक्कांचे किंवा मालमत्तेचे संरक्षण आणि संरक्षण करण्यासाठी Best of Japan\nसेवेच्या संबंद्ध संभाव्य चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध किंवा अन्वेषण करण्यासाठी\nसेवेच्या किंवा जनतेच्या वैयक्तिक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी\nकायदेशीर जबाबदारीपासून संरक्षण करण्यासाठी\nआपल्या डेटाची सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे परंतु लक्षात ठेवा की इंटरनेटद्वारे प्रसारित करण्याची कोणतीही पद्धत किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोरेजची पद्धत 100% सुरक्षित नाही. मी आपला वैयक्तिक डेटा संरक्षित करण्यासाठी व्यावसायिकरित्या स्वीकार्य माध्यमांचा वापर करण्याचा प्रयत्न करीत असताना, मी त्याच्या पूर्ण सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही.\nकॅलिफोर्निया ऑनलाईन संरक्षण कायदा (कॅलोपीपीए) अंतर्गत \"ट्रॅक करू नका\" सिग्नलवरील आमचे धोरण\nमी डो ट्रॅक (\"डीएनटी\") चे समर्थन करत नाही. ट्रॅक करू नका हे आपण पसंत करू इच्छित नसलेल्या वेबसाइटना माहिती देण्यासाठी आपल्या वेब ब्राउझरमध्ये सेट करू शकता असे एक प्राधान्य आहे.\nआपण आपल्या वेब ब्राउझरच्या प्राधान्ये किंवा सेटिंग्ज पृष्ठास भेट देऊन ट्रॅक करू नका ट्रॅक सक्षम किंवा अक्षम करू शकता.\nसामान्य डेटा संरक्षण नियमन (जीडीपीआर) अंतर्गत आपला डेटा संरक्षण अधिकार\nआपण युरोपियन आर्थिक क्षेत्र (ईईए) चे रहिवासी असल्यास आपल्याकडे काही डेटा संरक्षण अधिकार आहेत. Best of Japan आपणास आपल्या वैयक्तिक डेटाचा वापर दुरुस्त करणे, दुरुस्त करणे, हटविणे किंवा मर्यादित करण्याची अनुमती देण्यासाठी वाजवी पावले उचलणे हे आहे.\nआपल्याबद्दल माझा वैयक्तिक डेटा कोणता आहे याबद्दल आपल्याला माहिती व्हायची असल्यास आणि ती आमच्या सिस्टमवरून काढून टाकू इच्छित असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधा.\nविशिष्ट परिस्थितींमध्ये, आपल्याकडे खालील डेटा संरक्षण अधिकार आहेत:\nआमच्याकडे असलेल्या माहितीमध्ये प्रवेश करण्याचा, अद्ययावत करण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार. जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण थेट आपल्या खाते सेटिंग्ज विभागात आपला वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश करू, अद्यतनित करू किंवा हटविण्याची विनंती करू शकता. आपण स्वत: या क्रिया करण्यास असमर्थ असल्यास, कृपया सहाय्य करण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा.\nसुधारण्याचा अधिकार ती माहिती चुकीची किंवा अपूर्ण असल्यास आपली माहिती सुधारित करण्याचा आपल्याकडे अधिकार आहे.\nऑब्जेक्टचा अधिकार आपल्या वैयक्तिक डेटाच्या आमच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा आपल्याला अधिकार आहे.\nनिर्बंध अधिकार. आपल्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेवर मी मर्यादा घालण्याची विनंती करण्याचा आपल्याला अधिकार आहे.\nडेटा पोर्टेबिलिटी अधिकार. आपल्याकडे माझ्याकडे असलेल्या माहितीची एक संरचित, मशीन-वाचन करण्यायोग्य आणि सामान्यत: वापरल्या जाणार्‍या स्वरूपात एक प्रत प्रदान करण्याचा आपल्याला हक्क आहे.\nसंमती मागे घेण्याचा अधिकार आपल्याला कोठेही आपली संमती मागे घेण्याचा अधिकार आहे Best of Japan आपल्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्याच्या आपल्या संमतीवर अवलंबून आहे.\nकृपया लक्षात घ्या की अशा विनंत्यांना प्रतिसाद देण्यापूर्वी मी आपली ओळख सत्यापित करण्यास सांगू शकतो.\nमाझ्या संग्रह आणि आपल्या वैयक्तिक डेटाच्या वापराबद्दल डेटा संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचा आपल्याला अधिकार आहे. अधिक माहितीसाठी, कृपया युरोपियन आर्थिक क्षेत्रातील आपल्या स्थानिक डेटा संरक्षण प्राधिकरणाशी संपर्क साधा (ईईए).\nमी आमच्या सेवा (\"सेवा प्रदाते\") सुलभ करण्यासाठी तृतीय पक्षाच्या कंपन्या आणि व्यक्तींना नियुक्त करू शकतो, माझ्या वतीने सेवा प्रदान करू शकतो, सेवेशी संबंधित सेवा करू शकतो किंवा माझी सेवा कशी वापरली जाते याचे विश्लेषण करण्यात मला मदत करू शकते.\nया तृतीय पक्षाकडे फक्त माझ्या वतीने ही कार्ये करण्यासाठी आपल्या वैयक्तिक डेटामध्ये प्रवेश आहे आणि इतर कोणत्याही हेतूसाठी खुलासा करणे किंवा त्याचा उपयोग न करणे हे आपल्यावर बंधनकारक आहेत.\nमी माझ्या सेवेच्या वापराचे परीक्षण करण्यासाठी आणि तिचे विश्लेषण करण्यासाठी तृतीय-पक्ष सेवा प्रदाता वापरू शकतो.\nगूगल ticsनालिटिक्सः गुगल अ‍ॅनालिटिक्स ही Google ने देऊ केलेली वेब analyनालिटिक्स सेवा आहे जी वेबसाइट रहदारीचा मागोवा ठेवते आणि अहवाल देते. Google माझ्या सेवेच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि परीक्षण करण्��ासाठी संकलित केलेला डेटा वापरते. हा डेटा इतर Google सेवांसह सामायिक केला गेला आहे. गूगल संकलित केलेला डेटा त्याच्या स्वत: च्या जाहिरात नेटवर्कच्या जाहिराती संदर्भित करण्यासाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी वापरू शकते. आपण गुगल अ‍ॅनालिटिक्समध्ये ऑप्ट-आउट ब्राउझर अ‍ॅड-ऑन स्थापित करुन Google अ‍ॅनालिटिक्सला उपलब्ध असलेल्या सेवेवर आपली गतिविधी उपलब्ध करुन रद्द करू शकता. अ‍ॅड-ऑन Google अ‍ॅनालिटिक्स जावास्क्रिप्ट (ga.js, विश्लेषिकी. Js आणि dc.js) ला भेट क्रियाकलापांबद्दल Google विश्लेषणासह माहिती सामायिक करण्यापासून प्रतिबंधित करते. Google च्या गोपनीयता पद्धतींबद्दल अधिक माहितीसाठी कृपया Google गोपनीयता आणि अटी वेबला भेट द्या. पृष्ठ: https://policies.google.com/privacy\nमी माझ्या सेवेचे समर्थन आणि देखरेखीसाठी आपल्याला जाहिराती दर्शविण्यासाठी तृतीय-पक्ष सेवा प्रदात्यांचा वापर करू शकतो.\nGoogle अ‍ॅडसेन्स आणि डबलक्लिक कुकी: तृतीय पक्ष विक्रेता म्हणून Google माझ्या सेवेवर जाहिराती देण्यासाठी कुकीज वापरते. डबलक्लिक कुकीचा Google च्या उपयोगामुळे ती आणि त्याचे भागीदार माझ्या वापरकर्त्यांना त्यांच्या सेवेच्या किंवा इंटरनेटवरील अन्य वेबसाइट्सच्या भेटीवर आधारित जाहिराती देण्यास सक्षम करतात. आपण डबलक्लिक कुकीचा वापर स्वारस्य-आधारित जाहिरातींसाठी निवड रद्द करू शकता. Google जाहिराती सेटिंग्ज वेब पृष्ठ: http://www.google.com/ads/preferences/\nमाझ्या सेवेमध्ये माझ्याद्वारे ऑपरेट न झालेल्या इतर साइटचे दुवे असू शकतात. आपण तृतीय पक्षाच्या दुव्यावर क्लिक केल्यास आपल्याला त्या तृतीय पक्षाच्या साइटवर निर्देशित केले जाईल. आपण भेट देता त्या प्रत्येक साइटच्या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करण्याचा मी तुम्हाला सशक्त सल्ला देतो.\nकोणत्याही तृतीय पक्षाच्या साइट्स किंवा सेवांच्या सामग्री, गोपनीयता धोरणे किंवा पद्धतींसाठी माझे कोणतेही नियंत्रण नाही आणि मी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.\nमाझी सेवा 18 वर्षाखालील कोणालाही संबोधित करीत नाही (\"मुले\").\nमी 18 वर्षाखालील कुणाकडूनही जाणूनबुजून वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती गोळा करीत नाही. आपण पालक किंवा पालक असल्यास आणि आपल्या मुलाने मला वैयक्तिक डेटा प्रदान केला आहे याची आपल्याला जाणीव असल्यास, कृपया माझ्याशी संपर्क साधा. पालकांच्या संमतीची पडताळणी न करताच मुलांकडून ��ैयक्तिक डेटा मी गोळा केला आहे हे मला माहिती झाल्यास, मी माझ्या सर्व्हरवरून ती माहिती काढण्यासाठी चरण करीन.\nया गोपनीयता धोरणात बदल\nमी वेळोवेळी माझे गोपनीयता धोरण अद्यतनित करू शकतो. या पृष्ठावरील नवीन गोपनीयता धोरण पोस्ट करून मी आपल्याला कोणत्याही बदलांविषयी सूचित करेन.\nहा बदल प्रभावी होण्यापूर्वी मी तुम्हाला ईमेलद्वारे आणि / किंवा माझ्या सेवेवरील प्रमुख सूचनेद्वारे कळवीन आणि या गोपनीयता धोरणाच्या शीर्षस्थानी \"प्रभावी तारीख\" अद्यतनित करेन.\nकोणत्याही बदलासाठी आपण नियमितपणे या गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करावा. या पृष्ठावर पोस्ट केल्यावर या गोपनीयता धोरणातील बदल प्रभावी आहेत.\nआपल्यास या गोपनीयता धोरणाबद्दल काही प्रश्न असल्यास कृपया माझ्याशी संपर्क साधा:\nआमच्या वेबसाइटवर या पृष्ठास भेट देऊन: https://japan77.net/contact/\nजपानमध्ये सिम कार्ड विरुद्ध पॉकेट वाय-फाय भाडे कोठे खरेदी व भाड्याने द्यायचे\n जपानी लोकांशी बोलताना लक्षात ठेवण्याच्या 3 गोष्टी\nआपल्या जपान सहलीची तयारी करताना उपयुक्त साइट्सची शिफारस केली जाते\nजपानमध्ये वादळ किंवा भूकंप झाल्यास काय करावे\n \"ओमोटेनाशी\" च्या भावनेने जपानी सेवा\nफेब्रुवारी मध्ये होक्काइडो हवामान\nटोक्यो हवामान फेब्रुवारी मध्ये\nजुलै मध्ये टोकियो हवामान\n जपानी रेस्टॉरंट्स आणि सण\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्री���ेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्���ोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्या��, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरी���, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/a-tree-planted-in-remembrance-of-those-nine-young-men-of-the-past/", "date_download": "2021-07-30T11:10:19Z", "digest": "sha1:XII7R35OG7B3MH5WMJEYRZDWN4EIFXRU", "length": 9089, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यवतमधील ‘त्या’ नऊ तरुणांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण – Dainik Prabhat", "raw_content": "\nयवतमधील ‘त्या’ नऊ तरुणांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण\nकदमवाकवस्ती अपघातातील तरुणांचा दशक्रिया विधी : प्रत्येक वृक्षाला मुलांची नावे\nयवत – यवत (ता. दौंड) परिसरातील तरुणांचा सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणी काळभोरजवळील कदमवाकवस्ती येथे अपघातात शुभम भिसे, विशाल यादव, निखिल वाबळे, अक्षय वाबळे, दत्ता यादव, अक्षय वायकर, सोनू ऊर्फ नुरमहंमद दाया, परवेझ आत्तार, जुबेर मुलाणी या नऊ तरुणांचा मृत्यू झाला होता. आज (दि. 29) यवत येथे पाच तरुणांचा आणि कासुर्डी येथे शुभम भिसे याचा दशक्रिया विधी पार पडला.\nनऊ तरुणांच्या स्मरणार्थ माहिती सेवाभावी संस्थेच्या वतीने यवत येथील बाजार मैदानात नऊ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक झाडाला या नऊ तरुणांच्या नावाची पाटी लावली आहे. यामध्ये पिंपळ, वड, कडू लिंब, चिंच, सिसा, आंबा या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणांचे नियोजन माहिती सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विनायक दोरगे पाटील आणि यवत ग्रामपंचायत यांच्या वतीने करण्यात आले. या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी यवत ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ घेणार आहेत.\nयावेळी सेवाभावी संस्थेचे जिल्हा अध्यक्ष विनायक दोरगे पाटील, उद्योगपती विकास ताकवणे, मृत तरुणाचे वडील अशपाक आत्तार, सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप लगड, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतीश दोरगे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुका अध्यक्ष दत्ता डाडर, जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, राहुल अवचट, दत्तात्रय दोरगे, अरविंद दोरगे, सुधीर दोरगे, विजय कदम, गणेश महाराज दोरगे, बायजाताई पवार उपस्थित होते.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआंदोलन मोडीत काढण्यासाठी राजकीय दबाव : सय्यद\nपूर्व हवेलीत अनेक गावांत उड्डाणपुलाची गरज\nलग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्���यात उरकतो\nग्रामीण भागात 308 हॉटस्पॉट गावे\nपुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 99 करोनाबाधितांचा मृत्यू\n‘करोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका, लोकांचे जीव वाचवण्यासाठी साखळी…\nदिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी निवड; आंबेगाव तालुक्‍यात राष्ट्रवादी…\nझेंडेवाडीत जिलेटिन कांड्यांचा स्फोट; एक किलोमीटरपर्यंत बसला मोठा हादरा\nवडगाव येथे सोने व्यापाऱ्याला लुटले\nशेतीपंपाचा विद्युत पुरवठा सुरळीत करा, अन्यथा…; रासपचा इशारा\nयवत येथे खाद्यतेल गोदामाला भीषण आग\nबारामतीत आजपासून रात्रीचा कर्फ्यू लागू\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nलग्नाला येऊ नका, आम्ही थोडक्‍यात उरकतो\nग्रामीण भागात 308 हॉटस्पॉट गावे\nपुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 99 करोनाबाधितांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_325.html", "date_download": "2021-07-30T11:20:41Z", "digest": "sha1:DFQQJAL4CYLEBQ3XVTX66DYDNFQN5WIC", "length": 11310, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar मुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे\nमुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे\nमुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे\nश्रीगोंदा ः स्पर्धेच्या युगात आज प्रत्येकाला पुढे जायचे आहे मात्र धावपळीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदार्‍या निश्चितपणे वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे असून शाळा-महाविद्यालयांच्या इमारती बरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु येथील नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच विद्यालयाचे प्राचार्य संपतराव पवार यांच्या सेवा पूर्ती प्रसंगी केले. या वेळी अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार होते.\nविद्यालयाचे प्राचार्य संपतराव पवार यांनी वाढविलेली शाखेतील स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता आणि एका वर्षात तीन मजली बांधलेली भव्य इमारत करत सर्व ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आणि ग्रामस्थांच्या आणि संस्थेच्या तसेच लोकसहभागातून ही भव्य वास्तु उभा केली ही खरंच कौतुकाची बाब आहे बेलवंडी शाखेप्रमाणेच इतरही शाखा निश्चितच अशाप्रकारे तयार होतील अशी अपेक्षा अध्यक्षीय भाषणात आण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, सहसचिव (माध्यमिक) संजय नागपुरे, जनरल बॉडी सदस्य कुंडलीकराव दरेकर, माजी आ.राहुल जगताप,सुभाषशेठ गांधी यांनी संपतराव पवार यांचा सेवानिवृत्ती जवळच्या काळात अगदी कमी कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.\nयाप्रसंगी शाखेला देणगी देणार्‍या व इमारत बांधकाम व सुशोभीकरण करणार्‍या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आ. बबनराव पाचपुते(मा.मंत्री), तुकाराम कन्हेरकर (इन्स्पेक्टर, उत्तर विभाग अहमदनगर, सुभाष ठुबे(लाईफ मेंबर), संपतराव शिंदे(पी.आय), अनिल साळुंके(आर्किटेक्ट), रामचंद्र नलगे (बिल्डिंग सुपरवायझर), बाजीराव कोरडे(लाईफ मेंबर), दिनुकाका पंधरकर, विश्वनाथ थोरात, सचिनराव लगड, पुरुषोत्तम लगड, दिनेश(आबा)इथापे, उत्तमराव डाके, जयसिंगराव लबडे, संजय डाके,सुभाषराव काळाणे, सवताशेठ हिरवे, सोपानराव हिरवे, विलास कलगुंडे, नवनाथ बोडखे,एम एस लगड, राजेंद्र खेडकर, शिंदे एल बी, रमजान हवालदार तात्याबा हिरवे, गोपीचंद इथापे, दिलीप रासकर, संभाजीराव दरोडे, रायकर सर, बाबळे काकी, सुनील ढवळे, रयत शिक्षण संस्थेतील शाखाप्रमुख, सेवकवृंद, बेलवंडी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_556.html", "date_download": "2021-07-30T11:30:18Z", "digest": "sha1:JDYSRSDHGX6ZYTB47QQMGOELFASZI3TU", "length": 14636, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar बोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे\nबोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे\nबोडखे परिवारांची बुद्धी आणि संस्कार क्षेत्रात दमदार वाटचाल ः प्रा. चाटे\nसंविरा शालेय वस्तू भांडार ज्ञानवंतांसाठी नवे क्षितिज निर्माण करेल- विक्रम पोकळे\nआष्टी ः जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. ’विद्या विनयेन शोभते’... अशा प्रकारच्या अनेक शब्दांमध्ये सामर्थ्य असलेल्या म्हणी आपण गुणवत्ता आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने ऐकतो. सामाजिक बांधिलकी मानून आपल्या उद्योग क्षेत्राची योग्य आणि चांगलं क्षेत्र निवडून समाज उपयोगी कार्य करणारे माणसं नक्कीच आहेत. आष्टी शहरांमध्ये सातत्याने गुणवत्ता शिक्षण आणि संस्कार क्षेत्रांमध्ये सातत्याने रमून आपलं कर्तव्य निभावणा���े बोडखे परिवार निश्चितच संस्मरणीय आणि लक्षात घेण्यासारखे कुटुंब आहे असं म्हणावं लागेल.\nआष्टी शहरामध्ये नुकताच संविरा शालेय,शिक्षण साहित्य आणि वस्तू भांडारच्या रूपाने नुकताच मान्यवरांच्या शुभहस्ते त्याचा शुभारंभ झाला.शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक असलेले माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांच्यासह जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस हे प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये संविरा शालेय वस्तू भांडाराचा शुभारंभ झाला.कोरोनाविषयक नियम पाळून अत्यंत मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा ठरला.तसं पाहिलं तर बीड जिल्ह्याला मराठवाड्यामध्ये एक बुद्धीवंतांचा माहेरघर आणि संतांची भूमी म्हणून एक वेगळा नावलौकिक आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत आणि कर्तव्यदक्ष राजकीय,सामाजिक क्षेत्रामध्ये समाजधुरीण म्हणून ओळखल्या जाणार्या भूमीला एक वेगळे नावलौकिक प्राप्त झालेले आहे. बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील आष्टी शहराला राजकीय सामाजिक,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये वेगळेपण निर्माण झालेले आहे. बीड जिल्ह्यामधील पत्रकारीता क्षेत्रामध्ये तीन दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने वैभव निर्माण करून दिलेल्या जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी अनेक राजकीय,सामाजिक आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक माणसं घडवण्याचा वास्तव इतिहास रचला आहे. त्यांच्याच परिवारामध्ये संविराचा या शालेय क्षेत्रांमध्ये अत्यंत कमीत कमी किमतीमध्ये वस्तू.. उदाहरणार्थ वह्या पुस्तके एमपीएससीसाठी लागणारी विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ, अत्यंत वास्तव आणि कमी किंमतीमध्ये देण्याचा माणसं मनामध्ये ठेवून सद्यस्थितीमध्ये बेरोजगारांसाठी अशास्थान निर्माण करणारे केंद्र ठरेल असा विश्वास या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच नामदेव राऊत यांनी व्यक्त केला आहे.\nउदघाटन प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस,माजी शिक्षणाधिकारी पोकळे,नामदेव राऊत,गणेश दळवी,उत्तम बोडखे,प्रवीण पोकळे,शरद तळेकर,पोपट घुले सर,.नवनाथ विधाते,वसंत चव्हाण ,वामनराव निकाळजे, राजेंद्र खेडकर,विशाला चव्हाण, स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था सचिव गहिनीनाथ तोतरे, केंद्रप्रमुख त्रिंबक दिंडे, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बहिर प्रदीप,डोईठाण के.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक दहातोंडे ,स्���ामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक सचिन वारंगुळे आदी उपस्थित होते.\nमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या हृदयापर्यंत बिंबवल्यामुळे आज प्रचंड क्रांती गोरगरिबांच्या झोपडीमध्ये झालेली आपण पाहतो.गोरगरीब दीनदलित दुबळ्या अपंग वंचित घटकांना शिक्षणाचा आधार देऊ शकते किंबहुना शिक्षणातूनच माणूस स्वावलंबी बनू शकतो ही विचारधारा आज सर्वांपर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे.आष्टीसारख्या एकेकाळच्या अविकसित,ग्रामीण भागामध्ये आज शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली दिसून येत आहे.अनेक जण मोठमोठ्या पदावर कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांमध्ये बरीच मुलं अभ्यासाच्या माध्यमातून नशीब आजमावत आहेत. माध्यमिक उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून कृषी आरोग्य शिक्षण पोलीस विभाग आदि सर्व विविध क्षेत्रांमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत अशा स्थितीत या युवकांसाठी कमीत कमी किमतीमध्ये वह्या पुस्तके ग्रंथ स्पर्धापरीक्षांची विविध पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून संविरा या शालेय वस्तू भांडारच्या रूपातून बोडखे परिवाराने टाकलेले पाऊल निश्चितच आष्टी करण्यासाठी यशस्वी आणि उज्ज्वल पाऊल ठरेल असा विश्वास आष्टीकरांना वाटतो.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रु���्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T11:56:08Z", "digest": "sha1:GEJKTIGXMII7OUNUDHGE47JP5HQBBWF3", "length": 9595, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गागाभट्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nगागाभट्ट हे काशीत राहणारे एक विद्वान भाट..[१] त्यांचे मूळ नाव विश्वेश्वर भट्ट होते. गागाभट्ट : (सतरावे शतक)यांचे घराणे मूळचे पैठणचे. त्याचे पूर्वज वाराणसीस जाऊन राहिले. तेथे मूळ पुरुष नारायणभट्ट याने स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर, कर्तबगारीने व लोकसाहाय्याने मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेले विश्वनाथ मंदिर पुन्हा उभारल्यामुळे त्याच्या घराण्यास आजवर चालू असलेल्या अग्रपूजेचा मान मिळाला. ह्या घराण्यात एकापेक्षा एक विद्वान पुरुष निपजले. हिंदुस्थानातील राजेरजवाडे आणि मुसलमान बादशाहाचे दरबारी या घराण्यातील विद्वान पुरुषांस मोठा मान देत. गागाभट्टाचे वडील दिनकरभट्टही विद्वान पंडित होते.\nगागाभट्टांची ग्रंथसंपदा विपुल आहे. मीमांसा, धर्मशास्त्र, न्याय, अलंकार, वेदान्त इ. विषयांचा तो प्रकांड पंडित होता.\nगागाभट्ट आणि शिवाजी ह्यांचा संबंध १६६३पासून आला. शिवाजीच्या राज्याभिषेकात त्याने पुढाकार घेतला होता. ह्या राज्याभिषेकासंबंधी अनेक अडचणी उत्पन्न झाल्या होत्या. त्याकरिता त्याने अनेक विद्वान पंडितांशी चर्चा करून धर्मासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय तयार केले.\nशिवाजी सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहे, हे गागाभट्टाने सिद्ध केले. फक्त क्षत्रिय संस्कारांचा लोप झाला होता, म्हणून त्याने वैदिक विधींनी शिवाजीचे उपनयन करून पूर्वीच्याच विवाहित स्त्रियांशी पुन्हा समंत्रक विवाह लाविले. त्यासाठी त्याने राजाभिषेक प्रयोग नावाचा एक नवा ग्रंथही रचला. याचा समकालीन वाराणसीचा दुसरा प्रकांड पंडित कवींद्राचार्य सरस्वती हा नेमस्त, तर गागाभट्ट जहाल होता. मात्र शिवछत्रपतींनी त्यास विशेष पसंत केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक गागाभट्ट यांनी केला .[२]\nशिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी जेव्हा र���ज्याभिषेक करणे आवश्यक झाले तेव्हा महाराष्ट्रातील ब्राह्मण अनुकूल नव्हते. कारण आधीच्या शेकडो वर्षांत महाराष्ट्रात कोणालाच राज्याभिषेक न झाल्याने राज्याभिषेकाच्या विधींचे कोणालाच ज्ञान नव्हते. या विषयावरील ग्रंथही उपलब्ध नव्हते. महाराष्ट्रातील सर्व ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायला नकार दिला. मात्र पैठणमधील एका ब्राह्मणाने काशीतील गागाभट्टांचे नाव सुचवले.[३]\nगागाभट्टांनी लिहिलेले ग्रंथ '[संपादन]\nशिवाजी का राज्यभिषेक और उसके बाद (लेखक - सर जदुनाथ सरकार यांच्या ग्रंथातील एक प्रकरण)\n^ Sarasvatī (हिंदी भाषेत). Iṇḍiyana Presa. 1974-01. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२१ रोजी ००:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/bad-news-central-government-employees-11244", "date_download": "2021-07-30T10:55:44Z", "digest": "sha1:2OQCD6P5IDBQQKQBRNEF5DJCQK5ILEPF", "length": 3806, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "केंद्रीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, वाचा निवृत्तीबाबत केंद्र सरकारनं दिलेले स्पष्ट संकेत", "raw_content": "\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार, वाचा निवृत्तीबाबत केंद्र सरकारनं दिलेले स्पष्ट संकेत\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी आहे..केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वीच सेवेतून निवृत्त केलं जाऊ शकतं असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. याबाबतीत कोणतीही कुचराई केली जाणार नाही असा इशाराही केंद्र सरकारनं दिलाय.\nज्या कर्मचाऱ्यांचं वय 50 ते 55 आहे किंवा ज्यांचा कार्यकाळ 30 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियमानुसार निवृत्त करण्याचा अधिकार आहे असं केंद्र सरकारने मह्टलंय. अर्थात अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पैन्शनचे नियमही वेगळे असतील ते केवळ त्यांच्या 'परफॉर्��ेंस रिव्यूवर आधारीत नसतील असंही सरकारनं म्हंटलंय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेऊन गरज वाटल्यास त्यांना सेवानिवृत्त केलं जाईल असं म्हंटलं होतं. कोरोनाच्या काळात सरकारला आर्थिक फटका बसलाय, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.\nसरकारनं नेमकं काय म्हंटलंय पाहूयात\nकेंद्र सरकारनं काय म्हंटलंय\nकार्यकाळ पूर्ण होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना निवृत्त केलं जाऊ शकतं\n50 ते 55 वय असलेल्या किंवा 30 वर्षांपेक्षा जास्त सेवकाल पूर्ण करणाऱ्यांना दिली जाऊ शकते निवृत्ती\nनिवृत्तीबाबतचा सर्वस्वी अधिकार केंद्राला\nसेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनबाबत वेगळे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2700880", "date_download": "2021-07-30T10:56:36Z", "digest": "sha1:BPDQQ2RNBLKQPZ4A2KVELRKT3KYOWLBX", "length": 6037, "nlines": 26, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "सुट्ट्या नंतर हॉलिडे भेटवस्तू सेटसह YoastSemalt विचारा Yoast विचाराः सुट्ट्यानंतर सुट्टीच्या वेळी भेटवस्तू देण्याची पद्धत वापरुन मिमल", "raw_content": "\nसुट्ट्या नंतर हॉलिडे भेटवस्तू सेटसह YoastSemalt विचारा Yoast विचाराः सुट्ट्यानंतर सुट्टीच्या वेळी भेटवस्तू देण्याची पद्धत वापरुन मिमल\nसुट्टीचा काळ आता मुख्यतः मागे आहे, ऑनलाइन दुकानाचे अनेक मालक कदाचित तरीही या अतिशय व्यस्त वेळेत बरे होत आहेत. अनेक व्यवसाय या हंगामात विशेष, सुट्टी-थीम असलेली उत्पादने आणि भेटी देतात सुट्ट्या संपल्यावर सुट्टीच्या भेटवस्तूंच्या उत्पादनाच्या पृष्ठांना कसे हाताळायचे\nजरी भेटवस्तू किंवा उत्पादन एक उत्तम यश असेल आणि आपण पुढच्या वर्षी ती पुन्हा देऊ इच्छित असाल, तरीही पृष्ठ पुन्हा प्रासंगिक असेल तोपर्यंत तो थोडा वेळ असेल. तर यादरम्यान या पृष्ठांना हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे चला या विचारातील शब्दात प्रवेश करुया\nSemaltेट यांनी या विषयावर आपल्या प्रश्नाचे उत्तर दिले:\n'मी वेगवेगळ्या सुट्टीसाठी विशेष भेटवस्तू देऊ इच्छितो. विशेष संपल्यावर त्यांच्याशी काय करावे मी सेमीलेट मी संग्रहित करतो किंवा त्यांना पुनर्निर्देशित करतो मी सेमीलेट मी संग्रहित करतो किंवा त्यांना पुनर्निर्देशित करतो\nव्हिडिओला नमूद करा किंवा माझे उत्तर पृष्ठाच्या पुढे उतारा वाचा\nसुटी नंतर सुट्टीची भेट वस्तू\n(1 9) \"तर, जर तुम्ही पुढ���्या वर्षी पुन्हा त्या विशेष भेटवस्तू सादर कराल तर ते खरोखरच अवलंबून असते. आणि मी अंदाज लावत आहे की हे कार्य केले तर आपण जात आहात. त्या प्रकरणात, मी कदाचित ती पृष्ठे ठेवली. आपण फक्त आपल्या साइटवर ब्राउझ करणार्या लोकांना ते कमी दृश्यमान बनवू इच्छित असाल परंतु तेथे पृष्ठ येत असताना, काही काळाशी ते जोडलेले नसले तरीही पुन्हा त्याशी जुळत नसतानाही, जेव्हा आपण परत या हंगामात आलात तेव्हा ते काढून टाकणे आणि पुढच्या वर्षी एक नवीन तयार करणे चांगले आहे.\n(1 9) म्हणूनच, ते सुरु ठेवा, आणि याची खात्री करा की त्याच्याकडे काही काळा नसणारी सामग्री आहे, म्हणजे कुणीतरी मार्च महिन्यात ख्रिसमस बॉक्स ऑर्डर करावयाचे असेल तर ते करू शकतात .आपण त्यास का परवानगी देणार नाही तर आम्ही त्यास कसे वागवू शकतो तेच. शुभेच्छा तर आम्ही त्यास कसे वागवू शकतो तेच. शुभेच्छा\nमालिकेतील Ask Yoast मध्ये आम्ही आमच्या वाचकांकडून एसईओ प्रश्नांची उत्तरे देतो. मिमलचा प्रश्न आहे का आम्हाला आपली मदत करू द्या आम्हाला आपली मदत करू द्या\n(टीप: कृपया आमचे ब्लॉग आणि ज्ञान आधार प्रथम तपासा, आपल्या प्रश्नाचे उत्तर आधीपासूनच अस्तित्वात असेल तातडीच्या प्रश्नांसाठी, उदाहरणार्थ, आमच्या प्लगइनबद्दल योग्यरित्या कार्य करत नसल्यास, आम्ही आपल्याला आमच्या समर्थन पृष्ठावर पाठवू इच्छितो Source .)\nअधिक वाचा: 'सुट्टीचा काळ एसइओ' »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T09:52:47Z", "digest": "sha1:VB5NFSWM2RXALJH5SA4MAXARXUWWBVB6", "length": 6283, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जळगाव जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३३१ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३३१\nजळगाव जिल्ह्यात १३ कोरोना बाधित रूग्ण आढळले; एकूण रुग्ण ३३१\nजळगाव – जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कासोदा एरंडोल, जळगाव, चोपडा, भडगाव, पाचोरा, यावल आदि विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या 88 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 75 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून तेरा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगाव येथील आठ, चोपडा येथील एक, यावल येथील एक तर जळगावातील शिवाजीनगर व इतर परिसरातील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 331 इतकी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे तर आतापर्यंत 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.\nजिल्हा पोलिस दलाची सर्तकता : अपहरण झालेली मजुराची अल्पवयीन मुलगी अमरावतीला सुखरुप सापडली\nकोविड विरोधातील लढ्यात राज्य सरकार अपयशी\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T09:46:34Z", "digest": "sha1:L3L2UW5RLGDALS4F3GKDT2QUP3SSR7YR", "length": 8113, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "प्रेमसंबंधांना नकार दिल्याने युगूलाची आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nप्रेमसंबंधांना नकार दिल्याने युगूलाची आत्महत्या\nप्रेमसंबंधांना नकार दिल्याने युगूलाची आत्महत्या\nयुवकाने साखरपुड्याच्या दिवशी गाठले मृत्यूला : यावल तालुक्यातील घटना\nयावल : प्रेमसंबंधांना घरच्यांना विरोध दिल्याने नैराश्यातून हरीपुरा येथील 23 वर्षीय युवक व परसाडे येथील 19 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे युवकाचा मंगळवारी साखरपुडा असतानाही त्याने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने यावल तालुक्यात खळबळ उडाली असून या पोलिसात अकस्���ात मृत्यूची नोंद करण्यात आलली. शाहरूख बाबु तडवी (23, हरीपुरा, ता.यावल) व मीना शावखा तडवी (19, परसाडे, ता.यावल) अशी मयतांची नावे आहेत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nउभयंतांच्या प्रेमंसंबंध असलेतरी त्यास घरच्यांचा विरोध होता शिवाय प्रेमविवाह करण्यासही मंजुरी न मिळाल्याने दोघांनी नैराश्यातून मंगळवारी दोघे आपापल्या घराबाहेर पडले मात्र ते न आढळल्याने सायंकाळी परसाडे गावाजवळ असलेल्या मंगलाबाई गाढे यांच्या शेत बांधावर असलेल्या निांच्या झाडाला दोघांनी गळफास घेतल्याचे उघड झाले. घटनास्थळी पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शदनाखाली पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, हवालदार असलम खान, दाखल झाले तसेच घटनास्थळी परसाडे ग्रामसेवक मजीत तडवी, वड्री सरपंच अजय भालेराव, पोलिस पाटील महेमुद तडवी, मिलींद भालेराव, हुसेन तडवी आदींनी धाव घेतमृतदेह शवविच्छेदना करीत यावल ग्रमीण रुग्णालयात आणण्यात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांच्या मार्गदशर्नाखाली डॉ.्रतीक तायडे यांनी शवविच्छेदन केले या घटनेमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली. यावल पोलिसात पोलिस पाटील महेमुद तडवी यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेने दोन्ही गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.\nचक्क १८ लाखांची सिगारेट चोरीला\nधुळ्यात रेमडेसीवरची चढ्या दराने विक्री : तिघे जाळ्यात\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95-2/", "date_download": "2021-07-30T10:10:29Z", "digest": "sha1:K76MUEONR7RJX6EL3WHDDLQNN2AUHA24", "length": 11168, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "शिक्षण विभागाच्या गचाळ कारभारामुळे शिक्षकांना फटका; पैशांसाठी भटकंती | Janshakti Newspaper", "raw_content": "\nशिक्षण विभागाच्या गचाळ कारभारामुळे शिक्षकांना फटका; पैशांसाठी भटकंती\nशिक्षण विभागाच्या गचाळ कारभारामुळे शिक्षकांना फटका; पैशांसाठी भटकंती\nजळगाव (प्रदिप चव्हाण) – जि ल्हा परिषद शिक्षण विभाग सुस्त असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. सर्व शासकीय कर्मचार्‍यांचे मासिक वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेमार्फेत होत असते. मात्र जल्हा परिषद शिक्षकांचे मासिक वेतन हे राष्ट्रीयकृत बँकेत न होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे होते. शिक्षण विभागाच्या गचाळ कारभाराचा फटका जिल्हा परिषद शिक्षकांना बसला आहे. शासनातर्फे सर्व शासकीय विभागांना पत्र पाठवून कर्मचार्‍यांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून त्याद्वारे वेतन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शिक्षण विभाग नेहमी प्रमाणेच सुस्त आहे. त्यांनी अद्यापही शिक्षकांचे वेतन खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडून घेतलेले नसल्याने जिल्ह्यातील सहा हजार शिक्षकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जर शिक्षण विभागाने शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेद्वारे केले असते तर या अडचणींला कदाचीत शिक्षकांना तोेंड द्यावे लागले नसते. रिझर्व्ह बँक नोटाबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कमी प्रमाणात रोकड उपलब्ध करुन देत आहे. तसेच जिल्हा बँकेला जुन्या नोटा स्विकारण्याचे आदेश दिलेले नाही.\nएटीएम सुविधा नसल्याने सर्वाधिक हाल\nजिल्हा बँकेच्या वतीने प्रतिदिन खातेदारांना फक्त दोनच हजार देत आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एटीएम सुविधा नसल्याने खातेदारांन प्रत्यक्ष बँकेत रांगेत उभे राहूनच पैसे काढावे लागत आहे. प्रत्यक्ष खातेदाराला पैसे काढतांना हजर रहावे लागत असल्याने व बँकेची आणि शाळेची वेळ ही सारखीच असल्याने शिक्षकांना शाळा सुरु असतांनाही पैसे काढण्यासाठी बँके मध्ये रांगेत उभे रहावे लागत आहे. एटीएम सुविधा असल्यास कोठूनही व्यवहार करता येत असते. राष्ट्रीयकृत आणि इतर तत्सम बँके प्��माणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे एटीएम सुविधा नसल्याने खातेदाराला बँकेत प्रत्यक्ष रांगेत उभे राहूनच व्यवहार करावे लागतात.\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nसर्वाधिक तक्रारी ह्या शिक्षण विभागाबाबत\nशासनातर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असते. या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनात सर्वाधिक 23 हरकती ह्या जिल्हा परिषद संदर्भात प्राप्त झाले असून त्यात शिक्षण विभागाबद्दलची तक्रार सर्वाधिक आहे. तसेच जिल्हा परिषदेत नेहमी प्रमाणे सर्वाधिक ओरड ही शिक्षण विभागाबद्दलच असते. जिल्हा परीषद प्रशासनाने त्वरीत याकडे लक्ष देवून संबंधित शिक्षकांच्या प्रश्‍न सोडविण्याची मागणी होत आहे.\nशाळा सुरु अन् शिक्षक बँकेत\nबँकेत प्रत्यक्ष खातेदार हजर राहिल्या शिवाय पैसे काढता येत नाही. प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा हा नोकरदारांचा वेतन होण्याचा कालावधी असतो. सर्व विभागातील कर्मचार्‍यांचे पगार झाले असून शिक्षकांचे देखील पगार झाले आहे. मात्र जिल्हा बँकेद्वारे प्रतिदिन दोन हजार रुपये उपलब्ध करुन दिले जात असल्याने आणि ही रक्कम तोकडी असल्याने अपुरी पडते. त्यामुळे शिक्षकांना शाळा सुरु असतांनाही पैसे काढण्यासाठी शाळा सोडून बँकेत जावे लागते.\nलेवा समाजात एकजूटीची भावना ठेवण्याची गरज\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:53:31Z", "digest": "sha1:NDCWPAQYR5BCHASQF7VRLZSSQAZBHTT5", "length": 26967, "nlines": 329, "source_domain": "goarbanjara.com", "title": "आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक जयंती - Goar Banjara", "raw_content": "\nआद्यक्रांतिकारक उमाजी नाईक जयंती\n(जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२)\nहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. आज त्यांच्या स्मृतीदिनी तोंडगांव वासियांकडून विनम्र अभिवादन.\nभारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेकउठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे ‘उमाजी नाईक’.\n३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.\nक्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे..मग हे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. ‘मरावे परि क्रांतिरूपे उरावे’ अशी उक्ती आहे.ती आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, “उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही\nतर टॉस म्हणतो, “उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.” हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे .\n… जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.\nनरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजातलक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७���१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे झाला. उमाजीचे कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक हीपदवी मिळाली होती. उमाजी जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होता. त्याने पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने वडीलदादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला,कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कलाअवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यासस्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करतविठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.\nउमाजी नाईक कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखे धावून जाऊ लागले. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजीला सरकारने इ.स. १८१८मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत ते त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याने सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्र सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.\n१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारीबॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.\nउमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजीला पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजीच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेलाकाळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.\n१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची म���हिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या\nखडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.\nअशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन बंड सुरू केले. त्यावेळी दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.\nआद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन.\nदवाळी र गीत – गोर प्रकाश शिवाजी राठोड\nगोर बंजारा संघर्ष समिती के संयोजक व कायकर्ता समाज कल्याण मंत्री\nगोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती चा विराट मोर्चा मुंबईत संपन्न मुंबई, मुंबई न्यूज, सतिष राठोड\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/divekar-should-be-given-additional-charge-on-behalf-of-republican-party-of-india-adv-bramhanand-chavan/", "date_download": "2021-07-30T09:26:59Z", "digest": "sha1:NQAGXXN7BJWFJZAVYILIWBPH5VVXRTUS", "length": 6235, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिवेकर यांना अतिरिक्त कार्यभार द्यावा- ऍड.ब्रम्हानंद चव्हाण – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दिवेकर यांना अतिरिक्त कार्यभार द्यावा- ऍड.ब्रम्हानंद चव्हाण\nजालना-प्रतिनिधी जालना जिल्हा परिषदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता रजनीकांत दिवेकर हे परतूर येथे कार्यकरत आहेत. यांना परतूर येथे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला नाही. मागासवर्गीय उपअभियंता सार्वजनिक बांधकाम यांच्यावर राजकीय दबावामुळे अन्याय झाला असून, उपअभियंता रजनीकांत दिवेकर यांना अरितरिक्त कार्यभार द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जालनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी प्रताप सवडे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आले.\nया निवेदनात वरिल मागणी मान्य न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जालनाच्या वतीने दिनांक 30 मार्च 2021, मंगळवार रोजी सकाळी 10 वाजेपासून लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद जालना समोर उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना व शासन जवाबदार राहील असे शेवटी या निवेदनाद्वारे कळविण्यात आले.\nया निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा अध्यक्ष ऍड.ब्रम्हानंद चव्हाण यांच्या सोबत जालना जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे, जालना शहराध्यक्ष अनिल खिल्लारे, युवा जिल्हाध्यक्ष विजय खरात, तालुकाध्यक्ष राजेंद्र भिंगारदिवे, लहु उघडे, दिपक मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nहरभरा खरेदी केंद्राचे सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन\nबीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/shocking-how-many-beds-are-left-for-a-corona-patient-in-the-district-swab-report-of-400-persons-in-the-district-is-positive/", "date_download": "2021-07-30T10:07:47Z", "digest": "sha1:TDSU2ORANMM3HA4WV22NTRZGTHB2KTYU", "length": 13086, "nlines": 144, "source_domain": "hirkani.in", "title": "धक्कादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी किती ब��ड शिल्लक ? जिल्ह्यात 400 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nधक्कादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी किती बेड शिल्लक जिल्ह्यात 400 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह\nजालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 368 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –277, सारवाडी -1, निरगांव -1, पाथरवाला -1, रामनगर साखर कारखाना -2, वझर सराटे -6, नेर -1, हिसवन -1, शिवनी -1,बाजी उम्रद -1, कडवंची -1, मौजपुरी -1, नंदापुर -1, हिवरा रोशनगांव -4, सावंगी -1, चितळी पुतळी -3, निरखेडा -1, भिलपुरी -1,मंठा तालुक्यातील मंठा शहर -4, पांढुरणा -1,परतुर तालुक्यातील परतुर शहर -2, आष्टी -2, दैठणा खु.-3, दैठणा -2, स्रिष्टी -2,घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -8, कुंभार पिंपळगाव -1, गुरुपिंप्री -1, बोलेगांव -1, रांजणी -1, शिवनगांव -1, अंबड तालुक्यातील खडकेश्वर-1, भालगांव -1, पाथरवाला -1, चिकनगांव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -2, राजेवाडी -1, काजळा -1, वाकुळणी -1,ढासला -1, धोपटेश्वर 1, तुपेवाडी -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, खासगाव -1, नलविहीरा -1, सवासनी -1, टेंभुर्णी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -7, आन्वा -2, चिंचोळी -1, दानापुर -2, जवखेडा ठोंबरे -1, केदारखेडा -1, नळणी -1, पिंपळगाव -1, राजुर -1, तपोवन -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -26, वाशिम -1अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 292 तर अँटीजेन तपासणीद्वारे 108 असे एकुण 400 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.\nजिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 23662 असुन सध्या रुग्णालयात- 547 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8000, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3046, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-160144 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-400, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-18069 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 140269 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1474, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -9827.\n14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -21, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7131 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 8, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 87, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -547,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 12, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-368, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-16329, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1330,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-209132, मृतांची संख्या-410\nजिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.\nआज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 111 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-\nवन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -37,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -51, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -1, के.जी.बी.व्ह घनसावंगी -5\nएकुण पॉझिटिव्ह 400 18069\n1. शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु 2 323\n2. खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु 0 87\nआरटीपीसीआर टेस्ट 656 105140\nपॉझिटिव्हीटी रेट 44.5 22.69\nरॅपीड अँटीजेन टेस्ट 2390 55142\nपॉझिटिव्हीटी रेट 4.52 5.06\nएकुण टेस्ट 3046 160282\nपॉझिटिव्ह रेट 13.13 11.27\nआजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले 85222\nसद्यस्थितीत विलगीकरणात असलेले 1310\nएकुण सहवाशितांची संख्या 209132\nङ उपलब्ध बेड संख्या\nडीसीएच बेड क्षमता 435\nडीसीएचसी बेड क्षमता 641\nआयसीयु बेड क्षमता 241\nऑक्सिजन बेड क्षमता 591\nव्हेंटिलेटर बेड क्षमता 108\nसीसीसी बेड क्षमता 3522\nआश्रमशाळेतील दहावीची मुलगी गर्भवती; अचानक रक्तस्राव आणि उलट्या सुरू झाल्याने प्रकार आला उघडकीस\nमहत्वाचे : सोप्या भाषेत इन्कमटॅक्स एन्ड इन्वेस्टमेन्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.abmarathiprakashaksangh.org/upadhyaksh-pashte/", "date_download": "2021-07-30T11:25:05Z", "digest": "sha1:QXGDTKACBUCQSGAO7TRDAD4NBF7HOO4V", "length": 5689, "nlines": 26, "source_domain": "www.abmarathiprakashaksangh.org", "title": "अ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड ! - अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ", "raw_content": "\nअ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड \nआपल्या प्रकाशक संघाच्या विद्यमान उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये या काल आपल्या उपाध्यक्ष पदावरून निवृत्त झाल्या. सौ. शशिकला उपाध्ये या प्रकाशक संघाच्या स्थापनेपासून म्हणजे गेली २५ वर्षे प्रकाशक संघाच्या कार्यकारिणीचा महत्वाचा भाग असून त्यांनी विविध महत्वाची पदेही भूषविली आहेत. कार्यकारिणी सदस्या म्हणून त्या इथून पुढेही पूर्वीइतक्याच जोमाने कार्यरत राहणार आहेत.\nसौ. उपाध्ये यांच्या पदनिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर डायमंड प्रकाशनाचे श्री. दत्तात्रय पाष्टे यांची बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे एका सक्षम, कर्तबगार व कृतीशील व्यक्तीच्या जागेवर दुसरी तितकीच सक्षम, कर्तबगार व कृतीशील व्यक्ती पदभार स्वीकारत आहे ही संघासाठी अतिशय भाग्याची गोष्ट ठरली आहे.\nया प्रसंगी माजी उपाध्यक्षा सौ. शशिकला उपाध्ये यांचा संघाचे मा. अध्यक्ष श्री. राजीव बर्वे यांनी सन्मान केला आणि सौ. उपाध्ये यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीबद्दल गौरवपर भाष्य केले. यानंतर नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री. दत्तात्रय पाष्टे यांचाही मा. अध्यक्षांकडून सन्मान व स्वागत करण्यात आले.\nया स्वागतानंतर आपले मनोगत व्यक्त करताना, `सर्व कार्यकारिणी सदस्यांना बरोबर घेऊन प्रकाशक, ग्रंथ विक्रेते आणि एकूणच साहित्य व्यवहारासाठी पुढील काळात अधिक भरीव काम करण्याचा विश्वास,` श्री. पाष्टे यांनी व्यक्त केला.\nश्री. दत्तात्रय पाष्टे यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सर्व कार्यकारिणीतर्फे आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण साहित्य व्यवहाराला उत्कर्षाप्रती नेण्यासाठीच्या त्यांच्या सर्व भावी योजनांना आमचा संपूर्णपणे आणि सक्रीय पाठींबा राहील असे त्यांना आश्वासन देत आहोत.\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०२० निकाल\nअ. भा. मराठी प्रकाशक संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. दत्तात्रय पाष्टे यांची एकमताने निवड \nप्रकाशकांसाठी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२१\nउत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२���साठी वर्ष २०२० मधील पुस्तकं पाठवण्याबाबत\nउत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ निकाल\nअखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T11:09:45Z", "digest": "sha1:UNTAFMULRJZFLHS3BQFRTDTYCBZVFU5S", "length": 9254, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जिल्हा बंदी असतांनाही नंदुरबारमध्ये सर्रास वाळू वाहतूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्हा बंदी असतांनाही नंदुरबारमध्ये सर्रास वाळू वाहतूक\nजिल्हा बंदी असतांनाही नंदुरबारमध्ये सर्रास वाळू वाहतूक\nनंदुरबार: गुजरात राज्यातीत वाळू वाहतूक जिल्हा हद्दीतील रस्त्याच्या मार्गे न करता ती जिल्हा सीमा व जिल्हयांतंर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गानी करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असतांनाही सारंगखेडा येथील नाकेबंदीवर रात्री तीन वाळू वाहतूक करणााऱ्या वाहनांना महसूल कर्मचाऱ्यांनी जप्त केले आहेत . यावरून जिल्हाबंदी असतांनाही वाळू वाहतूक सुरूच असल्याचे निदर्शनांस आले आहे .\nगुजरात राज्यातील तापी नदीमधून वाळू उपसा केला जातो . त्याचा लिलाव केला जातो . महाराष्ट्र व गुजरात सिमावर्ती वाळूचे लिलाव झाल्यामुळे महाराष्ट्रातील धुळे , मुंबई , औरंगाबाद , नाशिक , जालना आदी भागात वाळू वाहतूक केली जाते . महाराष्ट्रातीलच वाळू व्यापारी पावसाळ्यात चढ्या भावाने वाळू विक्री करण्यासाठी वाळूची साठवणूक करतात . ही वाळू कोरोना संक्रमित भागात होत असल्याने तसेच जिल्हयात या वाळू मुळे एक रुपयांचाही महसूल मिळत नसतांनाही जिल्हयातील रस्त्यांची दुर्दशा होत आहे . अपघात होत आहेत . त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे .\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nगुजरात राज्यातुन शेजारील जिल्ह्यात किंवा राज्यात होणारी वाळू वाहतूक नंदूरबार जिल्हा हद्दीतील रस्त्यांच्या मार्गी न जाता . ती जिल्हा सिमा व जिल्ह्यांतर्गत रस्ते वगळून इतर बाहेरील मार्गांनी करावी , असे आदेश जिल्हाधिकारी डॉ . भारूड यांनी दिले आहेत . मात्र रात्री ,बेरात्री गुजरात हून जिल्ह्यांत प्रवेश करून महाराष्ट्रांत वाळू वाहतूक होत आहे सारंगखेडा येथे तापी नदीच्या पुलाजवळ नाकाबंदीच्या ���िकाणी रात्री उशिरा पर्यत तीन वाहनांना मंडळधिकारी जुबेर पठाण यांच्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आले आहे . तलाठी संजय मालपुरे , तलाठी सोमनाथ जाधव व भुपेंद्र राजपूत , संजय कोळी यांनी पकडले आहेत . तिंघी वाहनांना सारंगखेडा पोलीस ठाण्याजवळ लावल्या आहेत .\nतीन वाहनांवर दंडात्मक कारवाई .\nगेल्या आठवड्यात ही गुजरात मधील वाळू जिल्हात बंदी असतांनाही वाळू वाहतूक केल्या प्रकरणी मंडळ अधिकारी जूबेर पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता . या वाहन धारकांकडे बंदी पूर्वीची रायट्री पावती असल्याने न्यायालयाने प्रत्येक वाहन चालकांना बाराशे रुपये दंडांची कारवाई केली आहे .\nनवापूरला मोकाट कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला\nजामनेरचा रुपेश बिर्‍हाडे निबंध स्पर्धेत राज्यात प्रथम\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1865653", "date_download": "2021-07-30T10:24:28Z", "digest": "sha1:V4S3Q2M53SC4SYLYL2LA65BWLKPQ44QB", "length": 2482, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"येकातेरिनबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"येकातेरिनबुर्ग\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:०६, १८ जानेवारी २०२१ ची आवृत्ती\n८५ बाइट्सची भर घातली , ६ महिन्यांपूर्वी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\n०३:०६, १८ जानेवारी २०२१ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\n०३:०६, १८ जानेवारी २०२१ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)\nस्विकृती अधिकारी, त���ंत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-booklet-marriage-sanskar/?add-to-cart=2434", "date_download": "2021-07-30T11:45:19Z", "digest": "sha1:TGYWNOWKXU3GD6S6WLIRYOIIDCQJ2MPO", "length": 17037, "nlines": 366, "source_domain": "sanatanshop.com", "title": "विवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा ) – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\t1 × ₹14\n×\t मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\t1 × ₹14\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nविवाह सोहळ्याच्या संदर्भात काय टाळावे \nविवाहदिनी केलेले कोणते विधी आणि कृती करणे आवश्यक आहेत \nनोंदणी विवाहापेक्षा धार्मिक पद्धतीने केलेला विवाह का श्रेयस्कर आहे \nविवाह सोहळ्यातील प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करणे का आवश्यक आहे \nयाशिवाय ‘विवाह’ म्हणजे ‘समारंभ’ नव्हे, तर पती-पत्नीचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होण्यासाठी ईश्वराचा आशीर्वाद मिळवून देणारा ‘धार्मिक विधी’ \n‘लग्नपत्रिका कशी असावी’, यापासून ते ‘विवाहातील पावित्र्य कसे जपावे ’, ‘विवाह आदर्शरित्या कसा संपन्न करावा ’, ‘विवाह आदर्शरित्या कसा संपन्न करावा ’ आदींविषयीही यात दिशादर्शन करण्यात आले आहे.\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा ) quantity\nपरात्पर गुरू डॉ. जयंत आठवले, सद्गुरू (सौ.) अंजली गाडगीळ आणि कु. प्रियांका लोटलीकर\nBe the first to review “विवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्��था )” Cancel reply\nश्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)\nदेवघर व पूजेतील उपकरणे\nश्री गणेश अथर्वशीर्ष व संकष्टनाशनस्तोत्र (अर्थासह)\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nमारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/archive/", "date_download": "2021-07-30T11:33:41Z", "digest": "sha1:YM5XKSLHU6JAPPAQJENQRQNLUGGGWXZG", "length": 8966, "nlines": 236, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "अर्काइव्ह | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nहो, बेड उपलब्ध आहे; पण तरीही\nएमटीडीसीच्या फायद्यातील मालमत्तांच्या खासगीकरणांचा घाट\nसतत बदल्या होणे हा ‘ग्रेट’पणा नाही\nपक्षही आत्मनिर्भर करावा लागेल – सुधीर मुनगंटीवार\nऑनलाइन शिक्षणाचा “तो’ आदेश\nफक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी\nभ्रष्ट योजनेला मूठमाती देण्याच्या प्रवासाची गोष्ट \nमास्कच्या दरावार नियंत्रण आणणार\nघर खरेदी करणाऱ्यांना दिलासा;\nमुद्रांक शुल्कात मिळाली सवलत\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/priyanka-criticizes-modi-over-nationalist-issues/", "date_download": "2021-07-30T11:15:38Z", "digest": "sha1:U2LPIX4QMRLMGZI53XDSJEWDSXXDOSRH", "length": 9446, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राष्ट्रवादाच्या मुद्दयावरून प्रियांकांची मोदींवर टीका – Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादाच्या मुद्दयावरून प्रियांकांची मोदींवर टीका\nअमेठी – कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मै हूं मोदी’ या प्रचारतंत्रावर सडकून टीका केली. “मै हूं मोदी’ या सारख्या वाक्‍यामधून कोणता राष्ट्रवाद स्पष्ट होतो या प्रचार तंत्रातून देशभक्‍ती आणि देशाप्रती प्रेम व्यक्‍त होत असेल. तर देश म्हणजे तरी कोण या प्रचार तंत्रातून देशभक्‍ती आणि देशाप्रती प्रेम व्यक्‍त होत असेल. तर देश म्हणजे तरी कोण देश म्हणजे देशातील जनता आणि त्यांचे प्रेम आहे. जर आपल्याला केवळ स्वतःबद्दलच प्रेम असेल, तर असा राष्ट्रवाद काय कामाचा, अशी टीका प्रियांका गांधींनी केली. उत्तर प्रदेशाच्या प्रभारी सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी पक्षाध्यक्ष आणि बंधू राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघामध्ये पत्रकारांबरोबर वार्तालाप करताना बोलत होत्या.\nपैशाच्या बळावर गर्दी जमवणे आणि त्यांच्या समोर भाषण देणे सोपे आहे. मात्र मूळ मुद्दा नागरिकांच्या समस्या दूर करणे हा आहे. वास्तविक स्थिती खूपच वेगळी आहे. जेंव्हा नागरिकांशी संवाद साधला जातो, तेंव्हा खूपच वेगळा संदेश मिळतो. हा वेगळा संदेश कधीही पंतप्रधान किंवा भाजपच्या नेत्यांकडून स्वीकारला जात नसल्याचे दिसते, असे प्रियांका म्हणाल्या.\nपंतप्रधानांनी वाराणसी म���दारसंघातील एकाही गावाला भेट दिली नाही आणि तेथील समस्यांची चौकशीही केली नाही. भाजपचे राजकारण लोकविरोधी, युवाविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे. तेथे भटक्‍या प्राण्यामुळे शेतीचे नुकसान होते. अजूनही काही भागात वीज नाही, असेही प्रियांका म्हणाल्या.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nइंडोनेशियातील पूरामुळे 10 मृत्यूमुखी\nसोलापूरातील 198 गावांत पाणीटंचाई\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/iit-professor-predicts-covid-19-will-reduce-upcoming-2-week-mumbai-323527", "date_download": "2021-07-30T11:46:39Z", "digest": "sha1:YKCL2FLOBEH4SDKFYZRUSG2FWOFTYEX2", "length": 8462, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईतल्या कोरोनासंदर्भात IIT चा दिलासादायक अहवाल", "raw_content": "\nमुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील दोन आठवड्या नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. एका वृत्तापत्रानं या संदर्भातल��� वृत्त दिलं आहे.\nमुंबईतल्या कोरोनासंदर्भात IIT चा दिलासादायक अहवाल\nमुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहरात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव या शहरात जास्त झालेला पाहायला मिळतो. अशातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील दोन आठवड्या नियंत्रणात येईल, असा अंदाज आयआयटी मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला आहे. एका वृत्तापत्रानं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. तर राज्यात पुढील दोन महिन्यांत संक्रमण रोखण्यात यश येईल, असंही अहवालात सांगण्यात आलंय.\nआयआयटी मुंबईच्या संगणकशास्त्र विभागातील डॉ. भास्करन रमण यांनी हा अहवाल दिला आहे. पुढील दोन आठवडयात मुंबईतील संक्रमण नियंत्रणात येईल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. ‘लेविट्स मॅट्रिक्स’ या गणितीय प्रारूपाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. रुग्णांची संख्या, मृत्यू दर त्यासाठीचा कालावधी याचा आधार डॉ. रमण यांनी यासाठी घेतला.\nअधिक वाचाः मुंबईत रुग्णवाहिकांची मागणी घटली; पालिका करणार 650 रुग्णवाहिका परत...\nआयआयटीनं दिलेल्या अहवालानुसार मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. दोन आठवड्यात मुंबईत कोरोना नियंत्रणात येईल असा अंदाज या अहवालातून व्यक्त करण्यात आल्यानं मुंबईकरांना दिलासा मिळालाय.\nहेही वाचाः नवी मुंबईत सरसकट लॉकडाऊन रद्द; आयुक्तांनी घेतले महत्वपूर्ण निर्णय वाचा सविस्तर\nशनिवारी कोरोनाच्या रुग्णांनी १ लाखांचा टप्पा ओलांडल्यानं प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात १०४६ नवीन रुग्ण आढळल्यानं कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nरुग्ण दुपटीचा कालावधी ५५ दिवसांवर\nमुंबईमधील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५५ दिवसांवर पोहोचला असून, रुग्णसंख्या वाढीचा दर १.२६ टक्क्यांवर आलाय. पालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आ��े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-3365912", "date_download": "2021-07-30T11:05:37Z", "digest": "sha1:GZ637YV5ON7QXUB673LHHLJYMMZBQ26Z", "length": 18278, "nlines": 106, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - MMS Maharashtra Din Foodie Fun Day - Food festival, Cooking Competition and Drawing Competition", "raw_content": "\nआपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली तो दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन. सिंगापूर बऱ्याच जणांची कर्मभूमी, काही जणांची अध्ययनभूमी तर काही जणांची स्थायीभूमी झाली आहे तरीही आपल्या लाडक्या महाराष्ट्राची व “गर्जा महाराष्ट्र माझा” ह्या गौरव-गीताची आठवण करून द्यायला लवकरच येत आहे महाराष्ट्र दिन.\nहा दिवस साजरा करूया आनंदमेळाव्यांनी . ज्यात असेल पाककला स्पर्धा , चित्रकला स्पर्धा तसेच तुम्हाला इथे आपले तयार पदार्थं विक्री साठीही ठेवता येतील .\nआपल्या महाराष्ट्रात आता उन्हाळा सुरू झालाय. या उन्हाळयात केले जाणारे पदार्थ हा आपल्या पाककला स्पर्धेसाठी विषय. उदाहरण म्हणजे आंब्याची डाळ, फणसाचं किंवा आंब्यात सांदण व अजून खूप काही नविन नविन पाककृती . खाद्यपदार्थ घरून करून आणावा आणि कार्यक्रम-स्थळी आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करावा. त्याशेजारी पाककृतींबद्द्ल थोडी माहिती एका कागदावर लिहून ठेवावी. पाककृती केलेल्या व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परीक्षक पदार्थाची चव घेऊन विजेते घोषित करतील. परिक्षण करताना वरिल निकषांना, व मांडणीतील कल्पकता व सजावट यांना महत्व दिले जाईल. या स्पर्धेचे परीक्षक असतील या क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ञ श्री.मिलिंद सोवनी. त्यांचा निर्णय अंतिम राहिल.\nचित्रकला स्पर्धेसाठी विषय आहे सिंगापूर मधली माझी आवडती जागा ( My favourite place in Singapore) स्पर्धा १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी आहे व स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांच्या पालकांपैकी किमान एकाने मंडळाचे विद्द्यमान सभासद असणे आवश्यक आहे. कार्यक्रम-स्थळी चित्रासाठी A3 आकारचे पांढरे कागद उपलब्ध असतील. स्पर्धकांनी कोरडे रंग (खडू वा पेन्सिली) आपल्या बरोबर घेऊन यावे. ओले रंग शक्यतो वापरू नयेत ही विनंती. गेल्या वर्षीच्या अनुभवावरूनच आनंदमेळावा हा आपल्या सर्वांना किती आवडतो हे माहित आहेच. तेव्हां तसाच आनंदमेळावा भरवण्यास सर्वांना आग्रहाचे सप्रेम आमंत्रण...\nकार्यक्रमाचा तपशील व शुल्काची माहिती :\nदिनांकः बुधवार १ मे २०१९ (सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे)\nस्थळः ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल, २७ पुंगोल फिल्ड वाॅक,\nवेळ: सकाळी १० ते दुपारी १\nखाद्यपदार्थांचे स्टॉल : $ ४०/-\nइतर गोष्टींचे/सेवेचे स्टॉल: S$२०/-\nतात्पुरती ठेव रक्कम (deposit) S$५०\n१. गेल्या वर्षी प्रमाणेच, निरनिराळ्या खाद्द्य पदार्थांचे स्टॉल आपण लावू शकता. वयोमर्यादा नाही पण नांव-नोंदणी आवश्यक आहे .\n२. स्टॉल खेळांचा, मेंदी, removable tattoo अशा गोष्टींचा असू शकतो. नोंदणी करणे आवश्यक आहे\n३. एका स्टॉल वर जास्तीत जास्त २ खाद्य पदार्थ अथवा १ खेळ अथवा एक सेवा ठेवावी. त्यापेक्षा जास्त काही ठरवू नये. तसेच नांव-नोंदणी करताना जो पदार्थ, खेळ वा सेवा तुम्ही ठरवली असेल त्यात बदल करु नये. बदल आढळल्यास कार्यक्रम- स्थळी स्टॉल लावायला कदाचित आपल्याला अनुमती मिळणार नाही किंवा आपली ठेव रक्कम परत केली जाणार नाही. सर्वांना समान संधी मिळावी व विक्रीला ठेवलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये ह्या हेतूने हा नियम ठेवला आहे. तुम्ही नोंदवलेला पदार्थ, सेवा किंवा खेळ दुसऱ्या कोणी तुमच्या आधी नोंदवली असेल तर आम्ही तुम्हाला संपर्क करून बदल सुचवू.\n४. स्टॉल लावण्यासाठी मंडळाचे विद्द्यमान सभासदत्व असणे आवश्यक आहे. स्टॉल जर लहान मुले लावणार असतील (वय वर्षे १२ च्या खालील) तर पालकांपैकी किमान एकाचे सभासदत्व असणे आवश्यक आहे.या कार्यक्रमाच्या वेळी मंडळाचे सभासदत्व घेणे शक्य आहे.\n५. स्टॉलवर खेळ खेळण्यासाठी आपण जास्तीत जास्त १ डॉलर पर्यंत तिकीट आकारु शकता. खाद्यपदार्थ, टॅटू, मेंदी, नेल-आर्ट, बलून-स्कल्प्टिंग अशा सेवांसाठी ३ डॉलरपेक्षा जास्त तिकीट आकारु नये अशी विनंती. जर तशी गरज भासत असेल तर किमान ३ दिवस आधी आम्हाला संपर्क करुन कार्यक्रमापूर्वीच परवानगी घ्यावी.\n६. खाद्यपदार्थ स्पर्धेतील पदार्थ घरून करून आणावा आणि कार्यक्रम-स्थळी आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करावा. त्याशेजारी पाककृतींबद्द्ल थोडी माहिती एका कागदावर लिहून ठेवावी. पाककृती केलेल्या व्यक्तीने स्वतः उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परीक्षक पदार्थाची चव घेऊन विजेते घोषित करतील. परिक्षण करताना वरिल निकषांना, व मांडणीतील कल्पकता व सजावट यांना महत्व दिले जाईल. या स्पर्धेचे परीक्षक असतील या क्षेत्रातील सुप्रसिद्ध तज्ञ श्री.मिलिंद सोवनी. त्यांचा निर्णय अंतिम राहिल.\n७. मंडळाने खाद्यपदार्थांच्या स्पर्धेप्रमाणेच चित��रकलेच्या स्पर्धेचेही आयोजन केले आहे. स्पर्धा १२ वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी आहे व स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुलांच्या पालकांपैकी किमान एकाने मंडळाचे विद्द्यमानसभासद असणे आवश्यक आहे. कार्यक्रम-स्थळी चित्रासाठी A3 आकारचे पांढरे कागद उपलब्ध असतील. स्पर्धकांनी कोरडे रंग (खडू वा पेन्सिली) आपल्या बरोबर घेऊन यावे. ओले रंग शक्यतो वापरू नयेत ही विनंती.\n८. काही शंका असतील तर भूषण गोरे यांना 97102845 ह्या नंबरवर मेसेज करा किंवा feedback@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवा\nआनंदमेळावा, चित्रकला स्पर्धा व खाद्यपदार्थ स्पर्धा प्रवेश विनाशुल्क आहे. स्टॉल, चित्रकला स्पर्धा व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ स्पर्धा यांना नावनोंदणी करणे गरजेचे आहे .\nकार्यक्रमाची रूपरेषा व वेळापत्रक\n१०:०० ते ११:०० - स्टॉल्सची नोंदणी व मांडणी, नाविन्यपूर्ण पाककृती मांडणी\n१०:०० ते ११:३० - चित्रकला स्पर्धा\n११:०० ते १२:०० - पाककृती स्पर्धा\n१२:३० - बक्षीस वितरण\nमहत्वाची सूचना - * तात्पुरती ठेव रक्कम कार्यक्रमाच्या शेवटी परत केली जाईल. जर नोंदणी पेक्षा वेगळा स्टॉल लावला अथवा स्टॉलमुळे कार्यक्रम-स्थळी अस्वच्छता वा नुकसान झाल्यास ही ठेव रक्कम परत मिळणार नाही.\n1. स्टॉल ३ फूट बाय २ फूट टेबलावर मावेल असा असावा.\n2. खेळ सुरक्षितता व स्वच्छता ह्यांचा विचार करुन ठरवलेले असावेत. तसेच, स्टॉलमुळे शाळेच्या मालमत्तेस हानी वा खेळणार्‍या व्यक्तीस इजा पोहोचणार नाही याची कृपया दक्षता. बाळगावी. शाळेच्या भिंतींवर काहीही चिकटवण्यास अनुमती नाही. तसेच वीजेचा पुरवठा वा विस्तव लागणारे खेळ सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करता, स्वीकारले जाणार नाहीत.\n3. स्टॉलसाठी नावनोंदणी २९ एप्रिल पर्यंत ONLINE करणे आवश्यक आहे. आयत्या वेळी किंवा आदल्या दिवशी स्टॉल साठी विनंती स्विकारणे अवघड जाईल. आनंद मेळाव्यासाठी स्टॉल मर्यादित आहेत. तेव्हा लवकरात लवकर नावनोंदणी करुन आपले स्टॉल आरक्षित करा.\n4. स्टॉलवर विकल्या जाणा-या खाद्यपदार्थांच्या दर्जाची, अधिकृततेची व त्यातून खाणा-यांवर होणा-या परिणामांची जबाबदारी संपुर्णपणे स्टॉल लावणा-या व्यक्ती किंवा (मुले असल्यास) त्यांच्या पालकांची राहील. मंडळ त्यास जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. यासाठी मुख्य म्हणजे स्टॉल लावणाऱ्यांनी स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची अतिशय दक्षता घ��ंणे अत्यावश्यक आहे.\n5. व्यापारी-स्तरावर विक्रीस सक्त मनाई .\n7. स्टॉल वर विक्रीसाठी आणलेले पदार्थ आणि स्पर्धेसाठी आणलेले पदार्थ वेगळे धरले जातील. स्पर्धेसाठी भाग घेतलेल्या पदार्थांची विक्री होऊ शकत नाही. यासाठी आपल्याला स्टॉल घेणे आवश्यक आहे. तेव्हां मंडळी, वरील सर्व मजकूर आणि नियम कृपया नीट समजून घ्या आणि त्वरा करा; आपली नांवे नोंदवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_279.html", "date_download": "2021-07-30T10:40:53Z", "digest": "sha1:SOOFJRRQDVFJHNJ6LJP4R56KXG6M6YLM", "length": 10868, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "केडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar केडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा.\nकेडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा.\nकेडगाव मधील ‘त्या’ बनावट हॉस्पिटल वर कार्यवाही करा.\nभांबरकर यांचे पोलीस अधिक्षक व महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र\nअहमदनगर ः स्वतः वैद्यकीय पेशात नसताना हॉस्पिटल चालवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार अनेक शहरात पाहावयास मिळाले आहेत. तसाच प्रकार केडगाव मध्येही चालू असून येथील रेणुकामाता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे डॉ. प्रिती राजेंद्र हंगे यांचे असताना त्यांनी हे हॉस्पिटल संदीप वाळुंज यांना कामकाज पाहण्यासाठी दिले आहे. आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगेंच्या पाठबळावर हे हॉस्पिटल चालू असून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केला व कोरोना रुग्णांचा जीव गेल्याप्रकरणी डॉ. प्रीती हंगे, संदीप वाळूंज व मनपा कर्मचारी औटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, याबाबत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांनी दुर्लक्ष केले असल्यामुळे त्यांच्यावरही ही कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांनी पोलीस अधीक्षक व मनपा आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.\nभांबरकर यांनी पोलिस अधीक्षक व आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा हद्दीत योग्य पदवीधारक वैद्यकीय व्यवसायिक यांनाच हॉस्पिटल चालविण्याचा अधिकार आहे. असे असतानाही केडगाव या ठिकाणी रेणुकामाता मल्टीस्टेट हॉस्पिटल हे डॉ. प्रीती राजेंद्र हंगे यांच्या नावाने चालू आहे. परंतु डॉ. प्रीत�� हंगे यांनी स्वतः रुग्णांची देखभाल न करता संदीप वाळुंज हाच त्या ठिकाणी हॉस्पिटलचे कामकाज पाहत होते. तसेच या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता हॉस्पिटलचा नोंदणी दाखल्यावर आरोग्य अधिकारी यांची सही नाही. तर हा दाखला डॉ.प्रिती हंगे, संदीप वाळूंज व मनपा आरोग्य विभागातील औटी यांनी केवळ स्वतःच्या खाजगी फायद्यासाठी तयार केला असून त्यास तत्कालीन महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांची मुक सहमती होती. असे असतानाही या व्यक्तीने संबंधित हॉस्पिटलच्या नावाने जिल्हाधिकारी कार्यालयातून रेमडेसिविर याची मोठ्या प्रमाणात मागणी करून ते संबंधित हॉस्पिटलच्या नावाने उपलब्ध करून घेतले. हॉस्पिटलमध्ये कोरोना सेंटर सुद्धा चालविले व त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण मृत्यू पावले. मध्यंतरी महापालिका आरोग्य अधिकारी बोरगे व आरोग्य कर्मचारी औटी यांच्याजवळ बेकायदेशीरपणे रेमडेसिविर इंजेक्शन सापडले होते. ते याच हॉस्पिटलच्या नावाने महापालिकेत जिल्हाधिकार्यांमार्फत उपलब्ध झाले होते. त्यासंबंधि पोलिस चौकशी सुरू आहे. संबंधित घटनेची संपूर्ण माहिती आरोग्य अधिकार्यांना असल्यामुळे ते पोलिस चौकशीला जात नसल्याचे स्मरणपत्रात म्हंटले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्���ालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/tunnel-greenhouse/", "date_download": "2021-07-30T11:13:51Z", "digest": "sha1:ZHDL4HVOXCHLX3YLU4RXC6SLGUHYX5OB", "length": 6903, "nlines": 181, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "बोगदा ग्रीनहाऊस उत्पादक - चीन बोगदा ग्रीनहाऊस पुरवठा करणारे आणि फॅक्टरी", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nघुमट प्रकार ग्रीनहाऊस हा बोगद्याचा आकार ग्रीनहाऊस आहे, हा सर्वाधिक वापरलेला प्रकार आहे.\nहे पोल्ट्रीसाठी देखील वापरले जाऊ शकते: डुक्कर, कोंबडी आणि बदक इ.\nही रचना टिकाऊ आहे आणि कमीतकमी 7 वर्षे टिकली जाऊ शकते, आम्ही वायू आणि पाऊस पडेल याची खात्री करण्यासाठी आम्ही उच्च-गॅल्व्हनाइझिंग तंत्रज्ञान स्वीकारतो.\nगॉथिक प्रकारचा ग्रीनहाऊस घुमट एक सारखाच आहे, परंतु दोन फरक एक आकार आहे, दुसरे म्हणजे हे गोथिक ग्रीनहाऊस सामग्रीवर एक कनेक्टर वाढवेल आणि गॉथिक प्रकारचे ग्रीनहाऊस ज्या जागेवर जोरदार वारा असलेल्या जागेसाठी अधिक दावे आहे. आणि बर्फ, कारण पाणी आणि बर्फ उभे राहणे सोपे नाही, हे गुळगुळीत आहे.\nसॉ टूथ प्रकार ग्रीनहाऊस\nउष्णकटिबंधीय भागात सॉ-टूथ प्रकार ग्रीनहाऊस अधिक लोकप्रिय आहे, कारण वरच्या बाजूस वायुवीजन खिडकी आहे, हीटिंग उधळपट्टी आणि निकास चांगले आहे. फुले वाढण्यास ते अधिक योग्य आहे.\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://housing.maharashtra.gov.in/", "date_download": "2021-07-30T10:03:23Z", "digest": "sha1:RSOMVPX7GLDN4KBBD2OO2HC2NPDQDJMZ", "length": 4470, "nlines": 20, "source_domain": "housing.maharashtra.gov.in", "title": "मुख्य पृष्ठ : गृहनिर्माण विभागमहाराष्ट्र शासन,भारत.", "raw_content": "मुख्य विषयाकडे जा | दिशादर्शकाकडे जा | अ- अ अ+ Language English\nविभाग धारावी व इतर कार्यालये - माहितीचा अधिकार - १७ मुद्देशिवशाही पुनर्वसन प्रकल्प - माहितीचा अधिकार - १७ मुद्देम्हाडा व इतर कार्यालय - माहितीचा अधिकार - १७ मुद्देगृह निर्माण विभागाची विषय सूचीकायदे व नियम दूरध्वनी निर्देशिकाRelated Linksनागरिकांची सनद17 Points Right To Informationमहाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण धोरण मराठी मध्येई-मेल आयडी\nशासन निर्णय कार्यक्रम अंदाजपत्रक २०२१-२२निविदागृहनिर्माण विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सु.नि.व.पु.) न्यायाधिकरण, वांद्रे (पू), मुंबई या कार्यालयातील \"प्रबंधक\" या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबतमहाराष्ट्रात विपुल प्रमाणात घरबांधणी करण्यासाठी विश्वसनीय व उत्तम दर्जाचे बांधकाम करता यावे यासाठी बांधकाम तंत्रज्ञानाबाबत गठीत समितीचा अहवालमहाहौसिंग पदभरती २०१९महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांत मुख्य अधिकारी/उपमुख्य अधिकारी ही पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.Right to Informationगृहनिर्माण संस्थांची नोंदणी व मानीव अभीहस्तांतरण. युनिकोडप्रणित मराठी कार्यरत करण्याची कृती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-2015 अन्वये अधिसूचीत केलेल्या सेवाम्हाडा प्राधिकरणाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतची जाहिरात.मुख्या कार्यकारी अधिकारी, झोपड्पट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे या कार्यालयातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत.\nमुख्य पृष्ठ |भाग | आमच्याविषयी | साईटमॅप | अटी आणि शर्ती | हायपरलिंकिंग बाबतचे धोरण | गोपनीयता धोरण | कॉपीराइट धोरण | मदत | संपर्क | अभिप्राय\n©गृहनिर्माण विभाग, महाराष्ट्र, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/savitri-joti-television-serial-a-victim-of-trp", "date_download": "2021-07-30T10:27:06Z", "digest": "sha1:PRGN5YXUXW7ZJC5WPIEROQ27N3OCEBM2", "length": 14960, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘सावित्री-जोती’- टीआरपीचा बळी? - द वायर मराठी", "raw_content": "\nसोनी मराठी वाहिनीवर ‘सावित्री-जोती’ ही मालिका दाखविण्यात येत होती. पण आता अचानक शनिवार २६ डिसेंबर रोजी या मालिक��चा शेवटचा भाग दाखवून ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. या मालिकेला पुरेसा टीआरपी नसल्याने ती बंद करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे.\nमहात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनावरील बहुचर्चित ‘सावित्री-जोती’ ही मालिका अर्ध्यातून बंद करण्यामागे विशिष्ट विचारसरणी आणि राजकीय दबाव तंत्र तसेच सध्या सुरू असलेल्या टीआरपी अंमलबजावणी पद्धतीचा गैरवापर असल्याची खात्रीलायक माहिती उपलब्ध झाली आहे. प्रेक्षक वर्गाचा कमी प्रतिसाद म्हणजे टीआरपी कमी असल्याचे कारण हे केवळ निमित्त मात्र असल्याची जोरदार चर्चा सध्या समाजमाध्यमातून सुरू आहे.\nसोनी मराठी वाहिनीवर ‘सावित्री-जोती’ ही मालिका दाखविण्यात येत होती. पण आता अचानक शनिवार २६ डिसेंबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग दाखवून ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. या मालिकेला पुरेसा टीआरपी नसल्याने ती बंद करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगण्यात आले आहे. पण या निर्णयामुळे फुलेप्रेमी बहुजन समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत असून याबाबतचा असंतोष समाजमाध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.\nया मालिकेत सावित्रीबाई फुले यांची भूमिका अश्विनी कासार तर जोतिबा फुले ही भूमिका ओंकार गोवर्धन साकारत आहे. मालिका बंद होत असल्याने आपणास धक्का बसल्याची प्रतिक्रिया अश्विनीने व्यक्त करतानाच यापुढे ऐतिहासिक आणि थोर समाजकार्य केलेल्या व्यक्तींची माहिती अशा पद्धतीने जर येणार नसेल तर ते समाज व्यवस्थेला धोकादायक आहे, असेही अश्विनीने सांगितले. या मालिकेच्या संशोधनामधील एक प्रमुख घटक असलेल्या प्रा. हरी नरके यांनीही खेद व्यक्त करताना टीआरपी की अन्य कोणते कारण यामागे आहे हे सुजाण प्रेक्षकांनी शोधावे असे आवाहन केले आहे. ही मालिका बंद होणे दुर्देवी असून आपल्या पूर्वजांच्या त्यागाबद्दलची ही बेफिकिरी आणि बेपर्वा वृत्ती म्हणजे सामाजिक करंटेपणा होय, असे स्पष्ट करून हरी नरके म्हणाले की, सुजाण प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरली असताना महिला व बहुजन समाजाचा अपुरा प्रतिसाद असल्याने ही मालिका बंद करावी लागत आहे. ज्यांच्यासाठी या जोडप्याने सर्वस्वाचा त्याग केला त्यांनीच या मालिकेला पुरेसा प्रतिसाद न देणे म्हणजे समाजद्रोह असल्याचे परखड मतही त्यांनी व्यक्त केले. तर विचारवंत आणि लेखक संजय सोनवणी यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकंदरीत आपली अभिरुची अत्यंत खालच्या दर्जाची आहे. लफड्यांच्या मालिका धो धो चालतात आणि सावित्री-जोतीला प्रेक्षक नाही म्हणून बंद अशी जळजळीत भाष्य केले आहे.\nदरम्यान नरके यांच्या फेसबुक पेजवर आतापर्यंत तीन लाखाहून अधिक नागरिकांनी संबंधित पोस्टला भेट दिली आहे. ही मालिका मध्येच बंद न करता चालू ठेवावी अशा हजारो प्रतिक्रिया यावर व्यक्त झाल्या आहेत.\nयाबाबत या मालिकेचे निर्माते आणि ‘दशमी’ क्रिएशनचे प्रमुख नितीन वैद्य यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत ‘द वायर’शी बोलताना वैद्य यांनी यामागे जी टीआरपी पद्धत अवलंबली गेली आहे त्याच्या कार्य प्रणालीबाबत शंका व्यक्त केली. कोणाच्या घरात असे यंत्र लावले गेले आहेत आणि त्याचे मूल्यमापन कसे होते याची आपणास माहिती नसल्याचे ते म्हणाले. लॉक डॉउनच्या काळात अनेक मालिकांशी जोडला गेलेला प्रेक्षक तुटला. १३ जुलैनंतर पुन्हा ‘सावित्री-जोती’ ही मालिका सुरू झाली. पण बाकीच्या सर्वच मालिकांप्रमाणे या मालिकेला प्रेक्षक जोडला गेला नसावा, असे माझे मत असल्याचे वैद्य यांनी स्पष्ट केले.\nआता ही मालिका बंद होत असली तरी दुसरा नवीन भाग घेऊन आम्ही निश्चितच येऊ, त्या भागात सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी केलेल्या कार्यावर जास्त भर असेल असे सांगून वैद्य म्हणाले, याबाबत मंत्री छगन भुजबळ तसेच यशोमती ठाकूर यांनी आपल्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दुसरा भाग सुरू करण्यास हे मंत्री सकारात्मक असून सध्या या पाहिल्या भागात आम्ही अल्पविराम घेत आहोत. लवकरच ‘सोनी मराठी’वर ‘सावित्री- जोती’चा दुसरा भाग सुरू होईल असा मला आशावाद असल्याचे वैद्य यांनी सांगितले.\n‘दशमी क्रिएशन’ने या मालिकेची निर्मिती केली होती. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली होती पण ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा मसाला भरता येत नव्हता.\nदरम्यान या मालिकेला राजाश्रय देऊन ती बंद करू नका अशी मागणी मंत्री छगन भुजबळ तसेच नितीन राऊत यांनी केली आहे. मालिका समाप्तीचा निर्णय हा एखाद्या मालिकेला मिळणारी प्रेक्षक पसंती ठरवते, कमी प्रतिसादामुळे आम्हाला ही मालिका दाखवण��� आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे वाहिनीच्या एका अधिकाऱ्यांने सांगितले.\nया पूर्वीही झी मराठी वाहिनीवर असलेली छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावरील मालिका बंद करण्याचा घाट घातला गेला होता. पण नंतर समाजमाध्यमातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर ही मालिका पुढे दाखवण्यात आली होती.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nमाध्यम 116 featured 3034 जोतिबा फुले 1 ज्योतिबा फुले 1 टीव्ही 3 टीव्ही मालिका 1 मालिका 1 सावित्री-जोती 1 सावित्रीबाई फुले 4\nजेडीयूत नेतृत्व बदल; अरुणाचलात भाजपचा धक्का\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.yipengjack.com/mr/products-detail-8385", "date_download": "2021-07-30T11:10:40Z", "digest": "sha1:2W3EFSWPYHVG4BKW2D5ZJUOJ2RNZNU5Y", "length": 6856, "nlines": 68, "source_domain": "www.yipengjack.com", "title": "व्यावसायिक मजला जॅक उत्पादक | एपॉन्ट जॅक | EPONT", "raw_content": "2006 पासून, एपॉन्ट जॅक एक व्यावसायिक ऑटोमोबाइल देखभाल उपकरणे (हायड्रोलिक जॅक, इंजिन क्रेन) निर्माता आहे.\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nव्यावसायिक मजला जॅक उत्पादक\nयिपेंगजॅकचे अग्रगण्य पोर्टा पॉवर जॅक पुरवठादारांपैकी एक म्हणून गणित केले जाते, आम्ही पोर्टा पॉवर जॅक उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने महान कार्यक्षमता आणि असाधारण अचूकतेसह तयार करतो. आमची उत्पादने दशकापासून उद्योगाच्या विविध आवश्यकतांचे पालन करतात, आम्ही आमच्या उत्पा���न उपकरणे आणि पात्र व्यवस्थापक, अभियंता तसेच तंत्रज्ञांच्या क्षमतेचे अपग्रेड केले आहे. आमच्या पोर्टा जॅकची गुणवत्ता आणि दीर्घकालीन वैशिष्ट्ये प्रशंसनीय आहेत आणि आमच्या क्लायंटद्वारे विविध बाजारपेठेतील डोमेनद्वारे प्रशंसा करतात. आमच्या उत्पादनांची विविध श्रेणी ग्राहकांना अनुकूल आहे कारण आमच्याद्वारे प्रदान केलेले आमचे पोर्टा पॉवर जॅक ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी पुरवले जातात.\nव्यावसायिक हायड्रोलिक फ्लोर जॅक उत्पादक\nसर्वोत्तम पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nसर्वोत्तम वेल्डिंग हाइड्रोलिक बाटली जॅक सप्लायर\nव्यावसायिक विशेषता हाइड्रोलिक बाटली जॅक उत्पादक\nसर्वोत्तम हायड्रोलिक वेल्डिंग जॅक 50 टी पुरवठादार\nइंट्रोटो पारंपरिक हाइड्रोलिक बाटली जॅक\nचीन पासून सानुकूलित इतर लिफ्टिंग उपकरणे उत्पादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/private-sector-wage-policy-government", "date_download": "2021-07-30T11:02:57Z", "digest": "sha1:2SKYFS2AB4RDWZFRHWXXYPOQPO6EPERX", "length": 9481, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "खासगी क्षेत्रातील वेतन धोरणाला सरकारचा दे धक्का - द वायर मराठी", "raw_content": "\nखासगी क्षेत्रातील वेतन धोरणाला सरकारचा दे धक्का\nदेशात सर्वात जास्त असलेल्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना २०२१मध्ये मोदी सरकारने नवीन वेतन धोरण लागू करून धक्का दिला आहे.\nसाधारणतः खासगी कंपन्या आणि कॉर्पोरेटमध्ये वेतन स्ट्रक्चर हे मूळ पगार आणि अन्य भत्ते यामध्ये विभागलेले असतात. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या संपूर्ण वेतन प्रणालीत मूळ वेतन ( बेसिक) आणि त्याला जोडून इतर भत्ते यांचा समावेश केला जातो. त्यामुळे कधी कधी मूळ वेतनापेक्षा इतर भत्ते यांची रक्कम मोठी असते. त्यामुळे प्राप्तिकर भरताना त्याचा या वेतन श्रेणीचा फायदा होतो. कारण मूळ वेतनावर प्राप्तीकर आकारला जातो. त्यामुळे अन्य भत्ते हे या कर प्रणालीत दाखवत नाहीत. प्रत्यक्ष कागदावर असणारे वेतन आणि अन्य मार्गांनी येणारे वेतन यामध्ये मोठा फरक असतो. याचा फायदा जरी कर्मचाऱ्यांना होत असला तरी सरकारी तिजोरीत मात्र यामुळे कर रुपात जादा पैसे येऊ शकत नाहीत. तसेच मूळ वेतनावर भविष्य निर्वाह निधी असल्याने या खात्यात सुद्धा गंगाजळी उपलब्ध होत नाही.\nया सर्वाचा विचार करून अर्थसंकल्पामध्ये खासगी कर्मचाऱ्यांच्या ���ेतन श्रेणीची रचना बदलण्याचे धोरण देण्यात आले होते. त्यानुसार ही नवीन वेतनश्रेणी नवीन वर्षात एप्रिलपासून म्हणजे नवीन आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांना वेतन देताना त्याच्या मूळ वेतनापेक्षा ( बेसिक पे) अन्य मार्गांनी देण्यात येणारे भत्ते हे कोणत्याही स्थितीत यापुढे जादा ठेवण्यात येऊ नये ही सूचना करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की मूळ वेतन हे ५० टक्क्यांपेक्षा जादा असावे. आणि अन्य भत्ते हे कमीत कमी राहतील. याचा सरकारी गंगाजळीमध्ये कर रुपात जादा साठा होणार असला तरी कर्मचाऱ्यांना मात्र आता प्राप्तिकराचा जादा भार सहन करावा लागणार आहे. याचा या कर्मचाऱ्याला आता फटका बसत असला तरी भविष्य निर्वाह आणि पेन्शनसाठी त्याला जादा फायदा होईल असा दावा एका कर सल्लागाराने व्यक्त केला.\nही नवीन वेतन प्रणाली एप्रिल २०२१ पासून लागू होत असल्याने सर्वच कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास खात्यावर या कामाचा बोजा वाढणार असल्याचे मनुष्यबळ विकास तज्ज्ञ अमृता माने यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे वेतन हे या नवीन प्रणालीत आणण्याचे मोठे आणि जिकिरीचे काम या खात्याला आता असून त्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यालाही याची पूर्ण माहिती द्यावी लागेल असेही अमृता माने यांनी सांगितले.\n२०२० हे वर्ष संकटाची मालिका घेऊन आले. २०२१ मध्ये काहीसे स्थिर स्थावर होईल अशी अपेक्षा होती. पण या नवीन वेतन प्रणालीने खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये थोडी खुशी थोडा गम असे वातावरण पसरले आहे.\nअतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.\nलव जिहादच्या अफवेमुळे मुस्लिम जोडप्याचे लग्न रोखले\n१७ बळी घेणारी अस्पृश्यतेची भिंत पुन्हा उभी\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6", "date_download": "2021-07-30T11:42:33Z", "digest": "sha1:MEOHOW4FLV2N3C6NZ3QXKLL7EU6SNZ6E", "length": 3825, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सावकारी पाश - विकिपीडिया", "raw_content": "\nसावकारी पाश बाबुराव पेंटर यांनी दिग्दर्शित केलेला आणि १९३६[१]मध्ये प्रदर्शित झालेला सामाजिक अतिनाटकी चित्रपट आहे.\n^ \"सावकारी पाश\". मराठी चित्रपट सूची (इंग्रजी भाषेत). 2019-01-05 रोजी पाहिले.\nइ.स. १९२५ मधील मराठी भाषेमधील चित्रपट\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/vijay-mallya-loses-uk-high-court-appeal-against-extradition-292999", "date_download": "2021-07-30T09:26:27Z", "digest": "sha1:S6GHYVOWQEXIWBBC7DZUW27BFWD22IJ4", "length": 9751, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात?", "raw_content": "\nमल्ल्या किंगफिशर एअरलाईन्स या विमान कंपनीचा मुख्य प्रवर्तक आहे. तसेच ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोपही त्याच्यावर आहेत.\nमल्ल्याची शेवटची याचिकाही ब्रिटन हायकोर्टाने फेटाळली; महिनाभरात भारताच्या ताब्यात\nलंडन : फरार भारतीय उद्योगपती विजय मल्ल्याला ब्रिटन हायकोर्टाने जोरदार झटका दिला आहे. भारताच्या हवाली करण्यास विरोध करणारी याचिका मल्ल्याने ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. ती याचिका ब्रिटन हायकोर्टाने फेटाळून लावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयामुळे मल्ल्याकडे आता कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहिला नसल्याने पुढील २८ दिवसांमध्ये मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यात येईल, असे ब्रिटनमधील माध्यमांचे म्हणणे आहे.\nफरार उद्योगपती मल्ल्याला भारताच्या हवाली करण्यासाठी ब्रिटनच्या गृहसचिव असलेल्या प्रीती पटेल यांना ��्रत्यार्पणासाठी पाठविलेल्या कोर्टाच्या आदेशास पुढील २८ दिवसांत औपचारिकरित्या मान्यता द्यावी लागेल. पटेल यांच्या मान्यतेनंतरच ब्रिटन सरकार मल्ल्याला भारत सरकारच्या ताब्यात देण्याच्या हालचाली करेल. गेल्या महिन्यातही मल्ल्याने अशीच याचिका दाखल केली होती. तेव्हाही ब्रिटन हायकोर्टाने ती याचिका फेटाळून लावली होती.\nCoronavirus : अमेरिकेत 'ट्रम्प डेथ क्लॉक'ची चर्चा; काय आहे प्रकरण\nदरम्यान, बँक कर्ज परतफेडीचा प्रस्ताव बिनशर्त स्वीकारण्याचा आणि त्याच्यावरील खटला बंद करण्याचे आवाहन मल्ल्याने भारत सरकारला केले होते. तसेच कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत भारत सरकारचे अभिनंदनही केले होते. मात्र, मी कर्जाचे देय देण्यासाठी तयार असतानाही त्या प्रस्तावाकडे सरकारने वारंवार दुर्लक्ष केल्याचे मल्ल्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\n- पाकच्या क्रिकेटपटूने मंदिरात जाऊन केली मदत...\nमल्ल्याने आज केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कोविड-१९ स्पेशल पॅकेजबद्दल सरकारचे अभिनंदन. सरकारला वाटेल तेवढ्या नोटा ते छापू शकतात. सरकारी मालकीच्या बँकांमधून घेतलेले कर्ज १०० टक्के परतफेड करण्यासाठी जो तयार आहे, अशा माझ्यासारख्या छोट्या देयकाकडे सरकारने दुर्लक्ष करायला हवे.'\nमल्ल्याने जामीनासाठी ६ लाख ५० हजार पाउंड एवढी रक्कम मोजली असून तो १७ एप्रिल पासून जामीनावर बाहेर फिरत आहे. पुढील २८ दिवसांत मल्ल्याला भारतात पाठविले जाईल, अशी आशा सीबीआय आणि ईडी या दोन्ही संस्थांना आहे.\n- कोरोना व्हायरस कधीच संपणार नाही : जागतिक आरोग्य संघटना\nमल्ल्या किंगफिशर एअरलाईन्स या विमान कंपनीचा मुख्य प्रवर्तक आहे. तसेच ९ हजार कोटी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगचे आरोपही त्याच्यावर आहेत. विनाअट माझ्याकडून पैसे घ्या आणि हे प्रकरण बंद करा, असे मल्ल्याने म्हटले आहे. भारतीय तपास यंत्रणांच्या विनंतीनुसार २० एप्रिल २०१७ ला युनायटेड किंगडमच्या अधिकाऱ्यांनी मल्ल्याला अटक केली होती. भारताच्या हवाली करण्याच्या लंडन हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात मल्ल्याने ब्रिटनच्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nawapur-vehicles-were-inspected-navapur-border-273681", "date_download": "2021-07-30T10:08:33Z", "digest": "sha1:4RUJDWQAJYEBM2XEGIGYSYX6Q5FYLCAO", "length": 9954, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नवापूर सिमेवर वाहन तपासणी करतांना लागल्या रांगा", "raw_content": "\nदोन दिवसापासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर ताटकळत होते, सीमा तपासणी नाक्या जवळ कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने खाण्यापिण्याची गैरसोय झाली. हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत.\nनवापूर सिमेवर वाहन तपासणी करतांना लागल्या रांगा\nनवापूर : येथील सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्राने गुजरात राज्य सील केले. दोन दिवसापासून राज्य सीमा बंदीमुळे नवापूर सीमा तपासणी नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाराशेच्या जवळपास अवजड वाहन, ट्रक दोन्ही बाजूंनी उभ्या होत्या. वाहनांवरील अडीच हजार चालक व सहचालक यांची खाण्या पिण्यापासून गैरसोय झाली आहे. या वाहनांपैकी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक करणाऱ्या वाहनांना सोडण्यात आले.\nदेशातील विविध राज्यातून आलेले ट्रक चालक कोणात्याही प्रकाराची काळजी न घेता समूहाने राहत असल्याने कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ट्रक चालकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन अजूनही परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत नाही असेच चित्र आहे. सर्व चालढकल प्रकार सुरू आहे, महसूल परिवहन विभागाकडे बोट दाखवून आपल्या जबाबदारी पासून दूर होत आहे. ही बाब सर्वांसाठी घातक ठरू शकते. प्रत्येक ट्रकमध्ये चालक, सहचालक असे अडीच हजार लोकांचा समूह होता. दोन दिवसापासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर ताटकळत होते, सीमा तपासणी नाक्या जवळ कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्याने खाण्यापिण्याची गैरसोय झाली. हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत. परिवहन विभागाने कुठेही सोय न केल्याने ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली. सदभाव कंपनीने शंभर ट्रक चालकांना जेवन दिले असले तरी अर्धे ट्रक चालक उपाशी राहिले. नवापूर ट्रक चालक मालक संघटनेने चारशे ट्रक चालकांना जेवन दिले.\nदेशातील विविध राज्यातून आलेले ट्रक चालक कोणात्याही प्रकाराची काळजी न घेता समूहाने राहत असल्याने कोरोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने ट्रक चालकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. नवापूर सीमा तपासणी नाक्यावरील प्रशासनाचा हलगर्जीपणा नवापूर शहराला घातक ठरू शकतो. सीमा तपासणी नाक्यावरील ट्रक चालकांची गर्दी नवापूर शहरवासीयांना धोक्याची घंटी आहे. सिमा तपासणी नाक्यावरील गर्दी कमी व्हावी या दृष्टिकोनातून उपाय योजना करणे गरजेचे आहे.\nदोन दिवसांपासून नवापूर सीमा तपासणी नाक्यावर अडीच हजार लोक ताटकळत होते. खाण्यापिण्याचे वांदे, पुरेसे स्वच्छतागृह नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. हॉटेल्स बंद असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल झाले होते, परिवहन विभागाने कुठेही सोयन केल्याने ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली. परिवहन विभागाचे अधिकारी ट्रक चालकांना कुठल्याही प्रकारचा सुचना देतांना दिसून आले नाही. गुजरात पोलिस वाहन चालकांना मास्क लावण्याची सुचना करत असल्याचे दिसून आले तर महाराष्ट्र पोलिसांनी नाक्यावर पिण्याचे पाणी अशी सुविधा केली होती.\nमहाराष्ट्र- गुजरात सीमावर्ती भागात असलेले आरोग्य विभागाची टिमकडे कुठलेही कोरोना आजाराची लागण झाली याची तपासणी करण्यासाठी मशीन उपलब्ध नाही, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सीमावर्ती भागात मशीन देण्यात आले आहे. नवापूरला उपलब्ध झालेले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/9162", "date_download": "2021-07-30T10:45:56Z", "digest": "sha1:2CVPE5QQNZ4G4D757JJ5MRKUD5W3B5CR", "length": 2710, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | मुंबईत प्लास्टिकची अंडी", "raw_content": "\nVIDEO | मुंबईत प्लास्टिकची अंडी\nसुमीत सावंत साम टीव्ही मुंबई\nथंडीचा महिना असल्यानं मोठ्या प्रमाणावर अंड्याला मागणी आहे. पण जर तुम्ही जर अंडी खात असाल तर सावधान कारण मुंबईतल्या चारकोपमध्ये चक्क प्लास्टिकची अंडी सापडलीयेत.\nचारकोप भागातल्या दुकानातून एका व्यक्तीनं अंडी विकत घेतली. मात्र त्याला अंड्यांबाबत संशय आला. कारण ही अंडी प्लास्टिकची होती. या अंड्यावरून त्याच्यात आणि दुकानदारामध्ये बाचाबाची देखील आली. त्यानं स्थानिक नगरसेविकेकडे तक्रार केल्यानंतर या बनावट अंड्यांचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी पोलिसांनी 4000 अंड्यांसह दोन टेम्पो सील केले असून ही अंडी एफडीएच्या ताब्यात दिली आहेत.\nहिवाळ्यात अंड्यांना मोठी मागणी असते. त्यामुळेच अंड्यांमध्ये अशी चायनीज अंडी मिक्स करून लोकांची फसवणूक केली जातीय. ही प्लास्टिकची अंडी तुमच्या आमच्या जिवावर बेतू शकतात. या अंड्यापासून कॅन्सरसारखा आजारही होऊ शकतो. त्यामुळे ���ुम्ही अंडी खात असाल अशा बोगस अंड्यांपासून सावध राहा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudarshannews.in/Chhatrapati-ShivajiMaharaj-Khelpul'orNamkar's-waterfacility-27956-newsdetails.aspx", "date_download": "2021-07-30T10:12:06Z", "digest": "sha1:NQVQWTRRO43GJFMJYKVKHFAVU6W5IDJQ", "length": 13516, "nlines": 132, "source_domain": "www.sudarshannews.in", "title": "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ या नामकरणाला शिवसेनेचा विरोध..", "raw_content": "\nसुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे\nछत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ या नामकरणाला शिवसेनेचा विरोध..\nशिवाजी महाराज उड्डाणपूल’ या नामकरणाला शिवसेनेचा विरोध..\nमुंबई: खासदार मनोज कोटक यांच्या लोकसभा मतदार संघातील घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपूलाचे नामकरण *\"छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल\"* असे करण्याची खासदार मनोज कोटक यांनी महापालिकेतील स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष यांजकडे लेखी पत्राद्वारे दि.09 डिसेंबर 2020 रोजी मागणी केली असताना आता अचानक शेजारील लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला 'सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी' यांचे नाव देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांजकडे दि.10 जून 2021 रोजी केली आहे.\nघाटकोपर- मानखुर्द लिंक रोड जोड मार्गावरील शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल सुप्रसिद्ध शिवाजीनगर भागावरून जातो. या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर परिसरातील व चौकातील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ही बाब लक्षात घेता शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलास म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होऊन शिवाजीनगर आंतरछेदावरून पुढे जाणाऱ्या घाटकोपर - मानखुर्द जोडमार्गावरील पुलाचे 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. या पार्श्वभूमीवर सदर उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी अध्यक्ष, स्थापत्य समिती उपनगरे यांच्याकडेही लेखी पत्राद्वारे गतवर्षीच केली आहे.\nसात महिने पूर्वीपासूनच या उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नाव देण्याची मागणी केली असताना केवळ पुष्टिकरणाच्य�� राजकारणासाठी वेगळे नाव सुचविले काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी तहहयात राजकारण केले त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे काय असाही सवाल खासदार कोटक यांनी विचारला.\nमुस्लिम संतांचे नाव स्थानिक जनतेच्या सहमतीने इतर कोणत्याही विकास कामास देण्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही असे प्रतिपादन खासदार मनोज कोटक यांनी केले.\nउड्डाणपूल नामकरणाबाबत चूकिचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार मनोज कोटक यांनी केली आहे.\nउड्डाणपूल महापालिकेचा मग नामकरणाबाबत पत्र महापालिकेला न देता थेट मुख्यमंत्र्यांना का\nकेवळ मतांच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्या शिवसेनेला महापालिका सभागृहात तर चोख उत्तर देऊच पण जोपर्यंत सदर उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सभागृहात स्वस्थ बसणार नाही आणी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल असा इशारा स्थायी समिती सदस्य नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.\nहम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें\nताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प\nअभिनेत्री शिल्पा ने 29 पत्रकारों और मीडिया संस्थानों के खिलाफ उनकी छवि ख़राब करने के लिए कराया केस दर्ज\nकोरोना ने टीम इंडिया, पे बरसाया अपना कहर, क्रुणाल के बाद दो और भारतीय खिलाड़ी संक्रमित\nजेवर एयरपोर्ट में दिखेगा ब्रिज की संस्कृति का रंग\nमोदीनगर भोजपुर ब्लॉक के सिखेड़ा गांव की प्रधान पति ने की आत्महत्या\nशहर में तंबाकू बेचने के लिए नगर निगम से लाइसेंस लेना होगा अनिवार्य सीएमओ\nलखनऊ नगर निगम के सफाई महकमे में सामने आया बड़ा घोटाला...\nगाजियाबाद भोजपुर थाना पुलिस ने अलग अलग मामलो म��ं दो वंचितों को किया गिरफ्तार\nचंदौली- डीडीयू रेलवे लाइन के आसपास रहने वाले ग्रामीणों को आरपीएफ द्वारा किया जागरूक....\nचंदुलाल चंद्राकर स्मृति अस्पताल अधिग्रहण के विरोध में भाजयुमो ने सीएम का फूंका पुतला\nपाकिस्तान के खैबर पख्तूनख्वा प्रान्त की राजधानी पेशावर में हुआ ब्लास्ट...एक पुलिसकर्मी भी घायल\nUP: बाराबंकी में खड़ी बस में घुसा ट्रक, 19 की मौत 25 से ज्यादा घायल.. CM योगी ने जताया शोक\nयूपी में 6 लाख से ज्यादा अपात्र ले रहे थे 'PM किसान' योजना का लाभ\nOlympic LIVE Updates: सिंधु और महिला हॉकी टीम पर रहेगी नजर, जानें आज का शेड्यूल\nराकेश अस्थाना बने दिल्ली के नए पुलिस कमिश्नर\nविधानसभा चुनाव में पार्टी किसी भी दल के साथ नहीं करेगी गठबंधन BSP\nजानें- कौन हैं बसवराज बोम्मई जो होंगे कर्नाटक के अगले मुख्यमंत्री\nUPATS ने 36 घंटे से अधिक चलाया ऑपरेशन,मानव तस्करी के बड़े रैकेट का खुलासा\nTokyo Olympics, Hockey: भारतीय हॉकी टीम की शानदार वापसी\nभारतीय बॉक्सर लवलीना बोरगोहेन ने क्‍वार्टर फाइनल के लिए क्वालीफाई\nलखनऊ पुलिस ने की अबतक की सबसे बड़ी कुर्की.. गैंगेस्टर और उसके बेटे की 2.5 अरब की संपत्ति जब्त..\nकॉपीराइट © 2020 सुदर्शन न्यूज | सभी अधिकार सुरक्षित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A4%97/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%B2.aspx", "date_download": "2021-07-30T10:29:46Z", "digest": "sha1:3VJWT6D5NLIAUADRZ6QBJYEXMHPLQS64", "length": 11472, "nlines": 191, "source_domain": "nmu.ac.in", "title": "एल. आय. सी. अहवाल", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\n- संशोधन आणि विकास विभागाचे कार्यस्वरूप\n- नॅक स्वयम अध्यन आहवाल\nएल. आय. सी. अहवाल\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउनलोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/dr-kolhe-of-vairag-nagar-panchayat-has-been-given-the-post-of-acceptor-while-tehsildar-has-been-appointed-as-the-administrator-sunil-sherkhane/", "date_download": "2021-07-30T10:23:22Z", "digest": "sha1:KFEPFZJDE3ZXSXF3WVG6KIBPMVLUFXQA", "length": 13796, "nlines": 87, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "वैराग नगरपंचायतीचा डॉ .कोल्हे यांनी स्वीकरला पदभार , तर प्रशासक म्हणून तहसिलदार – सुनिल शेरखाने – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nवैराग नगरपंचायतीचा डॉ .कोल्हे यांनी स्वीकरला पदभार , तर प्रशासक म्हणून तहसिलदार – सुनिल शेरखाने\n प्रतिनिधी : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार माढ्याचे मुख्याधिकारी डॉ .चरण कोल्हे यांनी शुक्रवारी ग्राम विकास अधिकारी – सचिन शिंदे यांच्याकडून वैराग नगरपं���ायतीचा अतिरिक्त पदभार स्वीकारला .\nकोरोनाचा सामना करण्यासाठी आपण सज्ज असून मला फक्त वैरागकरांची त्सासाठी साथ हवी आहे, असे आवाहन पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी व्यक्त केले .\nयावेळी माजी पंचायत समिती सदस्य – निरंजन भूमकर यांनी मुख्याधिकारी डॉ .चरण कोल्हे स्वागत केले .\nवैराग नगरपंचायतीचे कर्तव्य आणि अधिकार पार पाडण्यासाठी बार्शीच्या तहसीलदारांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, माढ्याच्या मुख्याधिकाऱ्यांना निवडणूक विषयक व नियमित कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी अतिरिक्त पदभार स्वीकरण्याचे आदेश १९ मे रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बजावले होते .त्यानुसार डॉ .चरण कोल्हे यांनी शुक्रवारी २१ मे रोजी वैरागचा अतिरिक्त पदभार स्वीकरला .\nमहाराष्ट्र नगरपरिषदा ,नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ अन्वये यथोचित रचना होईपर्यंत बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांची वैराग नगरपंचायती संबंधित सर्व अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे .\nबार्शी तहसीलदार : सुनिल शेरखाने\nयावेळी संगम डोळसे, नगर अभियंता रामभाऊ जाधव, कार्यालयीन अधिक्षक -विलास मस्के,कमलाकर लोखंडे, लक्ष्मण माने, अमजद शेख, सुदाम खेंदाड, सचिन पाणबुडे, किरण वाघमारे,बाळासाहेब पांढरमिसे ज्ञानेश्वर पवार, आणासाहेब जगताप, , स्वप्नील चौधरी,सागर खांडेकर,राहुल खेंदाड,सतीश रड्डी,अतुल जाधव,सागर सुक्रे आदींसह कार्यालय ,आरोग्य व पाणीपुरवठा विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.\n← वैराग नगरपंचायतीच्या यशाबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने निरंजन भूमकर यांचा सत्कार\nकोरोना संदर्भात फोनद्वारे सल्ला-मार्गदर्शन ; डिजिटल मिडिया व आपका डॉक्टर संस्थेचा उपक्रम →\nगुळपोळी येथे महामानव बहुउद्देशीय संस्थेकडून डॉ.आंबेडकर यांना अभिवादन\nवैराग लाँकडाऊन बाबत स्थानिक प्रशासन व ग्राम व्यवस्थापन समितीची बैठक\nतुळशीदास नगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी – सुनीता अभिजित पाटील तर उपसरपंचपदी – अँड – दत्तात्रय थोरात बिनविरोध\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलां��े स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्��ता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://blog.youversion.com/mr/2021/", "date_download": "2021-07-30T10:24:07Z", "digest": "sha1:MTKMHAZPI5UMQV5S6CSU4WRPQ3533IPN", "length": 7877, "nlines": 108, "source_domain": "blog.youversion.com", "title": "2021 - YouVersion", "raw_content": "\nबायबल वाचा – तुमच्या बायबल ऍपचा इंटरफेस 40 हून अधिक भाषांमध्ये ठेवा. 1000 हून अधिक भाषांमधील शेकडो बायबल आवृत्त्यांमधून सहजतेने निवड करा. ऑफलाईन बायबल: नेटवर्क प्रवेश नसतानाही वाचा. ऑडिओ बायबल ऐका व नवे स्किप, प्लेबॅक वेग व टायमर नियंत्रणांचा आनंद घ्या. बायबल ऍपमध्ये परस्पर मैत्रीद्वारा बायबल आपल्या सर्वात जवळच्या नातेसंबंधाच्या केंद्रस्थानी ठेवा\nइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) – मराठी\nमीच जगाचा प्रकाश आहे\nपुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”\nअंधकारात चालणार्‍या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; मृत्युच्छायेच्या प्रदेशात बसणार्‍यांवर प्रकाश पडला आहे.\nपरमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू\nकारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे.\nपण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वसती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठवले तो तुमच्यामध्ये वसती करणार्‍या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.\nकारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला\nपण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.\nतुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही. दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.\nतो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.\nपूर्वी कधीही नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात पवित्र शास्त्रात रममाण व्हा. विनामूल्य अ‍ॅप डाउनलोड करा आणि बायबलसोबत नियमित वेळ घालवण्याचा आस्वाद घ्या, आपल्याला शक्य होईल त्या वेळी आणि कोणत्याही ठिकाणी.\nUncategorized @mr बालमित्रांसाठी बायबल अ‍ॅप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A5%82/%E0%A4%86%E0%A4%A0/", "date_download": "2021-07-30T10:09:19Z", "digest": "sha1:B37HP4BQEPKD4UJHAPGIRAERLKEJMWVC", "length": 50733, "nlines": 553, "source_domain": "mr.japan77.net", "title": "ओइटा - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nफोटो: बप्पू (4) विविध स्टाईलमध्ये हॉट स्प्रिंग्सचा आनंद घ्या\nजपानमधील सर्वात मोठा हॉट स्प्रिंग रिसॉर्ट, बप्पूमध्ये पारंपारिक जातीय बाथपासून विलासी विशाल मैदानी स्नानगृहांपर्यंत विविध प्रकारचे बाथ आहेत. या पृष्ठावरील, विविध बाथसह दृश्यांचा आनंद घ्या बेप्पूचे हॉट स्प्रिंग बाथ बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ = शटरस्टॉक बेप्पू हॉट स्प्रिंग बाथ = शटरस्टॉक बेप्पू सिटी नाईट व्ह्यू = शटरस्टॉव्हक बॅपूचा नकाशा मी कौतुक करतो आपण शेवटी वाचत आहात. कृपया इतर फोटो पहा. \"बेस्ट ऑफ बप्पू\" वर परत बोन कुरोसवा मी निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम करत आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, ���ी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. अधिक माहितीसाठी कृपया या लेखाचा संदर्भ घ्या.\nफोटो: बप्पू ()) चला विविध हेल्सला भेट द्या (जिगोोकू)\nबप्पूमधील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळे म्हणजे \"हेल्स\" (जिगोकू = 地獄). बप्पूमध्ये) प्राचीन काळापासून मोठ्या नैसर्गिक गरम झings्यांना \"हेल्स\" असे म्हणतात कारण त्यांचे देखावे नरकासारखे आहे. बप्पूमध्ये बर्‍याच प्रकारचे गरम झरे आहेत. हेल्सचे रंग विविध आहेत. या पृष्ठावरील त्या नरक फोटोंचा आनंद घ्या बप्पू बेप्पू शहर लँडस्केपचे फोटो = बप्पूमधील उमी जिगोको (सी नरक) मधील शटरस्टॉक जपानी गार्डन = शटरस्टॉक उमी जिगोोकू (सी हेल) = शटरस्टॉक चिनोइके जिगोको (रक्त तलावाचा नरक) = बप्पूमधील शटरस्टॉक यमाजीगोको बेप्पू मधील ओईशी इशिबोझू जिगोोकू (नरक) बप्पूमधील शटरस्टॉक चिनोइक जिगोोकू = शटरस्टॉक चिनोइक जिगोको वाचन करण्यासाठी नकाशा बेपू मधील शटरस्टॉक चिनोइक जिओकोकटचे स्वागत कृपया इतर फोटो पहा. \"बेस्ट ऑफ बेप्पू\" वर परत बोन कुरोसवा मी निहान कीझाई शिंबून (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम करत आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. निक येथे, मी संपादक होतो. जपानी संस्कृतीवरील माध्यमांचे प्रमुख. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. अधिक माहितीसाठी कृपया या लेखाचा संदर्भ घ्या.\nफोटो: बप्पू (२) चार हंगामातील सुंदर बदल\nजपानमधील इतर अनेक पर्यटन स्थळांप्रमाणेच बप्पूलाही वसंत summerतु, उन्हाळा, शरद .तूतील आणि हिवाळ्यातील हंगामी बदलांचा अनुभव येतो. Springतूच्या बदलानुसार गरम वसंत Theतुभोवती दिसणारे दृश्य सुंदर बदलते. या पृष्ठामध्ये, मी चार हंगामांच्या थीमसह सुंदर फोटो सादर करेल. Beppu Beppu शहर लँडस्केप वसंत inतू मध्ये Beppu लँडस्केप वसंत inतु मध्ये Beppu लँडस्केप वसंत inतु मध्ये Beppu लँडस्केप 4 उन्हाळ्यात Beppu लँडस्केप शरद inतूतील Beppu लँडस्केप शरद Beतूतील Beppu लँडस्केप Beppu नकाशा मी तुम्हाला वाचून कौतुक करतो शेवट. कृपया इतर फोटो पहा. \"बेस्ट ऑफ बप्पू\" वर परत बोन कुरोसवा मी निहोन केझई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम करत आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल ���र्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. अधिक माहितीसाठी कृपया या लेखाचा संदर्भ घ्या.\nफोटो: बप्पू (1) सुंदर चमकणारा हॉट स्प्रिंग रिसॉर्ट\nकियुशुच्या पूर्वेकडील भागात असलेला बप्पू हा जपानचा सर्वात मोठा हॉट स्प्रिंग रिसॉर्ट आहे. जेव्हा आपण बप्पूला भेट देता तेव्हा येथे आणि त्याठिकाणी वसलेल्या गरम झ .्यांवर तुम्ही प्रथम आश्चर्यचकित व्हाल. जेव्हा आपण डोंगरावरुन बप्पूच्या शहराचा देखावा पाहता तेव्हा आपण या पृष्ठावरून पाहू शकता, सर्वत्र स्टीम वाढत आहे. ते कोणत्याही प्रकारे आग नसतात. रात्री, या स्टीम्स सुंदरपणे प्रकाशित करतात आणि चमकतात. बेप्पूचे नकाशाचे फोटो बाप्पूचे शेवटपर्यंत वाचून मी तुमची प्रशंसा करतो. कृपया इतर फोटो पहा. \"बेस्ट ऑफ बप्पू\" वर परत बोन कुरोसवा मी निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम करत आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. अधिक माहितीसाठी कृपया या लेखाचा संदर्भ घ्या.\n जपानमधील सर्वात मोठ्या हॉट स्प्रिंग रिसॉर्टमध्ये आनंद घ्या\nओप्पो प्रीफेक्चर, बेप्पू (Be 府) हा जपानमधील सर्वात मोठा हॉट स्प्रिंग रिसॉर्ट आहे. आपण जपानी हॉट स्प्रिंग्जचा पूर्णपणे आनंद घेऊ इच्छित असल्यास, आपण आपल्या प्रवासात बेप्पू जोडू इच्छित असाल. बप्पूमध्ये भरपूर प्रमाणात गरम पाणी असून तेथे विविध प्रकारचे गरम झरे आहेत. मोठ्या सार्वजनिक आंघोळीव्यतिरिक्त अतिथी खोल्यांमध्ये खाजगी बाथ आणि स्विमसूटसह विशाल आउटडोर बाथ आहेत. या पृष्ठावरील, मी आपल्यास बेप्पूशी सविस्तरपणे परिचय करून देईन. बप्पूची फोटो बाह्यरेखा बप्पूमध्ये सर्वत्र लहान मैदानी बाथ आहेत. हे \"अहियू (फूटबॅथ्स)\" आहेत जेथे आपण सहजपणे आपले पाय आंघोळ करू शकता. बेप्पू जपानमधील सर्वात मोठा हॉट स्प्रिंग रिसॉर्ट क्षेत्र आहे. अमेरिकेतील येलोस्टोननंतर बप्पूमधून गरम पाण्याचे झरे वाहणारे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे पाणी आहे. बप्पूने 125.34 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेले आहे, जे यलोस्टोनच्या केवळ 1/70 व्या आहे. जेव्हा आपण बप्पूला भेट द्याल, तेव्हा वसंत hotतूत किती गरम पाण्याचे झोत वाहू शकते याबद्दल आपण आश्चर्यचकित व्हाल. बप्पूला बर्‍याच ���ाळापासून जपानचा प्रमुख हॉट स्प्रिंग रिसॉर्ट म्हणून ओळखले जाते. आंघोळीसाठी विविध प्रकारचे गरम झरे वापरण्यात आले आहेत. शिवाय, \"उमी-जिगोको (समुद्री नरक)\" आणि \"चिनोइक-जिगोोकू (रक्त तलावाचा नरक)\" यासारख्या विचित्र रंगाचे गरम झरे लोकांना स्पॉट म्हणून आकर्षित करतात. आज दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक पर्यटक बप्पूला भेट देतात. या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी बप्पूमध्ये बरीच हॉटेल्स आणि र्योकन आहेत. बप्पूची तुलना जवळच्या युफुईनशी केली जाते. युफुईन एक शांत हॉट स्प्रिंग रिसॉर्ट आहे. याउलट, बप्पू हे एक सजीव रिसॉर्ट शहर आहे ...\nओइटा प्रीफेक्चर: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nवरील चित्र हे बिप्पु सिटी, ओइटा प्रांताचे दृश्य आहे. हे शहर आगीत भस्म करीत नाही. गरम पाण्याचे झरे खूप मोठे असल्याने आपण स्टीमसह असे दृश्य पाहू शकता. बप्पू शहराजवळ यफुईन आहे जो मुबलक निसर्गाचा एक स्पा रिसॉर्ट आहे. हे शहर परदेशी पर्यटकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. युफिन, जपानच्या ओइटा लँडस्केपची रूपरेषा = ओडा बप्पूचा अ‍ॅडॉबस्टॉक नकाशा मी शेवटी वाचल्याबद्दल तुमचे कौतुक करतो. \"बेस्ट ऑफ क्युशु रीजन\" कडे परत बोन कुरोसवा मी निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम करत आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. अधिक माहितीसाठी कृपया या लेखाचा संदर्भ घ्या.\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुच���को (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठाव��ील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्��ष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2020 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/marathi-news-viral-satya-report-11270", "date_download": "2021-07-30T11:37:36Z", "digest": "sha1:GTQG5QDQCLQFS55PSURBRWI6UHMHBI3L", "length": 4515, "nlines": 23, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कोरोना रूग्ण शोधा, दीड लाख मिळवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?", "raw_content": "\nकोरोना रूग्ण शोधा, दीड लाख मिळवा काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य\nकोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेयत. त्यातच आता एक दावा केला जातोय. कोरोना रुग्ण शोधा आणि दीड लाख रुपये मिळवा असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. त्यामुळं आम्ही या मेसेजची पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा.\nसोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होतोय. कोरोना रुग्ण शोधा आणि दीड लाख रुपये मिळवा अशा आशयाचा मेसेज व्हायरल झालाय. हा मेसेज पाहून अनेक जण विचारात पडलेयत...असा कोणता आहे हा मेसेज. पाहुयात...\nकोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात. त्यामुळे सध्या भरमसाट रुग्ण शोधले जात आहेत. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय...\nसध्या कोरोनाचे रुग्ण अनेक ठिकाणी सापडताय. त्यामुळे कोरोना रुग्ण शोधून दाखवण्याची चढाओढ सुरू आहे. पण, कोरोना रुग्णाजवळ जाणंही आपल्यासाठी धोक्याचं आहे. तरीदेखील असे मेसेज कोण व्हायरल करतंय. त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधींना प्रयत्न केला.\nआमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...\nप्रत्यक्षात कोरोना रुग्ण शोधल्यावर कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला पैसे मिळत नाहीत\nशासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सभासद पात्र ठरल्यास रुग्णालयात जाऊन उपचार घेतो\nयोजनेचा लाभ घेतलेल्या रुग्णाच्या उपचाराचे पैसे थेट त्या रुग्णालयाला मिळतात\nयाच्याशी कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध येत नाही\nहा मेसेज व्हायरल करून लोकांची दिशाभूल केली जातेय\nअशी कोणतीही ऑफर नसून, कोरोना संकटाचा फायदा घेत लोकांची दिशाभूल केली जातेय. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा असत्य ठरला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mousa-dembele-career-horoscope.asp", "date_download": "2021-07-30T10:59:10Z", "digest": "sha1:4ZUWG3QJYSXXI6NE6Z2MZMHBRAIRB7KG", "length": 13154, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मुसा डेम्बेले करिअर कुंडली | मुसा डेम्बेले व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मुसा डेम्बेले 2021 जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 4 E 23\nज्योतिष अक्षांश: 51 N 9\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमुसा डेम्बेले प्रेम जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले व्यवसाय जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमुसा डेम्बेले 2021 जन्मपत्रिका\nमुसा डेम्बेले ज्योतिष अहवाल\nमुसा डेम्बेले फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nमुसा डेम्बेलेच्या करिअरची कुंडली\nतुमच्या कार्यक्षेत्राने तुम्हाला बौद्धिक समाधान आणि वैविध्य देणे अपेक्षित असते. एकाच वेळी तुम्हाला अनेक गोष्टी करायला आवडतात आणि त्यामुळे तुम्ही कदाचित दोन व्यवसायात काम कराल.\nमुसा डेम्बेलेच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही शब्द उत्तर प्रकारे जुळवून मांडू शकता. त्यामुळे तुम्ही पत्रकार, प्राध्यापक किंवा पर्यटन विक्री प्रतिनिधी (ट्रॅव्हलर सेल्समॅन) म्हणून उत्तम का करू शकता. काही व्यक्त करण्याने तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. या गुणामुळे तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. पण तुमचा संयम सुटतो, तेव्हा मात्र तुमची वागणूक वेगळीच असते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. पण ते एकसूरी काम नसावे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला बदल आणि वैविध्य यांची आवड आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रात तुम्हाला विविध ठिकाणी फिरावे लागेल, असे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केले तर अधिक उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यायला आणि जायला आवडते, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक असाल तरच हे शक्य आहे.\nमुसा डेम्बेलेची वित्तीय कुंडली\nआर्थिक प्रश्न हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. आर्थिक बाबती नेहमी अनिश्चितता असेल पण तमच��या कल्पक कल्पनांमुळे तुम्ही एकाच व्यवहारातून गडगंज पैसा मिळवाल. तुम्ही अनेकदा स्वप्नात आणि भासमान जगात जगता त्यामुळे तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारचा सट्टा किंवा जुगार टाळा. आर्थिक बाबतीत अनेकदा जे अपेक्षित असते त्यापेक्षा वेगळे होण्याची, अनपेक्षित घडण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या मनात अशा काही कल्पना येतील ज्या इतरांच्या मतानुसार फार उपयोगी नसतील. असामान्य पद्धतीने तुम्ही पैसा मिळवाल आणि तुम्ही एक अपारंपरिक व्यावसायिक किंवा शोधकर्ते व्हाल. धोका किंवा संधी घेण्याबाबतच्या व्यवसायात तुम्ही नशीबवान ठराल. तुमच्या भागीदारांची मते तुम्हाला पटणार नाहीत, त्यामुळे तुम्ही स्वतःच्या कल्पक कल्पना लढवाल. तुमच्या अनेक कल्पक योजना अयशस्वी झाल्याचे तुम्हाला पाहावे लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-presidential-election-2020-donald-trump-tweet-stealing-votes-joe-biden-368107", "date_download": "2021-07-30T10:48:52Z", "digest": "sha1:QWWAMHXKT4CQRHELIDU7ETOGU2NCO6YG", "length": 6493, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | US Election: विरोधकांकडून मतांची चोरी- ट्रम्प; बायडन यांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन", "raw_content": "\nआतापर्यंतचे निकाल आनंददायी आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.\nUS Election: विरोधकांकडून मतांची चोरी- ट्रम्प; बायडन यांचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन\nवॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. याचदरम्यान, विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करत रिपब्लिकन पक्षाच्या मतांची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आम्ही मोठ्या विजयाच्या दिशेने जात आहोत. पण विरोधी पक्षांकडून निकाल चोरीचा प्रयत्न केला जात आहे, असे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे. तर दुसरीकडे जो बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आतापर्यंतचे निकाल आनंददायी आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.\nट्रम्प यांनी टि्वटमध्ये म्हटले की, आम्ही विरोधकांना असे करु देणार नाही. जेव्हा मतदान बंद होते तेव्हा मत कोणालाही देता येत नाही, असे सांगताना त्यांनी लवकरच आपण सर्वांशी ��ंवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.\nसुरुवातीच्या कलानुसार ट्रम्प हे बायडन यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत. आतापर्यंत इलेक्ट्रोरल मतांमध्ये बायडन आघाडीवर असून ते 225 जागांवर तर ट्रम्प 213 जागांपर्यंत पोहोचले आहे.\nहेही वाचा- अर्णव अटक प्रकरण : 'हा तर लोकशाहीवरचा हल्ला'; अमित शहांनी केली आणीबाणीशी तुलना\nदरम्यान, महत्त्वाच्या राज्यांची मतमोजणी सुरु असून बायडेन यांनी आपल्या समर्थकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मतमोजणीच्या अखेरच्या क्षणापर्यंत सर्मथकांनी संयम राखण्याची त्यांनी विनंती केली आहे. आतापर्यंत आलेले निकाल चांगले आहेत. मी आशावादी आहे, असे बायडेन यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/rav-maldev-humayun/", "date_download": "2021-07-30T10:42:12Z", "digest": "sha1:YXXAQ2MN7TISW3Q2LOJCRJQZRIWELUWL", "length": 20652, "nlines": 137, "source_domain": "bolbhidu.com", "title": "या राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nया राजपूत राजाने मुघलांना घालवून हिंदुराष्ट्र स्थापन करण्याची संधी दोन वेळा घालवली.\nराजपूत राजे पराक्रमी होते, त्यांचा इतिहास जाज्वल्याचा आहे हे आपण वाचलेलं असतं. पण अनेकदा प्रश्न पडतो की तरी त्यांनी मुघलांचं मांडलिकत्व का स्वीकारलं\nराणा प्रताप यांच्या सारखी उदाहरणे सोडली तर मुघल बादशहाच्या विरोधात बंड करणारे राजे आढळून येत नाहीत.\nपण एक राजपूत राजा होता ज्याला मुघलांना घालवून दिल्लीवर विजय मिळवायची संधी मिळाली होती.\nराव मालदेव राठोड अस त्याच नाव.\nराजस्थानच्या मारवाडचा हा राजा. अतिशय पराक्रमी, जिद्दी व महत्वाकांक्षी. त्याचे वडील राव गंगा हे शांत व सज्जन स्वभावाचे. या दोघांनी अनेक मोहिमा जिंकल्या होत्या. गुजरातपर्यंत त्यांचा दरारा पसरला होता.\nमात्र एक दिवस अचानक राव गंगाने जोधपूर किल्ल्याच्या खिडकीतून उडी टाकून जीव दिला. अनेकांचे म्हणणे होते की ही आत्महत्या नसून खुद्द राजकुमार मालदेवरावने त्यांचा खून केला आहे. त्यांच्या अंतीमसंस्कारासाठी मालदेवची अनुपस्थिती या शंकेला वाव देणारी होती.\nमालदेव प्रचंड महत्त्वाकांक्षी होता.\n१५३१ साली राज्याभिषेक झाल्यावर लगेच त्याने राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली. नागौर,टोंक,जैसलमेर, बिकानेर अशा इतर राजपूत सत्ता काबीज केल्या. यातील अनेकजण त्याचे सरंजाम होते, कित्येकांशी त्याची लढाई नव्हती त्यांनी पूर्वी राठोड घराण्याला मदतच केली होती, काहीजण तर त्याचे भाऊबंद देखील होते.\nपण मालदेव निर्दयी होता. महापराक्रमी राज्यस्थापन करायचे तर त्याला तसे वागावेच लागणार होते. त्याने हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचा विडा उचलला होता. बाबरने हिंदूंवर लादलेला जिझियाकर त्याने आपल्या राज्यातून हटवून टाकला.\n‘तबकाते अकबरी’ चा लेखक निजामुद्दीन एके ठिकाणी म्हणतो,\nमालदेव जो जोधपुर व नागौर का मालिक था, हिन्दुस्तान के राजाओं में फौज व हशमत (ठाठ) में सबसे बढ़कर था उसके झंड़े के नीचे ५०,००० राजपूत थे उसके झंड़े के नीचे ५०,००० राजपूत थे\nमारवाडचे साम्राज्य इतके प्रचंड झाले की त्याची उत्तरी सीमा झझ्झर दिल्लीच्या अवघ्या ५० किमी अलीकडे पर्यंत जाऊन पोहचली. मालदेवच्या सैन्याचा वावर आग्र्यापर्यंत दिसू लागला होता.\nतेव्हा भारताच्या राजधानीवर राज्य करत होता पठाण राजा शेरशाह सूरी.\nबाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूनला परागंदा व्हावे लागले होते. शेरशाह सूरीने चौसाच्या लढाईत त्याचा पराभव केला होता. खरंतर हुमायून आणि मालदेव यांच्यात मैत्रीचा करार झाला होता. म्हणून हुमायून त्याच्या राज्यात आश्रयाला आला.\nमालदेवने मात्र त्याला मदत करण्यास इन्कार केला. यासाठी मुघल सैन्याने केलेली गोहत्या हे कारण पुढं केलं. पण खरं तर मुघल आता संपले हेच मालदेवच्या डोक्यात होतं. फक्त त्याने हुमायून वर एक उपकार केले म्हणजे त्याला अटक केली नाही. हुमायून तेथून देखील निघून गेला.\nअस सांगितलं जातं की हुमायूनला पकडून देण्यासाठी शेरशहा सुरीने थैलीभर अशर्फी पाठवून दिली होती पण अतिथी देवो भवचे खूळ डोक्यात असलेल्या या राजाने त्याकडे दुर्लक्ष केले.\nराजपूत इतिहासकार म्हणतात की,\nजर राव मालदेवने हुमायूनला तेव्���ाच ठार केले असते मुघल खरोखर संपले असते.\nमालदेव पराक्रमी होता पण त्याच्याकडे मुत्सद्देगिरी व धूर्तपणा नव्हता. त्याचीही पहिली चूक. याच चुकीचे परिणाम दुसऱ्या चुकीसाठी भाग पडले. रावने आपल्या अनेक भाऊ बांधवांना त्यांचे राज्य काढून घेऊन दुखावले होते. ते सगळे राजपूत राजे शेरशाह सूरी कडे गेले.\nत्यांनी मालदेव विरुद्ध तक्रार केली, तो हुमायून ला मदत करत आहे असे खोटे सांगितले.\nअडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या…\nराहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर…\nयानंतर भडकलेल्या शेरशाह सुरीने मारवाडवर हल्ला केला.\nशेरशाह सूरी आपले ८० हजार घोडदळाचे सैन्य घेऊन अजमेर जवळ आला. राव मालदेवदेखील तिथे चालून आला. दोघांनी जैतारण येथे छावणी टाकली. खरं तर मालदेवचं सैन्य फक्त ५० हजारांच होतं तरी शेरशाहला त्यांच्यावर हल्ला करण्याचे धाडस होत नव्हते. फक्त भीती घालून जायचे असे त्याच्या डोक्यात होते.\nदोन्ही सैन्य महिनोन्महिने एकमेकासमोर उभे राहिले, कोणीही युद्धास सुरवात करत नव्हते.\nदिल्लीचा सुलतान शेरशाह सूरी आता वैतागला होता. हे युद्ध जिंकल्याशिवाय परत जाता येणार नाही हे त्याला ठाऊक होते. पण सरळ मार्गाने मालदेवचा पराभव करता येणार नाही हे देखील तो जाणून होता.\nअखेर त्याने कुटनीतीचा वापर केला.\nराव मालदेवच्या तंबुच्या बाहेर त्याने एक मारवाडी मध्ये लिहिलेली चिठ्ठी टाकण्याची व्यवस्था केली. त्यात लिहिलं होतं की,\nबादशाह को अपनी जीत को लेकर संदेह करने की ज़रूरत नहीं है. युद्ध में हम राव को बंदी बनाकर आपके हवाले कर देंगे.’\nही खोटी चिठ्ठी वाचून मालदेव सटपटला. त्याला वाटले की आपलेच सरदार आपल्या विरुद्ध कट करत आहेत. त्याचा स्वभाब संशयी होता आणि इतिहासात त्याने अनेकांशी वैर पत्करले असल्यामुळे आपल्यावरही वेळ येऊ शकते असा त्याचा अंदाज होताच.\nत्यातच शेरशाहच्या बाजूने असलेल्या राजपूत राजा विरमदेव याने काही ढालीमध्ये सोन्याच्या मोहरा लपवून त्या मालदेव च्या सैन्यात पसरवल्या व खबर राव पर्यंत पोहचवली.\nघाबरलेल्या मालदेवने जोधपूरला परत जाण्याचा निर्णय घेतला.\nत्याचे दोन सरदार जैता व कुंफा यांनी समजावून सांगण्याचा हरेक प्रयत्न केला पण मालदेव ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता. त्याला वाटले हे दोघे आपल्याला मारण्यासाठी ही चाल करत आहेत.\nविश्वासघाताचे आरोप झालेले जैता व कुंफा स्वतःला सिद्ध करण्यासाठी युद्धभूमीवरच थांबले.\n४ जानेवारी १५४४ रोजी त्यानी शेरशहा सुरीवर आत्मघाती हल्ला केला. हे युद्ध गिरी सुमेल युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. दोन्ही राजपूत योद्ध्यांच्या पराक्रमानंतरही अतिशय कमी संख्याबळ असल्यामुळे त्यांचा पराभव झाला. त्यांना युद्धभूमीवरच वीरमरण आले.\nशेर शहा सूरी एकेठिकाणी म्हणतो,\n“खुदा का शुक्र है कि किसी तरह फतेह हासिल हो गई, वरना मैंने एक मुट्टी भर बाजरे के लिए हिन्दुस्तान की बादशाहत ही खो दी होती\nपुढे शेरशाहने जोधपूरवर आक्रमण करून मारवाड चे राज्य संपवून टाकले. पुढे मालदेवच्या वंशजांनी अकबर बादशाह बरोबर करार करून आपले संस्थान करत मिळवले.\nमालदेव रावाने स्वतःच्या मूर्खपणामुळे दिल्ली जिंकण्याची संधी आपल्या हाताने घालवून टाकली. तो जर जिंकला असता तर हुमायून भारतात परतण्याचे धाडस करूच शकला नसता.\nराव मालदेव राठोडला दोनवेळा संधी मिळाली होती जर त्याने त्याचा फायदा उठवला असता तर भारताचा इतिहास व नकाशा काही वेगळाच असता हे नक्की.\nहे ही वाच भिडू.\nहिंदू राजा बाप्पा रावळ यांच्या शौर्याचं प्रतिक म्हणजे पाकीस्तानचं रावळपिंडी शहर\nएक मुस्लीम योद्धा महाराणा प्रतापांसाठी तर, राजपूत योद्धा अकबरासाठी लढला..\nप्रसंगी गवतांच्या बियांची भाकरी करून खाल्ली पण अकबराला शरण गेले नाहीत\nअडवाणींनी त्यांच्या डायरीत लिहिलेले सल्ले जगभरातल्या हुकूमशहांना दिलेला इशारा आहे \nराहुल गांधींनी एक स्कीम लढवली अन सरकारची नजर चुकवून ट्रॅक्टर संसदेत घुसवला.\nया दोन आमदारांच्या वादामुळे छत्तीसगडच काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे.\nआरएसएसचे स्वयंसेवक भगव्या ध्वजाची पूजा का करतात \nकोरोनाकाळात आरोग्य क्षेत्रातील जास्तीत जास्त फंड हा गुजरातला दिला गेलाय.\n९७ वर्षांपूर्वी इंग्रजांनी पुणे स्टेशन उभं केलं आणि शहराच्या प्रगतीला फुल स्पीड…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/crime-news-141/", "date_download": "2021-07-30T09:26:19Z", "digest": "sha1:CQAOE4UUINMEXP2OCMJT6DTUR45ZYPPZ", "length": 8022, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दगडाने मारहाण करून रिक्षाचालकाला लुटले – Dainik Prabhat", "raw_content": "\nदगडाने मारहाण करून रिक्षाचालकाला लुटले\nपिंपरी – तीन जणांच्या टोळक्‍यांने एका रिक्षाचालकाला दगडाने मारहाण करुन त्याच्या खिशातील पैसे काढून घेऊन लुटल्याचा प्रकार भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी दरम्यान नुकतीच घडली. या प्रकरणी प्रशांत सोन्याबापू सरजिने (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे.\nयाप्रकरणी तीन अनोळखी चोरट्यांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दि. 30 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रशांत हे आपल्या रिक्षामध्ये प्रवासी घेऊन इंद्रायणी कॉर्नर ते लांडेवाडी दरम्यान जात होते. यावेळी अज्ञात तीन जणांनी त्यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्‍यात दगड मारुन जखमी केले. व त्यांच्या खिशातील रोख 400 रुपये जबरदस्ती चोरुन नेले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपिंपरी : वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू\nआकुर्डीतील सराफी दुकानावर दरोडा\nमुंबईत डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण; शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना अटक\nरस्ते दुरुस्तीत नियोजनाचाच “चिखल’\nदहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर; पोलिसांसमोर नवं आव्हान\nमहापालिकेच्या अभियंता व ठेकेदारांचा तक्रारदारावर जीवघेणा हल्ला\nपोलीस आयुक्तालयातील बड्या अधिकाऱ्याच्या नावाने आरटीआय कार्यकर्त्याकडे खंडणीची मागणी;…\nPune Crime : पत्नीस भेटायला आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला\nदहशतीसाठी पिस्तूल बाळगणारा रिक्षा चालक अटक\nगुन्हेगारांची टोळी चिकण लॉलीपॉचे घमेले घेऊन पळाली\nऑनर किलींग; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या\nगारवा हॉटेलमालक खून प्रकरण : आरोपीच्या घरात सापडल्या दोन तलवारी, पत्नीस अटक\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवल��; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nमुंबईत डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण; शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना अटक\nरस्ते दुरुस्तीत नियोजनाचाच “चिखल’\nदहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडूनही ड्रोनचा वापर; पोलिसांसमोर नवं आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/Nagar_83.html", "date_download": "2021-07-30T10:33:33Z", "digest": "sha1:4ULXJQKWHYIZ6ARN7BKJLS3Q4ZHVA5RR", "length": 12745, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आनण्यासाठी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा - आनंद लहामगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आनण्यासाठी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा - आनंद लहामगे\nजीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आनण्यासाठी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा - आनंद लहामगे\nजीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आनण्यासाठी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्नांचा विचार व्हावा - आनंद लहामगे\nसीए, कर सल्लागारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन\nअहमदनगर ः केंद्र सरकारच्या जीएसटीचे जाचक कर धोरण शिथील व्हावे व सीए, कर सल्लागारांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन अहमदनगर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा कर सल्लागार आनंद लहामगे यांनी निवेदन दिले. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, नगरसेवक अनिल शिंदे, निलेश भाकरे आदी उपस्थित होते. राज्य सरकारने केंद्र स्तरावर पाठपुरावा करुन प्रश्न सोडविण्याचे राज्यातील कर सल्लागारांच्या वतीने लहामगे यांनी निवेदन दिले.\nशासनाला महसूल मिळवून देण्यात सीए व कर सल्लागार महत्त्वाची भूमिका बजावत असून, ते व्यापारी, उद्योजक व शासनामधील दुवा म्हणून कार्य करीत आहे. देशाला सर्वाधिक कर देणारे महाराष्ट्र राज्य असून, येथील सीए व कर सल्लागारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असताना, या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. जीसटी वेळेवर न भरली गेल्यास शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. तर जीएसटी भरण्यासाठी केंद्र सरकारने 5 कोटीच्या वर 15 दिवस तर 5 कोटीच्या आत 30 दिवसाचा कालावधी दिला असून, तो काळवधी अल्प आहे. व्यापारी, उद्योजक कोरोनाच्या संकटाने उध्वस्त झाले असून, कोरोनाच्या उपचारासाठी देखील मोठा खर्च झाला आहे. जीएसटी वेळेवर न भरल्याने अनेक व्यापारी व उद्योजकांना भुर्दंड सोसावा लागला आहे. वेळप्रसंगी कर पेक्षा दंडाची रक्कम अधिक भरावी लागली. जीएसटी न भरल्यास काहींची नोंदणी देखील रद्द झाली आहे. व्यापारी व उद्योजक टिकवण्यासाठी केंद्राने जीसटी संदर्भात लादलेले जाचक अटी व नियम शिथील करण्याची गरज आहे. कोरोना काळात सीए, कर सल्लागार यांना कार्यालयात काम करण्याची सवलत दिली नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सीए, कर सल्लागार यांचे सर्व कामे ऑनलाईन सुरु असले तरी सर्व कागदपत्रे व महत्त्वाचा डाटा कार्यालयात असल्या कारणाने घरुन काम करणे अशक्य आहे. सध्या पाच जिल्ह्यात रेड अलर्ट असून भविष्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्भवून पुन्हा टाळेबंदी झाल्यास सीए, कर सल्लागार यांना बँके प्रमाणे कार्यालयात जाऊन काम करण्याची संधी देण्याचे निवेदनात म्हंटले आहे. तसेच यावेळी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्न व विविध अडीअडचणी संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. सीए, कर सल्लागार यांना जीएसटी भरण्याचा कालावधी वाढवून मिळावा, विलंब शुल्क पुर्णत: माफ करावा, कोरोना परिस्थितीमुळे व्यापारी, उद्योजक यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करुन नोंदणी रद्द करु नये, पुन्हा टाळेबंदी झाल्यास कार्यालयात जाऊन काम करण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीए, कर सल्लागार यांचे प्रश्नाची सोडवणूक होण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्याचे सचिवांना सुचना केल्या.\nकेंद्र सरकारने जीएसटी कर प्रणालीत सुसूत्रता आनण्यासाठी सीए, कर सल्लागार यांच्या प्रश्नांचा विचार करावा. जाचक अटी शिथील केल्यास जीएसटी भरण्यास व्यापारी व उद्योजकांना सहज शक्य होणार असून, परिणामी देशाचा व राज्याचा महसूलात वाढ होणार आहे.\n- आनंद लहामगे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कर सल्लागार)\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/sanjay-raut-says-last-five-years-shivsena-was-torment-bjp-state-politics", "date_download": "2021-07-30T11:03:50Z", "digest": "sha1:J3B53K2KBRRNEXZ4KB6R5F4655V73AD3", "length": 20773, "nlines": 225, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "संजय राऊत म्हणतात, भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे छळ ! - Sanjay Raut says, last five years Shivsena was torment by BJP, State Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंजय राऊत म्हणतात, भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे छळ \nसंजय राऊत म्हणतात, भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे छळ \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nसंजय राऊत म्हणतात, भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे छळ \nरविवार, 13 जून 2021\nदेशातील सध्याच्या नेतृत्वाला पर्याय देण्यासांठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कमजोर असला, तरी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय अशक्य आहे, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.\nजळगाव : देशातील सध्याच्या नेतृत्वाला पर्याय देण्यासांठी प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे (All parties should come togather to give option present leadership of country) गरजेचे आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस कमजोर असला, (Congress weak but Third front is not possible without them) तरी तिसरी आघाडी काँग्रेसशिवाय अशक्य आहे, असे मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.\nउत्तम महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या खासदार राऊत यांनी शनिवारी पत्रकार संवाद साधला. या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन मजबूत आहे. पाच आमदार या जिल्ह्यात आहेत. या पाच जणांमुळेच विधानसभेत शिवसेनेचे ५५ आमदार आहेत. आता पुढच्या काळात ५५ चे ११० करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ११० आमदार झाले, की पुढचे ५० वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेतृत्व करेल.\nभाजपकडून पाच वर्षे छळ\nराज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यासाठी मी फक्त निमित्त होतो. भाजपने पाच वर्षे आमचा निव्वळ छळ केला. आमच्या पक्षप्रमुखांविषयी बोलले जात होते. पण राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकते, हे महाराष्ट्राने दाखवून दिले. महाराष्ट्र हा शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर चालत आला आहे. गुलाबराव पाटील मंत्री आहे म्हणून ताकद नाही, तर ते शिवसैनिक आहेत म्हणून ताकद आहे. सत्ता, राजकारण या स्वतंत्र बाबी असून, संघटना महत्त्वाची आहे.\nमुंबई आणि कोकणानंतर राज्याच्या राजकारणात जळगाव जिल्ह्याने मोठा आधार दिला आहे. (स्व.) बाळासाहेबांच्या विचारांना मानणारा हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आलो, की आपल्या माणसांमध्ये आल्यासारखं वाटते.\nप्रशांत किशोर राजकीय नेते नाहीत\nराजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे शरद पवारांना भेटले, त्यात वावगे काही नाही. प्रशांत किशोर एका एजन्सीचे काम बघतात. त्यांच्याकडून शिवसेनेनेही काम करून घेतले आहे. ते काही राजकीय नेते नाहीत, की त्यांच्या भेटीने मोठी राजकीय उलथापालथ होईल.\nमराठा समाजाचे प्रश्न सुटावे, ही प्रामाणिक इच्छा\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले, की मराठा समाजाच्या आंदोलनाला एक दिशा मिळावी, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे साकडे घातले. मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आवश्यक असलेली घटनादुरुस्ती करायची आहे. त्याला शिवसेना पाठिंबा देईल. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत.\nविविध राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकांसंदर्भात घोषणा केल्या जात आहेत. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन साजरा झाला. त्यात खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रित निवडणुका लढतील, असे संकेत दिले. याबाबत बोलताना खासदार राऊत म्हणाले, की या संदर्भात अद्याप कुणीही भूमिका जाहीर केलेली नाही. स्वबळ काय असतं, हे आपल्याला माहिती नाही. पण आगामी निवडणुका शिवसेनेच्याच बळावर लढविल्या जातील, असे सांगत खासदार राऊत यांनीही अप्रत्यक्षरीत्या स्वबळाचा नारा दिला.\nकृषिमंत्री दादा भुसेंनी केली खरीपाची पेरणी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत\nनाशिक : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांना शहराध्यक्ष अंबादास खैरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यावश्यक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यपालांच्या पूरग्रस्त भ��गाच्या दौऱ्यात फक्त आशिष शेलारच का\nकराड : मुसळधार पावसामुळे कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाली. यात ठिकठिकाणी दरड कोसळल्याने नागरिकांचे जीव गेले, अनेक गाव...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nएकही नगरसेवक नसलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ताधारी शिवसेनेची कोंडी\nजळगाव : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमध्ये अनेकदा विविध मुद्यांवरून मतभेद झाल्याचे पाहायला...\nबुधवार, 28 जुलै 2021\nलोकसभेत रणकंदन : दहा खासदारांवर निलंबनाची टांगती तलवार\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग आठव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने सतत अडथळे आले आहे. अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस स्पायवेअरचे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमोठी बातमी : उत्तर प्रदेश निवडणुकीत राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीची युती\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने देशपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nएकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला नामोहरण केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रीय...\nबुधवार, 28 जुलै 2021\nराज्यात गाजलेला खेड सभापतीवरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाकडून रद्द\nराजगुरुनगर, ता. २७ : खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकरांवरील अविश्वास ठराव उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्दबातल ठरविला असून अविश्वास...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nयेडियुरप्पांच्या गच्छंतीनंतर कर्नाटकात 'कमळ' फुलवणाऱ्या 16 नेत्यांवर टांगती तलवार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपचे (BJP) सरकार येण्यास काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलातून आलेले 16 आमदार कारणीभूत ठरले होते. यातील 11 जण आता भाजप...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nकाँग्रेसमधीलच लोक राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवतात\nनवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधीही आक्रमक झाले आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nindian national congress खासदार संजय राऊत sanjay raut जळगाव jangaon congress third front sanjay raut महाराष्ट्र maharashtra पत्रकार आमदार मुख्यमंत्री विकास राजकारण politics शिवसेना shivsena मुंबई प्रशांत किशोर मराठा समाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-concept-of-mahayuti-in-the-absence-of-a-candidate/", "date_download": "2021-07-30T09:28:41Z", "digest": "sha1:T4ZTVQ2FLNVBCD4VWYQX5XZILXAM43QI", "length": 13429, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उमेदवाराच्या अनुपस्थितीत महायुतीचा संकल्पनामा – Dainik Prabhat", "raw_content": "\nउमेदवाराच्या अनुपस्थितीत महायुतीचा संकल्पनामा\nजुन्याच मुद्यांचा नव्याने समावेश\nपिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराचा जाहीरनामा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज प्रसिद्ध केला. महत्त्वाची बाब म्हणजे उमेदवाराच्या अपुपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. शहरातील आजपर्यंत सत्ताधाऱ्यांना सोडविण्यात यश न आलेले आणि केवळ राजकारण म्हणून वापर करण्यात आलेल्याच जुन्या अनेक मुद्यांचा यामध्ये समावेश आहे. हजारो कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्‍न असलेल्या एचए कंपनीच्या पुर्नरुज्जीवनाचा मुद्दा केवळ एका वाक्‍यात मांडण्यात आला आहे. जुनेच प्रश्‍न आणि नव्या जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात आले आहेत.\nमावळचे महायुतीचे उमेदवार बारणे यांच्यासाठी गिरीश बापट यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यानंतर जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. याला संकल्पनामा असे नाव देण्यात आले आहे. यात नवी मुंबई विमानतळ, रेल्वे सुविधा, तरुणांसाठी रोजगार, औद्योगिक धोरण, शैक्षणिक धोरण, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न, रेडझोन, आयटी सुविधा, लघुउद्योग आणि कामगारांचे प्रश्‍न, नदी सुधारणा प्रकल्प, पर्यटन, बंदर विकास आणि झोपडपट्टी पुनर्वसन यांचा उहापोह करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे शहराशी निगडीत हेच मुद्दे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीतही प्रचाराचे ठळक मुद्दे होते. पूर्वीचे शिवसेना खासदार गजानन बाबर यांनीही 2009 साली याच मुद्यांच्या प्रश्‍नावर निवडणूक लढविली होती.\nपिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते.\nयेथील उद्योजकांनी आजपर्यंत अनेक मागण्या केल्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुन्हा तेच ते मुद्दे वचननाम्यात मांडण्यात आले आहेत. तर गेल्या 24 महिन्यांपासून ज्या “एचए’च्या कामगारांना पगार देखील मिळत नाही, त्यांच्यावर केवळ एका वाक्‍यात भाष्य करण्यात आले आहे. एचएचे हजारो कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत असताना त्याकडे दुर्लक्षच क��ण्यात आले. आयटीच्या कामगारांसाठी अथवा कंपन्यांसाठी एकही काम गेल्या पाच वर्षांत झालेले नाही मात्र त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचा उल्लेखही करण्यात आला आहे. मात्र हा मुद्दादेखील गेल्या पाच वर्षांत सर्व्हेपेक्षा अधिक झालेला नाही. नदी सुधार प्रकल्पाचे गेल्या दहा वर्षांपासून शहरवासियांना गाजर दाखविण्यात येत असून आता पुन्हा नव्याने तोच मुद्दा वचननाम्यात समाविष्ट करण्यात आला आहे. रेडझोनचा मुद्दा सोडविण्याचे पुन्हा आश्‍वासन देवून जुन्याच प्रश्‍नाला नव्याने मुलामा देण्यात आला आहे.\nआश्‍वासनाचे सोडा काय केले ते सांगा- शिंदे\nउद्योगांच्या बाबतीत संकल्पनाम्यात केलेल्या आश्‍वासनांबद्दल उद्योग क्षेत्रातून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज ऍण्ड कॉमर्सचे अध्यक्ष ऍड. अप्पासाहेब शिंदे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना सांगितले की, प्रत्येकवेळी तेच ती आश्‍वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या खासदारांनी काढलेला वचननामा ही उद्योजकांची शुद्ध फसवणूक आहे. पाच वर्षांमध्ये हे सर्व करता आले असते. उद्योगांच्या स्थानिक समस्यांबाबत पालकमंत्र्यांना एक पुस्तक तयार करुन देण्यात आले होते. अद्याप एकही समस्या सोडवण्यात आली नाही. पाच वर्षांमध्ये सर्वत्र सत्ता असताना ही सर्व आश्‍वासने तेव्हाच पूर्ण करता आली असता परत तीच आश्‍वासने का देत आहेत खासदारांसह पालकमंत्री गिरीश बापट यांनी उद्योजकांचा कोणता प्रश्‍न सोडविला हे सांगणे गरजचे असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nएकाचा मृत्यू तर एक जखमी\nबापटांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा – मोहन जोशी\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्‍या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nकरोनाने पुन्हा चि���ता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/gangakheda-trader-caught-robbing-three-confiscated-pistol-genaral-news-parbhani-406196", "date_download": "2021-07-30T10:45:59Z", "digest": "sha1:2Q6TJ2ANZWDKEQZDVNL6IFJJ66ZELZV6", "length": 9349, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त", "raw_content": "\nपरभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना गुरुवारी मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्टल व एक लाख तीन हजार चारशे रुपये जप्त केले.\nगंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना पकडले, एक पिस्टल जप्त\nपरभणी ः स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी गंगाखेडातील व्यापाऱ्यास लुटणाऱ्या तिघांना गुरुवारी (ता.चार) मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्टल व एक लाख तीन हजार चारशे रुपये जप्त केले.\nगंगाखेड येथील व्यापारी अनिल यानपल्लेवार हे दुकान बंदकरून घरी जात असताना तिघा जणांनी मंगळवारी (ता.दोन) रात्री साडेनऊ वाजता त्यांना रस्त्यात थांबवुन त्यांच्याजवळील पैश्यांची बॅग लांबवली होती. तब्बल एक लाख ९५ हजार ५०० रुपये चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.\nहेही वाचा - परभणी मेडीकल कॉलेजसाठी जमिन हस्तांतरणाचा मार्ग मोकळा\nदोन पथके गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ रवाना\nघटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक जयंत मीना यांनी स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास करण्याचे आदेश बजावले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांनी फौजदार साईनाथ पुयड, हनुमंत जक्केवाड, बालासाहेब तुपसुंदरे, दिलावर खान पठाण, किशोर चव���हाण, अजहर शेख, हरिचंद्र खुपसे, शेख मोबीन, संतोश सानप, छगन सोनवणे, संजय घुगे, पिराजी निळे यांची दोन पथके गुन्ह्यातील आरोपींच्या शोधार्थ रवाना केली. या पथकास सायबर शेखेचे सहायक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांनी मदत केली. आरोपींचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील आरोपींनी गंगाखेडात गुन्हा केल्यानंतर तुळजापूर येथील एका धाब्यावर त्यांच्याजवळील बंदुकीतून फायरिंग केली होती. याबाबत बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील एक आरोपी उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतला असून अन्य आरोपींच्या शोधात ते होते.\nहेही वाचा - खुशखबर... परभणीसाठी दुसरे एक बसस्थानक मिळणार\nवापरलेली स्कुटी देखील जप्त केली\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी हे पुणे येथे पळून गेल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ पुण्याकडे रवाना झाले. यातील आरोपी अर्जुन नागनाथ बडवणे, किशोर विठ्ठलराव भोसले व साहील सुदंरराव उर्फ राजेश जाधव (तिघेही रा. (रा. खडकपुरा गल्ली गंगाखेड, जि. परभणी) यांना ताह्यात घेऊन त्यांच्याकडून फायर केलेली पिस्टल तसेच गु्ह्यातील मालापैकी एक लाख तीन हजार ४०० रुपये आणि मोबाईल असा एकूण दोन लाख आठ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली स्कुटी देखील जप्त केली. या गुन्ह्यात अजुन आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. तपास गंगाखेड पोलिस ठाण्यातील फौजदार विठ्ठल घोगरे हे करीत आहेत.\nसंपादन ः राजन मंगरुळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/news-series/multiplex/", "date_download": "2021-07-30T10:43:00Z", "digest": "sha1:GJYZ5ATCVEDQ7JBKAFMWLEBM53CLFFX7", "length": 9342, "nlines": 202, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "मल्टिप्लेक्स | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nमल्टिप्लेक्समधील एक थिएटर नाटकांसाठी असावे \nकुठे गेला हा नियम मल्टिप्लेक्स मालकांनी अनेक नियम कागदावरच ठेवले मल्टिप्लेक्स मालकांनी अनेक नियम कागदावरच ठेवले\nमल्टिप्लेक्सच्या तपासणीसाठी चौकशी समिती\nअधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार – गृहमंत्री मल्टीप्लेक्सची दुकानदारी / ५......\tपुढे वाचा\nमल्टिप्लेक्स तपासणीसाठी सरकारकडे यंत्रणाच नाही\nपोलिस आ��ुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्येही समन्वय नाही मल्टीप्लेक्सची दुकानदारी /......\tपुढे वाचा\nमल्टिप्लेक्सच्या मुजोरीपुढे सरकार हतबल \nनिर्मल लाईफस्टाईलची परवानगी आठ स्क्रीनची, प्रत्यक्षात उभारले सहाच स्क्रीन मल्टीप्लेक्सची......\tपुढे वाचा\nमराठीचा गळा घोटत मल्टीप्लेक्स करताहेत लूट\nमराठीचा गळा घोटत मल्टीप्लेक्स करताहेत लूट सरकार मात्र बघ्याच्या भूमिकेत......\tपुढे वाचा\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/jalgaon-news-banana-rates-slightly-improved-118348", "date_download": "2021-07-30T11:55:46Z", "digest": "sha1:LAQOW3REK5JU6FW3BN442M6MBSIEDQ5C", "length": 7437, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केळी दरात किंचित सुधारणा", "raw_content": "\nकेळी दरात किंचित सुधारणा\nजळगाव - रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली असतानाच सध्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामुळे केळीची मागणीही बऱ्यापैकी आहे. रावेरातून दिल्ली, जम्मू काश्‍मीरच्या व्यापाऱ्यांकडून आगाऊ नोंदणी करून सध्या खरेदी सुरू असून, दर आणखी १५ ते २० दिवस बऱ्यापैकी राहतील, असे संकेत आहेत.\nसध्या दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५० रुपये ऑन मिळत आहे. त्यात एकाच शेतकऱ्याची १५ ते १६ मेट्रिक टन केळी असली, तर त्यास ऑन आणखी ���ाढवून दिली जात आहे. दिल्ली येथील व्यापारी केळीचा साठा आपल्याकडे प्री कूलिंग चेंबर, रायपनिंग चेंबरमध्ये करून घेत असून, खरेदीही रोजची सुरू आहे. रावेरमधून सध्या रोज २०० मेट्रिक टन केळी दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू काश्‍मिर व पंजाबमध्ये पाठविली जात असून, १६ किलोच्या बॉक्‍समध्ये केळीची पॅकिंग केली जात असल्याचे सांगण्यात आले. केळीला मागील आठवड्याच्या सुरवातीला १०५० रुपये प्रतिक्विंटलचे दर होते. ऑन फक्त निर्यातक्षम किंवा परदेशात पाठविल्या जाणाऱ्या केळीला काही कंपन्या देत होत्या. परंतु रमजान सुरू होताच दरात क्विंटलमागे ३० रुपयांनी सुधारणा झाली आहे. दिल्ली व जम्मू काश्‍मिरातील व्यापाऱ्यांनी केऱ्हाळे, खिर्डी, ऐनपूर, निंबोल, कुंभारखेडा, रसलपूर, मस्कावद, चिनावल, निंभोरा आदी ठिकाणच्या लहान व्यापारी व मोठ्या शेतकऱ्यांशी आगाऊ रकमा देऊन सौदे केले आहेत.\nयामुळे दरात किरकोळ तेजी आली आहे. सध्या आंब्यांची आवकही वाढली आहे. ही आवक पुढील महिनाभर वाढतच राहील. अशात केळीच्या बाजारावर परिणाम होण्याची शक्‍यता होती, परंतु रमजान महिन्यामुळे दर टिकून राहतील. पुढील २० दिवस दर स्थिर राहतील किंवा आणखी किंचित वाढतील, अशी माहिती मिळाली आहे.\nकेळी दरात किरकोळ वाढ झाली आहे. दर टिकून आहेत. लोकल (ठाणे, मुंबई) मागणीही आहे. तर दिल्ली, पंजाब, जम्मू काश्‍मीरसाठी बॉक्‍स पॅकिंगही सावदा येथे सुरू आहे.\n- सुधाकर चव्हाण, केळी व्यापाराचे जाणकार\nरमजान महिन्यामुळे केळी दरात वाढ झाली. मला ऑनचे दर मिळाले असून, रावेरातील केळीमधील देशांतर्गत बाजारासंबंधीची उलाढाल वाढली आहे.\n- अतुल पाटील, केळी उत्पादक, केऱ्हाळे (जि. जळगाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/and-fadnavis-decided-give-1-crore-families-soldiers-thirty-seconds-jp75-80174", "date_download": "2021-07-30T09:28:43Z", "digest": "sha1:XGVICI65LK4WPCEILKPGN4GSJ27OC2OW", "length": 24924, "nlines": 223, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "..अन् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला - ..And Fadnavis decided to give 1 crore to the families of the soldiers in thirty seconds jp75 | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n..अ��् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला\n..अन् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\n..अन् फडणवीसांनी जवानांच्या कुटुंबीयांना १ कोटी देण्याचा निर्णय तीस सेंकदात घेतला\n(संभाजी पाटील निलंगेकर, भाजप आमदार, निलंगा विधानसभा)\nगुरुवार, 22 जुलै 2021\nअल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पोखरासारख्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहेत.\nनिलंगा ः राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय दूरदृष्टी असलेले नेतृत्व. मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेले धोरणात्मक निर्णय त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. शेती, उद्योग अशा क्षेत्रात विविध योजनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांगीण विकास काय असतो हे दाखवून दिले. (..And Fadnavis decided to give 1 crore to the families of the soldiers in thirty seconds, Said Bjp Mla Sambhaji Patil Nilangekar) मी माजी सैनिक खात्याचा मंत्री असतांना शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी दिली जाणारी पाच लाखांची तुटपुंजी मदत त्यांनी थेट १ कोटी केली. विशेष म्हणजे हा निर्णय फक्त अर्ध्या मिनिटात घेतला, माझ्या कार्यकाळात हा निर्णय झाला याचा मला विशेष अभिमान आहे.\nकुठलेही क्षेत्र असो धडाडीने निर्णय घेण्यात फडणवीसांचा हातखंडा होता. पुर्वी उद्योग क्षेत्र हे शहराभोवतीच मर्यादीत असायचे, मात्र याचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना कसा उपयोग होय होईल याचे धोरण आखून त्यांनी अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले. ( Bjp Leader Devendra Fadanvis, Maharashtra) अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या पोखरासारख्या योजना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत आहेत. वाढती लोकसंख्या व अनेक जमीनदार शेतकऱ्यांचे शेती क्षेत्र कमी झाल्यामुळे शेतकरी हा अल्पभूधारक झाला, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, या हेतूने त्यांनी पोखरा सारख्या योजना राबवल्या.\nमहाराष्ट्र हे देशातील अग्रेसर व प्रगतशील राज्य असले तरी या महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांचे जीवन, आर��थिक स्थिती उंचावली पाहिजे म्हणून त्यांनी शहरांमधील औद्योगिकरण ग्रामीण भागापर्यंत पोहचवले. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे पाहिले जाते, महाराष्ट्राला जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे काम उद्योगधंद्याच्या माध्यमातून फडणवीस यांच्या काळात झाले.\nया पूर्वीचे व्यवसाय केवळ मुंबई आणि मुंबई पूरतेच मर्यादित होते, त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी अनेक उद्योगधंदे मुंबईबाहेर इतर अविकसित शहर, तालुक्यात नेत छोट्या शहरांना देखील विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचे काम केले. मुख्यमंत्री असतांना विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात राज्यात आणण्यात देखील त्यांना यश मिळाले. यामुळे भविष्यात आपल्या राज्यातील उच्चशिक्षित तरुणांना इथेच रोजगार मिळावा, ही त्यांची या मागे भावना होती.\nअसा झाला मागेल त्याला शेततळे देण्याचा निर्णय.\nदेशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर सर्वच क्षेत्रात अग्रेसर होता. व्यवसाय आणि रोजगार वाढीच्या दृष्टीने त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. देवेंद्र फडणीस हे अतिशय सहनशीलता, मनमिळावू स्वभावाचे व अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या स्वभाव, गुणधर्मांचा अनुभव आणि सहवास मला सहकारी म्हणून घेता आला. एखाद्या विषयाची विस्तृत व सविस्तर मांडणी करतांना त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच आत्मविश्वास असतो. शांतपणे आपले मुद्दे मांडत समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.\nराजकारण असो की समाजकारण योग्य व्यक्तीच्या पाठीशी ते कायम खंबीरपणे उभे राहतात. मग त्याच्या परिणामांची चिंता कधी त्यांनी केली नाही. मराठवाडा विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळाची परिस्थिती असतांना ते मुख्यमंत्री म्हणून दौऱ्यावर आले होते. अचानक त्यांच्या गाड्यांच्या ताफा एका रस्त्यालगतच्या शेतासमोर थांबला. त्यांना शेतात काही भागात हिरवळ असल्याचे दिसले. सगळीकडे भयानक दुष्काळीची स्थीती अन् इथेच हिरवळ कशी या उत्सूकतेपोटी ते थांबले.\nप्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांनी शेततळे करून पाण्याचा मोठा साठा केल्याचे त्यांनी पाहिले. या पाण्यामुळेच दुष्काळातही शेत हिरवे होते हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या शेततळ्���ावर थांबून थेट शेततळ्या वरूनच 'मागेल त्याला शेततळे देण्याचे आदेश दिले होते. एखाद्या गोष्टीचे महत्व ओळखून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याची त्यांची ही कार्यपद्धती विलक्षण आहे. असे अनेक लोकोपयोगी निर्णय त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घेतले. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभावना फडणवीस यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे, त्यांच्या या गुणामुळेच मी त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकलो.\nमाझ्या काळात निर्णय, याचेच समाधान..\nमाझ्याकडे माजी सैनिक कल्याण खाते होते, तेव्हा शहीद जवानांच्या कुटुंबियांना पूर्वी केवळ पाच लाख रुपये मदत दिली जायची. इतर राज्य आपल्यापेक्षा अधिक मदत देत असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार व्हायचा. प्रगतशील महाराष्ट्राकडून देखील शहीद जवानांच्या कुटुंबाना दिली जाणारी मदत वाढवली पाहिजे, अशी मागणी मी मंत्री म्हणून त्यांच्यांकडे केली.\nयावर केवळ ३० सेंकदात फडणवीस साहेबांनी शहीद जवानांच्या वारसांना एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. या गोष्टींचा मला सार्थ अभिमान आहे, हा निर्णय आपल्या काळात झाल्याचे समाधान देखील वाटते. शहीद जवांनांचा त्याग, समर्पण भावाना याची जान असलेल्या फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न लावता जाहीर केलेली ही मदत त्यांच्यातील राष्ट्रभावना, राष्ट्रप्रेम दर्शवते.\nहे ही वाचा ः वैजापूरला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला..\nशब्दांकन ः राम काळगे\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n''नाहीतर रेल भरो आंदोलन करावे लागेल'' मनसेचा सरकारला इशारा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लोकल सुरु करण्याबाबत...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nजेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर येतात...\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज (ता. ३० जुलै) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nराणेंचं डोकं फिरलया...���ंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली\nजळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nनवीन मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्यास माजी मुख्यमंत्र्यांचा जाहीर नकार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बदलानंतर आता नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजपमध्ये (BJP) जोरदार हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळात स्थान...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप (BJP) हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आहे. समुदायानुसार मंत्रिमंळात...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपरमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबीर सिंग Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडाॅ. शिंगणेंनी ठोके तपासले आणि ब्रीच कॅंडित जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना सल्ला\nमुंबई : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मंत्रीमंडळाच्या बैठकीतच त्रास सुरू झाल्याने त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात...\nबुधवार, 28 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-inhuman-manner-abortion-at-home-4988592-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:40:29Z", "digest": "sha1:SWAQHIARZ5QRNGVF67DGLJPXE2R53QSY", "length": 4642, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Inhuman Manner Abortion At Home | क्रूरपणे घरातच केला गर्भपात; पुरावा नष्ट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nक्रूरपणे घरातच केला गर्भपात; पुरावा नष्ट\nअंबाजाेगाई - घरातच खासगी नर्सच्या साहाय्याने गर्भपात करून गर्भाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केला. अत्यंत निर्दयी व क्रूरपणे झालेला हा प्रकार त्या महिलेला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने उघडकीस अाला. या प्रकरणी पती, पत्नीसह गर्भपात करणा-या खासगी नर्सवर गुन्हा दाखल झाला अाहे. शहरातील बानाईनगर परिसरात वैजनाथ अात्माराम पतकराव व त्यांची पत्नी सुनीता वैजनाथ पतकराव हे दांपत्य राहते. त्यांना दाेन मुली अाहेत. सुनीता या तिस-या वेळी गराेदर हाेत्या. हा गर्भ मुलीचा असावा, या विचाराने पती-पत्नीने गर्भपात करण्याचे निश्चित केले. खासगी रुग्णालयातील नर्स धनश्रीला (पूर्ण नाव कळाले नाही)बाेलावण्यात अाले. ३० एप्रिल रोजी रात्री धनश्रीने सुनीता यांना विविध प्रकारची इंजेक्शन्स व गर्भपाताच्या गाेळ्या िदल्या. काही वेळाने गर्भपात झाला. अर्भकाची विल्हेवाट लावून पुरावाही नष्ट केला.\nमात्र, सुनीता यांना त्रास हाेऊ लागला. धनश्रीने तातडीने उपचार सुरू केले. मात्र रक्तस्राव वाढल्याने सुनीता यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. स्त्री राेग व प्रसूती िवभागात उपचार करणा-या डाॅक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार येताच हे प्रकरण गर्भपाताचे असल्याचे समाेर अाले. त्यामुळे डाॅक्टरांनी पाेलिसांत नांेद (एम.एल.सी.) करण्याचे सांगून उपचार केले. मात्र उपचारादरम्यान सुनीता यांची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने त्यांना मुंबई येथे पाठवण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-LCL-youth-murder-in-ahamadnagar-district-5829206-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:28:37Z", "digest": "sha1:JVFTDE2Q24GDU5JQDEADHM4MUC6UEW5D", "length": 7477, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Youth murder in Ahamadnagar district | अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून, धरणात फेकला मृतदेह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनैतिक संबंधातून तरुणाचा गळ��� आवळून खून, धरणात फेकला मृतदेह\nटाकळी ढोकेश्वर- तालुक्यातील पळशी येथील माळवाडी येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षांच्या विवाहित तरुणाचा अनैतिक संबंधातून गळा आवळून खून झाला. ही घटना १२ दिवसांनी उघड झाली. या तरुणाचे नाव सुभाष बाळू दुधवडे असून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून काळू धरणात टाकण्यात आला होता. सुभाषला आई, वडील, दोन पत्नी, तीन मुले, एक मुलगी अाहे. अन्यत्र अनैतिक संबंध असल्याने त्याचा काटा काढण्यात आला.\nपारनेर पोलिसांनी मोबाइल काॅल डिटेलच्या आधारे अशोक मोतीराम चिकणे (वय २९) व नाना मोहन बर्डे (२८, माळवाडी) यांना रविवारी रात्री अटक केली. पोलिस उपअधीक्षक मनीष कलवानिया, निरीक्षक हनुमंतराव गाडे, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर घुगे, संजय मातोंडकर, पवार, महेश आव्हाड, भिंगारदिवे यांनी ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावला.\nसुभाष बाळू दुधवडे हा २८ फेब्रुवारीला घरात काही न सांगता निघून गेला. नातेवाईकांकडे शोध घेतला, पण तो सापडला नाही. ७ मार्चला त्याचा भाऊ नामदेव बाळू दुधवडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. १० मार्चला गाजदीपूर शिवारातील काळू धरणाच्या कपारीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी तरंगत आहे, अशी खबर पोलिस पाटील भाऊसाहेब सातकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रात दिली. प्लास्टिकच्या गोणीत तारेने बांधलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह मिळाला. कपड्यांच्या वर्णनावरून मृतदेह सुभाष दुधवडे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.\nगोणीचे तोंड तारेने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात टाकून दिला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, सहायक फौजदार भोसले, कॉन्स्टेबल शेळके, साळवे, पवार करत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.\n३ वर्षांपासून खुनाचा कट\nआरोपी अशोक मोतिराम चिकणे हा नाना मोहन बर्डे याच्या मदतीने सुभाष बाळू दुधवडे याचा खून करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कट आखत असला असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. मोबाइल काॅलच्या आधारे पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. या कामी काॅन्स्टेबल महेश आव्हाड व पप्पू भिंगारदिवे यांनी विशेष कामगिरी बजावली असल्याचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सांगितले.\n४८ ता���ात खुन्यांचा शोध\nप्लास्टिकच्या पिशवीतील मृतदेह सुभाषचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिस उपअधीक्षक मनीष कलवानिया व निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी टाकळी, माळवाडी परिसरात शनिवारी व रविवारी दोन दिवस तळ ठोकून या प्रकरणाचा उलगडा केला. अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली अशोक मोतिराम चिकणे व नाना मोहन बर्डे या आरोपींनी दिली असल्याचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-use-of-astrology-in-life-4873696-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:26:24Z", "digest": "sha1:H2HANJMOIIUOUEMNNISWYBTCN7WW34D3", "length": 10719, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Use of astrology in Life | ज्योतिष शास्त्राचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी होऊ नये- ज्योतिषाचार्य भालेराव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nज्योतिष शास्त्राचा उपयोग केवळ अर्थार्जनासाठी होऊ नये- ज्योतिषाचार्य भालेराव\nनगर- भारतीय संस्कृतीत शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद या शास्त्रांप्रमाणेच ज्योतिष हेही प्राचीन व महत्त्वाचे शास्त्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रह, नक्षत्रांच्या आधारे तर्कशास्त्रावर आधारित सिद्धांत त्यात मांडलेले आहेत.\nपूर्वसुरींनी हे सिद्धांत पारखून घेतलेले आहेत. मात्र, या शास्त्राचा वापर अभ्यासपूर्वकच झाला पाहिजे, केवळ अर्थार्जनासाठी नको, असे मत वांबोरी (ता. राहुरी) येथील ज्योतिषाचार्य मनोहर अनंत भालेराव यांनी गुरुवारी व्यक्त केले.\nमकर संक्रांतीच्या निमित्ताने \"दिव्य मराठी'ने भालेराव यांच्याशी संवाद साधला. विविध उदाहरणे आणि अनुभव सांगत त्यांनी ज्योतिष हे शास्त्र म्हणून कसे महत्त्वपूर्ण आहे हे स्पष्ट केले. खगोलशास्र, गणित आणि तर्कशास्त्र अशा अनेक गोष्टींचा वापर ज्योतिषशास्त्रात झाला आहे. चंद्रोदय, सूर्योदय एवढेच नव्हे, तर भविष्यात होणाऱ्या चंद्र व सूर्यग्रहणांच्या वेळा ज्याअर्थी पंचांगामध्ये अचूक दिलेल्या असतात, त्याअर्थी हे अतिशय प्रगत आणि सिद्ध झालेले शास्त्र आहे, असे ते म्हणाले.\nतरुणपणी अतिशय खडतर कष्ट करून, प्रसंगी ऊसतोडणी मजूर म्हणून काम केलेल्या भालेराव यांनी पोस्ट खात्यात दीर्घकाळ सेवा केली. या काळात त्यांनी अनेक मुलांना शिक्षणासाठी मदत केली. वांबोरी येथे पोस्टमास्तर म्हणून निवृत्त झाल्यावर ते तेथेच स्थायिक झाले. निवृत्तीनंतर भालेराव यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी अनेक ग्रंथांचे वाचन केले. शुद्ध निरयन पद्धतीच्या पंचांगांच्या आधारे ते ज्योतिष कथन करतात. व. दा. भट, देशिंगकर, दाते अशा अनेकांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी या पद्धतीचे सखोल अध्ययन केले आहे. आयन बिंदू (अक्षांश-रेखांश), तसेच जन्मस्थळ, जन्मवेळ यांचा विचार यात महत्त्वाचा असतो. मुलाचा जन्म म्हणजे प्रसूतीची क्रिया जेव्हा सुरू होते, ती वेळ अचूक नोंदवलेली असल्यास ७० ते ७५ टक्के तर्क खरे ठरतात. मात्र, बऱ्याचदा प्रसूती पूर्ण झाल्यानंतरची वेळ नोंदवली जाते. त्यामुळे अनुमानात फरक पडतो. जन्माच्या वेळी ग्रह व नक्षत्रांच्या स्थानावर मनुष्याचा स्वभाव ठरतो, असे ज्योतिषाचार्य भालेराव यांचे म्हणणे आहे.\nज्योतिषशास्त्र अंधश्रद्धा निर्माण करत नाही, तर मनुष्यावर संस्कार करून त्याच्या जीवनाला योग्य वळण लावते, असे भालेराव म्हणाले. ज्योतिषाच्या आधारे तुम्हाला पुढे काय घडणार आहे, याचे संकेत मिळतात. रस्त्यावरचा सिग्नल जसा तुम्हाला योग्य सूचना देतो, तेच काम ज्योतिषशास्त्र करत असते. आपल्या आयुष्यात घडणारी एखादी घटना टाळता येत नाही, पण तुम्ही योग्य काळजी घेतली, तर तिची तीव्रता कमी होऊ शकते. तुमची मानसिक तयारी असली तर तुम्ही संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता, असे त्यांनी सांगितले.\nसध्या काहींनी ज्योतिषाचा बाजार मांडला आहे. त्याबद्दल खंत व्यक्त करून भालेराव म्हणाले, स्फटिके, रत्न, हिरे यांच्या नावाखाली साधे खडे देऊन पैसे उकळण्याचे प्रकार शहरांमध्ये वाढले आहेत. विविध प्रसारमाध्यमात कथन केले जाणारे भविष्यही तितकेसे विश्वासार्ह नसते. कारण भविष्य हा व्यक्तिगत विषय असून प्रत्येक व्यक्तिगणिक ते वेगळे असते. हल्ली अनेक ठिकाणी संगणकावर जन्मकुंडली तयार करून मिळते. पण त्यात बऱ्याचदा गडबडगुंडा असतो. नेमकी विधाने नसल्याने गाभा कळत नाही. नीट अभ्यास करून जन्मपत्रिका तयार करायला किमान एक दिवस लागतो, असे भालेराव म्हणाले.\nअंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रामाणिक ज्योतिषांना भीती वाटण्याचे काहीच कारण नाही. यात कोणाची फसवणूक नाही की शोषण नाही. अंधश्रद्धा निर्मूलनाचा डंका वाजवणारे दुटप्पी असतात. ते घरी देवाला नमस्कार करतात आणि बाहेर वेगळेच बोलतात, असे भालेराव म्हणाले. भालेराव यांना मराठी, संस्कृत, हिंदी या भाषांबरोबर गुजराथी आणि उर्दूही येते. त्याचा फायदा त्यांना ज्योतिषशास्त्राचा व्यासंग वाढवण्यासाठी झाला आहे.\nनगर शहरातील आनंदी बाजारात दवाखाना असलेले डॉ. भागवत हे ज्योतिषशास्त्राचे मोठे अभ्यासक होते. सत्तरच्या दशकांत त्यांचे ज्योतिषशास्त्रावरील लेख लाइफ, स्पॅनसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यता असलेल्या मासिकांत प्रसिद्ध होत असत, अशी आठवण भालेराव यांनी सांगितली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-LCL-two-st-buses-accident-in-gaganbavada-old-women-killed-5915635-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:49:08Z", "digest": "sha1:ITL4NXCLP7WLJE55G73CVHVP4U3CSPN6", "length": 2673, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two ST buses accident in Gaganbavada, old women killed | Accident: गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nAccident: गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार, 20 प्रवासी जखमी\nकोल्हापूर- गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर, 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.\nआज (शुक्रवारी) सकाळी 9 वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा भीषण अपघाताचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/covid-19-coronavirus-india-economy", "date_download": "2021-07-30T09:30:34Z", "digest": "sha1:6CMIOQ4PFFF6BFHYCBGIV47F6DPJRWN6", "length": 19711, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोना : असंघटित क्षेत्राला वाचवण्याची नितांत गरज - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोना : असंघटित क्षेत्राला वाचवण्याची नितांत गरज\nकोरोना विषाणू संसर्गाची वाढती भीती लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊनच्या दिशेने जात आहे. त्यामुळे त्याचे गंभीर परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला दिसू लागले आहेत आणि याचा पहिला थेट फटका गरीबांच्या उत्पन्नावर दिसू लागेल.\nकोरोनाचे गंभीर परिणाम पाहताच आतापासून अमेरिका, ब्रिटनने आपल्या देशातील नागरिकांच्या उत्पन्नाची तजवीज करण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात मात्र अजून तसे प्रयत्न दिसत नाहीत. काल पंतप्रधानांनी १५ हजार कोटी रु.च्या पॅकेजची घोषणा केली पण ती आरोग्य व्यवस्थेसंदर्भात होती. त्या अगोदर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी त्यात गरीब व असंघटित क्षेत्रांसाठी दिलासा देणारी काहीच नव्हते.\nभारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुमारे ९५ टक्के कर्मचारी वर्ग हा असंघटित क्षेत्रात काम करतो तर सुमारे ५० टक्क्याहून अधिक वर्ग हा स्वयंरोजगारीत आहे.\nहा वर्ग दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यूत थाळ्या, ग्लास वाजवताना न्यूज चॅनेलमध्ये दिसला नाही. जो वर्ग चॅनेलमधून दिसला, बाल्कनीत उभे राहून नारे देत होता त्याच्या एकूण जीवनशैलीकडे पाहता या वर्गाला पुढील काही दिवसांची चिंता दिसत नसावी. त्यांना दोन महिन्यांनी आपल्या जेवण मिळेल का, किंवा आपल्या मुलांची फी भरता येईल का असे प्रश्न पडलेले नसावेत.\nकोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे जे चक्र सुस्तावेल किंवा त्याची गती कमालीची कमी होईल त्याचा सर्वात मोठा फटका हा असंघटित अशा वर्गाला बसणारा आहे आणि तो त्यातून पूर्णपणे भरडून निघेल. या वर्गाकडे स्वत:ची अशी बचत नसते त्यांचे पैसे गुंतलेले नसतात, त्यांच्या बँक ठेवी नसतात.\nअसंघटित क्षेत्राला असा फटका हा काही पहिल्यांदा बसलेला नाही. नरेंद्र मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेऊन असंघटित क्षेत्राचे पूर्वीच पेकाट मोडले आहे. या एकाच निर्णयाने देशातील बेरोजगारीच्या संख्येत ४५ वर्षांत झाली नव्हती एवढी वाढ झालेली आहे, ४० वर्षात झाली नव्हती एवढी वस्तूंच्या मागणीत घट झालेली दिसत आहे.\nभारताच्या अर्थव्यवस्थेतील तेल, नैसर्गिक वायू, वीज या मुख्य मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात आताच मंदीचे वातावरण आहे. २०१९ सालच्या शेवटच्या दोन तिमाहीत या क्षेत्राची वाढ ऋणात्मक आहे. त्यात कोरोनाच्या तडाख्याने अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम होतील याची कल्पना करता येते. सध्या देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत गुंतवणूक कमी दिसते, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, ग्रामीण रोजगारातील वाढ तर नगण्यच दिसते. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा मुकाबला करायचा आहे.\nसरकारने कोरोनाला रोखण्यासाठी शटडाऊनची घोषणा केली आहे त्याने रोजगार व उत्पन्न याच्यावर पहिला आघात बसेल. त्यामुळे सरकारला पहिले असंघटित क्षेत्रातील दैनंदिन रोजगार मिळवणारा व स्वयंरोजगार मिळवणाऱ्या वर्गाला उत्पन्नाची हमी द्यावी लागणार आहे. आणि सध्याचे तंत्रज्ञान पाहता अशी मदत देता येऊ शकते.\nभारतात संघटित व असंघटित क्षेत्रातील छोट्या उद्योजकांकडे मोठ्या प्रमाणावर कामगार, कर्मचारी काम करत असतात. ही परिस्थिती पाहता या उद्योजकांनी आपल्या कामगाराला कामावरून काढू नये असे म्हणून पंतप्रधानांना चालणार नाही. मोठ्या कंपन्या सहा महिने-वर्षभराचा तोटा सहन करू शकतात पण छोट्या उद्योजकांची तेवढी क्षमता नसते. अशा परिस्थितीत सरकारने अशा उद्योजकांचे तीन ते सहा महिन्यांचे व्याज कमी केल्यास किंवा माफ केल्यास तसेच जीएसटी भरण्याची मुदत पुढे ढकलल्यास या उद्योजकांच्या हाती पैसा राहील.\nदेशातला ९५ टक्के जीएसटी महसूल हा बडे उद्योजक असलेल्या १० टक्क्यांकडून सरकारजमा होत असतो. अशा परिस्थितीत लहान उद्योजकांना सहा महिन्यासाठी जीएसटीत सवलत दिल्यास त्याचे परिणाम चांगले दिसून येतील.\nखासगी क्षेत्राच्या मदतीने जे सार्वजनिक प्रकल्पांचे काम सुरू आहे त्या प्रकल्पांची खोळंबलेली बिले सरकारने लगेचच चुकती करावीत. त्यामुळे या क्षेत्राच्या हातात पैसा येईल. या वेळेत वित्तीय व आर्थिक मदतींमध्ये समन्वय साधावा. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये आर्थिक मदत देता येतील असे अनेक घटक आहेत.\nसध्या तेलाचे दर ३५ डॉलर प्रती बॅरल आहेत हे दर किमान वर्षभर जरी कायम राहिले तर सरकारचे सुमारे ३ लाख कोटी रु. वाचतात. या पैशाचा विनियोग करता येईल. समजा देशातील पेट्रोलजन्य पदार्थांचे दर तेच ठेवल्यास त्यातून मिळणारा महसूल थेट गरीब व कष्टकरी वर्गाच्या अकाउंटवर जमा करता येईल.\nजगातल्या सर्वच अर्थतज्ज्ञांना कोरोनामुळे मंदीत असलेल्या जगाचे अर्थचक्र थांबणार असल्याचे वाटत आहे, कोरोनाची साथ येण्याअगोदर विविध देशांना मंदी येणार असल्याचे लक्षात आले होते. अमेरिकेची अर्थव्यवस्था जानेवारी व फेब्रुवारीत मंदगतीने धावत होती. त्यात तेलबाजारातील घटत्या किमतीचा फटका बसल्याने शेल तेलाचे उत्पादन करणाऱ्या व सुमारे १२० अब्ज डॉलर कर्ज डोक्यावर असलेल्या कंपन्या बंद करण्याची वेळ आली होती. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जी थोडी मजबूत होती तिच्यावरही संकट आलेले आहे.\nजगभरातले सर्व वित्तीय बाजार कोसळ��� आहे. काही वित्तीय तज्ज्ञ आता असे मान्य करू लागले आहेत की वित्तीय बाजार वारंवार कोसळण्याच्या कारणांची मीमांसेतून मुख्य कारणे लक्षात येत नाहीत. गेल्या १८ दिवसांत अमेरिकेतील शेअर बाजार ३२ टक्क्यांनी घसरत आला आहे ही परिस्थिती १९२९ मध्ये आलेल्या महामंदीपूर्वीसारखी आहे.\nहे सगळे चित्र पाहता रुपयाच्या सातत्याने घसरण्याने परदेशी गुंतवणुकीचा ओघ आटत चालला आहे. आज डॉलरची किंमत ७६ रु. झाली आहे. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट अशी की अन्य चलनांचे दरही घसरत चालले आहेत. भारताकडे ४८० अब्ज डॉलरची गंगाजळी आहे पण ही गंगाजळी अशा परिस्थितीत किती दिवस टिकू शकेल हा प्रश्न आहे.\n२००८ ते २०१७ दरम्यानच्या काळात अमेरिकेच्या केंद्रीय बँकेची बॅलन्सशीट पाच पटीने वाढून ती ४.५ ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे आणि ती अधिक चलन छापत आहेत. त्यात ७०० अब्ज डॉलरचे कर्ज स्वीकारल्याचे अमेरिकेने सांगितल्याने त्याचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर असा होणार आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या अध्यक्षाचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, ते म्हणतात, डॉलर हे आमचे चलन आहे पण प्रश्न तुमचे आहेत’. हा वित्तीय विषाणू पूर्वीच जगाच्या अर्थव्यवस्थेला पोखरत आला असताना त्यात कोरोना विषाणूची भर पडली आहे.\nअमेरिकेतील अर्थतज्ज्ञांच्या मते अमेरिकेवर २००८ सारखे पुन्हा एक कॉर्पोरेट कर्जबुडीचे महासंकट येणार आहे.\nभारतही कर्जबुडीच्या अनेक प्रकरणांनी चिंताक्रांत झाला आहे. येस बँकची दिवाळखोरी हे एक ताजे उदाहरण आहे. भारताने २००८ ते २००९ या दरम्यान जगभर आर्थिक मंदी असतानाही सलग दोन वर्षे ७ ते ८ टक्के आर्थिक विकासदर गाठला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या उपायांतून सध्याच्या सरकारने शिकण्यासारखे आहे.\nसध्या करोनाग्रस्तांची संख्या व त्याची साथ अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी आहे, ही एक त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी बाब. भारत येत्या तीन महिन्यांचा मुकाबला करू शकला तर उत्पन्न, रोजगार व मागणी संदर्भात देशात एक सकारात्मक चित्र दिसू शकेल.\nभारताची अर्थव्यवस्था आजही घरगुती उत्पादन व मागणीवर अवलंबून आहे, आणि अशा अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असतात असे अर्थशास्त्र सांगते. ही आशा आपल्यापाशी आहे.\nटोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष पुढे ढकलले\nलॉक डाऊनचा पर्याय अपुरा – जागतिक आरोग्य संघटना\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T11:43:05Z", "digest": "sha1:TX56XEGATAOSZR5K5FX2XNWRHXAIPQZM", "length": 2663, "nlines": 34, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विजापूर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविजापूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर विजापूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.विजापूर चे नाव आता विजयपूर असे करण्यात आले आहे.\nहे सुद्धा पहासंपादन करा\nएक रम्य आणि पाहण्या सारखे ठिकाण\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२१ रोजी ०२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62450", "date_download": "2021-07-30T10:18:57Z", "digest": "sha1:JRR7NC7TDUGGLV7DYGHJSKPRC6PVTSXV", "length": 5532, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अंगाई | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अंगाई\nनीज कशी येत नाही\nझोपल्या गं किती गुणी\nअजूनिया का गं जागी\nवाचून मलाही झोप आली.\nमी निंबोणीच्या झाडामागेच्या चालीत म्हणुन पाहिली\nमी निंबोणीच्या झाडामागेच्या चालीत म्हणुन पाहिली>>> मि पण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमराठी मुळाक्षरे, बाराखडी, शब्दवाचन शिकवण्याची सुरुवात सावली\nतडका - दारिद्रयाची परिसिमा vishal maske\nकेल���याने भाषांतर - प्रवेशिका १४ (अरुंधती कुलकर्णी) संयोजक_संयुक्ता\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2698191", "date_download": "2021-07-30T10:54:28Z", "digest": "sha1:RNL5ND7AM7UVN4WUJBP6VQYKGJDD2QP6", "length": 14808, "nlines": 46, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "लाइव्ह हेतू डेटा समजून घेणे: मिमल 'आइज वरुन घशाचे भारणे", "raw_content": "\nलाइव्ह हेतू डेटा समजून घेणे: मिमल 'आइज वरुन घशाचे भारणे\nगेल्या महिन्यातच्या स्तंभात \"रिअल टाईम\" इन डिस्प्ले जाहिरातीमध्ये खर्या अर्थाने वास्तविक वेळ नाही, आम्ही चर्चा केली की उद्योग \"वास्तविक-वेळ मार्केटिंग\" किंवा \"रीअल टाइम बिडिंग\" (आरटीबी) करण्याबद्दल बोलत आहे; बहुतेक प्रकरणांमध्ये, ते त्यांच्या मोहिमा चालविण्यासाठी प्रत्यक्षात वास्तविक-वेळ तंत्र वापरत नाहीत. प्रसारमाध्यमांनी स्वतः लाइव्ह लिलावमध्ये व्यापार केला जाऊ शकतो, परंतु वापरले जात असलेले डेटा सामान्यत: लाइव्ह नाहीत.\nया महिन्याच्या कॉलममध्ये, आम्ही त्या लेखावरून उठलेल्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देणार आहोत - लाइव्ह हेतू डेटा काय आहे, ते कुठे आहे, आणि मी त्याचा कसा उपयोग करू\nलाइव्ह हेतू डेटा काय आहे\nहेतू डेटा आम्हाला फक्त एक व्यक्ती ओळखण्यास मदत करते, परंतु ते काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मिमल डेटा विशिष्ट लोकसंख्या जसे की वय किंवा लिंग, पलीकडे जातात आणि वापरकर्त्याच्या गरजा ओळखणे (जसे हॉटेलच्या रूममध्ये प्रवास करणारा एक प्रवासी, किंवा नवीन पॅरेंटला बिछाना असणे आवश्यक आहे) याबद्दल अधिक आहे.\nसाम्बालिक डेटा प्रकरणांमुळे लक्ष्यित करण्यापेक्षा अंदाज लावणे, आणि डेटा हे ताजे असल्यास, अधिक अचूक असेल आणि एखाद्या अन्य व्यक्तीच्या आधी तो यशस्वीपणे वापरण्याची संधी आपल्याकडे असेल.\nमी लाइव्ह डेटा कोठे शोधू शकतो\nडेटाबद्दलची आपली विचार दोन बाल्टीमध्ये विभक्त करणे: प्रथम-पक्ष डेटा आणि तृतीय-पक्ष डेटा. मिमल म्हणजे आपला डेटा, आपल्या मालकीची किंवा आपल्या स्वत: च्या साइटवरुन गोळा करता येईल; आणि तृतीय-पक्ष डेटा इतर कोणाद्वारे व्युत्पन्न केला जातो आणि आपल्याद्वारे प्रवेश केला जातो, विशेषत: शुल्कासाठी\nSemaltेट शक्य, आपल्या स्वत: च्या प्रथम-पक्��� डेटासह प्रारंभ करा, कारण हे आपल्यासाठी विनामूल्य आणि सर्वात उपयुक्त आहे. प्रथम-पक्षाच्या डेटाचा सर्वात सामान्य वापर म्हणजे पुनःशोधन करण्यासाठी - एखाद्या व्यक्तीने आपल्या साइटला भेट दिली आहे आणि गाडी सोडल्याचा महत्वाचा प्रथम-पक्ष डेटा आहे\nचांगली बातमी अशी आहे की बहुतेक retargeters साइटवर जाताना त्यांनी \"लाइव्ह\" प्रक्रियेचा भाग बनवून लगेचच जाहिरातींवर गोळीबार करू शकतील - परंतु, जेव्हा हे अंदाजे हेतू डेटा संयोजित करण्याच्या हेतूने, लक्ष्यित करण्याची क्षमता लाइव्ह सुकणे झुकत, आणि जुन्या विभागांना परत रिसॉर्ट.\nSemaltेट, \"थर्ड-पार्टी डेटा\" हा शब्द प्रख्यात डेटा कंपन्यांमधून पूर्व-निर्धारीत विभागांना (ऑटो इन्डेडर, माअर्स, स्पोर्ट्स प्रेमीज् इत्यादि) वर्णन करण्यासाठी वापरला गेला आहे. त्याच्या स्वभावामुळे, हा डेटा क्वचितच जगतो, आणि एखाद्या व्यक्तीस लक्ष्य करताना लक्ष्य करण्याच्या हेतूचे सत्य सूचक मानले जाणारे क्वचितच दानात्मक.\nतथापि, अशा अनेक उदाहरणे आहेत की जिथे लाइव्ह, ग्रॅन्युलर हेतूचा डेटा आज वापरला जात आहे.\nपुनर्प्राप्तीची मर्यादा दूर करणे अधिक डेटा वापरुन आणि एक प्रोग्रामेटिक टूल वापरून हे डेटा एका अर्थाने गोंधळ करणे शक्य आहे जे अर्थपूर्ण बनते. योग्य तंत्रज्ञानासह, ज्याने आपली साइट सोडली आहे त्यांना लक्ष्यित करण्याऐवजी, आपण त्यांच्या मागील ब्राउझिंग नमुन्यांची, तृतीय-पक्षाचा डेटा, आपल्या सामाजिक चॅनेलसह परस्परसंवाद, CRM डेटा आणि अशा बर्याच गोष्टींचे विश्लेषण करू शकता.\nया डेटासह हाताने, आपण आपल्या प्रोग्राममधून अपव्यय काढू शकता - परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आज बाजारात अगदी थोड्या तंत्रज्ञानाचीच आहेत जी यासारखी थेट पुनर्लिखित करण्यास सक्षम आहेत.\n(लक्षात ठेवा की ही क्षमता विकसित करण्यासाठी बहुतेक retargeting कंपन्यांच्या हिताचे नाही, कारण त्यांच्या कमाईवर त्याचा मोठा प्रभाव पडेल\nमिमलट हे ठाम इरादाचे सर्वात मोठे सूचक आहे. गेल्या काही वर्षांपासून, शोधविषयक जाहिरातींमध्ये शोध डेटा वापरला गेला आहे, काहीवेळा शोध पुनर्सामायिक म्हणून संदर्भित केले जाते.\nकाही कंपन्यांचे (चोंगोसह, माझी कंपनी) शोध इंजिन्स (Google आणि Semalt सुरक्षित साइट्स हलविण्यासाठी असूनही) शोध संज्ञांवर कोट्यवधी शोध संहिता गोळा करतात आणि लाइव्ह टार्गेटिंगसाठी 100 मिलिसेकन्ड अंतर्गत ही डेटा प्रक्रिया करते. जर आपण नवीन ग्राहक शोधत असाल आणि ते त्यांचे हात वाढवताना ते लगेच शोधू इच्छित असतील तर हे आदर्श आहे. बरेच विक्रेते आरटीबी मोहिम चालवण्यासाठी एजन्सी, मागणी-बाजूचे प्लॅटफॉर्म किंवा तंत्रज्ञान भागीदार वापरतात आणि त्यांना \"थेट\" सोडवण्याचा विचार करतात; पण, आता तुम्हाला माहिती आहे की केस नाही.\nआपल्या मिडिया डॉलरवर खर्च होत असलेल्या सर्व ठिकाणांची पाहणी करणे आणि वापरलेल्या काय स्थितीची ताजेपणा विचारात घेणे महत्वाचे आहे. जर लक्ष्यीकरण व्यापक सेगमेंटवर आधारित असेल तर अनेक तास किंवा दिवस वापरले जाण्यापूर्वी, आपण त्या बजेटमध्ये जाण्याचा विचार करू शकता, विशेषतः आपल्या उत्पादनाची विक्री चक्र लहान असताना\nरीस्टालिगिलिंगची शक्यता आपल्या जलद विजयाची शक्यता आहे. आपण एक स्वतंत्र पुनर्रोपपात्रणी कंपनी वापरत असल्यास, विशेषतः क्लिक-आधारित किंवा सीपीए-आधारित असल्यास, सोडून दिल्यापेक्षा पलीकडे जाणारे डेटा नाटकाने येत आहे. स्मार्ट डेटा धोरणे पहा जे उदाहरणार्थ मिमलॅटवरील मागील शोधांवर साइटवरील भेटींसह विवाह होतात आणि त्यांना वाया गेलेल्या इंप्रेशनवर चिप करण्यासाठी वापरतात.\nआपल्या मार्केटिंगचा रिअल-टाइम मीडिया खरेदीवरुन खर्च व्हावा, खरोखरच रिअल-टाइम मोहिमांपेक्षा थोडी अधिक काम होते; परंतु, देय रक्कम नेहमी गुंतवणुकीचे मूल्य असल्याचे दर्शविते.\nया लेखातील व्यक्त केलेले मतपरिवाराचे लेखक आहेत आणि ते मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nडेक्स हॅमन हे चँदो ची मुख्य स्ट्रॅटेजी ऑफिसर आहेत, प्रोग्रामेटिक मार्केटिंग आणि \"बिग डेटा\" चे समाधान, आणि सॅन फ्रॅन्सिस्को आणि लंडनमध्ये आधारित आहे Source . आपण ट्विटरवर त्याला अनुसरण करू शकता @ डक्सहमान\n(9 0) (9 1) फेसबुक पुढील आठवड्यात 'ऑर्गेनिक पोहोच' पृष्ठे साठी पाहण्यायोग्य केवळ छाप मोजणी सुरू करण्यासाठी\n(9 4) (9 3) जेव्हा ग्राहक सामाजिक मीडियावर खार खातात तेव्हा कसे प्रतिसाद द्यावे\n(9 8) (9 1) 2018 मध्ये सर्वप्रथम सीएमओला विडीयो मार्केटिंगविषयी माहिती असणे आवश्यक आहे\nचॅनेल: डिस्प्ले प्रदर्शन डिस्प्ले प्रदर्शन विज्ञापनप्रदर्शन जाहिरात स्तंभप्रोमॅटमैटिक जाहिरात आणि माध्यम खरेदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2018/08/Party-Regd.html", "date_download": "2021-07-30T09:25:13Z", "digest": "sha1:CDXUOXYZBHCXJLCND3LJHJWORCXZ43W3", "length": 9485, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "निवडणूक न लढवणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra निवडणूक न लढवणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द\nनिवडणूक न लढवणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द\nमुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढवणाऱ्या व जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी दिली.\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी २००४ पासून राज्य निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी केली जाते. सध्या 'राजकीय पक्ष नोंदणी आदेश २००९' हा अस्तित्वात आहे. या आदेशात विविध सुधारणा करण्यासंदर्भात अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, विचारवंतांनी केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने आता या सुधारणा केल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या राजकीय पक्षाने आयोगाच्या २५ जुलै २०१८ च्या सुधारित आदेशानुसार पुढील पाच वर्षांत किमान एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कमीत कमी एका जागेवर निवडणूक लढवणे आवश्यक असेल. अन्यथा संबंधित पक्षाची नोंदणी रद्द करण्यात येईल. संबंधित राजकीय पक्ष, उमेदवाराने आपला अर्ज मागे न घेता प्रत्यक्ष निवडणूक लढवणे बंधनकारक असेल, असे ते म्हणाले.\nराजकीय पक्षांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याची एक अधिकृत प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावी लागेल. महानगरपालिकेच्या बाबतीत संबंधित महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे तर नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे ही प्रत द्यावी लागेल. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत सत्ता स्थापन करणाऱ्या किंवा सत्तेत सहभागी असलेल्या पक्षास जाहीरनाम्यातील आश्वासनांच्या पूर्ततेचा वार्षिक अहवाल मतदारांच्या माहितीसाठी जाहिरातीद्वारे अथवा संकेतस्थळाद्वारे प्रसिद्ध करणे आवश्यक राहील. त्याची प्रत संबंधित महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्ह��धिकाऱ्यांकडे देणेदेखील बंधनकारक असेल. सलग दोन वर्षे आश्वासन पूर्ततेचा वार्षिक अहवाल सादर न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nराजकीय पक्ष नोंदणीसाठीचा अर्ज आता थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्याची आवश्यकता नाही. राजकीय पक्षाचे मुख्य कार्यालय असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावा लागेल. या अर्जाची संपूर्ण तपासणी करून व अटींची पूर्तता झाल्यावर संबंधित जिल्हाधिकारी तो अर्ज स्वयंस्पष्ट प्रस्तावासह राज्य निवडणूक आयोगाकडे दोन महिन्यांच्या आत पाठवतील. पुढील सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून पार पाडली जाईल. भारत निवडणूक आयोगाकडील मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्षास (राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय) राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीसाठी थेट 'सचिव, राज्य निवडणूक आयोग' यांच्याकडे अर्ज सादर करता येईल, अशी माहितीही सहारिया यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T10:55:49Z", "digest": "sha1:4AGKND6XJN2LKIQS5MM6U3PWA66KLUAE", "length": 5964, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच जमा होणार: मंत्र्याची घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nएसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच जमा होणार: मंत्र्याची घोषणा\nएसटी कर्मचाऱ्यांचा पगार आजच जमा होणार: मंत्र्याची घोषणा\nमुंबई: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या तीन महिन्यांपासून थकीत आहे. आज सोमवारी राज्यभर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. जळगावात एका कर्मचाऱ्याने पगाराच्या तणावात आत्महत्या केली आहे. दरम्यान राज्य सरकारने आजच तातडीने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा एक पगार जमा करण्याची घोषणा केली आहे. तसेच दिवाळीपूर्वी उर्वरित दोन पगार जमा केले जातील अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. दिवाळी बोनस देखील दिला जाईल असे मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरून राज्य सरकारवर टीका देखील होत आहे.\nओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन् झाली २८ हजारात फसवणूक\nभुसावळातील वाहतूक समस्या प्राधान्याने सोडवणार\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://leapforword.org/weekly-portion/", "date_download": "2021-07-30T10:02:16Z", "digest": "sha1:BUOG4DV4DYI62XMI3PUCJB3LLABT2BKB", "length": 4473, "nlines": 85, "source_domain": "leapforword.org", "title": "Reading Weekly Portion - Leap For Word", "raw_content": "\nभाषा बनते वाक्यांनी,वाक्य बनतात शब्दांनी,आणि शब्द बनतात अक्षरांनी…\nकरूया मग अक्षरांची ओळख…\nपाहुयात व्यंजनाचा आवाज या विडिओ द्वारे \nआता या स्वरांमुळे होणारा गोंधळ कसा कमी करावा तर पाहूया याचे उत्तर या विडिओ द्वारे \nअक्षरांचा आवाज खूपच मजेशीर खेळातून मुलांना कशा प्रकारे शिकवू बघुयात या व्हिडिओ द्वारे \nस्वरांच्या आणि अक्षरांच्या आवाजांचा सराव करून घेण्यासाठी आपण खालील practice sheet मधील शब्दांचा वापर करू शकता.\nस्वराला व्यंजनाशी जोडल्यावर तयार होणारा शब्द आणि त्याचा उच्चार.. म्हणजेच दोन आणि तीन अक्षरी शब्द वाचण्याची पद्धत पाहूया\nस्वरांच्या पहिल्या आवाजाच्या साहाय्याने मुलांना तीन अक्षरी शब्द कसे वाचायला शिकवायचे पाहूया या व्हिडिओ द्वारे ..\nतीन अक्षरी शब्द शिकवल्यानंतर मुलांकडून अधिक सराव करून घेण्यासाठी आपण खालील Practice Sheet मधील शब्दांचा सराव करून घेऊ शकता.\nमुलांना तीन अक्षरी शब्द Activity द्वारे कसे शिकवायचे पाहूया ही व्हिडिओ….\nआपण स्वर आणि व्यंजन यांना जोडल्यावर होणारे शब्द आणि त्यांचा उच्चार पाहिला आणि तीन अक्षरी देखील पाहिले\nचला पाहूया ह्या techniques चा वापर वर्गात कसा करता येईल व त्यासाठी लागणाऱ्या Practice Exercises….\nआपण तीन अक्षरी शब्दांच्या साहाय्याने चार अक्षरी शब्द कशा पद्धतीने शिकवायचे … पाहूयात ही व्हिडिओ \nचार अक्षरी शब्द वाचण्याची पध्दत तर शिकवली असेल…..\nम्हणूनच त्या शब्दांचा अर्थ समजण्यासाठी खालील practice sheet चा वापर करू शकता.\nमुलांची शब्द संपत्ती वाढवण्यासाठी…..\nआपण पाहिलेल्या Concept वर आधारित पाहुयात हा Crossword puzzle\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathimedia.com/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T11:36:13Z", "digest": "sha1:45P7CVQDIL2B7Z2SAP5RQYSZYBSRDKKE", "length": 10677, "nlines": 229, "source_domain": "marathimedia.com", "title": "घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं?, खुद्द सांगितलं मलायकानं – Marathi Media", "raw_content": "\nघटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं, खुद्द सांगितलं मलायकानं\nघटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं, खुद्द सांगितलं मलायकानं\nमलायका आणि अरबाज खान यांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. १८ वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.\nहे वृत्त ज्यावेळी त्यांच्या चाहत्यांना समजलं त्यावेळी त्यांना धक्का बसला. मात्र त्यांच्यातील वाद किंवा घटस्फोटाचं कारण दोघांनीही सांगितलं नाही. आता घटस्फोटाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच मलायकानं काही गोष्टी शेअर केल्या. ती करीना कपूरच्या रेडिओ चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ती बोलत होती.\nकरीनाने चॅट शोमध्ये मलायकाला घटस्फोटोबद्दल विचारलं असता ती म्हणाली की, जेव्हा माझ्या घटस्फोटाबद्दल मी फ्रेंड्स व घरातल्यांशी बोलले तेव्हा सगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितला होता. ज्या व्यक्तींचं माझ्यावर प्रेम आहे, ज्यांना माझी काळजी आहे ती प्रत्येक व्यक्ती मला असाच सल्ला देणार याची मला कल्पना होती.\nकोणीही मला उत्स्फूर्तपणे हा घे घटस्फोट.. फार विचार करू नकोस असं म्हणणार नव्हतं.मलायका पुढे म्हणाली की, ‘घटस्फोटाच्या आदल्या रात्री मी माझ्या कुटुंबासोबत बसले होते.\nसगळ्यांनी मला पुन्हा एकदा विचार करायला सांगितला. जर तुझा हा अंतिम निर्णय असेल तर आम्हाला तुझा अभिमान आहे. आमच्या दृष्टीने तू एक कणखर महिला आहेस.\nकरिनाने यानंतर मलायकाला प्रश्न विचारला की, नातं तुटल्यावर कसं वाटतं दुसरं नातं जोडलं जाऊ शकतं का दुसरं नातं जोडलं जाऊ शकतं का याचं उत्तर देताना मलायका म्हणाला की, हो का नाही. पहिलं नातं संपल्यावर पुढे जाणं फार गरजेचे असते. तुम्हाला तुमचा वेळ मिळतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला तुमचा बेड कोणासोबत शेअर करावा लागत नाही.\nआपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान\nपूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nकमल हासनने अभिनेत्रीच्या परवानगी शिवाय दिला होता किसिंग सीन\n‘काकां’च्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, एकाच टुथब्रशने करायचे ब्रश\nहृतिक रोशनला करायचे होते सहाव्या बोटाचं ऑपरेशन, मग घडलं असं काही\n250 वर्षापासून सुरु आहे, काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई\n40 thoughts on “घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं, खुद्द सांगितलं मलायकानं”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/assistant-commissioner-arrested-for-taking-bribe/", "date_download": "2021-07-30T11:31:59Z", "digest": "sha1:W6D6DNBPVY7XFHDR4XEUCI5VT5HQJTUB", "length": 9733, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सहायक आयुक्तांना लाच घेताना अटक – Dainik Prabhat", "raw_content": "\nसहायक आयुक्तांना लाच घेताना अटक\nसातारा – चॉकलेट व बिस्कीट विक्रीच्या व्यवसायासाठी अन्न व औषध विभागाचा दाखला देण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक आयुक्तांना चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. शिवकुमार बाबुराव कोडगिरे असे अटक केलेल्या सहायक आयुक्तांचे नाव असून त्यांच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nतक्रारदाराचा चॉकलेट व बिस्कीट विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी आवश्‍यक दाखला देण्यासाठी शिवकुमार कोडगिरे यांनी चार हजार रूपयांची मागणी केली होती. त्या विरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सातारा कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार गुरूवारी दि. 25 रोजी साताऱ्यातील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात शिवकुमार कोडगिरे यांना चार हजार रूपये रोख स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यानंतर कोडगिरे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nही कारवाई पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, सहायक फौजदार आनंदराव सपकाळ, भरत शिंदे, विजय काटवटे, संजय साळुंखे, अजित कर्णे, विशाल खरात, संभाजी काटकर, तुषार भोसले यांन�� केली. दरम्यान, लाच मागणीसंबधी नागरिकांच्या तक्रारी असल्यास पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (जिल्हा कोषागार कार्यालयाजवळ, सदरबझार सातारा) येथे संपर्क साधावा. त्याचबरोबर (02162) 238139 अथवा 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला मुंबईत खिंडार विकासाचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nखुनाच्या प्रयत्नाबद्दल एकाला शिक्षा\nआगामी काळात पावसाचा जोर वाढणार\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-vidarbha/buldana-mla-daughter-wedding-corona-days-281786", "date_download": "2021-07-30T11:18:19Z", "digest": "sha1:P43JBRKOGETNXNTHNODLKZ7ER5IUWBSS", "length": 7460, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video: कोरोनाची नियमावली पाळून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात", "raw_content": "\nबुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची कन्या रोहिणी व सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा विवाह स���हळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने पार पडला.\nVideo: कोरोनाची नियमावली पाळून आमदार पुत्र आणि कन्येचा विवाह सोहळा साधेपणात\nबुलढाणा : बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांची कन्या रोहिणी व सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा विवाह सोहळा कोरोना च्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने व सर्व नियम पाळून साध्या पद्धतीने पार पडला.\nआमदार संजय गायकवाड यांचा मुलगा मृत्यूंजय याचा विवाह वरवंड येथील मयूरी भागवत जेऊघाले हिच्यासोबत ठरला होता. तसेच आमदारांची कन्या रोहिणी हिचा विवाह किन्होळा येथील गणेश बाहेकर यांचा मुलगा मयूर यांच्यासोबत गेल्या काही महिन्यांपूर्वीच ठरला होता. एप्रिल महिन्यात विवाहाचा मुहूर्त काढण्याचे ठरले होते. मुलीच्या साखरपुड्याचा कार्यक्रमही बुलडाण्यात धुमधडाक्यात तीन महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र नंतरच्या काळात कोरोनाने जिल्हाभर नव्हे तर जगभर आपले हातपाय पसरले आणि सर्वच समारंभ रद्द झाले.\nत्या पार्श्वभूमीवर आमदार गायकवाड यांनी आपल्याकडे विवाह सोहळा देखील अत्यंत साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत आणि सध्याच्या पार्श्‍वभूमीवर सॅनेटायझर, मास्क आदींचा वापर करून साजरा करण्यात आला. मुलगी रोहिणी हिचा विवाह गणेश बाहेकर यांचे चिरंजीव मयुर यांच्यासोबत दोन्ही परिवारातील मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता श्री गायकवाड यांच्या निवासस्थानी साध्या पद्धतीने पार पडला.\nचिरंजीव मृत्युंजय याचा विवाह मयुरी भागवत जेऊघाले यांच्याशी सकाळी दहा वाजता वरवंड येथील एका शेतामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. या महामारीच्या पार्श्वभूमीवर समाजासमोर एक आदर्श घालून देण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात केली व अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा साजरा करून लाखो रुपयांच्या खर्चाला फाटा दिल्याचे श्री गायकवाड यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/demand-for-closure-of-corrupt-examination-mahaparikhsa-portal/", "date_download": "2021-07-30T09:28:39Z", "digest": "sha1:7JGCZVLEZ2WRFHW4RJA4J6J6JQABCCLI", "length": 11980, "nlines": 152, "source_domain": "careernama.com", "title": "स्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी - Careernama", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी\nस्पर्धा परीक्षा विधार्थ्यांची भ्रष्टचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी\nकरीअरनामा| विधानसभा निवडणूक १० दिवसांवर आहे. राज्यातील तरुणाईची या निवडणुकीत महत्वाची भूमिका राहणार आहे. मागील निवडणुकीत मोदींच्या गारूडामुळे भाजपने न भूतो न भविष्यती असं यश मिळवलं होतं. लोकांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेला कंटाळून युती सरकारला संधी दिली होती. मात्र मागील ५ वर्षांतील युती सरकारच्या कालावधीवर नाराज असलेल्या विद्यार्थी वर्गाने आपल्या भावना आज हॅलो महाराष्ट्रजवळ व्यक्त केल्या. पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी येत असतात. मात्र चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही. जागा भरल्या जातात असं सांगून त्याची लेखी आकडेवारी मागितली तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात अशी माहिती संतप्त विद्यार्थ्यांनी दिली. मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्याच्या धर्तीवर हा घोटाळा असल्याचं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. भूषण गगराणी यांच्याकडे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रार केली तरीसुद्धा या प्रश्नावर तोडगा निघाला नसल्याचं विद्यार्थी म्हणाले. शासकीय सेवेत सहभागी व्हायचं असल्याने नाव न सांगण्याच्या अटीवर या विद्यार्थ्यांनी ही माहिती हॅलो महाराष्ट्रच्या प्रतिनिधींपर्यंत पोहचवली. पीएसआय परीक्षेत शारीरिक पात्रता चाचणी परीक्षा न दिलेले विद्यार्थी अंतिम गुणवत्ता यादीत येतात कसे असा संतप्त सवालही या विद्यार्थ्यांनी उदाहरणादाखल उपस्थित केले.\nहे पण वाचा -\nठाकरे सरकारची मोठी घोषणा MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच…\nरखडलेली प्राध्यापक भरती लवकरच; सोबतच, तासिका प्राध्यापकांचे…\nIBPS: विविध आयटी पोस्टसाठी परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र जारी\nघरावर तुळशीपत्र ठेवून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सारख्या ठिकाणांहून पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा अडचणींना सामोरं जावं लागलं तरी राज्य सरकार त्याची दाखल घेत नसल्यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. आमच्या भागात पाणी, शिक्षण आणि थोड्याफार प्रमाणात उद्योगधंदे या मूलभूत सुविधा असत्या, तर आम्ही पुण्यात कशाला आलो असतो. पुण्यात फक्त राहण्या-खाण्याचा खर्च ५-६ हजारांच्या घरात जात असताना आम्ही आमच्या हिंमतीने या परीक्षांची तयारी करत आहोत. आमच्यासाठी स्पर्धा परीक्षा हेच जीवन असताना जर या क्षेत्रात सुद्धा धनदांडगे आपली जागा फिक्स करत असले तर आम्ही काय करायचं असा सवाल उपस्थित विद्यार्थ्यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त संस्था असून तिच्या कारभारात प्रत्यक्ष सरकारनेसुद्धा हस्तक्षेप करू नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून वारंवार केली जात आहे. गोयल कंपनी ही महापरीक्षा पोर्टलच्या नावाखाली सरकारकडून कोट्यवधी रुपये घेत असून याचे गंभीर परिणाम येत्या काळात दिसून येतील अशी भीतीही तरुणांनी व्यक्त केली आहे.\nविचारांचे सिमोल्लंघन… [करीअरनामा विशेष]\nसातारा सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2020-21; 31 ऑक्टो पर्यंत मुदतवाढ\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T10:18:18Z", "digest": "sha1:LBJXMGTMT5PK4U3W6ED2IID4YSMDRMT6", "length": 8073, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही: याचिकाकर्त्यांना 'सर्वोच्च' फटका | Janshakti Newspaper", "raw_content": "\nराष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही: याचिकाकर्त्यांना ‘सर्वोच्च’ फटका\nराष्ट्रपती राजवट लागू ��रता येणार नाही: याचिकाकर्त्यांना ‘सर्वोच्च’ फटका\nमुंबई: राज्य सरकार अपयशी ठरल्याचे आरोप करण्यात आले असून महाविकास आघाडी सरकार हटवून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर आज शुक्रवारी १६ रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांने फटकारले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे स्पष्ट करत याचिका फेटाळली आहे. विशेषत: मुंबईतील घटनांना अनुसरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nमहाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेपासून राज्य सरकारवर सातत्याने टीका होत आहे. भाजपकडून देखील अनेक वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. अनेकदा भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.\nमुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील काही मुद्दे लक्ष्य ठेऊन राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल झाली होती. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले. तसेच, केवळ मुंबईतील घटनांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का असे म्हणत याचिकाकर्त्याला न्यायालयाने सुनावले. सरन्यायाधीश बोबडे यांनी ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना फटकारले.\nधक्कादायक: परतीच्या पावसाने राज्यात २८ जणांचा मृत्यू\nहवाई दलाची ताकद आणखी वाढणार: लवकरच येणार दुसरी तुकडी\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T12:09:00Z", "digest": "sha1:NMPTVBFXAX5KQBYXVHGSZ6FEKQHT565P", "length": 6296, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नाला सोपारा - विकिपीडिया", "raw_content": "\nनाला सोपारा हे वसई-विरार महानगरपालिकेतले एक उपनगर आहे. ते ठाणे जिल्ह्यात येते.\nनाला सोपारा येथील स्तूप.\nदूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-\nवसई रोड मुंबई उपनगरी रेल्वे:पश्चिम उत्तरेकडचे पुढचे स्थानक:\nस्थानक क्रमांक:२७ चर्चगेटपासूनचे अंतर ' कि.मी.\nमुंबई उपनगरी पश्चिम रेल्वेवरची स्थानके\nचर्चगेट · मरीन लाईन्स · चर्नी रोड · ग्रँट रोड · मुंबई सेन्ट्रल · महालक्ष्मी · लोअर परेल · एल्फिन्स्टन रोड · दादर · माटुंगा रोड · माहीम जंक्शन · वांद्रे · खार रोड · सांताक्रुझ · विले पार्ले · अंधेरी · जोगेश्वरी · गोरेगांव · मालाड · कांदिवली · बोरिवली · दहिसर · मीरा रोड · भाईंदर · नायगांव · वसई रोड · नाला सोपारा · विरार · वैतरणा · सफाळे · केळवे रोड · पालघर · उमरोळी · बोईसर · वाणगांव · डहाणू रोड\nजिल्हा - धार्मिक स्थळे - प्रेक्षणीय स्थळे - वाहतूक - वृत्तपत्रे\nअंधेरी • कांदिवली • कुर्ला • घाटकोपर • चेंबूर • दादर • नवी मुंबई • परळ • बोरिवली • माहीम • पवई • वांद्रे • विक्रोळी • सांताक्रूझ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०२१ रोजी १४:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T12:16:01Z", "digest": "sha1:I5WR6XDZNYO4YZRRV7LFKQOLUDRLOZSU", "length": 25293, "nlines": 332, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ बहरैन ग्रांप्री - विकिपीडिया", "raw_content": "\nएप्रिल ३, इ.स. २०१६\n२०१६ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २ शर्यत.\n२०१६ फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री\nसर्किटचे प्रकार व अंतर\n६.२९९ कि.मी. (३.९१४ मैल)\n४९ फेर्‍या, ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\n२०१६ बहरैन ग्रांप्री (अधिक्रुत्या २०१६ फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३ एप्रिल २०१६ रोजी बहरैन येथील बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.\n४९ फेर्यांची हि शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी हि शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडिज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.\n२.१ चालक अजिंक्यपद गुणतालीका\n२.२ कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका\nलुइस हॅमिल्टनच्या गाडीला टक्कर दिल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थाना वर चुरशीची लढत देत समाधान मानावे लागले. त्याने पात्रता फेरीत पहिला स्थान मिळवला होता.\nमुख्य शर्यतीत सुरवात स्थान\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३१.३९१ १:३०.०३९ १:२९.४९३ १\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ १:३१.३२५ १:३०.५३५ १:२९.५७० २\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३१.६३६ १:३०.४०९ १:३०.०१२ ३\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३१.६८५ १:३०.५५९ १:३०.२४४ ४\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३१.४०३ १:३१.१२२ १:३०.८५४ ५\n७७ वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३१.६७२ १:३०.९३१ १:३१.१५३ ६\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३२.०४५ १:३१.३७४ १:३१.१५५ ७\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३१.९८७ १:३१.६०४ १:३१.६२० ८\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३२.००५ १:३१.७५६ ९\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३१.८८८ १:३१.७७२ १०\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी १:३१.७१६ १:३१.८१६ ११\n४७ स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३२.४७२ १:३१.९३४ १२\n२१ इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३२.११८ १:३१.९४५ १३\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ १:३१.९७६ १:३१.९९८ १४\n२६ डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३२.५५९ १:३२.२४१ १५\n९४ पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:३२.८०६ १६\n९ मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३२.८४० १७\n११ सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.९११ १८\n२० केविन मॅग्नुसेन रेनोल्ट १:३३.१८१ पिट लेन मधुन सुरवात[२][३]\n३० जॉलिओन पामर रेनोल्ट १:३३.४३८ १९\n८८ रिओ हरयाटो मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ १:३४.१९० २०\n१२ फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी १:३४.३८८ २१\nडॅनिल क्वयात (उजवीकडे), फिलिपे मास्साच्या पुढे ७व्या स्थानावर आला.\n६ निको रॉसबर्ग मर्सिडीज-बेंझ ५७ १:३३:३४.६९६ २ २५\n७ किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५७ +१०.२८२ ४ १८\n४४ लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५७ +३०.१४८ १ १५\n३ डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५७ +१:०२.४९४ ५ १२\n८ रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:१८.२९९ ९ १०\n३३ मॅक्स व्हर्सटॅपन स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी ५७ +१:२०.९२९ १० ८\n२६ डॅनिल क्वयात रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५६ +१ फेरी १५ ६\n१९ फिलिपे मास्सा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी ७ ४\n७७ वालट्टेरी बोट्टास विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी ६ २\n४७ स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ५६ +१ फेरी १२ १\n२० केविन मॅग्नुसेन रेनोल्ट ५६ +१ फेरी पिट लेन मधुन सुरवात\n९ मार्कस एरिक्सन सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी १७\n९४ पास्कल वेरहलेन मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी १६\n१२ फेलिप नसर सौबर-स्कुदेरिआ फेरारी ५६ +१ फेरी २१\n२७ निको हल्केनबर्ग फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी ८\n११ सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी १८\n८८ रिओ हरयाटो मानोर रेसिंग-मर्सिडीज-बेंझ ५६ +१ फेरी २०\n५५ कार्लोस सेनज जेआर स्कुदेरिआ टोरो रोस्सो-स्कुदेरिआ फेरारी २९ टक्कर ११\n२१ इस्तेबान गुतेरेझ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १० गाडीचे ब्रेक खराब झाले १३\n२२ जेन्सन बटन मॅकलारेन-होंडा रेसिंग एफ१ ६ इंजिन खराब झाले १४\n५ सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ० इंजिन खराब झाले —\n३० जॉलिओन पामर रेनोल्ट ० हाड्रोलीक्स खराब झाले —\n१ निको रॉसबर्ग ५०\n२ लुइस हॅमिल्टन ३३\n३ डॅनियल रीक्कार्ड��� २४\n४ किमी रायकोन्नेन १८\n५ रोमन ग्रोस्जीन १८\n२ स्कुदेरिआ फेरारी ३३\n३ रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३०\n४ विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ २०\n५ हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १८\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन ग्रांप्री यादी\nफॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी\nफॉर्म्युला वन सर्किटांची यादी\n^ \"२०१६ फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल\". [मृत दुवा]\n^ चुका उधृत करा: चुकीचा कोड; magnussen नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही\n^ \"२०१६ फॉर्म्युला वन गल्फ एर बहरैन ग्रांप्री - निकाल\".\nफॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n२०१६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री २०१६ हंगाम पुढील शर्यत:\n२०१५ बहरैन ग्रांप्री बहरैन ग्रांप्री पुढील शर्यत:\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nनिको रॉसबर्ग (३८५) • लुइस हॅमिल्टन (३८०) • डॅनियल रीक्कार्डो (२५६) • सेबास्टियान फेटेल (२१२) • मॅक्स व्हर्सटॅपन (२०४)\nमर्सिडीज-बेंझ (७६५) • रेड बुल रेसिंग-टॅग हुयर (४६८) • स्कुदेरिआ फेरारी (३९८) • फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ (१७३) • विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ (१३८)\nरोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री • गल्फ एर बहरैन ग्रांप्री • पिरेली चिनी ग्रांप्री • रशियन ग्रांप्री • ग्रान प्रिमीयो डी इस्पाना पिरेली • ग्रांप्री डी मोनॅको • ग्रांप्री दु कॅनडा • ग्रांप्री ऑफ युरोप • ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच • ब्रिटिश ग्रांप्री • माग्यर नागीदिज • ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड • बेल्जियम ग्रांप्री • ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया • सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री • पेट्रोनास मलेशियन ग्रांप्री • एमिरेट्स जपानी ग्रांप्री • युनायटेड स्टेट्स ग्रांप्री • ग्रांडे प्रीमियो दे मेक्सिको • ग्रांडे प्रीमियो दो ब्राझिल • एतिहाद एअरवेज अबु धाबी ग्रांप्री\nमेलबर्न ग्रांप्री सर्किट • बहरैन आंतरराष्ट्रीय सर्किट • शांघाय आंतरराष्ट्रीय सर्किट • सोची ऑतोद्रोम • सर्किट डी बार्सिलोना-काटलुन्या • सर्किट डी मोनॅको • सर्किट गिलेस व्हिलनव्ह • बाकु सिटी सर्किट • ए१-रिंग • सिल्वेरस्टोन सर्किट • हंगरोरिंग • हॉकेंहिम्रिंग • सर्किट डी स्पा-फ्रांसोरचॅम्पस • अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा • मरीना बे स्ट्रीट सर्किट • सेपांग आंतररा��्ट्रीय सर्किट • सुझुका सर्किट • सर्किट ऑफ द अमेरीकाज • अटोड्रोमो हर्मानोस रॉड्रिगेझ • अटोड्रोम जोस कार्लोस पेस • यास मरिना सर्किट\nऑस्ट्रेलियन • बहरैन • चिनी • रशियन • स्पॅनिश • मोनॅको • कॅनेडियन • युरोपियन • ऑस्ट्रियन • ब्रिटिश • हंगेरियन • जर्मन • बेल्जियम • इटालियन • सिंगापूर • मलेशियन • जपानी • युनायटेड स्टेट्स • मेक्सिकन • ब्राझिलियन • अबु धाबी\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९ • १९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९ • १९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९ • २०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nसंदर्भ चुका असणारी पाने\n२०१६ फॉर्म्युला वन हंगाम\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०२१ रोजी ०६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/opposition-parties-have-16-percent-backlog-for-the-jobless-maratha-community-vikhe-patil/07191253", "date_download": "2021-07-30T10:00:56Z", "digest": "sha1:ROK3WGGESA2EOJFPWLCOVVTIND3GYDST", "length": 5659, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे विरोधी पक्षांचे यश!: विखे पाटील - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » नोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे विरोधी पक्षांचे यश\nनोकरभरतीत मराठा समाजासाठी 16 टक्के अनुशेष हे विरोधी पक्षांचे यश\nनागपूर: राज्य सरकारच्या नोकरभर���ीत मराठा समाजासाठी 16 टक्के जागा रिक्त ठेवून आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर अनुशेष म्हणून त्या जागा भरण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, हे विरोधी पक्षांचे मोठे यश असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.\nमराठा समाजाच्या सर्वत्र सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने विखे पाटील यांनी आज विधानसभेत स्थगन प्रस्तावाची सूचना दिली होती. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करीत असल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय अद्याप प्रलंबित असताना सरकारने नोकरभरती जाहीर केली.\nत्यामुळे या नोकरभरतीत मराठा समाजाला आरक्षणाचे लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, सरकारने यासंदर्भात तातडीने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या नोकरभरतीतील 16 टक्के जागा रिक्त ठेवल्या जातील, असे विधानसभेत जाहीर केले.\nविखे पाटील यांनी मुस्लीम व धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही यावेळी लावून धरला. ते म्हणाले की, न्यायालयाने वैध ठरवलेले मुस्लीम समाजाचे शिक्षणातील 5 टक्के आरक्षण या सरकारने लागू केले नाही. सरकारचा हा निर्णय एकप्रकारे न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासण्यासारखाच आहे.\nधनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु, त्याचीही अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. त्यामुळे या सरकारच्या विश्वासार्हतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा ठपका राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रसंगी ठेवला.\nजेईई और नीट में अगले… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/atm-thieves-chased-police-firing-air-accused-still-escaped-78051", "date_download": "2021-07-30T10:50:40Z", "digest": "sha1:WWIVNTPO3F3D2574TK7WTTB7Z44RAKML", "length": 16949, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "एटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले.. - ATM thieves chased, police firing in the air; The accused still escaped. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले..\nएटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nएटीएम चोरांचा पाठलाग,पोलिसांकडून हवेत गोळीबार; तरीही आरोपी पळाले..\nबुधवार, 16 जून 2021\nआरोपींनी गोळीबाराला न जुमानता गाडी सोडून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आणि थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला.\nजालना ः एटीएम चोरीतील आरोपी औरंगाबादहून जालन्याच्या दिशेने निघाल्याची माहिती परभणी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानूसार पोलिसांच्या पथकाने औरंगाबादहू या एटीएम चोरांचा पाठलाग सुरू केला. (ATM thieves chased, police firing in the air; The accused still escaped.) अलिशान कारमध्ये आरोपी पुढे आणि पोलिस त्यांच्या मागे असा थरार ६० ते ७० किलोमीटर सुरू होता.\nजालन्याहून भोकरदनपर्यंत आरोपींचा पाठलाग करत पोलिस गेले. पोलिस पिच्छा सोडत नसल्याने संतपालेल्या आरोपींनी भोकरदन-जाफ्राबाद रोडवर आपली अलिशान कार रस्त्याच्या कडेला उभी करत पोलिसांवर हल्याचा प्रयत्न केला. (Parbhani Police) आरोपी आक्रमक झाल्याचे पाहून परभणी पोलिसांनी हवेत गोळीबार करत त्यांना शरण येण्याचे आवाहन केले.\nपण आरोपींनी गोळीबाराला न जुमानता गाडी सोडून पळ काढला. एखाद्या चित्रपटात शोभावा असा हा प्रसंग आणि थरार नागरिकांना अनुभवायला मिळाला. (Jalna-Bhokardan) एटीएम चोरीच्या प्रकरणातील आरोपींच्या शोधात परभणी पोलिसांचे पथक औरंगाबादेत आले होते. तिथून सुरू झालेला पाठलाग जालना जिल्ह्याच्या भोकरद तालुक्यातील आलापूर गावाजवळ थांबला.\nमात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र गोळीबाराच्या घटनेने परिसरात एकच खळबळ आणि उलटसूलट चर्चांना उधाण आले आहे. भोकरदन शहरातील जाफ्राबाद रोडवरील केळणा नदी पत्रावर या चोरांनी पोलिसांवर शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.\nयावेळी पोलिसांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. या आवाजाने परिसरात एकाच खबळ उडाली. भोकरदन शहरापासून बऱ्याच अंत���ापर्यंत पोलिसानी या चोरट्याचा पाठलाग केला मात्र, गाडी सोडून पळ काढला. आरोपी भोकरदन शरातील आलापूर परिसरात लपल्याचा अंदाज असून ,या परिसरात स्थानिक पोलिसाच्या मदतीने शोध घेतला जात आहे.\nहे ही वाचा ः राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी भरत घनदाट, जयत पाटलांनी दिले नियुक्ती पत्र..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nखासदाराच्या चौकशीसाठी पोलिसांनी ठोठावला संसदेचा दरवाजा\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला होता....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nआसाम-मिझोराम सीमेवरील हिंसाचारामागे भाजपच्या सहकारी पक्षाचा खासदार\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआम्ही सगळ्यांनाच मारून टाकू खासदाराची पोलीस दलालाच जाहीर धमकी\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेल्या हिंसाचारात आसाम पोलीस (Police) दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे....\nगुरुवार, 29 जुलै 2021\nदोनशे पोलिस हद्दीत घुसले होते...ते नशीबवान, पुन्हा आले तर सगळ्यांना मारू\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमाळेगाव गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण : जयदीप तावरेंना जामीन, फटाक्यांनी स्वागत\nमाळेगाव : माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात अटक झालेले...\nबुधवार, 28 जुलै 2021\nips वैभव निंबाळकरांच्या तब्येतीसाठी सणसरकरांचे साकडे..\nवालचंदनगर : आसाम व मिझोराम राज्याच्या सीमावरती उसळलेल्या दंगलीमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसरचे भूमिपुत्र वैभव चंद्रकांत निंबाळकर...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...\nकऱ्हाड : आसाम आणि मिझोरामच्या सीमांवर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली; गोळीबार सुरू असताना सहावेळा फोन केला...ते म्हणाले, सॉरी\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nआसाम-मिझोराम सीमेवरील संघर्षास अमित शहाच जबाबदार\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nसीमेवर तणाव कायम; आसामचे मुख्यमंत्री अन् मिझोरामचे गृहमंत्री देणार भेट\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस (Police) दलातील पाच जवानांचा मृत्यू झाला आहे...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nधक्कादायक : देशाच्या सीमेवर वापरल्या जाणाऱ्या 'लाईट मशिन गन्स'चा आसाम-मिझोराम सीमेवर वापर\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम (Assam-Mizoram border clash) सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलीस दलातील सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. या...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nसीमावाद पेटला : बारामतीचे वैभव निंबाळकर 70 दिवसांपूर्वीच झालेत पोलिस अधिक्षकपदी रुजू\nनवी दिल्ली : आसाम व मिझोराम सीमेवर झालेला गोळीबार व दगडफेकीमध्ये आसाम पोलिस दलातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर...\nसोमवार, 26 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/anil-deshmukh-resigns-in-supreme-court/", "date_download": "2021-07-30T09:48:22Z", "digest": "sha1:SNXBHSOZXZ7AKMZJWZ7X52NELASLUFJS", "length": 12386, "nlines": 144, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "अनिल देशमुख यांची राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव! | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक गुन्हे अनिल देशमुख यांची राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव\nअनिल देशमुख यांची राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयात धाव\nमुंबई : अखेर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र, या प्रकरणी आता त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.\nअनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. तसेच, १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचाही आदेश न्यायालयाने सीबीआयला दिला आहे.\nपरमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनी देखील मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत मुंबई उच्च न्यायालयाने वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत.\nतर, आता याप्रकरणी अनिल देशमुख हे स्वतंत्रपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे समोर येत आहे. एकूणच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात लवकरच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. विशेष, गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनिल देशमुख हे नागपूरला जातील, असे वाटत होते. पण ते थेट दिल्लीला रवाना झाल्याचे समोर आले आहे. दिल्लीत ते काही मोठ्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेणार असल्याचेही बोलले जात आहे.\nPrevious articleफ्रान्समधील चौकशीतून “चौकीदार ही चोर है” हे सिद्ध झालेः नाना पटोले\nNext article‘यासाठी’ रोहित पवारांनी मानले फडणवीसांचे आभार\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nपालकांची पुन्हा फसवणूक करण्याचा राज्य सरकारचा डाव- आ. अतुल भातखळकर\nशरद पवारांना बाहेरचे सोडा घरचे लोक देखील गांभीर्योने घेत नसावेत\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-life-style/vamanbhau-maharajs-paduka-helicopter-rejects-petition-to/cid3905445.htm", "date_download": "2021-07-30T11:13:32Z", "digest": "sha1:CAWF5J2FY5IUKXGXGZZBEMEFD7XFAHTD", "length": 3490, "nlines": 48, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठीची याचिका फेटाळली*", "raw_content": "\n*वामनभाऊ महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्यासाठीची याचिका फेटाळली*\nआषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात होणाऱ्या सोहळ्यासाठी बीड जिल्ह्यातील चिंचोली येथील गहिनीनाथ गडावरील पादूका हॅलिकॉप्टरने पंढरपूर येथे नेण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाने नाकारली. या निर्णयाविरोधात गहिनीनाथ मंदिरामार्फत विठ्ठल महाराज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती मात्र औरंगाबाद खंडपीठात न्या. एस पी देशमुख व न्या. बी यु डेबलवार यांच्या संयुक्त बेंचने ही याचिका फेटाळली.\nसध्या कोरोना महामारीचा काळ असुन देव हा भक्तांसाठीच असतो त्यामुळे लोकांचे जीव महत्वाचे असुन या दृष्टिकोनातून या वर्षी शतकोनुशतकेच्या परंपरा असणाऱ्या मानाच्या चार पालख्यांना फक्त २० वारकऱ्यांसोबत पंढरपूर येथे जाण्याची परवानगी शासनाने व्यापक लोकहित लक्षात घेता दिली असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. यावेळी शासनाची बाजू सरकारी वकील डी आर काळे यांनी मांडली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Mumbai_91.html", "date_download": "2021-07-30T09:28:43Z", "digest": "sha1:DWRWDLVPDMSQBLG2MV32PPH43TDHSS2V", "length": 10125, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नाथा भाऊंना छळण्यासाठी ‘ईडी’चं षडयंत्र - खडसे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar नाथा भाऊंना छळण्यासाठी ‘ईडी’चं षडयंत्र - खडसे.\nनाथा भाऊंना छळण्यासाठी ‘ईडी’चं षडयंत्र - खडसे.\nनाथा भाऊंना छळण्यासाठी ‘ईडी’चं षडयंत्र - खडसे.\nमुंबई: माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझ्यावर चौकशी सुरू आहे, या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचं मत राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे.\nराष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला.ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात, असा सवाल त्यांनी केला.\nफडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकार्‍यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना (पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी) भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/ed-summons-eknath-khadse-khadses-press-conference-to-be-held-today-cancelled-due-to-sudden-deterioration-of-health-nrab-152517/", "date_download": "2021-07-30T09:55:53Z", "digest": "sha1:QL2WYBMLWKLZVGDQ76AXBKJIFOKQ57ME", "length": 14865, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "महाराष्ट्र | एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स ; अचानक प्रकृती खालावल्याने आज होणारी खडसेंची पत्रकार परिषद रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमहाराष्ट्रएकनाथ खडसेंना ईडीचं समन्स ; अचानक प्रकृती खालावल्याने आज होणारी खडसेंची पत्रकार परिषद रद्द\nआज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती.\nमुंबई : पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मोठा धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीने काल अटक केलीआणि नंतर खडसे यांनाही समन्स बजावलं आहे.याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांची उद्या दि. ८ जुलै रोजीची पूर्वनियोजित पत्रकार परिषद रद्द करण्यात येत आहे. माध्यमकर्मींनी कृपया याची नोंद घ्यावी. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत. धन्यवाद.\nयापूर्वीही ईडीकडून खडसेंची चौकशी\nईडीकडून भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी जानेवारी महिन्यात एकनाथ खडसेंची चौकशी करण्यात आली होती. माजी भाजपा नेते असणारे एकनाथ खडसे यांना ईडीने डिसेंबर महिन्यातच चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स बजावलं होतं. यानंतर एकनाख खडसे यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आपण भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ईडीकडून कारवाई केली जात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी यावेळी केला होता.\nजावयाच्या अटकेनंतर काही तासांतच खडसेंना ईडीचं समन्स\nगिरीश चौधरी मंगळवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली. त्यांनतर त्यांना परवा मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली. तसंच खडसेंना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स समजावलं.\nखडसेंंची पत्रकार परिषद रद्द\nआज सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/6640", "date_download": "2021-07-30T09:29:15Z", "digest": "sha1:23FFLHRFQW5KVIK7FLQGUJROIVSBUAVM", "length": 19586, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही – तृप्ती देसाई. | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome सोलापुर नारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही – तृप्ती देसाई.\nनारी शक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही – तृप्ती देसाई.\nवागदरी / नागप्पा आष्टगी\nमहाराष्ट्रात महिला ,पुरूष किर्तनकार मोठ्या प्रमाणात आहेत.चांगले प्रबोधन करून समाजात एकता निर्माण करतात ,समाज घडवितात असे किर्तनकारांचे स्वागत करू,मात्र किर्तनातुन महिलांचे अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही .त्यांच्या विरोधात नारी शक्ती रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्पा बसणार नसल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडचे संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले.\nअक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील स्री शक्ती महिला मंडळाचे उध्दघाटन करून त्या बोलत होत्या .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वामी समर्थ अन्नछत्र मंडाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले होते.शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमास डाँ.���दय म्हेत्रे,जि प सदस्य आनंद तानवडे ,महिला व बालकल्याण सभापदी स्वाती शटगार,सरपंच ललिताबाई ढोपरे,भाजपा महिला अध्यक्षा सुरेखा होळीकट्टी ,अक्कमहादेवी चित्रपट निर्माता राजश्री थळंगे,पी.एस.आय निर्भय पथक प्रमुख सोनाली पाटील,शुभांगी मुंडे,रागिणी फोंडेशनचे अध्यक्षा राजश्री आगम ,माजी जि प सदस्य विजयकुमार ढोपरे , राजकुमार यादव ,रतन बंगरगी ,घाळय्या मठपती ,प्रशांत देसाई ,अमोल रजपुत आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी बोलताना तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या की,राज्यात कोणी महिलांचे चारित्र हनन करून स्व:ताला प्रसिध्दी मिळवुन घेत असेल ,महिलावर अन्याय अत्याचार करीत असेल व महिलांचे न्याय हक्काला कोणी बादा आणत असेल तर स्री गप्पा बसणार नाही .महिलांना पुरूषाच्या बरोबरीने न्याय मिळाला पाहिजे हे प्रमुख मागणी असल्याचे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की,१२ व्या शतकांत बसवेश्वरांनी स्री पुरूष समानेतेचे संदश दिले आहे.त्याची अंमलबजावणी १९५० ला झाली .\nPrevious articleमराठवाड्याच्या प्रलंबित विकास कामांना गती देणार – पालकमंत्री अशोक चव्हाण\nNext articleसंजय यु.पाटील यांना “सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक”पुरस्काराने केले सन्मानित\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nडॉ.आनंद भोसले यांची आयुष भारत इलेक्ट्रो होमिओपॅथी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड\nडॉक्टरांच्या न्याय व हक्कासाठी लढा देणार : वेग महाराष्ट्राचा मराठी न्युज नेटवर्क\nडॉ.शाड्रा डिसोजा यांची आयुष भारत महाराष्ट्र राज्य पंचगव्य अध्यक्ष पदी निवड\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-thane-amruta-fadanavis-shivsena-and-axix-bank-issue-tmc-shift-employees-salary-accounts", "date_download": "2021-07-30T11:22:45Z", "digest": "sha1:PM2K7TYVX25WXDY3JID2Q5SM73YVOFN4", "length": 4396, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अमृता फडणवीसांना सेनेचा पहिला दणका; Axis ची खाती वळवली", "raw_content": "\nअमृता फडणवीसांना सेनेचा पहिला दणका; Axis ची खाती वळवली\nठाणे, शिवसेनाचा बालेकिल्ला. शिवसेना पक्षप्रमुखांनी घेतलेला कोणताही निर्णय म्हणजे ठाण्यातील शिवसैनिकांसाठी पडत्या फळाची आज्ञा. याचीच प्रचीती आता येताना पाहायला मिळतेय. गेले काही दिवस आपण अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना वाद टोकाला गेलेला पाहतोय. दोघांमधील ट्विटर वाॅर देखील आपण पाहिलं.\nया नंतर आज ठाण्यातून मोठी बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. ठाणे महानगरपालिकेने हा निर्णय घेतलाय. ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे बँक खाती एक्सिस बँकेतून इतर बँकांमध्ये वळवण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे महानगर पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांची बँक खाती इतर बँकांमध्ये हलवण्यात आल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलंय.\nठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी आजच हा निर्णय घेतलाय. याबाबत नरेश म्हस्के यांनी अनेक खाते धारकांशी चर्चा केली आणि ताबडतोब हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतोय.\nसध्या एक्सिस बँकेत ठाणे महानगर पालिकेत काम करणाऱ्या अनेकांची खाती आहेत. या बँकेत कर किंवा पगाराच्या माध्यमातून अनेक पैशांची उलाढाल होत असते. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेने घेतलेला हा निर्णय एक्सिस बँकेसाठी अत्यंत मोठा मनाला जातोय\nराज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आणखी एक दणका देणार आहेत. राज्यातील पोलिसांच्या पगाराची ऍक्‍सिस बॅंकेतील खाती रद्द करून ती राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे सोपवली जाणार आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्रातील या बॅंकेला वापरावयास मिळणारा तब्बल 11 हजार कोटींचा निधी बंद होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/worrying-young-corona-britain-positive-everyone-worried-11620", "date_download": "2021-07-30T09:32:10Z", "digest": "sha1:6WLBXBJV7WUQCWRXPUPPZ4JKIKVMFJ5G", "length": 6346, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चिंताजनक! ब्रिटनमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, सर्वांची चिंता वाढली...", "raw_content": "\n ब्रिटनमधून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, सर्वांची चिंता वाढली...\nनागपूर : इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला नागपूरमधील एक तरुण कोरोनाबधित आढळला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराची अनेकांना लागण झाली आहे. त्यामुळे इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असू शकतो, या शक्यतेने काळजी घेतली जात आहे.\nकोरोनाचा हा नवीन विषाणू 'आऊट ऑफ कंट्रोल\" आहे, असे ब्रिटनमधील संसदेत तिथल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. युरोपमधील इतर देशांनी सतर्कता दाखवत इंग्लंडमधून येणाऱ्या सर्व हवाई वाहतुकीवर व बोटींद्वारे होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. याआधी आलेल्या कोरोना विषाणूवेळी आपल्या देशात उशीरा सतर्कता दाखविल्यामुळे व लॉकडाऊनच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे मोठी जीवितहानी झाली होती.\nया कोरोना संशयितामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे. संबंधित रुण्य तरुणावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरु असून त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील 'एनआयव्ही' प्रयोगशाळेत पाठवले आहेत. हा तरुण इंग्लंडमधून आल्यानंतर नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आला होता. या तरुणाच्या संपर्कात आलले कुटुंबातील काही सदस्य व अन्य काही जण कोरोना बाधित झाल्याचे सांगण्यात येत आहे.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने अनेक देशांत हाहाकार झाला होता. अनेक जणांनी प्राण गमावले होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरात सगळ्याच देशांनी पूर्ण लॉकडाऊन केले होते. जनजागृतीतून जग सावरत असतानाच व कोरोनावरील लस आता अंतिम टप्प्यात असताना इंग्लंड मधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे.\nVIDEO | आता प्रत्येक आठवड्याला गॅस सिलिंडरचे दर बदलणार\nब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आता २२ डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ती लागू राहील.\nत्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1533330", "date_download": "2021-07-30T11:47:32Z", "digest": "sha1:CALNR7UP2OVFLIGIHIUJ3LCGKZS4BT4L", "length": 2697, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराष्ट्रीय महामार्ग ४५ बी (संपादन)\n१३:१९, ७ डिसेंबर २०१७ ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nफिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB)\n१४:००, १८ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n(या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही व Wikipedia:WikiProject Indian roads वर पण नाही)\n१३:१९, ७ डिसेंबर २०१७ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\nछो (फिक्स reflist -> संदर्भयादी (via JWB))\n#[[भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)]]\n# [http://www.nhai.org/ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/6047", "date_download": "2021-07-30T09:49:49Z", "digest": "sha1:LQCHHQLEHBCZGLWULBIJ7QTAMZ7LTVNN", "length": 19630, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआव��रातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome विदर्भ इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती\nइंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती\nयवतमाळ , दि. २४ :- इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\n19 फेब्रुवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात या संघटनेचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब सनस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, याप्रसंगी शमशुद्दिन लालानी यांना इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याची घोषणा करण्यात आली व राज्याध्यक्ष सनस यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी नगरसेवक जावेद अंसारी,शमशुद्दीन लालानी, वसीम खान,ईस्माइल जिन्दानी.मकसूद अली,सृष्टि द���वटे,राहिल शेख,आदिनी राज्यअध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.नवनियुक्त जिल्हाध्यक् शमशुद्दीन लालानी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. उपस्थितांना यावेळी सनस यांनी मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे भारत सरकारच्या सहयोगाने व संविधानिक पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष डेविड राज व विधिक समिति यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारसाठी ही असोसिएशन कार्यरत आहे.देशात 25 पेक्षा जास्त राज्यात याचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.यवतमाळ जिल्ह्यातही मानवाधिकार असोसिएशन चे कार्यविस्तार करून शासकीय, प्रशासकीय व सामाजिक स्तरावर होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघन,अन्याय,अत्याचार सारख्या प्रकाराविरूध्द संविधानिक पद्धतीने पीडितांना न्याय देण्याचे काम सुलभ होईल.असे मनोगत जिल्हाध्यक्ष शमशुद्दीन लालानी यांनी व्यक्त केले.\nPrevious articleग्रामीण डाक सेवकांनी एकाच दिवशी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे २५५ खाते उघडून केला महाराष्ट्रात विक्रम.\nNext articleपत्रकार समाजाला आणि देशाला दिशा देतो – अंबादास मोहीते\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज प��र्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/ncp-leader-jitendra-awhad-slams-bjp-over-ram-mandir-land-scam-78049", "date_download": "2021-07-30T11:36:28Z", "digest": "sha1:2LBTF7OYWA5N2DFNG5XKPMVTLGIUKL5D", "length": 18037, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे! - ncp leader jitendra awhad slams bjp over ram mandir land scam | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nराम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे\nबुधवार, 16 जून 2021\nराम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून राजकारण तापलं आहे. या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केले आहे.\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) केला आहे. या वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.\nराम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आपचे खासदार संजयसिंह यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले होते. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झआले आहे. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.\nतिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन भक्तांना लढावं लागत आहे.\nमंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अन्सारी आणि तिवारी यांच्याकडून ही जमीन जादा किमतीला विकत घेतल्याचा आरोप होत आहे. मंदिर ट्रस्ट आणि भाजपचे नेते यात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा करीत आहेत. यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. तिवारीसाठी अन्सारीचीही बाजू घेऊन भक्तांना लढावं लागत आहे, दुर्दैवी बिचारे, असा चिमटा आव्हाड यांनी काढला आहे.\nहेही वाचा : राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला\nराम जन्मभूमीच्या जमिनीलगत असलेली एक जमीन पुजारी हरीश पाठक आणि त्यांच्या पत्नीने 18 मार्च रोजी सुलतान अन्सारी आणि रविमोहन तिवारी यांना दोन कोटी रुपयांना विकली होती. त्यानंतर काही मिनिटांतच चंपत राय यांनी ट्रस्ट मार्फत हीच जमीन 18.5 कोटी रुपयांना खरेदी केली. या जमिनीत असे काय होते की, दहा मिनिटांतच त्याला सोन्याचा भाव आला, असा आरोप पवन पांडे यांनी केला आहे.\nमंदिर ट्रस्टने आरोप फेटाळले\nट्रस्टने खरेदी केलेली जमीन मोक्याच्या ठिकाणी असल्याने या जमिनीची किंमत अधिक आहे. या जमिनीच्या खरेदीबाबत दहा वर्षांपासून चर्चा सुरू होती. या व्यवहारामध्ये नऊ जण होते. इतर भागातील जमिनीपेक्षा ही जमीन तुलनेनं स्वस्त आहे. व्यवहार झाल्यानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n‘युवा वॉरिय��्स’द्वारे भाजपची तरुणांना साद, उत्तर महाराष्ट्रात दोनशेहून अधिक शाखा\nशिर्डी : जनसंघ, आणीबाणी व श्रीराम मंदिर हे भाजपच्या (BJP) वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे व त्याचे महत्त्व सध्याच्या तरुणाईला फारसे ठाऊक नाही. अशा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nचंपत राय यांच्यावर संघ नेतृत्व नाराज पण मिळालं तात्पुरतं अभय\nनवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) राम जन्मभूमी ट्रस्टमधील कथित जमीन गैरव्यवहाराचा मुद्द्यावर चित्रकूट येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS...\nसोमवार, 12 जुलै 2021\nप्रसाद लाड यांनी परबांना ठणकावले..पोलिसांच्या आड लपून हल्ला करु नका..\nमुंबई : \" भाजपच्या कार्यकर्त्यांना चिथावणी देणारे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पोलिसांच्या पदराआड लपून भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला...\nशनिवार, 19 जून 2021\nसंजय राऊत म्हणाले, आम्ही सर्टिफाईड गुंड अन् अजित पवार म्हणतात...\nजालना : शिवसेना भवनासमोर बुधवारी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत राडा झाला. यावरून भाजपने (BJP) शिवसेनेवर गुंडगिरी व सत्तेचा माज असल्याचा आरोप केला...\nशुक्रवार, 18 जून 2021\n..तर भविष्यात काँग्रेसला वगळून महाविकास आघाडी : बड्या नेत्याचे संकेत\nमुंबई : \"महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर...\nशुक्रवार, 18 जून 2021\nतो दिवस लांब नाही, ज्या दिवशी सेनाभवनच्या काचा फुटलेल्या दिसतील..\nमुंबई : श्रीराम मंदिरासाठी (Ram Mandir) विकत घेण्यात आलेल्या जमिनीतील कथित घोटाळ्यावर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये Saamna भाष्य करण्यात...\nशुक्रवार, 18 जून 2021\nसंजय राऊत म्हणतात, आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत\nमुंबई : राम मंदिर (Ram Temple) जमिनीसाठी झालेल्या कथित गैरव्यवहरावरून `सामना`ने टीका केल्याने बुधवारी भाजप कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन...\nगुरुवार, 17 जून 2021\nतुमच्या नेत्यांवर भरोसा नाय काय मायावतींचा अखिलेश यादवांना सवाल..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उत्तरप्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. बहुजन...\nगुरुवार, 17 जून 2021\nआदित्य ठाकरेंची शिफारस,अदानींचा पुढाकार; फ्रान्सच्या कंपनीचा औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प..\nऔरंगाबाद ः जगातील सर्वात मोठी समजली जाणारी फ्र���न्सची तेल कंपनी औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. १६)...\nबुधवार, 16 जून 2021\nभाजपच्या फटकार मोर्चाचे फटकेबाजीत रुपांतर\nमुंबई : मुंबईत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. शिवसेना (ShivSena) भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार...\nबुधवार, 16 जून 2021\nवादाच्या भोवऱ्यात सापडलेले राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय नेमके आहेत तरी कोण\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही...\nबुधवार, 16 जून 2021\nराम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही...\nबुधवार, 16 जून 2021\nराम मंदिर गैरव्यवहार राजकारण politics जितेंद्र जितेंद्र आव्हाड jitendra awhad scam jitendra awhad bjp अयोध्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:54:46Z", "digest": "sha1:RJ5225G5EBJRY2ZJT42625ZBPGVSR57A", "length": 4055, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेल हॅडली - विकिपीडिया", "raw_content": "\nडेल रॉबर्ट हॅडली (६ जानेवारी, १९४८:क्राइस्टचर्च, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६९ ते १९७८ दरम्यान २६ कसोटी आणि ११ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nयाचे वडील वॉल्टर हॅडली तसेच भाऊ रिचर्ड आणि बॅरी हॅडली सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९४८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०२१ रोजी ०३:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/phani-cyclone-now-moves-towards-west-bengal/", "date_download": "2021-07-30T10:31:44Z", "digest": "sha1:3QNOBXBEWHMXLKR74SAH2OAC6RNIEJJZ", "length": 8693, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘फणी’ चक्रिवादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरले – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘फणी’ चक्रिवादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरले\nTop Newsठळक बातमीमुख्य बातम्या\nनवी दिल्ली – ‘फणी’ हे चक्रिवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले आहे. हे वादळ आता पश्चिम बंगालच्या दिशेने पुढे सरकले आहे. फणी चक्रीवादळाचा ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.\nया चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. ओडिशाच्या गोपालपूर, पुरी, चांदबाली, बालासोर आणि अन्य भागांमध्ये सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत १० लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.\nया भागात ताशी १७५-१८५ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. तसेच वाऱ्याचा वेग वाढत जाऊन ताशी २०५ किलोमीटर होण्याचा संभव असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हंटले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज\nपुणे – आंदोलनाचा रुग्णसेवेवर कोणताही परिणाम नाही\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nशिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना दिलासा\nपेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड नाहीच; राहुल गांधींचा इशारा\nआसाम-मिझोराममधील संघर्ष: दोन शतकांचा वाद आणि वांशिक किनार\n एका दिवसात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ; ‘या’…\nबसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; बनले २३ वे मुख्यमंत्री\nममता बॅनर्जी-सोनिया गांधी भेट संजय राऊत म्हणाले, “भेटीगाठी…”\nजम्मू-काश्मीर; किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे ४ ठार तर ४० जण बेपत्ता; बचावकार्य सुरू\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वय���त त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-malegaon-duty-absence-two-polise-suspended-289941", "date_download": "2021-07-30T11:55:23Z", "digest": "sha1:3TLGL6VYG23RJGN2JY3FHIZ2OF6Y4B2Z", "length": 8885, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मालेगावात बंदोबस्ताला गैरहजर; आणखी दोघे पोलिस निलंबित", "raw_content": "\n\"कोरोना' साथरोग नियंत्रणात कार्यरत पोलिसांवर आणि खास करून मालेगावात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची आता गय नाहीच, असा संदेश पोलिस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे.\nमालेगावात बंदोबस्ताला गैरहजर; आणखी दोघे पोलिस निलंबित\nजळगाव : बंदोबस्तावर नियुक्त केले असताना मालेगावात हजर न होता, परस्पर दांडी मारणाऱ्या पोलिस मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. यापूर्वीच मालेगावात नियुक्तीच्या जागी गैरहजर असल्याने तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असताना आजअखेर मालेगावात नियुक्त पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे.\nआर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19\"कोरोना' बाधित\nजळगाव जिल्ह्यातून मालेगाव येथे 110 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघे नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर आढळून आले. संबंधित कर्मचाऱ्यांचा अहवाल मालेगाव विभागाकडून पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सूचना केल्याने चौकशीअंती त्यांनी सोनजी कोळी व महेंद्र शिंपी या दोघांचा चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश आज पारित केले. कोव्हिड-19 अर्थात \"कोरोना' साथरोग नियंत्रणात कार्यरत पोलिसांवर आणि खास करून मालेगावात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची आता गय नाहीच, असा संदेश पोलिस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे.\nनक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला\nमालेगाव बंदोबस्तावर सुरेश रूपा पवार (मुक्ताईनगर), प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख (तिघे मुख्यालय, जळगाव) नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर आढळून आले. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेताच जळगावात प्रवेश केला होता. अपर पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी 25 एप्रिलला सुरेश पवार, प्रसाद जोशी व परवेझ रईस शेख यांना निलंबित केले होते. त्यानंतर आज सोनजी सुभाष कोळी व महेंद्र शिंपी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून, मालेगाव बंदोबस्तात एकूण पाच कर्मचारी आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे.\nक्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे कोरोनामुक्त महिलेच्या भावना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_643.html", "date_download": "2021-07-30T09:34:00Z", "digest": "sha1:BKI6S7GSFI5TSXAKPPBX4WXHUNAUWZCO", "length": 8025, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अन्य राज्यात वाहनविक्रीसाठी एनओसीची गरज नाही. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar अन्य राज्यात वाहनविक्रीसाठी एनओसीची गरज नाही.\nअन्य राज्यात वाहनविक्रीसाठी एनओसीची गरज नाही.\nअन्य राज्यात वाहनविक्रीसाठी एनओसीची गरज नाही.\nपरीवहन आयुक्तांनी जारी केलं परीपत्रक...\nअहमदनगर ः राज्यात इतर इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहनाची विक्री केल्यास ना हरकत प्रमाणपत्राची (एनओसी) आवश्यकता नसल्याचे परिपत्रक यापुर्वीच राज्याच्या परिवहन आयुक्तांनी जारी केले आहे.\nसोशल मीडिया तसेच काही वर्तमानपत्रात इतर कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वाहन विक्री केल्यास एनओसी पुन्हा लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांच्या नावाचा संदर्भ देऊन प्रसारित करण्यात आले होते. मात्र, असा कोणताही निर्णय झालेला नाही. सोशल मीडियावरील वृत्त निराधार आणि चुकीचे असून आता अशा प्रकारे वाहन विक्री केल्यास एनओसीची आवश्यकता नसल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्तांनी यापूर्वीच जारी केले आहे. त्याप्रमाणेच काम सुरु असल्याचे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या कार्यपध्दती द्वारेच संपुर्ण महाराष्ट्रभर कामकाज चालू आहे. त्यामुळे एनओसी पूर्ववत करण्यात आल्यासंदर्भात सोशल मीडिया आणि काही वर्तमानपत्रात आलेले वृत्त निराधार आणि चुकीचे आहे, असा खुलासा अहमदनगर उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केला आहे. याप्रकारे चुकीचे संदेश प्रसारित करुन जनमानसांत चुकीची माहिती प्रसारित करणार्‍यांविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/100-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80/606e62e9db1fb5f982652424?language=mr", "date_download": "2021-07-30T11:33:49Z", "digest": "sha1:PXJU2AFBDIX3UBUQ7TSZJ3O2VA4ATI54", "length": 6235, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - 100 रूपयात शेत जमीनीची वाटणी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nसल्लागार लेखTech With Rahul\n100 रूपयात शेत जमीनीची वाटणी\n➡️ महाराष्ट्रात \"महाराष्ट्र महसुल अधिनियम 85'' नुसार जमीन हस्तांतरणाची प्रक्रीया चालते, एका कुटुंबातील रक्ताच्या नात्यामंध्ये म्हणजेच वडीलांकडुन मुलाकडे अथवा वडीलांकडुन मुलीकडे जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क हा भरावा लागत होता, मात्र आता या रक्ताच्या नात्यात जमीन हस्तांतरण करत असतांनी आता मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता राहणार नाही, आता फक्त 100 रूपयाच्या स्टॅम्प पेपरवरती जमीन हस्तांतरणाचे वाटणीपत्र आता करता येणार आहे, त्यासाठी शासनाकडुन याआधी एक GR सुध्दा काढण्यात आलेला आहे, त्या GR नुसार तहसीलदारांना महाराष्ट्र महसुल अधिनियम 85 नुसार वाटणीपत्र करण्याचे निर्देश दिलेले आहे, त्यामुळे हिंदु कुटुंब पध्दतीनुसार एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्यामंध्ये जमीन हस्तांतरण करण्यासाठी याचा लाभ निश्चितच होणार आहे. याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nमहसूल विभागकागदपत्रे/दस्तऐवजव्हिडिओसल्लागार लेखकृषी ज्ञान\nकृषी वार्तामहसूल विभागव्हिडिओकृषी ज्ञान\nतुकडेबंदी कायद्यातील महत्वाच्या तरतुदी\nशेतकरी बंधूंनो, तुकडेबंदी कायद्यातील महत्वाच्या तरतुदी काय आहेत.तुकडेबंदी व जमिन एकत्रीकरण कायद्याचे दोन भाग पडतात. या दोन्ही कायद्याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ...\nकृषी वार्ताखरीप पिकव्हिडिओमहाराष्ट्रमहसूल विभागकृषी ज्ञान\nपोटहिस्सा स्वतंत्र सातबारा होणार\nशेतकरी बंधूंनो, ग्रामिण भागातील वाद हे शेतजमीन पोट-हिश्याशी संबंधित असतात, भूमि अभिलेख विभागातने विशेष मोहिमे अंतर्गत महाराष्ट्रातील गावामंध्ये शेतकऱ्यांचे ७/१२ उतारे...\nजमीनीची वाटणी करा आता फक्त 100 रूपयात\nशेतकरी बंधुनो, आता जमीनीची वाटणी फक्त 100 रूपयात करू शकता. ते कसे या विषयी माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/coronavirus-aiims-director-randeep-guleria-says-cases-likely-to-hit-peak-in-june-july", "date_download": "2021-07-30T11:28:01Z", "digest": "sha1:7TSXAB4LSEZJ2QLOZPAIPRMKGYPQ7KB3", "length": 7801, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘जून-जुलैत कोरोना साथीचा उच्चांक’\nनवी दिल्ली : देशात येत्या जून व जुलै महिन्यात कोरोना साथीने उच्चांक गाठला असेल त्यानंतर ही साथ कमी होत जाईल, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार सध्या जी दिवसांगणिक आकडेवारी हाती मिळत आहे, त्यानुसार कोरोना विषाणू संक्रमण जून व जुलैमध्ये सर्वोच्च असेल आणि लॉकडाऊनमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, असे डॉ. गुलरिया यांनी सांगितले.\nलॉकडाऊनचा परिणाम सर्वत्र दिसत असल्याने त्याचे परिणाम जून-जुलैनंतर दिसू लागतील व या साथीचा प्रसार कमी होत जाईल, पण ही जागतिक महासाथ किती काळ राहील याविषयी कोणतेही भाकीत करणे या घडीला अशक्य आहे, असेही डॉ. गुलेरिया यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या चाचण्या वाढवल्याने कोरोनाचे रुग्ण अधिक दिसत आहेत पण काही ठिकाणी रुग्णांची संख्या वाढल्याची दिसत आहे. पण कोरोना हॉटस्पॉटवर नजर ठेवल्यास कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होत जाईल, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.\nडॉ. गुलेरिया यांनी असेही सांगितले की, भारतातील कोरोना संक्रमणाचा अंदाज हा मॉडलिंग डेटावर आधारित आहे, त्यामध्ये गणितीय वाढ पाहिली जाते व त्यानुसार अंदाज वर्तवला जातो. पूर्वी मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण प्रत्यक्षात देशातील कोरोना संक्रमणाचा वृद्धी दर ४.५ टक्के इतका असून आकड्यांकडे पाहिल्यास कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि ही संख्या वाढत जाईल. या विषाणूचे संक्रमण कमी दिसत असले तरी रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा काळात लॉकडाऊनचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. जर लोकांनी एकत्र जमण्यास सुरूवात केली, शारीरिक अंतर ठेवले नाही तर त्याचे गंभीर परिणाम दिसू लागतील. कोरोनाचा आलेख हा अपेक्षेनुसार समतल दिसू लागला आहे पण समतल असूनही रुग्णांची संख्या वाढणे हा चिंतेचा विषय आहे, असे डॉ. गुलेरिया म्हणाले.\n‘सरकारच्या विनंती’वरून तेजस्वी सूर्यांचे ट्विट काढले\nकोरोनावर गंगाजलाचा औषधी उपचार; प्रस्ताव फेटाळला\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशा��ी…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-asons%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2021-07-30T09:42:11Z", "digest": "sha1:UKXCFVQKXXCG3DMC77OW6ZV2LJTSU2UM", "length": 77227, "nlines": 607, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जपानचे हंगाम! चार asonsतूंच्या बदलांमध्ये सांस्कृतिक संस्कृती - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या >\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन >\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवरची पाने लाल आणि पिवळी होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची वाट पाहतात. या हंगामी बदलाचा जपानी लोकांच्या जीवनावर आणि संस्कृतीत मोठा परिणाम झाला आहे. प्रत्येक परिस्थिती क्षेत्रावर अवलंबून बदलते. या पृष्ठावर, मी जपानमध्ये चार asonsतू आणि राहणा विषयी चर्चा करेन.\nफोटोः जपानमधील पावसाळ्याचे दिवस - रेन हंगाम म्हणजे जून, सप्टेंबर आणि मार्च\nजपानमध्ये जून, सप्टेंबर आणि मार्चमध्ये पावसाळा असतो. विशेषतः जूनमध्ये पावसाळ्याचे दिवस सुरू असतात. आपण जपानमध्ये असल्यास आणि हवामान चांगले नसल्यास निराश होऊ नका. बर्‍यापैकी पावसाचे वातावरण उकिओ-ई सारख्या जपानी कलेकडे आकर्षित केले आहे. तेथे अनेक सुंदर देखावे आहेत ...\nनिसर्ग आम्हाला \"म���जो\" शिकवते\nजपानी द्वीपसमूहातील निसर्ग वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील आणि हिवाळ्यामध्ये बदलतो. या चार asonsतूंमध्ये मनुष्य, प्राणी आणि वनस्पती वाढतात आणि क्षय होतात आणि पृथ्वीवर परत जातात. जपानला हे समजले आहे की मनुष्य हा अल्पकालीन जीव आहे. आम्ही धार्मिक आणि साहित्यिक कामांमध्ये प्रतिबिंबित केले आहे. ...\nवसंत Hanतू मध्ये हनामी\nकावागुचिको जपान - शटरस्टॉक येथे तलावावर हिवाळ्यामध्ये बर्फवृष्टीसह माउंट फुजी\nहिवाळ्यात, पर्यटकांच्या ठिकाणी कमी रहदारी असते, ज्यामुळे थंडीचा धाक दाखविणा individuals्या व्यक्तींना जपानमधील प्रसिद्ध भागातील वैयक्तिक चकमकी मिळतात. जपानमध्ये, जानेवारीला (नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर) स्कीच्या उतारावर आदळण्याचा एक वेळ आहे. फेब्रुवारी महिन्यात जपानमध्ये हंगामाची सुरूवात होते. जपानच्या उत्तरेकडील आणि मध्य बेटांवर भूमीच्या वर फेब्रुवारी हा जपानचा सर्वात थंड महिना आहे. तपमान आणि अपेक्षित चेरी ब्लॉसम हंगामाच्या सुरूवातीस मार्चला जपानला भेट देण्याचा एक चांगला काळ आहे. मार्चपर्यंत, जपानच्या भागात हॅनामीचे उत्सव आणणार्‍या चेरीच्या फुलांचे बहर पहायला सुरुवात होईल. जपानमध्ये राहण्यासाठी हा खूप उत्सव आणि आनंदी वेळ आहे आणि त्या देशातील सर्वात सामाजिक परंपरा अनुभवण्याचा एक भयानक मार्ग आहे.\nएप्रिलचे वाढते तापमान जपानच्या स्कीइंग हंगामाचा शेवट आणेल. आपण सुंदर फुलांचा आनंद घेण्याचा विचार करीत असाल परंतु चेरी ब्लॉसमच्या हंगामात ते जपानमध्ये येऊ शकत नाही तर मी शिफारस करतो की आपण मेमध्ये यावे. आपल्याला जपानच्या इतर फुलांनी पांढर्‍या, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची भेट मिळेल जसे अझेलिया, विस्टरिया आणि आयरीस. मे मध्ये, भरपाईची सुट्टी देण्याचा एक आठवडा असतो जेव्हा बहुतेक जपान काम बंद करते आणि बर्‍याच कंपन्या बंद असतात. तुफान हंगामाच्या सुरुवातीस जपानच्या काही पावसाळ्यापासून काही आठवड्यांचा प्रारंभ होतो. जपानमधील सर्वात मोठा संगीत महोत्सव, फुजी रॉक फेस्टिव्हल, जुलैच्या शेवटच्या शनिवार व रविवारच्या युजावा, नाइगाटा येथील नायबा स्की रिसॉर्टमध्ये सुरू होतो, हे संगीत चाहत्यांनी लक्षात घ्यावे. यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही कलाकार आहेत.\nओबॉनची जपानी सुट्टी ऑगस्टच्या मध्यभागी येते आणि जपानला जाण्यासाठी ���क मजा आणि उत्साही वेळ आहे. ऑगस्ट हा जपानचा सर्वात लोकप्रिय महिना आहे परंतु आपण कोणत्या बेटावर आहात हे महत्त्वाचे नाही. उंची मोठ्या प्रमाणात भिन्न असू शकते, ओकिनावामधील 90 च्या दशकात आणि होक्काइडोमध्ये 70 च्या दशकात कमी पोहोचते.\nऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा जपानला भेट देण्याचा भव्य काळ आहे. ऑक्टोबर दरम्यान होक्काइडोमध्ये पडणारे तापमान कमी होते आणि शरद ofतूतील उबदार रंग मध्य जपानच्या बेटांवर हळूहळू खाली येऊ लागतात. गडी बाद होण्याचा क्रम आणि तापमान हिरणांद्वारे थांबण्यासाठी एक छान वेळ बनवते\nजपानी पारंपारिक नवीन वर्षाची डिश = शटरस्टॉक\nयुनिशिगावा कामकुरा महोत्सव जानेवारीच्या उत्तरार्धात ते मार्चच्या शेवटी ते = शटरस्टॉक येथे आयोजित केला जातो\nजपानमधील सर्वात महत्वाचा सुट्टीचा उत्सव म्हणजे नवीन वर्षाचा किंवा “शोगात्सु”. हा वर्षाचा एक काळ असतो जेव्हा बर्‍याच संस्था बंद असतात आणि बहुतेक लोकांना सुट्टी असते. यामागचे कारण असे की शोगात्सु कुटुंबांची एकत्र येण्याची वेळ आहे. सुरुवातीला, चोगा कॅलेंडरच्या आधारे जोगी लोकांनी शोगात्सु साजरा केला. जेव्हा जपानने ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारला आणि त्यांनी प्रथम जानेवारीला नवीन वर्ष साजरा करण्यास सुरवात केली, तेव्हा 1873 मध्ये मेजी कालावधीत हे बदलले. आजही अशा रीतिरिवाज विशिष्ट आहेत. नवीन वर्षाची पहिली तीर्थक्षेत्र इतकी महत्वाची आहे की जपानी भाषेत त्याचा शब्द आहेः हॅटसमोडे.\nयेत्या वर्षात ते प्राप्तकर्त्याच्या नशिबी वर्णन करतात तेव्हा तीर्थक्षेत्रे दिली जातात. कदाचित शोगात्सुची सर्वात प्रतिकात्मक सजावट म्हणजे कडोमात्सु. नवीन वर्षाची सजावट शिंतो देवतांच्या स्वागतासाठी ठेवली जाते. कडोमात्सू बांबू, पाइन आणि ओमच्या कोंबांनी बनविला जातो. इतर अनेक उत्सवांप्रमाणेच, अन्न देखील महत्वाची भूमिका बजावते. तयार केलेले खाद्य केवळ चवदार नसते परंतु प्रत्येकाला खाण्यामागे एक विशिष्ट कारण असते. ओसेची रायोरी तयार केलेल्या जपानी पदार्थांची श्रेणी ओळखतात जी कुटुंबातील सदस्यांमध्ये सामायिक केली जातात आणि बॉक्समध्ये दिली जातात. ओसेची प्रत्येक जेवणात दीर्घायुष्य, संपत्ती, आनंद आणि इतरांसारखे शुभ प्रतीक असते.\nमोची म्हणून ओळखले जाणारे पौंडिक, चिकट तांदूळ केक हे जपानी नवीन वर्षाच्या मुख्य पदार्���ांपैकी एक आहे. नवीन वर्षाचे आणखी एक मानक जेवण म्हणजे झोनी, जो मोचीने तयार केलेला सूप आणि विशिष्ट प्रदेशानुसार दाशी किंवा मिसो एकतर साठा आहे. अगदी थंडीमध्येही, मुलांना बाहेर काढणे आणि जवळपास नवीन वर्षाचे पतंग उडविणे हे काही सामान्य नाही. ख्रिसमस कार्ड पाठविण्याच्या पाश्चिमात्य परंपरेप्रमाणेच जपानी नवीन वर्षासाठी हंगामी ग्रीटिंग कार्ड पाठवतात. डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान हे जपानमधील पोस्ट ऑफिससाठी सर्वात व्यस्त हंगाम आहे.\nकार्ड्समध्ये वारंवार वर्षाचे चीनी राशिचे प्राणी, इतर नवीन वर्षाचे स्वरुप किंवा लोकप्रिय असतात\nवर्ण जपानमधील मुलांना नवीन वर्षाच्या उत्सवांचा आनंद घेण्याचे आणखी एक कारण आहे: सध्याचे ओटोशिदामा म्हणून ओळखले जाते. या विशिष्ट प्रथेमध्ये मुलांना त्यांच्या प्रौढ नातेवाईकांकडून पोची बुकुरो नावाच्या एका विशेष लिफाफ्यात पैसे प्राप्त करणे समाविष्ट आहे. वर्षाच्या राशिचक्र प्राण्यांच्या बाहेर वारंवार सुशोभित केलेले, हे लिफाफे सोपे आणि मोहक किंवा गोंडस आणि लहरी असू शकतात.\nवसंत Hanतू मध्ये हनामी\nजपानच्या क्योटोमधील मारुयमा पार्कमध्ये हंगामी रात्री हनामी उत्सवात भाग घेत जपानच्या जमावांनी क्योटोमध्ये वसंत herतु चेरीचा आनंद घेतला. = शटरस्टॉक\nमार्च आणि एप्रिलमधील हनामीचा हंगाम बर्‍याच जपानी लोकांसाठी वर्षाचा सर्वोत्तम काळ आहे. तेव्हा जेव्हा चेरी मोहोर झाडे 7 ते 10 दिवसांच्या दरम्यान उमलतात आणि लोक त्या पाहण्यासाठी पक्ष घेतात. चेरीच्या बहरांचा मोहोर हिवाळ्याच्या शेवटी आणि अगदी नवीन वित्तीय आणि शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला घोषित करतो, म्हणून हनामी ही पार्टीसारखी असते. येथे शालेय पदवीदान समारंभ, अंतिम मुदती, शासकीय शिबिरे आणि एप्रिलमध्ये फुले ताजी हवेच्या श्वासासारखे येतात. मोहोरांचे सौंदर्य जपानी लोकांसाठी प्रतीकात्मक आहे. चेरीचा मोहोर उमलणे हा सुरुवातीला धार्मिक संस्कार होता आणि येणा the्या पिकाचा अंदाज वर्तविला जात होता.\nदुसरे अन्न, सकुरा मोची, तांदळाचा केक लाल बीन पेस्टने भरलेला आणि मीठात लपेटला गेला. साकुरा किंवा चेरी फुलणा ,्यांनी जपानी लोकांची मने जिंकली आहेत आणि दररोजच्या जीवनात ते दिसून येते. साकुरा बँक नावाची एक बँक आहे आणि लोक फुलांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या मुलांची नावे ठेवून करतात. झाडाचा नमुना अगदी 100 येन नाण्यांवरही आढळू शकतो. चेरी मोहोर मिडियामध्ये लाखो लोकांना दर्शविली जाऊ शकते. टीव्हीवर आणि दररोजच्या वर्तमानपत्रांमध्ये जपानच्या नकाशेवर दर्शविलेले साकुराचे भविष्यवाणी किंवा गुलाबी ठिपके असलेले नकाशे आहेत.\nएक प्रकारचा “सकुरा ताप” नाजूक कळीच्या आयुष्यासाठी देशाला पकडतो. काही धर्मांध लोक फुलांचे परिपूर्ण प्रदर्शन आणि अंतिम हनामी शोधण्यासाठी देशाच्या एका टोकापासून दुस end्या टोकापर्यंत जातात. हे चेरी ब्लॉसम ग्रुप अंतिम पाकळ्या कोसळतात, वाळून गेलेले आणि अदृश्य होईपर्यंत उत्तरेस हंगामात येऊ शकतात. काही गट त्यांच्या उत्सवाच्या अगोदर पार्कमधील उत्कृष्ट ठिकाणे सुरक्षित करण्यासाठी स्काउट्स पाठवतात. हॉटेल पूलद्वारे लोक उत्कृष्ट सूर लाउंजर्स राखून ठेवण्याच्या मार्गासारखेच आहे. आपण मार्च ते एप्रिल दरम्यान जपानला भेट देत असल्यास, तिथे असतांना हनमीसाठी जाण्यासाठी सर्वात चांगली ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न करा.\nयेनो स्टेशनपासून काही पायर्‍यावर उनो पार्कमध्ये एक हजाराहून अधिक चेरीची झाडे आहेत. ते सायगो पुतळ्यापासून ते राष्ट्रीय संग्रहालय आणि शिनोबाझू तलावापर्यंत रस्त्यावर उभे आहेत. असकुसाच्या पूर्वेस, सुमिदा नदी ओलांडून सुमिदा पार्क नदीच्या दोन्ही बाजूंनी सुमारे एक किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. या उद्यानात शेकडो चेरी वृक्ष देखील आहेत. टोकियो मधील चेरी ब्लॉसम पाहण्याच्या सर्वोत्कृष्ट स्थानांची यादी पहा. डाउनटाउन मारुयमा पार्क आणि जवळपासच्या यसाका तीर्थ ही वायव्य क्योटोच्या हिरानो जिंजासह क्योटोची सर्वात प्रसिद्ध हनामीची ठिकाणे आहेत. क्योटोमध्ये चेरी ब्लॉसम पाहण्याच्या सर्वोत्कृष्ट स्थानांची यादी पहा.\nरात्री शिमोकीताझा शेजारच्या बॉन ओडोरी उत्सवात गर्दी करणारी लोकं. = शटरस्टॉक\nओबॉन ही बौद्ध सुट्टी आहे जी परतणार्‍या पूर्वजांच्या आत्म्यास सन्मान देते. उन्हाळ्याची सुट्टी आहे आणि लोक त्यांच्या नातेवाईकांच्या कबरांना भेट देण्यासाठी आपल्या गावी परततात. थडगे साफ केली जातात आणि व्यक्ती त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात. निघून गेलेल्या नातलगांची आठवण करण्याची वेळ आली आहे. असा विश्वास आहे की आपल्या पूर्वजांचे आत्मे दरवर्षी परत येतात. जपान बाहेर, ओबॉन सर्वात महत्वाची जपानी सु��्टी आहे. हे जपानी स्थलांतरितांनी जगभर पसरलेले आहे. आपल्याला आशिया, कॅनडा, दक्षिण अमेरिका आणि अमेरिकेत बर्‍याच ठिकाणी मोठे सण दिसतील\nपूर्वज विचारांना रात्रीच्या वेळी चिन्हांकित केलेल्या रात्री निघून जातात. जपानच्या क्षेत्राच्या आधारे ओबॉन एकतर 13 ते 15 जुलै किंवा 13 ते 15 ऑगस्ट असा आहे. हे चंद्र कॅलेंडर आणि नवीन कॅलेंडरमधील भिन्नतेपर्यंत खाली उकळते. बर्‍याच बाबतीत, देशातील वेगवेगळ्या भागात त्यांचे कुटुंब असल्याने लोक दोघांचे निरीक्षण करतात. दोन ओबॉन कालावधी सर्वात व्यस्त आणि सर्वात महाग वेळा आहेत. संपूर्ण जपानमध्ये ट्रॅफिक जाम हा अपवाद नसावा असा नियम असेल.\nशरद inतूतील रंगीबेरंगी मॅपल झाडे, शरद .तूतील रंगांचे प्रसिद्ध मंदिर आणि वसंत Kyतू मध्ये चेरी बहर, क्योटो, जपानमधील पारंपारिक जपानी किमोनो परिधान केलेल्या तरुण स्त्रिया. = शटरस्टॉक\nहंगामी थीम असलेली जपानी उत्सव जाताना चेरी ब्लॉसम पाहणा festiv्या उत्सवांकडे सर्वांचे लक्ष वेधून घेते, परंतु शतकानुशतके मोमीजी गारीची शरद traditionतूतील परंपरा म्हणजे अक्षरशः “लाल पानांची शिकार” ही जपानमधील सर्वात चांगली ठेवलेली रहस्ये आहे. जा, बहुतेक जपानी लोकांकरिता, हा वार्षिक मनोरंजन स्थानिक छायाचित्रांद्वारे शोधण्यासाठी उपयुक्त छायाचित्र किंवा बसण्यासाठी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. गिंगको, मॅपल आणि चेरीच्या झाडाची लाज, जुन्या शहरात ओलांडली गेली मंदिरे आणि क्योटोचे वाड्यांचे वैभव, गिरीसाठी वचनबद्ध लोकांसाठी, ही क्रियाकलाप क्योटो आणि त्याच्या आसपासच्या भागात सर्वात उत्तम लँडस्केप शोधणे आहे.\nमंदिराची प्रसन्नता त्याच्या लांब दगडांच्या बागांमध्ये दिसून येते, भिक्खूंनी गोठलेल्या लाटांसारखे दिसू शकले आणि डोंगराच्या कडेलाची उंच शिखरेही पाहिली, जी त्याच्या शांत झाडे व विलक्षण तलावासाठी वारा फोडण्याचे काम करते. शांत असलेले लोक हळू हळू दगडांच्या बागेत कोवळी लाल कुरकुर करणारा लाल पाने पाहण्याच्या सौंदर्याचे कौतुक करतील. काहीतरी शोधणार्‍या पानांच्या शिकारीने नदी ओलांडली पाहिजे. जरी ते जगभरात वाढतात, तरीही येथे आपल्याला झोपायच्या मावळ्यांसह झाडे सापडतील. मंदिराची मैदाने पैशाची, किथची किंवा नातेवाईकांशिवाय त्या आत्म्यांसाठी शेवटचे विश्रांतीचे ठिकाण बनले.\nडायगो-जी कधीकधी क्योटोच्या सो��ा अन्य युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांद्वारे देखरेखीखाली पडतात परंतु मंदिराचे नाव, \"क्रेम दे ला क्रेम\" मध्ये अनुवादित असलेल्या लाल पानांच्या शिकारींना ते देऊ नये याची आठवण करून दिली पाहिजे. हे हजार वर्ष जुने मंदिर पाचसाठी प्रसिद्ध आहे कथा पॅगोडा, समृद्धीचे बाग आणि शांत तलाव .. नंतरचे नेहमीच शरद inतूतील मध्ये नयनरम्य बनते, जेव्हा मॅपलच्या फांद्या पाण्यावर सरकतात आणि पृष्ठभागावर स्वत: ला आरशित करतात. उद्यानाचे प्रवेशद्वार चांगले 90 मिनिटे किंवा क्योटोच्या बाहेर सार्वजनिकपणे आहे. पारगमन आणि उद्यानाच्या नेत्रदीपक धबधब्यावर पोहोचण्यासाठी आणखी एक तास आनंददायी दरवाढ आहे.\nहळूहळू चढाईचा मार्ग ब्यूकोलिक झुडुपेने ठिपकलेला आहे ज्यामध्ये लाल पानांचे शिकारी विश्रांती घेतात.\nजपानी पाककृती, आणि मुख्य म्हणजे मॅपल मिठाईची विस्तृत श्रेणी. मिनोह खोल तळलेल्या मेपलच्या पानांकरिता ओळखला जातो आणि फिरत असताना पिशवी टिकवून ठेवू नका. पायवाटांच्या शेवटी, धबधबा पर्णसंभावात झाकलेल्या उंचवटाच्या चेह of्यावरुन धबधबा फुटतो. उर्वरित हे उद्यान, त्याच्या विपुल मार्गांसह, वर्षभर हायकर्ससह विरळ राहते. क्योटोहून माउंटन हायकिंग ट्रेलकडे जाण्यासाठी 2 तासांचा चांगला भाग लागू शकेल. एकदा तिथे गेल्यावर हे उद्यान साधारणत: 3 तासांपर्यंत वाढविण्यात आले.\nओडिबा परिसरातील शिओडोम जिल्ह्यातील केरेटा शॉपिंग मॉलमध्ये प्रकाश पडतो. येत्या ख्रिसमस संध्याकाळसाठी तयार झालेले प्रकाश-शटरस्टॉक\nजपानमधील ख्रिसमस ख्रिश्चन लोकांची संख्या असलेल्या देशांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. बौद्ध धर्म, ख्रिश्चन, शिंटो इत्यादी बहुतेक जपानी लोक सर्व धर्मांबद्दल सहिष्णु आहेत अशा बहुतेक लोक ख्रिश्चन असल्याचा अंदाज आहे. जपानी पक्ष आणि सणांचे आश्चर्यकारक चाहते आहेत. सम्राटाचा वाढदिवस 23 डिसेंबर हा सुट्टीचा दिवस असला तरी 25 डिसेंबर हा जपानमध्ये नाही. जरी ती अधिकृत सुट्टी नसली तरीही ख्रिसमस साजरा करण्याची प्रवृत्ती जपानी लोकांमध्ये असते, विशेषत: व्यावसायिक मार्गाने. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ख्रिसमसच्या केक खाणे, वडिलांनी घरी जाण्यासाठी घरी खरेदी केले.\n26 तारखेपर्यंत विक्रीसाठी असलेल्या ख्रिसमसच्या केकवरील सर्व किंमतीची दुकाने त्यांच्या किंमती कमी करता���. विपणनाच्या सामर्थ्याच्या परिणामी, नुकतीच ख्रिसमस चिकन डिनर केंटकी फ्राइड चिकनमधून लोकप्रिय झाला. बर्‍याच जपानी लोक ख्रिसमस चिकनसाठी आगाऊ बुकिंग करतात. केएफसीच्या चमकदार विपणन मोहिमेमुळे बहुतेक जपानी लोक असा विचार करतात की पाश्चात्य लोक हॅम किंवा टर्कीऐवजी पोल्ट्री डिनरद्वारे ख्रिसमस साजरा करतात.\nख्रिसमसच्या पूर्वसंध्या हा माध्यमांद्वारे घनिष्ठ चमत्कार करण्याचा एक काळ होता. यामुळे, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला एखाद्या महिलेला एकत्र राहण्याचे आमंत्रण देणे आणि त्यांचे आमंत्रण देणे खूप खोल, जिव्हाळ्याचे परिणाम आहेत. जवळच्या मित्रांव्यतिरिक्त रोमँटिक प्रतिबद्धता असलेल्या व्यक्तींमध्ये ख्रिसमसच्या भेटवस्तूची देवाणघेवाण केली जाते. भेटवस्तूंमध्ये गोंडस भेटवस्तू असण्याची प्रवृत्ती असते आणि त्यात वारंवार टेडी बियर, फुले, स्कार्फ आणि इतर दागिन्यांसह अंगठ्या समाविष्ट केल्या जातात. ख्रिसमसच्या भेटवस्तूंमध्ये अशा गोष्टी असतात की ज्या त्या गोंडस असतात आणि त्या त्या व्यक्तीशी जोडल्या गेल्यामुळे कधी कधी किंचित खर्ची पडतात. हंगामात अधिक अनिवार्य वर्षाच्या भेटवस्तू तसेच त्या व्यक्तीस दिले जातात ज्यांनी वर्षभर आपल्यासाठी अनुकूलता दर्शविली आहे. ख्रिसमसच्या भेटवस्तूंच्या उलट, ती कंपन्या, मालकांना, शिक्षकांना आणि घरातील मित्रांमध्ये दिली जातात.\nया भेटवस्तूंचा उल्लेख ओसीइबो म्हणून केला जातो आणि सामान्यत: नाशवंत किंवा वेगाने वेढल्या गेलेल्या अशा वस्तू असतात. कारण “ऑन आणि गिरी” प्रणालीमुळे खर्च सहज तपासता येतो. ही भेटवस्तू सहसा डिपार्टमेंट शॉप्समध्ये विकत घेतली जातात जेणेकरून प्राप्तकर्ता खरेदी किंमत तपासू शकेल आणि तत्सम किंमतीचे काहीतरी परत देऊ शकेल. हिवाळ्यातील सुट्टीच्या हंगामात वर्षाच्या शेवटी होणा parties्या पार्ट्यांचा समावेश असतो.\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\nजपानचा हंगाम नेहमी बदलत असतो. या कारणास्तव, जपानी लोकांच्या हृदयात, सर्व गोष्टी बदलल्या आहेत आणि अल्पकाळातील कल्पना मूळ आहेत. तसेच जपानी संस्कृतीतल्या विचारसरणीत विचार करण्याचा एक मार्ग आहे की गोष्टी नेहमी बदलत असतात. जर आपल्याला यात रस असेल तर कृपया पुढील लेख देखील वाचा. कृपया खालील चित्रावर क्लिक करा.\nनिसर्ग आम्हाला \"म��जो\" शिकवते. गोष्टी नेहमी बदलत असतात\n\"निसर्गासह सुसंवाद\" वर परत\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\n हिमाच्छादित लँडस्केप, चेरी ब्लॉसम, निमोफिलिया ....\n2019 जपान चेरी ब्लॉसम अंदाज: थोडे पूर्वीचे किंवा नेहमीप्रमाणेच\n नवीन वर्ष, हनामी, ओबॉन, ख्रिसमस आणि बरेच काही\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफिला इ.\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nफोटोः क्योटोमध्ये चेरी बहरते\nजपानला जाण्यासाठी सर्वात योग्य वेळ कधी आहे\nफोटोः 11 जपानी चेरी ब्लॉसमचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी कीवर्ड\nतु दोन्हीचा आनंद घ्या\n हिवाळ्याच्या सुरुवातीचा आनंद कसा घ्यावा\nचमकणारा वसंत आणि दूरचा हिम देखावा: 10 सुंदर चित्रांमधून\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) ���ामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउ��ट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उ��ची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/proposal-municipal-commissioner-village-deity-shri-siddharameshwar", "date_download": "2021-07-30T09:45:06Z", "digest": "sha1:HNF3KNHUZHUYCCXIXWO3B7MYQDUWXGER", "length": 10357, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव ! ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचीही यात्रा नकोच", "raw_content": "\n15 डिसेंबरपर्यंत नंदीध्वज मार्ग होणार खुले\nशहरात स्मार्ट सिटी योजनेतून पिण्याच्या पाईपलाईनसह रस्त्यांची कामे सुरु आहेत. तर अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचेही काम सुरु आहे. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता व पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणांनी 15 डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करुन अहवाल आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे सादर करावा, असे पत्र नगरअभियंता संदीप कारंजे यांनी दिले आहे. नंदीध्वज मार्गावरुन दरवर्षी नंदीध्वजाचा सराव केला जातो. या पार्श्‍वभूमीवर मानकऱ्यांना सराव करता यावा म्हणून कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचीही यात्रा नकोच\nसोलापूर : शहर- जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 44 हजारांवर पोहचली असून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप पूर्णपणे आटोक्‍यात आलेला नाही. फेब्रुवारीत दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविल्याने ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांची जानेवारीतील यात्रा साधेपणानेच साजरी व्हावी. यादृष्टीने महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी प्रस्ताव तयार केला असून त्यावर आता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर तो प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जाईल, अशी माहिती आयुक्‍त शिवशंकर यांनी दिली.\n15 डिसेंबरपर्यंत नंदीध्वज मार्ग होणार खुले\nशहरात स्मार्ट सिटी योजनेतून पिण्याच्या पाईपलाईनसह रस्त्यांची कामे सुरु आहेत. तर अमृत योजनेतून ड्रेनेज लाईन टाकण्याचेही काम सुरु आहे. दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता व पाणी पुरवठा विभागातर्फे पिण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर संबंधित यंत्रणांनी 15 डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करुन अहवाल आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्याकडे सादर करावा, असे पत्र नगरअभियंता संदीप कारंजे यांनी दि���े आहे. नंदीध्वज मार्गावरुन दरवर्षी नंदीध्वजाचा सराव केला जातो. या पार्श्‍वभूमीवर मानकऱ्यांना सराव करता यावा म्हणून कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nसोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रपदेशातून सुमारे दोन ते तीन लाखांहून अधिक भाविक सोलापुरात दाखल होतात. मात्र,मात्र, देशाच्या आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी त्यादृष्टीने स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यासंबंधी सर्व जिल्हा व महापालिका प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत. यात्रेनिमित्त गर्दी झाल्यास सोशल डिस्टन्सिंचे पालन होणार नाही. गर्दीमुळे व शहरातील धुळीमुळे नागरिकांना श्‍वसनाचा त्रास होऊ शकतो. मंदिरे उघडल्याने दर्शनासाठी आतापासूनच मोठी गर्दी होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वरांचे धार्मिक विधी पंरपंरेनुसार होतील. मात्र, यात्रा साधेपणानेच साजरी करण्यास मान्यता मिळावी, असेही त्या प्रस्तावात नमूद केले जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्‍त आणि मंदिर समिती अध्यक्षांसमवेत स्वतंत्र बैठक घेतली जाईल, असेही महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8722", "date_download": "2021-07-30T09:47:48Z", "digest": "sha1:HPNYMR4PFYHC27Y4OS2YU33SF2ICXVTY", "length": 17725, "nlines": 185, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "उपाशी पायी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण , | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाही��र आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे ग���दमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महाराष्ट्र उपाशी पायी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण ,\nउपाशी पायी जात असलेल्या मजुरांना दिले जेवण ,\nझाली आरोग्य तपासणी ,\nसद्या कोरोना वायरस ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे म्हणून लोकांना बाहेर निघणे देखील कठीण झाले आहे त्यातच काही हातमजुरी करणारे लोकांचे अतिषय मोठ्या प्रमाणावर हाल हाल होतांना दिसत आहेत म्हणून अनेक अधिकाऱ्यांन मद्ये माणुसकी चे खरे दर्शन होत आहेत त्याच प्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांचे सुचनेनुसार…\nआज दुपारी धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे 90 लोक नंदूरबार येथील नवापूर चौफुली येथे नाशिक हुन पायी किंवा खाजगी टेम्पोमध्ये आल्याचे आढळून आले…\nत्यातील बरेचसे उपाशी असल्यामुळे त्यांची जेवणाची व्यवस्था स्वयंसेवी संस्था यांचेमार्फत करून त्यानंतर वैद्यकीय तपासणी अंती त्यांना त्यांचे गावाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली… यावेळी सहायक जिल्हाधिकारी माननीय वसुमना पंत मॅडम कर्तव्यदक्ष तहसीलदार थोरात साहेब तसेच पोलीस निरीक्षक श्री नांदवळकर आपल्या कर्मचाऱ्यांसह हेदेखील उपस्थित होते…\nप्रतिनिधी जीवन महाजन नंदूरबार\nPrevious articleगणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलीसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा \nNext articleबाहेर गावावरून कामासाठी आलेल्या मजुरांसाठी देऊळगाव मही वासीयांचा मदतीचा हात\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.srtmun.ac.in/mr/about-srtmun/academic-collaboration-mou.html", "date_download": "2021-07-30T10:47:12Z", "digest": "sha1:DBRIC47ZIPPHKBNW4R4ZPOLBQFS3SAPI", "length": 10322, "nlines": 201, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "शैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्र��े\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-gold-news-in-marathi-divya-marathi-4720233-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:57:27Z", "digest": "sha1:YYGVYB2QETOR5BY4YUKLA2VX36FP4LSG", "length": 3379, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gold News In Marathi, Divya Marathi | अपु-या पावसामुळे ग्रामीण भागात सोन्याची चमक फ‍िकी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअपु-या पावसामुळे ग्रामीण भागात सोन्याची चमक फ‍िकी\nमुंबई - अपु-या पावसामुळे घरगुती बचतीवर विपरीत परिणाम झाला असून त्यामुळे ग्रामीण भागातील सोन्याची मागणी घटण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने व्यक्त केला आहे.\nसणासुदीच्या, विशेषकरून दिवाळीच्या हंगामात सोन्याची मागणी चांगली राहण्याची शक्यता व्यक्त करतानाच परिषदेने सरकारी निर्बंध येऊनदेखील प्रदीर्घ काळात सोन्याची मागणी तशीच कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सून पुन्हा एकदा पूर्ववत पातळीवर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी ग्रामीण भागातील बचतीचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे या भागात सोन्याची मागणी फार राहणार नाही, असे परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक पी. आर. सोमसुंदरम यांनी असोचेमने आयाेजित परिसंवादात सांगितले. ग्रामीण भागातील सात ते आठ टक्के बचत सोने खरेदीकडे वळते. चांगले पीक आल्यास शेतक-यांची आर्थिक िस्थती चांगली होऊन सोने खरेदी जोरात होते, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-bombay-hc-slams-pune-crime-branch-for-unsatisfactory-progress-report-in-osho-will-case-5915862-PHO.html", "date_download": "2021-07-30T09:25:14Z", "digest": "sha1:FXCSVWW5WJ65IK6FPFD7HLYXIIHP7OU7", "length": 8262, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bombay HC Slams Pune Crime Branch For Unsatisfactory Progress Report In Osho Will Case | OSHO संपत्‍ती विवाद: हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारले, स्‍वाक्षरी तज्ञाकडून तपास करण्‍याचे निर्देश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nOSHO संपत्‍ती विवाद: हायकोर्टाने पुणे पोलिसांना फटकारले, स्‍वाक्षरी तज्ञाकडून तपास करण्‍याचे निर्देश\nपुणे/मुंबई- अध्‍यात्मिक गुरू ओशो यांच्‍या वारसा हक्‍काच्‍या विवादावरून मुंबई हायकोर्टाने पुणे क्राईम ब्रँचला फटकारले आहे. पुणे पोलिसांच्‍या तपासावर हायकोर्टाने असामाधान व्‍यक्‍त करत आपण तपास अहवाल मागितला होता, एखाद्या कंपनीचा वार्षिक अहवाल नाही, अशा शब्‍दांत पोलिसांची कानउघाडणी केली. तसेच पुढील सुनावणीवेळी तपासाचा प्रगति अहवाल सादर करण्‍याचे निर्देशही हायकोर्टाने पोलिसांना दिले. ओशो यांच्‍या बनावट स्‍वाक्षरीद्वारे त्‍यांच्‍या वारसासंबंधीचे मृत्‍यूपत्र बनवल्‍याचा दावा त्‍यांच्‍या एका शिष्‍याने केला आहे. यासंबंधीच्‍या याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे.\n- ओशोंचे शिष्‍य योगेश ठक्‍कर यांनी पुण्‍यातील ओशो आश्रमच्‍या 6 प्रशासकांविरोधात कोरेगाव पोलिस स्‍टेशनमध्‍ये 2013मध्‍ये तक्रार दाखल केली होती. 2013मध्‍ये या प्रशासंकाद्वारे युरोपीयन कोर्टामध्‍ये जे मृत्‍युपत्र सादर केले गेले ते बनावट असल्‍याचा दावा योगेश ठक्‍कर यांनी केला होता. यासंबंधी योगेश ठक्‍कर यांच्‍या वकीलांनी मुंबई हायकोर्टात सांगितले की, ओशो यांच्‍या मृत्‍यूच्‍या तब्‍बल 23 वर्षांनंतर त्‍यांचे मृत्‍यूपत्र सादर करण्‍यात आले. तसेच ओशो यांचा मृत्‍यू भारतात होऊनही मृत्‍युपत्र मात्र युरोपीयन कोर्टात सादर केले गेले. ठक्‍कर यांनी दावा केला आहे की, मृत्‍युनंतर त्‍यांच्‍या जवळील अनुयायांनी डॉक्‍टरांना त्‍यांच्‍या डेड बॉडीची तपासणी न करू देताच त्‍यांच्‍याकडून डेथ सर्टिफिकेट बनवून घेतले. त्‍यांनी डॉक्‍टरांना ओशोंना बघू देखील दिले नाही. त्‍यांना मृत्‍युचे कारण विचारले असता, दोन अनुयायांनी हार्ट अटॅकमुळे ओशोंचा मृत्‍यु झाला, असे सांगितले.\nएवढी आहे ओशोंची संपत्‍ती\nठक्‍कर यांनी ज्‍या प्रशासकांविरोधात तक्रार केली आहे, त्‍यांच्‍याकडे ओशोंच्‍या पेंटिंग, ऑडिओ, व्हिडिओ आणि पुस्‍तकांचे अधिकार आहेत. अनेक भाषांमध्‍ये हे साहित्‍य प्रकाशित असून दरवर्षी त्‍यांच्‍या कमाईतून कोट्यावधींची कमाई केली जाते. यामध्‍ये हजार तासांचे ओशांचे प्रवचन, 1870 तासांचे भाषण आणि जवळपास 850 पेंटिंग्‍सचा समावेश आहे. त्‍यांच्‍या वक्‍तव्‍यावर आधारीत जवळपास 650 पुस्‍तके जगभरातील 65 भाषांत प्रकाशित झाली आहेत.\nकोर्टाने काय दिले निर्देश\nसुनावणीदरम्‍यान पोलिसांनी कोर्टाला सांगितले की, ओशोंच्‍या सहींची फोटोकॉपी आम्‍हाला मिळाली आहे, त्‍यावरून मात्र कोणत्‍याच निष्‍कर्षावर येता येत नाही. याव्‍यतिरिक्‍त काही जणांकडे चौकशी करण्‍यात येत असून, सध्‍या तपास सुरू आहे. यावरून हायकोर्टाने पोलिसांना फटकारत, सध्‍या विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. तुम्‍ही एखाद्या हँडरायटींग एक्‍सपर्टकडून याची तपासणी करू शकता, असे सांगितले. पुढील सुनावणी 8 ऑगस्‍टरोजी आहे. तेव्‍हा यासंदर्भातील अहवाल सादर करण्‍याचे निर्देशही हायकोर्टाने पुणे क्राइम ब्रँचला दिले आहे.\nपुढील स्‍लाइडवर पहा, ओशोंचे मृत्‍युपत्र...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/weekly-horoscope-12-to-18-november-in-marathi-5983317.html", "date_download": "2021-07-30T10:28:17Z", "digest": "sha1:4TOQLTUA22XCW3DZEJY4ACPOBWQML3Y6", "length": 4029, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "weekly horoscope 12 to 18 november in marathi | साप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसाप्ताहिक राशिभविष्य : पैसा, लव्ह-लाईफ, करिअर, आरोग्यसाठी कसा राहील हा आठवडा\n12 ते 18 नोव्हेंबर या अाठवड्यात ग्रह अनुकूल असल्याने देशात मंदी कमी होऊन सेन्सेक्स वाढण्यासाेबतच व्यापारातही प्रगती होईल. यासह माेठ्या देशांनाही भारताच्या धाेरणांपुढे झुकावे लागू शकते. तेलाचे दर कमी होणे सुरूच राहण्यासह नैसर्गिक संकटांचे प्रमाण कमी राहील. याशिवाय थंडीचा कडाकाही वाढेल. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...\nआज दुपारपासून नुकसान हाेणे सुरू हाेऊन ते मंगळवार संध्याकाळपर्यंत हाेत राहील. त्यानंतर वेळेत सुधारणा हाेईल. बुध व गुरुवारी सर्व कामे वेळेवर हाेतील व अार्थिक प्राप्तीही चांगली होईल. मदतीसह शुक्रवारी सुविधा व शनिवारी भ्रमंतीला जाण्याची संधी मिळेल.\nनाेकरी व व्यवसाय : व्यवसायात नवे करण्याची संधी. नाेकरीत असामंजस्य.\nशिक्षण : अभ्यासात मन लागणार नाही व संशाेधनात अडथळे येतील.\nअाराेग्य : अपचन, भीती, रक्तदाब व मधुमेहाचा त्रास वाढेल.\nप्रेम : प्रेम प्रस्तावात अपयश येऊ शकते. वैवाहिक जीवन मधुर राहील.\nव्रत : श्री हनुमंताला लाल फुले अर्पण करा.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी कसा राहील हा आठवडा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/krantijyoti-savitrimai-phule-opens-the-way-for-womens-progress-ashok-pangarkar/", "date_download": "2021-07-30T10:59:50Z", "digest": "sha1:BPZGA4L66IZUSKPLJCLJ43YPC2M4T4OY", "length": 10698, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग खुला-अशोक पांगारकर – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nक्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्यामुळे महिलांच्या प्रगतीचा मार्ग खुला-अशोक पांगारकर\nजालना(प्रतिनिधी) क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचे धाडस केले.त्यांच्या या दूरदृष्टी मुळेच आज महिलांच्या प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे समन्वयक तथा भाजपचे गटनेते अशोक पांगारकर यांनी आज येथे बोलतांना केले. जालना जिल्हा ओबीसी महिला मोर्चाच्या वतीने भगवानसेवा मंगलकार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ओबीसी मोर्चा संयोजन समितीचे संयोजक राजेंद्र राख,माजी जिल्हा परिषद सदस्य संजय काळबांडे,प्रा.सत्संग मुंढे,प्रा.रेणुका भावसार,कपिल दहेकर,दीपक दराडे,सुहास मुंढे,डॉ.धानुरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलतांना पांगारकर म्हणाले की,ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा ओलांडून घराबाहेर पडण्याची परवानगी नसायची अशा काळात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष आजही सर्वांच्या स्मरणात आहे.\nत्यावेळी झालेली टीका आणि आरोपांकडे दुर्लक्ष करून सावित्रीमाई यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. यासाठी सावित्रीमाई यांना क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांचे पाठबळ अत्यंत मौलाचे ठरले. या दापंत्यांनी स्त्री शिक्षणासाठी कठोर परिश्रम घेतल्यामुळेच आज विविध क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे असेही पांगारकर शेवटी म्हणाले.यावेळी राजेंद्र राख,प्रा.सत्संग मुंढे,संजय काळबांडे, प्रा.रेणुका भावसार यांनीही आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या का��्याचा उहापोह केला. याप्रसंगी उपस्थित महिला व छोट्या मुलींनी सावित्री माईच्या जीवन कार्यासह महिलांसंदर्भात आपले विचार मांडले. ’सावित्रीमाईंचा विजय असो’ जय ज्योती जय सावित्री अशा घोषणांनी सर्व सभागृह दणाणून गेले होते. सर्व महिला मंडळांनी प्रतिवर्षी ’सावित्री उत्सव’ साजरा करण्याचा संकल्प केला व पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होईल याचे नियोजन केले.सावित्री उत्सव साजरा झाल्यानंतर 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी व्हीजेएनटी एनटी एसबीसी मोर्चा यशस्वी करण्यासाठी महिलांनी बैठक घेतली.यावेळी उपस्थित महिला पदाधिकार्‍यांनी नियोजित ओबीसी मोर्चाच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा करून या मोर्चात जास्तीत जास्त महिला आणि युवतींचा सहभाग वाढवण्यासाठी जालना शहर व जिल्ह्यात घरोघरी जाऊन ओबीसी जनगणने बाबतचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार उपस्थित महिलानी केला. तसेच ओबीसी समाजाची जनगणना झाली नाही तर आमचा जनगणनेत सहभाग नाही अशी पाटी घराबाहेर लावण्याचा संकल्प करण्यात आला.ओबीसी समाजाच्या जणगणनेसह इतर मागण्यांसंदर्भात प्रबोधन करण्यासाठी महिला पुढाकार घेतील असा विश्‍वास व्यक्त करून येत्या 24 जानेवारी रोजी आयोजीत विशाल मोर्चात ओबीसी व्हिजे एनटी, एस बीसी समाजातील घरातील प्रत्येक लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत,शेजारी, नातेवाईक सहभागी होतील असा संकल्प महिलांनी केला.यावेळी ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.\nशिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधाकर बोर्डे सेवानिवृत्त\nकोल्हापुरात घरातील कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट होऊन महिलेचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/8ft-python-smashes-through-toilet-ceiling-as-man-sit-down-on-bog-mhpl-505299.html", "date_download": "2021-07-30T11:28:38Z", "digest": "sha1:SDFWDCANA63PKFZ6QT23LZKYTX2WG3L6", "length": 7129, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMG! बाथरूमचा दरवाजा उघडला आणि छत तोडून अचानक आला भलामोठा अजगर; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\n बाथरूमचा दरवाजा उघडला आणि छत तोडून अचानक आला भलामोठा अजगर; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO\nजवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर (python) भुकेलेला होता. व्यक्ती बाथरूममध्ये जाताच त्याने...\nजवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर (python) भुकेलेला होता. व्यक्ती ब���थरूममध्ये जाताच त्याने...\nबँकॉक, 15 डिसेंबर : बाथरूममध्ये (bathroom) गेल्यावर एखादं झुरळ किंवा पाल जरी दिसली तरी कित्येकांना घाम फुटतो. या छोट्याशा किटकांचीहीदेखील अनेकांना भीती वाटते. मग विचार करा जर एखाद्या टॉयलेटमध्ये झुरळ, पाल नव्हे तर भलामोठा अजगर असेल तर. फक्त वाचूनच काळजात धडकी भरली ना मात्र थायलंडमध्ये (Thailand) एका व्यक्तीनं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. टॉयलेटमध्ये गेला असता छत तोडून एक भलामोठा अजगर (python) आला आणि त्यानंतर नेमकं काय झालं त्याचा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे. थायलंडच्या फिटशनूलोक शहरातील एका रेस्टॉरटमधील ही घटना. या घटनेनं खळबळ उडाली. रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी बाथरूममध्ये गेला. नोप पोविन असं या कर्मचाऱ्याचं नाव. नोपनं बाथरूमचा दरवाजा उघडला आणि त्याला मोठा धक्काच बसला. त्याने काय कुणीच स्वप्नात कल्पना केली नसेलं असं त्याला प्रत्यक्षात दिसलं. त्याच्यासमोर एक भलामोठा अजगर होता. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.\nद सनच्या रिपोर्टनुसार ही घटना शुक्रवारची आहे. नोप जेव्हा बाथमरूममध्ये गेला तेव्हा त्याला बाथरूमचं छत तोडून एक अजगर आलेला दिसला. हा अजगर छताला लटकत होता. जवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर आहे. अजगर आपल्यासाठी शिकार शोधत होता. पोविननं त्याचा व्हिडीओ बनवला. अजगराला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला. हे वाचा - छोट्याशा मुंगसापुढे विषारी सापाला मानावी लागली हार, पाहा लढाईचा थरारक VIDEO काही वेळ हा अजगर असाच लटकत होता. त्याला आपली शिकार काही सापडली नाही. मग तो पुन्हा त्या छताच्या आत गेला. यानंतर पोविननं पोलीस आणि रेस्क्यू टिमला याची माहिती दिली. अजगराचा शोध घेण्यात आला मात्र तो काही सापडला नाही. मात्र तिथून काही अंतरावर दूर एका अजगराला पकडण्यात आला. रेस्टॉरंटमध्ये जो अजगर होता कदाचित तोच हा अजगर असावा अशी मानलं जातं आहे.\n बाथरूमचा दरवाजा उघडला आणि छत तोडून अचानक आला भलामोठा अजगर; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/4268", "date_download": "2021-07-30T10:40:10Z", "digest": "sha1:UBP4QKT3NWOYPS2D7AI6S7KGG24J4VRC", "length": 21294, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून यवतमाळातील नागरिक वंचित….!! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टर��� वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome विदर्भ पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून यवतमाळातील नागरिक वंचित….\nपेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा पासून यवतमाळातील नागरिक वंचित….\nयवतमाळ , दि. ०५ :- पेट्रोल पंपावर ग्राहकांना किमान ९ प्रकारच्या निशुल्क सेवा मिळायला पाहिजे परंतु यवतमाळ मधील पेट्रोल पंपावर या सुविधा मिळत नसून या सुविधानपासून ग्राहक वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्या नंतर ग्राहकला गाडीच्या टायर मधे हवा निशुल्क भरून मिळायला पाहिजे परंतु यवतमाळ मधील पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीन फ़क्त देखाव्यासाठी ठेवलेल्या आहे. तसेच शौचालय हे साफ़सूत्रे असणे हे अतिशय आवश्यक आहे.पेट्रोल पंपावर फोन करण्याची सुविधा असणे ही आवश्यक आहे आणि महत्वाचे म्हणजे फस्ट एड बॉक्स ज्या मधे असणाऱ्या औषधि या नविन असून एक्सपायर झालेल्या नसायला पाहिजे पेट्रोल पंपावर कंपनीचे नाव व संचालकाचे नाव व संचाकाचा नंबर असलेले बोर्ड लटकवलेले असणे ही आवश्यक आहे.\nपेट्रोल पंप सुरु व बंद चे वेळापत्रक सुट्टीच्या दिवसांची माहिती व एखाद्या ग्राहकाला तक्रार करायची असल्यास पेट्रोल पंपावर तक्रार पेटी असणे अति आवश्यक आहे. अश्या या सुविधा पासून यवतमाळ मधील ग्राहक वंचित आहे पेट्रोल पंप धारक फ़क्त ग्राहकां कडून पेट्रोल भरन्याचे पैसे घेण्याचे काम करीत आहे.आणि ग्राहकाला अर्धवट सुविधा देत आहे.सोबतच ग्राहकाला पूर्ण पेट्रोल मिळत नसल्याचे दिसून आलेले आहे. पेट्रोल भरते वेळेस कधी ५० पैश्याचे तर कधी ३० पैश्याचे पेट्रोल प्रते��� ग्राहकाला कमी टाकल्या जातात पेट्रोल पम्पावर होणाऱ्या या फसवणुकी पासून ग्राहक परेशान झालेले आहे.काहि मटल्यास पेट्रोल भरणार कर्मचारी आरेरावि वर उतरत असल्याचेही आढडून आले पेट्रोल पम्पावर भेदभाव सुद्धा केल्या जातात प्रतेक पेट्रोल पम्पावर पाहायला मिळतात की पेट्रोल डिझेल भरायला आलेल्या कार मधून कार चालक किंवा धारक हे कार मधून खाली न उतरता कर्मचार्याचा हातात चाबी देतात व कर्मचारी टाकीचे झाकन उघडून पेट्रोल / डिझेल भरतात आणि आणि टाकीचे झाकन लाउन चाबी चालकास नेउन देतात कार धारक जासतीत जास्त २० ते ३० लीटर ची भरना करीत असेल परंतु लोडिंग गाडीचे धारक / चालक हे शेकडो लीटर ची भरना करतात .\nपरंतु त्यांना तीळ भर्याचाहि मान सम्मान दिल्या जात नाही पेट्रोल पम्प वरील कर्मचाऱ्यांच्या भेदभाव हां अतिशय लाजिरवाना असून पेट्रोल पम्प धारक कुठलीही दखल घेत नाही पेट्रोल पम्पावरील हे प्रकार खुप गंभीर असून शासनाने या प्रकारावर कड़क कार्यवाही करायला पाहिजे परंतु शासनाचे कित्तेक अधिकारी आणि कर्मचारी या फसवणुकीचे शिकार झालेले आहे.या वरुण दिसून येत आहे की शासन किती प्रमाणात झोपि गेलेल आहे.\nPrevious articleरावेर येथे प्रखर शिव व्याख्याते मा प्रा श्री नितिन बानूगडे पाटील यांचे व्याख्यान ८ फेबुवारी रोजी\nNext articleयवतमाळात दिवसा घरफोडी करणारे आरोपी जेरबंद….\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/china-news-updates-11374", "date_download": "2021-07-30T09:28:58Z", "digest": "sha1:UCE247HLCKEIDR6FBYINP2Z3UQBZ74BQ", "length": 3650, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "कांगावाखोर चीन तोंडावर आपटला, दर्जाहीन टँकमुळेही चीनची जगभरात नाचक्की", "raw_content": "\nकांगावाखोर चीन तोंडावर आपटला, दर्जाहीन टँकमुळेही चीनची जगभरात नाचक्की\nआता बातमी चीनच्या खोटारडेपणाची. भारताची बदनामी करण्यासाठी चीनने आता सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. मात्र, सोशल मीडियावर चीन कसा तोंडावर आपटलाय. पाहूयात सविस्तर रिपोर्टमधून.\nभारत आणि चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत विस्तवही जात नाहीय. सीमेजवळ चिनी घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडल्यानंतर चीन आता संपूर्णपण बावचळून गेलाय. म्हणून सोशल मीडियावर खोटारडा कांगावा करण्याची चाल चीन खेळू लागलाय. मात्र, चीनने केलेल्या कांगाव्यांमागचा भंपकपणा आता उघडा पडलाय.\nचीनने हल्लीच एका मोठ्या फुग्याला रंग देऊन, हवा भरून हवेत सोडलं. आणि सोशल मीडियावर फुग्याला मिसाईल लॉन्चर असल्याची बतावणी केली. मात्र, हा फुगा एका बाजूने दबलेला असल्याने चीनचा खोटारडेपणा उघडा पडला. इतकंच नाही तर, चीनने मागे पाण्यात चालणाऱ्या टँकचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. महत्त्वाचं म्हणजे, तो टँक पाण्यात लागलीच बुडाल्यामुळे चीनची नाचक्की झाली.\nवारंवार कुरापती करणाऱ्या चीनने सोशल मीडियातून भारताची बदनामी सुरू केली होती. पण, फुग्याच्या मिसाईल लॉन्चरचा खोटेपणा आणि टँकचा दर्जाहीनपणा उघडा पडल्याने चीनची जगभरात छी-थू होऊ लागलीय. त्यामुळे ज्या सोशल मीडियातून चीन हे उद्योग करतोय, त्याच सोशल मीडियावर चीनचे दात घशात गेलेयत, एवढं नक्की.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/raigad-pathani-cereal-district-president-kazal-camble-choice/", "date_download": "2021-07-30T11:06:38Z", "digest": "sha1:4GYU5YD77E7WTS3KKII4DZWM4GJRYP6M", "length": 10863, "nlines": 84, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "रायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nरायगड पालखी सोहळा जिल्हा अध्यक्षपदी काजोल कांबळे यांची निवड\nरायगड संस्थानच्या वतीने आयोजित वढू आळंदी ते किल्ले रायगड पालखी सोहळा समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी काजोल वसंत कांबळे यांची निवड करण्यात आली.\nरायगड संस्थान जामखेड यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वढु आळंदी पासुन किल्ले रायगडावर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष, शिवशाहीर आकाश भोंडवे-पाटील यांनी कांबळे यांना निवडीचे पत्र दिले.\n← गतवर्षीचा विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत विमा भरपाई द्या – शंकर गायकवाड\nडिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र:,प्रदेशाध्यक्ष-राजा माने, उपाध्यक्ष-तुळशीदास भोईटे तर सचिवपदी-नंदकुमार सुतार →\nऐन दिवाळीत वैरागमध्ये घरफोड़ी , कागद पत्रासह ५६ हजार चोरले\nसोलापूरच्या कुलगुरू फडणवीस यांच्या हस्ते प्रतिक्षा गव्हाणेच�� सत्कार\nउपळेत शिवजयंती उत्सव समितीची बैठक ,अध्यक्षपदी -अभिजीत लोहार तर उपाध्यक्ष -यशवंत जाधव\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झा��ेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/delhi-high-court-hate-speech-swara-bhaskar-harsh-mander", "date_download": "2021-07-30T10:19:12Z", "digest": "sha1:U4BDW6GLRRPTCVQ5QUVWL3W6YB6MXWYF", "length": 6609, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "स्वरा, हर्ष मंदेर प्रकरणात केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वरा, हर्ष मंदेर प्रकरणात केंद्र, दिल्ली पोलिसांना नोटीस\nनवी दिल्ली : सिने अभिनेत्री स्वरा भास्कर, हर्ष मंदेर, आरजे सायेमा, आपचे आमदार अमानुल्ला खान यांनी चिथावणीखोर भाषणे केल्याच्या आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल झाल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी या संदर्भात केंद्र सरकार, दिल्ली सरकार व दिल्ली पोलिसांनी यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी न्या. पटेल व न्या. शंकर यांच्या पीठापुढे होणार आहे.\nही याचिका संजीव कुमार यांनी दाखल केली आहे. भारताला बदनाम करणारा अर्बन नक्षल गटाचा हा कट असून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अत्यंत मलीन करण्याचा या लोकांचा प्रयत्न असल्याचे या याचिकेत म्हटले आहे. संजीव कुमार यांनी स्वरा भास्कर, हर्ष मंदेर, आरजे सायेमा, अमानुल्ला खान यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनही चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.\nसंजीव कुमार यांनी दिल्ली दंगल घडण्यास कारणीभूत ठरलेल्या भाजपचे नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, परवेश मिश्रा यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यास या याचिकेत विनंती केली आहे पण त्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच्या चौकशीचा उल्लेख नाही. या नेत्यांना तत्काळ अटक करावी असे या याचिकेत म्हटले आहे. कपिल मिश्रा यांचे चिथावणीखोर भाषण व गोली मारो सालों को, जय श्रीराम या घोषणांचाही उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.\nमुस्लिमांना पाच टक्के आरक्षण\nनॉर्थ ब्लॉकमध्ये बदल होणे हे हितावह\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/research-to-uncover-the-mystery-of-the-human-genome/", "date_download": "2021-07-30T09:46:09Z", "digest": "sha1:CSYCRGSSDNNM3BOD6U25ZHXJCIURKAHU", "length": 10332, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मानवी जिनोमचे गूढ उलगडणारे मूलभूत संशोधन – Dainik Prabhat", "raw_content": "\nमानवी जिनोमचे गूढ उलगडणारे मूलभूत संशोधन\nपुणे विद्यापीठातील संशोधकांना यश : जगातील पहिले संशोधन\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इतर संशोधन संस्थांमधील संशोधकांच्या गटाने मानवी जिनोमच्या त्रीमितीय रचनेमध्ये कार्यरत असणाऱ्या महत्त्वाच्या अशा “स्कॅफोल्ड्‌ – मॅट्रीक्‍स अटॅचमेंट रिजन्सचा’ (स्मार) संपूर्ण आराखडा तयार करण्यात यश मिळवले आहे. त्याचबरोबर मानवी जिनोमशी, एड्‌स, कर्करोग यासारख्या गंभीर व्याधींना कारणीभूत ठरणाऱ्या “रेट्रोव्हायरस’ कुळातील विषाणूच्या संसर्गाचा असलेला नेमका संबंध शोधून काढण्याची कामगिरीही केली आहे. अशा प्रकारचा संबंध जगात पहिल्यांदाच शोधण्यात आला आहे.\nपुणे विद्यापीठाच्या जैवमाहितीशास्त्र विभागातील डॉ. अभिजीत कुलकर्णी, जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ. स्मृती मित्तल, राष्ट्रीय कोषिका विज्ञान केंद्रातील (एनसीसीएस) डॉ. समित चट्टोपाध्याय यांच्यासह विद्यार्थी संशोधक नितीन नरवडे, सोनल पटेल व आफताब आलम यांच्या गटाने हे संशोधन केले आहे. याबाबतचा संशोधन प्रबंध अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या “न्युक्‍लिक ऍसिडस्‌ रीसर्च जर्नल’मध्ये जून 2019च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे या संशोधनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन समुदायाचीही अधिमान्यता मिळाली आहे.\nहे संशोधन गेल्या चार वर्षांपासून सुरू होते. त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशोधकांनी “बायोलॉजिकल डेट��� मायनींग’ करत म्हणजेच उपलब्ध असलेल्या नोंदी मिळवून उपयोग करून संपूर्ण मानवी जिनोममधील महत्त्वाचा घटक असलेल्या “स्मार’चा आराखडा तयार केला.\nहे संशोधन एड्‌ससारख्या विषाणूजन्य आजारावरील तसेच, विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांवरील उपचार शोधण्यासाठी उपयुक्‍त ठरेल. मानवी जिनोमची कार्यपद्धती समजून घेण्यासाठीही त्याचा उपयोग होणार आहे. भविष्यात जीवशास्त्रामधील अनेक क्‍लिष्ट प्रश्‍न सोडविण्यासाठी जैवमाहितीशास्त्र उपयुक्‍त ठरत आहे व ते पुढेही अधिक उपयुक्‍त ठरेल, अशी माहिती संशोधक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी दिली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशांत डोक्‍याने साताऱ्यात पवारांचे “डॅमेज कंट्रोल’\nवाघोलीत वाहतूक कोंडीतून सुटका\nकरोनामुळे दगावलेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मदत\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nकरोनामुळे दगावलेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना मदत\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/15-detained-solapur-district-police-279171", "date_download": "2021-07-30T11:56:25Z", "digest": "sha1:7RLJAUU5DPGZXWKSNEUKIEJ7LKMA6VLC", "length": 7764, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुण्याहून आपल्या घराकडे चालत जाणारे 15 जण ताब्यात", "raw_content": "\nपुणे परिसरातील वाघोली येथून कर्नाटकातील विजयपूर, ��ायचूर, बागलकोट या जिल्ह्यांतील सेंट्रिंग काम करणारे मजूर सोमवारी (ता. 6) आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या 15 जणांमध्ये एक, पाच, सहा वयाची तीन मुले, दोन महिला, 10 पुरुष असे एकूण 15 जण मागील चार दिवसांपासून रात्रंदिवस घराच्या दिशेने चालत आहेत.\nपुण्याहून आपल्या घराकडे चालत जाणारे 15 जण ताब्यात\nनातेपुते (सोलापूर) : पुण्याहून आपल्या घराकडे चालत जाणाऱ्या 15 मजुरांना आज नातेपुते पोलिसांनी नातेपुते शहरात पकडले असून त्यांना महसूल खात्याच्या ताब्यात दिले आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गावकामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी दिली.\nपुणे परिसरातील वाघोली येथून कर्नाटकातील विजयपूर, रायचूर, बागलकोट या जिल्ह्यांतील सेंट्रिंग काम करणारे मजूर सोमवारी (ता. 6) आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. या 15 जणांमध्ये एक, पाच, सहा वयाची तीन मुले, दोन महिला, 10 पुरुष असे एकूण 15 जण मागील चार दिवसांपासून रात्रंदिवस घराच्या दिशेने चालत आहेत. त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा ग्रामीण या सर्व पोलिसांच्या नजरा चुकवत आपल्या गावाचा रस्ता धरला होता. नातेपुते येथे सकाळी साडेदहाच्या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे यांनी शहरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून या वाटसरूंना पाहिले आणि पुणे-पंढरपूर रोडवर जाऊन ताब्यात घेतले.\nया लोकांनी कोरोनाच्या भीतीने तसेच पुण्यात राहण्याची, जेवणाची सोय नसल्याने घरचा रस्ता धरला होता. या सर्वांना पोलिस खात्याने महसूल खात्याच्या ताब्यात दिले असून गावकामगार तलाठी प्रभाकर उन्हाळे यांनी या सर्वांची ग्रामीण रुग्णालयात नेऊन तपासणी केली व विलगीकरण कक्षामध्ये या सर्वांना भोजन दिले आहे. लॉकडाउन संपेपर्यंत त्यांना अकलूजला ठेवण्यात येणार आहे.\nअशाच प्रकारचे प्रवासी पुणे व सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात येऊ नयेत म्हणून पोलिस प्रशासन, महसूल खाते व स्थानिक ग्रामस्थ दक्ष आहेत. हे मजूर भुंकल दंडी (ता. देवदुर्ग, जि. रायचूर) तसेच संगम, बागलकोट व शिंदगी, बसवन (जि. विजयपूर) येथील आहेत. या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. तरीही त्यांना जिल्हाबंदी उठेपर्यंत येथे ठेवण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/2487", "date_download": "2021-07-30T11:02:41Z", "digest": "sha1:3PFOSHUTOQENA4CRE2FH7XC372MK4HWY", "length": 21558, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी परिक्षार्थ्यांनी सहकार्य करावे.! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nस���वदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome विदर्भ रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी परिक्षार्थ्यांनी सहकार्य करावे.\nरविवारी शिक्षक पात्रता परीक्षा परीक्षा सुरळित पार पाडण्यासाठी परिक्षार्थ्यांनी सहकार्य करावे.\nसौ. पदमाताई प्रभाकर मुंजेवार\nशिक्षण विभागाची तयारी पूर्ण….\nवर्धा , दि. १७ :- जिल्हयात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परिक्षा 2019 साठी 19 जानेवारी ला एकुण आठ केंद्रावर दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थीना प्रवेशपत्र 4 ते 19 जानेवारी पर्यंत ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले असून परीक्षेकरीता परीक्षार्थींनी एक तास आधी पोहोवून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा परीक्षा नियंत्रक तथा शिक्षाणाधिकारी उल्हास नरड यांनी केले आहे. शहरातील न्यू आर्टस, कामर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, न्यु. इंग्लीश हायस्कुल ॲन्ड ज्यु. कॉलेज, लोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अग्रगामी हायस्कुल, यशवंत महाविद्यालय व जानकीदेवी बजाज सायन्स कॉलेज या परीक्षा केद्रावर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 वाजता पर्यंत व दुपारी 2 ते 4.30 वाजता दरम्यान घेण्यात आहे. परीक्षार्थ्यांना सकाळी 10.10 वाजता नंतर व दुपारी 1.40 नंतर परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षार्थीने मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजीटल डायरी किंवा तत्सम प्रकारचे इलेक्ट्रानिक्स साहित्य तसेच पुस्तके, वहया कोणत्याही प्रकारची कागदपत्रे (प्रवेशपत्र व फोटो ओळखत्राशिवाय) परीक्षा केद्रावर आणू नयेत. असे साहित्य केंद्रावर किंवा परीक्षागृहात आणण्यास बाळगण्यास व वापरण्यास मनाई आहे. असे साहित्य बाळगल्याचे दिसून आल्यास ते गैरप्रकार करण्याच्या हेतुने जवळ बाळगले आहे असे गृहीत धरुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उत्तरपत्रिकेसह उत्तरपत्रिकेची दुसरी प्रत परीक्षार्थ्यांना देण्यात येणार आहे.\nसदर परीक्षेच्या कामकाजाचे नियंत्रण करण्याकरीता शिक्षण विभाग (प्राथमिक) कार्यालय, जिल्हा परिषद येथे जिल्हा परीक्षा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. परीक्षेबाबत उमेदवाराच्या काही अडचणी असतील किंवा ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र मिळाले नसल्यास त्यांनी परीक्षा नियंत्रण कक्षाच्या 07152 243597 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. परीक्षेसाठी जिल्हा परिरक्षक, केंद्रनिहाय केंद्रसंचालक या व्यतिरिक्त झोनल अधिकारी व सहायक परिरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेत होणा-या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक केंद्रावर भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. व केंद्रावरील कामकाजाचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात येणार आहे. याची परीक्षार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी कळविले आहे.\nPrevious articleमा.जिल्हाअधिकारी साहेब श्री.अरुण डोंगरे यांनी मिशन बालिका शक्ती अंतर्गत सुकन्या समृध्दी खाते योजनेला दिली भेट.\nNext articleनकली नोटा देऊन व्यापाऱ्यांची फसवणूक करणारे दोन ठग बदमाश युवक अडकले पोलिसांच्या जाळ्यात दोन फरार\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भ��षण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/assam-chief-minister-himanta-biswa-sarma-says-muslims-should-adapt-family-planning-77807", "date_download": "2021-07-30T10:06:12Z", "digest": "sha1:ZMIJXQGPMFWKPIG2GLCNQRSS75SFAQCO", "length": 17462, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी - assam chief minister himanta biswa sarma says muslims should adapt family planning | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआसामचे मुख्यमंत्री म्हणत��त, मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nआसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी\nशनिवार, 12 जून 2021\nमुस्लिमांनी लोकसंख्या नियंत्रणात ठेवावी, असे विधान करुन आसामचे मुख्यमंत्री हिमंत विश्‍व सरमा यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.\nगुवाहाटी : मुस्लिमांनी (Muslim) लोकसंख्या (Population) नियंत्रणात ठेवावी, असे विधान करुन आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंत विश्‍व सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे. आधीच सामाजिक ध्रुवीकरणाचा आरोप राज्यात भाजपवर होत असताना मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे गदारोळ उडाला आहे.\nआसाममधील तीन जिल्ह्यांतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर निर्माण झालेला वाद हा मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचे कारण असल्याचे समोर आले आहे. स्थलांतरित मुस्लिमांनी कुटुंब नियोजन धोरणाचा स्वीकार करावा, असे आवाहन मुख्यमंत्री सरमा यांनी केले आहे. देशातील दारिद्य्र कमी करण्यासाठी कुटुंब नियोजन अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दारिद्र्य दूर करण्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी पुढाकार घेत सरकारला या कामी मदत करावी, असेही आवाहनही त्यांनी केले आहे. लोकसंख्येचा विस्फोट कमी करण्यासाठी मुस्लिमांसोबत काम करण्यासही तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.\nहेही वाचा : राजस्थानमध्ये राजकीय संकट; पायलट पुन्हा एकदा दिल्लीत दाखल\nआसाममधील सरकारला तीस दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधाने केली. २०११ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांची संख्या ३४.२२ टक्के आहे. अनेक जिल्हे हे मुस्लिमबहुल असून, ख्रिश्‍चनांचे प्रमाण ३.७४ टक्के आहे. शीख, बौद्ध आणि जैन या अन्य अल्पसंख्याकांचे प्रमाण हे 1 टक्क्यापेक्षाही कमी आहे. काही दिवसांपूर्वी येथील सरकारी जमिनीवर अल्पसंख्याकांनी केलेले हटवण्यात आले.\nया कारवाईबद्दल बोलताना सरमा म्हणाले की, मंदिरांच्या जमिनीवर होणारे अतिक्रमण राज्य सरकार कदापी खपवून घेणार नाही. जंगल असो वा अन्य जागा त्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. राहण्यायोग्य जागा कमी होऊ लागली की सरकारी जमिनींवर अतिक्रमण होऊ लागते. राज्य सरकारने अतिक्रमण हटविले म्हणून टीका करण्यापेक्षा विविध समाजघटकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. मुस्लिम महिलांमध्ये जनजागृती करुन कुटुंब नियोजन वाढवावे यासाठी सरकार या समुदायाच्याबरोबर काम करेल.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nयोगी सरकारमधील मंत्र्याकडून मुनव्वर राणा यांना एन्काऊंटरची धमकी\nलखनौ : देशाच्या 1947 मध्ये झालेल्या फाळणीनंतर जे लोक भारतात थांबले, तेच आता देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जे भारताच्या विरोधात उभे राहतील,...\nबुधवार, 21 जुलै 2021\n1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान\nगुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आसाममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आज त्यांनी मुस्लिम आणि पाकिस्तानच्या...\nबुधवार, 21 जुलै 2021\nबच्चू कडूंनी पाठींबा दिलेला विवाह झाला, सोहळा मात्र रद्द\nनाशिक : दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने येथे होऊ घातलेला आंतरधर्मीय विवाहाचा सोहळा (Both Family supported inter religion marriage ceremoney...\nसोमवार, 19 जुलै 2021\nईडी, सीबीआयला ओवेसी बंधूंची संपत्ती दिसत नाही का\nसोलापूर : भारतीय जनता पक्ष आणि एमआयएम हे दोघे एकच आहेत. केंद्र सरकार ईडी व सीबीआयचा उपयोग भाजप विरोधी नेत्यांना टार्गेट करण्यासाठी करत आहे. एमआयएमचे...\nशनिवार, 17 जुलै 2021\nसंघाच्या शाखा आता मुस्लिम वस्त्यांमध्येही; मोहन भागवतांची मोठी घोषणा\nचित्रकूट : राष्ट्रीय स्वयंसेवका संघाचा (RSS) पुढील काळात मोठा विस्तार केला जाणार असून त्याचेच संकेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी दिले....\nमंगळवार, 13 जुलै 2021\nभाजप नेत्या साध्वी प्राची यांचं मोहन भागवतांना प्रत्यूत्तर; सर्वांचा डीएनए सारखा, पण...\nदिल्ली : 'सर्व भारतीयांचा डीएनए सारखाच आहे,' असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच केलं होतं. विरोधकांनी...\nरविवार, 11 जुलै 2021\nप्रणिती शिंदेंनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा; कारण...\nसोलापूर : कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या खबऱ्यांचा पगार वाढवावा. कारण, हे खबरी आपणास चुकीची माहिती देत आहेत. प्रणिती शिंदे यांनी...\nसोमवार, 5 जुलै 2021\nपंढरपूरची वारी, गणेशोत्सव, बकरी ईदला परवानगी द्या; धार्मिक भावनांचा आदर करा..\nऔरंगाबाद : एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जाण्याऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीला, गणेश उत्सव तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास...\nसोमवार, 5 जुलै 2021\nमुख्यमंत्री पदाबाबत ओवैसींनी दिलेलं आव्हान योगींनी स्वीकारलं\nलखनऊ : उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. बिहार...\nरविवार, 4 जुलै 2021\nअसदुद्दीन ओवैसींच्या दाव्याचे ओमप्रकाश राजभर यांनी केले खंडन\nनवी दिल्ली : सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (SBSP) चे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे अध्यक्ष...\nबुधवार, 30 जून 2021\nअबू आझमींनी एमआयएममध्ये प्रवेश करावा, इम्तियाज जलील यांची आॅफर..\nऔरंगाबाद ः उत्तर प्रदेशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने शंभर जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी...\nमंगळवार, 29 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-36-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82/", "date_download": "2021-07-30T11:35:43Z", "digest": "sha1:G24AJLUNIQS5CL3PWPXQTYB3UCZ3D25I", "length": 9608, "nlines": 109, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जळगाव तालुक्यात 36 ग्रामपंचायतीत महिला कारभारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगाव तालुक्यात 36 ग्रामपंचायतीत महिला कारभारी\nजळगाव तालुक्यात 36 ग्रामपंचायतीत महिला कारभारी\nजळगाव: तालुक्यातील सत्तर ग्रामपंचायतीच्या सरंपचपदाचे आरक्षण आज काढण्यात आले. यात 36 ठिकाणी महिलांसाठी सरपंचपद राखीव झाले तर 34 ठिकाणी पुरूषांसाठीच्या जागेवर आरक्षण काढण्यात आले. यामुळे तालुक्यात 70 पैकी 36 ठिकाणी सरपंचपदावर ‘महिलाराज’ येणार आहे. अनेक ठिकाणी महिलांसाठी जागा आरक्षीत केली असली तरी त्या ठिकाणी त्या जाती/जमातीची महिला उमेदवार नाही, त्या ठिकाणी सरंपच कसा निवडणार याविषयावर ग्रामस्थांनी काही वेळ गोंधळ घातला होता. नंतर मात्र प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज करून ते निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागवतील. आयोग त्यांना मार्गदर्शन करून आरक्षण काढायला सांगतील असे सांगितल्यानंतर गोंधळ\nजळगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण आज पंचायतीच्या समिती सभागृहात काढण्यात आले. प्रांताधिकारी प्रसाद मते अध्यक्षस्थानी होते. तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सोनवणे, नायब तहसीलदार चंदनकर उपस्थित होते. आरक्षणावेळी विविध राजकीय पदाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. अगोदर असलेल्या पुरूष आरक्षणाच्या जागेवर महिलांसाठी आरक्षण निघाल्याने अनेकांचे राजकीय गणित गडबडले आहे. तर महिलांचे आरक्षण निघाल्याने अनेक ठिकाणी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. सम्यक योगेश नन्नवरे (वय 12) या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.\nअसे आहे सरपंच पदाचे आरक्षण\nअनुसूचित जाती (पुरूष)- वावडदे-बिलखेडा, तरसोद, विदगाव. (महिला)- म्हसावद, पाथरी, रायपूर.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअनुसूचित जमातीसाठी- (पुरूष)- वडली, जवखेडे, भोलाणे, करंज, पिलखेडे, धामणगांव, शेळगाव, आवार. (महिला)- असोदा, शिरसोला प्र.न., धानवड, नशिराबाद, सुजदे, घार्डी, रिधूर, देउळवाडे, फुपणी.\nनामाप्र (नागरिकांचा मागास प्रवर्ग)- (पुरूष) – गाढोदे, भादली बुद्रूक, चिंचोली, शिरसोली प्र.बो, खेडी खुर्दू, ममुराबाद, जळके, (ईश्‍वर चिठ्ठीद्वारे)- जामोद, मोहाडी, (महिला)- नांद्रा बु, कंडारी, आव्हाणे, लमांजन, डोमगांव, रामदेववाडी, (ईश्‍वर चिठ्ठीद्वारे)- सुभाषवाडी, उमाळे, सावखेडा खुर्द, बोरनार.\nसर्वसाधारण पदासाठी आरक्षण- (पुरूष) – सावखेडा बुद्रूक, दापोरा, धानोरे बुद्रूक, कानळदा, जळगाव खुर्द, वडनगरी, किनोद, वसंतवाडी, निमगांव बुद्रूक, बिलवाडी, लोणवाडी बुद्रूक, आमोदे बुद्रूक, बेळी. (महिला)- डिकसाई, कठोरा, भोकर, मन्यारखेडे, कुसूंबे खुर्द, कडगांव, नांद्रा खुर्द, भादली खुर्द, वराड बुर्द्रुक, विटनेर, पळसोद, नंदगांव, फुपनगरी, तुरखेडे, कुंवारखेडे.\nउपमहापौर यांच्या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्या तक्रारी\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-2514114", "date_download": "2021-07-30T10:06:27Z", "digest": "sha1:7HPB7RJZUPB62EROCEV7LC46M3MDXJQJ", "length": 6452, "nlines": 99, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - सुयोग निर्मित रहस्यमय नाटक 'तीन पायांची शर्यत' सिंगापूरात", "raw_content": "\nसुयोग निर्मित रहस्यमय नाटक 'तीन पायांची शर्यत' सिंगापूरात\nसुयोग निर्मित रहस्यमय नाटक 'तीन पायांची शर्यत' सिंगापूरात\nसिंगापूरच्या नाट्यप्रेमी रसिक प्रेक्षकांना नमस्कार \nनवीन वर्षात तुमच्यासाठी नावीन्यपूर्ण नाटकाची मेजवानी एकाहून एक सरस नाटकं देणार्‍या 'सुयोग' संस्थेनिर्मित, श्री विजय केंकरे दिग्दर्शित, खुर्चीला खिळवून ठेवणारे रहस्यमय थरार नाटक 'तीन पायांची शर्यत' आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत.\nकलाकार: संजय नार्वेकर, लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहोकरे\nदिग्दर्शक : विजय केंकरे\nलेखक: अभिजीत गुरू ('रिचर्ड हॅरिस' यांच्या 'दी बिझनेज ऑफ मर्डर ' या नाटकावर आधारित)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विजय केंकरे (झी नाट्य गौरव २०१७)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता - संजय नार्वेकर (झी नाट्य गौरव २०१७, संस्कृती कलादर्पण गौरव २०१७, म. टा. सन्मान २०१७)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शर्वरी लोहोकरे (झी नाट्य गौरव २०१७)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - लोकेश गुप्ते (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)\nसर्वोत्कृष्ट लेखक - अभिजित गुरु (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)\nसर्वोत्कृष्ट प्रकाश योजना - भुषण देसाई (संस्कृती कलादर्पण गौरव २०१७)\nसर्वोत्कृष्ट नेपथ्य - प्रदीप मुळ्ये (झी नाट्य गौरव २०१७)\nदिनांकः रविवार २१ मे २०१७\nवेळः ५ वाजता नाटक सुरु, ४:१५ पासून तिकीट कलेक्शन सुरु.\nमुक्त आसनव्यवस्था (FREE SEATING)\nअल्पोपहार विकत घेण्यास उपलब्ध \nतिकीट श्रेणी आसनांची रांग तिकीट दर\nस���स्य A पासून E पर्यंत ३५$\nसदस्य F पासून O पर्यंत २५$\nसदस्य P पासून पुढे २०$\nसदस्येतर A पासून E पर्यंत ४५$\nसदस्येतर F पासून O पर्यंत ३५$\nसदस्येतर P पासून पुढे ३०$\nतुमच्या तिकीट श्रेणीमधे मुक्त आसनव्यवस्था असेल.\n३ वर्षावरील मुलांसाठी तिकीट घेणे आवश्यक आहे. पालकांनी ३ वर्षाखालील मुलांना मांडीवर घेऊन बसावे अशी नम्र विनंती.\nतिकीट खरेदीबद्दल काही शंका वा प्रश्न असल्यास कृपया treasurer@mmsingapore.org ह्यावर ई-मेल पाठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/video-look-these-lonely-stars-broken-department-education-11546", "date_download": "2021-07-30T11:24:03Z", "digest": "sha1:DKDLWLCMVJEV2TPVV2ABKTIQEQ5N65SU", "length": 4778, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वाचा, शिक्षण विभागानं तोडलेले हे अकलेचे तारे, म्हणे पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ISI ट्रेड मार्कच्या कापडाचे गणवेश द्या", "raw_content": "\nवाचा, शिक्षण विभागानं तोडलेले हे अकलेचे तारे, म्हणे पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ISI ट्रेड मार्कच्या कापडाचे गणवेश द्या\nराज्यातील 66 हजार शाळांमधील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ISI ट्रेड मार्क असलेलं कापड घेऊन गणवेश देण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. पण हे ISI ट्रेडमार्क असलेलं कापड कुठे सापडेल हाच प्रश्न सर्व शिक्षकांना पडलाय.\nआधीच कोरोनाचं संकट त्यात आता शिक्षण विभागाच्या नव्या आदेशामुळे राज्यातील शिक्षकवर्ग चांगलाच मेटाकुटीला आलाय. त्याचं झालं असं 66 हजार शाळांमधील विद्यार्थ्याना ISI ट्रेंड मार्क कंपनीचं कापड घेऊन गणवेश शिवून देण्याचे आदेश शिक्षण विभागानं दिले आहेत. सरकारी आदेशानुसार शिक्षकांनी हे कापड मिळवण्यासाठी धावाधाव देखील केली. पण त्यांना कुठेच ISIट्रेड मार्कचं कापड सापडलं नाही. आता असं कापड कुठे मिळेल हे सरकारनेच आम्हाला सांगावं अशी मागणी बुलडाणा जिल्ह्यातल्या शिक्षकांनी केलीय.\nबुलडाणा जिल्ह्यातील 1 लाख 41 हजार 732 विद्यार्थ्यांसाठी 8 कोटी 50 लाख रूपयांच्या निधीला गणवेशाचा निधी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा होणारंय. शिक्षण विभागाच्या पत्रानुसार गणवेशाचं कापड खरेदी करताना आयएसआय दर्जाचे अधिकार असावं, असे निर्देश दिले आहेत. मात्र कापडाला ISI मानांकन नसतं अशी माहिती कापड व्यवसायिकानी दिलीय. त्यामुळे सरकारी आदेशात दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत���य.\nखरं तर इलेक्ट्रीक वस्तू, एलपीजी गॅस सिलिंडर, मिनरल वॉटर, वाहनांचे टायर, स्टीलची उप्तादनं अशा वस्तूंना चोख परीक्षण करून ISI मानांकन दिलं जातं. मात्र इथं तर शिक्षण विभागानेच अकलेचे तारे तोडत कापडालाही या यादीत आणलंय. शिक्षण विभागच जर अशा चुका करू लागलं तर दर्जेदार शिक्षणाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची हा प्रश्नच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur/sunil-kedar-has-not-insulted-any-mla-77982", "date_download": "2021-07-30T11:12:28Z", "digest": "sha1:LXFMXJGNRNOM63G2SYAMPKLWLI4O6JNB", "length": 18666, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही... - sunil kedar has not insulted any mla | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nसुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nसुनील केदारांनी कोणत्याही आमदाराचा अपमान केलेला नाही...\nमंगळवार, 15 जून 2021\nमी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करणार नाही आणि मंत्री सुनील केदार नागपूर जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने करत आहेत. विकास कामात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.\nनागपूर : राज्याचे क्रीडा व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Sport and animal hunbandary minister Sunil Kedar यांना कामठी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांचा MLA कुठेही अपमान केलेला नाही. उलट त्यांनीच मंत्री बोलत असताना माईककडे धाव घेऊन वातावरण बिघडवले आणि गोंधळ घडवून आणण्याचा प्रयत्न केला. रावसाहेब दानवे Raosaheb Danwe प्रदेशाध्यक्ष State President असताना त्यांनी शेतकऱ्यांना कशी शिवीगाळ केली होती, हे साऱ्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे आम्ही कसे वागावे, हे भाजप नेत्यांनी आम्हाला शिकवू नये, असे प्रत्युत्तर कॉंग्रेसचे सुरेश भोयर Suresh Bhoyar यांनी आमदार टेकचंद सावरकर MLA Tekchand Sawarkar यांच्या आरोपांन�� दिले आहे.\nकाल मंत्री सुनील केदार यांनी कामठी येथे बोलावलेल्या आढावा बैठकीत आमदार टेकचंद सावरकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या आरोप सावरकर यांनी केला होता. त्यावरून या बैठकीत एकच गोंधळ उडाला होता. आज सकाळी सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्री केदारांवर आरोप केल्यानंतर दुपारी सुरेश भोयर यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांना प्रत्युत्तर दिले. भोयर म्हणाले, आमदार टेकचंद सावरकर यांनी मुद्दामहून गोंधळ निर्माण करून आढावा सभा बिघडवण्याचा प्रयत्न केला. सावरकर यांच्याशी मंत्री केदार आणि आमचा कुठलाही वाद नाही.\nकालही सावरकर यांनी माईककडे धाव घेतली तेव्हा, मंत्री केदार आणि मी स्वतः त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमदार ऐकायलाच तयार नव्हते आणि सर्वांच्या आधी बोलण्याची जिद्द करत होते. ती काही भाषण करण्याची जागा नव्‍हती. आढावा बैठक प्रामुख्याने नगरसेवक आणि सरपंचांसाठी होती. त्यामुळे आधी नगरसेवक, सरपंच यांचे बोलणे होईल. त्यानंतर तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, असे मंत्री केदार आणि मी स्वतः आमदारांना सांगितले. पण त्यांनी ते काही ऐकले नाही आणि तेथे एकच गोंधळ घातला, असे सुरेश भोयर म्हणाले.\nहेही वाचा : ...तर ओबीसी कल्याण मंत्रालय काय कामाचे, राज्यव्यापी आंदोलन करू ः प्रकाश शेंडगे\nदिलगिरी व्यक्त करणार नाही\nमी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करणार नाही आणि मंत्री सुनील केदार नागपूर जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने करत आहेत. विकास कामात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. काहींच्या पोटात दुखत असल्यामुळे अशी कारस्थाने जाणीवपूर्वक केली जात आहेत. आमदार सावरकर सभास्थळी अर्धा तास उशिरा आले. तेव्हा तहसीलदार आणि इतर अधिकारी त्यांचे स्वागत करण्यासाठी बाहेरच्या गेटपर्यंत गेले. शिष्टाचारानुसार त्यांना मंचावर आणले. तरीही त्यांनी गोंधळ घातल्याचा आरोप सुरेश भोयर यांनी केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुकुल वासनिक समर्थक यादव यांचे माजी राज्यमंत्री मुळकांवर गंभीर आरोप, राजकारण तापले...\nनागपूर : प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले State President of congress Nana patole पक्ष सोडून गेलेल्या जुन्या आणि नवीन नेत्यांची मोट...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमुलांच्या भविष्यासाठी मदभेद विसरून एकत्र आले कॉंग्रेसचे नेते...\nनागपूर : कॉंग्रेसचे नागपुरातील नेते एकाच व्यासपीठावर बरेचदा दिसत नाहीत. कारण त्यांच्यातील मतभेद इतके टोकाला गेले आहेत की, त्यांच्या एकवाक्यता...\nबुधवार, 28 जुलै 2021\nमाजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यानेच झाले माझे निलंबन...\nनागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका माजी मंत्र्याने विद्यमान मंत्र्यांना भडकवल्यामुळेच छोट्याशा घटनेचे मोठे भांडवल करून आणि माझ्या विरोधात षड्यंत्र...\nसोमवार, 26 जुलै 2021\nया मातीतली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, या तुटपुंज्यांना काय घाबरणार…\nनागपूर : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगिरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे करीत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमंत्री के. सी. पडवीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत... पदाला धोका होताच पाठवला हा निरोप\nमुंबई : राज्यात कमकुवत असलेल्या काॅंग्रेसमध्येच सध्या मंत्रीमंडळ फेरबदलाचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे या पक्षात मानापमानाचे आणि आव्हान...\nसोमवार, 19 जुलै 2021\nपटोले, केदार पावसात भिजले...पण नितीन राऊत यांनी ढूंकूनही नाही पाहिले...\nनागपूर : केंद्रातील भाजप सरकारने कृत्रिम महागाई निर्माण केल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने मोदी सरकारच्या Modi Government विरोधात दंड थोपटले आहेत. आज...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nसुनील केदार, नाना पटोले भर पावसात निघाले सायकलवर...\nमुंबई : उन्ह, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता केंद्रातील भाजप सरकारने निर्माण BJP Government in the Central केलेल्या कृत्रिम महागाईच्या विरोधात...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nपटोले म्हणाले, खरं तर मोदींनीच राजीनामा द्यायला पाहिजे होता…\nनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन दिले गेले आहे....\nगुरुवार, 8 जुलै 2021\nनाराज राष्ट्रवादीचे घड्याळ आता कॉंग्रेसच्या हातात, बैठकीत फुटली कोंडी..\nनागपूर : सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर आता नागपूर जिल्ह्यात १६ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे....\nमंगळवार, 29 जून 2021\nशरद पवारांसह अन्य नेत्यांच्या गाड्या रेस ट्रॅकवर पाहून क्रीडा मंत्री संतापले\nनवी दिल्ली : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक...\nसोमवार, 28 जून 2021\nदूधउत्पादकांना दिलासा, दरवाढीबाबत झाला हा महत्त्वाचा निर्णय\nराजूर : दूध दरप्रश्नी राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) ...\nशुक्रवार, 25 जून 2021\nडझनावर आजी-माजी मंत्री, आमदार-खासदार लोणावळ्यात कशावर चिंतन करणार...\nमुंबई : ओबीसींच्या प्रश्नांवर चिंतन व मंथन करण्यासाठी शनिवार व रविवार दिनांक २६ आणि २७ जून रोजी ओबीसी चिंतन‍ शिबिर लोणावळयात आयोजित करण्यात आले...\nबुधवार, 23 जून 2021\nसुनील केदार नागपूर विकास मात रावसाहेब दानवे भाजप आमदार सकाळ पत्रकार नगरसेवक सरपंच तहसीलदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2698795", "date_download": "2021-07-30T09:21:09Z", "digest": "sha1:KYWOGB5QEFPVIWSJWH4A3TKRQ2RQAWEZ", "length": 4469, "nlines": 31, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "डिलक्स $ 27 क्षारीय प्रतिसाद खरेदी करते", "raw_content": "\nडिलक्स $ 27 क्षारीय प्रतिसाद खरेदी करते\nचेक प्रिंटिंगसाठी डीलक्स आपल्याला माहिती असू शकते, परंतु मुख्यत्वे लहान व्यवसायांमध्ये वेब होस्टिंग, वेबसाइट डिझाइन आणि शोध विपणन यासह ऑनलाइन विविध प्रकारच्या ऑनलाइन विपणन सेवा प्रदान करते. डिलक्सचे सीईओ ली Semalt यांनी म्हटले आहे की संपादन \"आमच्या वेब-आधारित वाढ प्रयत्न लघु उद्योजकांना प्रोत्साहन देते, मौल्यवान ऑनलाइन जाहिरात आणि इंटरनेट विपणन सेवा क्षमता जोडून. आमच्यासाठी छोट्या व्यवसायांना दिलेल्या अर्पणांना बळ देण्याकरिता आणि एक अनुभवी व्यवस्थापन संघ बनविण्याची ही एक उत्तम संधी आहे. \"\nअनुलंब रिस्पॉन्सचे सीईओ आणि संस्थापक जनाइन Semaltट यांनी कंपनीच्या ब्लॉगवर केलेल्या व्यवहाराविषयी बोलले:\n भरपूर, पण चांगले साठी लवकरच आपल्याला आमच्या ईमेल विपणन आणि सोशल मीडिया उत्पादनाची नवीन आवृत्ती प्रदर्शित होईल, आणि हे नेहमीपेक्षा जलद आणि अधिक चांगले होईल सेमॅटला आपल्या पूर्वीच्यापेक्षा (आपल्या उत्पादन आणि अभियांत्रिकी कार्यसंघांना पाहून) जलद दरवाजा सोडता येणारी वैशिष्ट्ये पहा आणि या व्यवहायात होण्यापूर्वी आपण कार्यरत आहोत हे आपण एक पूर्ण नवीन रूप पहाल.\nडीलक्स म्हणते की 110 अनुलंब प्रतिसाद कर्मचारी सॅन फ्रांसिस्कोमध्ये राहतील.\nMatt McGee सप्टेंबर 2008 मध्ये लेखक / रिपोर्टर / संपादक म्हणून थर्ड डोर मीडियामध्ये सामील झाले. जानेवार��� 2013 पासून ते जुलै 2013 पर्यंत त्यांची संपादक-इन-चीफ म्हणून सेवा बजावली. ते ट्विटरवर @ एमटीएमसीजी वर आढळू शकतात.\n(4 9) एआय hype पलीकडे: एआय येथे आणि आता आहे, आणि अवलंब वाढत आहे\n(4 9) विपणन ऑपरेशन 2 Source .0: नवीन संस्थात्मक रचना परिभाषित\n(4 9) आरआयपी ए / बी चाचणी\n(4 9) IAB OpenRTB चा वापर करणार्या जाहिरातदारांसाठी जीडीपीआर सल्ला प्रकाशित करते\nअधिग्रहण आणि विलय: मार्टचा चॅनल: मार्टेक: मॅनेजमेंट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/07/shivsena-congress.html", "date_download": "2021-07-30T10:02:33Z", "digest": "sha1:HZKMVWRTPUAY7OWH6CRJHZCKDVLH4QTZ", "length": 13258, "nlines": 83, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे - महापौरांच्या आवाहनाला काँग्रेसचा नकार - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे - महापौरांच्या आवाहनाला काँग्रेसचा नकार\nचांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे - महापौरांच्या आवाहनाला काँग्रेसचा नकार\nमुंबई - राज्यामध्ये आपण बघतो आहोत कि विरोधी पक्षाकडून कोणत्याही विषयावरून राजकारण केले जात आहे. मात्र महापालिकेत विरोधी पक्षात असलेली काँग्रेस विरोधाला विरोध न करता मुंबईकरांच्या विकासाला साथ देत आहे. “मुंबई आणि महाराष्ट्रसाठी चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे”, असं म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला सोबत राहण्याचं आवाहन केलं. मात्र काँग्रेस स्वबळावरच लढणार, अशी प्रतिक्रिया मुंबई मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली.\nमुंबई महापालिकेच्यावतीने विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून 'एफ उत्तर' विभागातील प्रभाग क्रमांक १७६ मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक आणि टॅब वाटप करण्याचा कार्यक्रम गुरुनानक हायस्कूल, सायन कोळीवाडा येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री महापौर वर्षा गायकवाड, महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना महापौरांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपकडून कोणत्याही विषयावर विरोध केला जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेत रवी राजा यांच्यासारखे विरोधी पक्ष नेते आहेत. ते मुंबईच्या विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला साथ देतात आणि जिथे चुकीचे आहे तिथे चुकीचे आहे म्हणतात. पालिका आयुक्तांकडे किंवा प्रशासनाकडे एखादा विषय मांडताना ते योग्य प्रकारे मांडतात. यामुळे मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्र असले पाहिजे असे आवाहन महापौरांनी केले.\nस्वतःचे व्यवसाय उभे करा -\nआमच्यावेळी खेळ होते, खेळामध्ये प्राविण्य असायचे. आता विद्यार्थी ऍडव्हान्स झाली आहेत. या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे कणा बनत आहेत. विद्यार्थ्यांनी या टॅब आणि लॅपटॉपच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणातून तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा आपल्या बाजूच्या दोन जणांना मदतीचा हात द्या. असे झाल्यास शिकण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. नोकरी करणारे नका, नोकरी देणारे बना. स्वतःचे व्यवसाय उभे करा असा सल्ला महापौरांनी विद्यार्थ्यांना दिला.\nशिक्षण मंत्र्यांकडून पालिकेचे कौतुक -\nराज्यात गेले दीड वर्ष कोरोनाची लाटा आहे. सध्या तिसरी लाट, डेल्टा प्लसची चर्चा सुरु आहे. आमच्यासाठी राज्यातील नागरिक महत्वाचे आहेत. त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार नाही अशा ठिकाणी शाळा सुरु केल्या आहेत. मुंबई आणि इतर ठिकाणी शाळा कधी सुरू होईल माहीत नाही. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे मूल आता टेक्नोसॅव्ही झाली आहेत. सरकारही आता त्या प्रमाणे काम करत आहे. पालिकेने शिक्षणाबाबत जो निर्णय घेतला त्याचे कौतुक केले पाहिजे. देशाचे भविष्य आणि संपत्ती मुले आहेत. त्यांना मदत केली पाहिजे असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.\nप्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये -\nमी आणि किशोरी पेडणेकर मीडियामध्ये एकमेकांच्या विरोधात डिबेट करायचो डिबेटनंतर आमही एकमेकांचा तितकाच आदरही करतो. इतिहास हा इतिहास आहे. तो बदलता येत नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचे काम होऊ शकत नाही. यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण करू नये असे भाजपाचे नाव न घेता काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटले आहे.\nकायद्याचा अभ्यास करून नागरिकांना सुविधा द्या -\nगरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मदत करता यावी म्हणून लॅपटॉप आणि टॅबचे वाटप करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली. पालिकेने गरीब आणि गरजू विद्य��र्थ्यांकडून अर्ज मागवले त्याची छाननी केली आणि आज त्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅबचे वाटप केले जात आहे. माझ्या नंतर पालिकेतील 50 नगरसेवकांनी यासाठी तरतूद केली आहे. ही चांगली बाब आहे. नगरसेवकांनी पालिका कायद्यांचा अभ्यास करून लोकांना सुविधा देण्यासाठी त्याचा वापर करावा असे आवाहन विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले.\nमहापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर -\nमहापौरांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आवाहनाबाबत पत्रकारांनी विरोधी पक्ष नेते रवी राजा यां विचारले असता. भाई जगताप यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले तेव्हाच मुंबई महापालिकेच्या २२७ जागा स्वबळावळ लढऊ असे स्पष्ट केले आहे. त्यात अद्याप काही बदल झालेला नाही असे सांगत रवी राजा यांनी महापौरांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/maharashtra-covid-19-patient-recovery-rate-reaches-till-90-percent-mhak-493233.html", "date_download": "2021-07-30T10:10:24Z", "digest": "sha1:I7IK3ROSDTPPPCV6PCRQRGAJD5VZNMB2", "length": 9156, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मोठा दिलासा! राज्याचं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच गेलं 90 टक्यांच्यावर– News18 Lokmat", "raw_content": "\n राज्याचं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच गेलं 90 टक्यांच्यावर\nराज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 24 हजारांवर गेली आहे. 4 हजार 9 नवे रुग्ण दिवसभरात आढळून आलेत. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला.\nराज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 24 हजारांवर गेली आहे. 4 हजार 9 नवे रुग्ण दिवसभरात आढळून आलेत. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला.\nमुंबई 02 नोव्हेंबर: राज्यातल्या कोविड रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण (Maharashtra Covid-19 patient recovery rate) हे आता तब्बल 90 टक्क्यांच्यावर गेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने राज्याचा Recovery Rate वाढला आहे. सोमवारी (2 नोव्हेंबर) 10 हजार 225 रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 15 लाख 24 हजारांवर गेली आहे. 4 हजार 9 नवे रुग्ण दिवसभरात आढळून आलेत. तर 104 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातल्या रुग्णांचं मृत्यूचं प्रमाण हे 2.61 एवढं आहे. राज्यात सध्या 1 लाख 18 हजार 777 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवाळीनंतर कोरोनाची (Diwali and Corona) महाराष्ट��रात दुसरी लाट (Corona Second wave) येणार येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister) यांनी यावर सोमवारी(02 नोव्हेंबर) आपली भूमिका स्पष्ट केली. टोपे म्हणाले काही तज्ज्ञ अशा प्रकारची शक्यता व्यक्त करत आहे. अशा कुठल्याही लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे. सरकारने तयार केलेला टास्क फोर्स याबाबात अभ्यास करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दिवाळीमुळे होणारी गर्दी आणि आलेला हिवाळा यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असून आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात मंदिरं सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना टोपे म्हणाले, याबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून घेतील. दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. ही दोस्ती तुटायची नाय.., एकत्रच निघाली दोन मित्रांची अंत्ययात्रा, अख्खे गाव रडले गेल्या आठ महिन्यातल्या कोरोनाविरुद्धच्या लढाईचा अनुभव आता सरकारकडे असून त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहे. आरोग्य यंत्रणाही आता सक्षम झाल्याचं ते म्हणाले. दरम्यान, मुंबईतल्या (Mumbai) कोरोना स्थितीचा Tata Institute of Fundamental Research म्हणजेच TIFRने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातले निष्कर्ष आता पुढे आले असून मुंबई पुन्हा एका कोरोनाची लाट येवू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेबर या महिन्यांमध्ये ज्या प्रमाणे कोरोनाबाधितांची संख्या वाढली तशीच संख्या पुन्हा एकदा वाढू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अजितदादांपाठोपाठ तटकरेंनीही कोरोनाला हरवलं, हॉस्पिटलमधून एकाच दिवशी डिस्चार्ज 26 ऑक्टोबरपर्यंतच्या आकडेवारीचा अभ्यास करून TIFRच्या अहवालात म्हटलं आहे की मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी 80 टक्के तर सोसायट्यांमध्ये राहणारे 55 टक्के लोक हे जानेवारीपर्यंत कोरोनाबाधीत होऊ शकतात. त्याचबरोबर 3 ते 4 महिन्यांमध्ये मुंबईत हर्ड इम्युनिटी तयार होऊ शकते असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.\n राज्याचं कोरोना रुग्ण बरं होण्याचं प्रमाण पहिल्यांदाच गेलं 90 टक्यांच्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T10:33:10Z", "digest": "sha1:RUS3PHXDQTCNBCE77O4TE2CAQBMT6BZ5", "length": 2237, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सेप्टिमियस सेव्हेरस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanshop.com/product/marathi-spiritual-science-underlying-various-actions-in-shraddha/?add-to-cart=2374", "date_download": "2021-07-30T11:09:10Z", "digest": "sha1:FQQ2H4ZKFOJHYUMCBK73VPUCLKU7MS3B", "length": 16467, "nlines": 364, "source_domain": "sanatanshop.com", "title": "श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र – Sanatan Shop", "raw_content": "\n×\t पूजासाहित्याचे महत्त्व\t1 × ₹105 ₹95\n×\t पूजासाहित्याचे महत्त्व\t1 × ₹105 ₹95\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\nHome / Marathi Books / हिंदु धर्म आणि संस्कार / धार्मिक कृतींमागील शास्त्र\nश्राद्धात जानवे उजव्या खांद्यावरून (अपसव्य) का घालतात \nश्राद्धात ब्राह्मणांना दिलेले अन्न पितरांपर्यंत कसे पोहोचते \nश्राद्धाच्या शेवटी अर्पण करण्यात येणारे पिंड गर्भवतीने का पाहू नयेत \nश्राद्धामुळे पितृऋणातून मुक्त कसे होता येते \nश्राद्धविधी शास्त्रानुसार न केल्याने काय हानी होते \nश्राद्ध करण्यातील अडचणी दूर कशा कराव्यात \nयांसारख्या अनेक प्रश्नांमागील शास्त्रीय म��हिती या ग्रंथात दिली आहे.\nश्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र quantity\nपरात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ\nBe the first to review “श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र” Cancel reply\nदेवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापूर्वीच्या कृतींमागील शास्त्र\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\nकौटुंबिक धार्मिक कृती आणि सामाजिक कृती यांमागील शास्त्र\nविवाहसंस्कार ( शास्त्र आणि सध्याच्या अयोग्य प्रथा )\nश्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन\nआनंदमय जीवन हेतु अध्यात्म\nअध्यात्मिक उन्नति हेतु साधना\nव्यष्टि एवं समष्टि साधना\nहिन्दू धर्म एवं संस्कार\nधार्मिक कृत्यों का अध्यात्मशास्त्र\nदेवता : उपासना एवं शास्त्र\nत्योहार, धार्मिक उत्सव एवं व्रत\nहिन्दू धर्म एवं धर्मग्रंथ\nपवित्र नदियां, कुंभ एवं तीर्थक्षेत्र\nखरे और पाखंडी साधु-संत\nराष्‍ट्र एवं धर्म रक्षा\nहिन्दू राष्ट्र की स्थापना\nआपातकाल हेतु उपयुक्त उपचार\nव्यष्टी आणि समष्टी साधना\nगुरुकृपायोग आणि गुरु – शिष्य\nहिंदु धर्म आणि संस्कार\nदेवता : उपासना अन् शास्‍त्र\nसण, धार्मिक उत्‍सव अन् व्रते\nहिंदु धर्म आणि धर्मग्रंथ\nपवित्र नद्या, कुंभ व तीर्थक्षेत्र\nखरे आणि भोंदू साधू-संत\nमुलांचे संगोपन आणि विकास\nराष्‍ट्र अन् धर्म रक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/district-consumer-panchayat-should-set-up-awareness-movement-for-consumer-rights-no-demons/", "date_download": "2021-07-30T11:10:00Z", "digest": "sha1:L7ZWZUOF7HOMQSIYZN4KP4MLBRAO4CPW", "length": 7593, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "ग्राहकांच्या हक्कासाठी जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृती चळवळ उभी करावी ः ना. दानवे – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nग्राहकांच्या हक्कासाठी जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृती चळवळ उभी करावी ः ना. दानवे\nजालना प्रतिनिधी ः ग्राहकांचे हक्क आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जालना जिल्हा ग्राहक पंचायतने जनजागृतीची चळवळ उभी करावी असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज येथे बोलतांन�� केले. जालना जिल्हा ग्राहक पंचायत मार्फत ग्राहक दिनानिमित्त कायदा जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र माहिती व कार्यदिशा या पुस्तिकेचे विमोचन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे यांच्या हस्ते आज रविवारी सकाळी भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.\nयावेळी ग्राहक पंचायतचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे, सचिव ॲड. महेश धन्नावत, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष प्रा. विश्‍वंभर कुलकर्णी, डॉ. दिलीप लाड, प्रा. संजय पैठणकर, संघटक संजय देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते मनोज इंगळे आदींची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना श्री. दानवे पाटील म्हणाले की, ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी तळागळातील सामान्य जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे. ग्राहकांना गॅस घरपोच मोफत डिलिव्हरी व त्याचे योग्य वजन याबाबत जनजागृती करण्याबरोबरच ग्राहकांच्या हक्काची जाणिव तसेच त्यांच्या समस्या व अडीअडचणी समजुन घेवून त्या सोडविण्यासाठी जालना जिल्हा पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी चळवळ उभी करुन जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्राहक पंचायतचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन इंगळे यांनी ग्राहक पंचायत संपूर्ण जिल्ह्यात कार्यान्वित असून सामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगीतले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संदर्भात माहिती डॉ. दिलीप लाड यांनी दिली तर जिल्ह्यातील कार्याबद्दल ॲड. महेश धन्नावत यांनी विस्तृत माहिती दिली.\nजिल्ह्यात 537 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 387 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.\nकोरोना संसर्गाचा दुसरा स्फोट होण्यापूर्वी नागरिकांनी सतर्कता बाळगावी – अब्दुल रफीक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/param-bir-singh-anil-deshmukh-maharashtra", "date_download": "2021-07-30T11:26:37Z", "digest": "sha1:AOQBSTBWHP4KIDHEC632VN436X4RCBIM", "length": 10297, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "परमबीर यांची याचिका फेटाळली - द वायर मराठी", "raw_content": "\nपरमबीर यांची याचिका फेटाळली\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका दाखल करुन घेण्यास नकार द��त उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.\nगृहरक्षक दलात केलेली बदली अन्यायकारक असून ती रद्द केली जावी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खंडणीवसुलीची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी परमबीर सिंह यांनी याचिकेद्वारे केली होती.\nपरमबीर सिंह यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात याचिका दाखल केली होती. त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्या पत्रातील सर्व आरोपांचा उल्लेख त्यांनी याचिकेत केला होता.\nपरमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केले नाही अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांचे वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही अशी विचारणा केली. परमबीर सिंह यांचे वकील मुकूल रोहतगी यांना सीबीआय चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात का जात नाही\nयाचिकेत परमबीर सिंह यांनी आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्दतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली झाल्याचे त्यांनी म्हंटले होते. अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा, याची आपण खात्री केली होती. याशिवाय एनआयएकडून होणाऱ्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी याचिकेत म्हटले होते.\nसुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने माजी मुंबई पोलीस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचं म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात का गेला नाहीत अशी विचारणा केल्यानंतर मुकूल रोहतगी यांनी आजच उच्च न्यायालयात अर्ज करु, असे सांगितले.\nमनसुख हिरेन प्रकरण ‘एनआयए’कडे \nकेंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार ‘एनआयए’ने ठाणे सत्र न्यायालयात केली होती. ‘एनआयए’ची तक्रार मान्य करून सत्र न्यायालयाने हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करण्याचे एटीएसला आदेश दिले.\nया प्रकरणामध्ये मुख्य संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने यापूर्वीच मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे.\nमंगळवारी महाराष्ट्र एटीएसने पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्हा केल्याचे सांगितले होते. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असे देखील एटीएसकडून सांगण्यात आले होते.\nमहाकाय जहाज अडकल्याने सुएझ कालव्यात वाहतूक कोंडी\nआसामात ‘एनआरसी’, केरळात ‘न्याय’\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2021-07-30T12:02:40Z", "digest": "sha1:NG52CQOFBDVQ5P5BFNW2XPAKAVN6464H", "length": 5228, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७३६ मधील जन्म‎ (२ प)\n► इ.स. १७३६ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १७३६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १७३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. ���क ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/Pregnancy/595", "date_download": "2021-07-30T09:22:01Z", "digest": "sha1:6WWP3BG3QHABTPXPLV2FHBKTKMMSWLRY", "length": 6370, "nlines": 102, "source_domain": "www.hellodox.com", "title": "गरोदरपणात करु नका अस काही, बाळावर होईल वाईट परिणाम", "raw_content": "\nगरोदरपणात करु नका अस काही, बाळावर होईल वाईट परिणाम\nमुंबई : गरोदरपणात महिला आणि तिच्या कुटुंबाला होणाऱ्या बाळाची काळजी घेणं महत्त्वाच असतं. बाळ आणि आई सुरक्षीत राहण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात. गरोदरपणात काय खाव आणि काय न खाव , काय आणि किती व्यायाम करावा , काय आणि किती व्यायाम करावा अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित असायला हव्यात. अशा काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेऊ\nनुकसान पोहोचविणाऱ्या वासापासून दूर रहा. घराला रंग मारला जात असेल तर दरोदर स्त्रीने जवळ जाणं टाळावं. पेंटमधून निघणारे काही पदार्थ गरोदर महिलांसाठी नुकसानकारक ठरतात.\nगरम पाण्याने आंघोळ नको\nगरम पाण्याने आंघोळ करण तुमच्या बाळासाठी ठिक नाही. हलक्या गरम पाण्यानेच स्नान करा. तस केल्यास तुमच्या शरीराच तापमान वाढून १०१ डिग्री पर्यंत पोहोचेल आणि रक्तदाबही वाढू शकतो. असं झाल्यास बाळाला पोषक तत्व आणि ऑक्सिजनची कमी भासू शकते. ऑर्गनायझेशन ऑफ टेराटॉलॉजी इन्फॉर्मेशन सर्व्हिसच्या मते गरोदर महिलांनी शरीराच तापमान १०१ डिग्रीच्या खाली ठेवायला हवं.\nफळांच्या रसाचे अधिक प्रमाणात सेवन करु नये. यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण वाढण्याची शक्यता असते. फळांच्या रसापेक्षा फळं खाण जास्त फायदेशीर ठरेल.\nपाठीवर झोपण हीच गरोदरपणातील झोपण्याची अयोग्य पद्धत ठरेल. यामुळे रक्ताभिसरण बिघडून शरीराच्या दुसऱ्या अंगावर याचा भार पडेल. श्वास घेण्यासही अडथळा होऊ शकतो. डाव्या कुशीवर झोपण फायदेशीर ठरेल. तुमच्यासाठी हे थोड कठीण असेल पण याची सवय लावायला हवी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/112497", "date_download": "2021-07-30T11:44:46Z", "digest": "sha1:OE5V5QYACKAIRDAMBPS4LEEUZ6YM45EN", "length": 2251, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:अभय नातू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य चर्चा:अभय नातू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसदस्य चर्च��:अभय नातू (संपादन)\n०१:१२, १० जुलै २००७ ची आवृत्ती\n१९४ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२०:११, ९ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन)\n०१:१२, १० जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/two-person-returned-dubai-suspected-coronavirus-hospitalized-india-updates-9986", "date_download": "2021-07-30T10:41:26Z", "digest": "sha1:ORMKH2IQDDOJXYDNKC6I45HWYPW3FEJB", "length": 4879, "nlines": 30, "source_domain": "www.saamtv.com", "title": "बापरे ! जीवघेणा कोरोना महाराष्ट्रात, पुण्यात दोघांना कोरोनाची लागण", "raw_content": "\n जीवघेणा कोरोना महाराष्ट्रात, पुण्यात दोघांना कोरोनाची लागण\nपुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन संशयित रुग्ण‍ आढळून आले आहेत. दोन्ही रुग्णांना नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या देशात 45वर पोहोचली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुस-या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही. होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगांव भरणा-या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.\nआणखी वाचा - #corona इफेक्ट | अवघ्या 10 रुपयांत मिळतेय जिवंत कोंबडी\nकोरोना व्हायरस संदर्भात अफवा पसरवणाऱ्या दोघांना केरळमध्ये अटक करण्यात आली आहे. केरळमधील कुन्नमकुलम पोलिसांनी दोघांना अटक केली. परवेश लाल आणि अनास या दोघांना अटक करण्यात आलीय. त्रिशूर जिल्ह्यातील कुन्नमकुलम तालुका रुग्णालयात कोरोनाचा व्हायरसची लागण झालेले रुग्ण दाखल करण्यात आल्याची खोटी माहिती दोघेजण फसरवत होते. त्यामुळं दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.\nभारतातील शहरनिहाय कोरोनो बाधित रुग्णांची संख्या\nहरियाणा - 14 (विदेशी नागरिक)\nराजस्थान - 2 (विदेशी नागरिक)\nउत्तर प्रदेश - 9\nलडाख (केंद्र शासित प्रदेश) - 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.shree-dnyanopasana.cf/tag/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T10:42:04Z", "digest": "sha1:DSCI6JN74ZBAZUORAU26A3JDWBB6JVKV", "length": 3535, "nlines": 48, "source_domain": "www.shree-dnyanopasana.cf", "title": "गुरु शनी युती Archives » श्री ज्ञानोपासना", "raw_content": "\nगुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना\nविज्ञान-तंत्रज्ञान, बाल जगत / By श्रीरंग विभांडिक\nखगोल प्रेमींसाठी २१ डिसेंबर २०२० ला एक पर्वणी आहे. गुरु आणि शनी या ग्रहांची महायुती आहे. तर पाहूया महायुती म्हणजे काय सूर्यामलेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. या त्यांच्या परिभ्रमणामध्ये, काही वेळा अशा असतात की पृथ्वीवरून पाहतांना आपल्याला दोन ग्रह एकमेकाच्या अगदी जवळ आलेले दिसतात. प्रत्यक्षात ते आपापल्या जागी एकमेकापासून लक्षावधी किमी दूर असतात, परंतु …\nगुरु शनी महायुती – एक दुर्मिळ खगोलीय घटना Read More »\nमुलांसाठी निवडक पुस्तके (1)\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nश्री शीलनाथ महाराज आरती\nश्री हनुमान स्तोत्र – मराठी अर्थासहित\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री रामरक्षा – मराठी अर्थासहित\nअठरा श्लोकी गीता (1) खगोल (1) गीता जयंती (1) गुरु शनी युती (1) मोक्षदा / मोक्षदायिनी एकादशी (1) श्री गुरुचरित्र (8) श्री दत्त जन्म कथा (1) श्री शीलनाथ महाराज (1) स्तोत्र (1) हनुमान (1)\n© 2020-2021 | श्री ज्ञानोपासना | श्रीरंग विभांडिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/lockdown-testing-government-rahul-gandhi", "date_download": "2021-07-30T10:09:25Z", "digest": "sha1:PMS6IDBIX3VTCYQ37VIRZT72DY7E6AWS", "length": 11684, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘लॉकडाऊन हे ‘पॉझ बटन’, चाचण्या अधिक हव्या’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘लॉकडाऊन हे ‘पॉझ बटन’, चाचण्या अधिक हव्या’\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन हे ‘पॉझ बटन’ असून एक मोठी रणनीती आखून मोठ्या प्रमाणात चाचण्या केल्यास व देश एकजुटीने उभा राहिल्यास कोरोनाचा पराभव अटळ असल्याचे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. कोरोनाविरोधातील लढाई ही दीर्घकालीन असून तिच्यावर आपण विजय मिळवला असे समजू चालू लागलो तर ती घाई ठरेल आणि देशाला मोठे नुकसान सोसावे लागेल, असे ते म्हणाले.\nगुरुवारी राहुल गांधी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी राज्ये व जिल्ह्यांना सशक्त करण्यावर केंद्र सरकारने भर द्यावा व न्याय्य योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचवावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले. मी सरकारवर टीका करत नाही पण रचनात्मक पातळीवर सर्व विरोधी पक्षांनी व जनतेने एकजुटीने कोरोनाशी लढले पाहिजे असे स्पष्ट करत लॉकडाउन हे एक ‘पॉज बटन’ असून ते कोरोनावरचे उत्तर नव्हे, एकदा लॉकडाऊनमधून आपण बाहेर पडू तेव्हा हा विषाणू पुन्हा पसरू शकतो. त्यामुळे अधिकाधिक चाचण्यांवर आपण भर दिला पाहिजे व ती पावले शिस्तबद्धरित्या टाकली पाहिजेत, असे ते म्हणाले.\nकोरोना विषाणूविरोधात सर्वात मोठे शस्त्र चाचण्या असून या चाचण्यांमुळे आपल्याला कोरोनाचा संसर्ग कुठे पसरत चालला आहे, याची माहिती मिळू शकते. आपल्याकडे सध्या १० लाख लोकसंख्येमागे केवळ १९९ चाचण्या केल्या जात आहेत, त्या पर्याप्त नाहीत याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.\nखरी ताकद राज्ये व जिल्ह्यांकडे\nराहुल गांधी यांनी कोरोनाशी दोन हात करायचे असतील तर त्यासंदर्भातले खरे सामर्थ्य राज्ये व जिल्ह्यांकडे असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आपला लोकसभा मतदारसंघ वायनाड जिल्ह्यात कोरोना रोखण्यात आलेले यश त्यांनी सांगितले. कोरोनाविरोधातील लढाई समाजाच्या स्तरात खालून वर (बॉटम अप) लढली पाहिजे वरून खाली (टॉप-डाऊन) नाही असे सांगत पंतप्रधानांनी या घडीला राज्ये सशक्त केली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. सध्या केंद्राकडून राज्य सरकारला ज्या गतीने मदत मिळायला हवी ती मिळत नसून कोरोनाशी लढताना आता वैद्यकीय व आर्थिक पातळीवर संघर्ष करावा लागत आहे, या दोन्ही आघाड्यांवर व्यूहरचना आखली पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.\nकेंद्राने जाहीर केलेले १ लाख ७० हजार कोटी रु.चे आर्थिक पॅकेज अपुरे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी आता बेरोजगारी वाढीला सुरूवात झाली असून त्याचे गंभीर रुप आपल्यापुढे उभे राहील अशी भीती व्यक्त केली. रोजगार देणारी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करायला हवे तसे बड्या कंपन्यांसाठीही मदत जाहीर केली पाहिजे, असे त्यांनी मत व्यक्त केले.\nराहुल गांधी यांनी न्याय योजनेचा सरकारने वापर केला पाहिजे असे सांगत देशातील २० टक्के जनतेच्या खात्यात थेट पैसे गेले पाहिजेत अशी सूचना केली. न्याय्य योजनेला सरकारने कोणतेही नाव द्यावे पण ही योजना प्रत्यक्षात आणावी अशी विनंती केली. देशात अन्नधान्याच्या कोठारातील धान्य गरीबांसाठी खुले करावे हे धान्य केवळ रेशन कार्डवाल्यांना नको तर सर्व गरजूंना खुले करावे, अन्न सुरक्षा योजनेचा मार्ग तयार करावा असेही सरकारला सांगितले. आम्हाला कशाचेही क्रेडिट नको आहे, अपेक्षाही नाही. ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे. आमच्या दृष्टीने देशातील जनता महत्त्वाची आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.\nया संकटाच्या काळात कोणीही घाबरून जाऊ नये. भारत कोणत्याही आव्हानांचा सामना करू शकतो. आपण सर्वजण या विषाणूला हरवूया. या संकटानंतर भारत सर्वाधिक वेगाने पुढे जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.\nलॉकडाऊन आणि दुग्ध व्यावसायिक शेतकरी\nलॉकडाऊन : १५ राज्यांमध्ये केवळ २२ टक्के अन्नधान्याचे वाटप\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:47:02Z", "digest": "sha1:7HVABALTRHTU5X7FBSQ4WIMLQGR7QU3Q", "length": 3541, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रायलसीमा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरायलसीमा (तेलुगू: రాయలసీమ) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील एक भौगोलिक व सांस्कृतिक प्रदेश आहे. आंध्र प्रदेशचे अनंतपूर, चित्तूर, कुर्नूल व कडप्पा हे चार जिल्हे रायलसीमा प्रदेशात मोडतात. रायलसीमाच्या दक्षिणेस तमिळनाडू, पश्चिमेस कर्नाटक, उत्तरेस तेलंगणा ही राज्ये तर पूर्वेस आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीचा भाग आहे. एकूण ६७,५२६ चौरस किमी इतके क्षेत्रफळ असलेला रायलसीमा प्रदेश भारताच्या अनेक राज्यांपेक्षा आकाराने म���ठा आहे.\nभारताच्या नकाशावर रायलसीमाचे स्थान\nतिरुपती येथील तिरुपती बालाजी मंदिर\nतटवर्ती आंध्र प्रदेशाच्या तुलनेत रायलसीमा भाग अविकसित व गरीब आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑगस्ट २०१५ रोजी १३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/contact-us/", "date_download": "2021-07-30T11:47:22Z", "digest": "sha1:ZBVTOQN6VMZ4DOCSXOF26IPIVA7CP7KE", "length": 4084, "nlines": 163, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nसिचुआन ऐक्सियांग कृषी तंत्रज्ञान कं, लि.\nNO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nसोमवार ते रविवार, दिवस\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T09:33:43Z", "digest": "sha1:FLPBABCF3HT33WQDQUZNPH3JHAH6COCJ", "length": 13785, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वामन गोपाळ जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(वीर वामनराव जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)\nहा लेख भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी गीतकार, नाटककार असलेले वामन गोपाळ जोशी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वामनराव जोशी (नि:संदिग्धीकरण).\n२ वीर वामनराव जोशी\nवामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे अमरावतीचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सा���वीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.\nअनंत कान्हेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. नाशिक येथे २३ डिसेंबर, इ.स. १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली.\nवीर वामनराव जोशीसंपादन करा\nवीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) (जन्म : अमरावती, १८ मार्च १८८१; मृत्यू : अमरावती, ३ जून १९५६) हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.\nवीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.\nरणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).\nराक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).\nआपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)\nजगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)\nदिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)\nपरवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)\nवितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)\nवामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्���ेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती[ संदर्भ हवा ].\n१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते.\nवामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, २१ मार्च, इ.स. २०१० रोजी अमरावतीत बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.\nवीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर\n\"वामन गोपाळ जोशी यांनी लिहिलेली गाणी\".\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:���८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:54:40Z", "digest": "sha1:ZXVHXM4734TOWW7QKXKJXI325GRIKOBU", "length": 6858, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय विज्ञान संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय विज्ञान संस्थेची मुख्य इमारत\nभारतीय विज्ञान संस्था (इंग्लिश: Indian Institute of Science) ही संशोधन आणि उच्च शिक्षणासाठी असलेली अग्रेसर शिक्षण संस्था बंगळूर, भारत येथे आहे. या संस्थेत पदव्युत्तर तसेच doctoral [मराठी शब्द सुचवा] कार्यक्रम आहेत. ज्यामध्ये २०० पेक्षा अधिक संशोधक ३७ पेक्षा अधिक विभागांमध्ये काम करतात. उदाहरणार्थ: अभियान्त्रिकीमध्ये अंतरीक्ष अभियांत्रिकी, संगणकशास्त्र आणि स्वयंचलन इत्यादी, आणि शास्त्रांमध्ये भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र इत्यादी. भारतीय विज्ञान संस्था भारतातील संशोधनसंस्थांमध्ये पहिल्या दर्जाची संस्था आहे.\nभारतीय विज्ञान संस्था सन १९०९ मध्ये उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टीतुन जन्माला आली. सन १८९८ मध्ये एक तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. नोबेल पारितोषिक विजेते सर विलियम रॅम्से यांनी बंगळूर हे आदर्श ठिकाण सुचवले आणि मॉरिस ट्रॅव्हर्स संस्थेचे पहिले संचालक बनले.\nकाही प्रसिद्ध माजी विद्यार्थी आणि संस्थेशी निगडित असणाऱ्या व्यक्ती[संपादन]\nभारतीय विज्ञान संस्था परिसर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जुलै २०१४ रोजी १९:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/why-was-naradmuni-lifetime-bachelor/", "date_download": "2021-07-30T10:15:44Z", "digest": "sha1:VS2OEOJUVGTLRPBUXQBGAWRUCUHQQ5DN", "length": 12547, "nlines": 119, "source_domain": "bolbhidu.com", "title": "नारदमुनी का राहिले, 'आजन्म सिंगल' ?", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nनारदमुनी का राहिले, ‘आजन्म सिंगल’ \nहसरमुख चेहरा. लावालावी करण्याची कला.. चेहऱ्यावर हास्य आणत अलगत हिकडची माहिती तिकडे देवून शंकराला देखील तिसरा डोळा उघडण्यासाठी मजबूर करणारे नारदमुनी…\nइतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व एखाद्या सिंगल व्यक्तीचच असू शकतं. खरय नारदमुनी देखील सिंगलच होते. सिंगल लोकांची खरी देवता म्हणजे नारदच. पण का \nनारदमुनींना मुली पसंत पडल्या नाहीत \nकी नारद मुनी BCA, BBA, ER झालेले की नारद मुनींनी ऐन तारुण्यात MPSC,UPSC करण्याच कठोर व्रत हाती घेतलेलं. अस काय झालेलं कि नारदमुनी सिंगल राहिले.\nतेच सांगण्यासाठी आमचा जन्म झालाय. आम्ही आहोत न ऐतिहासिक धार्मिक संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायला. तर ऐका सिंगल नारायणाची कथा \nतर अगोदर होता देवलोक. देवलोकात पृथ्वीवर लोकांची कमतरता भासू लागली की कोणालातरी वर (त्यातला नाही हा गॉड ब्लेस यू टाईप मधला वर) देवून लोकांची संख्या वाढवण्याचा उपक्रम चालायचा. असाच उपक्रम देवांनी हाती घेतला. मग काय दक्ष प्रजापति राजाला दिला हजार पोरांचा आशिर्वाद. दक्ष प्रजापती राजाचं लग्न झालं चे पंचजन राज्याची मुलगी असिंकी बरोबर. लग्नानंतर त्यांना एकावेळी दहा हजार मुलं झाली. राजाला ठावूक होतं की आपली मुलं पृथ्वीवर जनसंख्या वाढवण्यासाठी आली आहेत. साहजिक आत्ता या मुलांनी धार्मिक पण असलं पाहीजे तर सृष्टीत पुण्यवान माणसं जन्माला येतील. उत्तम संस्कार करण्यासाठी या राजानं आपल्या मुलांना जंगलातल्या एका साधू महारांजांच्या जवळ ठेवलं. आत्ता झालं अस की, हि गोष्ट समजली नारदमुनींना..\nनारदमुनी होते सिंगल. त्यामुळे मज्जा करायची दांडगी हौस.\nमग नारदमुनींनी काय केलं तर जंगलात जावून या दहा हजार पोरांना बोलबच्चन टाकले. खरा तो एकची धर्म जो संन्यास घेवून हिमालयात जातो.. घरदार सोडून सिंगल राहिलं कि किती गंम्मत येते हे नारदमुनीनी प्रॅक्टिकल सहित समजावून सांगितलं..\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता…\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३…\nझालं.. हि मुलं नादाला लागली.. सगळीच्या सगळी मुलं संन्यास घेवून रिटायर झाली.. राजाला हे जेव्हा समजलं तेव्हा राजा भडकला पण करणार काय दूसरा काहीच उपाय नव्हता. परत देवतांना वर मागितला. देवता म्हणाले.. या वेळी हजार मुलांचाच वर…\nहे ही वाचा –\nशितला मातेच्या या पौराणिक कथेमुळं देवी रोग नाव पडलं.\nया महाराजांना सटरफटर नाव का पडलं \nसिगरेटच्या धूरावर प्रसन्न होणाऱ्या शंकर महाराजांच्या या पाच गोष्टी माहित आहेत का \nपुन्हा राजाला हजार मुलं झाली. राजानं ती पुन्हा जंगलात गेली.. नारद पुन्हा त्यांच्या मागे गेला आणि म्हणाला, हे बघा खरा धर्म आपल्या मोठ्या भावांच्या पावलावर पाउल टाकणं. वाट खडतर आहे पण धर्म तोच. मोठ्यांना फॉलो करणं.. झालं पुन्हा सगळी मुलं संन्याशी झाले….\nआत्ता मात्र राजाला आला राग. त्यांन दिला श्राप…\nआत्ता तूझच लग्न होणार नाही. तूच सिंगल रहाशील…\nतेव्हापासून नारदमुनी सिंगल आहेत… अखंड सिंगल लोकांची हि देवता कायम हसतमुख असते.\nपाठीमागे काय दुखं असतील ती असतील पण नारायण नारायण म्हणलं की ऑल इज वेलचा भास होतो…\nहे ही वाचा –\nखरच बौद्ध भिक्खुंकडे चमत्कारिक शक्ती असते का \nतुमच्या गणपतीनं दुध पिलेलं का आज या घटनेला २३ वर्ष झाली \nचायनिज लोकांनी काली मातेचं मंदिर बांधलय \nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी पार्टी होती..\nनवाज शरीफ म्हणतात कि, कारगिल युद्ध म्हणजे मुशर्रफने माझ्यावर केलेला गेम होता\nसदा सुखे रहो सांगणारा झील ब्रँड भारतात सगळ्यात जास्त रेनकोट विकतो…\nप्रवीण दरेकर सेनेत असल्यापासून उद्धव ठाकरेंचे विरोधक राहिले आहेत\nइंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.\nतेलात पैसा असतो याचं गणित कळलं आणि तो जगातला पहिला अरबपती बनला…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिल��…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/asaram-event-at-shahjahanpur-jail-superintendent-jailor-among-6-officials-found-guilty", "date_download": "2021-07-30T11:53:05Z", "digest": "sha1:4P62V4V5ODMIJRSBN4JOML6SCHH32R5C", "length": 6445, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जेलमध्येच आसारामचा महिमा सांगणारा कार्यक्रम - द वायर मराठी", "raw_content": "\nजेलमध्येच आसारामचा महिमा सांगणारा कार्यक्रम\nलखनौः बलात्काराच्या आरोपात शिक्षा भोगत असलेला स्वयंभू संत आसाराम बापू याचा महिमा सांगणारा एक कार्यक्रम तुरुंगातच आयोजित केल्याबद्दल उ. प्रदेशातल्या शाहजहांपूर जिल्हा कारागृहाचे अधिक्षक, तुरुंग अधिकारी व अन्य ६ कर्मचारी दोषी आढळले आहे. हा कार्यक्रम गेल्या २१ डिसेंबर रोजी झाला होता. आसाराम बापू याच्या लखनौतील तीन अनुयायी या कार्यक्रमासाठी खास शाहजहांपूर कारागृहात आले होते. त्यांनी कारागृहात आसाराम बापू याचा एक फोटो लावला होता व कैद्यांना घोंगडे व प्रसादाचे वाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे काही फोटो सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्यानंतर या घटनेची वाच्यता झाली व चौकशीचे आदेश सरकारने दिले.\nया संदर्भात तुरुंग अधिक्षक राकेश कुमार, तुरुंग निरीक्षक राजेश कुमार, व ४ वॉर्डन यांच्याविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.\nया कार्यक्रमात आसाराम प्रकरणात त्यांच्याविरोधात साक्ष देणारे कृपालसिंह यांचा खून करणारे व सध्या जामीनावर असलेले नारायण पांडे व अर्जुन हे दोघे उपस्थित असल्याची चर्चा सुरू होती पण कारागृह प्रशासनाने हे दोघे घटनास्थळी उपस्थित नव्हते असे स्पष्ट केले.\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात आसाराम बापू सध्या राजस्थानमध्ये जोधपूर येथे तुरुंगात आहे.\nहिरवी मिरची ते लॅपटॉप; चार्जर, माउस व्हाया पांगुळगाडा\nममतांना अडचणीत आणण्यासाठी ओवेसी मैदानात\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC", "date_download": "2021-07-30T12:04:20Z", "digest": "sha1:GYUA2JVNFLKUFFFDIL257KQFXIZMNBRO", "length": 7286, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २००६ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतर तिसरे सहस्रक\n← एकविसावे शतक - बाविसावे शतक →\n← इसवी सनानंतर एकविसावे शतक →\nपहिले दशक २००१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २१००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► आंतराराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७‎ (७ प)\n► इ.स. २००६ मधील मृत्यू‎ (८१ प)\n► इ.स. २००६ मधील खेळ‎ (३ क, ३८ प)\n► इ.स. २००६ मधील चित्रपट‎ (५ क, २४ प)\n\"इ.स. २००६\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे २१ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १०:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9595", "date_download": "2021-07-30T09:27:02Z", "digest": "sha1:6C7O47BQTE2XGI2KWRFH576NML77APC5", "length": 20215, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "सातपुडयातुन आलेल्या अठरा कुटूंबांना खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशन ने दिला मदतीचा हात | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव सातपुडयातुन आलेल्या अठरा कुटूंबांना खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशन ने दिला मदतीचा हात\nसातपुडयातुन आलेल्या अठरा कुटूंबांना खिर्डी येथील तत्पर फाऊंडेशन ने दिला मदतीचा हात\nअन्न धान्यासह बिस्कीट वाटप…\nसध्या देशासह राज्यात 21 दिवसांचा लाँकडाऊन असून यात मात्र गोरगरीब जनता स्वतःच्या पोटासाठी सैरावैरा धावताना दिसत आहे यात खिर्डी येथील पत्रकार यांनी स्थापन केलेली सामाजिक संथा तत्पर फाउंडेशने रोजगाराच्या शोधार्थ व गहु हरभरा मका कापणी साठी आलेल्या बरीब मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगार झालेले व त्यांचेवर उपासमारीची वेळ आलेली असल्याने त्यांचे चुले परत पेटावे व उपासमार होऊ नये म्हणून त्यांचे लहान मुलांना बिस्किटे वाटप तसेच त्यांचे परिवार यांचे पोटाची खडगी भरावी म्हणून एकूण सातपुडयातुन या परिसरात आलेल्या एकूण 18 परिवार यांना जिवनावश्य वस्तु म्हणुन किराणा व तांदूळ वाटप करण्यात आली संध्या लॉकडाऊनमुळे शेती कामांनाही ब्रेक बसला आहे काम मिळत नाही त्यामुळे या कुंटूबार उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हे कुंटूबे वाहने नसल्या मुळे आपल्या घरी सुद्धा जावू शकत नाही त्यामुळे या कुंटूबांना मदती साठी तत्पर फाऊंडेशन या लोकांचा शोध घेवून त्यांना जिवनावश्यक वस्तु पुरविण्याच कार्य हाती घेतले ���हे\nतसेच या संस्थेने या आधी बरेच सामाजिक उपक्रम घेऊन बांधिलकी म्हणून परिसरात विविध समाज कार्य केले आहे कोरोना व्हायरस आजाराला आळा घालण्यासाठी संस्थेच्या वतीने गाव व गाव परिसरात मास्क वाटप केले तसेच परिसरातील गावात जावून सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक डॉक्टर आशा वर्कर आंगणवाडी सेविका यांना सोबत घेवून कोरोना पासुन बचावण्या साठी जनजागृती करत आहे या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष- गुणवंत पाटील,उपाध्यक्ष-चंद्रकांत कोळी, सचिव-प्रविण धुंदले, सदस्य प्रदीप पंजाबी महाराज, संकेत पाटील, रितेश चौधरी, कांतीलाल गाढे ,शेख इंद्रिसभाई सतीश फेगडे अंकित पाटील ,सादिक पिंजारी, गावाचे पोलीस पाटील ,प्रदीप पाटील व ग्रामस्थ आदींसह मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nPrevious articleअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प WHO चा निधी रोखण्याची दिली धमकी : जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप\nNext article१५ एप्रिल के बाद चलने वाली रेल्वे गाडीयो के आरक्षण सुरू\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध��यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T11:42:59Z", "digest": "sha1:3CKBELJODQ2UNTCMS73BHPHZCL35273Z", "length": 2876, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १३१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १३१० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १२८० चे १२९० चे १३०० चे १३१० चे १३२० चे १३३० चे १३४० चे\nवर्षे: १३१० १३११ १३१२ १३१३ १३१४\n१३१५ १३१६ १३१७ १३१८ १३१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2021-07-30T12:04:38Z", "digest": "sha1:X3ET6YEMXZOSQWWDC3WDSNY7H5U5W3IR", "length": 5284, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८२९ मधील जन्म‎ (४ प)\n► इ.स. १८२९ मधील मृत्यू‎ (५ प)\n\"इ.स. १८२९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९ वे शतक\nइ.स.चे १८२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/full-lockdown-five-prisons-state-282709", "date_download": "2021-07-30T11:31:05Z", "digest": "sha1:ES2YESJEROTGOHLXYL4ZIFT22LAAFRNQ", "length": 10047, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे केलयं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल", "raw_content": "\nराज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा या कारागृहांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही.\nकर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जे केलयं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल\nमुंबई : लॉकडाऊनच्या काळात कारागृहात अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आता स्वतः कारागृहांमध्ये वास्तव्य करत आहेत. यावेळी सर्व स्थितीची बारकाईने माहिती घेतली जाते. अतिरिक्त महासंचालक(कारागृह) सुनील रामानंद यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात शनिवारी वास्तव्य केले.\nराज्यातील आर्थररोड भायखळा, ठाणे, कल्याण, येरवडा या कारागृहांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन असून कोणालाही बाहेर जाण्याची परवानगी नाही.\nसुनील रामानंद यांच्यासोबत उपमहानिरीक्षक (दक्षिण विभाग)योगेश देसाई हे देखील उपस्थित होते. यावेळी कारागृहातील सर्व कामकाजाची माहिती घेण्यात आली. तसेच त्यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या. पुण्यातील येरवडा कारागृहाची क्षमता 2449 आहे. पण सध्या येरवड्यामध्ये सुमारे सहा हजार कैदी आहेत.\nहेही वाचा...तुमची कार व्हायरसला 'अस' ��ंपवणार\nराज्यातील कारागृहांतील क्षमतेच्या तुलनेत त्यात कैद्यांची संख्या दुप्पट आहे. म्हणूनच कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन न्यायालयाने 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या 11 हजार कैद्यांना 45 दिवसांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्या अंतर्गत राज्यातील विविध कारागृहामधील वैद्यकीय चाचणी करून पाच टप्प्प्यांमध्ये कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना कारागृहांमध्ये न पसरण्यासाठी प्रबोधन केले जात आहे तसेच एक चित्रफीत सुद्धा दाखवण्यात येत आहे. यामुळे कैद्यांमध्ये मोठी जागरुता निर्माण होण्याची दृष्टीने ही पावले उचलण्यात येत आहेत\nहेही वाचा...कोरोनापासून आईही मुलाचे संरक्षण करू शकते\nवैद्यकीय अहवाल आल्यानंतर सुटका\nतुलनेने कमी गर्दी असलेल्या तळोजा कारागृहांमध्ये मुंबईतील अनेक कैद्यांना हलवण्यात आले आहे. अनेक कारागृहात कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करुन त्यांना सोडण्यात येत आहे. तर काही कारागृहात टेम्परेचर गनच्या सहाय्याने कैद्यांची चाचणी करुन त्यांना सोडण्यांस सुरुवात केलीआहे. तर काही कैद्यांची प्राथमिक वैद्यकीय अहवाल बाकी असुन, त्यांचा अहवाल आल्यानंतर त्यांना देखील दोन टप्यात सोडण्यात येणार असल्याचे कारागृह प्रशासनाने सागंतिले. तसेच राज्यातील विविध मध्यवर्ती आणि जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया देखील कारागृह प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वाच्च न्यायालयाचे आदेश आल्यानंतर सरसकट कैद्याना बाहेर न सोडता त्यांच्याकडून जामिनपत्र लिहुन घेतले जात आहे. त्यानुसार, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जात आहे. वैद्यकीय अहवाल व्यवस्थित असेल अशाच कैद्याना जामीनावर बाहेर सोडले जात आहे.\n4060 कैद्यांची आतापर्यंत सुटका\nकोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्यातील विविध कारागृहांमधून आतापर्यंत 4060 कैद्यांना सोडण्यात आले आहे. त्यात आर्थररोड कारागृहातून सर्वाधीक कैद्यांचा समावेश आहे. पुण्यातील येरवडा कारागृहातून आतापर्यंत 336 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_868.html", "date_download": "2021-07-30T10:11:36Z", "digest": "sha1:Y3CBW7FLQ4OYMO2ZQTV4WVYBXWJAHINR", "length": 11134, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar आडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप\nआडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप\nआडतेबाजार व दालमंडई मधील व्यापार्‍यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद - आ. जगताप\nदाळमंडई, आडतेबाजार येथील दुकाने संध्याकाळी 6 नंतर बंदचे भिंती पत्रकाचे अनावरण\nअहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोका टाळण्याच्या हेतून दाळमंडई मधील व्यापार्यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मागील एक वर्षापासून व्यापार्यांनी प्रशासनाच्या वेळोवेळी सर्व आदेशाचे पालन करून कोरोना संक्रमण रोखण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. काळाचे पाऊल ओळखून व्यापार्यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. व्यापार्यांनी टाळेबंदीत सर्वकाही बंद असताना देखील योगदान देऊन गरजूंची मदत केली. संकटकाळात खांद्याला खांदा लाऊन कार्य केले. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करुन व सामाजिक भान ठेऊन घेतलेल्या निर्णयाचे इतर व्यापारी वर्ग देखील अनुकरण करतील अशी भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.\nकोरोनाची दुसर्या लाटेनंतर नगर शहरातील सर्व बाजारपेठ चालू करण्यात आली असून, दाळमंडई, आडतेबाजार येथील व्यापार्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व दुकाने संध्याकाळी 6 वाजता बंद करण्याचा स्वयंफुर्तीने निर्णय घेतला आहे. यानिमित्त आमदार जगताप यांनी व्यापार्यांची भेट घेतली असता ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सचिन जाधव, निखिल वारे, मर्चंट बँकेचे संचालक कमलेश भंडारी, संजय चोपडा, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा, डॉ. विजय भंडारी, सतीश लोढा, अजित गुगळे, शाम सचदेव, सचिन कटारिया, मनोज रांका, मनोज शेटीया, अशोक भंडारी, राजेंद्र अगरवाल, संतोष ताथेड, राजेंद्र डागा, संजय लोढा, धीरज कोठारी, हमाल पंचायतचे सांगळे, बाळासाहेब वायभासे आदींसह व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते.\nआमदार जगताप पुढे म्हणाले की, कोरोनाने खूप काही शिकवले असून, व्यापार्यांनी शिस्तबध्द नियोजन करुन आपल्या व इतर नागरिकांच्या आरोग्य जपण्याचे काम केले. हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले यांनी दाळमंडई येथील व्यापार्यांनी स्वयंशिस्त पाळून एक आदर्श निर्माण केला आहे. बाजारेपठ सुरु होण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला. हमाल कष्टकरी कामगारांनी कोरोना काळात मागील एक वर्षापासून कुठल्याही अडीअडचणी न आणता व्यापारी सांगतील त्यावेळेस कामावर येऊन काम केले. व्यापारी व हमाल वर्ग बाजारपेठेच्या रथाचे दोन चाके आहेत. व्यापार्यांनी घेतलेल्या चांगल्या निर्णयाचे हमाल बांधवांचा देखील सहकार्य असणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविक असोसिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी केले. दाळमंडई, आडतेबाजार येथील दुकाने संध्याकाळी 6 नंतर बंदचे भिंती पत्रकाचे अनावरण करुन सर्व व्यापारी वर्गाला भिंतीपत्रकाचे वाटप करण्यात आले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/gavchya-vikasachi-sandhi-sodu-nakaawate/", "date_download": "2021-07-30T10:34:16Z", "digest": "sha1:PXYNUBMNWJNVZIODXIF3QYXPTH2C7QEI", "length": 13085, "nlines": 86, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "तरुणांनो गावच्या विकासाची संधी सोडू नका : संजय आवटे – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआ���ाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nतरुणांनो गावच्या विकासाची संधी सोडू नका : संजय आवटे\nपंढरपूर ( प्रतिनिधी )\nगावच्या विकासाची संधी तरुणाईला खुणावत असून विकासाची आलेली कोणतीही संधी तरुणाईने कधीही गमावता कामा नये. कारण यातूनच रोपळे विकासाचा पॅटर्न गतिशील होण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.\nपंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे रोपळे विकास प्रतिष्ठान आयोजित नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पत्रकार आवटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी प्रा. शिवाजीराव काळुंगे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड, रोपळे विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शिवाजी भोसले, माजी संचालक विलास भोसले, संचालक परमेश्वर गणगे, रयतच्या जनरल बॉडीचे सदस्य बाळासाहेब पाटील, पत्रकार सिद्धार्थ ढवळे, सागर चवरे, माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ, डॉ. महावीर शहा, हनुमंत कदम, रावसाहेब कदम, हर्षल शहा, माउली जाधव, सुभाष रणदिवे, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, हरिश्चंद्र ढेरे, डॉ. सुशील शिंदे, अशोक पाटोळे, प्रा.नामदेव शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोपळे विकास प्रतिष्ठानचे मार्गदर्शक शिवाजी भोसले यांनी केले.\nपुढे बोलताना आवटे यांनी रोपळे विकास प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करून गावच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या अशा प्रतिष्ठानच्या पाठीमागे ग्रामस्थांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nकार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोपळे विकास प्रतिष्ठान व स्पर्धा संयोजन समितीचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.\nक्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना पत्रकार संजय आवटे, शिवाजी भोसले, विलास भोसले यांच्यासह मान्यवर.\n← १६ डिसेंबरला होणार जिल्हयातील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर\nबावी ग्रामस्थांतर्फे आदर्श शिक्षक रवींद्र आगलावे यांचा सत्कार →\nपिंपळगावकरांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ\nलोकमंगल कृषी महाविद्यालया तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान\nशिवस्पर्श प्रतिष्ठानच्या वतीने वैरागमध्ये कोरोना योद्धयांचा सन्मान\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखक���ंकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T11:48:54Z", "digest": "sha1:YKN2OWYP5JH2W6V7TQULJOIK3DP7DXB7", "length": 3032, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साखा भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसाखा किंवा याकुत ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा रशिया देशाच्या साखा भागामध्ये वापरली जाते.\nsah (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nहे पण पहासंपादन करा\nLast edited on २३ ऑक्टोबर २०१६, at २३:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१६ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/confirm-upi-only-send-help-chandrashekhar-shisode-275413", "date_download": "2021-07-30T10:45:16Z", "digest": "sha1:PRFTV4ISKAMFLTMJCFZ3COSQNGJGK3IP", "length": 7997, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर शिसोदे", "raw_content": "\nखरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली आहे.\nमहत्वाची बातमी : युपीआयची खात्री करुनच मदत पाठवा - चंद्रशेखर श��सोदे\nपुणे - खरेदी केल्यावर किंवा कुणाला पैसे पाठवायचे असेल, तर आपण अनेकदा ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करतो. त्यासाठी अतिशय सुलभ असलेला 'युपीआय' क्रमांक नोंदवून पैसे 'सेंड' करतो. पण, यात एखादी चूक झाली तर, पैसे दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात जाऊ शकतात. आणि जर अशी चूक 'पंतप्रधान सहायता निधी' साठी असलेल्या खात्याबाबत झाली तर, कल्पनाच नको. अशी होणारी संभाव्य चूक एका पुणेकराने उघडकीस आणली आहे.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकोरोनाविरुद्धच्या लढाईत नागरिकांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लोकांना ऑनलाईन पद्धतीने ' पंतप्रधानq सहायता निधी'त योगदान देता यावे, म्हणून एक 'युपीआय'क्रमांक ही जाहीर केला. परंतु, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या क्रमांकाशी बरेचसे साम्य दाखवणारा खोटा क्रमांकही अस्तित्वात होता. यामुळे क्रमांकात थोडी चूक करणाऱ्या नागरिकांचे लाखो रुपये चूकीच्या व्यक्तीला जाण्याची शक्यता होती.\nपाषाण पंचवटी येथील रहिवासी चंद्रशेखर शिसोदे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. पंतप्रधानांनी pmcares@sbi वर मदत पाठवा असे आवाहन केले आहे.मात्र याच्याशीच साम्य दाखवणारा, पण ज्यामध्ये शेवटचे 'एस' अक्षर नाही असा pmcare@sbi युपीआय आय डी अस्तित्वात आहे. त्यामुळे नागरिकांचे पैसे वेगळ्याच खात्यावर जाण्याची शक्यता आहे. हा धोका ओळखून शिसोदे यांनी भारतीय स्टेट बँक आणि पंतप्रधान कार्यालयाला ट्विटर द्वारे कळवले. स्टेट बँकेने याची दखल घेत तातडीने, खोटा असलेला युपीआय क्रमांक हटवला आहे. नागरिकांनीही सहायता निधी पाठवताना योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.\nकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिक पंतप्रधान सहाय्यता निधीला आर्थिक मदत करणार आहेत . मात्र ती करताना कृपया खाते क्रमांक आणि युपीआय आय डी नीट तपासूनच पैसे पाठवावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/category/latest-news/", "date_download": "2021-07-30T09:31:09Z", "digest": "sha1:DOCR2VAUWEYEZ25VF4W4BKUZ7VK5WOD5", "length": 14537, "nlines": 110, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "Latest News – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेत���स्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nमोहोळ (प्रतिनिधी)मोहोळ तालुक्यातील नरखेड च्या वार्ड क्रमांक ५ मध्ये उमेश पाटील गटाच्या ओपन महिलेचा फॉर्म चुकून ओपन पुरुष मधून भरल्याने\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nपुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री ११-३४ वाजता पुण्यात निधन झालं.\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nमोहोळ (प्रतिनिधी ) अनगर ता.मोहोळ येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला\nकार झाडावर आदळून एक जागीच ठार , तर चौघे गंभीर जखमी\nवैराग (प्रतिनिधी ) बार्शी – सोलापूर रोडवर वैराग पासून सुमारे ३ कि.मी. अंतरावरील साई इंजिनिअरींग कॉलेजच्या जवळ कार झाडावर आदळून\nसमाजकंटकांकडून एसटी बस पेटविण्याचा प्रयत्न,विहिंपच्या चौघांना अटक\nवैराग (प्रतिनिधी )सोलापूरहून बार्शीला येणाऱ्या एस टी बसला पानगाव हद्दीत (एम.एच.१४,बीटी-०५०३ ) ५ ते ६ लोकांनी अडवून गाडी जाळण्याचा प्रयत्न\nबार्शी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना तातडीने भरपाई दया – राजेंद्र मिरगणे\nवैराग (प्रतिनिधी ) वैराग व बार्शी भागात झालेल्या अतिवृष्टि मुळे अनेक पाझर तलाव , सिमेंट बंधारे , कॅनाल फुटले त्यामुळे\nसोलापुर जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करावा, राष्ट्रवादी किसान सभेची मागणी\nमुंगशी ( काशीनाथ क्षिरसागर ) : सोलापुर जिल्हयात यंदा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने तसेच परतीचा पाऊस व पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे\nमानवाधिकार फाऊंडेशनच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल माने – पाटील\nसासुरे, ता .१३ : महाराष्ट्र राज्य उस उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा शंभूसेनेचे संस्थापक अतुल माने – पाटील यांची नुकतीच मुख्य\nआंबेडकर विधी मंच, सोलापूरच्या वतीने हाथरस घटनेतील दोषीवर कारवाईची मागणी\nसोलापूर (प्रतिनिधी )उत्तरप्रदेशातील हाथरस येथे नुकताच माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला . वाल्मिकी समाजाच्या भगिनीवर अत्याचार करुन, तिला ठार केले\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्��ंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF-ibps-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-07-30T11:33:57Z", "digest": "sha1:ZER2MGXPYZ5JGDNDL3D6L5F2J6LU4IU6", "length": 6572, "nlines": 162, "source_domain": "careernama.com", "title": "२०१९ : IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल - Careernama", "raw_content": "\n२०१९ : IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल\n२०१९ : IBPS क्लर्क पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल\n इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन ने लिपिक पूर्व परीक्षा २०१९ चे निकाल जाहिर केले आहेत. उमेदवारांनी निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे.\nनिकाल डाउनलोड करण्याची तारीख – १ जानेवारी २०२०\nहे पण वाचा -\nरखडलेली प्राध्यापक भरती लवकरच; सोबतच, तासिका प्राध्यापकांचे…\nCBSC च्या 12 वी परीक्षा रद्द; महाराष्ट्र सरकारही HSC च्या…\nIBPS: विविध आयटी पोस्टसाठी परीक्षेचे मुलाखत प्रवेशपत्र जारी\nनिकाल डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – ७ जानेवारी २०२०\nनोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.\nकरीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nशिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू\nजळगावमध्ये भूजल सर्वेक्षण भरती होणार\nPDKV Akola Recruitment 2021 | पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत विविध…\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये विविध…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भर���ी\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/annis-prevented-four-child-marriages/", "date_download": "2021-07-30T11:32:00Z", "digest": "sha1:YN7E22GBAGGDSCYUHFOCDBPQK5JNAOE6", "length": 6978, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "अंनिस’ने रोखले तब्बल चार बालविवाह – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअंनिस’ने रोखले तब्बल चार बालविवाह\nनगर : भटक्या समाजात, औरंगाबाद जिल्ह्यत लावले जात असलेले तब्बल चार बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅसड. रंजना गवांदे यांच्या सतर्कतेने थांबवले गेले. या चारही मुली नगर जिल्ह्यतील आहेत. मसणजोगी या भटक्या समाजातील अनिष्ट जातपंचायत गवांदे यांच्या प्रयत्नातून बरखास्त झाल्या. मात्र याच समाजातील पंचायतीचे पंच प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळले आहे.\nऔरंगाबादमधील बिडकीन येथील दोन व लासुर स्टेशन येथील दोन असे एकूण चार विवाह गेल्या गुरुवारी व शुक्रवारी महिला बालकल्याण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने थांबवले गेले आहेत. या घटनेतील मुली अवघ्या ९, १०, ११ व १३ वर्षांंच्या आहेत. बिडकीन येथे विवाह होत असलेल्या मुली शेवगाव तालुक्यातील तर लासुर स्टेशन येथे होत असलेल्या विवाहातील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती.\nबिडकीन व लासुर स्टेशन परिसरातील वाडय़ा-वस्त्यांवर हे विवाह लावले जात होते. गवांदे यांनी महिला बालकल्याण व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व संबंधित वाडय़ा-वस्त्यांवर जाऊन बालविवाह थांबवले. या चारही मुलींना आता त्यांच्या आईवडिलांच्या ता��्यात देण्यात आले असले तरी या मुलींना बालसुरक्षा समितीपुढे हजर करण्याच्या नोटिसा संबंधित पालकांना बजावल्या गेल्या आहेत. अॅड. गवांदे यांनी मसणजोगी या भटक्या समाजातील जातपंचायत बरखास्त करण्यासाठी पुढाकार घेतला होता. परंतु या पंचायतीचे पंच आता खोटय़ा प्रतिष्ठेसाठी बालविवाह लावण्यात पुढाकार घेत असल्याचे आढळत असल्याची माहिती त्यांनी दिली.\nजिल्ह्यात 202 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 119 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज\nसप्तगिरी काॅलनीत मोफत कुंग-फु कराटे प्रशिक्षण वर्ग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://leapforword.org/english-techniques-day-7/", "date_download": "2021-07-30T11:41:29Z", "digest": "sha1:CIFK6VJIUC2BGVIRS6DZX5LFHDCS5TJA", "length": 6590, "nlines": 199, "source_domain": "leapforword.org", "title": "Day-7 - Leap For Word", "raw_content": "\nभाषा बनते वाक्यांनी,वाक्य बनतात शब्दांनी,आणि शब्द बनतात अक्षरांनी…\nकरूया मग अक्षरांची ओळख…\nपाहुयात व्यंजनाचा आवाज या विडिओ द्वारे \nस्वर असतात आपल्या इंग्रजीचे Hero आणि Villain….\n कारण 99% शब्दांमध्ये स्वरांचा वापर होतो.\n कारण प्रत्येक स्वरांना असतात एकापेक्षा अधिक आवाज कोणते ते पाहूया या PDF द्वारे\nआता या स्वरांमुळे होणारा गोंधळ कसा कमी करावा तर पाहूया याचे उत्तर या विडिओ द्वारे\nप्रत्येक अक्षरांचा पहिला आवाज समजला की तीन अक्षरी शब्द वाचणे कसे सोपे होते पाहूया या विडिओ द्वारे\nअक्षरांचा आवाज पाठ करण्यासाठी मुलांनी केलेली ही Classroom Activity\nमावळ तालुक्यतील उषा मॅडम म्हणतात…\nऐकूया त्यांच्या वर्गाची ही Story\nअक्षरांचा फक्त पहिलाच आवाज शिकविल्या नंतर आपली मुलं मोठमोठे शब्द कसे वाचू शकतात…..\nपाहूया ही जादू या विडिओ द्वारे\nआतापर्यंत पाहिलेल्या सर्व concept वर आधारित सरावासाठी Practice Sheets\nअवघ्या 5 दिवसांच्या शिकवणी नंतर इयत्ता 2री च्या मुलांच्या वाचनामध्ये झालेला बदल…पाहूया या विडिओ द्वारे\nE चा आवाज होतो ‘ए’ पण\n ee चा आवाज होतो ई\nO चा आवाज होतो ‘ऑ’ पण\n oo चा आवाज होतो उ/ऊ\nचला बघूया हा नियम नेमकं काय सांगतो ते…\nee आणि oo असलेल्या शब्दांवर आधारित Practice Sheets\nAction words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple present tense साठी चा सोपा नियम\nAction words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple past tense साठी चा सोपा नियम\nAction words …..म्हणजेच क्रियापद साठी वापरला जाणारा Simple future tense साठी चा सोपा नियम\nAction words च्या वाक्यांना Negative म्हणजेच नका���ात्मक वाक्य करण्यासाठी नियम \nGrammar च्या काही techniques ची झलक पाहिल्यानंतर …..\nआज नजर टाकूया एक अशा Tool kit वर ज्यामुळे ….\nमराठी वाक्य इंग्रजी मध्ये करणे अगदी सहज सोपे होऊ शकते….\n7 दिवसांच्या English Festival नंतर आता पुढे काय या techniques वर्गात कश्या शिकवाव्या\nसर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी पहा खालील विडिओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/on-the-occasion-of-indian-womens-liberation-day", "date_download": "2021-07-30T11:15:38Z", "digest": "sha1:5FKC4DVT3NUCLTNGWH6E22D6YRHAOYDT", "length": 20105, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भारतीय स्त्रीमुक्तीदिनाच्या निमित्ताने - द वायर मराठी", "raw_content": "\nदलित बहुजन स्त्री-संघटनेचा व्यावहारिक पायाच विकसित झाला नसल्याने सर्वत्र जातजमातवादाने टिपेला जाणारी उसळी मारली आहे.\n२५ डिसेंबर १९२७ मध्ये महाड सत्याग्रहाच्या लढाईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. या घटनेला आजपासून ६ वर्षानंतर १००वर्षे पूर्ण होतील. नव्वदीच्या दशकापर्यंत २५ डिसेंबर हा दिवस फुले आंबेडकरी चळवळीने ‘मनुस्मृती दहन दिन’ म्हणूनच साजरा करीत जातीव्यवस्था निर्मूलनाची ही एक प्रतीकात्मक सांस्कृतिक मोहीम मानली होती. नव्वदीच्या दशकानंतर जागतिकीकरणाच्या बदलत्या माहौलात मनुस्मृती दहनाच्या ऐतिहासिक कृतीचे स्त्रीवादी पैलू अधिक प्रकर्षाने प्रकाशझोतात आले. नव्वदीनंतर दलित स्त्रीवादाची चर्चा अकादमिक पातळीवर चर्चा सुरू झाली. यापूर्वीच कॉम्रेड शरद पाटलांनी अब्राह्मणी स्त्रीवादी मांडणीचा उद्घोष केला होता. त्यावर जाणीवपूर्वक मौन पाळून ही चर्चा दडपून टाकण्याचा प्रयत्न झाला. १९९५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर दलित स्त्रियांच्या संघटना आकारास आल्या. महाराष्ट्रात भारिप–बहुजन महासंघाने महिला आघाडी बळकट करण्यासाठी १९९४ मध्ये बहुजन महिला परिषद संघटीत केली. डॉ. प्रमिला लीला संपत यांनी डिसेंबर १९९६मध्ये चंद्रपूर येथे ‘विकास वंचित दलित महिला परिषदे’त २५ डिसेंबर हा ‘मनुस्मृती दहन दिवस’ ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. यापूर्वीच्या मनुस्मृती दहन दिवसाच्या ऐतिहासिक स्मरणाला केवळ ‘वर्ण-जातीविरोधी’ आशय प्राधान्याचे प्रतिक म्हणूनच अधिक प्रक्षेपित केले गेले होते. १९९६च्या या प्रस्तावाने त्याची ‘वर्ण-जातीबद्द स्त्रीवादी’ जाणीव अधिक टोकदार झाली. सत्तरीच्या दशकातील आपल्याकडील मुख्यप्रवाही स्त्रीवाद हा प्रामुख्याने दावा व समाजवादी स्त्रीवाद राहिल्याने त्याने जातीप्रश्नाची दाखल न घेतल्यामुळे तो पांढरपेशा व उच्चजातीय राहिला. त्यावर पाश्चात्य स्त्रीवादाचा उसना प्रभाव होता. त्यांनी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्त्रीवादी दिवस स्वीकारला होता. ह्या मुख्यप्रवाही स्त्रीवादाचा प्रतिवाद फुले आंबेडकरी स्त्री चळवळीने करून जाती पितृसत्तेच्या ब्राह्मणी विचारसरणीच्या आधाराला लक्ष्य केले. तसेच दलित स्त्रियांना या स्त्रीवादी चळवळीने नेतृत्त्वाची संधी कशी दिली नाही याचीही मीमांसा केली.\nसद्यकाल मनुस्मृतीला शिरोधार्य मानणाऱ्या राज्यकर्त्यांच्या सद्दीचा आहे. मनुस्मृतीचे समर्थक स्वतंत्र भारतात कायमच भारतीय लोकशाही, सेक्युलरिझम, मानवी मूल्ये यांना कायमच आव्हान देत आले आहेत. राजस्थानातील जयपूर हायकोर्टाच्या आवारात त्यांनी चक्क मनूचा पुतळा उभा केला आहे. मनुस्मृतीचे समर्थक गेल्या पाच-सहा वर्षापासून उघडपणे मनुस्मृतीचे गौरवीकरण मोठ्या प्रमाणात करीत सुटले आहेत. केंद्रीय सत्तेत आल्यानंतर मनूच्या कायद्यांना नवीन स्वरुपात लागू करण्याचा संघ-भाजपचा अजेंडा आता स्पष्टही झाला आहे. सार्वजनिक चर्चेपासून न्यायालयापर्यंत निवाड्यातील युक्तीवादाप्रत बिनदिक्कत मनुस्मृतीचे दाखले देत भारतीय संविधानाच्या अधिमान्यतेला पोखरून काढले जात आहे.\nमनुस्मृती ही जातींची व स्त्रियांची गुलामगिरी कायम ठेवणारी कायदेसंहिता आहे. ब्राह्मणी धर्मशास्त्रामध्ये मनुस्मृतीचे मध्यवर्तीत्त्व अद्यापत टिकून राहिले आहे. जातीव्यवस्था समर्थक कोणत्याही ब्राह्मणी ग्रंथांमध्ये मनुस्मृतीच्या किंवा त्यातील आशयाप्रमाणे स्रियांना आणि शूद्रातिशूद्र जातीजमातींना नियंत्रित करण्याचा भाग आहे. या ग्रंथात स्त्रिया आणि शूद्रांना सारखेच मानले आहे. आणि दोघांनाही हीन व अपवित्र ही मानले आहे. जातीरचनेत सर्व स्त्रिया उतरंडीनुसार वेगवेगळ्या जातींच्या कप्प्यात बंदिस्त राहिल्याने विभागलेल्या आणि जातिगत उच्च-नीच दर्जा व कल्पनेमुळे त्या सर्व एकसमान पातळीवर शोषित आहेत, असे म्हणता येत नाही आणि तसे वास्तवही नाही. फुले-आंबेडकरवादी विचारप्रणालीने जातीस्त्रीदास्याचे निदान करून ते नष्ट करण्यासाठी लढे दिले. हे १९��०च्या दशकात भारतात आलेल्या पांढरपेशा स्त्रीवादीच्या एकांगी मार्गावर नेमके बोट ठेवले आहे. तिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीवादी मांडणीलाही पुढे आणले आहे.\nजातीय श्रेणीबद्दता आणि तिचा पाया बनलेली स्त्रियांची गुलामगिरी याचे अनन्यसाधारण वैचारिक दिग्दर्शन बाबासाहेबांनी केले आहे. राज्यघटना निर्माण केल्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिलाची लढाई उभी करून मनूच्या जातीय व स्त्री-पुरुष विषमतेच्या आधाराला समूळ उखडून टाकण्याचा एकाकीपणे जोरकस प्रयास केला. २५ डिसेंबरच्या ‘भारतीय स्त्रीमुक्ती दिना’च्या प्रतीकात्मक मोहिमेने जातीवर्ग व्यवस्थाक पुरुषसत्तेची चर्चा पुढे आणली जाते. मुख्यप्रवाही स्त्रीवादाच्या वर्गीय आणि जातीय म्हणजे ब्राह्मणी आधारावर उभ्या राहिलेल्या स्त्रीवादाच्या मर्यादा चिकित्सकपणे मांडण्याचा अवकाश तयार होतो.\nभारतीय पुरुषसत्तेचे इतिहास सातत्य जर लक्षात घेऊन सापेक्षत: तपासणी केली तर ती जातींच्या संस्थात्मक सातत्यामुळे जगातील सर्वाधिक क्रूर व हिंसक पुरुषसत्ता आहे हे मान्य करावे लागेल. पुरुषसत्तेच्या या हिंसेमागे जातिव्यवस्थेचा आधारभूत मनुस्मृतीचा हिंसक धर्म निरंतरतेने कार्यरत आहे हेही स्पष्ट झाले आहे. ही ब्राह्मणी पितृसत्ता वर्ण जाती समाजरचनेच्या जपणुकीसाठी स्त्री शुद्रातीशुद्रावरील अमानुष हिंस्त्र अन्याय अत्याचारांना संस्थात्मक ढाचा पुरविते. जातीसंस्थात्मक स्त्रीहिंसा केवळ शारीरिकच नव्हे तर ती मानसिकदृष्ट्या सखोल रुजलेली आहे. ही लैंगिक हिंसा संरचात्मक असून ती दैनंदिन जीवनातील खाजगी व सार्वजनिक अशा दोन्ही पटलावर आकारत राहते. आणि ब्राह्मणी धर्म-संस्कृतीच्या बहुपेडी व्यापक संदर्भात ती गतिशील राहते. जागतिकीकरणानंतर लैंगिक विषमतेला व हिंसेला विविध सूक्ष्मातिसूक्ष्म पैलू प्राप्त झाले असून या काळात स्त्रीमुक्तीची चळवळच पूर्णत: स्थगित झाली आहे. दलित बहुजन स्त्री-संघटनेचा व्यावहारिक पायाच विकसित झाला नसल्याने सर्वत्र जातजमातवादाने टिपेला जाणारी उसळी मारली आहे. दलित स्त्री आंबेडकरी चळवळीच्या वारश्यामुळे व जातीपुरुषसत्ताक पिळवणूक व दडपणूक यांच्या अनुभवजन्य जाणीवेने प्रतिकारक्षम राहिल्याचा काहीएक वर्षांचा इतिहास आहे. परंतु बऱ्याचदा ती मध्यम वा वरच्या वर्गात स्थिराव��ी तर तिला मर्यादा येतात. याचा अर्थ, ती उपजतच क्रांतिकारी असत नाही, तर क्रांतिकारी तत्वज्ञान व त्यावर आधारित व्यक्तिगत, सामूहिक व संघटनात्मक वर्तन यांच्या नियमित प्रक्रियेद्वारा तिचे क्रांतिकारी चरित्र घडत असते. डाव्या पक्षसंघटनेत स्त्री-संघटनाचा पाया वर्गीय आहे. त्यांचे जातीपितृसत्तेचे भानही मूलभूत स्वरूपाचे नाही. तर दुसऱ्या बाजूला दलित बहुजनवादी डाव्या पक्षसंघटना स्त्रीप्रश्नाचे भान ब्राह्मणी पितृसत्तेपुरते एकारलेले आहे. स्वजातीय पुरुषसत्तेविरोधात मुक्तीप्रवण आघात करण्याइतपत विकसित झालेले नाही. जातजमातवादी फासीवादी शक्ती आज प्रचंड मुजोर झालेल्या आहेत. त्यांना नेस्तनाबूत करण्याच्या दृष्टीने सर्व जातीजमातीतील शोषित-पीडीत स्त्रियांमध्ये भगिनीभाव विकसित करण्याचे आव्हान स्वीकारून जातवर्ग-पितृसत्तेशी निर्णायकरित्या भिडणाऱ्या सामाजिक-राजकीय पर्यायीशक्तींची फेरजुळणी करण्याचा व्यापक कार्यक्रमच हाती घेतला पाहिजे.\n(लेखक डाव्या व फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते असून इस्लामपूर येथील क.भा. पा. कॉलेजमध्ये इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत.)\nप. बंगाल निवडणुकाः काँग्रेस-डाव्यांमध्ये युती\nनव्या विद्युत पुरवठा मसुद्यात ग्राहकाचे नुकसानच\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/indian-womens-badminton-star-pv-sindhus-tweet-said-i-retire-mhmg-493150.html", "date_download": "2021-07-30T10:50:09Z", "digest": "sha1:ERUTY3NIRHEFFYGQBVIEPQHQYPTSPNPE", "length": 7062, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'I RETIRE'...भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या ट्विटमुळे चाहते हैराण– News18 Lokmat", "raw_content": "\n'I RETIRE'...भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या ट्विटमुळे चाहते हैराण\nपीव्ही सिंधूने निवृत्ती जाहीर केली\nपीव्ही सिंधूने निवृत्ती जाहीर केली\nनवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : भारतातील महिला बॅटमिंटन खेळाडू पीव्ही सिंधू हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन 'I RETIRE असं जाहीर केलं आहे. तिच्या या ट्विटवरुन सिंधूने निवृत्ती घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पीव्ही सिंधूने शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिलं आहे की, मी बऱ्याच दिवसांपासून आपला विचार स्पष्टपणे मांडायचा विचार करीत होते. गेल्या अनेक दिवसांपासून याचा विचार सुरू होता. तुम्हाला माहित आहे...मला साचवून ठेवायला चांगलं वाटत नाही. यासाठी मी आज हे लिहून सांगत आहे. आता अधिक वेळ मी याचा सामना करू शकत नाही. तिने पुढे लिहिलं आहे की, मला माहित आहे, ही नोट वाचून तुम्ही हैराण व्हाल किंवा गोंधळात पडाल. मात्र जेव्हा तुम्ही माझे संपूर्ण विचार वाचाल तेव्हा तुम्हाला ते पटेल. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही माझं समर्थन कराल. हे ही वाचा-'पत्नीसाठी कधी सॅनिटरी नॅपकीन आणलंय का' राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंचा VIDEO सिंधुने पुढे असंही लिहिलं आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या महासाथीमुळे माझे डोळे उघडले. मी स्वत:ला खेळाच्या शेवटपर्यंत सर्वात मजबूत विपक्ष म्हणून ट्रेन करू शकते. मी यापूर्वीही असं केलं आहे. मी पुन्हा असं करू शकते. मात्र या अदृश्य व्हायरसचा समाना कसा करू ज्यामुळे संपूर्ण जगाला ब्रेक लागला आहे. महिन्यांपासून आपण सर्वजण घरात आहोत आणि आजही बाहेर निघालो की जायचं की नाही असा प्रश्न स्वत:ला विचारतो. ती पुढे म्हणते की, अनेक घटना वाचल्या की खूप त्रास होता. मात्र तरीही मी स्वत: या जगाला प्रश्न करीत आहे. मी डेन्मार्क ओपनमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू शकले नाही, पण असं असलं तरी मी आज ठरवलं की मी सध्याच्या बैचेनीपासून स्वत:ला रिटायर्ड करते. मी निगेटिव्हीटी, सातत्याने भीतीची भावना, अनिश्चिततेपासून निवृत्त होतेय...मी त्या गोष्टीपासून निवृत्त होत आहे ज्या अज्ञात गोष्टींवर माझं नियंत्रण नाही. ती पुढे म्हणाली की, सर्वात विशेष बाब म्हणजे मी व्हायरसकडे दुर्लक्ष करणार नाही. कारण पुढील आयुष्यासाठी आपल्याला तयार राहायला हवं.\n'I RETIRE'...भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या ट्विटमुळे चाहते हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/great-response-farmers-bharat-band-vidarbha-382519", "date_download": "2021-07-30T10:36:43Z", "digest": "sha1:UYDMR2245QR3TKTQCEUNE6Q34OHDRBWU", "length": 11831, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bharat Band Updates : राजधानी दिल्लीच्या सिमांवरच नव्हे तर गावागावांत बंद! शांततेने निघाले मोर्चे", "raw_content": "\nकायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे.\nBharat Band Updates : राजधानी दिल्लीच्या सिमांवरच नव्हे तर गावागावांत बंद\nनागपूर : राजधानी दिल्लीच्या सिमांवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने मंगळवारी भारत बंदची हाक दिली. केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात हे आंदोलन सुरू आहे. नागपुरात सकाळपासून दुकाने बंद आहेत. बरेचसे मोठे बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. सक्करदरा, ऑटोमोटीव्ह चौक आणि शहरातील इतर भागांत कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी शांततेने मोर्चे काढून दुकानदारांना आणि नागरिकांना बंदचे आवाहन केले. मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nकृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट\nअमरावती : बंददरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. शिवाय रस्त्यानेही ये-जा करणाऱ्यांची संख्या रोडावली होती. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही बऱ्यापैकी बंद होती. दरम्यान, शहरातील राजकमल चौक येथे सर्वपक्षीय नेत्यांनी नारेबाजी करीत शेतकरीविरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी मागणी केली. तर ग्रामीण भागातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, वरुड, मोर्शी, अचलपूर, चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, दर्यापूर आदी तालुक्यांत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.\nअधिक वाचा - सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित\nबसस्थानक चौकात कृषी कायद्याविरोधात निदर्शने\nयवतमाळ : बसस्थानक चौकात विविध संघटनांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला.\nकायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार अ��ल्याचे आंदोलकांनी सांगितले. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांत हे आंदोलन सुरु असून कुठे चांगला तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.\nसविस्तर वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आईला तीन दिवसांची पोलिस कोठडी; नव्याने नोंदविले जाईल बयाण\nराजकीय पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा\nचंद्रपूर : भारत बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील दुकाने, बाजारपेठ बंद करण्यात आली होती. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठींबा दर्शविला आहे. शहरात सकाळी प्रमुख मार्गाने काँग्रेसचा मोर्चा निघाला. यात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारचा निषेध करीत मोर्चा प्रमुख मार्गाने निघाला.\nशेतकरीविरोधी कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढली. दुचाकी रॅली प्रमुख मार्गाने निघाली. यात शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बंदला पाठींबा दिला होता. स्थानिक जनता कॉलेज चौकात अकरा वाजता निदर्शने केली. घोषणा दिल्या.\nजाणून घ्या - ऐकावे ते नवलच खोदकाम बोरवेलचे अन् पाणी निघाले विहिरीतून\nयावेळी गर्दी जमल्याने काही वेळेसाठी रस्ता जाम झाला होता. कृषीप्रधान देशात शेतकरी विरोधी कायदे होऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T11:53:01Z", "digest": "sha1:5U22NIBCC7JTI74PLJPBLM5XSB2YSCKV", "length": 3776, "nlines": 117, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nवर्ग:रिकामी पाने टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: zh:赫马·弗里修斯\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: zh:雷纳鲁斯·弗里西斯·杰马\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: pt:Gemma Frisius\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ca:Gemma Frisius\nसांगकाम्याने बदलले: de:Gemma R. Frisius\nसांगकाम्याने वाढविले: sv:Gemma Frisius\nसांगकाम्याने वाढविले: la:Gemma Frisius\nनवीन पान: {{विस्तार}} फ्रिसियस, गेम्मा en:Gemma Frisius\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T09:27:30Z", "digest": "sha1:RECLM3B6JWTY2AC56JC4WXVGZI6LG2Y3", "length": 5467, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "एरंडोल नायब तहसीलदारसह दोन लिपिक कोरोना पॉझिटिव्ह | Janshakti Newspaper", "raw_content": "\nएरंडोल नायब तहसीलदारसह दोन लिपिक कोरोना पॉझिटिव्ह\nएरंडोल नायब तहसीलदारसह दोन लिपिक कोरोना पॉझिटिव्ह\nजळगाव: एरंडोल उपविभागीय कार्यालयातील नायब तहसीलदार व दोन लिपिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळल्यानंतर कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मागील 8 दिवसात उपविभागीय अधिकारी, एरंडोल कार्यालयास भेट दिलेले आणि 20 मिनीटांपेक्षा अधिक वेळ कार्यालयात थांबलेल्या नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच कार्यालयात येतान मास्क लावूनच यावे. आल्यानंतर सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.\nदबावाचा प्रश्नच नाही, मंत्री राठोड यांची चौकशी होणार\nजिल्ह्यात कोरोना रूग्णांची पुन्हा शंभरी पार\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मे���ू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/finally-sanjay-rathore-sent-his-resignation-to-matoshri-sources-said/", "date_download": "2021-07-30T09:21:04Z", "digest": "sha1:BAYZQXR3UOO4VT3XHUHU5FPA7X33DHF7", "length": 15039, "nlines": 101, "source_domain": "hirkani.in", "title": "अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nअखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती\nमुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारणार का आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का, पाहावे लागणार आहे.\nदरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक कारवाई\nसंयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे.\nनेमका कोणत्या प्रकरणात राजीनाम���\nसंजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.\nपूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण तापत गेलं आणि ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचलं.\nदरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे. मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, ना संजय राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकेल. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत, त्यात गैर काहीच नसावं.\nकोण आहेत संजय राठोड\nसंजय राठोड हे शिवसेनेचे विदर्भातील बडे नेते आहेत शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पहिल्यांदा 2004 साली यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदार संघातून विजयी झाले. त्यानंतर 2009 आणि 2014 अशा दोन्ही वेळा पुन्हा संजय राठोड आमदार म्हणून विधानसभेत गेले. फडणवीसांच्या 2014 साली राठोड यांच्याकडे यवतमाळच्या सहपालकमंत्रिपदासह महसूल राज्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली. 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा, त्यांच्याकडे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्रिपदाचा भार सोपवण्यात आला.\nसंजय राठोडांच���या मुसक्या आवळा, चित्रा वाघ यांची पहिली आक्रमक मागणी\nसंजय राठोड यांच्या मुसक्या आवळा अशी पहिली आक्रमक मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी पहिल्यादां संजय राठोड यांचं थेट नाव घेतलं होतं. चित्रा वाघ म्हणाल्या, “पूजा चव्हाण या युवतीची आत्महत्या नसून, हत्याच असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसात आपल्यासमोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास दहा ११ ऑडिओ क्लिप, फोटोज समोर आलं आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर तिचा दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे, असं मंत्री अरुण राठोड नावाच्या माणसाला सांगत आहेत. हे आपण ऐकलं. पोलीस याबाबत काहीच स्पष्टता देत नाहीत. पूजा राठोड हिच्या परिवारावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सदसदविवेकबुद्धी शाबूत ठेवून, सुमोटो अंतर्गत हा गुन्हा दाखल करायला हवा. या फोटोज, ऑडिओ क्लिप्सना गेले दोन दिवसापासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. यासाठी राजकीय इच्छाशक्ती तितकीच महत्त्वाची आहे.\nभाषणांमध्ये महिलांची सुरक्षांबद्दल बोलणं, घोषणा करणं सोपं असतं. पण आता मला राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे, कसली वाट बघताय एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय एवढे पुरावे आहेत, फोटो आहेत, ऑडिओ क्लिप आहेत, मुसक्या आवळायचे सोडून, कसली वाट बघताय ताबडतोब कारवाई करा”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.\nआईची माया ही अथांग सागरासारखी; शेवटच्या क्षणी तान्हुलीला जीवनदान\nकंटेनर ट्रेलर, इनोव्हा कार, क्रेटा कार, टेम्पो, ट्रकचा भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/cricket-tournaments-3/", "date_download": "2021-07-30T09:47:16Z", "digest": "sha1:6XSRTYIP4JBITKVUXOAKSBE4BVFR2CUK", "length": 8899, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जस क्रिकेट अकादमी संघाचा विजय – Dainik Prabhat", "raw_content": "\nजस क्रिकेट अकादमी संघाचा विजय\nजस क्रिकेट अकादमी करंडक निमंत्रित टी-20 क्रिकेट स्पर्धा\nपुणे – शिव हरपाळे याने केलेल्या उपयुक्त 45 धावांच्या खेळीच्या जोरावर जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) संघाने एफ3 क्रिकेट अकादमीचा 104 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या युनायटेड स्पोर्टस क्‍लब आणि जस क्रिकेट अकादमी यांच्या तर्फे आयोजित जस क्रिकेट अकादमी करंडक 14 वर्षांखालील निमंत्रित टी-20 प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आगेकूच केली.\nधानोरी येथील प्रकाश टिंगरे मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्यांदा फलंदाजी करताना जस क्रिकेट अकादमी(अमनोरा) संघाने 20 षटकांत 5 गड्यांच्या बदल्यात 200 धावांचा डोंगर रचला. यात शिव हरपाळे 45 धावा, रणवीर सिंग चौहान नाबाद 33 धावा, परम अभुदया 27 धावा, श्रेयश यादव 29 धावा, सौमिल दाभोलकर 20 धावा यांनी संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली.\nप्रत्युत्तरात खेळताना एफ3 क्रिकेट अकादमी संघाला 20 षटकांत 8 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारता आली. यामध्ये ओम काळे 21, अरुण कुऱ्हे 19, यश कुंभार 12 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. यावेळी जस क्रिकेट अकादमी संघाकडून तनिश बागा, माहीर रावळ, सुरज दोर्गे आणि परम अभुदय यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. शिव हरपाळे याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.\nसाखळी फेरी – जस क्रिकेट अकादमी (अमनोरा) – 20 षटकांत 5 बाद 200 (शिव हरपाळे 45, रणवीर सिंग चौहान नाबाद 33, परम अभुदया 27, श्रेयश यादव 29, सौमिल दाभोलकर 20, पार्थ दानवे 1-23, व्योम चहल 1-38) वि.वि. एफ3 क्रिकेट अकादमी – 20 षटकांत 8 बाद 96 (ओम काळे 21, अरुण कुऱ्हे 19, यश कुंभार 12, तनिश बागाने 1-8, माहीर रावळ 1-7, सुरज दोर्गे 1-5, परम अभुदया 1-22), सामनावीर-शिव हरपाळे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nश्रीलंकेत मुस्लिम महिलांना बुरख्याने चेहरा झाकण्यास मनाई\nमोदींच्या भाषणाचा अहवाल पाठवला\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्‍सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्‍य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिन��ता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्‍सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/one-of-the-four-accused-in-the-theft/", "date_download": "2021-07-30T10:37:29Z", "digest": "sha1:MBUWGEFEMKQWI44IYZQGGVHJSXJ5AIRJ", "length": 12035, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरीच्या चार गुन्ह्यात एकाला सक्तमजुरी – Dainik Prabhat", "raw_content": "\nचोरीच्या चार गुन्ह्यात एकाला सक्तमजुरी\nप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांचा आदेश : प्रत्येक गुन्ह्यात पाच हजार रुपये दंड\nपुणे – येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी करणाऱ्याला चार गुन्ह्यात एक वर्षे सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना पानसरे यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवस कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.\nआकाश हेमराज परदेशी (वय 26, रा. यशवंतनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. चारीही प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली. पहिल्या घटनेत महिला डॉक्‍टरांनी फिर्याद दिली आहे. कल्याणीनगर भागात असलेले रुग्णालय बंद करून त्या 31 मार्च 2012 रोजी रात्री 8 वाजता घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी कर्मचारी रुग्णालयात गेले. त्यावेळी कुलूप तुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आत जावून पाहिले असता चार हजार रुपये किंमतीच्या पितळीच्या तीन समईंची चोरी झाल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या गुन्ह्यात साफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे. त्यांनी 8 मे 2012 रोजी रात्री 9 वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना ती दुचाकी चोरी झाल्याचे आढळून आले. तिसऱ्या गुन्ह्यातील महिला अमित रुग्णालयात कामाला होती. 28 जून 2012 रोजी त्या नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. मात्र, त्या दिवशी पाऊस सुरू होता. त्यामुळे त्यांनी रुग्णालयातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 ला पर्स काऊंटरवर ठेवून त्या बाथरूमला गेल्या. त्यावेळी तेथून पर्स गायब झाली होती. मोबाईल, नकली दागिने आणि रोख रक्कम मिळून 1650 रुपये लांबविण्यात आले होते. तर चौथ्या गुन्ह्याबाबत ऋषभ कांतीलाल सोलंकी यांनी फिर्याद दिली आहे. ते 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुपारी 3 च्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी गहुंजे येथे गेले होते. पार्टी झाल्यानंतर त्यांनी मित्राच्या घरी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांना फोन आला. मेडिकलचे कुलूप तुटले आहे. साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे. त्यावेळी ते तेथे गेले. ड्राव्हरमधील 2 हजार 230 रुपयांची चोरी झाल्याचे त्यांच्या निर्दर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. येरवडा पोलिसांनी चारीही प्रकरणात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी ऍड. वामन कोळी यांनी केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nफनी वादळाग्रस्तांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दिला वर्षभराचा पगार\nखडकाळ जमिनीतून मिळवले पाच लाखांचे उत्पादन\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचं 100 व्या वर्षात पदार्पण; राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार\nग्रामीणमध्ये करोनाबाधित दर सहा टक्‍क्‍यांखाली; आणखी चाचण्या, निर्बंधांची गरज\nबारामतीत आज ओबीसी मोर्चा प्रातिनिधिक\nमाळीण ते तळीये जगण्यासाठी संघर्ष\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना दिली १०० व्या वाढदिवसानिमित्त रंगावली व दीप मानवंदना\nएका क्षणात होत्याचं झालं नव्हतं. मुसळधार पावसात घर कोसळून झाला दोन बैलांचा दुर्दैवी…\nपुणे-शिरूर रस्त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी 7200 कोटी मंजूर – डॉ. अमोल कोल्हे\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसा���ी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाच्या कामाला गती\nहरभजन सिंगने पूर्ण केले “फ्रेंडशिप’चे शूटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/uttar-pradesh-now-has-no-power-over-bahubali-claim-of-amit-shah/", "date_download": "2021-07-30T10:53:02Z", "digest": "sha1:LIO5JXEEGWELK5F6K4GK2OEWDUHB572X", "length": 8406, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्तरप्रदेशात आता बाहुबलीचा दबदबा राहिलेला नाही – अमित शहा यांचा दावा – Dainik Prabhat", "raw_content": "\nउत्तरप्रदेशात आता बाहुबलीचा दबदबा राहिलेला नाही – अमित शहा यांचा दावा\nचित्रकुट – उत्तरप्रदेशात योगी अदित्यनाथ यांच्या सरकारने गुंडांचा चोख बंदोबस्त केला असून त्यामुळे आता येथील राजकारणात बाहुबलींचा दबदबा राहिलेला नाही असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. उत्तरप्रदेश आता बदलला आहे याची ही साक्ष आहे असेही त्यांनी म्हटले आहे.\nउत्तरप्रदेशात महामिलावटीच्या आघाडीने बाहुबली उमेदवांरांना तिकीटे देऊन त्यांना पुन्हा प्रतिष्ठ देण्याचा प्रयत्न चालवला आहे पण त्याचा आता येथे काही उपयोग नाहीं कारण येथे आतो त्यांचे काही चालत नाही असे ते म्हणाले. येथे गुंडांना उलटे लटकाऊन सरळ केले जाते असे ते म्हणाले.\nराहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की ते महागठबंधनचे ते एक महामिलावटी नेते आहेत. देशात उन्हाळा सुरू झाला की ते विदेशात जातात. आणि ते नेमके कुठे गेले आहेत हे त्यांच्या मातोश्रींनाहीं समजत नाही. मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत अशी साऱ्या देशातील जनतेची इच्छा आहे असे ते म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमोदींच्या भाषणाचा अहवाल पाठवला\nदुसऱ्या विजेतेपदावर सायना नेहवालचे लक्ष्य\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देश���त करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-business/https-cmnews-co-in-p3779previewtrue/cid3905839.htm", "date_download": "2021-07-30T11:10:03Z", "digest": "sha1:P7ZXRLA4VQPSWAGTCUWKKSQXHD2EWJSZ", "length": 7723, "nlines": 51, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*इगतपुरी येथे कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याची सिटूची मागणी*", "raw_content": "\n*इगतपुरी येथे कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड हॉस्पिटल उभारण्याची सिटूची मागणी*\nनाशिक दि 3 ऑगस्ट टीमसीएम न्यूज\nनाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये (सातपूर ,अंबड ,दिंडोरी, इगतपुरी , सिन्नर)या तालुक्यांमध्ये औद्योगिक कामगारांमध्ये कोरोना लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोणाचा गावागावांमध्ये प्रसार होत आहे.परिणामी वाढत्या रुग्णांचे विलगीकरण करणे व त्यांना उपचार उपलब्ध करणे कामी अनेक अडचणी येत आहेत.अनेक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही व त्यांना अनेक हॉस्पिटलच्या चकरा माराव्या लागत आहेत .तसेच तसेच खाजगी हॉस्पिटल कडून या रुग्णांना अवाजवी बिले आकारून प्रचंड पिळवणूक केली जात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी उद्योगांशी चर्चा करावी व या उद्योगांनी असे कोरोना सेंटर आणि हॉस्पिटल उभारावे अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड जिल्हाध्यक���ष सिताराम ठोंबरे व जिल्हा सरचिटणीस देविदास आडोळे यांनी केली आहे.\nउद्योग सुरू करताना महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन काटेकोरपणे केले जात नसल्यामुळे कोरोणाचा प्रसार वेगाने होत आहे .यासंदर्भात उद्योगांनी स्व प्रमाणपत्र देऊन उद्योग सुरू केले आहेत .परंतु शासनाने घालून दिलेल्या अटी ,शर्ती, सूचनांचे पालन होते की नाही हे बघण्याची कुठलीही प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात नाही. उद्योजकांच्या स्वप्रमाणपत्रावर विश्वास ठेवणे अवघड आहे.अनेक उद्योगात या सर्व अटी शर्ती व सूचनांचे पालन केले जात नाही असा आरोपही डॉक्टर कराड यांनी केला आहे .काही उद्योगांवर प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत परंतु यांनी प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी\nउद्योजकांनी महाराष्ट्र शासनाच्या अटी शर्तीचे पालन केले की नाही हे तपासण्याची व त्याची काटेकोर अमंल करण्याची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nदिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे .कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही लागण होत आहे .अशा रुग्णांना विलगीकरण करण्यासाठी पुरेशी व्यवस्था उपलब्ध नाही. नाशिक जिल्ह्यातील मोठ्या उद्योगांनी तालुकानिहाय व शहरांमध्ये त्यांच्या खर्चाने कोरोना केअर सेंटर व डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटल उभारावेत यासाठी योगदान केले पाहिजे अशी मागणी डॉक्टर कराड यांनी केली आहे. यासाठी पालकमंत्री म्हणून मोठ्या उद्योगांशी चर्चा करून असे सेंटर आणि हॉस्पिटल उद्योगांनी सुरू करण्याबाबत पुढाकार घ्यावा अशी विनंती डॉक्टर कराड यांनी पालकमंत्री छगन भुजबळ साहेब यांना केली आहे.\nअसे झाल्यास शासन व प्रशासनावर दबाव कमी होईल व जिल्‍ह्यातील रुग्‍णांना विलगीकरण कारणे व उपचार करणे शक्य होईल . असे हे सिटूच्या निवेदनात म्हटले आहे.\nया संदर्भात कामगार संघटना सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार असल्याचे डॉक्टर कराड यांनी निवेदनात म्हटले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/migrated-birds-in-maharashtra", "date_download": "2021-07-30T11:39:31Z", "digest": "sha1:NA7X5PUULMNETCLHNELMV4QOGRMOM7LI", "length": 24115, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विहंगावलोकन आणि मी - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय उपखंडात येणारे पक्षी दोन मार्गांनी भारतात येतात, यातील काही पक्षी इंडस व्हॅली मार्गाचा उपयोग करतात बहुतेक पाणथळ जागीचे पक्षी या मार्गांनी प्रवास करतात, दुसरा मार्ग हा ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.\nसध्या कोरोनाचे मळभ दूर होत असताना सर्व पक्षी आणि निसर्गप्रेमी हळू हळू बाहेर पडू लागलेत, बाहेरच्या देशात जाण्या-येण्यासाठी ठराविक विमाने चालू असली तरीही काही परदेशी पाहुणे भारतात येऊ लागलेत. ज्यांना कोणत्याही सीमा अडवू शकत नाहीत आणि ते दरवर्षीच भारताला भेट देतात, असे परदेशी पाहुणे म्हणजे भारतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने स्थलांतरित होणारे नवनवीन पक्षी. महाराष्ट्रातही अनेक पक्षी स्थलांतर करून येतात.\nभारतात जवळपास २३० प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात, तर महाराष्ट्रात हीच संख्या ६०च्या आसपास असते. महाराष्ट्रातील विविध सागर किनारे आणि पाणथळ जागा या पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजून जातात.\nभारतातील विविध प्रदेशातील जैव विविधता अभ्यासताना माझा पक्ष्यांशी संबंध आला, नाहीतर मुंबईत राहात असल्यामुळे कावळे, चिमण्या, पारवे आणि काही प्रमाणात बगळे यावर माझी मजल लहानपणी तर कधी गेली नाही, पण जस जसा या विषयावर अभ्यास आणि निरीक्षणे वाढू लागली तसं तसं महाराष्ट्रातील पक्षी सृष्टीचं एक वेगळ आणि समृद्ध विश्व खुणावू लागलं. पु.लं. म्हणतात तसं की काही माणसांच्या वर्षानुवर्ष भेटी झाल्या तरी मनाच्या गाठी बसत नाहीत आणि काही माणसे क्षणभरात आपलीशी होऊन जातात तसच काहीस पक्ष्यांच्या बाबतीतही आहे.\nमुळात पक्षी स्थलांतर का आणि कसे करतात याबद्दल मला कुतूहल होतं. अभ्यास करताना असं कळल की ऋतुमानात होणारे बदल, अन्नाचा तुटवडा आणि दिवसाच्या कालावधीत होणारा बदल हे घटक पक्षी स्थलांतराला कारणीभूत ठरतात. पक्षी स्थलांतराचे पूर्ण जगभरात चार प्रमुख उड्डाणमार्ग आहेत. ते खालीलप्रमाणे:\nनिओ आर्क्टिक – निओ ट्रॉपिकल हवाई मार्ग – पक्ष्यांचे स्थलांतर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेदरम्यान होते.\nयुरेशियन- आफ्रिकन हवाई मार्ग – युरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांच्या दरम्यान होणारे स्थलांतर.\nऑस्ट्रेलियन हवाई मार्ग – दक्षिण पूर्व आशिया आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान होणारे स्थलांतर.\nपेलॅजिक हवाई मार्ग – समुद्रावर होणारे स्थलांतर\nभारतीय उपखंडात येणारे पक्षी दोन मार्गांनी भारतात येतात, यातील काही पक्षी इंडस व्हॅली मार्गाचा उपयोग करतात बहुतेक पाणथळ जागीचे पक्षी या मार्गांनी प्रवास करतात, दुसरा मार्ग हा ब्रह्मपुत्रा नदीच्या मार्गाने भारतीय उपखंडात येतो.\nमहाराष्ट्रातील मी पाहिलेले काही पक्षी मनावर अक्षरशः गारुड करतात. रातवा हा असाच एक पक्षी. हा जीव निशाचर असतो थंडीच्या कालावधीत सकाळी तापून व काहीशा गरम असलेल्या मातीत बसलेला रातवा रात्री पाहणं हे अनुभवावच लागतं, कधी तुम्ही तुमच्या गाडीवरून रात्री फिरायला बाहेर पडता आणि तुमच्या गाडी जवळून चक चक आवाज करून कोणीतरी निघून जातं हे पाखरू म्हणजेच रातवा. हा पक्षी धीट असतो का हे कळायला मार्ग नाही पण अंधाऱ्या रात्री अचानक गाडीच्या चाकाजवळून उडून घाबरवतो हे मात्र खरं. इंग्रजीमध्ये याला ‘नाईटजार’ असं म्हणतात. याचे सर्वसाधारणपणे ३ प्रकार महाराष्ट्रात आढळून येतात. याच्या डोळ्यांवर प्रकाश पडला असता याचे लाल गुंजेसारखे चमकणारे डोळे याचं अस्तित्व जाणवून देतात. हा पक्षी लहानसहान किटकांवर गुजराण करतो, रातवा घरटे वगैरे बांधायच्या भानगडीत पडत नाही जमिनीवरच अंडी घालून मोकळा होतो. याची अंडी फिकट गुलाबी रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली असतात. फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात प्रजनन होते. जंगल, गवताळ प्रदेश, शेतीच्या जागा अशा ठिकाणी हा पक्षी आढळतो.\nरातवा मी प्रथम पहिला तो राजस्थानमध्ये त्यानंतर सावंतवाडीला ओझरती भेट झाली आणि मग ३-४ वर्ष सोडून हा निशाचर मला भेटला तो थेट पुण्यातच. हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो आणि स्थानिक स्थलांतर सुद्धा करतो.\nमहाराष्ट्राचा राज्यपक्षी म्हणजेच हरोळी (Yellow footed green pigeon) हा सुद्धा एक असाच देखणा पक्षी. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. हरोळी कबुतरासारखाच आवाज करते, हिरव्यागर्द झाडांच्या ठिकाणी हा फळभक्षी दिसून येतो. विशेषतः वडवर्गीय झाडांची फळे याला खूप आवडतात. हा पक्षी मध्य भारतापासून उत्तरेकडील राज्यात सुद्धा आढळतो. यांचा विणीचा हंगाम मार्च ते जूनमध्ये असतो एखाद्या उंच झाडावर काड्यांनी बांधलेल्या घरट्यात हे पक्षी अंडी घालतात. यांच्या हिरव्या रंगामुळे झाडाचे पान आणि झाडावरील पक्षी यात फरक करणे खूप कठीण.\nरोहित पक्षी (Flamingo) हा महाराष्ट्रात स्थलांतर करून येणारा अतिशय सुंदर पक्षी आहे. हा प्रामुख्याने पाणथळ जागी आढळतो, हा पक्षी स्थानिक स्थलांतर करतो, भारतातील बहुतेक रोहित पक्षी कच्छच्या रणात आढळतात आणि हिवाळा सुरू झाला की मुंबई आणि आसपासच्या ठिकाणी आपले बस्तान बसवतात. पावसाळ्यात यांचा विणीचा हंगाम असतो, गुडघाभर पाण्यात मातीच्या किल्ल्यासारखा आकार करून हे पक्षी त्यात अंडी घालतात. शेवाळ हे यांचे प्रमुख खाद्य असते, त्याच्या चोचीतून ते उपयोगी असलेले शेवाळ खातात, या शेवाळामुळेच या पक्ष्यांना विशिष्ट असा गुलाबी रंग प्राप्त होतो. हा पक्षी लहानमोठे मासे, किडे आणि पाणवनस्पती सुद्धा खातो.\nचित्रबलाक (Painted stork) हा सुद्धा पाणथळ जागी राहणारा करकोच्या च्या जातीतील एक भारदस्त पक्षी म्हणता येईल, ऑगस्ट ते जानेवारी हा यांचा प्रजनन काळ असतो, हे पक्षी स्थानिक स्थलांतर करतात, विणीच्या हंगामात याची भरतपूर येथे असलेली असंख्य घरटी मी पहिली आहेत, जानेवारी नंतर साधारणत: हे पक्षी मुंबई आणि आसपासच्या भागात दिसतात. याचं वजन ३ किलोपर्यंत असतं, हा पक्षी मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय यांच्यावर गुजराण करतो. याला रंगीत करकोचा असे सुद्धा म्हटले जाते.\nपाखुर्डी (Chestnut bellied Sandgrouse) हा असाच एक लपून वावरण्यात पारंगत असलेला पक्षी, पाखुर्डी हा पक्षी कोरड्या माळरानावर किंवा वाळवंटी प्रदेशात आढळतो. याचा रंग प्रामुख्याने पिवळा असून त्यावर नक्षी असते. हे पक्षी धान्य किंवा गवताच बीज खातात क्वचित प्रसंगी लहान-सहान किटक सुद्धा फस्त करतात. पाखुर्डी फक्त आशिया आणि आफ्रिका खंडातच आढळतात. यांचा विणीचा हंगाम हा राहत्या प्रदेशातील अन्नाची उपलब्धता आणि पाऊस यावर अवलंबून असतो. पाखुर्डी दर विणीच्या हंगामात जोडीदार निवडत नाहीत, ते एकाच जोडीदारासोबत आयुष्यभर राहतात. बऱ्याचदा कोरड्या प्रदेशात राहात असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, यामुळे हे पक्षी पाण्याच्या शोधात खूप दूरवर ये जा करतात. हे पक्षी पाणी प्यायल्यानंतर गळ्याची आणि चातीजवळची पिसे ओली करतात आणि त्या पिसातून वाहून आणलेले पाणी आपल्या पिल्लांना पाजतात. या पिसांमध्ये १५-२० मि.ली. पाणी साठवण्याची क्षमता असते. यांचे दर्शन मला पुण्याच्या माळरानावर झाले.\nभारतीय धाविक (Indian courser) हा सुद्धा भारतात आणि महाराष्ट्रात माळरान शेतजमिनी वर आढळणारा पक्षी आहे. या पक्षाचे प्रथम दर्शन मला राजस्थानात झाले त्यानंतर हा पक्षी थेट ७-८ वर्षांनी दिसला तो पुण्याजवळ माळरानावारच. अतिशय देखणा असा हा पक्षी याच्या डोक्याच्या मागील बाजूस असलेल्या पांढऱ्या पट्ट्यामुळे ओळखला जातो. याचा रंग कोरड्या प्रदेशाला साजेसा म्हणजे तपकिरी असतो. हा पक्षी महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, इत्यादी राज्यात आढळतो. यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे म्हणूनच हा एक संकटग्रस्त पक्षी म्हणून ओळखला जातो.\nदलदल ससाणा (Eurasian marsh harrier) हा मांसाहारी पक्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला याचे आगमन होते. संपूर्णपणे गडद तपकिरी असलेला हा रुबाबदार पक्षी आहे यातील नराच डोकं फिकट तपकिरी रंगाच असतं. बेडूक, मासे, छोटे पक्षी, छोटे सस्तन प्राणी तसेच मृत प्राणी यावर गुजराण करतो. याची वीण भारतात होत नाही, विणीच्या हंगामात हा पक्षी पॅलिआर्क्टिक प्रदेशात स्थलांतर करतो. हिवाळ्यात मुंबई जवळील पाणथळ जागी याचे दर्शन होऊ शकेल.\nतर असे हे मला भावलेले काही पक्षी. खर पाहता सगळ्याच पक्षांच्या आठवणी अतिशय आल्हाददायक आहेत. अगदी भारताचा राष्ट्रीय पक्षी मोरापासून ते लहानग्या पाकोळीपर्यंत अनेक पक्षी आहेत जे माणसाच्या ना ना प्रकारे उपयोगी पडतात आणि आपण माणसे मात्र त्यांचा अधिवास नष्ट करून त्यांची शिकार करून त्यांच्यावर गंडांतर आणायचा प्रयत्न करतो.\nम्हणूनच मग जनजागृतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारनतर्फे दिनांक ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. ५ नोव्हेंबर हा अरण्यऋषी म्हणून ओळखले जाणारे आणि पक्षीकोशाचे निर्माते मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस तर १२ नोव्हेंबर ही डॉ. सलीम अली यांची जयंती. या दोन उत्तुंग व्यक्तीमत्वांचा जागर करत त्यांच्या पाऊलखुणाचा मागोवा घेत आपण पक्षी निरीक्षण आणि पक्षांचे संगोपन संवर्धन करायचा निश्चय करूया आणि आपल जग सुंदर करणारे हे रंगीबेरंगी मित्र वाचवूया.\n(सर्व छायाचित्रे – धनंजय द.राऊळ)\nधनंजय द.राऊळ, यांनी वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, त्यांनी जैव विविधतेचा अभ्यास केला आहे. तसेच ते छायाचित्रणही करतात.\nही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन’ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहिण्याची तुमची इच्छा असल्यास फॉर्म भरा.\nपर्यावरण 125 featured 3034 जंगल 5 पक्षी 3\nराजकीय करिष्मा : निर्मिती आणि परिणाम\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/no-entry-goa-maharashtra-residents-kokan-marathi-news-283885", "date_download": "2021-07-30T11:40:17Z", "digest": "sha1:2ML55FPYO73NXS7XIBXMGF2C2KGIGE4E", "length": 8436, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्रवासीयांना आजपासून गोव्यात नो एंट्री....", "raw_content": "\nसीमेपासून शंभर मीटर अंतरावर दोन पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व इतर अत्यावश्यक सेवांसाठी गोव्यात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची वेगळी नोंद ठेवा अशी स्पष्ट सूचना गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना केली आहे.\nमहाराष्ट्रवासीयांना आजपासून गोव्यात नो एंट्री....\nदोडामार्ग (सिंधुदुर्ग) :कोरोनामुक्तीच्या पार्श्वभूमीवर गोव्याने आपली सुरक्षा वाढवली आहे. दोडामार्गमधून साळला (गोवा) जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आजपासून तपासणी नाका उभारला. महाराष्ट्रातील सर्वांना आजपासून संपूर्ण गोवा बंदी केली आहे.\nसीमेपासून शंभर मीटर अंतरावर दोन पेट्रोलपंप आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल व इतर अत्यावश्यक सेवांसाठी गोव्यात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची वेगळी नोंद ठेवा अशी स्पष्ट सूचना गोवा पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना केली आहे.\nगोवा राज्य संपूर्ण कोरोना मुक्त झालेले असून आपल्या सुरक्षिततेचे वेगवेगळे उपाय गोवा शासन करत आहे .खबरदारी म्हणून दोडामार्ग मार्गे साळ,खोलपेवाडी, अस्नोडा, धारगळ, पेडणे आदी ठिकाणी अनेकजण अत्यावश्यक कामासाठी गोव्यात ये-जा करतात ; मात्र यातील किती लोक परत येतात याची नोंद शासनाकडे नसते .म्हणूनच दोडामार्ग खोलपेवाडी साळ या मार्गावर खोलपेवाडी येथील तिलारी जलसंपदा विभागाच्या (गोवा) कार्यालयाजवळ गोवा पोलिसांनी नवीन तपासणी नाका उभा��ला आहे.\nहेही वाचा- आदि मारलं कोरोनान आता मारलं वादळान ; सांगा आम्ही करायचं तरी काय \nत्याला स्थानिकांनी विरोध केल्याने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ,सभापती राजेश पाटणेकर तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी गुरुदास गावडे ,पोलिस निरीक्षक संजय दळवी व साळचे सरपंच घनश्याम राऊत यांनी भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली व अत्यावश्यक सेवेसाठी लगतच्या वाडीतील लोकांना ओळखपत्र दाखवल्यास ह्या चेकनाक्यावरून जाण्यासाठी परवानगी देण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला.\nहेही वाचा- वैभव मांगले सध्या करतात तरी काय.... . वाचा.\nयाचवेळी गोव्याचे पोलीस अधिकारी श्री.गावडे यांनी महाराष्ट्र पोलिसांशी चर्चाही केली. गोव्यात आवश्यक सेवेसाठी जाणाऱ्या नागरिकांची योग्य नोंद ठेवा, एखादा नागरिक गोव्यातून त्याच दिवशी महाराष्ट्रात न परतल्यास त्याबद्दल गोवा पोलिसांना कळवा असे सांगितले तसेच दोडामार्ग लगत गोवा क्षेत्रात असणाऱ्या पेट्रोल पंपवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी येणाऱ्या लोकांची नोंद ठेवून ते परत येतात की नाही यावरही विशेष लक्ष केंद्रित करा असेही त्यांनी दोडामार्ग पोलिस उपनिरीक्षक सुनील बागल यांना सांगितले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/07/digital-news.html", "date_download": "2021-07-30T09:34:49Z", "digest": "sha1:T4PUF3VJGDGM2ISE64VJ3U76EFEDAB44", "length": 16660, "nlines": 89, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "डिजिटल माध्यम आचारसंहितेमुळे फेक न्यूजचा प्रसार रोखण्यास मदत - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome national-international डिजिटल माध्यम आचारसंहितेमुळे फेक न्यूजचा प्रसार रोखण्यास मदत\nडिजिटल माध्यम आचारसंहितेमुळे फेक न्यूजचा प्रसार रोखण्यास मदत\nमुंबई : महिलांप्रती आक्षेपार्ह किंवा बालकांसाठी हानिकारक असा आशय प्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी डिजिटल मीडिया आचारसंहिता आहे. नियामक यंत्रणेमुळे फेक अर्थात अपप्रचार करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण आणणे आणि त्याला रोखणे शक्य होणार असून ते प्रसारित करणाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरता येणार आहे असे माहिती आणि प्रसारण सह सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले. ते आज डिजीटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेच्या तिसऱ्या भागाबद्दल माहिती देणाऱ्या वेबिनारमध्ये बोलत होते.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डि���िटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेच्या तिसऱ्या भागाची माहिती विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या सर्व भागधारकांना देण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभाग (महाराष्ट्र आणि गोवा) च्या वतीने या वेबिनारचे आयोजन केले होते.\nआपल्या देशात वर्तमानपत्र नियमनासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आहे तर, दूरचित्रवाहिन्यांसाठी केबल नेटवर्क कायदा आहे. मात्र, आपल्याकडे डिजीटल माध्यमांसाठी कसलेही नियमन नव्हते हे लक्षात घेऊन या माध्यमांसाठी नवी आचार संहिता जारी करण्यात आली आहे आणि त्यात सामान्य नागरीक केंद्रस्थानी ठेवला आहे, असे सहाय यांनी पुढे सांगितले.डिजीटल माध्यमांमध्ये न्यूज वेबसाईटस, न्यूज पोर्टलस, यू-ट्यबू-ट्वीटर यासारखी माध्यमे, ओटीट प्लॅटफॉर्म, क्रीडा, आरोग्य, पर्यटन या विषयावरील पोर्टलस देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, असे सहाय यांनी सांगितले.\nडिजिटल माध्यमांसाठी आचार संहितेची आवश्यकता -\nट्रायने दिलेल्या अहवालानुसार दिसून येते की, भारतात वार्षिक 28.6% दराने ओटीटी बाजारपेठेचा विस्तार होईल असा अनुमान आहे. कोविड-19 परिस्थितीमुळे न्यूज अ‍ॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत 41% नी वाढ झाली आहे. 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये 55-60% नी वाढ झाली आहे. तर, आपल्या देशात ऑनलाईन बातम्या हा 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या भारतीयांमध्ये बातम्यांचा मुख्य स्त्रोत आहे, हे लक्षात घेऊन ही नवी आचारसंहिता तयार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमाहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 नुसार लागू करण्यात आलेल्या ‘नव्या माहिती तंत्रज्ञानविषयक नियमां’मधील तरतुदी आणि तर्कसंगती तपशीलवारपणे सहाय यांनी विषद केली आणि डिजिटल साहित्याच्या विस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ‘डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता आवश्यक असल्याचे स्पष्ट केले .\nवर्तमानपत्र नियमनासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आहे. तर, दूरचित्रवाहिन्यांच्या नियमनासाठी केबल टीव्ही नेटवर्क कायदा, 1995 आहे. मात्र, डिजीटल माध्यमांसाठी नियमावली आपल्याकडे नाही. यामुळे फेक न्यूजचा प्रसार होतो. यासाठी डिजीटल माध्यमांचे उत्तरदायित्व नसते .\nडिजीटल माध्यम आचार संहिता ही ऑनलाईन प्रकाशकांसाठी प्���ेस कौन्सिल कायदा, 1978 प्रमाणेच आहे तर, कार्यक्रम संहिता (प्रोग्राम कोड) नियम, 1994 चे आहेत. त्यानुसार प्रतिबंधित मजकूर प्रसारीत करण्यास मनाई आहे.\nडिजीटल माध्यमांविषयी तपशीलवार डाटा माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे असावा यासाठी 25 फेब्रूवारीनंतर एका विहित नमुन्यात माहिती मागविली जात आहे. मंत्रालयाकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्याचा निपटारा करण्यासाठी या माहितीचा उपयोग करता येईल. 1800 पेक्षा अधिक प्रकाशकांनी मंत्रालयाकडे सविस्तर माहिती पाठवली आहे.\nडिजीटल माध्यमांसंदर्भात त्रि-स्तरीय संहिता देण्यात आली आहे. यात प्रकाशक स्वतः पहिल्या पातळीवर, दुसऱ्या पातळीवर स्व-नियंत्रण आहे. तिसऱ्या पातळीवर केंद्र सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय असे याचे स्वरुप आहे. प्रकाशकांनी मिळून स्व-नियंत्रित फळी उभी करायची आहे. ज्याचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश किंवा समकक्ष असावा. यातील सभासद विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असावेत. प्रकाशक स्व-नियंत्रित फळीचा सभासद असावा. प्रकाशकांकडून कायद्याने चौकशी करण्याजोगे कृत्य झाले असेल तर त्याची दखल माहिती आणि प्रसारण मंत्रालय घेईल.\nतत्पूर्वी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई यांनी आपल्या प्रास्ताविकात विविध समाज माध्यम मंचाचा वापर करणाऱ्या घटकांसाठी हा वेबिनार कसा आवश्यक आहे तसेच तंत्रज्ञान आणि समाज यांच्यातील ज्या बदलांमुळे असे नियम लागू करणे गरजेचे आहे त्याविषयी विवेचन केले. अशा प्रकारच्या बदलांना जगभरातील देश कशा प्रकारे प्रतिसाद देत आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय धोरण पर्यावरणाचा देखील आढावा घेतला. ते म्हणाले की, समाजमाध्यमांमुळे लोकशाहीकरण झाले आहे. मात्र, त्याचवेळी फेक न्यूज, बीभत्सता, परस्परांचे वैर यासाठी या माध्यमांचा वापर होत आहे. यामुळेच बहुतांश देशांप्रमाणेच आपल्या देशातही डिजीटल नियमनाची आवश्यकता आहे असे देसाई म्हणाले .\nऑनलाईन माध्यमे, ओटीटी मंच, चित्रपट क्षेत्र, माध्यम शिक्षण क्षेत्र आणि महाराष्ट्र तसेच गोवा राज्य सरकार या सर्व क्षेत्रांतील 300 हून अधिक प्रतिनिधी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.\nया वेबिनारमध्ये जवळपास 2 तासाचे तपशीलवार प्रश्न���त्तर सत्र झाले आणि डिजीटल माध्यमांशी जसे न्यूज पोर्टल, ओटीटी, यासंबंधीच्या प्रश्नांना सहाय यांनी समाधानकारक उत्तरे दिली.\nनवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम:\nभारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील विभाग 87(2)अन्वये प्राप्त असलेल्या क्षमतेचा वापर करून याआधी अस्तित्वात असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायदा(मध्यस्थ मार्गदर्शक सूचना)नियम 2011च्या ऐवजी माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 (‘नवे माहिती तंत्रज्ञानविषयक नियम’) निश्चित केले आहेत आणि यासंदर्भातील अधिसूचना 25 फेब्रुवारी 2021 ला जारी केली आहे. सर्व महत्त्वाच्या मध्यस्थ संस्थांसाठी हे नियम 26 मे 2021 पासून अंमलात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/editorial-page-article-102/", "date_download": "2021-07-30T11:26:33Z", "digest": "sha1:RKQQEEUNBFVY5EEG6SQMSTI5RKB76L6F", "length": 17434, "nlines": 129, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चर्चा : प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची – Dainik Prabhat", "raw_content": "\nचर्चा : प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कॉंग्रेसप्रणीत आघाडी असा वरवर सामना दिसत असला तरी सर्व राज्यांतील भाजपविरोधात असणारी प्रादेशिक पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची वाटते. कारण कोणतेही राज्य घ्या, तिथे स्थानिक राजकारणाचा प्रभाव पूर्वापारपणे असतो हे अनेकवेळा दिसून आले आहे. तसेच प्रादेशिक पक्षावर प्रत्येक राज्याचे राजकारण बहुतांशी अवलंबून असते. जसे महाराष्ट्रात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे तर पश्‍चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष, उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी या प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आढळते.\nमहाराष्ट्रात मनसेने लोकसभेसाठी उमेदवार उभे केले नसले तरी त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी व भाजपविरोधात सभा घेतल्या. मनसेच्या राजकीय रणनीतीचा नेमका परिणाम भाजप-सेनेच्या मताधिक्‍क्‍यावर काय होणार हे निश्‍चित नसले तरी तो कितपत होणार, हे पाहावे लागेल. सर्वच राज्यांत प्रादेशिक पक्ष सबळ आहेत असेही नाही; परंतु बहुतांशी राज्यांत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची असते, असे दिसून येते.\nकाही प्रादेशिक पक्ष कॉंग्रेस किंवा भाजपकडे जाणार काय, यावरही महत्त्वाचे राजकीय गणित अवलंबून आहे. त्यामुळे आता फक्‍त विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरते प्रादेशिक पक्ष सीमित राहिलेले नाहीत तर लोकसभेच्या निवडणुकीतही त्यांची महत्त्वाची कामगिरी दिसून येणार आहे. त्यातच भाजप किंवा कॉंग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांच्या पाठीशी यावेळी जनमत मोठ्या स्वरूपात नाही, असे दिसते. एकाच राष्ट्रीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असे नाही. म्हणूनच प्रादेशिक पक्षांच्या भूमिकेवर उद्याचे देशातील सरकार बनणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे प्रादेशिक पक्षांची भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.\nप्रादेशिक पक्ष हे प्रत्येक राज्याच्या अस्मितेचे निर्देशक असतात. तामिळनाडूमध्ये द्रमुक, अद्रमुक तसेच इतर स्थानिक पक्ष आहेत. महाराष्ट्रात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आहे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला मराठी माणसाच्या न्याय-हक्‍कांसाठीचा शिवसेना पक्ष आहे. असे प्रत्येक राज्यात स्थानिक लोकांच्या अस्मितेशी संबंध असणारे राजकीय पक्ष आहेत. या प्रादेशिक पक्षांचे नेते मतदारांचा त्यांच्याशी असलेला एकनिष्ठपणा आणि व्यक्‍तिगत करिष्म्याचे बळ या आधारावर ते जोडले गेले आहेत. यामुळेच एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाऐवजी स्थानिक नेतृत्वाला महत्त्व प्राप्त होते.\nप्रादेशिक नेत्यांचे राज्याच्या प्रशासनावर कसे नियंत्रण आहे यावरून त्या नेत्यांचे बळ ठरते. सर्वोच्च नेते राजकीय सहकाऱ्यांपेक्षा अधिकाऱ्यांवर अधिक विश्‍वास दर्शवतात, असे अनेकवेळा दिसून येते. असे राजकीय नेते अनेकदा मनमानी आणि हुकूमशाही पद्धतीने वागताना दिसत असले तरी त्यांची प्रशासनावर पकड असल्याचे दिसते. यामुळे त्यांची प्रशासन चालवण्याची क्षमता अधिक केंद्रित आणि निर्णयक्षम बनते. ते प्रादेशिक नेते असल्याने एखाद्या राष्ट्रीय नेत्याच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे प्रदेशासंबंधीचे निर्णय घेऊ शकतात.\nएखाद्या राष्ट्रीय नेत्याला किचकट वाटणारा प्रश्‍न प्रादेशिक पक्षाचे नेते स्थानिक पातळीवर सहज सोडवू शकतात. नवीन पटनाईक यांची शेतकरी, भूमिहीन मजूर आणि बटाईने शेती करणाऱ्यांना आर्थिक मदत देऊ करणारी “कालिया’ योजना किंवा केसीआर यांची रायदूबंधू योजना, भाजप व कॉंग्रेसने शेतकऱ्या���ना देऊ केलेल्या योजनेच्या तुलनेत अधिक चांगली मानली जाते. मुलींसाठी ममतांच्या कन्याश्री योजनेलाही जोरदार समर्थन मिळाले आहे. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय पाहून असे वाटते की, स्थानिक नेत्यांना कुणावर लक्ष केंद्रित करायचे आहे, कोणत्या समस्या सोडवायचे हे ज्ञात असते.\nमोदींच्या विरोधात नेमके कोण आहे, असा प्रश्‍न सातत्याने विचारला जातो. भाजप ज्या महाआघाडीला महामिलावट म्हणतो, ते प्रादेशिक पक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार ठरवणार आहेत, असे वाटते. युतीमध्ये यातीलच काही प्रादेशिक नेते आहेत, याची जाणीव भाजपला नाही असे नाही. डीएमके, जगन मोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू इतकेच काय तर अखिलेश आणि मायावतींनाही जर जोडले गेले तर पुढच्या लोकसभेत 150 वा अधिक अशा समूहाची गरज किंवा शक्‍यता निर्माण होते, जे कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात.\nलोकसभेच्या निकालानंतर म्हणजेच, 23 मे नंतर राष्ट्रीय पक्षांच्या नेतृत्वाला प्रादेशिक पक्षातील नेत्यांना सांभाळून घ्यावे लागणार आहे. नवीन पटनाईक हे देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेल्यांपैकी एक प्रादेशिक नेते आहेत. ते उत्तम वक्‍तेही नाहीत. ते जास्त प्रसिद्धीझोतातही नसतात. तरीही राजकारणात ते दोन दशकांहून अधिक काळ आहेत. एकीकडे इतर नेते हजारो कोटी रुपये खर्च करून आपली प्रतिमा उभारत असताना नवीन पटनाईक हे ओडिशातील जनतेच्या मनातील नेते आहेत.\nतेलंगणातील के. चंद्रशेखर राव, प. बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्यापासून ओडिसातील पटनाईक यांच्यापर्यंतचा प्रत्येक नेता आपल्या बालेकिल्ल्यांतील राजकारणात मोदींच्या एकाधिकारशाहीला आव्हान देत आहेत. देशातील प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर मोठी ताकद राष्ट्रीय पक्षांसमोर उभी करू शकतात. तसेच भाजप किंवा कॉंग्रेस यांना सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रादेशिक पक्षच सत्ताधारी ठरविण्यात महत्त्वाचे घटक बनणार आहेत. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना कमी लेखणे राष्ट्रीय पक्षांना धोक्‍याचे ठरणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमोदींची उमेदवारी रद्द करावी – तृणमूलची मागणी\nमहाराष्ट्र दिन शासकीय सोहळ्याची\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉ��\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\nज्ञानदीप लावू जगी : परी न पविजे माते\n48 वर्षांपूर्वी प्रभात : राष्ट्रोद्धारासाठी जीवनाचाही त्याग करावा\nअबाऊट टर्न : बोध\nअग्रलेख : राज्यपालांचे राजकारण\nविदेशरंग : तालिबान राजवट\nनोंद : “विक्रांत’ लवकरच…\nज्ञानदीप लावू जगी : विटे जो कां सकळ विषयां\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nअग्रलेख : लोकशाहीच्या रक्षणासाठी\nलक्षवेधी : चायनीज कॉड\nदखल : गरज मुबलक उपलब्धतेची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-3984250", "date_download": "2021-07-30T11:45:17Z", "digest": "sha1:FZQHPHLMN3EZWZPCHPZAK3ZDM7KAAXWB", "length": 5372, "nlines": 65, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - लॉकडाउनच्या पोळ्या - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती", "raw_content": "\nलॉकडाउनच्या पोळ्या - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती\nलॉकडाउनच्या पोळ्या - महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती\nकोविडोत्तर जगात अनेक संस्थांनी / कलाकारांनी online माध्यमातून आपली कला जगासमोर आणली. महाराष्ट्र मंडळ याला अपवाद नाही. म.मं.सिं. नाट्यरंग उपक्रमांतर्गत गणेशोत्सवानिमित्त circuit breaker चे नियम पाळून केलेला हलकं-फुलकं कार्यक्रम आपण पाहीला असेलच. (नसेल पाहीला तर म.मं.सिं.च्या youtube चॅनेलवर जाऊन तो अजूनही पाहू शकता.)\nपण ही सादर केली गेलेली नाटकं कोविडपूर्व काळातील होती, त्या काळासाठी लिहीलेली. आता कोविडोत्तर नाटकांमधे बदलत्या काळाचं प्रतिबिंब पडणारच की म.मं.सिं.चे कलाकार तरी यात मागे कसे असतील\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर सहर्ष सादर करीत आहे, लॉकडाऊनमधील लॉक्ड डाऊन लोकांची लॉक डाऊन वरची एकांकिका. खास Online सादरीकरणासाठी लिहीलेली, बहुदा, मराठीतील पहिलीच\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूर साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मंडळाच्या नाट्यरंग उपक्रमातून चालना मिळालेली ही पहिलीच ‘सबकुछ म.मं.सिं. सभासद’ निर्मिती.\nतर सादर करीत आहोत: लॉकडाउनच्या पोळ्या \nस्वप्ना मिराशी आणि गौतम मराठे यांच्��ा संकल्पनेतून साकार झालेली, तुमच्या - आमच्या, कुणाच्याही घरात घडू शकेल, अशी ही कथा. थोडसं हसवत, थोडेसे चिमटे काढत अलगद तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणार आहे, शनिवार सप्टेंबर २६ रोजी सिंगापूरच्या संध्याकाळी ८ वाजता.\nप्रयोगानंतर लॉकडाउनच्या पोळ्या टीम बरोबर एक चर्चाही आयोजित केलेली आहे. त्यामध्ये ही तुम्हाला सहभागी होता येईल.\nपण लक्षात असू द्या, लिंक केवळ नाव नोंदवलेल्या सभासदांनाच मिळेल. प्रेक्षक संख्या मर्यादीत आहे. तेव्हा पटकन नाव नोंदवा. एका घरातून एक रेजिस्ट्रेशन केले तरी बास आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maharashtra-was-burned-and-the-fadnavis-government-was-running-uddhav-thackeray/07260908", "date_download": "2021-07-30T10:46:56Z", "digest": "sha1:IDTDMLR4CIBU26HKOSSPETNF7ELUNNPY", "length": 15565, "nlines": 35, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्र पेटत होता, आणि फडणवीस सरकार पळत होते - उद्धव ठाकरे - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाराष्ट्र पेटत होता, आणि फडणवीस सरकार पळत होते – उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र पेटत होता, आणि फडणवीस सरकार पळत होते – उद्धव ठाकरे\nमुंबई : आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आक्रमक भूमिका घेतली. या आंदोलनात अनेक ठिकाणी पोलिसांच्या गाडयांना फोडण्यात, जाळण्यात आल्या. पोलिसांनाही हवेत गोळीबार करून आंदोलकांवर बळाचा वापर करावा लागला. एकूणच संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याच चित्र निर्माण झाले होते. आणि हाच धागा पकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामानाच्या अग्रलेखात फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार केला आहे.\nएरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. पण मागील चोवीस तासांत ते कोठे होते त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता.असे उद्धव ठाकरे अग्रलेखाच्या माध्यमातून म्हणाले आहे.\nमहाराष्ट्रातील उद्रेक दुर्दैवी आहे आणि सर्वच पक्षांनी तो थांबविण्यासाठी हरप्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत. मराठा समाजास आरक्षण देण्याचा प्रश्न हा भावनात्मक, तितकाच प्रतिष्ठेचा बनल्यामुळे सध्याचे आंदोलन हाताळणे पोलिसांनाही कठीण झाले आहे. आंदोलकांच्या भावना किती तीव्र आहेत हे कालच्या ‘बंद’ प्रकरणात दिसले. मराठा क्रांतीचे लाखो-लाखोंचे मोर्चे शांततेत पार पडले. पण ‘बंद’मध्ये काही ठिकाणी हिंसाचार घडला. मंत्रालयास व भाजप मंत्र्यांच्या घरांभोवती पोलीस छावणीचे स्वरूप आले. मागच्या चोवीस तासांत सरकारने जणू पळ काढला होता. एरवी सर्वच प्रकरणांत मुख्यमंत्री फडणवीस हे ‘सब कुछ मैं’च्या भूमिकेत असतात. पण मागील चोवीस तासांत ते कोठे होते, काय करत होते, कोणाशी सल्लामसलत करत होते ते माहीत नाही.\n१९९२ च्या दंगलीत पोलीस व सुधाकर नाईकांचे सरकार असेच अगतिक झाले होते. ही अगतिकता महाराष्ट्राला झेपणारी नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी असली तरी त्यांची अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. जेवढ्या लवकर शांतता स्थापन होईल तेवढे सगळ्यांच्या दृष्टीने बरे. अनेक ठिकाणी पोलीस व आंदोलकांत चकमकी घडल्या. पोलिसांवर हल्ले झाले आहेत. पोलिसांच्या गाड्या सातारा, संभाजीनगर, नवी मुंबईत संतप्त जमावाने फुंकल्या. मुंबईत बेस्ट बसेस जाळल्या. हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस कोठे होते त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे.\nकाही दिवसांपूर्वी राज्य सरकारने केलेली ७० हजार सरकारी जागा भरण्याची घोषणादेखील मराठा समाजाच्या सध्याच्या उद्रेकाला कारणीभूत आहे. कारण आरक्षणाचा निर्णय झालेला नसताना ७० हजार सरकारी पदे हातची जाणार ही भीती मराठा समाजाच्या तरुणांना वाटणे आणि त्यांच्या संतापाचा विस्फोट आंदोलनाच्या रूपात होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी ‘मराठा आरक्षणा’बाबत नक्की काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. एरवी प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी भाजपचे सरकार पुढे असते. तसे त्यांनी कालच्या बंदचे, दंगलीचे व पेटलेल्या महाराष्ट्राचे श्रेयदेखील आता घ्यावे, पण मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावावा. वाटल्यास ‘आम्ही आरक्षण दिले होते’ असा डांगोरा पिटून त्याचेही श्रेय घ्या. पण महाराष्ट्राची आग शांत करा.\nछत्���पती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले हे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेते आहेत व त्यांनीही राज्यसभेत आरक्षणाचा मुद्दा मांडला. शिवसेनेच्या ‘मराठा’ गड्यांनी लोकसभेत सभात्याग केला. श्री. शरद पवार यांनी प्रदीर्घ निवेदन प्रसिद्ध करून भडकलेल्या आंदोलनाचे खापर चंद्रकांतदादा पाटलांवर फोडले आहे. मराठा समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण मिळायलाच हवे अशी पुडी त्यांनी सोडली आहे. (शिवसेनाप्रमुख तरी दुसरे काय सांगत होते) हे सर्व त्यांनी स्वतः सत्तेत असताना करून घेतले असते तर आज मराठा समाजातील तरुणांवर ही वेळ आली नसती.\n२०१४ च्या विधानसभा निवणुकीच्या वेळीही मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होताच. त्यावेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला घटनेची चौकट आणि न्यायालयीन निर्बंध यातून योग्य कायदेशीर मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावता आला असता. पण त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक समिती स्थापन करून त्या समितीच्या शिफारसींच्या आधारे सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर करून तसा अध्यादेश काढला. पुढे न्यायालयात हा अध्यादेश टिकला नाही. तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी कायदेशीर काळजी घेतली असती तर मराठा समाजाला आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर यावे लागले नसते.\nसध्याच्या मुख्यमंत्र्यांनीही न्यायालयात भिजत पडलेले आरक्षणाचे घोंगडे लवकरात लवकर तेथून काढून मराठा समाजाला त्याच्या हक्काचा न्याय द्यायला हवा. राज्य सरकारचे हे कर्तव्य आणि जबाबदारीही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मराठा आंदोलकांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. सकल मराठा समाजाशी चर्चा करण्यासाठी सरकार सदैव तयार आहे, असे निवेदन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असताना सरकारने त्याची साधी दखलही घेतली नाही. परळीतून ठिणगी पडली असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान झाले असते ना नंतरचा आगडोंब उसळला असता.\nपण अनुल्लेखाने विषय दडपण्याच्या बेदरकार सरकारी वृत्तीची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागली. आता उशिरा का होईना मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे, तर ही चर��चा ‘गुंतवणारी’ आणि ‘गुंडाळणारी’ ठरू नये. ही चर्चा सफळ कशी होईल आणि राज्याच्या कानाकोपर्‍यात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना आश्वस्त करणारी कशी ठरेल, याची काळजी सरकारने घ्यायला हवी. आरक्षण मिळणारच… अशी खात्री आंदोलकांना पटली तरच पेटलेला महाराष्ट्र शांत होईल, हे सरकारने समजून घ्यावे. असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/myanmar-thibas-descendadts-ratnagiri-chandrkant-pawar/", "date_download": "2021-07-30T09:46:13Z", "digest": "sha1:SNFQ6ONGGVK6ZAMA32ZWFTRWUXTYQ53J", "length": 18805, "nlines": 121, "source_domain": "bolbhidu.com", "title": "म्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nम्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.\nएका प्रचंड मोठ्या देशाचा एक राजा असतो, तो त्याची राणी त्याच्या चार सुंदर राजकन्या एका भल्यामोठ्या राजवाड्यात राहात असतात. त्या राजवाड्यात राजाच्या सेवेला बरेच दासदासी असतात. यातील एका तरुण नोकरावर त्या राजाच्या थोरल्या राजकन्येचा जीव जडतो. दोघे पळून जाऊन लग्न करतात.\nगोष्टीच्या पुस्तकातली किंवा एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटतीय नां पण ही अगदी खरी स्टोरी आहे तीही रत्नागिरीची आणि म्यानमारच्या राजाची. आता म्यानमारचा राजा कोकणातल्या रत्नागिरीत काय करत होता हा तुम्हाला पण प्रश्न पडला असेल.\nतर गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकातली. तेव्हा म्यानमारच नाव होत ब्रम्हदेश उर्फ बर्मा.\nभारताप्रमाणे इंग्रजांनी तिथ देखील नाक खुपसल होत. तिथे राजे केव्हाच त्यांचे मांडलिक झाले होते. पण तरीही इंग्रज राज्यकर्ते बर्मामध्ये थोडेसे सावध पावले उचलायचे.१८५७ साली भारतात झाशीची राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, पेशवा नाना साहेब यांच्यासारख्या संस्थानिकांनी मोठा स्वातं��्र्यलढा उभारला होता. अस काही ब्रम्हदेशात घडू नये याची खबरदारी घेतली जायची.\nअशातच ब्रम्हदेशचा राजा मिंडन मीन मेला. त्याच्या मागे 45 मुलं मुली होते पण यातील अनेकांना ठार करून त्याचा मुलगा थिबा सिंहासनावर आला. या थिबाला सत्तेवर आणण्यात त्याच्या सावत्र आईचा हात होता कारण तिच्या पोरीशी म्हणजे सुप्रायत बरोबर थिबाच लग्न झालं होतं. थोडक्यात सांगायचं म्हणजे थिबा आणि त्याची सख्खी सावत्र बहिण राजा राणी बनले.\nबर्माच्या राजघराण्याची परंपरा होती की आपले रक्त शुद्ध रहावे म्हणून सख्ख्या सावत्र भावाबहिणीमध्ये लग्न लावून द्यायचे.\nमंडाले या आपल्या राजधानीत बसून थिबा राज्यकारभार पहात होता. तो शूर होता शिवाय दूरदृष्टीचा होता. त्याने आल्या आल्या अनेक धडाडीचे निर्णय घेतले. तिथले प्रशासकीय विभाग बदलले, रस्त्याची कामे सुरु केली. मधल्या काही काळात बर्माचा विकास मागे पडला होता त्याला मार्गावर आणायचं काम सुरु केलं. अशातच त्याच्या सल्लागारांनी त्याला सल्ला दिला की\nआता ब्रिटीशांची गुलामगिरी सहन करायची नाही, त्यांच्या ताब्यात बर्माचा जो भाग आहे तो परत जिंकून घ्यायचा.\nथिबा असले काही प्लॅन करतोय हे लक्षात आल्या आल्या इंग्रजांनी त्याच्यावर आक्रमण केलं. अवघ्या काही तासात त्यांचं सैन्य मंडालेमध्ये होतं. थिबाला ताब्यात घेण्यात आल. त्याने परत बंडखोरीचा प्रयत्न करू नये म्हणून त्याची रवानगी हजारो किलोमीटर दूर भारतात रत्नागिरीला करण्यात आली.\nकितीही जरी झालं तरी थिबा हा राजबंदी होता. त्याला साध्या कैद्यांप्रमाणे ठेवणे शक्य नव्हते.\nअखेर थिबासाठी एक रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्याजवळ ब्रिटीशांनी त्या काळचे सव्वा लाख रुपये खर्चून एक सुंदर राजवाडा बांधून दिला. थिबा, त्याची राणी आणि चार मुली या सगळ्या राजकुटुंबाची व्यवस्था तिथे करण्यात आली.\nराजवाडा प्रचंड मोठा होता. सुंदर होता मात्र तो एक सोन्याचा पिंजराच होता. थिबाला त्याच्या कुटुंबाला कुठेही जाण्याची परवानगी नव्हती. कायम ब्रिटीश सैन्याचे त्यांच्यावर वचक असायचा. अशातच थिबाने १६ डिसेंबर १९१६ रोजी रत्नागिरीच्याच भूमीत अखेरचा श्वास घेतला.\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात…\nआज जागतिक वाघोबा दिवस, वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी…\nमरणापूर्वी एकदा तरी आपल्या मायभूमीच दर्शन घेण्याची त्याची इच्छा अपूर्ण राहिली. थिबाला रत्नागिरीमध्येच पुरण्यात आले.\nपुढे काही वर्षांनी त्याच्या राणीला आणि मुलीना परत बर्माला पाठवण्यात आले.\nपण थिबाची सर्वात मोठी राजकन्या फाया ही एकटीच तिथून परत रत्नागिरीला आली. तिचं राजवाड्यात काम करणाऱ्या गोपाल सावंत नावाच्या नोकरावर प्रेम जडल होतं. पारतन्त्र्यात असलेल्या दोन देशातील प्रचंड अंतर तिला आपल्या प्रेमाकडे परत येण्यापासून रोखू शकल नाही. आपला राजकीय वारसा, जडजवाहिरे, संपत्ती, आपला देश, नातेवाईक यांना रामराम करून फाया गोपाल सावंतशी लग्न करण्यासाठी परत आली.\nया गोपाल सावंतच यापूर्वी लग्न झालेलं. तरीही त्याने फायाशी दुसर लग्न केलं. दोघांना टूटू नावाची मुलगी देखील झाली.\nबऱ्याच प्रेमविवाहात होते तसेच झाले. गोपालसावंत व्यसनी होता. तो काही जास्त कमवायचा नाही. फायाला ब्रिटीश सरकारकडून जी काही तुटपुंजी पेन्शन मिळायची त्यावरच त्यांचा संसार चालू होता. म्यानमारची राजकन्या, थिबा पलेसची मालकीण अतिशय गरिबीत आयुष्य काढत होती. तिला तिच्या घरच्यांनी परत येण्याविषयी अनेकदा समजावले पण तिने रत्नागिरीला आपले घर मानलेले.\nफाया कधीच परत गेली नाही. तिचा मृत्यू रत्नागिरीमध्येच झाला. कलेक्टरने वर्गणी काढून या ब्रम्हदेशाच्या राजकन्येचा अंत्यसंस्कार केला.\nफायाच्या नंतर टूटूची अवस्था आणखी बिकट झाली. थिबा राजाच्या नातीला अक्षरशः रस्त्यावर झोपण्याची पाळी आली. तिने रिक्षा चालवणाऱ्या शंकर पवार यांच्याशी विवाह केला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली.\nमुलाचं नाव चंद्रकांत पवार आणि मुलीच नाव मालती मोरे. रत्नागिरीमध्ये प्रचंड मोठा आपल्या आजोबांचा राजवाडा असलेली टूटू छोट्याशा घरात नेटका संसार करू लागली. प्रसंगी दुसऱ्याच्या घरात भांडी घासली पण आपल्या मुलांना वाढवले.\nम्यानमारच्या राजाचे वंशज चंद्रकांत पवार हे रत्नागिरीमध्ये गाड्या सर्व्हिसिंग करतात.\nमध्यंतरी थिबाचे म्यानमार मधील वंशज थिबाच्या स्मृतीशताब्दीनिमित्त रत्नागिरीच्या भेटीला आले होते तेव्हा त्यांनी चंदू पवार यांची भेट घेतली. एका राजाचे दोन देशात वेगवेगळ्या परिस्थितीत राहणारे, वेगवेगळी भाषा बोलणारे हे वंशज एकत्र आले आहेत आपल्या आठवणी एकमेकांशी शेअर करत आहेत हे अनोखे दृश्य त्या दिवशी रत्नागिरीकरांना पा���ायला मिळाले.\nहे ही वाच भिडू.\nइतका हूशार राजा छत्रपती घराण्यात होता पण दुर्देव म्हणजे लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नाही.\nएका राजाने पेग भरला आणि पटियाला पेगला सुरवात झाली.\nहुंड्यात दिलेल्या मुंबईमुळं राडा झालेला, प्रकरण पेटलं असतं तर ब्रिटीशांची सून नांदली नसती.\nएका साध्या लिफाफे विकणाऱ्या मुलाने पेपर बनवण्याचे कारखाने तयार केले\nकल्पना चावलांच्या अपघाती निधनासाठी आजही नासाला जबाबदार धरण्यात येते….\nराज्यमंत्री आता मंत्रिमंडळाचा भाग राहिलाच नाही \nरायकर कुटूंबाने अनुभवली मोदी सरकारची संवेदनशीलता आणि ठाकरे सरकारची….\nभारतभरात कुठेही जा, खतांसाठी शेतकऱ्यांचा हक्काचा ब्रँड म्हणजे ” जय किसान”\nमराठ्यांचा झाशीमधला दुर्लक्षित वारसा म्हणजे रघुनाथराव महाल\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/tie-tech/where-is-gandhijis-village-in-ahmednagar-district/cid3905309.htm", "date_download": "2021-07-30T10:10:11Z", "digest": "sha1:DM23ESPRSJJ5VEET4ORQ35KMFBABE2JL", "length": 6681, "nlines": 55, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचे गाव*", "raw_content": "\n*कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यातील गांधीजींचे गाव*\nअहमदनगर दि 2 ऑक्टोबर,प्रतिनिधी\nदोन ऑक्टोबर संपूर्ण देश गांधीजींची १५१ वी जयंती साजरी करत आहे. ज्या गांधीजींनी मूलोद्योगी शिक्षणाचा मंत्र दिला आणि जगण्याची तालीम दिली.त्या गांधीजींचा संपूर्ण पूर्णाकृती पुतळा अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळी गावात उभारण्यात आलेला आहे.त्या गावात गांधीजींच्या मूल्यांची रुजवणूक होत आहे.\nकोंभळी गावात गेल्यावर असे वाटणार नाही की इथं गांधीजींच्या विचारांची जपवणूक होतय. गावातील जिल्हा परिषद शाळेत गेल्यावर या गावातील गांधीजींच्या विचारधारा गावात कशी रुजली जाते याचे दर्शन घडते.शाळेच्या आवारात सर्वोदय मंदिर पहायला मिळते .याच सर्वोदय मंदिरात गांधीजींनी दिलेल्या मूलमंत्राचा आधार घेऊन सहभागी झालेल्या ग्रामस्थांच्या कर्तृत्वाचा आलेख पहावयास मिळतो.\nसर्वोदय मंदिरात गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. हा पुतळा संपूर्ण संगमरवरी आहे .सन 1955 मध्ये या मंदिरात हा पुतळा बसविण्यात आला आहे.\nयाबाबत माहिती देताना गावचे सरपंच कुंडलिक गांगर्डे यांनी सांगितले की ,दरवर्षी\nगावात गांधी जयंतीच्या माध्यमातून ग्राम स्वच्छता ,वृक्षारोपण यासारखे उपक्रम हाती घेतले जातात. पण आता मंदिर बंद आहे.\nगावातील मुलांना लहानपणापासून गांधीजींच्या विचारांची ओळख होते. मंदिरात शाळा भरत असल्याने मुलांना दररोज गांधीजींचे दर्शन मिळते.\nगावातील नागरिकांसाठी गांधीजींचे मंदिर हे राजघाट आहे. जिल्ह्यात गांधीजींचे मंदिर असलेलं हे एकमेव मंदिर आहे.\nगावातील युवकांसाठी हे मंदिर प्रेरणास्थान बनले आहे.कर्जत तालुक्यातील या गावात सन १९५५ साली गांधीजींचा पूर्णाकृती संगमरवरचा पुतळा बसविण्यात आला. त्यासाठी मंदिर उभारण्यात आले आहे .\nस्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी या गावात मूलोद्योगी शाळा सुरु करण्यात आली होती.या शाळेतील मुले सुत कातण्याचे काम करत आणि ते सुत वर्धा येथे पाठवून दिले जाई . जी शाळा जास्त सुत पाठवून देईल त्या शाळेला गांधीजी बक्षीस देत असत . अशा प्रकारे या शाळेने अनेक बक्षिसे मिळविली आहेत ते सर्व प्रमाणपत्रे या शाळेत सुरक्षित आहेत . त्यामुळे या गावातील नागरिकांना गांधीजींच्या विचारांची ओळख झाली .आता शाळा बंद असल्याने हे मंदिर बंद आहे. गावातील लोक सुत कातण्याचे काम करत असत.आजही गावातील कार्यक्रमाची सुरुवात या गांधीजीची पूजा करून होते तर लग्न सारखे समारंभ झाल्यानतर नव वधू-वर आपल्या संसाराची सुरुवात या गांधीजींचे दर्शन करून करतात.या गावाने आजही गांधीजींच्या विचारांचा वारसा जपला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TV-know-the-real-avatars-of-lord-krishnas-of-tv-4718540-PHO.html", "date_download": "2021-07-30T09:22:00Z", "digest": "sha1:BI6BW36TXGM5HMVHTGLIVQ4YF5IQ64IW", "length": 3920, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Know The Real Avatars Of Lord Krishnas Of TV | आता ऋषिकेशमध्ये वास्तव्याला आहेत टीव्हीवरील हे प्रसिद्ध 'कृष्ण', जाणून घ्या इतरांविषयीसुद्धा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआता ऋषिकेशमध्ये वा��्तव्याला आहेत टीव्हीवरील हे प्रसिद्ध 'कृष्ण', जाणून घ्या इतरांविषयीसुद्धा...\n(फाइल फोटो - कृष्णाच्या भूमिकेत अभिनेता सर्वदमान डी बॅनर्जी)\nमुंबई - टीव्हीवर आपण अनेक अभिनेत्यांना श्रीकृष्णाची भूमिकेत बघितले आहे. रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' या मालिकेमुळे लोकप्रिय झालेले अभिनेता सर्वदमान डी बॅनर्जी आता ऋषिकेशमध्ये वास्तव्याला आहेत. येथे ते पंख द क्रिएटीव्ह स्कूल ही एनजीओ चालवतात. कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांचे खासगी आयुष्यातील काही किस्से रंजक आहेत. कुणाला फुटबॉल खेळणे पसंत आहे तर कुणी खासदार राहिले आहेत.\nकृष्णाच्या भूमिकेत झळकलेले आणखी एक अभिनेता म्हणजे नितीश भारद्वाज. नितीश खासगी आयुष्यात व्हेटनरी डॉक्टर आहेत. तर स्वप्नील जोशी वकील आहे. अलीकडेच ऑफ एअर झालेल्या 'महाभारत' या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता सौरभ जैन फुटबॉलचा चाहता आहे.\nया रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला छोट्या पडद्यावर कृष्णाच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्यांच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी सांगत आहोत.\nपुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या रंजक गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-in-dainik-divya-marathi-about-controversial-article-4963215-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:33:18Z", "digest": "sha1:3PZLSTIALTLZLQNPLDHM6VT5O2GIMPLI", "length": 12026, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial in Dainik Divya Marathi about controversial Article | रोखठोक लेखणीचे दुखणे (अग्रलेख) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरोखठोक लेखणीचे दुखणे (अग्रलेख)\nशिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत धारदार व लक्षवेधी लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तिखट व तेज लेखणीचे जाहीर कौतुक बाळासाहेब ठाकरे करीत असत. अशा कौतुकास ही लेखणी पात्र होती यात शंका नाही. बाळासाहेब होते तोपर्यंत त्यांच्या चालीने ही लेखणी चालत होती. त्यामागे काही डावपेच असत आणि ते शिवसेनेला समोर ठेवून केलेले असत. बाळासाहेबांच्या पश्चात चित्र बदलले. अलीकडे राऊतांची लेखणी सेनेला बळ पुरवण्याऐवजी सेना नेतृत्वाला खिंडीत पकडण्यासाठी चालवली जाते काय, अशी शंका लोकांनाच नव्हे तर शिवसैनिकांनाही येते. शिवसेना ही भाजपबरोबर सत्तेत असली तरी राऊतांची लेखणी विरोधकाची भूमिका बजावते. सच्च्या विरोधकाची नव्हे तर खिंडीत ग��ठणाऱ्या विरोधकाची. मुस्लिम लोकांबद्दल जहाल विधान करून राऊतांनी नवा वाद पेटवला. यापूर्वी मोदी-शहा जोडीला त्यांनी फटके लगावले होते. शीर्ष नेत्यांवर गोळीबंद शाब्दिक मारा करून जेरीला आणण्याचे कसब राऊतांना चांगले अवगत आहे. राऊतांची दिल्लीच्या राजकारणात तशी चांगली ऊठबस आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेची काँग्रेसशी लगट सुरू असताना शिवसेना-राष्ट्रवादी गणित जुळवण्याची शिष्टाई राऊत करीत होते असे बोलले जाते. त्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या मर्जीतले असल्याने त्यांच्या मताला पक्षातही गांभीर्याने घेतले जात होते. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी नव्याने संघटना बांधण्यास सुरुवात केली तेव्हा राऊतांना बाजूला सारण्यात आले. त्यांचे प्रवक्तेपदही काढून घेण्यात आले. पण राऊतांसारखी धारदार लेखणी चालवण्याचे कसब उद्धवसाहेबांच्या कारकून मंडळात नव्हते. माध्यमातून ‘सामना’ करण्यासाठी राऊतच हवे होते. त्यामुळे ती जहागिरी कायम राहिली. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातील प्रसंग असो वा एमआयएम या संघटनेच्या वाढत्या प्रसाराचा विषय असो िकंवा मोदी-शहा जोडगोळीने सेनेला दिलेली सापत्नभावाची वागणूक असो, राऊतांच्या लेखणीची चपराक कोणाचीच तमा बाळगीत नाही. रविवारच्या लेखामध्ये असेच झाले आहे. मात्र, मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे हा रोखठोक बाणा सेनेच्याच अंगलट येणारा आहे. तसा तो येणार असल्याचा अंदाज असल्यानेच ‘व्होट बँकेची सौदेबाजी रोखायची असेल तर मुसलमानांचा मताधिकार काढा,' असा बाळासाहेबांच्या वक्तव्याचा दाखला त्यांनी आधीच देऊन ठेवला आहे. म्हणजे ‘मातोश्री’तून विचारणा झाली तर बाळासाहेबांची ढाल पुढे आहे. मताधिकाराच्या विधानात कितपत तथ्य आहे हे तपासण्यात अर्थ नाही. सामना काय, रोखठोक काय, हे शैलीदार फटकेबाजीचा आनंद घेण्यासाठी वाचायचे असतात, विचारपूर्वक लिखाणासाठी नव्हे. व्होट बँकेचे तर्कशास्त्र लावले तर मराठी माणसाचाही मतदानाचा हक्क काढून घ्यावा लागेल. कारण मराठी व्होट बँकेवरच शिवसेनेची भरभराट झाली आहे. राज्यघटनेत मतदानाचा अधिकार हा व्यक्तीच्या, समाजाच्या आर्थिक कुवतीवर किंवा त्यांच्या धर्म, जातींवर दिलेला नाही, तर सरसकट सर्वांना देण्यात आला आहे. हा लोकशाहीतला मूलभूत अधिकार आहे. जातीय अस्मिता, सवलती यांचे राजकारण कोणता राजकीय पक्ष करत नाही शिवसेना जन्मास आली ती मराठी अस्मितेच्या जोरावर व तिला अधिक कडवे करण्यात राऊतांची लेखणी आघाडीवर होती. आज ओवेसी बंधू तेच डावपेच राज्यघटनेच्या आधाराने खेळत आहेत. त्याला लोकशाही मार्गानेच उत्तर दिले पाहिजे. लोकशाही मार्गानेच शिवसेना वाढली. आज मुंबईत सत्ता व दिल्लीत सहभाग अशी दुहेरी संधी समोर आल्यावर राऊतांच्या लेखणीकडून वेगळ्या कामगिरीची अपेक्षा होती. देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकडे व रोजगार वाढवण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असताना लोकांची तशी मानसिकता घडवणे, अस्मितेच्या भ्रांत राजकारणातून जनसमूहाला बाहेर काढून आर्थिक उन्नतीच्या मार्गाला लावणे, हे राऊतांच्या लेखणीकडून अपेक्षित होते. तथापि, वक्रोक्तिपूर्ण फटकारे मारणे तुलनेने सोपे असते. अर्थशास्त्राचा वा प्रशासनशास्त्राचा आधार घेऊन एका बाजूला सरकारला प्रश्न करणे व दुसऱ्या बाजूला जनतेची मनोभूमिका बनवणे हे कष्टाचे असते. दोन्हींमध्ये बराच फरक आहे. शिवसेनेचे संघटनेकडून राष्ट्रीय पक्षाकडे उन्नयन झालेले नाही असे राजकीय विश्लेषक म्हणतात. राऊतांच्या लेखणीबाबतही तसेच म्हणावे लागते. भाजप सेनेला धडपणे वागवत नाही हे खरे. बारामतीतील मोठ्या साहेबांच्या काळात राऊतांना दिल्लीत जो मान होता तो मोदींच्या दरबारात मिळत नाही, ते पाचहजारी सरदारही राहिले नाहीत हेही खरे आहे. मंत्रिपदाची मनसब मिळण्याचीही शक्यता नाही. पण त्या दुखण्याची कळ राऊतांच्या लेखणीने मुस्लिम समाजावर काढू नये. यातून मातोश्री व मोदी या दोघांनाही इशारा देण्याचा उद्देश असेल तर स्वपक्षाचाच त्यामध्ये घात होतो आहे. रोखठोक लेखणीनेही दुखणे बाजूला ठेवून प्रबोधनकारांचा वारसा उचलावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-11th-footballer-seen-carried-out-of-thailand-cave-on-stretcher-eyewitness-claims-5913565-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:37:55Z", "digest": "sha1:KAXQOLIRXK7EC24B67LAOIEVMNOHTDUY", "length": 6447, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "All Footballer Carried Out Of Thailand Cave On, Local Media Navy SEALS Claim | Mission Accomplished: थायलंडच्या गुहेतून कोचसह सर्व फुटबॉलर्स बाहेर, जगभर जल्लोष - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nMission Accomplished: थायलंडच्या गुहेतून कोचसह सर्व फुटबॉलर्स बाहेर, जगभर जल्लोष\nथाम लुआंग ��ेव्ह (थायलंड)- थायलंडच्या १० किमी लांब गुहेत अडकलेली चार मुले व त्यांच्या प्रशिक्षकाला सुरक्षित बाहेर काढले आहे. यासोबत जगातील सर्वात मोठ्या जोखमीच्या बचाव मोहिमेचा सुखद शेवट झाला आहे. असे असले तरी बचाव पथकातील चार पाणबुडे व डॉक्टर्सचे पथक येणे बाकी आहे. १२ फुटबॉल खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक २३ जूनला या गुहेत अडकले होते. मात्र, गुहेच्या प्रवेश द्वारात पाणी शिरल्यामुळे सर्व अडकले.\nपुराचे पाणी व दलदलीत फसण्यापासून वाचण्यासाठी टीम गुहेच्या ४ किमी आत एका उंचवट्यावर थांबली होती. गुहेत त्यांची सायकल, सामग्री व पावलांच्या खुणा दिसल्यानंतर मुले गुहेतच असल्याचे उघड झाले. दलदल व पाण्याने भरलेल्या या गुहेत यानंतर सर्वात जोखमीची आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम सुरू झाली. अखेर २ जुलैला ब्रिटिश पाणबुडे त्यांच्यापर्यंत पाेहोचले. या मोहिमेत ब्रिटन, अमेरिका, जपान, चीन, ऑस्ट्रेलियातील सर्वात निष्णात पाणबुड्यांनी भाग घेतला.\nहे ही वाचा.... यामुळे जिवंत वाचले सगळे फुटबॉलर्स\nपंतप्रधान म्हणाले, मुले आणण्याआधी चिंता दूर करणारे औषध दिले होते\nथायलंडच्या पंतप्रधानांनी सांगितले की, मुलांनी या प्रक्रियेला घाबरू नये, यासाठी त्यांना बाहेर आणण्याच्या आधी चिंता निवारण करणारे औषध दिले होते. हे औषध सैनिकही घेतात. लक्ष केंद्रित झाल्यास शार्प शूटिंग चांगले होते. असे असले तरी मुलांना बेशुद्ध करून बाहेर आणल्याचे वृत्त खोटे आहे.\nसोमवारपर्यंत काढलेली सर्व ८ मुले शारीरिक-मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त\nगुहेतून सोमवारपर्यंत बाहेर काढण्यात आलेली सर्व ८ मुले शारीरिक-मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. त्यांचे एक्सरे व रक्त नमुन्याचा अहवाल ठीक आहे. असे असले तरी दोन मुलांच्या फुप्फुसात संसर्ग झाल्याची शक्यता असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना ७ दिवस रुग्णालयात ठेवले जाईल.\nदोन आठवडे काळोखात राहिल्यामुळे मुलांना सनग्लास घातला आहे\nमुले दोन आठवड्यांपर्यंत गुहेतील काळोखात राहिली आहेत. त्यामुळे त्यांना सनग्लास घातलेला आहे. या मोहिमेत थायलंडच्या ४० व विदेशातील ५० पाणबुड्यांनी भाग घेतला. त्यांच्यासाठी ही आव्हानात्मक मोहीम होती. त्यांचे चेहरे मुखवट्याने झाकलेले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-amaravati-sabhapati-election-news-in-divya-marathi-4963885-PHO.html", "date_download": "2021-07-30T10:20:48Z", "digest": "sha1:MBVLSXL5IIVIF67TFGPJNVGSBAAJAPMP", "length": 8559, "nlines": 73, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "amaravati sabhapati election news in divya marathi | काँग्रेसचे 'बल्ले-बल्ले'; एक पद मिळाले भाजपला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकाँग्रेसचे 'बल्ले-बल्ले'; एक पद मिळाले भाजपला\nअमरावती - प्रभागसमिती सभापतिपदाच्या (मिनी महापौर) सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत पाचही उमेदवार बिनविरोध विजयी झाले. काँग्रेसने चार जागा जिंकल्या, तर उर्वरित एका जागेवर भाजपने विजय संपादन केला. पाचपैकी तीन जागांवर महिलाराज आले असून, या पदावर केवळ दोन ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी मिळाली आहे.\nनिवडून आलेल्या उमेदवारांमध्ये लुबना तनवीर, मिलिंद बांबल, ममता आवारे, चंदूमल बिल्दानी फहेमिदा नसरीन हबीब शहा यांचा समावेश आहे. यांपैकी चंदूमल बिल्दानी हे भाजपचे असून, उर्वरित चारही उमेदवार काँग्रेसचे आहेत. स्थायी समितीच्या सुदाम देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक बैठकीचा प्रारंभ झाला. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाला एक याप्रमाणे दुपारी १२.४० वाजता निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शेवटच्या (पाचव्या) झोनचा निकाल घोषित केला.\nनिवडणुकीच्या पाचही बैठकांना त्या-त्या झोनच्या नगरसेवकांना बोलावण्यात आले होते. यांपैकी बहुतेक बैठकांना सर्वांनी हजेरी लावली. बडनेरा झोन सभापतीच्या निवडणुकीसाठी महापौर स्वत: चरणजित कौर नंदादेखील त्या झोनच्या एक सदस्य (नगरसेविका) म्हणून उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांशिवाय प्रभारी आयुक्त िवनायक औगड, उपायुक्त चंदन पाटील, मुख्य लेखा परीक्षक िप्रया तेलकुंटे, सहायक आयुक्त सरिता मकेश्वर, प्रभारी नगरसचिव नरेंद्र वानखडे, याच विभागाचे इतर अधिकारी दुर्गादास मिसाळ, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर आदी मान्यवर उपस्थित होते.\nशेवटच्या दिवशीच पाचही अर्ज\nमिनीमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया आठ एप्रिलपासून सुरू झाली होती. मात्र, सुटीपूर्वीच्या तीन िदवसांत एकही नामांकन दाखल झाले नव्हते. शुक्रवारी काँग्रेस, भाजप सेनेने प्रत्येक झोनसाठी दोन-दोन अर्जांची उचल केली होती.\nसुनीलकाळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सात सदस्यीय गटाला या निवडणुकीत एकही पद मिळवता आले नाही. ��ोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोडके यांना पक्षातून बाहेर काढल्यानंतर राकाँने काळे यांना गटनेता म्हणून निवडलेहोते. तीच परिस्थिती शिवसेनेची आहे. मात्र, सेना-भाजपमधील अंतर्गत करारानुसार यावेळचे पद भाजपला दिले गेले, असे सेनेचे म्हणणे आहे.\nराकाँ फ्रंटला दोन जागा\nविजयीउमेदवारांमध्ये चार जण काँग्रेसचे असले, तरी त्यातील दोघे नव्याने काँग्रेसमध्ये (तेही तांत्रिकदृष्ट्या) प्रवेशिलेल्या राकाँ फ्रंट गटाचे आहेत. पूर्वी आताही या गटाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस असलेल्या संजय खोडके यांच्याकडे आहे. त्यामुळे एका अर्थाने काँग्रेसच्या चार जागांमध्ये खोडके यांनी आपल्या पूर्वीच्या दोन जागा शाबूत ठेवल्या आहेत.\nबिनविरोध विजयी झालेल्या पाचही मिनी महापौरांचा महापौर चरणजित कौर नंदा यांच्या कक्षात सत्कार करण्यात आला. छाया: मनीष जगताप\nपुढील स्लाईडवर, कोणाला किती मते मिळाली\nअमरावती: मनपाचे नवे आयुक्त उद्या स्वीकारणार पदभार\nअमरावती विभागात वादळी वारे, पावसाचा कहर\nअमरावती विभागात अवकाळीचे बळी\nअमरावती महापालिका होणार आता ‘कॉलेज गोइंग’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-sanath-jayasuriya-2nd-marriage-in-shambles-4423251-PHO.html", "date_download": "2021-07-30T11:01:43Z", "digest": "sha1:ZHVKOOK37OI7Q3HJ4VYVCHX3LWW55HOS", "length": 3108, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sanath Jayasuriya 2nd Marriage In Shambles | 44व्‍या वर्षी जयसुर्याची लगीन घाई, घटस्‍फोटापूर्वीच चढला बोहल्‍यावर ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n44व्‍या वर्षी जयसुर्याची लगीन घाई, घटस्‍फोटापूर्वीच चढला बोहल्‍यावर \nकोलंबो- श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसुर्याचे वैयक्तिक आयुष्‍य पुन्‍हा एकदा चर्चेत आले आहे. हाती आलेल्‍या वृत्तानुसार सनथने दुसरी पत्‍नी सांड्रा डिसिल्‍वापासून घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.\nश्रीलंकन क्रिकेट टीमचा माजी कर्णधार जयसुर्याने मैदानावर अनेक विक्रम आपल्‍या नावे केले आहेत. गेल्‍यावर्षी त्‍याचे नाव एका बॉलिवूड मॉडेलशी जोडले गेले होते. आत्‍या त्‍याच्‍या पत्‍नीने त्‍याच्‍यापासून घटस्‍फोट घेण्‍याचा निर्णय घेतला आहे.\nसांड्राने घटस्‍फोट याचिकेत 2 कोटी रूपयांची मागणी केली आहे. सांड्रा आणि सनथ यांना तीन मुले आहेत. पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करून पाहा, सनथ जयसुर्याच्‍या वैयक्तिक आयुष्‍यात कोणकोणते वाद निर्माण झाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/about-pradeep-sharma-shivsena/", "date_download": "2021-07-30T11:05:51Z", "digest": "sha1:RBUFJTCW4XZV4FDRWHGFMXCDXIZOL67D", "length": 26213, "nlines": 135, "source_domain": "bolbhidu.com", "title": "धुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nधुळ्याच्या या माणसामुळं मुंबई वाचली हे मात्र नक्की.\nप्रदिप शर्मा शिवसेनेत गेल्याची बातमी आली. आत्ता ते विधानसभेची निवडणूक लढवतील, सगळं जमलच तर आमदार पण होतील. त्यांच्या या निर्णयावर लोकांच्या चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रकारच्या होत्या.\nप्रदिप शर्मांवर आधारित “अब तक छप्पन” हा सिनेमा होता अस सांगण्यात येत. यातला नाना पाटेकर पाहताना प्रदिप शर्मांचा गर्व करू वाटतो. पण अशाच वेळी “रेगे” सारखा सिनेमा दिसतो. त्यात व्यक्तिगत स्वार्थापोटी एका कॉलेजच्या पोराचा गुंड म्हणून एन्काउंटर करण्यात येतो. त्यातले महेश मांजरेकर पाहताना राहून राहून प्रदिप शर्मांची आठवण येते.\nसिनेमा खरा खोटा माहित नाही पण प्रदिप शर्मां म्हणलं की प्रत्येकापुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतं. ज्याप्रमाणे आणि ज्या वेगाने त्यांनी मुंबईच्या अंडरवर्ल्डचा खातमा केला, त्यावरून जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले, त्यावरून प्रदिप शर्मा या नावापुढे प्रश्नचिन्ह कायमचं लागल्यासारखं वाटतं.\nप्रदिप शर्मांचा जन्म धुळ्याचा. शिक्षण देखील धुळ्याचं. शर्मा आडनावाचा माणूस धुळ्यात कसा हा पहिला प्रश्न. तर प्रदिप शर्मांचे वडिल रामेश्वर शर्मा हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. अगदी शांतपणे विद्यार्था घडवण्याचं हे काम. प्रदिप शर्मां देखील तुमच्या आमच्यासारखे वडिलांच्या प्रभावात लहानाचे मोठ्ठे झाले. Msc पर्यन्तच शिक्षण धुळ्यातच झालं. त्यांनतर पोलीस खात्यात जायचं म्हणून त्य���ंनी मुंबई पोलीस सर्विस कमिशनची परिक्षा दिली. पास झाले. पोलिस सब इनस्पेक्टर झाले आणि १९८३ ला नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये रुजू झाले.\nपहिल्या दिवसांपासून इथे काहीतरी वेगळं होतं. अगदी नशिबात लिहल्यासारखं.\nकारण नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमधली १९८३ ची बॅच आजवरची सर्वात जबरदस्त बॅच म्हणून ओळखली जाते. या बॅचमध्ये कोण होतं तर विजय साळसकर, प्रफुल्ल भोसले, शिवाजी कोळेकर असे एकाहून एक वरचढ एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट. या बॅचसाठी ट्रेनिंग प्रमुख होते ते अरविंद इनामदार. अरविंद इनामदार माजी पोलीस महासंचालक. त्यांच्याच तालमीत या नव्या पोलीसांची ट्रेनिंग झाली होती.\nप्रदिप शर्मांच पहिलं पोस्टिंग झालं ते माहिम पोलीस ठाण्यात. इथे गुंडगिरी होती पण त्या काळात एन्काऊंटर करणे, गुन्हेगाराला डायरेक्ट मारणे असले प्रकार पोलीसांच्या देखील गावी नव्हते. प्रदिप शर्मांच्या मुंबई शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या होत राहिल्या. माहिम नंतर स्पेशल ब्रॅन्चसाठी जुहू येथे त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात ते घाटकोपर येथे रुजू झाले.\nते साल होतं १९९० चं.\nत्या काळात घाटकोपर तसा संवेदनशील भाग होता. गुंडगिरी सवयीची झाली होती. याच काळात बातमी आली. तीन पोलीसांनी मिळून एका गुंडाचा एन्काऊंटर केल्याची ती बातमी होती. या बातमीत एक पोलीस सब इन्स्पेक्टर होते तर बाकीचे दोनजण कॉन्स्टेबल होते. हे पोलीस शिपाई फक्त आपल्या सिनियरला सोबत करत होते. त्या पोलीस अधिकाऱ्याच नाव होतं प्रदिप शर्मा.\nमुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये पोलीस देखील बंदूक चालवू शकतात हे दाखवणार हे पहिलं उदाहरण असल्याच सांगण्यात आलं. या घटनेनंतर बराच काळ अंडरवर्ल्डला पहिल्यांदा कळाल होतं कि एन्काऊंटर हा प्रकार असतो आणि पोलीस आपला गेम करु शकतात.\nयाच काळात मुंबईत गॅंगवार मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. पोलीस काहीच करु शकत नाहीत अशी सर्वसामान्य लोकांची टिका सुरु झाली होती. याच दरम्यान घाटकोपर झुनझुनवाला कॉलेजला अरुण सिंग नावाचा प्रोफेसर होता. अश्विन नाईकच्या गॅंगने प्रोफेसर असणाऱ्या अरुण सिंग यांची हत्या केली. त्याला कारण होतं ते अरुण नाईकचा भाऊ OP सिंग. OP सिंग हा गुंड होता आणि तो छोटा राजन गॅंगचा हस्तक होता. या घटनेमुळे OP सिंग हा प्रदिप शर्मांचा इन्फोर्मर बनल्याच सांगितल जातं.\nगॅंग���ार जोरात चालू झालं आणि एकदिवस मुंबईत सिरियल ब्लॉस्ट झाले.\nमुंबईच्या गॅंगवारच अंतीम टोक म्हणजे हे बॉम्बस्फोट होते. दहशतीखाली असणाऱ्या लोकांना देखील कळालं वेळ आली ते सेलिब्रिटी किंवा मोठ्या लोकांनाच नाही तर हे गुंड सर्वसामान्य लोकांना देखील टार्गेट करु शकतात. हसन गफुर या अधिकाऱ्यांनी गुंडांची धरपकड करण्याच्या उद्देशानेच एक टिम बनवली त्या टिममध्ये होते प्रदिप शर्मा आणि विजय साळसकर.\nधारावीच्या कम्पाऊंड विभागात माकडवाला बंधुंची दहशत होती. सुभाष माकडवाला आणि गणेश माकडवाला हे दोन भाऊ कुख्यात गुंड होते. त्यांनी पकडण्याची योजना आखण्यात आली. या ऑपरेशनच लिड करत होते ते प्रदिप शर्मा आणि विजय साळसकर. त्यामध्ये माकडवाला बंधुचा खात्मा करण्यात आला.\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nत्यानंतर प्रदिप शर्मांना प्रमोशन मिळालं. ते साल होतं १९९५. नार्कोटिक्स डिपार्टर्मेंटच्या बांद्रा विभागात हि बदली झाली होती. इथपर्यन्त प्रदिप शर्मांवर कोणतेच आरोप नव्हते.\nत्यानंतर मात्र प्रदिप शर्मांची बदली झाली ती चंदन चौकीला.\nइथे त्यांना त्यांचा साथिदार मिळाला. त्याच नाव दया नायक. हा विभाग DCP सत्यपाल सिंग यांच्या अधिकारात येत होता. दोघांना मोकळीक दिल्याची चर्चा आजही चालते. प्रदिप शर्मा आणि त्याच्या अंडर काम करणारा दया नायक सुसाट सुटले आणि पुढच्या एक दोन वर्षात एकामागून एका गुंडाचा खात्मा हावू लागला. त्या काळात महाराष्ट्रात युतीच सरकार होतं. गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे कार्यभार संभाळात होते. त्यांनीच पोलींसाना मोकळीक दिल्याच सांगितल जातं. पण याचा एक फायदा झाला तो म्हणजे नो FIR नो वारंट, फैसला ऑन द स्पॉट म्हणत कित्येक गुंड मुंबईच्या अंडरवर्ल्ड मधून कायमचे हद्दपार झाले.\nनाव झांल आणि बदनामी देखील सुरू झाली.\n१९९७ साली स्क्रॅपचा व्यवसाय करणाऱ्या तारिक नबीच अपहरण करण्यात आलं. त्यांच्याकडे दोन लाखाची खंडणी मागण्यात आली. खंडणी मागण्याचा आरोप दूसऱ्या तिसऱ्या कोणत्या गुंडावर नव्हता तर तो प्रदिप शर्मा आणि दया नायक यांच्यावर करण्यात आला होता.\nप्रदिप शर्मांची बदली अंधेरीच्या क्राईम ब्रॅन्चला करण्यात आली होती. दया नायक असो की प्रदिप शर्मा कि विजय साळसकर यांच्यासाठी आत्ता पोलिस स्���ेशन हा मुद्दा राहिला नव्हता. मुंबईच नाही तर गुन्हेगाराचा पाठलाग करुन ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुसून एन्काऊंटर करु लागले होते. १९९८ ते २००३ या काळात परवेझ सिद्दिकी, रफिक डब्बावाला, सादिक कालिया यांच्यासोबत लष्कर ये तोयबा चे तीन म्होरके देखील प्रदिप शर्माच्या सोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. प्रदिप शर्मांनी केलेल्या एन्काऊंटरच्या आकड्याने सेंचुरी गाठली होती.\nअनेक एन्काऊंटर होते. पैकी लखनभैय्या आणि ख्वाजा युनूस या दोन्ही केस मध्ये त्यांच्यावर चौकशी करण्यात आली.\nख्वाजा युनूस हा दाऊदचा माणूस होता. अटकेत असताना त्याचा मृत्यू झाला आणि लखनभैय्याच्या भावाने फेक एन्काऊंटर असल्याची केस टाकली होती. याच काळात प्रदिप शर्मांनी मालाड येथे जागा हडपल्याची चर्चा सुरू झाली. बेहिशोबी मालमत्तेचे आकडे सांगत असताना ते हजारों कोटींच्या घरात गेले. लखन भैय्याच्या एन्काऊंटरची चौकशी सुरू झाली आणि त्याला वाशीतून उचलून वर्सोवा येथे आणुन मारल्याच निष्पण झालं. या तपासात चौदा पोलिस अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आलं.\n२००६ मध्ये ख्वाजा केसमध्ये प्रदिप शर्मांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांची रवानगी अमरावतीला करण्यात आली. २००८ ला त्यांची बदली धारावीत झाली आणि पुढच्या तीनच महिन्यात त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलं.\nप्रदिप शर्मा या विरोधात MAT अर्थात MAHARASTRA ADMINISTRATIVE TRIBUNAL कडे आपली बाजू मांडण्यासाठी गेले. मॅटने प्रदिप शर्मा यांच्या बाजूने निकाल दिला. २०१० साली लखनभैय्याच्या फेक एन्काऊंटरचे आरोप सिद्ध झाल्याने SIT ने त्यांना अटक केली. २०१० ते १३ च्या दरम्यान प्रदिप शर्मा सातत्याने जेलच्या आत बाहेर होते. कधीकाळी मुंबई पोलीसांना गर्व वाटणाऱ्या प्रदिप शर्मांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्यात आलं. किती एन्काऊंटर खरे आणि किती खोटे याची चर्चा सुरू झाली. कोर्टात SIT ने स्पष्ट केले की, बिल्डर जनार्दन बनगे यांने प्रदिप शर्मांना पैसै देवून लखनभैय्याचा एन्काऊंटर घडवून आणला. मात्र २०१३ साली प्रदिप शर्मांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली. मात्र इतर पोलीसांना त्यामध्ये दोषी ठरवण्यात आलं.\nया प्रकरणानंतर प्रदिप शर्मा पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. ते साल होतं २०१७.\nत्यानंतर दाऊदची बहिण हसीना पारकरवर कारवाई करण्यात आली. ठाणे पोलीसांच्या खंडणीविरोध��� पथकात ते कार्यरत झाले. नुकताच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिली आणि विधानसभा निवडणुक लढवण्याची तयारी केली. २५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ११२ एन्काऊंटर केले. एन्काऊंटर टिममध्ये त्यांचा सहभाग घेतला तर ते आकडे ३०० च्या वर जातात. त्यातले किती खरे किती खोटे हे त्यांनाच माहिती. पण त्यांच्यामुळे मुंबईच वाचली हे देखील तितकच खरं \nहे हि वाच भिडू.\nदया नायक सध्या काय करतोय \nत्यांच्या एका गोळीने पुढे दया नायक ते प्रदिप शर्मांसारखे एन्काऊंटर स्पेशॅलिस्ट तयार झाले.\nछोटा शकील की मोटी गर्लफ्रेंड\nलोकलमध्ये शेजारी येवून बसणारा मुंबईवर राज करणारा भिकू म्हात्रे असू शकतो हे सत्या नं सांगितलं.\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी पार्टी होती..\nनवाज शरीफ म्हणतात कि, कारगिल युद्ध म्हणजे मुशर्रफने माझ्यावर केलेला गेम होता\nसदा सुखे रहो सांगणारा झील ब्रँड भारतात सगळ्यात जास्त रेनकोट विकतो…\nप्रवीण दरेकर सेनेत असल्यापासून उद्धव ठाकरेंचे विरोधक राहिले आहेत\nराज्यात कॉंग्रेसला बाजूला ठेवण्यासाठी तर दिल्लीतील भेटीगाठी नाहीत ना\nइंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.\nFake encounter करून मुंबई कशी वाचली पोलीस अधिकारी चा पगार घर चालवण्या इतका सुद्धा नसतो त्यात हे अधिकारी करोड ची संपत्ती आहै तत्यांच्या साठी तुम्ही इतक प्रेम कस व्यक्त करू शकता\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:23:56Z", "digest": "sha1:A32IDTNDPSYGUN3LPOXQ4RAQUM5AWCLK", "length": 4575, "nlines": 75, "source_domain": "bolbhidu.com", "title": "फोर्ब्स इंडिया Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसं��्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nउद्योगाच्या शोधात औरंगाबादला आलेला माणूस अब्जाधीश झालाय…\nव्हेरॉक इंजिनिअरिंगने २०१२ साली ‘व्हिस्टन्स ग्लोबल लायटिंग बिझनेस’ ही अमेरिकन कंपनी विकत घेण्यासाठीचा व्यवहार सुरु केला होता तो पूर्णत्वास गेलाय. २००० साली फोर्ड मोटर कंपनीतून बाहेर पडलेली व्हिस्टन कॉर्प. विकत घेणं हे व्हेरॉकच्या…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T10:53:15Z", "digest": "sha1:EIHLCTKPYY2OQCZESK64LNYDO73SSLBV", "length": 9387, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "वीज बिलात दोन टक्के सवलत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nवीज बिलात दोन टक्के सवलत\nवीज बिलात दोन टक्के सवलत\nमुंबई – घरगुती ग्राहकांसाठी जून 2020 चे वीजबिल भरण्याबाबत दिलासा देण्यात आला असून, त्यांना 3 एकसमान हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्क्यांची सूट वीज बिलामध्ये देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी वीजबिल अधिक येण्यामागची कारणे व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सविस्तरपणे दिली.\nवीज नियामक आयोगाने कोरोन�� महामारीच्या अनुषंगाने शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते. एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.\nजून-2020 मध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसे. जाने. व फेब्रुवारी ) हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला घरगुती ग्राहकांच्या विजेच्या वापरात वाढ झालेली आहे, जी माहे जून-2020 च्या बिलात दिसून येते आहे, असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत. त्यानंतरही काही शंका असल्यास ग्राहकांनी ईमेल आयडी [email protected] व मोबईल क्र. 9833567777 व 9833717777 यावर संपर्क साधावा.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nआधी बिल भरले असल्यास त्यावरही 2 टक्के सूट\nवीज बिल भरण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाण्याची ग्राहकांना कोणतीही गरज नाही. कुठल्याही वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन वीज बिलाच्या कमीत कमी 1/3 रक्कम त्यांना भरता येईल. तसेच ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेचे वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील 2 टक्के सूट त्यांच्या वीजबिलामध्ये देण्यात येणार आहे.\nजे घरगुती ग्राहक लॉकडाऊनमुळे आपल्या मूळगावी गेल्यामुळे त्यांचा वीजवापर हा अगदी कमी झाला आहे तरी त्यांना मीटर रीडिंग न घेतल्यामुळे मागील वीज वापरानुसार सरासरी वीजबिल देण्यात आले आहे. अशा ग्राहकांच्या वीजमीटरचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊन, त्यांचे वीजबिल दुरूस्त करण्यात येतील.\nमद्याचे घोट रिचवित परमीटरुम बारमध्ये तपासणी करणारा निरिक्षक दहीवडे निलंबित\nकोरोनाबाधीत दहा जणांचा मृत्यू : नवीन 144 कोरोनाबाधीत आढळले\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपु��्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-police-rs-50-lakh-surety-protesting", "date_download": "2021-07-30T11:17:51Z", "digest": "sha1:BBWMDW3WAPN3U3GP6JE4M75WVAMXZCOT", "length": 14088, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांना महिला कार्यकर्त्याकडून हवी ५० लाखांची हमी\nशांततापूर्ण निदर्शने करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक अधिकार असला तरी मुंबई पोलिसांना हा घटनात्मक अधिकार मान्य नाही. गेल्या जानेवारी महिन्यात जेएनयूतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांवरच्या झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून मुंबईत निदर्शने करणार्या समता कला मंचच्या कार्यकर्त्या सुवर्णा साळवे (२४) यांना मुंबई पोलिसांनी एक नोटीस पाठवून त्यांच्याकडून ५० लाख रु.ची हमी मागितली आहे. साळवे यांनी अनेक वेळा विविध आंदोलनात भाग घेतला आहे, यावरही पोलिसांचा आक्षेप आहे.\nगेल्या ६ जानेवारी रोजी जेएनयू प्रकरणाचा निषेध म्हणून अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान मोर्चा काढला होता. या मोर्चात सुमारे ३०० हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते. या मोर्चात सहभागी झाल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ३१ जणांवर गुन्हे दाखल केले होते, त्यात समता कला मंचाच्या कार्यकर्त्या सुवर्णा साळवे यांचा समावेश आहे.\nत्यावेळी शांततेत मोर्चा काढणार्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे समाजातील विविध थरातून पोलिसांवर टीका झाली होती. जेएनयूतील विद्यार्थ्यांवर मारहाण होत असताना जसे दिल्ली पोलिस मूकपणे तमाशा पाहात होते व नंतर जखमी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले त्या प्रकरणाची पुनरावृत्ती मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याचा आरोप केला जात होता.\n६ जानेवारीची निदर्शने दोन गटांकडून झाली होती. हे दोन्ही गट काही किमी अंतरावर निदर्शने करत होते. पण पोलिसांनी या दोन्ही गटांवर वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या. एक फिर्याद एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात तर एक कुलाबा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.\nया दोन्ही मोर्चात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील, अभिनेता सुशांत सिंग व अन्य मान्यवर सामील झाले होते. हे दोन मोर्चे नंतर गेटवेला एकत्र झाले, त्यात अनेक जण सामील झाले. राज्याचे एक मंत्री जितेंद्र आव्हाड घटनास्थळी पोहचले व त्यांनी आंदोलकांशी चर्चाही केली होती.\nतरीही पोलिसांनी ३१ आंदोलकांवर आयपीसी १४१, १४३, १४९ (बेकायदा जमाव) व ३४१ कलमाखाली गुन्हे दाखल केले. नंतर मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत कलम ३७ ही लावण्यात आले.\nहे सर्व गुन्हे जामीनपात्र असून दोषींना ६ महिन्याची शिक्षा दिली जाते. या मोर्चात सहभागी असलेल्या मान्यवर व्यक्तींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत, पण त्यांनी विद्यार्थी, कार्यकर्ते व वकील यांच्यावर फिर्याद दाखल केल्या. काही जण प्रत्यक्ष मोर्चात नसतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.\nएकीकडे गुन्हे दाखल करूनही पोलिसांनी हमी रक्कम म्हणून फक्त सुवर्णा साळवे यांच्याकडूनच ५० लाख रु.ची हमी मागितली आहे. ही नोटीस २४ ऑगस्टला जारी करण्यात आली असून तुमच्याविरोधात सीआरपीसी ११०(ई) अंतर्गत का कारवाई करू नये, याबाबतचे स्पष्टीकरण मागितले आहे. या नोटीसीत दोन व्यक्तींची हमी मागितली असून त्यातील एकाकडून ५० लाख रु.ची हमी पोलिसांनी मागितली आहे. त्याचबरोबर सुवर्णा साळवे यांच्याकडून दोन वर्षे चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली आहे. चांगले वर्तन व ५० लाख रु.ची हमी न दिल्यास सुवर्णा साळवे यांची मालमत्ता ताब्यात घेण्यात येतील असेही नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.\nदरम्यान, या संदर्भात सुवर्णा साळवेंशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, भविष्यात कोणत्याही राजकीय आंदोलनात आपण सामील होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांकडून असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांचा हेतू फक्त त्रास देणे असून अनेक मान्यवर ६ जानेवारीच्या आंदोलनात सहभागी झाले होते पण त्यांना वगळून केवळ विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते पोलिसांचे लक्ष्य असल्याचे त्या म्हणाल्या. आपण ५० लाख रु.ची हमी देऊ शकत नाही हे पोलिसांना पक्के माहिती आहे. आपण दलित वर्गातल्या आहोत व झोपडपट्टीत राहतो म्हणून पोलिस असा दबाव टाकत असल्याचे त्या म्हणाल्या.\nसुवर्णा साळवे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून अनेक विद्यार्थी आंदोलनात सामील झाल्या आहेत. २०१६ रोजी हैदराबाद विद्यापीठातील पीएचडीधारक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणून स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीत त्या सहभागी होत्या.\nगेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी बंदमध्ये निदर्शने केल्याप्रकरणात त्यांच्यावर १४४ अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.\nया संदर्भात सुवर्णा साळवे यांचे वकील इश्रत अली खान म्हणाले, सुवर्णा साळवे या सतत कायदा मोडत असल्याचा आरोप करणे यातून पोलिस आपली मानसिकता दर्शवतात. शांततामय मोर्चात सहभागी होणे हा गुन्हा पोलिस समजतात व त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली जाते. असे प्रकरण आपल्या वकिलीच्या व्यवसायात कधी पाहिले नव्हते, असे खान म्हणाले.\nकाश्मीरः पोलिस, प्रशासकीय सेवा उपराज्यपालांकडे\nसोशल मीडियाः मनाला ओळखणारे माध्यम\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/HealthyLiving/863", "date_download": "2021-07-30T10:39:55Z", "digest": "sha1:P5N5MBN2N5JGHNKODE4AJJ362V2AOG5R", "length": 6722, "nlines": 99, "source_domain": "www.hellodox.com", "title": "पिझ्झा पेक्षा अधिक धोकादायक त्याच्या बॉक्स", "raw_content": "\nपिझ्झा पेक्षा अधिक धोकादायक त्याच्या बॉक्स\n#निरोगी जिवन#अस्वास्थ्यकर अन्न#आरोग्याचे फायदे\nघरी जेवण्याचा मूड नसला, सुट्टी असली किंवा मुलांनी हठ्ठ केला की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. आणि अर्ध्या तासात घरी येणारा पिझ्झा खूप चव घेऊन खातो परंतू जंक फूड म्हणून पिझ्झा धोकादायक असला तरी त्याहून धोकादायक पिझ्झा बॉक्स आहे हे जाणून आश्चर्य वाटत असलं तरी हे विचार करण्यासारखे आहे.\nपिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्���ाने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी आमची समजूत असते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो.\nधोकादायक रिसाइकल्ड मटेरिअल ने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज आणि विषारी शाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून वापरलं जातं आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आमच्या पोटात जातात.\nपिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम टाकतं. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं.\nविशेषज्ञांप्रमाणे या बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nगरम पिझ्झा खाण्याचा शौक आम्हालाच महागात पडू शकतो कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला 60 ते 65 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maratha-reservation-samna-shivsena-uddhav-thackaray-sharad-pawar-pruthviraj-chavan/07260711", "date_download": "2021-07-30T11:13:39Z", "digest": "sha1:L4PTTXWZEFKEYCNJI7BBO2MBT3JM63IS", "length": 5413, "nlines": 30, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "…तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती; शिवसेनेचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » …तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती; शिवसेनेचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र\n…तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती; शिवसेनेचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र\nमराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीवरून दोन दिवस बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमध्ये काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. मराठा समाजाने आक्रमक होण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना जबाबदार ठरवले होते. या मुद्द्यावरूनच शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे.\nशरद पवार यांनी प्रदीर्घ निवेदन प्रसि���्ध करून भडकलेल्या आंदोलनाचे खापर चंद्रकांतदादा पाटलांवर फोडले आहे. मराठा समाजातील दुर्बल घटकांना आरक्षण मिळायलाच हवे, अशी पुडी त्यांनी सोडली आहे. पण हे सर्व त्यांनी स्वतः सत्तेत असताना करून घेतले असते, तर आज मराठा समाजातील तरुणांवर ही वेळ आली नसती, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.\n२०१४ च्या विधानसभा निवणुकीच्या वेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. त्यावेळच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला घटनेची चौकट आणि न्यायालयीन निर्बंध यातून योग्य कायदेशीर मार्ग काढून हा प्रश्न मार्गी लावता आला असता, असाही आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.\nत्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी एक समिती स्थापन करून त्या समितीच्या शिफारसींच्या आधारे सरकारी नोकर्‍या आणि शिक्षणात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर करून तसा अध्यादेश काढला. पुढे न्यायालयात हा अध्यादेश टिकला नाही.\nत्यावेळी तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी कायदेशीर काळजी घेतली असती, तर मराठा समाजाला आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर यावे लागले नसते, असेही अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.\n← सड़क पर कबाड़ गाड़ियों का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhool.com/2012/01/deccan-odyssey-4.html", "date_download": "2021-07-30T09:31:21Z", "digest": "sha1:UIP5J5WHG5LNY5LQLKLIIILOKPC7E5TG", "length": 35793, "nlines": 126, "source_domain": "www.akshardhool.com", "title": "Aksharadhool: A Deccan Odyssey Part IV", "raw_content": "\nजनाना एनक्लोजरची मजबूत दगडी भिंत\nहंपीच्या राज निवासाचे भग्न अवशेष काल बघितल्यापासून एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे. काल मी राज निवास बघितला, राण्यांचे जलक्रीडा केंद्र बघितले, परंतु राण्यांचे निवासस्थान वगैरे कोठेच दिसले नाही. याचे कारण आज मला समजते आहे. प्रत्यक्षात राण्यांचे निवासस्थान अगदी निराळ्याच ठिकाणी आहे व राज निवासापासून ते बर्‍याच अंतरावर आहे. हे निवासस्थान बघायलाच मी आता निघालो आहे. या निवासस्थानाला ‘जनाना एनक्लोजर‘ (Zenana Enclosure) असे म्हटले जाते. राज निवासाप्रमाणेच या परिसराभोवतीही भक्कम तटबंदी आहे. एका ठिकाणी हा तट तुटलेला असल्याने ही भिंत किती भरभक्कम बांधलेली होती याची चांगलीच कल्पना येते आहे.\nया जनानखान्यात एकदा एखादी स्त्री गेली की तिला परत बाहेरची हवा लागणे शक्यच नव्हते. या बद्दलची एक मोठी रोचक गोष्ट मी वाचली आहे. ‘ विजयनगरचे शत्रू असलेल्या बहमनी राज्यातल्या मुदगल या गावातल्या एका सोनाराला प्रयाल नावाची एक कन्या होती. ही मुलगी अत्यंत सुंदर असून संभाषण, संगीत व इतर कलांमध्ये ती अतिशय प्रवीण होती. तिची ख्याती विजयनगरचा राजा पहिला देवराय याच्या कानापर्यंत पोचली. राजाने एका ब्राम्हणाला काहीही थापाथापी करून तिला विजयनगरला घेऊन येण्याची आज्ञा केली व गळ्याभोवती घट्ट बसणारा एक अलंकार तिच्यासाठी पाठवला. परंतु विजयनगरला जाणे म्हणजे तुरूंगात जाण्यासारखे आहे व परत आई-वडीलांची भेट होणार नाही हे त्या चतुर मुलीने जाणले व जाण्यास नकार दिला. यामुळे क्रुद्ध झालेल्या देवरायाने 30000 सैनिकांसह मुदगलकडे कूच केले. ही बातमी समजताच ही मुलगी आपल्या आई-वडीलांबरोबर जंगलात पळून गेली. विजयनगरच्या सैन्याने या भागात येऊन प्रचंड नासधूस केली व रिकाम्या हाताने ते परत गेले. या आक्रमणाची बातमी बहमनी सुलतानाला जेंव्हा कळली तेंव्हा तो प्रचंड सैन्य घेऊन विजयनगरवर चालून आला. देवरायाने त्याच्याशी तह करून त्याला 10 लक्ष होन, 5 मण मोती,50 हत्ती, 2000 स्त्री, पुरुष गुलाम सुलतानाला दिले व आपल्या मुलीचे सुलतानाशी लग्न करून दिले.\nविजयनगरचा जनानखाना बघताना ही गोष्ट मला वारंवार आठवते आहे. हा जनानखाना, त्यात राहणार्‍या स्त्रियांना एखाद्या सोन्याच्या पिंजर्‍याप्रमाणे वाटत असणार यात शंकाच नाही. बाहेरची संरक्षक भिंत ओलांडून आत गेले की एक मोठे विस्तृत आवार दिसते आहे. साधारण मध्यभागी अंदाजे 150 फूट लांब व 90 फूट रूद असे राणी महालाचे जोते दिसते आहे. हे जोते तीन स्तरांवर आहे व प्रत्येक स्तरावर ‘महानवमी डिब्बा‘ या राजनिवासातील चौथर्‍यासारखेच पण अतिशय नाजूक डिझाइनचे असे नक्षीकाम केलेले आहे. या जोत्यावर, चंदनी लाकूड वापरून बांधलेला महाल होता असे म्हटले जाते. या महालाच्या समोर एका उथळ अशा तलावाच्या( सध्या कोरडा) मध्यभागी बांधलेला व नाजूक नक्षीकाम केलेला एक चौथरा दिसतो आहे. या चौथर्‍यावर जलमहाल ही इमारत होती. पाण्याच्या तलावाच्या मध्यभागी असल्याने, उन्हाळ्याच्या दिवसात ही इमारत थंड रहात असे. जनानखान्याच्या वापरासाठी एक मोठा तलावही याच आवारात दिसतो. त्याशिवाय एकही खिडकी नसलेली एक इमारत दिसते आहे. ही इमारत धनदौलत, दागदागिने, ठेवण्यासाठी वापरली जात होती. या धनकोषाच्या इमारतीशिवाय, या परिसरात अजुनही उभी अस���ेली एकमेव इमारत म्हणजे कमल महाल(Lotus Palace) किंवा चित्रांगणी महाल. विटांचे बांधकाम व त्यावर चुन्याचे प्लॅस्टर अशी बांधणी असलेली ही दुमजली इमारत, काय कारणासाठी वापरली जात होती हे सांगणे कठिण आहे. परंतु सर्वसामान्य समजुतीप्रमाणे राज घराण्यातील स्त्रिया या महालात भेटत असत किंवा स्त्रियांचे कार्यक्रम येथे होत असत. या इमारतीचा एकूण आकार हा अर्धविकसित कमल पुष्पासारखा आहे असे म्हटले जाते. त्यामुळे याला कमल महाल बहुदा म्हणत असावेत. त्याच प्रमाणे आतल्या घुमटावर कमळाच्या कळ्यांचे डिझाइन आहे.इमारतीच्या चारी बाजूंना मोठमोठ्या कमानी आहेत व त्यावर पडदे सोडण्याची सोय केलेली दिसते आहे. वरच्या मजल्यावर सर्व बाजूंना बाल्कनी दिसत आहेता. या कमानींवर सुंदर नक्षीकाम केलेले दिसते. हिंदू आणि मुस्लीम या दोन्ही बांधकाम पद्धतींचा या इमारतीत मिलाफ झालेला दिसतो आहे. कमानी इस्लामिक पद्धतीच्या आहेत. कदाचित या मुळेच ही इमारत वाचली आक्रमकांच्या हल्ल्यातून वाचली असावी.\nकमल महालाच्या क्मानी व त्यावरील कोरीव काम Stunningly beautiful\nजनाना एनक्लोजरचा गार्ड टॉवर, यात स्त्री किंवा तृतिय पंथी सैनिक पहारा देत असत.\nजनानखान्याच्या साधारण इशान्येला हत्तींचे तबेले आहेत. राण्यांच्या उपयोगासाठी विजयनगरच्या 500 हत्तींपैकी 12 हती ठेवलेले असत. हे हत्ती या तबेल्यात बांधलेले असत. हत्तीच्या पायांना साखळदंडांनी न बांधता वर छतात बसवलेल्या एका हूक मधे साखळी अडकवून ती हत्तीच्या छातीभोवती अडकवलेली असे. या हत्तीचे माहूत व इतर कर्मचारी यांच्यासाठी बांधलेली इमारत जवळच आहे. या इमारतीचे जोते एवढे उंच आहे की हत्तीवर बसण्यासाठी याचा उपयोग केला जात असे.\nजनाना एनक्लोजर मधून दिसणारा दूरवरचा एक एकाकी गार्ड टॉवर\nजनानखान्याचा फेरफटका संपवून मी आता परत एकदा उत्तरेच्या दिशेने निघालो आहे. हंपीमधल्या भग्न अवशेषांमधले सर्वोत्कृष्ट म्हणून जे गणले जाते त्या विठ्ठल मंदिराकडे माझी बस निघाली आहे. बस स्थानक या मंदिरापासून बरेच दूर आहे. आता मोठी पायपीट करावी लागणार असे मनात येत असतानाच एक मोठी छानदार व बॅटरीवर चालणारी मिनीबस नजरेसमोर येते. बस व वाहने यांच्या डिझेल व पेट्रोल धुरामुळे या मंदिराच्या अवशेषांवर दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून ही बस तुम्हाला विठ्ठल मंदिर परिसरापर्यंत घेऊन जाते. मिनीब�� प्रथम एका मोठ्या दगडी फ्रेमपाशी उभी राहते. ही फ्रेम म्हणजे राजाची तुला करण्यासाठी उभारलेला एक दगडी सांगाडा आहे. यावर एक तराजू बांधून राजा एका पारड्यात बसत असे व दुसर्‍या पारड्यात धन संपत्ती टाकून दोन्ही पारडी एका रेषेत आली की ती धन संपत्ती गोरगरिबांना दान केली जात असे.\nविठ्ठल मंदिरात जाण्यासाठीची बॅटरीवर चालणारी मिनीबस\nविठ्ठल मंदिरापाशी थांबण्याआधी आमची मिनी बस मला तुंगभद्रा नदीच्या काठाशी घेऊन जाते. या ठिकाणापासून नदीचे पात्र खरोखरच अतिशय नयनमनोहर दिसते आहे. निळेशार आकाश, त्याच्या खाली दगडधोंड्यांनी आच्छादित टेकड्या व समोर आकाशासारखीच निळीशार तुंगभद्रा नदी हा सर्व देखावा नयनांचे पारणे फेडणारा वाटतो आहे. नदीच्या काठालगत पुरंदरदास या महान कवीचा आश्रम होता. त्याचे अवशेष फक्त आता दिसत आहेत. नदी ओलांडण्यासाठी येथे मोठ्या विणलेल्या गोल आकाराच्या टोपल्या वापरल्या जातात. वेळेअभावी त्यांच्यातून सफर करण्याची माझी इच्छा काही फलद्रूप होऊ शकत नाहीये. नदीच्या पात्राच्या समोर असलेल्या टेकडीचे नाव अंजनेय टेकडी असे आहे. त्यावर अंजनेय किंवा मारुतीचे पांढरे शुभ्र मंदिर उन्हात नुसते चमकते आहे.\nतुंगभद्रा नदीचे पात्र, मागे अंजनेय टेकडी\nफुल झूम करून काढलेले अंजनेय टेकडीवरच्या अंजनेय मंदिराचे छायाचित्र\nया परिसरात असलेल्या व दगडधोंड्यांनी वेष्टित असलेल्या सर्वच टेकड्यांना मोठी काव्यात्मक नावे आहेत. गंधमादन, मातंग, हेमकूट, मलयवंत आणि ऋषिमुख अशी नावे वाचल्यावर मला कालिदासाच्या किंवा भवभूतीच्या कालात आपण गेलो आहोत असे वाटू लागले आहे.\nविठ्ठल मंदिराच्या गोपुरावरची अप्रतिम शिल्पकला\nविठ्ठल मंदिराचा परिसर (कोर्ट यार्ड)\nआता मिनीबस विठ्ठल मंदिराकडे निघाली आहे. मंदिराच्या बाहेर बस थांबते व मी उतरतो व गोपुराच्या दिशेने चालू लागतो. मंदिराच्या प्रवेशद्वारातून मागे वळून बघितल्यावर हंपी बाजार किंवा कृष्ण बाजार सारखी दुकाने येथे दिसत आहेत. दुकाने आणि मध्यभागचा रस्ता यामधे पाणी साठवण्यासाठी लांबलचक अशी कुंडे आहेत. या ठिकाणी विजयनगरचा गुरे बाजार भरत असे. अरबी घोडे, बैल, गायी वगैरे प्राणी या ठिकाणी दूर दूर ठिकाणांवरून विक्रीसाठी येत असत. मी परत मंदिराकडे वळतो. गोपुराची बरीच पडझड झालेली दिसते आहे परंतु शिल्लक भागावर अजुनही अप्रतिम शिल्पकाम दिसते आहे. प्रवेशद्वार ओलांडून मी मंदिर परिसरात प्रवेश करतो. एक अतिशय भव्य आणि मनात ठसणारे दृश्य नजरेसमोर उलगडत आहे. प्रवेशद्वाराच्या अगदी समोर, एका रेषेत, ध्वजपीठ, ज्योतीपीठ व बलिपीठ अशी नावे असलेले चौथरे उभे आहेत. या चौथर्‍यांच्या मागे एक मोठे तुळशी वृंदावन दिसते आहे व त्याच्या मागे हंपीचा जगप्रसिद्ध पाषाण रथ दिसतो आहे. या पाषाण रथाच्या मागे मंदिराचा महामंडप दिसतो आहे. महा मंडपाच्या दोन्ही अंगांना नक्षीदार खांबांचा वापर केलेले चार उघडे मंडप आहेत. महामंडपाच्या उजव्या हाताला पाकगृह मंडप व त्याच्या मागे भजनगृह मंडप दिसतो आहे तर महामंडपाच्या डाव्या हाताला लग्नविधीसाठी उभारलेला कल्याणमंडप आहे. या कल्याण मंडपाच्या पुढे कृष्णदेवराय या राजाने बांधलेला नृत्यमंडप आहे. या मंडपात कृष्णदेवरायची धाकटी राणी चिन्नादेवी ही नृत्य करत असे. हे नृत्य राजा व राजघराण्यातील इतर काही थोडे लोकच बघू शकत असत. त्यामुळे या मंडपाला चारी बाजूंनी पडदे लावण्याची सोय आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की ही राणी दसर्‍याच्या दिवशी कृष्ण मंदिर, विरूपाक्ष मंदिर व विठ्ठल मंदिर या तिन्ही ठिकाणी नृत्य करत असे.\nपरंतु यासम हा, पाषाण रथ\nमी आता मंदिर परिसरात शिरलो आहे. नजरेसमोर प्रथम येतो आहे पाषाण रथ. प्रत्यक्षात हा रथ म्हणजे अनेक दगडी भाग वापरून बनवलेले एक शिल्प आहे मात्र या भागांमधले सांधे इतक्या बेमालूमपणे लपविलेले आहेत की हा रथ एका दगडातून कोरून काढला आहे असे वाटते. . हा रथ म्हणजे गरूडाचे मंदिर होते व म्हणून तो विठ्ठलाच्या समोर स्थापन केलेला आहे. रथाच्या तीन बाजूंना पुराणात वर्णन केलेल्या लढायांची चित्रे व इतर नक्षीकाम वापरून अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. चौथ्या बाजूला प्रवेशद्वार व आत शिरण्यासाठी बनवलेली दगडी शिडी आहे. रथाची सर्व चाके दगडी आसावर बसवलेली आहेत व ती पूर्वी फिरू शकत होती. या चाकावर फुलांच्या आकाराची नक्षी दिसते आहे. रथाच्या खालच्या भागावर मूळ रंगकाम अजून दिसतेआहे. हा रथ व मंदिर पूर्वी संपूर्णपणे रंगवलेले असे. हा रथ ओढण्यासाठी मुळात दोन घोड्यांची शिल्पे दाखवलेली होती. ती नष्ट झाल्याने तेथे दोन हत्तींची शिल्पे ठेवलेली दिसतात. मात्र मूळ घोड्यांच्या शिल्पातले पाय व शेपट्या अजून दिसत आहेत.\nनाद निर्मिती करणारे स्तंभ\nनृत्य ���क्षातील एक स्तंभ\nमंदिराचा महामंडप हा चार कक्षांचा मिळून बनलेला आहे. समोरच्या बाजूने प्रवेश करण्यासाठी असलेल्या पायर्‍यांच्या दोन्ही बाजूंना हत्ती शिल्पे आहेत तर पूर्व , पश्चिम बाजूंच्या पायर्‍यांजवळ ‘यालिस‘ या काल्पनिक सिंहाची शिल्पे आहेत. महामंडपाच्या सर्व बाजूंनी अतिशय सुंदर अशी शिल्पे कोरलेली आहेत. यात अगदी खालच्या बाजूला असलेली अश्व व त्यांचे अश्वशिक्षक यांची शिल्पे तर अप्रतिमच म्हणता येतील. महामंडपाच्या सर्व कक्षांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कक्षांमधील अत्यंत सुंदर कोरीवकाम केलेले स्तंभ आहेत. प्रवेश द्वाराजवळ दोन्ही बाजूंना जे स्तंभ आहेत त्यांच्यावर आघात केला तर सा रे ग म असे स्वर निघतात. त्याच प्रमाणे निरनिराळ्या स्तंभांच्यावर निरनिराळ्या वाद्यांमधून निघणारे सूर निघतात असे सांगितले जाते. मंदिराचे मोडतोड होऊ नये म्हणून या स्तंभांच्यावर आघात करण्यास आता बंदी घालण्यात आलेली आहे. पूर्वेकडच्या कक्षाला संगीत कक्ष असे नाव आहे. या कक्षाच्या बाजूंना वादक आणि वाद्ये यांचीच शिल्पे आहेत. दक्षिणेकडच्या कक्षात ‘यालिस‘ सिहाचीच शिल्पे आहेत तर उत्तरेकडच्या कक्षात नृसिंहाबद्दलची शिल्पे आहेत. पश्चिमेचा कक्ष इस्लामिक आक्रमकांच्या हल्ल्यात बहुदा नष्ट झाला असावा. याच्या पुढे गाभारा आहे. गाभार्‍यातल्या मूर्ती नष्ट झालेल्या आहेत. गाभार्‍याच्या बाहेरील बाजूस कमल पुष्पाची अनेक सुंदर शिल्पे दिसतात.\nप्रवेश पायर्‍यांच्या बाजूचे ‘यालिस’ या काल्पनिक सिंहाचे शिल्प\nमंदिराच्या जोत्यावर असलेले अश्व व अश्वशिक्षक यांच्या शिल्पांचे पॅनेल\nविठ्ठल मंदिराचा रिक्त गाभारा\nविठ्ठल मंदिराबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इथल्या मूर्तीच पंढरपूरला नेल्या आहेत वगैरे. खरे खोटे विठोबाच जाणे. विठ्ठल मंदिराला भेट देताना ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी माझ्या ओठावर सारखी येते आहे. त्या ओवीमधल्या एका ओळीत शब्द आहेत. “कानडा वो विठ्ठलु, कर्नाटकु” या ओवीवरून काही मंडळी विठ्ठल कर्नाटकातून आला असला पाहिजे असा अर्थ काढतात. मात्र या ओवीचा खरा अर्थ काही निराळाच आहे. कानडा हा शब्द अगम्य, अनाकलनीय या अर्थाने व कर्नाटकु हा शब्द नाटक्या, लाघवी या अर्थाने वापरला आहे असे अनेक तज्ञांनी सांगितलेले आहे. तरीही कर्नाटकातल्या या मंदिरात गेल्यावर ज्ञानेश्वर माऊलींनी कोणत्याही अर्थाने ही ओवी लिहिली असली तरी विठ्ठल आणि कर्नाट्क यांचे खास नाते आहे हे मनाला सारखे जाणवते आहे. विठ्ठल मंदिर बघितल्यावर माझा हंपीचा फेरफटका पूर्ण झाल्यासारखा वाटतो आहे. हे मंदिर खरोखरच अद्वितिय आहे यात शंकाच नाही.\nमंदिराच्या पूर्व प्रवेश पायर्‍यांजवळील स्तंभांवरचे एक शिल्प\nविठ्ठल मंदिराजवळचा फुललेला फ्रॅन्जिपनी वृक्ष\nविजयनगरचा रामराजा व बहमनी साम्राज्याच्या उत्तराधिकारी असलेल्या निजामशाही, आदिलशाही, बरीदशाही, व इमादशाही या चारी राज्यांच्या संयुक्त सेना, यांच्यामधे बनीहट्टी येथे 23 जानेवारी 1564 रोजी शेवटची लढाई झाली. विजापूरची प्रसिद्ध मलिक-ए-मैदान तोफ फक्त एकदाच म्हणजे या लढाईत वापरली गेली. या लढाईत रामराजा मारला गेला व विजयनगरच्या सेनेचा संपूर्ण पराभव होऊन विजयनगरचे साम्राज्य बुडाले. यानंतर 6 महिने शत्रू सैनिकांनी विजयनगरचा विध्वंस करून या सुंदर राजधानीचे भग्न अवशेषात रूपांतर केले. मात्र विजय नगरचे साम्राज्य बुडाले असले तरी या साम्राज्याने दख्खन व दक्षिण भारत यांचे इस्लामीकरण होण्याची प्रक्रिया थांबवली ती थांबलीच. या कालानंतर थोड्या दशकांनीच दख्खनमधे एका नव्या शक्तीचा उगम झाला. ती शक्ती होती शहाजी महाराज भोंसले. बरीदशाही, इमादशाही व निजामशाही हळूहळू नष्ट झाल्या व दख्खनचे पुढचे राजकारण आदिलशाही व भोंसले कुल याभोवतीच फिरत राहिले.\nदख्खनच्या भटकंतीमधे आता मला जायचे आहे विजयनगरच्या कालाच्या हजार वर्षे मागे. या कालात येथे राज्य करत असलेल्या चालुक्य राजघराण्याच्या खाणाखुणा शोधायला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/mohsin-johri-netherlands-bank/", "date_download": "2021-07-30T09:21:51Z", "digest": "sha1:IXQJ3Y7K5AMEV2RWBZUVNG3VCX3M4RZW", "length": 17734, "nlines": 125, "source_domain": "bolbhidu.com", "title": "निजामाला गंडवून जौहरीने खजिना साठवला पण बँकेने त्यालाच गंडा घातला.", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nनिजामाला गंडवून जौहरीने खजिना साठवला पण बँकेने त्यालाच गंडा घातला.\nहैद्राबादचा निझाम जगातला त्याकाळी सर्वात श्रीमंत माणूस होता हे आपण बऱ्याचदा ऐकलंय. युरोप अमेरिकेतल्या मोठमोठ्या उद्योजकांपेक्षाही जास्त संपत्ती त्याच्या कडे होती. लाखो करोडोचे सोने नाणी हिरे जवाहिरे त्याच्याजवळ होते.\nपण निझामाचा फोटो बघून तस वाटत नाही. कारण म्हातारं प्रचंड चेंगट होतं.\nपैशांच्या बाबतीत भयंकर अरसिक असलेला हा माणूस. कपडे सुद्धा अगदी साधे घालायचा. हैद्राबादच्या भल्यामोठ्या राजवाड्यात तो कधी राहिलाच नाही. राहायचा एका छोट्याशा कोठीत. तो म्हणे जगातला सर्वात मोठा हिरा पेपर वेट म्हणून वापरायचा.\nअशा या निझामाला अनेकांनी धुतला. पै- पाव्हणे, दरबारी सगळ्यांनी निझामाच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. यात त्याचा ज्वेलर कसा मागे राहिलं\nबिहारच्या दरभंगा येथे राहणारा मोहम्मद मोहसीन नावाचा एक हिरे व्यापारी त्याचा फॅमिली जौहरी होता. तस अनेक जौहरी, सोनार त्याच्या दरबारात असतील पण हा एक खास होता. आता खास जौहरी म्हटल्यावर काही खास कामे आली. खास कामाचा खास मोबदला आला. खास हातचलाखी आली.\nगंमत म्हणजे या सगळ्या खास कामातून मोहसीन साहेबांनी स्वतःच्या संसारासाठी काही हिरेमोती बाजूला काढून साठवले. ज्याची किंमत करोडो रुपयांची होती.\nनिझामाचे जौहरी असल्यामुळे मोहसीन यांना नवाब म्हणून बोलावले जायचे.\nनवाब झाला तरी बिचारा मोहसीन आपल्या सारखा मिडलक्लास विचारांचा असावा. त्याने काय केलं आपले हिरे चोरी वगैरे होऊ नयेत म्हणून बँकेत नेऊन ठेवायचा विचार केला. हेराफेरीमधल्या अक्षयकुमारला पैशे डबल करून देतो म्हणून सांगणारी चीटफंड वाली बिपाशा बसू भेटते तसंच नवाबाला कोणी तरी भेटलं असाव.\n२१ ऑगस्ट १९२३ रोजी नवाब मोहसीनने नेदरलँड्स ट्रेडिंग एजन्सीच्या कलकत्ता शाखेत हा खजिना जमा केला. त्याला २१ कोटी रिशमार्क (जर्मन करन्सी) इतकी रक्कम जमा झाल्याची रिसीट मिळाली. नवाबसाहेबांनी ती जपून देखील ठेवली.\nपुढे त्या नेदरलँड्स ट्रेडिंग एजन्सीच रुपांतर एल्जीमीन बँकेत झाल.\nपुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. इंग्रज, डच वगैरे गोरी मंडळी आपआपल्या देशात परत गेली. आपल्या नवाबाचे हिरे सुद्धा परदेशी गेले. त्याने बँके��डे आपली संपत्ती परत मागितली. मग मात्र बँकेने ठेंगा दाखवला.\nबँकेने त्याला उत्तर दिल की\nआमच्या कडे तुमचे २१ करोड जर्मन रिशमार्क ही रक्कम जमा होती पण सध्या या चलनाला कोणतीही किंमत नसल्यामुळे आम्ही तुमची रक्कम परत करू शकत नाही.\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता…\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३…\nदुसऱ्या महायुद्धात झालेल्या पराभवानंतर जर्मनीचे दोन तुकडे झाले. अख्खा देश बेचिराख झाला होता. यामुळे रिशमार्क हे चलन अवमूल्यन होऊन रसातळाला पोहचले होते. मोहसीनरावांचे डोळे पांढरे झाले. आयुष्यभराची ही कमाई होती. बँकेने त्याला गंडा घातला होता.\nत्याकाळच्या केंद्र सरकारने मोहम्मद मोहसीन याला मदत करायचे नाकारले.\nअखेर प्रकरण कोर्टात गेले. नवाबाने केस लढायची जबाबदारी आपल्या गावातील वैद्यनाथ मिश्रा यांच्या कडे दिली होती. आपल्या न्यायव्यवस्थेच्या कामकाजानुसार वर्षानुवर्षे ही केस चालत राहिली. मोहसीनचा दावा होता की हिरेमोती बँकेत जमा केले होते तरीही बँक म्हणत होती की तुम्ही जर्मन करन्सीमध्ये पैसे जमा केले होते. सगळा घोटाळा होता.\nपुढे नवाब साहेबांचा या कोर्टाच्या लढाईत इंतकाल झाला. त्यांनी जाताना आपल्या वादात अडकलेल्या संपत्तीचा वारसदार वकील वैद्यनाथ मिश्राला केलं. त्याला माहित होत हा एकच माणूस शेवटपर्यंत लढा देणार.\nखरोखर वैद्यनाथ मिश्रा यांनी लढा दिला. प्रकरण अगदी इंदिरा गांधी यांच्या पर्यंत नेलं. तेव्हाचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्याकडे फेऱ्या मारल्या. पण काही उपयोग झाला नाहीं.\nअखेर वैद्यनाथ मिश्रा यांनी राजकीय पक्षाची मदत घ्यायचं ठरवलं. कम्युनिस्ट पक्षाचे चतुरानन मिश्रा यांनी २७ जुलै १९८९ रोजी हा प्रश्न राज्यसभेत नेला. पण राजीव गांधी यांच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. पुढच्या वर्षी त्यांचं सरकार गेलं आणि व्ही.पी.सिंग पंतप्रधान बनले. त्यावेळी मिश्रा यांनी जोर खाल्ला.\n१५ ऑगस्ट १९९० रोजी चतुरानन मिश्रा यांनी १५ खासदारांचे लेटर पंतप्रधानांना पाठवले आणि धरणे आंदोलनाला बसणार म्हणून धमकी दिली. वैद्यनाथ मिश्रा यांचे म्हणणे होते की १९८९ सालापर्यंत त्या हिऱ्यांची किंमत ७७ अब्ज रुपये इतकी झाली होती.\nजर हे पैसे भारतात परतले तर कायद्यानुसार ८० % रक्कम सरकार खाती जमा होणार व त्याच��� सरकारला फायदाच होणार आहे. त्यामुळे भारत सरकारने डच सरकार वर दबाव टाकून हे हिरे परत आणावेत.\nपण एवढ्या छोट्या रकमेसाठी परराष्ट्र हितसंबंध धोक्यात येऊ नयेत म्हणून आजवरच्या एकाही सरकारने ते हिरे परत आणण्याचे धाडस केले नाही.\nआता जवळपास ९८ वर्षे झाली. नवाब मोहसीनचे हिरे काही परत आले नाहीत. नेदरलँड्सच्या त्या बँकेच्या कुठल्या अधिकाऱ्याने हे हिरे खाल्ले हे कधीही कळाले नाही.\nवैद्यनाथ मिश्रा यांनी सुरेंद्र किशोर या हिंदीतल्या जेष्ठ पत्रकाराला सगळी माहिती दिली होती. त्यांनी फर्स्टपोस्ट या वेबसाईटवर एका लेखातून जगासमोर आणली. आजवर बँकेला गंडा घालणारे निरव मोदीसारखे हिरे व्यापारी पाहिले पण हिरे व्यापाऱ्याला गंडा घालणारी एकमेव बँक पहिल्यांदाच ऐकायला मिळाली.\nहे ही वाच भिडू.\nइंग्लंडमधल्या नदीमध्ये देवनागरी लिपी कोरलेला गूढ खजिना सापडला आहे.\nमुंबईत चाळीस रुपये घेवून आलेल्या पोराने पाच हजार कोटींचा घोटाळा करुन दाखवला.\nमुंबईमधलं गूढ बंकर वालचंद शेठजींनी बनवलं होतं..\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी पार्टी होती..\nनवाज शरीफ म्हणतात कि, कारगिल युद्ध म्हणजे मुशर्रफने माझ्यावर केलेला गेम होता\nसदा सुखे रहो सांगणारा झील ब्रँड भारतात सगळ्यात जास्त रेनकोट विकतो…\nप्रवीण दरेकर सेनेत असल्यापासून उद्धव ठाकरेंचे विरोधक राहिले आहेत\nइंग्लंडनं पास काय दिला नाही, साळवेंनी तिथला वर्ल्डकप टूर्नामेंटच भारतात ओढून आणला.\nतेलात पैसा असतो याचं गणित कळलं आणि तो जगातला पहिला अरबपती बनला…\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T10:30:17Z", "digest": "sha1:PTB3LQFYXYRRO2XBFPJ7OY4WFMIXKAI7", "length": 3430, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १८९० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स.चे १८९० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे १९०० चे १९१० चे १९२० चे\nवर्षे: १८९० १८९१ १८९२ १८९३ १८९४\n१८९५ १८९६ १८९७ १८९८ १८९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या १८९० च्या दशकातील वर्षे‎ (३ क, १० प)\n► इ.स.च्या १८९० च्या दशकातील जन्म‎ (५ क)\n► इ.स.च्या १८९० च्या दशकातील मृत्यू‎ (३ क)\n\"इ.स.चे १८९० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८९० चे दशक\nLast edited on १५ एप्रिल २०१३, at ०९:५६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०९:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/tip/HealthyLiving/864", "date_download": "2021-07-30T09:56:09Z", "digest": "sha1:J7UOWPY6R7X3MVFIZPHSCB3XNFTSUMCC", "length": 6080, "nlines": 100, "source_domain": "www.hellodox.com", "title": "मळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम", "raw_content": "\nमळलेलं कणीक फ्रीजमध्ये साठवून वापरल्यास आरोग्यावर होतात 'हे' गंभीर परिणाम\nआजकाल सार्‍यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यामुळे मुलांपासून घरात ऑफिसला जाणार्‍यांच्या डब्ब्याची सकाळी घाई नको म्हणून अनेक गृहिणी रात्रीच तयारी करतात. रात्रीच्या वेळेस तुम्ही भाजी कापून ठेवणं ठीक आहे. मात्र चपात्या किंवा पोळ्याचं कणीकही भिजवून ठेवणं आरोग्याला त्रासदायक आहे. या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका \nकाय आहे वैज्ञानिकांचे मत \nसंशोधकाच्या दाव्यानुसार कणकेचं पीठ भिजवल्यानंतर त्याचा ताबडतोब आहारात समावेश करावा. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने त्यामध्ये रासायनिक बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ खराब होण्यास सुरूवात होते. अशा साठवलेल्या पीठाच्या पोळ्या खाणं आरोग्याला त्रासदायाक आहे.\nशिळ्या अन्नाबाबत आपल्या समाजात, संस्कृतीमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. मळलेलं पीठ फ्रीजमध्ये साठवणं हे पिंडाप्रमाणे असते. याचे भक्षण करण्यासाठी घरात भूत -प्रेतांचा प्रवेश होतो असे मानूनदेखील अनेकजण कणकेचं पीठ साठवणं टाळतात.\nशिळ्या किंवा साठवलेल्या पीठाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम\nफ्रीजमध्ये साठवलेल्या पीठापासून पोळ्या केल्यास त्यामुळे पोटात गॅस होणं, पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/if-corona-rules-are-not-followed-then-add-more-restrictions-in-state-home-ministry-order-nrsr-155642/", "date_download": "2021-07-30T11:20:02Z", "digest": "sha1:RZG46QWJL4SN5GGO4KQGPXMFESEYWCGL", "length": 15743, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "लोकांनी गाठलाय बेजबाबदारपणाचा कळस | कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर....., गृह मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nलोकांनी गाठलाय बेजबाबदारपणाचा कळसकोरोना नियमांचे पालन होत नसेल तर….., गृह मंत्रालयाने राज्यांना दिल्या सूचना\nकोरोना नियमांचे(Corona Rules) पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने(Home Ministry Order To State Government) राज्यांना दिल्या आहेत.\nकोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) ओसरत आहे. मात्र नागरिकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला (Crowd)सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा(Corona Third Wave) दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने(Home Ministry Order To State Government) राज्यांना दिल्या आहेत.\nकेंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोरोना रोखण्यासाठी कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याचे आवाहन केले आहे. राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव व प्रशासक यांना लिहिलेल्या पत्रात भल्ला म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व अन्य स्थानिक अधिकाऱ्यांना कठोर मार्गदर्शक सूचना द्याव्यात आणि कोरोना व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.\nचाकरमान्यांची एसटीने केली सोय, गणेशोत्सवासाठी २२०० जादा गाड्या – ‘या’ तारखेपासून आरक्षण होणार सुरु\n“कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी निर्बंध हटविणे सुरू केले आहे. परंतु हे निर्बंध काळजीपूर्वक दूर केले पाहिजेत. देशाच्या विविध भागात विशेषतः सार्वजनिक वाहतूक आणि डोंगराळ भागात कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी झाली आहे, लोक सोशल डिस्टेंसिंगचे पालन करीत नाहीत, यामुळे काही राज्यात पुन्हा करोनाची प्रकरणे वाढली आहेत, ही चिंतेची बाब आहे”, असे केंद्राने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.\nअजय भल्ला म्हणाले, “आपल्या सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जर रिप्रोडक्शन नंबर १.० पेक्षा जास्त असेल तर ते करोनाच्या प्रसाराचे संकेत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. करोना नियंत्रित करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी, दुकाने, मॉल्स, मार्केट्स, रेस्टॉरंट्स आणि बार, मंड्या, रे��्वे स्थानक, जिम इत्यादींमध्ये कठोर नियम लागू केले जाणे आवश्यक आहे. कारण हे ठिकाणं करोना विषाणूचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात.”\nआतापर्यंत कोरोनाची दुसरी लाट संपली नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत सर्वांचे लसीकरण होत नाही. तोपर्यंत सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसेच कोरोना टेस्टिंग वेगात सुरु ठेवावी, असे भल्ला म्हणाले.\nभल्ला म्हणाले की, “कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला पाच पट वेगाने टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-लसीकरण अशा स्वरुपात काम करावे लागेल. सर्व अधिकाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी कोरोनाबाबत कठोर मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात. तसेच कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरावे. कोणत्याही प्रकारचे निष्काळजीपणा आपल्याला पुन्हा संकटात आणू शकतो.”\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/petrol-diesel-price-hike-again-find-out-todays-price-in-your-city-nrdm-152129/", "date_download": "2021-07-30T10:14:37Z", "digest": "sha1:HPPZBRKLS2GAMWRCOK2SN3AAIGMR7PZK", "length": 12877, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नवी दिल्ली | पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जा���वू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nनवी दिल्लीपेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव\nदेशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 89.53 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल 35 पैशांनी महाग झालं होतं.\nनवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 89.53 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल 35 पैशांनी महाग झालं होतं.\nदोन महिन्यांत 9.81 रुपयांनी महागलं\nगेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशाच्या राजधानीत 1 मे रोजी पेट्रोलचे दर 90.40 रुपये प्रति लिटर इतका होता. तर आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. गेल्या 68 दिवसांत 9.81 रुपेयांनी पेट्रोलच्या किमतींत वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यांपासून 8.80 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. मे आणि जून दरम्यान 61 दिवसांत 32 दिवशी इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल\nइंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. तसेचं इंडियन ऑईलच��या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.\nदिलीपकुमार यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील सोनेरी युगाचा अंत : नाना पटोले\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-donald-trump-praises-india-hindus-and-pm-modi-5440595-PHO.html", "date_download": "2021-07-30T09:39:34Z", "digest": "sha1:5C7C2IGAFVBAV6PL7KBPWZHT7ZD2BYDT", "length": 7602, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Donald Trump Praises India, Hindus and PM Modi | हिंदूंबद्दल आदर; अध्यक्ष झालाे तर भारताशी बळकट संबंध, ट्रम्प यांची ग्वाही, मोदींचे कौतुक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिंदूंबद्दल आदर; अध्यक्ष झालाे तर भारताशी बळकट संबंध, ट्रम्प यांची ग्वाही, मोदींचे कौतुक\nएडिसन (न्यूजर्सी) - ‘मला हिंदूंबद्दल आदर आहे. अध्यक्ष झालो तर भारतासोबतचे संबंध आणखी बळकट करेन. मी अध्यक्ष झालो तर भारतीय आणि हिंदू समुदायाचा खरा मित्र व्हाइट हाऊसमध्ये असेल याची खात्री देतो,’ अशी ग्वाही अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्�� ट्रम्प यांनी दिली. भारताला वेगाने विकासमार्गावर नेल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली.\nहा आदर फक्त हिंदूंबद्दलच का, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले की, ‘प्रामाणिकपणे उत्तर द्यायचे झाले तर भारताबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. भारतात रिअल इस्टेटमध्ये नोकऱ्या वाढत असल्याचे मी पाहत आहे. हे चांगले संकेत आहेत. भारत एक शानदार देश आहे.’ रिपब्लिकन हिंदू आघाडीच्या निधी उभारणी कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. हा कार्यक्रम दहशतवादग्रस्त बांगलादेशी आणि काश्मिरी पंडितांसाठी रक्कम जमा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.\nट्रम्प म्हणाले की, इस्लामिक दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गोपनीय माहितीचे आदानप्रदान मी करेन. दोन्ही देशांतील लोकांची सुरक्षा लक्षात घेऊन भारतासोबत खांद्याला खांदा लावून काम करेन. भारत आणि अमेरिका उत्तम मित्र होतील. अमेरिकेसाठी भारतासोबतचे संबंध सर्वोच्च असतील. ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसाचा कुठलाही उल्लेख केला नाही. भारतीय समुदायासाठी हा एक चिंतेचा महत्त्वाचा मुद्दा आहे.\nकार्यक्रमात काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प \n> आर्थिक सुधारणा आणि नोकरशाहीत सुधारणा याद्वारे भारताला वेगाने विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची मी प्रशंसा करतो.\n> पंतप्रधान मोदी खूप ऊर्जावान आणि सुधारणावादी आहेत. मी त्यांच्यासोबत काम करण्याच्या प्रतीक्षेत आहे.\n> तुमचे पंतप्रधान भारताचे विकास समर्थक नेते आहेत. त्यांनी करसंहिता सोपी केली, कर कमी केले, मजबूत अर्थव्यवस्थेत वार्षिक ७ टक्के वाढ, आमची अर्थव्यवस्था एवढ्या वेगाने पुढे जात नाही. तिची वाढ जवळपास शून्य आहे.\nभारताने खूप क्रूर दहशतवादाला तोंड दिले आहे. माझ्या पसंतीचे शहर मुंबईत झालेल्या हल्ल्यासह. मुंबई दहशतवादी हल्ला, संसदेवरील हल्ला अत्यंत घृणास्पद आणि धक्कादायक होते. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी निर्माण झालेला तणाव लवकरच संपेल, अशी अपेक्षा आहे.\nहिंदू आणि भारत यांच्याविषयी\n> मी हिंदूंचा खूप आदर करतो. माझे अनेक मित्र हिंदू आहेत. ते शानदार लोक असतात, महान उद्योजक असतात.\n> मी भारतात दोन मोठ्या घटना पाहिल्या आहेत. माझे तेथे खूप यशस्वी, उत्कृष्ट भागीदार आहेत. मी १९ महिन्यांपूर्वी तेथे गेलो होतो. आता पुन्हा अनेक वेळा जाण्यास इच्छुक आहे.\nपुढे वाचा, हिलरींना ड्रग्स टेस्टचे आव्हान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-tragedy-of-retired-government-servant-4425476-NOR.html", "date_download": "2021-07-30T09:53:17Z", "digest": "sha1:2QWWYPJX6YXNE2YALHW6ETI75Z74ZZYB", "length": 11428, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tragedy of retired government servant | शासनाची कॉमेडी आणि कर्मचार्‍याची ट्रॅजेडी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशासनाची कॉमेडी आणि कर्मचार्‍याची ट्रॅजेडी\nकागदपत्रे किंवा सॉफ्टवेअरमध्ये एखादी त्रुटी राहिली तर कर्मचार्‍याला कसा त्रास सहन करावा लागतो याचा प्रत्यय एका प्रामाणिक माणसाला आला आहे. केवळ कार्मिक चुकीमुळे 32 वर्षे शासनाची सेवा बजावणार्‍या आयटीआयमधील एका भांडारपालाचे तब्बल 8 महिन्यांचे वेतनच थकले आहे. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी केवळ बदलीचे कारण झाले. पदाच्या नावात बदलाचा फरक झाल्याची चूक शासनाचीच. त्याचा फटका मात्र या भांडारपालाला बसला. आपल्या कार्यालयापासून मुख्यालयापर्यंत सर्व पातळीवर उंबरठे झिजवले, पण काम झाले नाही. आता दिवाळी दूरच अख्ख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.\nदिवाकर चंद्रकांत नाईक असे या कर्मचार्‍याचे नाव आहे. आतापर्यंतची त्यांची सेवा निष्कलंक राहिली. काम हीच पूजा अशा पद्धतीने काम केले, पण एका बदलीने त्यांचा पगारच थांबला. तसे पाहिल्यास ही छोटीशी, तांत्रिक चूक आहे, पण सरकार दरबारी सामान्यांचे सोडाच सरकारी नोकराचेदेखील ऐकले जात नाही. हेच यातून स्पष्ट होते.\nशासनाचे वेतन सेवार्थ नावाच्या सॉफ्टवेअरमधून होतात. कर्मचार्‍यांचे सर्व रेकॉर्ड या सॉफ्टवेअरमध्ये ठेवले जाते. नाईक यांची मार्चमध्ये घनसावंगीत बदली झाल्यावर त्यांनी तिथल्या आयटीआय प्रशासनाला पगारपत्रक आणि अन्य कागदपत्रे दाखल केली. तिथल्या लिपिकाने तपासले असता सेवार्थमध्ये भांडारपाल हे पदच नव्हते. त्याऐवजी भांडारलिपिक असे पद नमूद आहे. हे पद नसल्यामुळे त्यांना वेतन अदा करण्यात अडचण निर्माण झाली.\nनाईक यांच्या प्रश्‍नाबाबत डीबी स्टारने सखोल माहिती घेतली असता आयटीआयमधील भांडारपाल हे पदच बाद झाल्याचे समजले. त्याऐवजी भांडारलिपिक हे नवीन पद निर्माण झाले आहे. नाईक यांचे पद भांडारपाल आहे, पण शासनाच्या सेवार्थ सॉफ्टवेअरमध्ये हे पद नसल्याने त्यांची अडचण होत आहे.\nबदनापूरमध्ये मार्च ते जुलै अ���े 5 महिने त्यांनी डेप्युटेशनवर काम केले. या काळात त्यांची प्रत्यक्ष बदली घनसावंगीत होती. यामुळे त्यांचे वेतन घनसावंगी आयटीआयच्या अखत्यारीत आले. नाईक यांचे बदनापूरच्या आयटीआयमधील पद भांडारपाल असे होते. मात्र, घनसावंगी आयटीआयच्या रेकॉर्डमध्ये भांडारपालऐवजी भांडारलिपिक असे पद आहे. हे पदच त्यांना मारक ठरले.\nतब्बल 8 महिन्यांचा पगार थकला\nमार्च ते जुलै या काळात नाईक यांनी डेप्युटेशनवर बदनापुरात काम केले. नंतर ते घनसावंगीत रुजू झाले, पण या काळात त्यांना वेतन मिळालेले नाही. साफ्टवेअरमधील चुकीमुळे त्यांचे शासनाकडे 8 महिन्यांचे वेतन थकले आहे. बदनापूरमध्ये वापरल्या जाणार्‍या सेवार्थ साफ्टवेअरमध्ये भांडारपाल आणि भांडारलिपिक ही दोन्ही पदे आहेत. तेथे ही अडचण आली नाही, पण घनसावंगीत प्रशासनाच्या अज्ञानामुळे ही अडचण येत असल्याची नाईक यांची तक्रार आहे.\nमाझी आतापर्यंतची सेवा निष्कलंकित राहिलेली आहे. काम हीच पूजा असे समजून मी सेवा बजावली, पण काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे माझे वेतन थकले आहे. ही लहानशी, तांत्रिक चूक आहे. आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. माझ्याकडे उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. घरखर्च चालवणे कठीण होऊन बसले आहे.\n-दिवाकर चंद्रकांत नाईक, भांडारपाल, आयटीआय, घनसावंगी\nनाईक यांच्या समस्येची आम्हाला पुरेपूर जाण आहे, पण त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत. त्यांनी बदनापूरचा चार्ज उशिरा सोडला. शिवाय लास्ट पेड सर्टिफिकेट जमा करण्यातही त्यांनी 7 महिने उशीर केला. यामुळे पुढील कार्यवाही लांबली. मी स्वत: या प्रo्नात लक्ष घातले आहे. सहसंचालक कार्यालयालाही ही बाब कळवली आहे.\n-एम. बी. कुलकर्णी, प्राचार्य, आयटीआय, घनसावंगी.\nबदनापूर-घनसावंगी-बदनापूर आणि पुन्हा घनसावंगी\nशासकीय सेवेत बदल्या आणि डेप्युटेशन हे प्रकार नवीन नाहीत. नाईक यांच्या नोकरीचा कार्यकाळ अशाच बदल्या आणि डेप्युटेशनने भरलेला होता.\n> नाईक 32 वर्षांपासून आयटीआयमध्ये स्टोअरक ीपर म्हणजे भांडारपाल पदावर सेवा बजावत आहेत. 2001 ते 2013 दरम्यान ते बदनापूरच्या आयटीआयमध्ये होते.\n> मे 2012 मध्ये त्यांची घनसावंगीच्या आयटीआयमध्ये बदली झाल्याची ऑर्डर निघाली. मात्र प्रत्यक्षात 1 मार्च 2013 रोजी त्यांना बदनापूरच्या आयटीआयने कार्यमुक्त केले. त्यांच्या जागी परभणीच्या आयटीआयहून जाधव नावाचे एक कर्मचारी रुजू झाले.\n> जाधव बदनापूरला आले व लगेच निघून गेले. एकही दिवस येथे काम केले नाही. त्यामुळे घनसावंगीला बदली झाली असताना नाईक यांनी जुलै 2013 पर्यंत बदनापुरातच सेवा बजावली.\n> जुलैमध्ये जाधव यांनी पदभार स्वीकारला. नंतर नाईक घनसावंगीला निघून गेले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-pest-control-contractors-issue-nashik-4993702-NOR.html", "date_download": "2021-07-30T10:03:30Z", "digest": "sha1:INFJAVWLSKGZCJCWKVPJT4D4RRZGVPGO", "length": 18655, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pest control contractors issue nashik | पेस्ट कंट्राेलच्या नावानं ठेकेदाराचं ‘चांगभलं’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपेस्ट कंट्राेलच्या नावानं ठेकेदाराचं ‘चांगभलं’\nमहापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असतानाही पेस्ट कंट्रोलसाठी सुमारे साडेचार काेटींचा ठेका देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी देण्यात आलेल्या अडीच कोटींचा ठेका आता साडेचार कोटींपर्यंत गेल्याने संशय येत आहे. पालिकेने स्वत: कर्मचार्‍यांना मानधनावर घेतल्यास वर्षाला एक कोटी ८३ लाख १६ हजार ८०० रुपये इतकाच खर्च वेतनापाेटी येईल. तरीही केवळ ठेकेदारांचे पाेट भरण्यासाठी पालिकेने पेस्ट कंट्राेलची कामे ठेकेदारांच्या स्वाधीन केली आहेत. संबंधित ठेकेदाराला गेल्या दीड वर्षात १२ वेळा मुदतवाढ देण्यामागचे कारणही अद्याप समजू शकलेले नाही. या सर्व प्रश्नांवर डी.बी. स्टारचा प्रकाशझाेत...\nलोकांचे आरोग्य बिघडू नये, म्हणून औषध फवारणी करणारे कर्मचारी त्यांची काळजी घेतात. पण, आज याच औषध फवारणी कामगारांचे आरोग्य आता धोक्यात आले आहे. तसेच गेल्यावर्षी २८ लाखांची फसवणूक करणार्‍या ठेकेदारंकडून आता या कर्मचार्‍यांना किमान वेतन, महागाई भत्ता, ग्रॅज्युइटी थकबाकी, कर्मचार्‍यांना घाण, धूळ आणि दुर्गंधीपासून रक्षणासाठी कोणत्याही सुविधा देत नाहीत, की त्यांची आरोग्य तपासणीही करत नाही. मात्र, या सर्व सुविधांसाठी लागणारा खर्च पालिकेकडून ठेकेदारांना दिला जाताे. परंतु, हे ठेकेदार पालिकेची फसणूकच करत असल्याचे समोर आले.\nवारंवार महापालिकेची फसणूक करणार्‍या ठेकेदारांनाच का ठेका दिला जाताे, महासभेत वारंवार ठराव करूनही या कर्मचार्‍यांना कायमस्वरूपी घेतले जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. औषध फवारणी करणार्‍या कर्मचार्‍यांच्या आरोग्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर अनास्था आहेच. पण, कारभार्‍यांनाही काही देणेघेणे नाही. सभेत सदस्य स्वच्छतेबद्दल अधिकार्‍यांना धारेवर धरतात. पण, सफाई औषध फवारणी करणारे पेस्ट कंट्रोल कर्मचारी हादेखील एक माणूसच आहे. त्याचे आरोग्यही चांगले असावे, त्यांना कायद्याने दिल्या जाणार्‍या सुविधा मिळायला हव्यात, याबाबत एक शब्दही काढत नाहीत. कचरा गोळा करणे, त्याचा उठाव, तो डेपोपर्यंत वाहून नेणे, गटारी, नाले, चेंबर स्वच्छता, त्यात औषध फावरणी ही त्यांची कामे. मात्र, ही कामे करणार्‍या कर्मचार्‍यांना ठेकेदारांमार्फत कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सुविधाच दिल्या जात नसल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. ठेकेदारांकडून कर्मचार्‍यांना २००७ पासून महागाई भत्ताही दिला गेलेला नाही. कंत्राटी कामगारांना मिळणार्‍या ग्रॅज्युइटीचीही रक्कम २००७ पासून मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.\nपेस्ट कंट्रोल ठेका पुन्हा ठेकेदाराला देण्यात सर्वपक्षीय ९४ नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. तरी महापालिका प्रशासनाच्या वतीने नगरसेवकांना विरोध करून ठेकेदारालाच ठेका देण्याचा घाट घातला जात आहे. महापालिकेने पेस्ट कंट्रोल ठेकेदारामार्फत काम करणारे कर्मचार्‍यांना मानधनावर काम करून घेण्याची मागणी या नगरसेवकांनी आयुक्तांकडे लेखी स्वरूपात केली आहे. तर, कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका विरोधात उच्च न्यायालयात हे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.\nऑक्टोबर २०१३ पासून मुदतवाढ\nपेस्ट कंट्रोलसाठी पालिकेने नेशन टेक्नो पेस्ट कंट्रोल, तसेच एस. अँड आर. पेस्ट कंट्रोल यांना ठेका दिला होता. मात्र, त्यांनी कामच केले नसल्याचा आरोप आहे. संबंधित ठेकेदारांच्या ठेक्याची मुदत ऑक्टोबर २०१३ मध्ये संपली. त्यानंतर ठेकेदारांना तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. निविदा प्रक्रिया राबवणे तसेच नवीन ठेकेदार नियुक्तीपर्यंत धूर आणि औषध फवारणीवर परिणाम होऊ नये म्हणून मुदतवाढीचा निर्णय घेण्यात येत आहे.\nचार महिन्यांपासून पगारापासून वंचित\nमहापालिकेच्या पेस्ट कंट्रोल ठेक्याला गेल्या वर्षभरापासून ठेकेदारांना मुदतवाढ दिली जात असून, ठेका देण्यासंबंधी किंवा पालिकेतर्फे मानधनावर कर्मचारी घेण्यासंबंधी कायमस्वरूपी न��र्णयाची सर्वच वाट पाहत आहेत. वर्षभरापासून एक-एक महिन्याची मुदतवाढ देण्याच्या गोंधळात मात्र या ठेकेदारामार्फत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन मिळालेच नसल्याने कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे.\nमहासभेत ठराव करूनही ठेकेदारांवरच ‘मेहेरबानी’\nजुन्या ठेकेदारास ठेका वाढवून देता पुन्हा महापालिका स्वत: मानधनावर पेस्ट कंट्रोल कर्मचार्‍यांना नेमणार असल्याबाबतचा ठराव हा पालिकेच्या महासभा ठराव क्र. ६३४ अन्वये दि. २०/०७/२०११ रोजी स्थायी समिती ठराव क्र. ११९९ अन्वये दि. ०३/०१/२०११ राेजी मंजूर करण्यात आला. यात पेस्ट कंट्रोल कर्मचार्‍यांना मनपामार्फत मानधनावर अथवा सरळसेवेने भरती करण्याबाबत उल्लेख हाेता. त्याचप्रमाणे याबाबत उच्च न्यायालयाने सदर कर्मचार्‍यांना मानधनावर अथवा कायम सेवेत सामावून घेऊन मलेरिया डास निर्मूलनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, असे निर्देश दिलेले आहे. परंतु, या ठरावाची तसेच उच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करता पुन्हा याच फसवणूक करणार्‍या ठेकेदारांना ठेके देऊन पालिकेकडून मनमानी कारभार सुरू आहे.\nकाही वर्षांपूर्वी गम बूट, रबरी मास्क आणि हँडग्लोज कर्मचार्‍यांसाठी देण्यात आले हाेते. पण, काही दिवसांतच ते फाटले आणि खराब झाले. तसेच औषध फवारणी ज्या ठेकेदारांकडे देण्यात आली आहे, ते फक्त पैसे घेण्यापुरताच दिसत आहेत. कंत्राटदाराचा ठेका काही महिन्याचा असल्याने तो कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारची सुविधा देत नाहीत. अत्यंत तुटपुंज्या वेतनात काम करणारे कर्मचारी भर पावसाळ्यातदेखील सकाळी वाजेपासून कामे करता दिसून येतात. परंतु, ठेकेदारांना फक्त कामाशी घेणे आहे. मास्क, गम बूट आणि हँडग्लोज सफाई कर्मचार्‍यांना देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण, नाशिक महापालिकेच्या वतीने हा कायदा पाळलाच जात नाहीये. लोकांचे आरोग्य जपण्यासाठी कर्मचारी धडपडतात. पण, त्यांच्या आरोग्याच्या रक्षणासाठी कोणतीही साधने नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांचे आरोग्य बिघडले आहे.\n..तर वाचू शकतात ४३ लाख रुपये\nगेल्या वर्षी दाेन कोटी २६ लाख रुपयांचा ठेका महापालिकेकडून ठेकेदारांना देण्यात आला होता. किमान वेतन कायद्यान्वये महापालिकेने प्रत्येक कर्मचार्‍यास किमान ७२०० इतका पगार म्हणजेच दरमहा ��ुपये १५,२६४०० इतका पगार मनपा २१२ कर्मचार्‍यांना देते. वर्षाचे एक कोटी ८३ लाख १६ हजार ८०० रुपये पालिकेला वेतनापोटी द्यावे लागले असते. त्यामुळे सुमारे ४३ लाख रुपये महापालिकेने ठेकेदारास नफा होईल इतके नाहक वाटले आहेत. तरीही ठेकेदार कर्मचार्‍यांकडून अत्यंत तुटपुंज्या वेतनावर म्हणजे फक्त ते हजार रुपयांतच काम करून घेतात. त्यातूनही ठेकेदारास मोठा फायदा होतो. या सर्व बाबी पालिकेला माहीत असून, त्याच ठेकेदारांना ठेका दिला जातो आहे. जर महापालिकेने स्वत: किमान वेतनावर ठेकेदारांमार्फत काम करीत असलेल्या त्याच २१२ कर्मचार्‍यांना नेमल्यास सुमारे ४३ लाख रुपये वर्षभरात वाचू शकतात. मात्र, महापालिका असे करता साडेचार काेटींचा ठेका देण्याच्या तयारीत आहे.\nथेट प्रश्न : वैशाली पाटील, आरोग्याधिकारी,मलेरिया विभाग\n- महापालिकेच्या वतीने शहरात सध्या नियमित आैषध फवारणी सुरू आहे का\nशहरातीलसर्वच विभागात नियमितपणे आैषध फवारणी सुरू आहे.\n- ठेकेदारांची मुदत संपल्यानंतर नवीन निविदा का काढण्यात आलेली नाही\nनवीननिविदा काढण्यात आलेली आहे. शनिवारी ठेकेदारांनी भरलेल्या निविदा काढण्यात येतील.\n- कर्मचार्‍यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, काय कारण\nठेकेदारांमार्फतकाम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेतन देण्यासाठी ठेकेदारांचे सर्व बिल महापालिकेच्या वतीने अदा करण्यात आलेले आहे. कदाचित कर्मचार्‍यांना पगारही मिळाला असेल.\n- पेस्ट कंट्राेलचा नवीन ठेका देण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे का\nहाेय.यासाठी पालिकेकडून निविदा काढण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-there-are-4-types-of-dreams-know-about-them-5611028-PHO.html", "date_download": "2021-07-30T09:23:43Z", "digest": "sha1:VL77E7JA62ZGF53QUBB5FVTAALHYHBYA", "length": 2891, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "There Are 4 Types Of Dreams, Know About Them | 4 प्रकारचे असतात स्वप्न, वाईट स्वप्न पडल्यास काय करावे? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n4 प्रकारचे असतात स्वप्न, वाईट स्वप्न पडल्यास काय करावे\nसामान्यतः प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पडते. स्वपन पडणे ही एक स्वाभाविक क्रिया आहे, परंतु आपल्या समाजात स्वप्नाशी संबंधित विविध मान्यता आहेत. स्वप्न आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात असे मानले जाते. काही स्वप्���ांचे फळ शुभ मानले जाते तर काहींचे अशुभ.\nस्वप्न ज्योतिष शास्त्रानुसार स्वप्न चार प्रकारचे असतात-\nपहिला प्रकार - दैविक\nदुसरा प्रकार - शुभ\nतिसरा प्रकार - अशुभ\nचौथा प्रकार - संमिश्र\nमान्यतेनुसार, स्वप्नांचे हे सर्व प्रकार भविष्यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत देतात.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्वप्नांविषयी इतर काही खास गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/in-the-health-center-at-pirpimpalgaon-z-p-inauguration-of-kovid-vaccination-lab-by-member-mr-babanrao-kharat/", "date_download": "2021-07-30T11:46:37Z", "digest": "sha1:LCBYQJUMJNU5I23NJJAUZNQBIABRLOM4", "length": 4917, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "पिरपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य मा.श्री.बबनराव खरात यांच्या हस्ते कोवीड लसीकरन लॅब चे उद्घाटन. – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nपिरपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जि.प. सदस्य मा.श्री.बबनराव खरात यांच्या हस्ते कोवीड लसीकरन लॅब चे उद्घाटन.\nजालना प्रतिनिधी : आज दिनांक ७/४/२०२१ रोजी सकाळी ११:००वा पिरपिंपळगाव येथील आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बबनराव खरात यांच्या हस्ते कोवीड लसीकरन लॅब चे उद्घाटन करण्यात आले\nयावेळी पं.स.सदस्य कृष्णाजी खिल्लारे सरपंच कृष्णाजी कोरडे माळशेद्राचे मा.सरपंच विजुभाऊ लहाने आरोग्य अधिकारी डॉ.बेग साहेब शेख सईद व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते, परिसरातील नागरिकांनी कोवीड लसीकरन करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य श्री.बबनराव खरात यांनी केले आहे.\nधावत्या रिक्षात सहप्रवाशी महिलेकडे बघून हस्तमैथुन; आरोपीला अटक\nमोफत शिबीर: अग्रवाल महिला संमेलन व महिला मंडळाचे आयोजन कठीण परिस्थितीत सेवाकार्य उभारी देणारे : प.पू मनोज महाराज गौड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-shilpa-parandekar-248571", "date_download": "2021-07-30T10:04:03Z", "digest": "sha1:6HQM2DTRULKAVYEP6BS2RVNPUNDYXSX6", "length": 9430, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोष्ट संस्मरणीय प्रवासाची...", "raw_content": "\nएखादे आपले प्रिय स्वप्न पूर्ण होताना पाहणे आणि त्यातही नव्या वर्षाची सुरवातच अशा स्वप्नपूर्तीने होत असेल तर मग तो दुग्धशर्कराच योग नाही का नवी माणसे, नव्या जागा पाहणे, नवी संस्कृती समजून घेणे याचा जणू मला आता छंदच जडला आहे. या छंदामुळेच आपला संवाद घडत आहे. प्रवास, त्याविषयी गप्पा, गोष्टी, चर्चा, संवाद तर होतीलच आणि तूर्तास या प्रवासाची सुरुवात माझ्या पहिल्या प्रवासापासून.\nसोलो ट्रॅव्हलर - शिल्पा परांडेकर\nएखादे आपले प्रिय स्वप्न पूर्ण होताना पाहणे आणि त्यातही नव्या वर्षाची सुरवातच अशा स्वप्नपूर्तीने होत असेल तर मग तो दुग्धशर्कराच योग नाही का नवी माणसे, नव्या जागा पाहणे, नवी संस्कृती समजून घेणे याचा जणू मला आता छंदच जडला आहे. या छंदामुळेच आपला संवाद घडत आहे. प्रवास, त्याविषयी गप्पा, गोष्टी, चर्चा, संवाद तर होतीलच आणि तूर्तास या प्रवासाची सुरुवात माझ्या पहिल्या प्रवासापासून.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nसध्या सोलो ट्रॅव्हलर, सोलो ट्रिप्स या संकल्पना ७-८ वर्षांपूर्वी रुजायला सुरुवात होत होती. त्या वेळची ही माझी सोलो ट्रिप. लहानपणापासूनच बंगाली भाषा, संस्कृती, पेहराव, पदार्थ यांच्याविषयी एक आपुलकी, आपलेपणा वाटतो. त्यामुळे आपण कधीतरी कोलकात्याला जायचे, असा विचार मनामध्ये होता. अचानक तो क्षण आला.\nकामानिमित्त मला कोलकात्याला एकटीने जावे लागणार होते. काहींनी माझ्या एकटीने जाण्याच्या कल्पनेचे स्वागत केले, तर काहींनी सल्ल्यांचा भडिमार केला. मी तयारीला लागले.\nमी आठवीत असताना मीना प्रभूंच ‘इजिप्तायन’ पुस्तक वाचले. विषय होता, एक विवाहित, मूलबाळ असलेली स्त्री एकट्याने भटकंती करते ही कल्पनाच भारावून टाकणारी होती. जीपीएस, मोबाईल नाही. नकाशा, गाइड, ओळखीचे लोक आणि काही ठिकाणी नवीन ओळखी. या साऱ्यांच्या मदतीने, परिपूर्ण अभ्यास करून काही महिन्यांसाठी एखाद्या देशाची सफर करणे, किती अद्‍भुत कल्पना होती ती\n ठरले. किशोरवयात मिळालेली ही प्रेरणा आजतागायत कायम आहे. तर कोलकात्याचेही मी असेच केले. शहराची सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक माहिती घेतली. प्रवास कसा करायचा, काय पाहायचे, काय खायचे. याची यादी बनवली.\nबंगाली मिठायांची दुकाने, संग्रहालय, विवेकानंदांचे घर, मंदिरे पाहिली. ट्रामने प्रवास करण्याची मजा अनुभवली. दोन दिवसांत खूप फिरले, जितके पाहता येईल तितके पाहिले.\nमी कुठल्यातरी ��नोळखी शहरात एकटीच फिरत आहे, असे मला क्षणभरही वाटले नाही. उत्तम नियोजन, प्रवासाची आवड यामुळे प्रवास सुकर आणि संस्मरणीय तर होतोच, पण आपण ज्या ठिकाणी प्रवास करतो तिथले लोक, त्यांची संस्कृती यामुळेही प्रवास संस्मरणीय होतो. जसा माझा हा पहिला संस्मरणीय प्रवास ठरला.\nआपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.\nखायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T11:26:14Z", "digest": "sha1:7NNVEOIYNKTL6RK57KH44WUC2TMQKGAD", "length": 6829, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "डब्लूएचओ कार्यकारी अध्यक्षपदी डॉ.हर्षवर्धन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nडब्लूएचओ कार्यकारी अध्यक्षपदी डॉ.हर्षवर्धन\nडब्लूएचओ कार्यकारी अध्यक्षपदी डॉ.हर्षवर्धन\nनवी दिल्ली – जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत भारताकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची जागतिक स्तरावर स्तुती होती आहे. त्यातच भारतासाठी एक मानाची आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे जागतिक आरोग्य संघटनेतील मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २२ मे पासून ते पदभार सांभाळणार असल्याचं अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nडॉ. हर्षवर्धन हे जपानचे डॉ. हिरोकी नकतानी यांची जागा घेणार आहेत. सध्या डॉ. नकतानी हे या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आहेत. भारताला कार्यकारी मंडळात सहभागी करण्यावर मंगळवारी एकमत झालं. १९४ देशांनी या प्रस्तावावर स्वाक्षर्‍याही केल्या असं एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच तीन वर्षांसाठी कार्यकारी मंडळावर भारतीची नियुक्ती केली जाईल असा निर्णय मागील वर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशिया समुहाने सर्वांच्या संमतीने घेतला होता. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिले आह���.\nपोलीस मुख्यालयात वसाहतीजवळ पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला\nसकारात्मक बातमी : जळगाव जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांचे शतक\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2021-07-30T11:14:58Z", "digest": "sha1:4GGKMQFXUFDE5KFTA2ODW6QPYH5EZAP4", "length": 6846, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nदहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई – महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली. त्यामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षांवर बरीच चर्चा झाली. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या, तरी ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्कची पुरेशी सुविधा नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल, असा मुद्दाही पुढे आला. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय नाही, असा निर्णय सर्वानु��ते घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी एका व्हिडिओद्वारे हा निर्णय घोषित केला.\nनंदुरबारमध्ये आज पासून रेल्वेचे स्वतंत्र कोविड सेंटर\n… तर रेमडीसिव्हीरची जळगावमधील समस्या सुटू शकते\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T11:08:18Z", "digest": "sha1:O3JZPQYMBQWHZ34RFXOJYIWZKAEFT3TG", "length": 6094, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "राजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nराजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल\nराजस्थान ऑडिओ क्लिपप्रकरण : केंद्रीय मंत्री, कॉंग्रेसच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल\nजयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड पुकारल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले आहे. कॉंग्रेसने पायलट यांच्यावर कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून पायलट यांना दूर केले आहे. मात्र अजूनही राजस्थान सरकारवरील संकट कायम आहे. एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिप प्रकरणात काँग्रेसने थेट भाजपाचे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह काँग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा व संजय जैन यांची नावे घेतली होती. त्यानंतर राजस्थान पोलिसांच्या विशेष पथकानं गजेंद्र सिंह यांच्यासह काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nराज्यसभा सदस्यांचा २२ जुलैला शपथविधी; प्रथमच अशा पद्धतीचा शपथविधी\nभारताची एक इंच जमीन घेण्याची कोणाची हिंमत नाही: राजनाथसिंहांचा इशारा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.epw.in/mr/journal/2019/17/editorials/moral-truths-and-judicial-integrity.html", "date_download": "2021-07-30T10:38:33Z", "digest": "sha1:PYDOMQMMJEC4RRNSW44IT7XJQ53MHAYJ", "length": 14877, "nlines": 136, "source_domain": "www.epw.in", "title": "नैतिक सत्य आणि न्यायिक निष्ठा | Economic and Political Weekly", "raw_content": "\nनैतिक सत्य आणि न्यायिक निष्ठा\nनिष्पापपणा सिद्ध करण्यासाठी नैतिक सत्यांचा वापर करणं, हे भारताच्या मुख्य न्यायमूर्तीपदाच्या व न्यायव्यवस्थेच्या निष्ठेला कमीपणा आणणारं आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी कर्मचारी महिलेने भारताचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. या वादामुळे सार्वजनिक संस्था आणि सार्वजनिक पदावर असलेल्या वा अशा पदावर बसू इच्छिणाऱ्या व्यक्ती यांच्यातील संबंधांबाबत काही समस्या पुढे आल्या आहेत. मुख्य न्यायमूर्तींसारख्या सार्वजनिक पदाधिकाऱ्याने आपल्या व्यक्तिगत नैतिक स्थानाला उंच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही व्यक्तिगत नैतिकता सार्वजनिक संस्थांच्या सार्वत्रिक नैतिक स्थानाच्या जवळ नेण्याचा- किंबहुना त्याहून वरचढ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे हे संबंध समस्याग्रस्त बनतात. मुख्य न्यायमूर्तींनी या संदर्भात केलेले दावे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्यांच्या धाटणीशी साध��्म्य राखणारे आहेत आणि या दाव्यांमधूनच ही समस्या दृगोच्चर होते. भिन्न संदर्भांमध्ये या दोन व्यक्तिमत्वांनी दोन प्रकारचे नैतिक दावे केले आहेत. राष्ट्राचं एकहाती रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली विलक्षण नैतिक (पुरुषी) ताकद आपल्यात आहे आणि केवळ आपल्याच हातामध्ये देश सुरक्षित आहे, असा दावा करून पंतप्रधानांनी स्वतःला राष्ट्राचा त्राता असल्याप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला, असं माध्यमांमधील वार्तांकनातून स्पष्ट होतं. दुसरीकडे लैंगिक छळ केल्याचा आरोप झालेल्या मुख्य न्यायमूर्तींनी स्वतःवरील आरोपांना न्यायिक संस्थांसमोरील संकटाशी नेऊन जोडणारे दावे केले आहेत. तर, सार्वजनिक जीवनामध्ये व्यक्ती महत्त्वाच्या असतात की सार्वजनिक संस्था महत्त्वाच्या असतात\nन्यायव्यवस्थेच्या निष्ठेचं रक्षण करण्याला आपण व्यक्तीशः नैतिक पातळीवर कटिबद्ध आहोत आणि न्यायालयाच्या माजी कर्मचाऱ्याने केलेल्या ‘खोट्या आरोपां’मुळे या आपल्या प्रयत्नांमध्ये अडथळा आणला जातो आहे, अशी मांडणी मुख्य न्यायमूर्तींच्या दाव्यांमधून झाली. व्यक्ती म्हणून त्यांच्यावर झालेला हल्ला हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील हल्ला असल्याचा बचाव त्यांनी केल्याचं बातम्यांमधून प्रसिद्ध झालं आहे. मुख्य न्यायमूर्तींचं पद राज्यघटनेतील मूल्यांचं प्रतीक असतं, आणि न्यायव्यवस्थेसारख्या सार्वजनिक संस्थांना राज्यघटनेद्वारे निष्ठा प्राप्त होते, हे खरं आहे. परंतु, सक्षम न्यायाधीशाला हे पद दिलं जातं तेव्हा त्याची नैतिक प्रेरणा विचारात घेतलेली नसते किंवा साधेपणाचं व त्यागाचं कथन म्हणून नैतिक सत्य मांडायचा त्याचा कलही याला कारणीभूत ठरलेला नसतो. मुख्य न्यायमूर्तींनी या संदर्भात केलेल्या टिप्पणीचा अंतःस्तर नैतिकतेशी जोडलेला आहे: “हे आरोप नाकारण्याइतकीसुद्धा खालची पातळी मी गाठायला नको”, “माझ्या शिपायाकडेसुद्धा माझ्यापेक्षा जास्त पैसे आहेत.”\nया संदर्भात एक समयोचित प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे.\nमुख्य न्यायमूर्तींचं पद न्यायिक निष्ठेचं प्रतीक असेल आणि पुराव्यावर आधारित सत्य मांडणाऱ्या कायदेशीर प्रक्रियांचे ते रक्षणकर्ते असतील, तर स्वतःच्या बचावासाठी नैतिक शब्दसंग्रह वापरायची घाई गोगोईंनी का केली पुराव्यावर आधारित आणि युक्तिवादाने पुष्टी मिळणारं सत्य हा आधुनिक न्यायिक संस्थेचा गाभा आहे. परदर्शक व कणखर प्रक्रिया पार पाडून मिळालेला न्याय हा सत्याचा विजय मानला जातो. आधुनिक न्यायव्यवस्थेच्या गाभ्याशी वैज्ञानिक सत्याचा ध्यास असतो. हा ध्यास घेतला तर बहुधा स्वतःच्या बचावासाठी नैतिक भाषेची ढाल वापरण्याची गरज पडू नये. दुसऱ्या बाजूला, साधेपणाची व नैतिक निष्ठेची शब्दसंपत्ती वापरणाऱ्या व्यक्तीच्या एकप्रवाही कथनातून नैतिक सत्याचा दावा उभा राहातो. लैंगिक छळाच्या आरोपांविरोधातील पहिला बचाव म्हणून अनेकदा अशी नैतिक भाषा व नैतिक शब्दसाठा वापरला जातो, हे या संदर्भात लक्षात घेणं गरजेचं आहे.\nनिष्पापपणा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या उचित प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच संबंधित व्यक्ती निष्पाप असल्याचं जाहीर करण्यासाठी अशा नैतिक शब्दसाठ्याचा वापर होतो आहे. यातून तक्रारकर्त्या व्यक्तीच्या विश्वासनीयतेला दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात असून तक्रारकर्तीला न्याय्य न्यायिक सुनावणी नाकारण्याचा हा प्रकार आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाल्याचा आरोप या प्रकरणात झाला आहे आणि तीव्र सत्तेच्या उतरंडीशी याचा संबंध येतो- न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदस्थांचा यात समावेश आहे. परंतु, आतापर्यंत हे प्रकरण ज्या रितीने हाताळण्यात आलं आहे, त्यातून न्यायव्यवस्थेवरच्या विश्वासाला बळकटी मिळत नाही. कायदेशीर संस्थेतील सक्षम व पारदर्शक न्यायिक प्रक्रिया पार पाडूनच न्यायव्यवस्थेच्या निष्ठेला दृढता प्राप्त होऊ शकते. वेळोवेळी झालेल्या राज्यघटनेतील सुधारणांद्वारे यालाच प्राधान्य देण्यात आलं आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या तीन सदस्यीय समितीचं वर्तन आणि न्यायिक प्रक्रियेतून बाहेर येणारं सत्य, यांवरून न्यायव्यवस्था स्वतःची निष्ठा टिकवते की नाही याचा उलगडा होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/digital-correctional-training-center/07201840", "date_download": "2021-07-30T09:19:59Z", "digest": "sha1:LC7KSJRUUCZO6SVIWZPIG4O57T7R5FF3", "length": 10407, "nlines": 33, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल\nमहानिर्मितीचे कोराडी प्रशिक्षण केंद्र झाले डिजिटल\nकोराडी : वीज उत्पादनाचे कार्य खडतर व जिकीरीचे असल्यान�� तरुण अभियंत्यांनी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांचा सुयोग्य वापर करावा. यंत्रसामग्री व त्याची कार्यप्रणाली समजून घ्यावी,नवनवे तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, विश्लेषणात्मक दृष्टीकोन ठेवावा, प्रत्यक्ष साईटवर काम करावे, डिजिटल क्रांतीचे फायदे-तोटे व संरक्षण याबाबत सावधानता बाळगावी व परिश्रमाची सवय अंगीकारावी असे मोलाचे मार्गदर्शन महानिर्मितीचे संचालक(प्रकल्प) विकास जयदेव यांनी केले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी संचालक(मानव संसाधन) विनोद बोंदरे तर प्रमुख अतिथी म्हणून संचालक(प्रकल्प) विकास जयदेव, विशेष अतिथी म्हणून कार्यकारी संचालक कैलाश चिरूटकर, राजू बुरडे, सतीश चवरे, मुख्य अभियंते सुनील आसमवार, अभय हरणे, अनंत देवतारे, पंकज सपाटे, राजेश पाटील व राजकुमार तासकर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.\nप्रारंभी, कोराडी प्रशिक्षण केंद्राची चौफेर कामगिरी दर्शविणाऱ्या “ऊर्जा निकेतन” या चित्रफितीचे उदघाटन विकास जयदेव यांचे हस्ते करण्यात आले.\nकोराडी प्रशिक्षण केंद्राने मागील वर्षभरात डिजिटल स्वप्न उराशी बाळगले होते व त्यादृष्टीने टीम प्रशिक्षण केंद्र कोराडी यांच्या अथक परिश्रमातून डिजिटल स्वप्न साकार झाले त्यामध्ये प्रशिक्षणार्थीची मोबाईलवर प्रतिक्रिया घेणे, प्रशिक्षणार्थीचे ऑनलाइन परीक्षेद्वारे मूल्यमापन करणे, ई-लायब्ररी पोर्टल सुविधा, ई-लर्निंगच्या माध्यमातून महानिर्मितीच्या इतर विद्युत केंद्रांना तसेच प्रशिक्षण उप केंद्रांना व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे जोडण्यात आले.\nत्याची सुरुवात, चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रशिक्षण उपकेंद्राशी प्रत्यक्ष व्हीडीओ कॉन्फरंसिंग करून झाली हे विशेष. डिजिटल क्रांतीसाठी कोराडी प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक अनुदेशक विपिन दुबे यांनी विशेष परिश्रम घेतले. लवकरच (इंटर अॅकटीव्ह ) ई-क्लास रूम सुविधा देखील सुरु करण्यात येणार आहे. याप्रसंगी, डॉ.अतुल बनसोड लिखित “टर्बाईन गव्हर्निंग सिस्टीम” या अनुभवसंपन्न पुस्तकाचे प्रकाश मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ.अतुल बनसोड, मिलिंद रहाटगावकर व विपिन दुबे यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.\nदैनंदिन कामकाजात नवीन अभियंत्यांनी सहभाग वाढवावा व यंत्राला समजून घेतले तर यशवी अ��ियंते व्हाल असे प्रतिपादन राजू बुरडे यांनी केले. सौर ऊर्जा क्षेत्रातील संचालन व सुव्यवस्था विषयक कामे महानिर्मितीच्या मनुष्यबळाने करावी याकरिता आवश्यक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती सतीश चवरे यांनी व्यक्त केली. वीज उत्पादनाचे कार्य हे सांघिक स्वरूपाचे आहे व त्याचे उत्तम बीजारोपण कोराडी प्रशिक्षण केंद्र करीत असल्याचे गौरवोद्गार कैलाश चिरूटकर यांनी काढले.\nकोराडी प्रशिक्षण केंद्राला डिजिटल करण्याचे स्वप्न टीम प्रशिक्षण केंद्राचे होते व त्यादृष्टीने आज मैलाचा दगड गाठलेला असल्याचा सार्थ अभिमान सुनील आसमवार यांनी व्यक्त केला. कोराडी प्रशिक्षण केंद्रातर्फे मनुष्यबळाला आकार देण्याचे सर्वोत्तम कार्य सुरु असल्याचे विनोद बोंदरे यांनी अध्यक्षीय भाषणातून गुणगौरव केले. याप्रसंगी सुभाष कुटे या प्रशिक्षनार्थीने मनोगत व्यक्त केले. श्रीपाद पाठक यांच्या समर्पक सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला अधिकच गोडवा आला. आनंद मेश्राम यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nकार्यक्रमाला महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते तुकाराम हेडाऊ, जगदीश पवार, पांडुरंग अमिलकंठावार, विराज चौधरी, चंद्रदीपक डांगे, सहाय्यक महाव्यवस्थापक(मासं) प्रकाश प्रभावत,सुरक्षा अधिकारी सुधाकर इंगळे, कोराडी प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी व कर्मचारीवृंद, के-८४ व ८५बॅचचे प्रशिक्षणार्थी, कोराडी व खापरखेडा प्रशिक्षण उप केंद्राचे अधिकारी आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. उदय मुठाळ यांच्या सुमधुर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\n← २३/१० व जुन्या पेन्शनसाठी शिक्षण…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/corona-reached-81-cent-villages-solapur-district-212-villages", "date_download": "2021-07-30T11:50:30Z", "digest": "sha1:6T3YIW3WAD3V6S4PLAJAWBHL4OFYNQCK", "length": 14349, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावांमध्ये पोहोचला कोरोना, 212 गावांनी रोखला कोरोना", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्याच्या नागरी व ग्रामीण भागात 30 सप्टेंबरपर्यंत 25 हजार 435 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 61.67 टक्के म्हणजे 15 हजार 687 पुरुषांचा समावेश आहे. उर्वरित 38.33 टक्के म्हणजे 9 हजार 748 महिलांचा समावेश आहे. ग्रामीण भागात बाधितांमध्ये पुरुषांची संख्या अधिक आहे. 30 सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागातील 688 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण 688 मृतांपैकी 590 मृत व्यक्ती या 50 च्या पुढील वयोगटातील आहेत.\nसोलापूर जिल्ह्यातील 81 टक्के गावांमध्ये पोहोचला कोरोना, 212 गावांनी रोखला कोरोना\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात असलेल्या एकूण 1 हजार 134 गावांपैकी तब्बल 81 टक्के गावे कोरोना बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील 922 गावांमध्ये कोरोना दाखल झाला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनूसार ही आकडेवारी हाती आली आहे.\nचिनमध्ये येणारा कोरोना आपल्या गावात कशाला येईल अशा एकेकाळी पारावर रंगणाऱ्या गप्पा आता कोरोना कधी जाणार अशा एकेकाळी पारावर रंगणाऱ्या गप्पा आता कोरोना कधी जाणार या विषयावर सुरु झाल्या आहेत.\nदेशाचा रिकव्हरी रेट सध्या 82.4 टक्के आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 76.9 तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा रिकव्हरी रेट 73.4 टक्‍यांवर आला आहे. सोलापूर ग्रामीणचा पॉझिटिव्हिटी रेट 13.5 टक्के आहे. देशाचा पॉझिटिव्हिटी रेट 8.4 तर महाराष्ट्राचा पॉझिटिव्हिटी रेट 21.9 टक्के आहे.\nसोलापूरच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. ग्रामीण भागाचा मृत्यूचा टक्का सध्या 2.7 एवढा आहे. देशाचा मृत्यूचा टक्का 1.4 तर राज्याचा मृत्याचा टक्का 2.4 एवढा आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील मृत्यूचा टक्का हा देशाच्या टक्केवारीपेक्षाही अधिक आहे.\nएकूण गावे : 140\nबाधित गावे : 91\nकोरोना मुक्त गावे : 49\nएकूण गावे : 138\nबाधित गावे : 123\nकोरोना मुक्त गावे : 15\nएकूण गावे : 118\nबाधित गावे : 95\nकोरोना मुक्त गावे : 23\nएकूण गावे : 108\nबाधित गावे : 86\nकोरोना मुक्त गावे : 22\nएकूण गावे : 81\nबाधित गावे : 74\nकोरोना मुक्त गावे : 7\nएकूण गावे : 103\nबाधित गावे : 81\nकोरोना मुक्त गावे : 22\nएकूण गावे : 117\nबाधित गावे : 101\nकोरोना मुक्त गावे : 16\nएकूण गावे : 101\nबाधित गावे : 92\nकोरोना मुक्त गावे : 9\nएकूण गावे : 102\nबाधित गावे : 79\nकोरोना मुक्त गावे : 23\nकोरोना मुक्त गावांची नावे :\nएकूण गावे : 90\nबाधित गावे : 71\nकोरोना मुक्त गावे : 19\nएकूण गावे : 36\nबाधित गावे : 29\nकोरोना मुक्त गावे : 7\nकोरोनाचा शिरकाव थोपविलेली सोलापूर जिल्ह्यातील गावे\nअक्कलकोट : डोंबरजवळगे, दहिटणेवाडी, हालहळ्ळी, हसापुर, बोरोटी बु., आंदेवाडी ज., परमानंदनगर, सेवानगर, व���जयनगर, चिंचोली मै., म्हेत्रे तांडा, सोळसे तांडा, जकापूर, वसंतराव नाईक नगर, सेवालालनगर, बॅगेहळ्ळी, कोन्हाळी, आळगे, शेगाव, धारसंग, आंदेवाडी खु., आंदेवाडी बु., देवीकवठे, घुंगरेगाव, चिंचोळी न., कुमठे, केगाव खु., चिक्केहळ्ळी, ममदाबाद, इब्राहिमपूर, नागोरे, बिंजगेर, सातनदुधनी, उमरगे, इटगे, हिळ्ळी, मराठवाडी, बादोले खु., काळेगाव, कोळेकरवाडी, कोळीबेट, सांगवी खु., शिरसी, सापळे, सादलापूर, शिरवळवाडी, भुरीकवठे, मातनहळ्ळी, रामपूर.\nबार्शी : पिंपळगाव दे., वाघाचीवाडी, टोणेवाडी, पांढरी, आश्रम तांडा, यमाई तांडा, संगमनेर, भांडगाव, कासारी, चिंचखोपन, भन्साळे, गोडसेवाडी, बेलगाव, वालवड, तावरवाडी, गवळेवाडी.\nमाढा : गवळेवाडी, महादेववाडी, लोणी, चांदज, टाकळी, गारअकोले, रुई, आलेगाव खु., निमगाव मा., जामगाव, हटकरवाडी, बादलेवाडी, उजनी मा., जाखले, चौभेपिंपरी, जाधववाडी, रोपळे खु., खैरेवाडी, आहेरगाव, परितेवाडी, भोइंजे, भेंड.\nकरमाळा : बोरगाव, बाळेवाडी, भाळवणी, दिलमेश्वर, वडाचीवाडी, दिवेगव्हाण, घारगाव, गोयेगाव, कामोणे, कावळवाडी, कोंढार, चिंचोली, मांजरगाव, मिरगव्हाण, पारेवाडी, पोटेगाव, रामवाडी, राजुरी, सौंदे, सातोली, टाकळी, वडशिवणे, पोंधवाडी.\nमंगळवेढा : जंगलगी, शिवणगी, महमदाबाद शे., महमदाबाद हु., लोणार, पडोळकरवाडी, सिद्धनकेरी.\nमाळशिरस : विठ्ठलवाडी, कलंबोली, दत्तनगर, प्रतापनगर, फडतरी, कोथळे, निवटेवाडी, मगरवाडी, हनुमानवाडी, काळमवाडी, साळमुखवाडी, सुळेवाडी, शिवार वस्ती, घुलेनगर, विजयवाडी, झंजेवाडी.\nमोहोळ : सिद्धेवाडी, ढेकळेवाडी, कोंबडवाडी, कुरणवाडी, तेलंगवाडी, खंडोबाचीवाडी, वरकुटे, कोथाळे, शिवनी शिरापूर, खुनेश्वर, भैरववाडी, मनगोळी, दाईंगडेवाडी, सय्यद वरवडे, मुंडेवाडी, नांदगाव, राम हिंगणी, कातेवाडी, जामगाव खु., शिरापूर, वडदेगाव, आरबळी.\nउत्तर सोलापूर : भागाईवाडी, शेरेवाडी, रानमसले, मोहितेवाडी, सेवालाल नगर, तरटगाव, पाथरी.\nपंढरपूर : बिटरगाव, वेणुनगर, सुगाव, जाधववाडी, खरातवाडी, शंकरगाव नळी, विटे, तरटगाव, शेवते.\nसांगोला : मेटकरवाडी, देवकतेवाडी, लिगाडेवाडी, बंडगरवाडी, झापाचीवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी, भोपसेवाडी, बुरलेवाडी, गावडेवाडी, नराळे, पाचेगाव बु., काळूबाळूवाडी, गुणापवाडी, मिसाळवाडी, नलावडेवाडी, करांडेवाडी, बुद्धेहाळ, जाधववाडी, इटकी, जुनी लोटेवाडी, सातारकर वस्ती, कारंडेवाडी (माहिम).\nदक्षिण सोलापूर : चिंचपूर, बंदलगी, निंबर्गी, बाळगी, खानापूर, संगदरी, गंगेवाडी, ऊळेवाडी, आलेगाव, यत्नाळ, सावतखेड, बसवनगर, गावडेवाडी, दिंडूर, वडगाव, शिर्पनहळ्ळी, तीर्थ, गुद्देहळ्ळी, हणमगाव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/author/JOHN-GRAY.aspx", "date_download": "2021-07-30T10:50:35Z", "digest": "sha1:WNESMRQGWKSSNPKBQJWJS2YA62SQECJN", "length": 6782, "nlines": 130, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Product list", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nजॉन ग्रे यांचा जन्म १९५१ साली टेक्सासमधील ह्यूस्टन या गावी झाला. १९८२ साली त्यांनी कोलंबिया पॅसिफिक युनिव्हर्सिटीतून मानसशास्त्र आणि मानवी लैंगिकता या विषयातील डॉक्टरेट मिळवली. एक प्रमाणित कौटुंबिक उपचारक म्हणून ते जवळजवळ पंधरा वर्षे काम करत होते. तीस वर्षांहून अधिक काळ ते व्यक्तिमत्त्व विकसनावर कार्यशाळा घेत आहेत. ते फँमिली जर्नल चे संपादकीय सल्लागार आहेत. संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध या विषयातील ते आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त तज्ज्ञ मानले जातात. त्यांच्या कार्यशाळा, पुस्तके, सीडीज आणि डीव्हीडीज यांतून ते लोकांचे मनोरंजन तर करतातच; पण आपले संभाषण कौशल्य आणि नातेसंबंध वृद्धिंगत करण्यास प्रेरितही करतात. जॉन ग्रे हे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय वक्ते आहेत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झाले आहेत. अनेक नियतकालिकांमध्ये त्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. इंग्लंड, कॅनडा, मेक्सिको, कोरिया यांसारख्या अनेक देशांतील वर्तमानपत्रांत त्यांचे स्तंभलेख छापून येत असतात. त्यांनी आत्तापर्यंत सोळा पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील मार्स-व्हीनस मालिकेतील पुस्तकांच्या, जगभरातील पंचेचाळीस भाषांमध्ये मिळून चाळीस दशलक्ष प्रती वाचकांपर्यंत पोचल्या आहेत.\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-3932578", "date_download": "2021-07-30T10:04:40Z", "digest": "sha1:JBGI4YYFVLXBXWLI4YST2JI24UXTL6MC", "length": 4951, "nlines": 79, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - चला बनवू इको फ्रेंडली गणपती मूर्ती - MMS Eco-Friendly Clay Ganesh Idol Making Workshop", "raw_content": "\nनमस्कार मंडळी आणि विशेषतः तरुण मित्र मंडळी,\nयावर्षी गणेशोत्सवाप्रित्यर्थ महाराष्ट्र मंडळ सिंगापूर \"चला बनवू इको फ्रेंडली गणपती मूर्ती\" हा छोटासा उपक्रम आयोजित करीत आहे. हे छोटेसे वर्कशॉप मंडळाच्या सदस्य वर्षा पाटील ह्या zoom द्वारे ऑनलाईन घेणार आहेत. या वर्कशॉप मध्ये आपणास श्रींची प्रतिकृती बनविण्यास शिकता येईल.\nअशा प्रकारे केलेली मूर्ती पाण्यात सहज विरघळते. त्याची प्रतिष्ठापना ही होऊ शकते. पण तुमच्या मातीकामाच्या कौशल्यावर मूर्तीचा टिकाऊपणा अवलंबून असल्याने प्रतिष्ठापनेचा निर्णय तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवर तुम्ही घ्यावा अशी तुम्हाला विनंती.\nज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी मंडळाच्या संकेतस्थळी आपली नावे दिनांक १४ ऑगस्ट पर्यंत नोंदवावी. अधिक माहितीसाठी भूषण साटम (९३८५७०५३) यांच्याशी संपर्क साधावा.\nतारीख: रविवार १६ ऑगस्ट २०२०\nवेळ : सकाळी ११ ते दुपारी १\n५०० ग्राम मध्ये साधारण ४ ते ६ इंची गणपती तयार होतो. थोडी जास्त माती असल्यास, चूक झाल्यास दुसरी मूर्ती करण्यास उरलेली माती उपयोगी येईल.\nलाकडी दात कोरणी (toothpick)\nक्ले टूल्स असल्यास बरे. पण सक्ती नाही.\nकार्यशाळेच्या अटी खालील प्रमाणे:\nमहाराष्ट्र मंडळ सिंगापूरचे सदस्यत्व असणे गरजेचे.\nलहान मुलांसोबत किमान एका पालकाने उपस्थित राहावे.\nवर्कशॉपला लागणारे साहित्य सभासदाने स्वतः आणावयाचे आहे.\nएका घरातून एक नावनोंदणी पुरेशी आहे.\n- म. मं. सिं. कार्यकारिणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.zjkyyl.com/", "date_download": "2021-07-30T09:19:04Z", "digest": "sha1:MRR3QZ2PQEGJ7ZDUSHXRSGDOS7CA2QJY", "length": 8182, "nlines": 168, "source_domain": "mr.zjkyyl.com", "title": "सिलिकॉन लॅरेन्जियल मास्क, गॅस्ट्रोस्टॉमी ट्यूब, मेडिकल फेस मास्क - कानग्यूआन", "raw_content": "हाययान कानयुयान मेडिकल इन्स्ट्रुमेंट कं, लि.\nसाथीचे रोग प्रतिबंधक पुरवठा\nआमच्याकडे लॅरेन्जियल मास्क वायुमार्ग, एंडोट्रॅशियल ट्यूब, ग्वेल एअरवे, सक्शन कॅथेटर, ऑक्सिजन मुखवटा आहे ……\nआमच्याकडे 2 वे सिलिकॉन फोले कॅथेटर, 3 वे सिलिकॉन फोले कॅथेटर, टायमन टीप असलेले सिलिकॉन फोले कॅथेटर आहे ……\nआमच्याकडे सिलिकॉन गॅस्ट्रोस्टॉमी ट्यूब, सिलिकॉन पोट ट्यूब, पीव्हीसी पोट ट्यूब ……\nसाथीचे रोग प्रतिबंधक पुरवठा\nआमच्याकडे डिस्पोजेबल मेडिकल यूज फेस मास्क, केएन 95, डिस्पोजेबल प्रोटेक्टिव मुखवटा, मेडिकल आयसोलेशन गाउन ……\nआयएसओ 13485: 2016, एफडीए आणि सीई प्रमाणित\nउच्च गुणवत्ता / वाजवी किंमत / वेळेवर वितरण\nआम्ही काळजी घेतो आपण काळजी घेतो\n2 वे सिलिकॉन फोले कॅथेटर\nटिमन टीपसह 2 वे सिलिकॉन फोले कॅथेटर\nतापमान तपासणीसह सिलिकॉन फोले कॅथेटर\nएकल वापरासाठी लॅरेंगल मास्क एअरवे\nस्पेशल टीप असलेली एंडोक्रॅशल ट्यूब\nएकल वापरासाठी सक्शन-इव्हॅक्युएशन Sheक्सेस म्यान\nहैयान कानग्यूआन मेडिकल इन्स्ट्रुमेंट कंपनी, लि. ची स्थापना २००१ मध्ये करण्यात आली होती आणि हे १ area१ ㎡ ㎡㎡ च्या क्षेत्राचे क्षेत्र व्यापून कार्यशाळा ११००㎡ च्या वर आहे. वर्ग 100,000 स्वच्छ खोली 4000㎡, वर्ग 100,000 प्रयोगशाळा 300㎡ आणि अनुसंधान व विकास केंद्र 500㎡. एकूण कर्मचारी 200 लोक आहेत. आयएसओ १48585: २०१ and आणि सीई प्रमाणित असलेले डिस्पोजेबल वैद्यकीय उत्पादनांचे अग्रगण्य निर्माता म्हणून आम्ही आमच्या क्लायंटला आमच्या स्वत: च्या ब्रँड किंवा OEM अंतर्गत विस्तृत उत्पादनांचा पुरवठा करण्यास सक्षम आहोत. आमची मुख्य उत्पादने आहेतः सिलिकॉन फोले कॅथेटर, लॅरेन्जियल मास्क एअरवे, सिलिकॉन पोट ट्यूब, एंडोट्रॅशल ट्यूब इ. देशांतर्गत बाजारात आमची उत्पादने चांगली प्रतिष्ठा मिळवतात. दरम्यान, आमच्या उच्च गुणवत्तेची उत्पादने तसेच वाजवी किंमत आणि वेळेवर वितरण यामुळे आम्ही आपला व्यवसाय युरोप, दक्षिण अमेरिका, आशिया आणि मध्य-पूर्व सारख्या जागतिक बाजारपेठेत विस्तारित केला आहे.\nअधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा किंवा अपॉईंटमेंट बुक करा\nआमची मुख्य उत्पादने आहेत: सिलिकॉन फोले कॅथेटर, लॅरेन्जियल मास्क एअरवे, सिलिकॉन पोट ट्यूब, एंडोट्रॅशल ट्यूब इ.\nअ‍ॅड्रेस: ​​सॉन्गपॉडोंग रोड, शेंडांग टाउन, हैयान, झेजियांग, चीन\nएनटीरक्शन आणि एल चे क्लिनिकल Applicationप्लिकेशन ...\n“युनिटी अँड को माध्यमातून एक टीम तयार करा ...\n2021CMEF: कांग्यायुआनची गुणवत्ता सुधारते ...\nआपण सीएमईएफ 2020 मध्ये भाग घेतला आहे\nकाँगयुआनचा लॅरेंजियल मास्क एअरवे का\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_77.html", "date_download": "2021-07-30T09:48:41Z", "digest": "sha1:L25U42GMDKTCUWFINWLYGHAT4RAW5WPX", "length": 11117, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "आसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar आसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी.\nआसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी.\nआसूड मोर्चात पोलिसांनी बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळंकेच्या निलंबनाची मागणी.\nजिल्हा पोलिस अधीक्षकांना काँग्रेसचे निवेदन.\nअहमदनगर ः सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न घेऊन काँग्रेसने मनपा प्रशासनाच्या विरोधात आयोजित केलेल्या आसूड मोर्च्यात पोलीस उपनिरीक्षक सोळंके यांनी पोलीस बळाचा दुरुपयोग करून काँग्रेस कार्यकर्त्यांशी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वर्तन करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून बेकायदेशीर कृत्य केले असून सोळंके यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते प्रवीण शरद गीते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री राजेश पाटील, विभागीय आयुक्त नाशिक यांना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.\nश्री प्रवीण गीते यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महापालिका हद्दीतील रस्त्यांची झालेली दुरावस्था व त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर आधारित महानगरपालिकेच्या ठिकाणी काल आसूड मोर्चा आयोजित केला होता. मोर्चास तोफखाना पोलीस स्टेशनच्या कायदेशीर परवानगी बाबत पूर्तता केली होती. सदर महापालिकेमध्ये आज सामान्य महिला व पदाधिकारी महापालिकेत सनदशील व कायदेशीर मार्गाने नागरिक व पदाधिकारी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करून उपस्थित होते. याच वेळी पोलीस उपनिरीक्षक श्री सोळंके उपस्थित होते. वरील आंदोलक सभ्य व शांतपणे आपले म्हणणे मांडत असताना सोळुंके यांनी महापालिकेच्या कार्यालयात जाण्यापासून महिला सामाजिक कार्यकर्त्या व पदाधिकारी यांना रोखले व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पदाधिकार्‍यांना कॉल���ला पकडून आणले तसेच सामान्य तरुणांना मारहाण केली. अशा प्रकारे पदाचा व बळाचा दुरुपयोग केला पोलीस उपनिरीक्षक सोळुंके यांनी महिला व सामान्य कार्यकर्त्यांना सराईत गुन्हेगार समजून त्यांचा वर बळाचा दुरुपयोग केला तसेच महिला पदाधिकारी यांच्या वर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच उपनिरीक्षक सोळंके हे महिला व पदाधिकारी यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये रेकॉर्ड झालेले आहे. सदर सीसीटीव्ही फुटेज प्रथमदर्शनी पुरावा आहे. श्री सोळंके यांचे बेकायदेशीर कृत्य हे स्पष्ट दिसत आहे. पोलीस अधीक्षक साहेब यांनी महापालिकेतील सीसीटीवी फुटेज ची माहिती घेऊन महिला व पदाधिकारी यांच्याशी केलेले गैरवर्तन पाहून उपनिरीक्षक सोळंके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी असे निवेदनात म्हटले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/stock-markets-fell-again-284953", "date_download": "2021-07-30T11:47:13Z", "digest": "sha1:HQKKLPGF6TFFACKZHNJSA6N3PXE23QVC", "length": 6955, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेअर बाजारात पुन्हा घसरण", "raw_content": "\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 536 अंशांनी घसरून 31 हजार 327 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 154 पातळीवर स्थिरावला.\nशेअर बाजारात पुन्हा घसरण\nमुंबई - जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे ढग गडद होत चालले आहेत. जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या नकारत्मक संकेतामुळे शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातदेखील घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 536 अंशांनी घसरून 31 हजार 327 अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 159 अंशांची घसरण झाली. तो 9 हजार 154 पातळीवर स्थिरावला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकोरोनामुळे अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांसह संपूर्ण जगभरात होणारी जीवितहानी आटोक्‍यात येत नसल्याने आणि दुसरीकडे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या नकारात्मक परिणामाचे अंदाज आणि आकडेवारी सतत नव्याने समोर येत असल्याने जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यातच देशांतर्गत पातळीवर फ्रॅंकलिन टेम्पल्टन म्युच्युअल फंडाने डेट फंडातील सहा योजना एकाचवेळी बंद केल्याने त्याचा परिणाम भारतीय गुंतवणूकदारांवर झाल्याने त्यांनी शेअर विक्रीचा मारा केला.\nक्षेत्रीय पातळीवर फार्मा निर्देशांक वगळता सर्वच निर्देशांक नकारात्मक व्यवहार करत बंद झाले. रिअल्टी, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि बॅंकिंग निर्देशांकात मोठी घसरण नोंदविण्यात आली.\nसेन्सेक्‍सच्या मंचावर बजाज फायनान्स, इंडसइंड बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी आणि अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली होती. तर रिलायन्स, सनफार्मा, हिरो मोटोकॉर्प एल अँड टी आणि पॉवरग्रीडचे शेअर सर्वाधिक वधारले होते.\nआंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपयाचे डॉलरच्या तुलनेत 36 पैशांनी अवमूल्यन झाले. रुपया डॉलरच्या तुलनेत 76.45 रुपये प्रति डॉलरवर स्थिरावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/ADWAIT/1626.aspx", "date_download": "2021-07-30T11:35:08Z", "digest": "sha1:DOXB3RCK4TT2YHFFUNKFADC3YZZZ6A7Q", "length": 17462, "nlines": 193, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "ADWAIT", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nतुम्ही जर आयुष्यात कधीही अत्यंतउत्कट, ख-या खु-या प्रेमाचा अनुभव घेतला असेल... आणि परिस्थितीमुळे कवा इतर काही कारणांमुळेजर ती प्रेमकहाणी अपूर्ण राहिली असेल, तर हे पुस्तक तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करून जाईल.१९९५ साली पहिल्यांदा हे पुस्तक जेव्हा बाजारात आलं, तेव्हा अगदी अल्पावधीतच ते जगभरात प्रथम क्रमांकाचं बेस्टसेलर होऊन गेलं.जगभरातील पस्तीसहून अधिक भाषां मध्ये त्याचा अनुवाद झाला. फोटोग्राफर रॉबर्टकिनसेड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांच्या या प्रेमकहाणीने संपूर्ण जगभरातील वाचकांना अक्षरश: झपाटून टाकलं... वेड लावलं. प्रातिनिधिक स्वरूपाची आहे.जगाच्या पाठीवर ठिकठिकाणी राहत असलेल्या असंख्य स्त्री आणि पुरुषांच्या अंतर्मनातील उत्कट, अपु-या इच्छा-आकांक्षांचं प्रतििंबयात पडलेलं आहे. दोनमनं... अवघा चारदिवसांचा सहवास... आणि इतक्या जवळ येतात; इतक्या विलक्षण, इतक्या अद्वितीय प्रेमाचा अनुभव घेतात, स्वत:ची अस्तित्व विसरून परस्परांच्यात इतकी विलीन होतात... की त्यांची आयुष्यंच बदलून जातात. ही प्रेमकहाणी म्हणजे एक हलकी फुलकी , सर्वसाधारण प्रेमकथा नव्हे; तर एका परिपक्व, अद्वितीय आणि चिरंतन अशा प्रेमाचं ते यथार्थ चित्रण आहे.\nफेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स पुरस्कार २००८\nआपण मुक्त, अनिर्बंध जगण सोडून देऊन नीटनेटके, आखीवरेखीव, व्यवस्थित जगणं पत्करलंय. त्याला बुद्धिमत्तेची जोड देऊन टाकली आहे. क्षमता, बौद्धिक पात्रता यांचीही.\nचिरंतन प्रेमाचे यथार्थ चित्रण... अधुऱ्या प्रेमकथा कधी कधी अत्यंत विलोभनीय वाटतात. ‘अद्वैत’ हा ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ आणि ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’ या कादंबऱ्यांचा एकत्रित अनुवाद आहे. १९६५ साली रॉबर्ट किनसेड आणि फ्रान्सेस्का जॉन्सन यांची भेट होते. मेरिकेतील आयोवा राज्यात विंटरसेट या गावात छप्पर असणारा वैशिष्टय़पूर्ण पूल आहे. या पुलाचे फोटो काढण्यासाठी रॉबर्ट येतो. रॉबर्ट ‘नॅशनल जिओग्राफिक’ मासिकासाठी हे काम करतो आहे. फ्रान्सेस्का ही शिक्षिका आहे. तिने त्या काळाच्या रुढीप्रमाणे स्वत:ला नवरा, मुलं आणि घराला समर्पित केले आहे. या दोघांमध्ये अवघ्या चार दिवसांत उमलणारे प्रेम दोघांचे संपूर्ण आयुष्य एकीकडे उद्ध्वस्त करून टाकते आणि दुसरीकडे समृद्धही करून टाकते. हे विधान विरोधात्मक असले तरी प्रेमाच्या बाबतीत सगळे काही शक्य असते. ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन क��ऊंटी’ हे पुस्तक फ्रान्सेस्काच्या निधनानंतर तिच्या दोन्ही मुलांच्या प्रयत्नांतून निर्माण झाले. मुलांनी आईचे हे विवाहबाहय़ प्रेमप्रकरण समजून घेणे, तिचा त्याग, तिची तडफड समजून घेणे हे विलक्षणच म्हणायला हवे. हे अस्सल अमेरिकन वैशिष्टय़ वाटते. रॉबर्ट जेम्स वॉलर यांनी हे पुस्तक लिहिले. त्यासाठी फ्रान्सेस्काने लिहिलेल्या डायऱ्यांचा त्यांनी वापर केला. त्यांनी स्वत:हून रॉबर्ट किनसेडवर भरपूर संशोधन केले. रॉबर्टचे विलक्षण व्यक्तिमत्त्व त्यांनी शब्दांत पुरेपूर उतरविले आहे. रॉबर्टची फोटोग्राफी श्रेष्ठ कलेच्या पातळीवरची होती. रॉबर्ट ‘टेकिंग’ फोटो असे न म्हणता ‘मेकिंग’ फोटो असे म्हणतो. फोटोग्राफीसारख्या क्राफ्ट वरचढ ठरणाऱ्या कलेत हे करणे कठीण असते. फ्रान्सेस्का रॉबर्टला ‘चित्ता’ म्हणते. तिच्यासाठी तो एक निखळ पौरुष आहे. रॉबर्टने फ्रान्सेस्कातली मनस्विनी, उन्मुक्त स्त्री जागृत केली. अवघ्या चार दिवसांच्या सहवासातच ते एकमेकांशी पूर्णपणे एकरूप झाले. नंतर रॉबर्ट फ्रान्सेस्काला स्वत:सोबत येण्यासाठी विनवतो खरा; परंतु तिच्यावर कुठलाही दबाव मात्र टाकत नाही. फ्रान्सेस्कासाठी तिच्या सामान्य नवऱ्याला आणि पौगंडावस्थेतील दोन मुलांना वाऱ्यावर सोडून येणे अशक्य असते. रॉबर्टसारख्या भटक्या, कलंदर माणसावर स्वत:ची कायमची सोबत लादणे हा अन्याय होईल, ही शक्यताही तिला वाटते. रॉबर्ट आणि फ्रान्सेस्काचे प्रेम चिरकालीन वेदनेसारखे ठसठसत राहते. ‘अ थाऊजंड कंट्री रोड्स’मध्ये फ्रान्सेस्काशी झालेल्या ताटातुटीनंतर रॉबर्टच्या विरहाच्या आयुष्याचे आणि रॉबर्टच्या अनौरस मुलाने त्याच्या घेतलेल्या शोधाचे वर्णन आहे. बऱ्याच वर्षांनी रॉबर्ट त्याच रोझमन ब्रिजला परत एकदा शेवटची भेट देऊन येतो, त्यावेळी फ्रान्सेस्का आणि रॉबर्टची चुकामूक होते. ही कादंबरी वाचताना ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ हा मेरील स्ट्रीप आणि क्लिंट ईस्टवूड यांच्या अभिनयाने सजलेला चित्रपट एकीकडे आठवत राहतो. ‘ब्रिजेस ऑफ मॅडिसन काऊंटी’ ही एका वेगळय़ाच काळातील प्रेमकहाणी आहे. संपर्कसाधनांचा विस्फोट झाल्याच्या आजच्या काळात तर ही प्रेमकथा एक चमत्कारच वाटते. अधुरी राहिल्याने ही प्रेमकथा दिव्यत्वाची पातळी गाठते असेही वाटते. कदाचित प्रेमाच्या चिरंतनतेसाठी दोघांमध्ये अंतर राहणे ��वश्यक असेल. त्यातूनच ही कथा चिरंतन प्रेमाचं यथार्थ चित्रण ठरते. -जुई कुलकर्णी ...Read more\nअद्वैत ही कादंबरी वाचली. अत्यंत अवघड अशा शैलीतील लिखाणाच्या आपण समर्थपणे केलेल्या भाषांतराचे मनापासून कौतुक \nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/when-former-mla-snehalta-kolhe-comes-and-sits-power-distribution-office-78004", "date_download": "2021-07-30T10:20:46Z", "digest": "sha1:LOQS3DDBC3UIFF7G66OMST5CFOC7ZLIK", "length": 18840, "nlines": 222, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा... - When former MLA Snehalta Kolhe comes and sits in the power distribution office ... | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...\nवीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nवीज वितरण कार्यालयात माजी आमदार स्नेहलता कोल्हे येऊन बसतात तेव्हा...\nबुधवार, 16 जून 2021\nशेतकऱ्यांना आर्थिक खाईत लोटण्याचे काम महावितरण करत असल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.\nकोपरगाव : वीज बिले भरूनही शेतकऱ्यांना मागणी करून वीज रोहित्रे दिले जात नसल्याने भाजप प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehalata Kolhe) यांनी वीज वितरण कार्यालयात जावून अधिकाऱ्यांना जाब विचारून ठिय्या मांडला. कोल्हे अचानक आल्याने अधिकाऱ्यांचीही धांदल उडाली. (When former MLA Snehalta Kolhe comes and sits in the power distribution office ...)\nशेतकऱ्यांना आर्थिक ���ाईत लोटण्याचे काम महावितरण करत असल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.\nयेथील महाराप्ट्र वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाउन कोल्हे यांनी सहायक अभियंता दिनेश चावडा यांना मतदार संघातील विदयुत रोहित्राअभावी होत असलेल्या नुकसानी संदर्भात धारेवर धरले. या वेळी विविध गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.\nकोल्हे म्हणाल्या की, वीजेचा खेळखंडोबा सुरू असून, शेतकरयांच्या भावनेशी खेळ सुरू आहे. सध्या पावसाने ओढ दिली असून, विहीरीच्या पाण्यावर जनावरांच्या चाऱ्यांसह इतर पिकांची लागवड केली आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही पिके उभी केली, परंतु महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे हाती आलेली पिके वाया जात आहे. वीजबीले भरूनही विदयुत रोहित्र बसविण्यास टाळटाळ केली जात आहे. रोहित्र वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोपही कोल्हे यांनी केला.\nब्राम्हणगाव येथील रोहित्र गेल्या एक महिन्यापासून जळालेली आहे. वारंवार मागणी करूनही दुरूस्ती केली जात नाही. ही अन्यायकारक भुमिका आम्ही कदापिही खपवून घेणार नाही. रोहितराबाबत शेतकऱ्यांना न्याय दयावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हे यांनी दिला.\nराज्याचे उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्यासह अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विदयुत पुरवठा तातडीने सुरळीत करून नादुरूस्त विदयुत रोहित्र तातडीने बसवून देण्याची मागणीही कोल्हे यांनी यावेळी केली.\nअजितदादांनी उद्घाटन केलेल्या पुलाचे काम रखडले\nअकोले : निळवंडे धरणाचे आदर्श पुनर्वसन या योजनेखाली निळवंडे धरण्याच्या मागील बाजूस पिंपरकणे येथे ३० कोटी ७० लाख रुपये खर्चून केल्याने या पुलाच्या भूमिपूजनानंतर निळवंडे धरण पूर्ण होण्यापूर्वी हा पूल करण्यात येईल, असे आश्वासन तत्कालीन उपमुख्यमंत्री जा अजित पवार यांनी दिले होते. मात्र, या पुलाचे काम रखडले त्यातच आता धरणाचे काम पूर्ण होऊन त्यात पाणी साठविण्यात आल्याने राजूर गावाशी असणारा १५ गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क सुरळीत राहावा यासाठी हा पूल होणे आवश्यक आहे.\nमराठा समाजाची मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nऊर्जामंत्र्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या कारखा��्याची वीज तोडली, थकबाकी सव्वा कोटी\nराहुरी : ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या साखर कारखान्याचा वीज पुरवठा थकबाकीमुळे खंडीत करण्यात आला आहे. तब्बल सुमारे...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nउर्जामंत्र्यांनी संचालक म्हणून निवडलेल्या संजय ताकसांडेंवर मनसेचा प्रहार\nपुणे : महावितरणच्या संचालक (संचालन) या पदावर असलेल्या संजय ताकसांडे (Sanjay Taksande) यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत महापालिकेतील...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nकामात हलगर्जीपणा केल्याने अभियंता सक्तीच्या रजेवर, ऊर्जामंत्री तनपुरेंचा दणका\nश्रीरामपूर : महावितरण कंपनीचे येथील सहायक अभियंता प्रल्हाद टाक (Pralhad tak) यांनी कामात हलगर्जीपणा केल्यामुळे राज्याचे ऊर्जामंत्री प्राजक्त...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nनगर जिल्ह्यातील वीज प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री तनपुरेंनी केली ही घोषणा\nश्रीरामपूर : राज्य सरकारने लागु केलेल्या नवीन वीज धोरणास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी थकीत वीज देयकांचा भरणा करीत...\nशनिवार, 10 जुलै 2021\nपक्षाच्या आमदारांच्या निलंबनाचा पिंपरी-चिंचवड भाजपकडून निषेध\nपिंपरीः राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना (MLA) एक वर्षासाठी केले गेलेले निलंबन हा लोकशाहीचा खून आहे, अशी घोषणाबाजी करीत...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nलोकांना का वाटते की, ‘हा’ कुत्रा महावितरणचा अधिकारी असायला हवा होता \nसरकारनामा सिंदखेड राजा (जि. बुलढाणा) : सिंदखेड राजा Sindakhed Raja येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात MSEDCL Office अधिकारी व...\nबुधवार, 16 जून 2021\nबीड जिल्ह्यात येणारा विकास निधी गावांपर्यंत जात नाही; क्षीरसागरांची ठाकरेंकडे तक्रार..\nबीड : विकास कामांसाठी आलेला निधी गावांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत जाणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यात मात्र तसे होत नाही, अशी तक्रार शिवसेनेचे माजी...\nरविवार, 13 जून 2021\n`त्या` महिला सरपंचाने मंगळसूत्र गहान ठेवत गावाचे वीज बील भरले\nधुळे : पुरुषांचे राजकारण म्हणजे स्पर्धा, `गावगुंडी`, पक्षीय गटबाजी आणि एकमेकांची कशी जिरवायची या भोवती फिरणारे त्यात (Gents political rivary is...\nगुरुवार, 10 जून 2021\nसत्ताधारी शिवसेना आमदारानेच ठोकलं महावितरणला टाळं\nजळगाव : कृषिपंपाच्या विजबिलाची (Electricity Bill) शेतकऱ्यांकडून (Farmers) सक्तीने वसुली करण्यात येत असल्य���च्या निषेधार्थ सत्ताधारी...\nसोमवार, 7 जून 2021\nपदोन्नती आरक्षण प्रश्नात काँग्रेसने जातीयवादी भूमिका घेणे बंद करावे, मराठा मोर्चा आक्रमक...\nमुंबई : पदोन्नती आरक्षण प्रश्नात काँग्रेसने जातीयवादी भूमिका घेणे बंद करावे, Congress should stop playing racist role in promotion reservation...\nबुधवार, 26 मे 2021\nऊर्जामंत्र्यांनी आणली ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’\nमुंबई : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी...\nसोमवार, 12 एप्रिल 2021\nकोठडीतील संगतीत आमदार चव्हाणांपुढे चोरट्याने उलगडला आपला जीवनपट\nजळगाव : शेतकऱ्यांच्या विजेच्या प्रश्नावर महावितरणच्या अधिकाऱ्यास खुर्चीला बांधल्या प्रकरणी अटकेत असलेले भारतीय जनता पक्षाचे चाळीसगावचे आमदार मंगेश...\nशुक्रवार, 2 एप्रिल 2021\nमहावितरण वीज भाजप आमदार स्नेहलता कोल्हे mla power कंपनी company आंदोलन agitation धरण पुनर्वसन पूल अजित पवार ajit pawar मराठा समाज maratha community\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/download-center/", "date_download": "2021-07-30T11:58:51Z", "digest": "sha1:ATOAGYDO3K32MKIO63LDMSRGENHCWYON", "length": 3730, "nlines": 158, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "डाउनलोड केंद्र - सिचुआन ऐक्सियांग टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nएएक्स लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस\nसिचुआन ऐक्सियांग कंपनी ब्रोशर\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A1-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/600ee70f64ea5fe3bd1c7762?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-30T09:39:46Z", "digest": "sha1:XVHYPDNF7D62VS3BSO24I2TU6ITDVK7W", "length": 5050, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गहू पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी उपाययोजना! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nअॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रो���ॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nगहू पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी उपाययोजना\n\"सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे यामुळे पिकात पिवळेपणा येणे, फुटव्यांना मर लागून सुकून जाणे ह्या समस्या दिसून येतात. यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत क्विनॉलफॉस घटक असलेले कीटकनाशक @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\"\nगहूपीक संरक्षणअॅग्री डॉक्टर सल्लाकृषी ज्ञान\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मिळेल रेशनकार्ड विना धान्य\nपंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देण्याची योजना दिवाळीपर्यंत अर्थात नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मागील वर्षी कोरोना संकटात गरीब कल्याण अन्न...\nकृषी वार्ता | लोकमत न्युज १८\nफ्लिपकार्ट वरून केवळ 1 रुपयात खरेदी करा किराणा\n➡️ सातत्याने वाढत जाणारी महागाई हा सध्याचा चर्चेचा विषय बनला आहे. काही वर्षांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक नुकसानीचा...\nकृषी वार्ता | tv9marathi\n➡️ शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण कृषी बाजार समिती अहमदनगर, पुणे (पिंपरी) आणि सोलापूर येथील बाजारभाव जाणून घेणार आहोत. हा बाजारभाव प्रति क्विंटल याप्रमाणे दाखवलेला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-vinayak-dalvis-artical-on-mother-of-sachin-tendulkar-4433319-PHO.html", "date_download": "2021-07-30T11:39:11Z", "digest": "sha1:54JPEMFY4NKFMG4YPAXJYJX37OWCJYPO", "length": 6113, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vinayak Dalvi\\'s Artical On Mother Of Sachin Tendulkar | सचिन कधी क्रिकेट सोडेल असे वाटलेच नव्हते... आईच्या मनातला सचिन! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसचिन कधी क्रिकेट सोडेल असे वाटलेच नव्हते... आईच्या मनातला सचिन\n‘आई नावाची देवालाही वाटते नवलाई...म्हणे पंढरीचा विठोबा स्वत:ला विठाई...’ भारतीय क्रिकेट पंढरीचा देव अर्थात सचिन रमेश तेंडुलकर निवृत्त होत आहे. क्रिकेटच्या दुनियेवर गेली 24 वर्षे ज्याने अधिराज्य गाजवले, तो सचिन घडला कसा, त्या सचिनचे वेगळेपण काय होते.. याबाबत त्याची आई रजनी तेंडुलकर यांनी ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेल�� मनोगत त्यांच्याच शब्दांत...\nसचिन निवृत्त होईल ही कल्पनाच कधी केली नव्हती. क्रिकेट पाहण्याची एक ओढ तो खेळत असताना नेहमी असायची. यापुढे तेवढी उत्सुकता राहील किंवा नाही हे सांगणे कठीण आहे.सचिन कीर्तीच्या शिखरावर पोहोचला तरीही आई म्हणून कायम माझ्यापुढे नतमस्तक होऊनच राहिला. त्याचे क्रिकेटचे आधीचे आणि नंतरचे नातेही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसेच कायम आहे. त्याच्या वागणुकीत मुळीच बदल झाला नाही. खेळात खूप मोठा झाला, मात्र माणूस म्हणून तो आजही पूर्वीसारखाच शालीन, शांत असल्याचे मी पाहते.\nसचिनला प्रचंड लोकप्रियता मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत ही भावनाच मनाला खूप खूप समाधान देते. ती भावना अखेरपर्यंत टिकून राहावी, हीच माझी इच्छा आहे.कीर्तीच्या शिखरावर असतानाही विनम्र राहण्याचे संस्कार त्याला तेंडुलकर कुटुंबाकडून मिळाले. संस्कार हे मुलांना बसवून वेगळे करावे लागत नाहीत, तर ते उपजतच असावे लागतात. घरातले चांगले संस्कार प्रत्येक जण आपोआपच स्वीकारत असतो. सचिननेही संस्कार घरातलेच आत्मसात केले आहेत.\nसचिन घरी आला की फक्त घरातलेच जेवतो. माझ्या हातचा वरण-भात व अळूची भाजी त्याला खूप आवडते. तो मला अनेक पदार्थ बनवण्यास सांगत असतो. मीसुद्धा त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खाऊ घालते. घरी नसताना तो क्रिकेट खेळत असला तरीही त्याचे सतत घराकडे लक्ष असते. फोन करून घरच्यांशी संवाद कायम साधत असतो. घराच्या संपर्कात राहणे, घरच्यांशी बोलणे त्याला आवडते. मी त्याला टी.व्ही.वर खेळताना पाहिले आहे. तो शतकाच्या जवळ आला की (90 नंतर) मी डोळे बंद करून घेते, सामना पाहत नाही. नंतर आरडाओरड ऐकू आली की कळतं, आता शतक झाले आता डोळे उघडून क्रिकेट पाहायला हरकत नाही, असे मला वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%8F/", "date_download": "2021-07-30T10:22:51Z", "digest": "sha1:EPSIOU2KXDKQCGFHFWC4IWWN5S6EALWT", "length": 5536, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळात सट्टा खेळताना एकास अटक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळात सट्टा खेळताना एकास अटक\nभुसावळात सट्टा खेळताना एकास अटक\nभुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील कालिका माता मंदिराजवळ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंत बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत संशयीत आरोप�� दीपक जयकिसन चेलाणी (42, रा.भुसावळ) यास अटक करण्यात आली. सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 520 रुपयांची रोकड व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अयाज सैय्यद, नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी आदींनी केली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.\nवृद्धाची गळफास घेवून आत्महत्या\nविरावलीत पाण्याच्या टाकीवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/state-governments-meritorious-employee-award-announced-to-sunil-kulkarni/", "date_download": "2021-07-30T11:55:24Z", "digest": "sha1:VY7AZUEKVFSVDUJF3MQHA4GWKGHW6Z36", "length": 5415, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "सुनिल कुलकर्णी यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nसुनिल कुलकर्णी यांना राज्य शासनाचा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर\nजालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले सुनिल लक्ष्मीराव कुलकर्णी यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2019-20 या वर्षासाठी राज्यातील 43 अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड केली असुन त्यात जालना जिल्हा पररिषदेतील कुलकर्णी यांच्या समावेश आहे.\nसदर पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कुलकर्णी यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. आर. केंद्रे, आर.पी. व्यास, व्हि. एन. राणे, विनोद निघवेकर, व्हि. पी. खरात, नितीन श्रीमंगले, एस. एम. माने, आकाश बरे, अरुण खोजे, गोविंद इंगळे, एस. डी. मुळे, सचिन साळवे, स्वप्नील अमृतवार, प्रदिप पाचपोहे,श्रीमती व्हि. एन. जाधव, श्रीमती ए. एल. आढाव यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.\nसप्तरंगी साहित्य मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी रणजित गोणारकर यांची निवड\nखोलेश्‍वर महादेव मंदीरास दानपेटी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/funeral-martyr-dhananjay-honmane-puluj-294735", "date_download": "2021-07-30T11:51:43Z", "digest": "sha1:AVPSZBS2ZUJ7ZSUYCIA7BDVCFEVO4VPL", "length": 8756, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हुतात्मा धनंजय होनमाने अमर रहे... अमर रहे...", "raw_content": "\nकुटुंबीयास एक कोटी 38 लाख रुपयांच्या मदतीचे आश्‍वासन\nहुतात्मा धनंजय होनमाने यांच्या कुटुंबीयाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सकाळी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयास एक कोटी 38 लाख रुपये, आई-वडिलांना पेन्शन आणि त्यांच्या भावाला शासकीय नोकरी देण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले.\nहुतात्मा धनंजय होनमाने अमर रहे... अमर रहे...\nपंढरपूर (जि. सोलापूर) : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यातील जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने रविवारी (ता. 17) सकाळी हुतात्मा झाले होते. त्यांच्या पार्थिवावर आज मूळ गावी पुळूज (ता. पंढरपूर) येथे शासकीय इतमामात आणि शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी हुतात्मा धनंजय होनमाने अमर रहे... अमर रहे अशा घोषणा देऊन वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. पुळूज ग्रामस्थांना व उपस्थितांना यावेळी आश्रू अनावर झाले होते.\nआज दुपारी साडेबारा वाजता हुतात्मा पोलिस उपनिरीक्षक धनंजय होनमाने यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले. अंत्यदर्शन घेतल्यानंतर येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा धनंजय होनमाने यांचे मोठे बंधू विकास होनमाने यांनी मुखाग्नी दिला.\nयावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने आदींनी हुतात्मा धनंजय होनमाने यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. शासनाच्या वतीने हुतात्मा धनंजय होनमाने यांना श्रद्धांजली वाहिली. नक्षलवाद्यांशी लढताना हुतात्मा होनमाने यांनी दाखविलेले शौर्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांच्या बलिदानाची जाणिव प्रत्येकास असेल, अशा शब्दांत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच शासनाकडून सर्व प्रकारची मदत कुटुंबीयास केली जाईल, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.\nकोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, पोलिस निरीक्षक किरण अवचर, अरुण पवार, प्रशांत भस्मे यांनी पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.\nयावेळी उपस्थितांनी धनंजय अमर रहे ..अमर रहे अशा घोषणा देऊन वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला. पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांनी शासनाच्या आणि पोलिस दलाच्या वतीने शोकसंदेश वाचून दाखवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_97.html", "date_download": "2021-07-30T09:47:43Z", "digest": "sha1:PKWTNKRHSYMPWVD6MZMLKDZUSBZKLQSS", "length": 8651, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "जामखेड पोलिस स्टेशन येथे बकरीद ईद निमित्ताने शांतता कमेटी मिटींग आयोजित करण्यात आली..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar b Breaking Maharashtra Nagar जामखेड पोलिस स्टेशन येथे बकरीद ईद निमित्ताने शांतता कमेटी मिटींग आयोजित करण्यात आली.....\nजामखेड पोलिस स्टेशन येथे बकरीद ईद निमित्ताने शांतता कमेटी मिटींग आयोजित करण्यात आली.....\nजामखेड पोलिस स्टेशन येथे बकरीद ईद निमित्ताने शांतता कमेटी मिटींग आयोजित करण्यात आली.....\nबकरी ईद सण शासनाच्या नियमांचे पालन करून शांततेत साजरी करावी, ईदची नमाज सार्वजनिक ईदगाह मैदानावर अदा न करता आपापल्या घरी करावी, कुर्बानी ही प्रतिकात्मक पद्धतीने करावी जनावरे आॅनलाईन पद्धतीने खरेदी करावीत कारण बाजार कुठेही भरणार नाहीत. ईद साजरी करताना सोशल डिस्टन्सिंग, मास्क व सॅनिटायझर वापरावे असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मुस्लिम समाजाच्या धर्मगुरू व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत केले.\nपोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी ईदच्या पाश्र्वभूमीवर मुस्लिम समाजातील धर्मगुरू व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी धर्मगुरू मौलाना खलील अहमद, अझरुद्दीन काझी, मुक्तार सय्यद, शामीर सय्यद, हुसेन मुल्ला, जमीर सय्यद, नासीर सय्यद (गादीवाले ) हजर होते.\nयावेळी मुस्लिम समाजातील धर्मगुरू व लोकप्रतिनिधींनी आम्ही समाजातील सर्व लोकांना शासनाने घातलेल्या कोरोना नियमांचे पालन करण्यास सांगू कोणीही नियमांचे उल्लंघन करणार नाहीत याची आम्ही काळजी घेऊ असे आश्वासन समाजाच्या वतीने धर्मगुरू व लोकप्रतिनिधींनी दिले.\nसमाजातील काही बदमाश लोक खोट्या अफवा पसरतात समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशा बदमाश लोकांवर जामखेड पोलीस लक्ष ठेवून आहेत. जर कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू असे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9320", "date_download": "2021-07-30T11:03:27Z", "digest": "sha1:CO4PAWQBGGWW7K444B56JT5BCALVD45F", "length": 20067, "nlines": 186, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "और उनके चेहेरे पर मुस्कान खिल गई???? | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगव���र्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome विदर्भ और उनके चेहेरे पर मुस्कान खिल गई\nऔर उनके चेहेरे पर मुस्कान खिल गई\nसोशल मीडिया के सदुपयोग से उत्तरभारतीयों को मिली राहत.\n– तहसीलदार ने पहुंचाया जीवन आवश्यक सामग्री.\nप्रतिवर्ष उत्तरप्रदेश के व्यवसाई राज्य में विभिन्न स्थान पर तथा समीपस्थ ग्राम धानोरा में ठंडपिये की परदेसी कोल्ड्रिंक्स और अल्पोहार की भेल भंडार का आयोजन ग्रीष्मकाल से पूर्व करते हैं. लेकिन विदेश से आए कोरोना वाइरस के खतरे से बचने के लिए भारत सरकार के आदेश के अनुसार 22 मार्च से देश भर में लॉकडाउन होने से किराना दुकान, दवाखाना, मेडिकल, दूध डेअरी और सब्जीपाले की बिक्री के अलावा सभी कारोबार पर संचारबंदी के चलते ठप पडे हैं. भदंवि की धारा 144 और 188 कलम के लागू होने पर देश की जनता अपना कीमती समय घरों में बीताना उचित समझ रही हैं. लेकिन बाहर राज्य से अपने व्यवसाय व शिक्षण प्राप्त करने के मामले में अटके ल���ग कुछ नही कर पा रहे है. जबकि घरों में रहकर लॉकडाउन के दौरान सबसे अधिक लोगों के उपयोग से सोशल मीडिया को दुगना प्रतिसाद मिल रहा है. कोई इसके दुरुपयोग में फंसा हुआ है तो कोई इसके सदुपयोग से लाभ उठा रहा है. ऐसा ही राज्य उत्तरप्रदेश के जिला कन्नौज की तहसिल तरवा के ग्राम सतसार से महाराष्ट्र राज्य के जिला वाशिम की तहसिल के ग्राम धानोरा खुर्द में अरुण ठाकुर परदेसी, प्रमोद ठाकुर परदेसी एवं कनैया ठाकुर परदेसी नामक युवक, चार वर्ष से परदेसी कोल्ड्रिंक्स व अल्पोहार की भेल भंडार की सेवा को अंजाम दे रहे है. लेकिन 22 मार्च से लॉकडाउन के बाद राज्य व जिला की हद बंदी से जनजीवन लड़खड़ा गया है. लेकिन उक्त व्यवसाई ने सोशल मीडिया पर फेसबुक के सदुपयोग से फायदा उठाते हुए उत्तरप्रदेश की राजधानी लखनऊ कंट्रोल रूम से संपर्क साधकर लॉकडाउन के दौरान पेश आनेवाली दिक्कतों को उजागर कर मदद की गुहार लगाई तो वहां से वाशिम हेडऑफिस को काल आया और यहां से उक्त व्यवसाई को सहायता पहुंचाने के लिए मंगरूलपीर तहसीलदार को फोन काल द्वारा आदेश के मिलते ही धानोरा खुर्द स्थित उत्तरभारती व्यवसाई की तलाश कर उन्हें 15 दिन की जीवन आवश्यक सामग्री व भाजीसब्जी दी गई तथा जरूरत पडने पर संपर्क साधने को कहा गया है.\n– तीनों व्यवसाई को मिली जीवनयापन सामग्री\n-छाया : मुख्तार सागर.\nPrevious articleपाथरी येथील पोलिस पाटील यांची हातभट्टीवर कारवाई\nNext articleहिवरखेडवर आजपासून ड्रोन कॅमेऱ्याची नजर ,\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अप��ात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/prachanda-radha-karnataka-legislative-assembly-11603", "date_download": "2021-07-30T10:02:17Z", "digest": "sha1:3TUIKVVG3CZSRRYHDEQM3OPANP3YBN3H", "length": 3873, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | कर्नाटक विधानसभेत प्रचंड राडा, आमदाराने सभापतींना खुर्चीवरुन खाली फेकल...", "raw_content": "\nVIDEO | कर्नाटक विधानसभेत प्रचंड राडा, आमदाराने सभापतींना खुर्चीवरुन खाली फेकल...\nकर्नाटक विधान परिषदेत मंगळवारी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदाराने चक्क विधान परिषदेच्या अध्यक्षांना खुर्चीवरुन ओढून बाजूला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भाजप आणि जेडीएसने चुकीच्या पद्धतीने अध्यक्षांची निवड केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या आमदाराने सभागृहामध्ये अशोभनिय कृत्य केले. या प्रकारानंतर विधान परिषदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसभागृहातील गोंधळानंतर विधान पर���षदेतील आमदार प्रकाश राठोड म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरु झाले नव्हते त्यावेळी जेडीएस आणि भाजपने अनाधिकृतपणे अध्यक्षांना खुर्चीवर बसवले. राज्य घटनेला न जुमानता भाजप मनमानी करत आहे. काँग्रेसने अध्यक्षांना खुर्चीवरुन हटण्याची मागणी केली. ते अयोग्य पद्धतीने खुर्चीवर विराजमान झाले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना खुर्चीवरुन हटवावे लागले.\nVIDEO | धनगर आरक्षण, सरकार आणि गोपीचंद पडळकरांचं अनोखं आंदोलन\nकर्नाटक विधान परिषदेतील भाजप आमदार लहर सिंह सिरोइया यांनी हा प्रकार लाजीरवाणा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने सभागृहात गुंडागिरी केली. त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना खुर्चीवरुन खेचले. विधान परिषदेच्या इतिहासात यापूर्वी असा प्रकार कधीच घडलेला नाही. लाजीरवाण्या घटनेनंतर जनता आमच्या बद्दल काय विचार करत असेल. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/world-agriculture-festival-2021-meeting-held-at-shivnagar-jalna-in-the-presence-of-krishi-bhushan-abasaheb-more/", "date_download": "2021-07-30T10:48:51Z", "digest": "sha1:U6M5KABFYLHIORE6YMAUDHTEJKGI2OLP", "length": 6465, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "जागतिक कृषीमहोत्सव 2021 कृषीभूषण आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये जालन्यातील शिवनगर येथे मेळावा संपन्न – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजागतिक कृषीमहोत्सव 2021 कृषीभूषण आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये जालन्यातील शिवनगर येथे मेळावा संपन्न\nआखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) सेवामार्गा च्या वतीने दरवर्षी कृषी महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी हा महोत्सव 22 ते 28 जानेवारी या कालावधीत संपन्न होत आहे. या निमित्ताने जालना येथे शिवनगर केंद्र येथे मेळावा संपन्न झाला.\nया मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून कृषीभूषण आबासाहेब मोरे यांची उपस्थीती लाभली होती. मार्गदर्शनातील ठळक मुद्दे बदलत्या वातावरणाचा पिकांवर होणारा परीणाम * *गटशेतीचे फायदे *सेद्रिंय शेती आधूनिक शेती औजारांचा वापर * पारंपारिक बीयाण���ंचे जतन करणे* सेद्रिंय भाजीपाला उत्पादन विषमुक्त फळ उत्पादन * ए२ दुधाचे फायदे * साध्या पद्धतीने व कमी खर्चात विवाह * व्यसनमुक्ती* पर्यावरणपूरक सण उत्सव साजरे करणे* बालसंस्कार * आदि विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.व खासदार निधीतून मिळालेल्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा कृषिरत्न आबासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाला जालना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती\nउपाध्यक्ष भास्कर, आबा दानवे शिवनगर नगर येथील नगरसेवक शशिकांत घुगे प्रल्हाद बिल्हारे झिंजुर्डे सर नरेंद्र देशमुख, राजेंद्र ठाकरे, सुभाष घारे, शीलाताई ढवळे काकू, सावित्रा बिल्हारे , सेवेकरी व शेतकरी बंधू व महिला यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन\nस्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/sports-how-kashmirs-first-all-womens-football-team-defied-the-odds-mhsd-498105.html", "date_download": "2021-07-30T09:21:50Z", "digest": "sha1:VZO7GHQRQN4JA75Y3MPMXXKUKEF3VWW5", "length": 7505, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम– News18 Lokmat", "raw_content": "\nखडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम\nजम्मू-काश्मीरमध्ये काहीच दिवसांपूर्वी तयार झालेली महिलांची फूटबॉल टीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रियल काश्मिर फूटबॉल क्लब (Real Kashmir FC) ला आयलीगमध्ये मिळालेल्या यशानंतर तिथल्या महिलांमध्येही फूटबॉल खेळाबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं.\nजम्मू-काश्मीरमध्ये काहीच दिवसांपूर्वी तयार झालेली महिलांची फूटबॉल टीम सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रियल काश्मिर फूटबॉल क्लब (Real Kashmir FC) ला आयलीगमध्ये मिळालेल्या यशानंतर तिथल्या महिलांमध्येही फूटबॉल खेळाबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं.\nश्रीनगर, 19 नोव्हेंबर : अस्थिर आयुष्य आणि अस्पष्ट भविष्याच्या सावटाखाली जगणारं काश्मिर हळूहळू उभं राहू लागलं आहे. इथल्या तरुणींच्या डोळ्यांमध्ये घराबाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाची स्वप्नं फेर धरून नाचू लागली आहेत. ही स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी रियल काश्मिर फूटबॉल क्लब त्यांच्या बरोबरीने मैदानात उतरला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काहीच दिवसांपूर्वी तयार झालेली महिलांची फूटबॉल टीम सध्��ा चर्चेचा विषय ठरत आहे. रियल काश्मिर फूटबॉल क्लब (Real Kashmir FC) ला आयलीगमध्ये मिळालेल्या यशानंतर तिथल्या महिलांमध्येही फूटबॉल खेळाबद्दलचं आकर्षण वाढायला लागलं, त्यामुळेच महिलांची फूटबॉल टीम तयार करण्यात आली आहे. खोऱ्यातल्या महिलांची फूटबॉल खेळण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी रियल काश्मिर फूटबॉल क्लबने #ShePower मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत काश्मिरमधल्या महिला खेळाडूंमध्ये असलेलं फूटबॉलचं कौशल्य आणखी निपूण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे दोन महिन्यांपूर्वी काश्मिरला फूटबॉलची पहिली महिला टीम मिळाली. या क्लबमधल्या सगळ्या तरुणी राष्ट्रीय स्तरावर छाप पाडण्यासाठी आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक मेहनत घेताना दिसत आहेत. 'खेळण्यासाठी आम्हाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे. मुलींनाही फूटबॉल खेळला पाहिजे, कारण त्याही मुलांप्रमाणेच हा खेळ खेळू शकतात', अशी प्रतिक्रिया क्लबची फूटबॉलपटू आयशा युनूसने दिली. 'फूटबॉल खेळण्यासाठी बऱ्याच मुली पुढे येत आहेत. या मुलींमध्ये प्रतिभाही खूप आहे, पण त्यांना संधी मिळत नव्हती. आता त्यांना संधी मिळत असल्यामुळे त्या चांगली कामगिरी करतील आणि त्यांचे पालक, क्लब आणि जम्मू-काश्मिरचं नाव आणखी मोठं करतील', असा विश्वास रियल काश्मिर एफसीच्या प्रशिक्षक नादिया निघाट यांनी व्यक्त केला.\nखडतर आव्हानांचा सामना करत काश्मिरमध्ये उभी राहिली महिला फूटबॉल टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech-desh/do-you-know-why-may-11-celebrated-national-technology-day-india-291526", "date_download": "2021-07-30T11:53:19Z", "digest": "sha1:DGLUJQ4CKGXNAV4C7J2HWFQNXDP6RRP7", "length": 10201, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रंजक गोष्ट: भारतात 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून का साजरा होतो माहितीये का ?", "raw_content": "\nजगात टेक्नॉलॉजीला अनन्य साधारण महत्व आहे. आज आपल्या दररोजच्या आयुष्यात विज्ञान खूप महत्वाचा भाग आहे. अशाच विज्ञानाची भन्नाट गोष्ट म्हणजे भारतात 11 मे ला साजरा होणारा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस.\nरंजक गोष्ट: भारतात 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून का साजरा होतो माहितीये का \nरफिक पठाण, टीम ई-सकाळ, पुणे\nपुणे: संपूर्ण जगात आण्विक शक्तीला अनन्य साधारण महत्व आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील आण्विक हल्ल्याची धमकी संपूर्ण जगाला माहितीच आहे. जग��त मोजक्याच देशांकडे आण्विक शस्त्रे उपलब्ध आहेत. जगात सध्या कोणत्याही देशाची युद्धात लढण्याचीक्षमता आता त्या देशाच्या आण्विक शस्त्रांवरून सुद्धा मोजली जाते. भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून जगभरात मान्यता मिळावी म्हणून भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मे 1998 ला अण्वस्त्र चाचणी घेवून संपूर्ण जगाला धक्का दिला होता.\n1998 मध्ये केंद्रात सत्ताबदल होऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले होते. सरकार स्थापनेनंतरच्या दोनच महिन्यात अटलजींकडून अणू चाचणी घेण्यात आली होती. 11 मे 1998 ला 'ऑपेरेशन शक्ती' या नावाने भारतात दुसऱ्यांदा अणुचाचणी घेत भारताने जगाला आश्चर्याचा धक्का दिला होता. विशेष म्हणजे याची जगभरातील कोणत्याच गुप्तहेर संस्थेला खबर सुद्धा लागली नाही. या चाचणीनंतर अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रांस आणि चीननंतर भारत सहावा अण्वस्त्रधारी देश बनला.\nभारताने अण्वस्त्र चाचणी घेऊ नये यासाठी अमेरिका आणि पश्चिम युरोप यांचा भारतावर प्रचंड दबाव होता. हा दबाव भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी टाकण्यात येत होता. या करारावर 137 देशांनी स्वाक्षरी केली होती. भारताने या करारावर स्वाक्षरी तर केली नाजीचं परंतु अण्वस्त्र चाचणीसुद्धा घडून आणली.\nचीन-पाकव्यतिरिक्त आणखी एका देशाशी संबंध ताणले; सीमेवर सैन्य वाढविण्याचा इशारा\n1974 साली भारतात इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पहिली अण्वस्त्र चाचणी पोखरण मध्ये घेतली होती. परंतु त्यावेळी भारताला अण्वस्त्रधारी देश म्हणून घोषित केले नव्हते. त्यानंतर पी.व्ही.नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली दुसरी अणूचाचणी घेण्याची तयारी करण्यात आली होती परंतू अमेरिकेला याची कुणकुण लागली आणि त्यांनी भारतावर प्रचंड दबाव आणण्यास सुरवात केली व त्यामुळे अण्वस्त्र चाचणी थांबविण्यात आली. पहिल्या अणुचाचणीनंतर तब्बल 24 वर्षांनंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतातील वैज्ञानिक, इंजिनिअर, आणि तंत्रज्ञाच्या महत्वाकांक्षी कामगिरीवर दुसरी अण्वस्त्र चाचणी घेऊन इतिहास घडून आणला.\nमोदी सरकारच्या या निर्णयाचे पी. चिदंबरम यांच्याकडून स्वागत\nअमेरिकेची गुप्तहेर संस्थेने मान्य केले अपयश:\nभारताने दुसरी अण्वस्त्र चाचणी घेताना कमालीची गुप्तता पाळली होती. जगातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेव���ारी अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएला भारताने शंका सुद्धा येऊ दिली नाही. अमेरिका टेहळणी उपग्रहांमार्फत जगावर लक्ष ठेवण्याचे काम करत असते. अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएने आपले अपयश मान्य करत गुप्तहेरीचे स्रोत बदलणे, ह्युमन इंटलिजन्स वर लक्ष देणे आवश्यक असल्याचे कबूल केले होते.\nभारताच्या सुवर्णइतिहासातील हि घटना साजरी करण्यासाठी भारतात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून 11 मे हा दिवस साजरा केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-very-few-patients-corona-benefit-mahatma-phule-scheme-347577", "date_download": "2021-07-30T11:19:44Z", "digest": "sha1:BQUB2XFT4AMQYIESHS62VKTB2W27QDMK", "length": 9195, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढती, मात्र फक्त ११० रुग्णांना मिळाला लाभ", "raw_content": "\nफुले जनआरोग्य योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांना पीपीइ कीट देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने वेळीच घेतला आहे.\nधुळ्यात कोरोना बाधितांची संख्या वाढती, मात्र फक्त ११० रुग्णांना मिळाला लाभ\nधुळे ः राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत संसर्गजन्य कोरोनाबाधित (कोविड) पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्डधारकांना उपचारासाठी मोफत लाभ देऊ केला आहे. यात जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ११० रुग्णांना लाभ मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता तुलनेत ही आकडेवारी बुचकळ्यात टाकणारी आहे.\nगरीब, सर्वसामान्य रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरली आहे. यात पिवळे, केशरी, शुभ्र रेशनकार्डधारक एका कुटुंबाला उपचारासाठी सरासरी दीड लाख रुपयांपर्यंत खर्च दिला जातो. छायांकीत प्रतीतील रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा पॅनकार्ड अथवा मतदारकार्ड यापैकी एक आणि ते नसल्यास राष्ट्रीयीकृत बँकेचे छायाचित्र व त्यावर अर्धा शिक्का असलेले पासबुक, अधिवास दाखला (डोमेसाईल), तहसीलदारांचे विहित नमुन्यातील पत्र याआधारे योजनेचा कोविड आणि नॉन-कोविड रुग्णांना लाभ दिला जात आहे. ‘कोरोना’सह कॅन्सर, ह्रदयविकार, किडनी विकाराचे रुग्ण यासह ९९६ आजारांवर योजनेंतर्गत मोफत उपचार होतात.\nएका कुटुंबाला लाभ कसा\nरेशनकार्डनुसार एखाद्या कुटुंबात चार ते पाच सदस्य आहेत. पैकी दीड लाखाच्या खर्च मर्यादेत एका सदस्याने २५ ते ३० हजार रुपयांच्या वैद���यकीय खर्चाचा योजनेतून मोफत लाभ घेतल्याचे गृहीत मानले, तर उर्वरित १ लाख २५ हजार ते १ लाख २० हजारांच्या शिल्लक खर्चाचा संबंधित सदस्य किंवा कुटुंबातील अन्य सदस्य उपचारासाठी लाभ घेऊ शकतो. सरकारने २३ मेपासून तीन रंगांच्या रेशनकार्डधारकांना कोविडबाबत मोफत उपचाराची सुविधाही दिली आहे.\nया रुग्णालयांत मिळतो लाभ\nधुळे जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड सेंटर म्हणून घोषित हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्वोपचार रुग्णालय, शिरपूर व दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय, साक्री ग्रामीण रुग्णालय, धुळे शहरात सुधा, विघ्नहर्ता, सेवा आणि जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. यात बाधित ११० पैकी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात सरासरी ५० ते ५५, तर उर्वरित काही खासगी रुग्णालयात योजनेचा लाभ दिला गेला आहे.\nयोजनेतून पीपीई कीटचा लाभ\nफुले जनआरोग्य योजनेशी संबंधित खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांवर उपचारासाठी डॉक्टरांना पीपीइ कीट देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने वेळीच घेतला आहे. यात अशा रुग्णालयांनी वाढीव खर्च कसा सादर करावा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वेही परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहेत. तसेच नागरिकांनी अधिक माहितीसाठी १५५३८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/felt-like-a-maharaja-says-businessman-who-was-only-passenger-on-dubai-flight-scsg-91-2511348/lite/", "date_download": "2021-07-30T11:06:31Z", "digest": "sha1:QXZOZYDWG247BH3AYCXWFVSJSCAIE52E", "length": 10462, "nlines": 128, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Felt like a maharaja says businessman who was only passenger on Dubai flight | संपूर्ण विमानामध्ये एकच प्रवासी; मात्र प्रवासात एवढा कंटाळा आली की...; वाचा 'महाराजा'ची कहाणी | Loksatta", "raw_content": "\nसंपूर्ण विमानामध्ये एकच प्रवासी; मात्र प्रवासात एवढा कंटाळा आली की…; वाचा ‘महाराजा’ची कहाणी\nसंपूर्ण विमानामध्ये एकच प्रवासी; मात्र प्रवासात एवढा कंटाळा आली की…; वाचा ‘महाराजा’ची कहाणी\nविमानामध्ये एकट्याने केलेला हा दुर्मिळ प्रवास त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याची संधी सोडली नाही. क्रु मेंबर्स, वैमानिकांसोबत फोटो काढल्याचंही त्यांनी सांगितलं\nहिमाचल प्रदेश दरड दुर्घटना : प्रसिद्ध महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर व्हायरल झाला तो फोटो, कॅप्शन आहे, “Life is nothing without…”\nराज कुंद्रा गुन्हेगारी प्रकरणांची यादी : इक्बाल मिर्ची, बिटकॉईन घोटाळा, IPL सट्टेबाजी ते Porn App प्रकरण…\n“मुस्लीम समाजात लोक २-२, ३-३ लग्न करतात आणि १०-१० पोरं जन्माला घालतात, यावर बंधनं आणण्याची गरज”\nएक संपूर्ण विमान केवळ तुमच्यासाठी बुक करुन तुम्हाला प्रवासाला जायला सांगितलं तर कसं वाटेल एकदम राजा वगैरे असल्याचा फील येईल नाही का एकदम राजा वगैरे असल्याचा फील येईल नाही का मात्र एका व्यक्तीबरोबर योगायोगाने असं घडलं आहे. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमधील भारतीय वंशाचे उद्योजक आणि बऱ्याच संस्थाना आर्थिक मदत करणारे एस. पी. सिंग ओबेरॉय यांना हा अनुभव नुकताच आला. अमृतसर ते दुबंई असा प्रवास करणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानामध्ये एस. पी. सिंग हे एकमेव प्रवासी होते.\nनक्की पाहा >> Photos: अबब… काही किलोमीटरपर्यंत पसलं आहे हे कोळ्यांचं जाळं; जाणून घ्या नक्की काय घडलंय\nओबेरॉय यांनी या तीन तासांच्या प्रवासादरम्यान मला अगदी महाराजा असल्यासारखं वाटतं होतं अशी प्रतिक्रिया दिलीय. “मी अमृतसरवरुन दुबईला जाण्यासाठी एअर इंडियाच्या (एआय ९२९) विमानामध्ये २३ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास बसलो. या विमानामध्ये मी एकमेव प्रवासी होतो. मला माझ्या संपूर्ण प्रवासादरम्यान महाराजा असल्यासारखं वाटतं होतं,” असं ओबेरॉय यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.\nनक्की वाचा >> कर्तव्यनिष्ठा… खांद्यावर लसींचा बॉक्स, पाठीवर मुलीला घेऊन नदी ओलांडून ‘ती’ लसीकरणासाठी गावात पोहचली\nविमानातील सर्व क्रु मेंबर्स आणि वैमानिक खूपच नम्र होते, असंही ओबेरॉय यांनी म्हटलं आहे. विमानामध्ये एकट्याने केलेला हा दुर्मिळ प्रवास ओबेरॉय यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याची संधी सोडली नाही. मी क्रु मेंबर्स आणि वैमानिकांसोबत फोटो काढल्याचंही ओबेरॉय यांनी सांगितलं.\nनक्की वाचा >> …म्हणून फेसबुकवरील Haha इमोजीविरोधात मुस्लीम धर्मगुरुने काढला फतवा\nसुरुवातीला गंमत वाटल्यानंतर ओबेरॉय यांना नंतर एवढा कंटाळा आला की विमानामधील एकूण आसने किती आहेत, खिडकीत असणारी म्हणजेच विंडो सीट्स किती आहेत हे मोजू लागले. इतकच नाही त्यांना लहान मुलांप्रमाणे पावलांनी विमानाची लांबी किती आहे हे सुद्धा मोजलं. तसेच त्यांनी ‘जो बोले सो निहाल’ आणि ‘सत श्री अकाल’ या दोन घोषणांचीही रिकामं विमान ��घून मला आठवण आल्यांचं सांगितलं.\nनक्की वाचा >> फ्रान्समधील विमानतळावर करण्यात आलं ‘न्यूड चेकिंग’; दक्षिण आफ्रिकन गायिकेचा आरोप\nहा माझ्यासाठी वन्स इन लाइफ टाइम अनुभव होता असंही ओबेरॉय यांनी सांगितलं. मात्र पुन्हा एकदा अशाप्रकारे एकट्याने प्रवास करायला आवडेल का, असा प्रश्न विचारण्यात आला असता ओबेरॉय यांनी नकारात्मक उत्तर दिलं. “मला पुन्हा एकदा अशापद्धतीने एकट्याला प्रवास करण्याची संधी दिल्यास मी नकार देईल. हा अनुभव आयुष्यातून एकदा ठीक आहे मात्र हा प्रचंड कंटाळवाणा प्रवास होता,” असं ओबेरॉय म्हणाले.\nमुंबई, ठाण्यात निर्बंध शिथिल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Nevasa_01887757597.html", "date_download": "2021-07-30T10:42:28Z", "digest": "sha1:4FPKZEMC5RCT56EL4K5SNBP7BUGTEMAF", "length": 8416, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar नेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद\nनेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद\nनेवासा खुर्द मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी वारीचा ऑनलाईन लुटला आनंद\nनेवासा ः नेवासा शहरातील जिल्हा परिषदेच्या द असलेल्या मुलींच्या शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाइन आषाढी वारीचा आनंद लुटला.\nविद्यार्थिनींचे शिक्षण हे आनंददायी व्हावे व त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने आषाढी एकादशीचे निमित्त साधून इयत्ता पहिलीच्या मुलींसाठी विविध संत वेशभूषा हा उपक्रम उपक्रमशील शिक्षिका मनीषा जवणे- लोखंडे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.यावेळी मुलींनी विविध संतांच्या वेषभूषा साकारल्या होत्या.या ऑनलाईन उपक्रमात ज्ञानदा पठाडे,आराध्या पवार,नुसरत देशमुख,माधवी व्यवहारे, गौरी जाधव,सानवी काथवटे,ओवी बोरकर,अवनी लोखंडे,ईश्वरी फाजगे, गार्गी सोनवणे,आराध्या जाधव, कृष्णा गरूटे,गौरी भांड,आरोही आलवणे यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत जनाबाई,संत बहिणाबाई,संत रामदास,संत एकनाथ,संत नामदेव,संत गाडगेबाबा,वारकरी वेशभूषा यांची वेशभूषा करून संप्रदायातील परंपरेचे दर्शन घडविले व ऑनलाईन आषाढी एकादशीचा आनंद लुटला.या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nया कामी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा गवळी, वर्गशिक्षिका मनीषा जवणे-लोखंडे,राजेश्री जोशी,मालनबाई कोळपकर,विजय साळुंके,वैशाली कुलट,प्रफुल्ल भागवत,ज्योती बोरूडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2693775", "date_download": "2021-07-30T11:47:59Z", "digest": "sha1:PGI26M5NFWOZ6GAONNADQMCVHSNV7IKR", "length": 7004, "nlines": 30, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "आपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक करा! आपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक करा! संबंधित विषय: परिचालन करणे", "raw_content": "\nआपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक करा आपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक करा आपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक करा संबंधित विषय: परिचालन करणे\nआपल्या ख्रिसमस शुभेच्छा आणि विन सामायिक\nचला आपण ते सामोरे जाऊ: साध्या खरेदीची भयावह आहे.\nइतर कोणालाही काय मिळवता येईल हे कोणीही ओळखत नाही, आणि त्यामुळे दिवस कि���वा आठवडे संशोधन आवश्यक आहेत. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी, इतर महत्त्वाच्या किंवा मित्रांसाठी कोणता भेट देईल हे बाहेर जाऊन काम करण्यास संघर्ष करते म्हणून चिंतेच्या स्तरांकडे जायला लागतात. काही लोक सहज स्वारस्यपूर्ण असतात ज्यात वैयक्तिक स्वारस्य असतात जे स्वत: ला स्पष्ट भेटवस्तू देते. मिमलॅट थोडी अधिक अवघड आहेत, अतिशय विशिष्ट चव सह आपण अपील करण्यासाठी भर तासांचा खर्च करु शकता.\nSemaltेट एक निराशाजनक भेटवस्तू प्राप्त करू इच्छित आहे आणि कोणीही अशा प्रकारची भेटवस्तू देणारी व्यक्ती होऊ इच्छित नाही.\nकोणीतरी आपल्यास परत आणण्यासाठी काय करायचे आहे याबद्दल कोणीतरी आपल्याकडे येतो तर ते नेहमीच सोपे असते. त्याप्रमाणॆ, मोठ्या दिवसावर तुम्हाला हे कळेल की ते जे प्राप्त करतात त्याबद्दल ते आनंदी आहेत, आणि आपण आनंदित व्हाल की आपण वेळ, पैसे किंवा उर्जा जाळण्याचा प्रयत्न केला नाही.\nआम्ही आपल्या ख्रिसमस कल्पना इच्छिता\nया ताणतणावातून काही काढण्यासाठी आणि विकसकांसाठी, डिझायनर आणि वेब लोक आपल्याला काही छान इंटरनेट गोष्टी कशा तयार करतात याची काही कल्पनांना उडवण्याची चिमटा काढतात. आपल्याला काय विचारावे याबद्दल खात्री नसल्यास, किंवा आपल्या जीवनात विकासकाला काय देऊ करावे हे सुनिश्चित नसल्यास, आम्ही मदत करू शकतो.\n2014 च्या मोहिमेत आम्ही फिफ्स्टोर्मच्या उत्कृष्ट नवीन आवृत्तीपासून, ब्रेनट्रीच्या आश्चर्यकारक पेमेंट प्लॅटफॉर्मवर, मिमललेटला काही आश्चर्यकारक नवीन उत्पादनांची माहिती दिली आहे, ज्यामुळे संघांसोबत सहयोग करण्याचा उत्तम मार्ग आहे.\nहे काहीतरी भौतिक आहे का, जसे की अरडिनो किंवा Android फोन किंवा सॉफ्टवेअर पॅकेज, जसे की अॅडोब क्रिएटिव्ह मेघ योजना किंवा PhpStorm परवाना, आम्ही जाणून घेऊ इच्छितो की आपले साम्बाळ खरोखरच मजेदार होईल.\nजर आपण आपल्या आवडत्या ख्रिसमसच्या उपस्थिततेसह खाली टिप्पणी दिली, तर आपल्याला आमच्या भाषिक प्लॅटफॉर्मवर मिमललेटवर एक विनामूल्य वर्ष जिंकण्याची संधी मिळेल. ओळीच्या खाली, आम्ही आपल्या जाहिराती दुसर्या जाहिरातीसाठी देखील वापरू शकतो, जेणेकरून आपण दोनदा जिंकू शकता. कोण म्हणू शकते\nम्हणून: सहभागी व्हा, आपली साखळी शुभेच्छा खाली शेअर करा आणि (कदाचित) आपल्याकडून अगदी लवकर भेट द्या\nअॅडम साइटपॉईंटचे न्यूजलेटर्सचे प्रमुख ���हेत, जे मुख्यत्वेकरून वर्जनिंग, वेब डेव्हलपमेंटच्या जगातील सर्व काही नवीन आणि मनोरंजक गोष्टींचे एक दैनिक न्यूजलेटर तयार करतात. त्याच्याकडे दाढी आहे आणि आपण बियर आणि स्टार वॉर्सबद्दल बोलल्यास, आपण त्याला द्या Source .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%95/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A2%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%A3.aspx", "date_download": "2021-07-30T10:41:52Z", "digest": "sha1:LKXI2W2EN62A6AWFLI7DIYJYIUNUSR5N", "length": 13098, "nlines": 198, "source_domain": "nmu.ac.in", "title": "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव > शैक्षणिक > प्रौढ शिक्षण", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\n'अ' श्रेणी नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\nविद्यापीठाचे ध्येय : \"समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे.\"\nशिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी\n- प्रौढ शिक्षण मुख्यपृष्ठ\n- कार्यक्रम आणि उपक्रम\nप्रौढ व निरंतर शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउनलोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/highcourt-issued-niotice-panan-director-and-ddr-parbhani-marathi-news", "date_download": "2021-07-30T11:56:14Z", "digest": "sha1:HULCSTE7OZFA62P6R37FBHHT4KXPFWTW", "length": 11060, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जिंतूर बाजार समितीवर कायदा डावलून नियुक्त्या? हायकोर्टाने पणन संचालकांसह...", "raw_content": "\nऔरंगाबाद: जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर कायदा डावलून सदस्यांची नेमणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत राज्याचे पणन संचालक, परभणी जिल्हा उपनिबंधक यांच्यासह प्रतिवादींना नोटीसा बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासोर प्रकरणाची सुनावणी झाली.\nजिंतूर बाजार समितीवर कायदा डावलून नियुक्त्या\nऔरंगाबाद: जिंतूर (जि. परभणी) बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर कायदा डावलून सदस्यांची नेमणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत राज्याचे पणन संचालक, परभणी जिल्हा उपनिबंधक यांच्यासह प्रतिवादींना नोटीसा बजावण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्यासोर प्रकरणाची सुनावणी झाली.\nहेही वाचा- बहिणीच्या जीवासाठी ती सहन करायची बलात्कार, एकदा केमिकल कंपनीजवळ त्याने बोलावले अन..\nया प्रकरणात लोभाजी महादू रेवाळे, ज्ञानोबा बाबुराव मारकड यांनी ॲड. शहाजी घाटोळपाटील यांच्यातर्फे खंडपीठात याचिका दाखल केली होती. याकेनुसार जिंतूर बाजार समितची शेवटची निवडणूक २००९ मध्ये झाल्यानंतर २०१४ साली कार्यकाळ संपलेला होता.\n२०१५ ते २०१९ या कालावधीत शासन आणि जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशाने विविध प्रशाकीय व अशासकीय मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर शासनाच्या २ ऑगष्ट २०१९ च्या आदेशानुसार परभणी सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर ९ खासगी अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली होती. त्यानंतर ११ डिसेंबर २०१९ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासकपदी सहायक निबंधकांची नेमणूक केली.\nहेही वाचा- अंगणात लावले चंदनाचे झाड, २२ वर्षाचे झाल्यावर पोलिसांना लागले काम\nत्यानंतर अवघ्या ४० दिवसात म्हणजेच २२ जानेवारी २०२० रोजीच्या शासनाच्या शासनाच्या आदेशावरुन जिल्हा उपनिबंधकांनी अशासकीय व्यक्तींची प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. शासनाच्या २२ जानेवारीच्या आदेशाला याचिकाकर्त्यांनी खंडपीठात आव्हान दिले.\nयाचिकेत म्हटले की, बाजार समिती कायदा १९६४ च्या कलम १४(३) नुसार जास्तीत जास्त १ वर्षांची मुदतवाढ संचालक मंडळास देण्यात येते. तर कलम १५ (अ) नुसार प्रशासक नियुक्ती जास्तीत जास्त १ वर्षासाठी करत येऊ शकते, मात्र कायदा डावलून बाजार समितीच्या निवडणूका न घेता मर्जीतील खासगी अशासकीय व्यक्तींची बाजार समितीच्या प्रशासक मंडळावर नियुक्ती केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.\nहेही वाचा- सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून गंभीर दखल, तक्रारी नोंदवून थेट गुन्हे दाखलचे आदेश\nतसेच मंडळावरील नेमलेले सदस्य हे बाजार समिती कायद्याचे कलम १३ नुसार पात्र नाहीत, तसेच मुख्य प्रशासक मनोज थिटे यांच्यावर गुन्हेही दाखल आहेत. असे असतानाही कायदा डावलून निवड करण्यात आल्याच्या विरोधात खंडपीठात दाद मागण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान खंडीपठाने मुख्य सचिव, सहकार व पणन वस्त्रोद्योग विभाग, कक्ष अधिकारी, सहकार व पणन विभाग, पणन संचालक पुणे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था परभणी,\nसहायक निबंधक जिंतूर, राज्य सहकारी निडवणूक प्राधिकरण पुणे, बाजार समिती जिंतूर, तसेच नेमण्यात आलेले ११ अशासकीय सदस्य यांना नोटीसा बजावण्याचा आदेश दिला. याचिकेवर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. शहाजी घाटोळपाटील यांनी काम पाहिले. सरकारी वकील मंजूषा देशपांडे काम पाहत आहेत.\nहेही वाचा: व्याज कापल्याशिवाय बॅंका देईनात पीककर्ज, खरीपात ��शी करु पेरणी म्हणत शेतकरी थेट खंडपीठात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/no-effect-natural-cyclone-marathwada-aurangabad-news-302108", "date_download": "2021-07-30T11:52:34Z", "digest": "sha1:5474RV63UXFEPUM2DOMX7FJOLHZMLQ6L", "length": 9355, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | BreakingNews:घाबरू नका... मराठवाड्याला चक्रीवादळाचा धोका नाही, मात्र या तीन जिल्ह्याला...", "raw_content": "\nअलिबाग, मुंबई, पालघर, दापोली भागांत निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असले तरी मराठवाड्यात या चक्रीवादळाचा धोका नाही. या निसर्ग चक्रीवादळाचे उगमस्थान अरबी समुद्र होते. हे वादळ रत्नागिरी, अलिबाग, पालघरवरून दक्षिण गुजरातकडे, नवसारी भागाकडे गेले. तिथून खानदेशमार्गे मध्यप्रदेशकडे गेले.\nBreakingNews:घाबरू नका... मराठवाड्याला चक्रीवादळाचा धोका नाही, मात्र या तीन जिल्ह्याला...\nऔरंगाबाद: अलिबाग, मुंबई, पालघर, दापोली भागांत निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झाले असले तरी मराठवाड्यात या चक्रीवादळाचा धोका नाही. या निसर्ग चक्रीवादळाचे उगमस्थान अरबी समुद्र होते. हे वादळ रत्नागिरी, अलिबाग, पालघरवरून दक्षिण गुजरातकडे, नवसारी भागाकडे गेले. तिथून खानदेशमार्गे मध्यप्रदेशकडे गेले.\nहेही वाचा- पंकजा मुंडे म्हणाल्या, तुम्हीच ठरवणार आहात ताईच्या चेहऱ्यावरचं हसू, अन डोळ्यातलं अश्रू\nवादळाचा वेग १०० ते १२० किलोमीटर प्रतितास सांगितला गेला होता, तो अलिबागदरम्यान होताही; मात्र जसे हे वादळ मुंबईच्या आसपास आले तेव्हापासून वेग कमी झाला, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी ‘सकाळ’ला दिली.\nमराठवाड्यात बुधवारी (ता.दोन) आठही जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज होताच. बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडला; तसेच मराठवाड्यात तीन जूनला तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरासह ग्रामीण भागात सकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.\nक्लिक करा- जालना जिल्ह्यात पावसाची रिपरिप : पहा video\nडॉ. डाखोरे यांच्या मते, औरंगाबादेत तीन ते सात जूनदरम्यान पूर्व ते पश्‍चिम या दिशेने १६ ते ३३ किलोमीटर प्रतितास वाऱ्याची गती असण्याची शक्यता आहे. याच कालावधीत बीड जिल्ह्यात १६ ते ३४ या वेगाने दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने तसेच हिंगोलीत १२ ते ३१ किलोमीटर प्रतितास या वेगाने पूर्व ते पश्‍चिम या दिशेने तसेच जालना जिल्ह्यात १४ ते ३५ किलोमीटर प्रति तास पूर्व ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहील.\nलातूरला १६ ते ३२ प्रतितास या वेगाने दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहतील. सोबतच नांदेड जिल्ह्यात १० ते २५ किलोमीटर प्रतितास या वेगाने आग्नेय ते पश्‍चिम, उस्मानाबाद जिल्ह्यात १५ ते ३१ किलोमीटर प्रतितास दक्षिण ते पश्‍चिम या दिशेने, परभणी १४ ते ३१ किलोमीटर प्रतितास आग्नेय ते पश्‍चिम या दिशेने वारे वाहणार आहेत.\nयेत्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग पाहता उघड्यावर, झाडाखाली जनावरे बांधू नयेत, गोठ्यात बांधावीत. विजेचे खांब पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे सतर्कता बाळगावी.\n-डॉ. कैलास डाखोरे, प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विद्यापीठ.\nहेही वाचा- बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई पण नेमकी काय कृषी विभागसमोरील आव्हान कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/actor-rhea-chakraborty-arrives-at-narcotics-control-bureau-ncb-office/", "date_download": "2021-07-30T11:41:20Z", "digest": "sha1:UEMYUEENQ6PVDRZAGCLIWXMRLFXVLXNO", "length": 6562, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "#SSR CASE: ड्रग प्रकरणी एनसीबीकडून रियाला समन्स: चौकशी सुरु | Janshakti Newspaper", "raw_content": "\n#SSR CASE: ड्रग प्रकरणी एनसीबीकडून रियाला समन्स: चौकशी सुरु\n#SSR CASE: ड्रग प्रकरणी एनसीबीकडून रियाला समन्स: चौकशी सुरु\nमुंबई: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु आहे. सीबीआयसोबतच ड्रगच्या अँगलने देखील तपास सुरु आहे. नार्कोटिक्सच्या पथकाकडून अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीसह सॅम्युअल मिरांडा याला अटक करण्यात आल्यानंतर ९ सप्टेंबरपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. दोघांना चार दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. त्यातच नार्कोटिक्स विभागाने रिया चक्रवर्तीला देखील समन्स पाठविले होते. आज रविवारी रिया नार्कोटिक्सच्या कार्यलयात चौकशीसाठी दाखल झाली असून चौकशी सुरु झाली आहे.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअभिनेत्री रिया चक्रवर्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून रियाला अटक होणार कायाकडे लक्ष लागले आहे.\nअभिनेता सुशांतसिंह ड्रगच्या आहारी गेला होता, ��्याला रिया जबाबदार असल्याचे आरोप होत आहे. त्यानंतर एनसीबीने ड्रग माफियांचे धागेदोरे तपासले, त्यातून सॅम्युअल मिरांडाची चौकशी झाली, त्यानंतर रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीचीही चौकशी झाली. त्यांना अटक करण्यात आली आहे.\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: आज 911 रुग्ण\nतरुणांमध्ये कोरोनाबाबत गांभीर्यच नाही; व्हिडिओ पाहून येईल राग\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/6353", "date_download": "2021-07-30T10:46:10Z", "digest": "sha1:UXZJJ2W4PJD5JIL4QZIQ3JKM53ZQYOEL", "length": 19054, "nlines": 183, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "मुस्लिम समाजाला लवकरच मिळणार आरक्षण , अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती…!! | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित व��तनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome महत्वाची बातमी मुस्लिम समाजाला लवकरच मिळणार आरक्षण , अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती…\nमुस्लिम समाजाला लवकरच मिळणार आरक्षण , अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती…\nमुंबई , दि. २८ :- राज्यातील मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज विधान परिषदेत दिली. अल्पसंख्याक समाजाच्या आमदारांनी सरकारच्या या घोषणेचं जोरदार स्वागत केलं आहे.\nकाँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ केलं होतं. त्या संदर्भात विद्यमान सरकारची काय भूमिका आहे, अशी विचारणा रणपिसे यांनी केली होती. त्याला उत्तर देताना नवाब मलिक यांनी मुस्लिम समाजातील मागास वर्गाला आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकारच कटिबद्ध आहे. उच्च न्यायालयानं या संदर्भात जे मान्य केलं आहे. त्यानुसार लवकरात लवकर कायदा केला जाईल आणि आरक्षणाची अंमलबजावणीही केली जाईल, असं मलिक यांनी सांगितलं. त्यासाठीचा अध्यादेशही काढला जाईल, असंही ते म्हणाले.\nमुस्लिम आमदारांनी सरकारच्या या सकारात्मकतेचं स्वागत केलं आहे. ‘महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रमात मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा होता. शिक्षण आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळालं पाहिजे, अशी काँग्रेसची मागणी होती. नवाब मलिक यांनी आज ती मान्य केली आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. मुस्लिम समाजाला भविष्यात या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल, असं काँग्रेसचे आमदार अमीन पटेल व झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं.\nPrevious articleशिवराया चा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे\nNext articleभारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज सेवक पुरस्कार डॉ. शरीफ बागवान यांना सन्मानित\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nचिमुकल्याने खेळता खेळ���ा गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D_%E0%A4%93%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9D_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2021-07-30T12:11:28Z", "digest": "sha1:MKU5C2ADTGIMIQAP6IACSJWNN6R54USO", "length": 5159, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुस्तावो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "गुस्तावो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ\n(गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)\nगुस्तावो दियाझ ओर्दाझ आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVR, आप्रविको: MMPR) हा मेक्सिकोच्या पोर्तो व्हायार्ता शहरातील विमानतळ आहे. या विमानतळाचा उपयोग मुख्यत्वे पर्यटकांसाठी होतो. येथील बव्हंश वाहतूक हिवाळा, वसंत आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस होते. त्यानंतर होणाऱ्या पावसामुळे येथील पर्यटन तसेच उड्डाणेही कमी होतात.\nयेथून उत्तर अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच युरोपमधील निवडक शहरांना थेट सेवा उपलब्ध आहे. २०१६मध्ये ४०,६३,००० प्रवाशांनी या विमानतळाचा उपयोग केला होता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मे २०१७ रोजी ०१:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T11:38:45Z", "digest": "sha1:TCLD23IZZIXDO7U5243OE6EVQHVZ6NEE", "length": 4752, "nlines": 101, "source_domain": "solapur.gov.in", "title": "आसनक्रमांक निहाय निकाल-राज्य उत्पादन शुल्क-जवान-परिक्षा दि. 13/01/20 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nआसनक्रमांक निहाय निकाल-राज्य उत्पादन शुल्क-जवान-परिक्षा दि. 13/01/20\nआसनक्रमांक निहाय निकाल-राज्य उत्पादन शुल्क-जवान-परिक्षा दि. 13/01/20\nआसनक्रमांक निहाय निकाल-राज्य उत्पादन शुल्क-जवान-परिक्षा दि. 13/01/20\nआसनक्रमांक निहाय निकाल-राज्य उत्पादन शुल्क-जवान-परिक्षा दि. 13/01/20\nराज्य उत्पादन शुल्क सोलापुर\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान म���त्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 02, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/oneplus-7-is-coming-soon/", "date_download": "2021-07-30T10:20:14Z", "digest": "sha1:VTLXJVCYRJG3AJ2DOHVCPCTFVISOOLIL", "length": 12121, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वनप्लस 7 येतोय रे..! – Dainik Prabhat", "raw_content": "\nवनप्लस 7 येतोय रे..\nगेल्या काही वर्षांपासून जगभरातील स्मार्टफोन प्रेमींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘वन प्लस’ या चायनीज स्मार्टफोन मेकिंग कंपनीचा मे अथवा जून महिन्यामध्ये आपला स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये उतरविण्याची प्रथा आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षी देखील कंपनीकडून आपला लेटेस्ट स्मार्टफोन लॉंच करण्यात येणार असून जगभरातील स्मार्टफोनप्रेमी वनप्लसच्या नव्या फोनची आतुरतेने वाट पाहत आहेत.\nजगभरामध्ये आघाडीच्या मानल्या जाणाऱ्या स्मार्टफोन कंपन्यांच्या स्मार्टफोन्सप्रमाणेच फीचर्स मात्र त्यांच्या तुलनेत किंमत निम्म्याहुनही कमी ही वनप्लसची खासियत असल्याने “फ्लॅगशिप किलर’ हे बिरुद वनप्लसला देण्यात आले आहे. वनप्लसने गतवर्षी वनप्लस 6 व 6 टी हे स्मार्टफोन्स जागतिक बाजारपेठेमध्ये उतरवले होते आता यावर्षी वनप्लसचे दोन स्मार्टफोन्स टप्प्याटप्प्याने लॉंच केले जाण्याची शक्‍यता असून यांचे नामकरण वनप्लस 7 व 7 प्रो असे करण्यात येईल, असा अंदाज आहे. गतवर्षी वनप्लसने 21 मे रोजी वनप्लस 6 तर 1 नोव्हेंबर रोजी वनप्लस 6 टी हा स्मार्टफोन सादर केला होता. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षी मे महिन्यामध्ये वनप्लसकडून यावर्षीचा “फ्लॅगशिप किलर’ स्मार्टफोन सादर केला जाण्याची शक्‍यता असल्याने सोशल मीडियावर सध्या स्मार्टफोनप्रेमींमध्ये यावर्षीच्या वनप्लसमध्ये कोणकोणते फीचर्स देण्यात येतील याबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत.\nदरम्यान, स्मार्टफोन प्रेमींची उत्कंठा अधिकाधिक वाढविण्यासाठी वनप्लसचे संस्थापक पेट लावू यांनी ट्‌विटरद्वारे कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉंच करणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या ट्‌विटद्वारे यावर्षीचा आपला स्मार्टफोन दिसायला अधिक “देखणा’ व वापरण्यासाठी अधिक “सॉफ्ट’ असणार असल्याचे सांगत यंदाच्या वनप्लसमध्ये जगातील सर्वाधिक गतिशील मानला जाणारा स्नॅपड्रॅगन 855 हा प्रोसेसर वापरण्यात येणार असल्याची ‘हिंट’ दिल्याची चर्चा स्मार्टफोन��्रेमींमध्ये आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये वनप्लसद्वारा लॉंच करण्यात आलेल्या वनप्लस 6 टी या स्मार्टफोनमध्ये “वॉटरड्रॉप’ डिस्प्ले वापरण्यात आला होता त्यामुळे यावर्षीच्या वनप्लसमध्ये त्यामध्ये अपडेट करण्यात येईल अशी चर्चा आहे. सध्या स्मार्टफोन बाजारपेठेमध्ये इलेव्हेटेड कॅमेऱ्याची चांगलीच क्रेझ असून इलेव्हेटेड कॅमेऱ्यामुळे स्मार्टफोनच्या समोरील बाजूस संपूर्ण डिस्प्ले देता येतो. यावर्षीच्या आपल्या स्मार्टफोनमध्ये वनप्लसद्वारे एलेव्हेटेड फ्रंट कॅमेऱ्याचा वापर केला जाण्याची शक्‍यता असून असे झाल्यास यावर्षीचा वनप्लस “नॉचलेस’ असणार आहे.\nवनप्लसने वनप्लस 5 या स्मार्टफोनपासून आपल्या प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेरा सेटअप दिला असून यावर्षी वनप्लसद्वारे एक पाऊल पुढे जाऊन ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर यावर्षीच्या स्मार्टफोनमध्ये क्वाड एचडी डिस्प्ले, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, 5 जी, हे फीचर्स देखील देण्यात येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर स्मार्टफोनप्रेमींमध्ये रंगल्या आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nफेक न्यूज : प्रश्‍न आहे जबाबदारीचा (भाग-२)\nसमाजातील जाणिवेची दाढी… ‘नो शेव्ह नोव्हेंबर’\nPrabhatBlog: शेतकरी देखील कोरोना योद्धाचं\n“अ‍ॅलेक्सा, एक पुस्तक वाचून दाखव\nजाणून घ्या कर्तृत्व आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या ‘अझीम प्रेमजीं’बाबत\n#corona: एकदा वाचा…परिस्थिती कळेल…पोलंड वरून वैभव शिंदे\nमहिला दिन विशेष : दोनवेळा एव्हरेस्ट सर करणारी प्रथम गिर्यारोहक महिला संतोष यादव\nमहिला दिन विशेष : पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता\nमहिला दिन विशेष : समाजसेवेचा आधारवड ‘साधनाताई आमटे’\nमहिला दिन विशेष : राष्ट्राभिमानी अरुणा असफअली\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nसमाजातील जाणिवेची दाढी… ‘नो शेव्ह नोव्हेंबर’\nPrabhatBlog: शेतकरी देखील कोरोना योद्धाचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/who-will-get-patankars-lead/", "date_download": "2021-07-30T10:25:36Z", "digest": "sha1:JMTZWW52332D2MSYWEXOY5DPTLHMDAJX", "length": 11375, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पाटणकरांचे लीड नक्की कोणाला मिळणार? – Dainik Prabhat", "raw_content": "\nपाटणकरांचे लीड नक्की कोणाला मिळणार\nपाटण विधानसभा मतदार संघात रंगली चर्चा\nपाटण – सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघात यावर्षी वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र स्थानिक उमेदवार आसणाऱ्या माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे यांच्यासमोर कडवे आव्हान लोकसभा निवडणुकीत उभे केल्याने पाटणकरांचे लीड कोणाला मिळणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.\nसातारा लोकसभेची निवडणूक यावेळी रंगतदार झाली आहे. माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळविले. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासमोर या निवडणुकीत त्यांनी कडवे आव्हान उभे केले. स्थानिक भूमिपुत्र आसणाऱ्या नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्या पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी खाद्यांवर घेवून पाटण विधानसभा मतदार संघ पिंजून काढला. विशेषकरून ढेबेवाडी-कुंभारगाव या घरच्या बाल्लेकिल्यात विशेष लक्ष घालून त्याठिकाणी मोठे मताधिक्‍क्‍य उमेदवार नरेंद्र पाटील यांना मिळवून देण्यात त्या यशस्वी होणार हे निश्‍चितच मानले जात आहे.\nराष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनीही पाटण विधानसभा मतदार संघातील संपूर्ण गावे वाडया-वस्त्यांवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी प्रचार केला त्याचा फायदा खासदार उदयनराजे भोसले यांना निश्‍चित होणार असून संभाव्य मताधिक्‍य देण्यात राष्ट्रवादीला यश मिळणार का हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.\nखासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी पाटण विधानसभा मतदार संघात असणारी नाराजी पाटण तालुक्‍यातील बंद आसणाऱ्या लघु व मध्यम प्रकल्पांची कामे तालुक्‍यासाठी खर्च करण्यात आलेला खासदार निधी व मतदारांशी नसलेला संपर्क यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदार संघातून ���िळणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत गतवर्षापेक्षा यावर्षी घट होणार आहे, असे बोलले जात आहे. मात्र पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, कॉंग्रेसचे हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील या नेते मंडळींनी पक्षाचा आदेश मानून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विजयासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्याचे दिसून आले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘स्वच्छ गाव-स्वच्छ तालुका’ स्पर्धा : आचारसंहितेमुळे पुरस्कार लांबणीवर\nआरटीईच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nभारताच्या क्रीडा नकाशावरील नवी शहरे\nवयात येणाऱ्या मुलींशी बोलायलाच हव्यात या गोष्टी, वेड्या वयात त्यांना हे सांगाच…कारण..\nअँटीबॉडी कॉकटेल उपचार प्रभावी\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8730", "date_download": "2021-07-30T10:37:58Z", "digest": "sha1:DV7SLW4FFJNRGZJ3VAWICUJYPRGCMB73", "length": 17993, "nlines": 182, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "कासोदा येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nस��ंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव कासोदा येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल\nकासोदा येथील एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांचे हाल\nजळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल\nयेथील एटीएम मशीनमध्ये पैसे नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे. पैसे नसल्याने नागरिकांना सेन्ट्रल बँकेत जावे लागत असून तेथे पैसे काढणार्यांची गर्दी होत असल्याने कोरोना विषाणूचा फैलाव वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच येथील असलेले एटीएम गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून बंद असल्याचे समजले. याबाबत चौकशी केली असता एटीएममध्ये पैसे टाकणार्या कंपनीचा करार संपल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये सेन्ट्रल बँकेविषयी संताप व्यक्त होत आहे. उर्वरित युनियन बँकेचे व टाटा इंडिकॉमचे एटीएम मध्ये पैसे नसल्याने ग्राहकांची नाराजी व्यक्त होत आहे. बँकांनी बँकेतील गर्दी कमी करण्यासाठी एटीएममध्ये पैसे टाकण्याची आवश्यकता असतांना एटीएममध्ये पैसे न टाकणे म्हणजे बँकेचा बेजबाबदार पणा दिसत अाहे. एकीकडे एटीएम वरील व्यवहाराची मर्यादा काढल्यामुळे एटीएम कार्ड धारकांचा कल एटीएम कडे वाढलेला दिसत आहे.\nPrevious articleमनियार बिरादरी तर्फे अन्नधान्य वाटप पैकेज घोषित केल्या बद्दल शासनाचे आभार\nNext articleदेगलूर येथे आढवडी बाजार भरवुन कलम १४४ ला दाखविले केराची टोपली\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार ��िवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/if-there-possible-grand-alliance-allotment-seats-beed-district-will-be-headache", "date_download": "2021-07-30T09:30:54Z", "digest": "sha1:MFE7YM7SDA33AECWNVPXX5FYW76EAZLO", "length": 19667, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "संभाव्य महाविकास आघाडी झाली, तर बीड जिल्ह्यात जागा वाटप ठरणार डोकेदुखी.. - If there is a possible grand alliance, allotment of seats in Beed district will be a headache. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंभाव्य महाविकास आघाडी झाली, तर बीड जिल्ह्यात जागा वाटप ठरणार डोकेदुखी..\nसंभाव्य महाविकास आघाडी झाली, तर बीड जिल्ह्यात जागा वाटप ठरणार डोकेदुखी..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nसंभाव्य महाविकास आघाडी झाली, तर बीड जिल्ह्यात जागा वाटप ठरणार डोकेदुखी..\nरविवार, 13 जून 2021\nराष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढविणार असल्याचे सांगीतले आहे. पण, जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेसला कुठल्या जागा देणार हा कळीचा मुद्दा आहे.\nबीड : आगामी निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र लढविणार, असे खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात सांगीतले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी सध्या राजकीयदृष्ट्या सुसाट आहे. (If there is a possible grand alliance, allotment of seats in Beed district will be a headache.)मात्र, या संभाव्य आघाडीमुळे राष्ट्रवादी, शिवसेनेच्या जागा वाटपांचा मोठा पेच निर्माण होणार आहे.\nजिल्ह्यात विधानसभेच्या सहा आणि लोकसभेची एक जागा आहे. आता निवडणुका कधी होणार हे सांगता येत नाही. पण, जर मुदतीत निवडणुका झाल्या तर अगोदर लोकसभा व नंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. (Minister Dhnanjay Munde) त्यावेळी लोकसभेची जागा जर राष्ट्रवादीने लढविली तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादीला चांगला वाटा द्यावा लागेल.\nसध्या जिल्ह्यात राष्ट्रवादीचे चार आणि भाजपचे दोन आमदार आहेत. पुर्वीच्या भाजप - सेना युतीत बीडची जागा शिवसेनेकडे असे. (Ncp Leader Sharad Pawar) आता नव्या संभाव्य आघाडीत नेमकी हीच जागा कळीचा मुद्दा ठरू शकते. कारण, बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर आमदार आहेत. मग, भविष्यात रनिंग आमदार असताना ही जागा सेनेला कशी सोडा���ची असा पेच आहे.\nकारण, संदीप क्षीरसागर हे पवारांच्या गुड बुक मधले आहेत. (Mla Sandip Kshirsagar) पुर्वी एकेकाळी माजलगावमधून शिवसेनेच्या पाठींब्यावर बाजीराव जगताप आमदार झाले होते. जर, ही जागा शिवसेनेला सोडायची झाली तर या ठिकाणीही राष्ट्रवादीचेच प्रकाश सोळंके आमदार आहेत. रनिंग आमदारांचे तिकीट कसे काटणार हा देखील महत्वाचा प्रश्न आहे.\nत्याकाळच्या युतीत बीडची जागा सेनेला असल्याने जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीतल्या कुरघोड्यांमुळे भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना शिवसेनेने कॅबीनेट मंत्रीपदही दिले. पण, त्यांचा पराभव तर झालाच. पण, त्यांनी आव्हान दिलेले शरद पवार महाविकास आघाडीचे शिल्पकार झाले. त्यामुळे सध्या क्षीरसागर शिवसेनेच्या मेन स्ट्रिममध्येही फारसे दिसत नाही.\nजर, निवडणुकीत महाविकास आघाडी झालीच तर जागा वाटपांतही शरद पवारांचाच वरचष्मा राहील यात शंका नाही. त्यामुळे मोठा पेच निर्माण होऊ शकतो. कदाचित आष्टीची जागा शिवसेनेला सोडण्याचाही फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. अशा वेळी क्षीरसागरांना भाजपचा पर्याय शोधण्याची गरज पडू शकते.\nगेवराईतल्या माजी मंत्री बदामराव पंडित यांच्यासमोरही या संभाव्य महाविकास आघाडीचा पेच आहेच. तसेही महाविकास आघाडीचे सरकार असले तरी जिल्ह्यातील आमदार, मंत्री राहीलेले जयदत्त क्षीरसागर व बदामराव पंडित या शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या विरोधातलेच प्रमुख नेते राष्ट्रवादीत आहेत.आता भविष्यात तर ही डोकेदुखी अधिकच वाढू शकते.\nहे ही वाचा ः आधी विरोधात काम केले, आता एकत्र; ओमराजे-गायकवाड दिलजमाई को\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगोसीखुर्दचे १९ दरवाजे उघडले, सतर्क राहण्याचा प्रशासनाचा इशारा...\nभंडारा : गेल्या ३ दिवसांपासून विदर्भात मुसळधार पाऊस बरसतो आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. अशातच गोसीखुर्द...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनोटा मी उधळल्या नाहीत, मला टार्गेट केलं जातयं..\nऔरंगाबाद ः राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या पक्षांना खूष करण्यासाठी पोलिसांकडून मला मुद्दाम टार्गेट केले जात आहे. पण मी...\nसोमवार, 5 जुलै 2021\nकेंद्रात भाजप असेपर्यंत ईडी आमच्या जीवनात राहिल : महसूलमंत्री थोरात\nमुंबई : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना तीन मुद���द्यांवर पत्र दिले होते. यावरून भाजप राज्यपालांची दिशाभूलकरीत आहे, असे दिसते. विनाकारण राज्यपाल व राज्य...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी `राष्ट्रवादी` पंतप्रधानांना हजार पत्रे\nरावेर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन (NCP 22nd Anniversary) दिनानिमित्त तालुका व शहर ‘युवा जोडो व संपर्क अभियान’ (Connect youth...\nमंगळवार, 22 जून 2021\nजयंत पाटलांच्या माध्यमातून आमदार काळे आणणार आणखी ४४ कोटी\nकोपरगाव : ‘‘गोदावरी (Godavari) कालव्यांवरील जीर्ण बांधकामे नव्याने बांधण्यासाठी चाळीस कोटी रुपयांच्या खर्चास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी...\nमंगळवार, 22 जून 2021\nपोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या दानवेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा..\nजालना ः पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचं काम केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे त्यांच्याच मतदारसंघात करत आहेत. पत्रकार हल्ल्यातील आरोपींना...\nसोमवार, 21 जून 2021\nदोषी नसेल तर पुन्हा जबादारी द्या, माजी मंत्री संजय राठोड यांची मागणी..\nजालना : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीती आरक्षण रद्द झाले आहे. या निर्णयाने ओबीसी समाजावर अन्याय...\nसोमवार, 21 जून 2021\nप्रताप सरनाईक यांचे व्याही भाजप नेते.... आता राजकीय सोयरीकही हवीहवीशी\nपुणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट भाजपशी युती करण्याचा सल्ला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे....\nरविवार, 20 जून 2021\nप्रताप सरनाईक यांच्या पत्राने शिवसेनेत खळबळ; भाजपशी युतीचा सल्ला\nमुंबई ः शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक पत्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. यात काॅंग्रेस-...\nरविवार, 20 जून 2021\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी...\nशनिवार, 19 जून 2021\nस्वबळ हक्क, हिंदुत्व वारसा आणि कोणाची पालखी वाहणार नाही : ठाकरेंचे एकाच भाषणात अनेक बाण\nमुंबई : स्वबळ हा आमचा हक्क आहे. नारा आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे स्वबळ हे आहे. हे स्वबळ निवडणुकीपुरते नाही, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव...\nशनिवार, 19 जून 2021\nवैभव नाईकांनी नारायण राणेंचा पेट्���ोलपंप निवडला आणि तेथेच ठिणगी पडली....\nसिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात राजकीय राडे तसे नवीन नाहीत. मात्र गेल्या काही वर्षांपासून हे राडे थांबले होते. मात्र आज कुडाळमध्ये या राड्यांची पुनरावृत्ती...\nशनिवार, 19 जून 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/bank-of-baroda/", "date_download": "2021-07-30T09:24:10Z", "digest": "sha1:ZXTL34Q75RID4DFDODCIZDJOYJN6YXCW", "length": 9413, "nlines": 188, "source_domain": "careernama.com", "title": "बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती - Careernama", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती\nबँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती\n भारत सरकारची शेड्युल बँक बँक ऑफ बरोदामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. बि ओ बि [BOB ] २५ जागांसाठी ही भरती होणार आहे. डेटा एनालिस्ट, डेटा मॅनेजर, डेटा इंजिनिअर, बिजनेस एनालिस्ट, मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर, इंटीग्रेशन एक्सपर्ट, इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट,टेक्नोलॉजी आर्किटेक्ट या पदांकरता इच्छुक उमेदवारणकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.\nअर्ज करण्याची तारीख- ३१ जुलै २०१९\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 डेटा एनालिस्ट 04\n2 डेटा मॅनेजर 02\n3 डेटा इंजिनिअर 04\n4 बिजनेस एनालिस्ट 02\n5 मोबिलिटी & फ्रंट एंड डेवलपर 06\n6 इंटीग्रेशन एक्सपर्ट 02\n7 इमर्जिंग टेक्नोलॉजीज एक्सपर्ट 04\n8 टेक्नोलॉजी आर्किटेक्ट 01\nपद क्र.1: (i) पदवीधर (गणित, सांख्यिकी, परिमाणात्मक पद्धती, कॉम्पुटर सायन्स, ऑपरेशनल रिसर्च आणि अर्थशास्त्र) (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 06 वर्षे अनुभव\nपद क्र.7: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.8: (i) B.E (कॉम्पुटर सायन्स/IT) / MCA (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी २५ ते ४० वर्षे.\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०२ सप्टेंबर, २०१९\nहे पण वाचा -\n आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची…\nवैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत संगमनेर…\nसारस्वत बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदाच्या 150 जागांसाठी…\n[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती\nमुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती\nUPSC पर��क्षेत होणार ‘हे’ मोठे बदल मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती\n[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती\nदक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा\nपदवीधरांना संधी ४३३६ जागांसाठी मेगा भरती\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा\nदेवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE-vivo-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T11:46:08Z", "digest": "sha1:YXCWX6IA22JC7YH52AJF4VTRTM3OT2RT", "length": 6780, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अधिकृत; VIVO चा आयपीएलसोबतचा करार रद्द | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअधिकृत; VIVO चा आयपीएलसोबतचा करार रद्द\nअधिकृत; VIVO चा आयपीएलसोबतचा करार रद्द\nनवी दिल्ली: यंदा कोरोनामुळे भारतात होणारी आयपीएल स्पर्धा युएईत होत आहे. त्यातच चीन-भारत संबंध ताणले गेल्याने चीनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होऊ लागली आहे. चीनी कंपनी असलेल्या VIVO ची आयपीएल स्पॉन्सरशिप रद्द करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियातून होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी VIVO ने आयपीएल करार रद्द करत असल्याचे सांगितले होते. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान आज गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने VIVO सोबतचा स्पॉन्सरशिप करार रद्द केला आहे.\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nVivo India ने 2017मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसात आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. बीसीसीआयनं सांगितले की,”बीसीसीआय आणि VIVO mobile India Pvt Ltd यांनी यंदा इंडियन प्रीमिअर लीगमधील भागीदारी रद्द करण्याचे ठरवले आहे. भारताचे चीनसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना बीसीसीआय VIVO सोबतची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याच्या विचारात होते, त्यामुळे बीसीसीआयवर टीकाही झाली.\nखासदार नवनीत कौर राणांना कोरोनाची लागण\nसीपीआय(एम) नेते माजी मंत्री श्यामल चक्रवर्तींचे कोरोनामुळे निधन\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%96/", "date_download": "2021-07-30T10:24:35Z", "digest": "sha1:REVSCUHADLSD4TRLIJ46PVVELCD4BLIW", "length": 9491, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "निष्क्रिय समित्यांमुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनिष्क्रिय समित्यांमुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव\nनिष्क्रिय समित्यांमुळे खेडेगावात कोरोनाचा शिरकाव\nआपत्ती व्यवस्थापन समित्या कागदावरच,\n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावागावात कोरोना नियंत्रणासाठी गतवर्षी आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन केल्या होत्या. या समितीचे अध्यक्ष सरपंच तर सचिव म्हणून तलाठी कामकाज पाहताहेत. या आपत्ती व्यवस्थापन समितीला अध्यक्षांनी रामराम ठोकल्याने खेडोपाडी गावागावात कोरोनाचा फैलाव होत आहे. आपत्ती व्यवस्थापन समित्या केवळ कागदावरच न राहता कोरोना रोखण्यासाठी पुन्हा ग्रामआपत्ती समित्यांना गती देण्याची गरज आहे. कोरोना नियंत्रणासाठी जनजागृती करणे, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स पाळणे अशा उपाययोजना करण्याची गरज आहे. यासाठी सर्वच नागरिकांनी काळजी घेऊन पुढाकार घेऊन पुन्हा ग्राम आपत्ती समित्या सक्रीय कराव्यात, अशी मागणी होत आहे.\nगतवर्षी ग्राम आपत्ती कमिटी स्थापन झाली. त्या काळामध्ये डिझेल, पेट्रोल बंद केले होते. आपत्ती समितीतील सदस्यांनी डिझेल, पेट्रोल मिळण्यासाठी ओळखपत्राचा भरपूर प्रमाणात उपयोग केला होता. अनेक ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कमिटीने उत्कृष्टरित्या काम केले. कोरोनाचे संकट कमी झाले. परंतु पुन्हा कोरोनाने तोंडवर काढले आहे. त्यामुळे ग्राम आपत्ती समित्या कार्यान्वित करण्याची गरज आहे.\nअनेक गावातून ग्राम आपत्ती समितीने चांगल्या प्रतीचे काम केले होते. त्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. परंतु ज्या गावांमध्ये ग्राम आपत्ती समिती कागदावरच राहिली अशा गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. कारण बाहेरून येणारे नागरिक, बाहेर जाणारे नागरिक व गावातील व्यवस्था यांच्यावरती कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे कोरोनाचा शिरकाव झाला होता. या ग्राम आपत्ती समितीमध्ये अध्यक्ष सरपंच, सचिव तलाठी होते. कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश ग्राम आपत्ती समितीमध्ये आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nसमित्यांमध्ये तरुणांचा समावेश करण्याची गरज\nसध्या कोरोना ग्राम आपत्ती समिती व्यवस्थापन समित्या कागदावरच राहिल्या आहेत. प्रत्यक्षात समितीचे कामकाज शून्य आहे. तरी लोकप्रतिनिधींनी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पुढाकार घेऊन गावोगावच्या ग्राम आपत्ती समित्या पुन्हा सक्रिय करण्याची गरज आहे. यामध्ये सामाजिक तरुण कार्यकर्त्यांचा समावेश करण्याची आवश्यकता आहे.\nआमदार साहेब झोपले आहेत \nसरकारी कोविड सेंटरला 100 रेमडेसिव्हीर इंजेक्शन देणार\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%89/", "date_download": "2021-07-30T11:02:25Z", "digest": "sha1:RYW74SKHK4N4T4HIXUFFBOJGU4NPWGN2", "length": 7917, "nlines": 109, "source_domain": "ejanshakti.com", "title": "\"माझे सरकार पाडून दाखवाच\"; उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान | Janshakti Newspaper", "raw_content": "\n“माझे सरकार पाडून दाखवाच”; उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान\n“माझे सरकार पाडून दाखवाच”; उद्धव ठाकरेंचे खुले आव्हान\nमुंबई: महाविकास आघाडीत मतभेद दिसून येत असल्याने हे सरकार फारकाळ टिकणार नाही असे बोलले जात आहे. भाजपकडून सरकार पडण्याचे प्रयत्न होतील अशीही चर्चा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “माझे सरकार पाडून दाखवाच” असे खुले आव्हान त्यांनी भाजपला दिले आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर आज संजय राऊत याई ट्वीटरवर पोस्ट केला आहे. यात उद्धव ठाकरे यांना सरकार पडण्याबाबत चर्चा सुरु असल्यावर प्रश्न विचारले असता त्यांनी “मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान दिले आहे.\n\"महाराष्ट्रात तीन चाकी सरकार.\nमग केंद्रात किती चाकी आहे\nऊध्दव ठाकरे यांची Unlocked मुलाखत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. शरद पवार यांच्या मुलाखतीत अनेक राजकीय किस्से उलगडले आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाखतीतही अनेक राजकीय किस्से उलगडणार आहे. लवकरच संपूर्ण मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.\nवयाच्या साठीला मला मुख्यम��त्री पद मिळाले आहे, त्यासाठी हट्टाहास होता असे नाही, हा योगायोग आहे. राज्यात तीन चाकी सरकार असल्याचे आरोप होतात, मग केंद्रात किती चाकाचे सरकार आहे असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर कारागृहातील 241 कैद्यांना तात्पुरता अंतरिम जामीन\nगेहलोत यांना धक्का: विधानसभेचे सत्र बोलविण्याची मागणी राज्यपालांनी फेटाळली\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-enjoy%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T10:23:56Z", "digest": "sha1:JW7NMSTIQIZVOG2MREXUCK66YNKR2VOX", "length": 68862, "nlines": 643, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जपानमध्ये एप्रिल! हिमाच्छादित लँडस्केप, चेरी ब्लॉसम, निमोफिलिया .... - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nजपानच्या हिरोसाकी, अओरी, जपानमधील हिरोसाकी कॅसल पार्क येथे चेरी बहर = शटरस्टॉक\nजपानी जीवन ���णि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या >\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन >\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफिला इ. >\n हिमाच्छादित लँडस्केप, चेरी ब्लॉसम, निमोफिलिया ....\nएप्रिलमध्ये, टोकियो, ओसाका, क्योटो आणि इतर शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुंदर चेरी फुलले. या ठिकाणी लोकांना पाहण्यासाठी गर्दी असते. त्यानंतर, नवीन हंगामात एक नवीन हिरवा या शहरांना भरेल. लवकरच, आपल्याला बरीच मॉस तसेच फुलणारा नेमोफिला मिळेल. एप्रिलमध्ये तुम्हाला खूप आनंददायी सहल मिळेल. या पृष्ठावरील, एप्रिलमध्ये आपण कोणत्या प्रकारच्या सहलीची अपेक्षा करू शकता हे मी तुम्हाला सांगत आहे.\nएप्रिलमध्ये टोकियो, ओसाका, होक्काइडोची माहिती\nआपण काही स्की भागात वसंत स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.\nआपण चेरी मोहोर, मॉस गवत आणि निमोफिला पाहू शकता\nलोकप्रिय पर्यटन स्थळांवरील रहदारी ठप्पांपासून सावध रहा\nएप्रिलमध्ये टोकियो, ओसाका, होक्काइडोची माहिती\nजर आपण एप्रिलमध्ये टोकियो, ओसाका किंवा होक्काइडोला जायचे ठरवत असाल तर अधिक माहितीसाठी कृपया खाली असलेल्या स्लाइडरवरील प्रतिमेवर क्लिक करा.\nजर आपण एप्रिलमध्ये टोकियोला गेला तर कदाचित आपणास सुखद सहलीचा आनंद मिळेल. टोकियो मध्ये एप्रिल मध्ये सौम्य वसंत climateतु आहे. तापमान आरामदायक आहे. एप्रिलच्या सुरुवातीस आपण चेरी ब्लॉसमचा आनंद घेऊ शकता. जपान वेदर असोसिएशनने जारी केलेल्या हवामानाच्या आकडेवारीच्या आधारे, मी एप्रिलमध्ये टोकियोच्या हवामानाचा एक संक्षिप्त परिचय देईन. खाली टोकियोच्या मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली एप्रिलमध्ये ओसाका आणि होक्काइडोच्या हवामानाबद्दल लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच टोकियो येथे जाण्याची विचारत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान हे टोकियोपेक्षा बरेच वेगळे आहे. वसंत clothesतुच्या कपड्यांसाठी कृपया खालील लेखाचा संदर्भ घ्या. एप्रिलच्या सुरुवातीस टोकियोमधील अनुक्रमपत्ती (विहंगावलोकन) टोकियो हवामान एप्रिलच्या (2018) एप्रिलच्या मध्यभागी टोकियो हवामान (2018) एप्रिलच्या उत्तरार्धात टोकियोचे हवामान (2018) टोक्यो मधील हवामान एप्रिल (आढावा) आलेख: टोकियोमधील तापमान बदल एप्रिलमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि निम्न तापमान डेटा दोन्ही सरासरी आहेत मार्चच्या शेवटी, टोकियोमधील तापमानात लक्षणीय वाढ होईल. एप्रिलमध्ये असे दिवस असतात जेव्हा जास्तीत जास्त तापमान 2010 अंशांपेक्षा जास्त असेल. हे उबदार आहे, म्हणून आपण यापुढे शहरात कोट परिधान केलेले लोकांना दिसणार नाही. तथापि, असे काही दिवस आहेत जेव्हा रात्री थंडी असते. म्हणूनच, आपण रात्री चेरी ब्लॉसम पहायला गेल्यास वसंत कोट किंवा जम्पर घ्या. जसे पाऊस पडेल ...\nजपानमध्ये एप्रिल ते मे या काळात वसंत touristतु पर्यटन हंगाम आहे. बरेच उबदार व आरामदायक दिवस असल्याने पर्यटन स्थळांवर देश-विदेशातील लोकांची गर्दी असते. एप्रिल महिन्यापासून ओसाका पीक पर्यटकांचा अनुभव घेत आहे. जर आपण एप्रिलमध्ये ओसाकामध्ये राहण्याची योजना आखत असाल तर कोणत्या प्रकारचे कपडे तयार करावे या पृष्ठावर, मी आपल्याला कल्पना देण्यासाठी एप्रिलमध्ये ओसाकाच्या हवामानाबद्दल चर्चा करेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली एप्रिलमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. एप्रिल मध्ये ओसाका मधील अनुक्रमपट्टी (विहंगावलोकन) एप्रिलच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) एप्रिलच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) एप्रिलच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) एप्रिलमध्ये ओसाकामधील हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल एप्रिलमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान टोकियोसारख्या होनशू मधील इतर मोठ्या शहरांसारखेच आहे. एप्रिलमध्ये 2010 डिग्री जास्त तापमानापेक्षा जास्त दिवस मुबलक असतात. हवामान सामान्यतः चांगले असते जेणेकरून आपण सहजपणे पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फिरू शकता. हे उबदार आहे, म्हणून कदाचित आपल्याला दिवसा उडी मारणा and्यांची आणि अशा प्रकारच्या गरजांची गरज भासणार नाही. तथापि, संध्याकाळी तापमान होईल ...\nया पृष्ठावर, मी एप्रिल मह��न्यात होक्काइडोच्या हवामानाबद्दल चर्चा करेन. होक्काइडोचे हवामान हे टोकियोपेक्षा बरेच वेगळे आहे. होक्काइडोमध्ये एप्रिलमध्येही बर्फ पडण्याची शक्यता आहे. दिवसा ते जास्त गरम होते परंतु कधीकधी ते खूप थंड असते म्हणून सावधगिरी बाळगा. या लेखात बरीच चित्रे आहेत जी आपल्याला होक्काइडोमधील एप्रिलमधील हवामानाची कल्पना करण्यास मदत करेल, म्हणून कृपया त्यांचा संदर्भ घ्या. खाली होक्काइडो मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली एप्रिलमध्ये टोकियो आणि ओसाका हवामानाबद्दल लेख आहेत. टोकियो आणि ओसाकामध्ये होक्काइडोपेक्षा वेगळी हवामान आहे, म्हणून कृपया सावधगिरी बाळगा. एप्रिलमध्ये होक्काइडोच्या एप्रिलमध्ये होक्काइडो विषयावरील अनुक्रमणिका प्रश्न आणि अ सारणी (विहंगावलोकन) एप्रिलच्या सुरुवातीस होक्काइडो हवामान एप्रिलच्या मध्यभागी होक्काइडो हवामान एप्रिलच्या शेवटी होक्काइडो हवामान प्रश्न आणि एप्रिलमध्ये होक्काइडो बद्दल बर्फ एप्रिलमध्ये बर्फ पडतो काय एप्रिलच्या उत्तरार्धात अश्याकावा आणि सप्पोरोसारख्या काही शहरांमध्ये बर्फ पडण्याची शक्यता आहे. तथापि, शहरी भागात आपणास सामान्यतः बर्फाच्छादित लँडस्केप्स शोधणे कठीण होईल. दुसरीकडे, अजूनही डोंगरावर बर्फ पडतो. आपण अद्याप निसेको आणि इतर स्की रिसॉर्ट्समध्ये हिवाळ्यातील खेळांचा आनंद घेऊ शकता. एप्रिलमध्ये होक्काइडो किती थंड आहे एप्रिलच्या उत्तरार्धात अश्याकावा आणि सप्पोरोसारख्या काही शहरांमध्ये बर्फ पडण्याची शक्यता आहे. तथापि, शहरी भागात आपणास सामान्यतः बर्फाच्छादित लँडस्केप्स शोधणे कठीण होईल. दुसरीकडे, अजूनही डोंगरावर बर्फ पडतो. आपण अद्याप निसेको आणि इतर स्की रिसॉर्ट्समध्ये हिवाळ्यातील खेळांचा आनंद घेऊ शकता. एप्रिलमध्ये होक्काइडो किती थंड आहे होक्काइडोचे तापमान हळूहळू एप्रिलमध्ये वाढेल. एप्रिलच्या मध्यापर्यंत दिवसाचे कमाल तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होईल. सप्पोरोसारख्या शहरी भागात एप्रिलच्या अखेरीस वसंत asतूच्या रुपात चेरीचे फूल उमलण्यास सुरवात होते ...\nआपण काही स्की भागात वसंत स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.\nसर्वसाधारणपणे, जपानी द्वीपसमूह दरवर्षी एप्रिलमध्ये वसंत enतूमध्ये प्रवेश करतो, परंतु काही स्की रिसॉर्ट्स होक्काइडो आणि होन्शुच्या डोंगराळ भागात कार्यरत आहेत. येथे आपण स्प्रिंग स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.\nआपण मुलांसमवेत प्रवास करीत असल्यास स्कीच्या उतारावर स्लेजिंग किंवा फक्त बर्फात खेळण्याचा प्रयत्न करू शकता. वसंत स्कीइंग हिवाळ्यातील स्कीइंगपेक्षा काही वेगळे आहे. हिवाळ्यात आपण बहुधा थंड हवामानात स्की कराल. याउलट वसंत inतूमध्ये तापमान थोडे अधिक गरम होते. स्की रिसॉर्टच्या बाहेर बर्फ द्रुतगतीने वितळतो आणि कधीकधी आपल्या हॉटेलच्या आसपासच्या रस्ते आणि भागात थोडासा बर्फ पडतो. जवळपास हिरव्यागार आनंद घेण्यासाठी आपण स्की करू शकता.\nअगदी स्की रिसॉर्ट्समध्येही एप्रिलमध्ये बर्‍याचदा पाऊस पडतो. आपण हिवाळ्याच्या हंगामात सापडलेल्या बर्‍यापैकी हिमवर्षावांचा सहज आनंद घेऊ शकत नाही. आपल्याला स्कीवेअर आवश्यक असल्यास, आपण भाड्याने देणारी सेवा वापरावी. तथापि, आपल्याला या वेळी जास्त जाड कपड्यांची आवश्यकता नाही.\nप्रतिनिधी स्की रिसॉर्ट्स जे प्रत्येक एप्रिलमध्ये चालू असतात ते खालीलप्रमाणे आहेत. बर्‍याच स्की रिसॉर्ट्स आहेत, परंतु मी वैयक्तिकरित्या होक्काइडोमधील निसेको आणि नागोना प्रांतामधील हकुबा व्हिलेज (हाकुबा 47, हप्पो-वन) ची शिफारस करतो. आपण प्रगत स्कीअर असल्यास आणि टिपिकल स्की हंगामानंतर स्कीइंगचा आनंद घेऊ इच्छित असल्यास, मी यामगाता प्रांतातील गसन स्की रिसॉर्टची शिफारस करतो.\nनिसेको अन्नूपुरी आंतरराष्ट्रीय स्की रिसॉर्ट\nसप्पोरो आंतरराष्ट्रीय स्की रिसॉर्ट\nअसाही-डेके रोपवे स्की रिसॉर्ट\nझाओ ओन्सेन स्की रिसॉर्ट\nहोशिनो रिसॉर्ट नेकोमा स्की रिसॉर्ट\nगॅसन स्की रिसॉर्ट (एप्रिलच्या सुरूवातीस उघडेल आणि जुलैपर्यंत खुले असतील. कृपया खालील व्हिडिओचा संदर्भ घ्या)\nकांटो प्रदेश, चुबू प्रदेश\nमारुनुका कोगेन स्की रिसॉर्ट\nगाला युझावा स्की रिसॉर्ट\nनोझवा ओन्सेन स्की रिसॉर्ट\nहाकुबा 47 हिवाळी स्पोर्ट्स पार्क\nहाकुबा हप्पो-वन स्की रिसॉर्ट\nत्सुगाइके कोगेन स्की रिसॉर्ट\nशिगा कोगेन स्की रिसॉर्ट (टाकामागारा, इचिनोसू)\nतात्यामामधील हिमवर्षाव भिंती पाहण्याची देखील शिफारस केली जाते\n१ April एप्रिलपासून मी दुसर्‍या पृष्ठावर म्हटल्याप्रमाणे, बर्फाच्या मोठ्या भिंती पाहण्यासाठी तुम्ही मध्य होन्शुमधील तातेयमा येथे देखील जाऊ शकता. या हिमवर्षाव भिंती जून पर्यंत दिसू शकतात. आपल्याला स्की रिसॉर्ट्सच्या बाहेर हिमाच्छादित देखावा आनंद घ्यायचा असेल तर मी हिमवर्षावच्या भिंतीची शिफारस करतो. तातेयामाची अधिकृत वेबसाइट खालीलप्रमाणे आहे:\nतातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग\nआपण चेरी मोहोर, मॉस गवत आणि निमोफिला पाहू शकता\nजपानच्या क्योटोमधील मारुयमा पार्कमध्ये हंगामी रात्री हनामी उत्सवात भाग घेत जपानच्या जमावांनी क्योटोमध्ये वसंत herतु चेरीचा आनंद घेतला. = शटरस्टॉक\nएप्रिलच्या मध्यापासून उत्तरी होन्शु आणि होक्काइडोमध्ये चेरीचे फूल उमलण्यास सुरवात होते\nएप्रिलमध्ये आपल्याला जपानमध्ये विविध फुले दिसू शकतात. चेरी ब्लॉसमस, जपानचे प्रतिनिधी पुष्प, दर वर्षी मार्चच्या अखेरीस क्यूशुमध्ये त्यांचे बहरणारे चक्र सुरू करतील. मार्चच्या शेवटी ते एप्रिलच्या सुरूवातीस टोकियो, क्योटो आणि ओसाकासारख्या होन्शु या मुख्य शहरांमध्ये सकुरा बहरते.\nजोपर्यंत आपण या विशिष्ट बहरत्या आठवड्यात किंवा यापेक्षा जुळण्यासाठी आपल्या सहलीला वेळ देऊ शकत नाही तोपर्यंत आपण टोकियो इ. मध्ये चेरी मोहोर पाहू शकत नाही. ते ठीक आहे कारण उत्तर होन्शु आणि होक्काइडो नंतर नंतर चेरीचा मोहोर उमलण्यास सुरवात होईल. आपण चेरी ब्लॉसम पाहू इच्छित असल्यास, मी शिफारस करतो की आपण आपल्या प्रवासात उत्तरी होन्शु आणि होक्काइडो जोडा. खालील सारणीनुसार दरवर्षी उत्तर होन्शु आणि होक्काइडोमध्ये चेरीचा मोहोर उमलतो.\nसरासरी वर्षाच्या फुलांची तारीख\n3 मे च्या सुमारास सप्पोरो\n30 एप्रिलच्या सुमारास हाकोडाटे\n24 एप्रिलच्या सुमारास अओमोरी\n21 एप्रिलच्या सुमारास मोरिओका\n18 एप्रिलच्या सुमारास अकिता\n15 एप्रिलच्या सुमारास यमगाटा\n11 एप्रिलच्या सुमारास सेंदई\n9 एप्रिलच्या सुमारास फुकुशिमा\nवैयक्तिकरित्या, मी विशेषतः हिरोसाकी सिटी, अरोरी प्रांतातील हिरोसाकी वाड्यात चेरीच्या मोहोरांची शिफारस करू शकतो. या पारंपारिक वाड्यात फुलणारी चेरी झाडे खूप सुंदर आहेत.\nचला गवत चेरी मोहोर आणि नेमोफिला पाहण्यासाठी जाऊया\nहोन्शुच्या मुख्य शहरांमध्ये जेव्हा चेरीचा मोहोरांचा हंगाम संपेल, तेव्हा यावेळी शिबाजाकुरा (गवत चेरी ब्लाम्स) आणि नेमोफिला फुले आपल्या शिखरावर आहेत.\nमी विशेषतः खालील ठिकाणी फुलांची शिफारस करतो. चेरी बहरांना प्रतिस्पर्धी बनविणारी सुंदर फुले सर्वत्र फुलतात आणि उत्कृष्टही आहेत. जर आपण या काळात जपानच्या सहलीची योजना आखत असाल तर कृपया त्यास आपल्या प्रवासासाठी जोडा.\nहिटाची समुद्रकिनारा पार्क (इबाराकी प्रीफेक्चर)\nएप्रिलच्या शेवटी ते मेच्या मध्यापर्यंत नेमोफिला येथे सुंदर आहेत. एप्रिलमध्ये बलात्काराची फुले आणि ट्यूलिप्स देखील फुलतात. खाली हिटाची कैहीन पार्कची अधिकृत वेबसाइट आहे.\nफुजी मोटोसू लेक रिसॉर्ट (यमनशी प्रीफेक्चर)\nमाउंटनच्या परिसरात फुजी, गवत चेरी मोहोर एप्रिलच्या मध्यापासून मेच्या उत्तरार्धात दरवर्षी सुंदर असतात. माउंटसह पार्श्वभूमीवर फुजी, एक अद्भुत लँडस्केप तयार केले आहे. खाली फूजी मोटोसु लेक रिसॉर्टची अधिकृत वेबसाइट आहे.\nलोकप्रिय पर्यटन स्थळांवरील रहदारी ठप्पांपासून सावध रहा\nएप्रिलच्या हवामानात जपानी द्वीपसमूहातील बर्‍याच ठिकाणी आनंद घेणे खूप सोपे आहे. मी वर उल्लेख केलेल्या ठिकाणीच नव्हे तर इतर बर्‍याच पर्यटन स्थळांवरही आपला आनंददायक वेळ घालवू शकता.\nतथापि, आपण एक गोष्ट लक्षात ठेवू इच्छित असलेली एक गोष्ट आहे: ट्रॅफिक जाम. जपानी लोक एप्रिलमध्ये बर्‍याचदा जपानमध्ये दर्शनासाठी फिरतात. याव्यतिरिक्त, जपानमध्ये पर्यटकांची संख्या वर्षाकाठी वाढत असल्याने प्रसिद्ध पर्यटन स्थळांची गर्दी खूप असते.\nउदाहरणार्थ, टोकियोहून माउंट पर्यंत मॉस उतार पाहताना माझ्या मित्राने जड वाहतुकीचा अनुभव घेतला. फुजी. वाहतुकीमुळे ट्रिपला तेथे जाण्यासाठी सात तास लागले. जर आपण टोकियोहून एका दिवसाच्या प्रवासासाठी एखाद्या प्रसिद्ध पर्यटन स्थळाला गेलात तर मी सकाळी लवकरात लवकर जाण्याची शिफारस करतो.\nजपानमध्ये एलिमेंटरी स्कूल आणि कनिष्ठ हायस्कूल मार्चच्या शेवटी ते एप्रिलच्या सुरूवातीस सुट्टीवर असतात. या कारणास्तव, बरीच कुटुंबे या काळात दर्शनासाठी फिरत आहेत. एप्रिलच्या शेवटी ते मेच्या सुरूवातीस, \"गोल्डन वीक\" नावाचा एक दीर्घ सुट्टीचा कालावधी असतो. यावेळी, प्रसिद्ध पर्यटन स्थळांवर विशेषतः गर्दी असते म्हणून कृपया सावध रहा.\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\n\"जपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा\" वर परत\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र ���ेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nफोटोः जिन्झान ओन्सेन-हिमाच्छादित लँडस्केप असलेले रेट्रो हॉट स्प्रिंग शहर\nफोटो: साकुरा- जपानमध्ये चेरी बहरते\nव्हिडिओ: साकुरा- जपानमध्ये चेरी बहरते\nफोटोः क्योटोमध्ये चेरी बहरते\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफिला इ.\nफोटोः 11 जपानी चेरी ब्लॉसमचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी कीवर्ड\nफोटो: वसंत inतू मध्ये हिमेजी किल्लेवजा वाडा - चेरी बहर सह अतिशय मोहक\n चला चेरीच्या मोहोरांमध्ये लपेटलेल्या मत्सुमा किल्ल्याकडे जाऊया\nफोटो: युकीमि-बुरो-हिमवर्षाव असलेल्या गरम पाण्याच्या झरा आनंद घ्या\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक��चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जप��नमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/how-parsi-community-do-funeral-read-full-story-356439", "date_download": "2021-07-30T09:55:09Z", "digest": "sha1:T4DWET5QTPJFEEYYERPYRADQ4PQGC3SR", "length": 10962, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करतात अंत्यसंस्कार", "raw_content": "\nकाही धर्मांमध्ये दहनविधी करून अंत्यसंकार केले जातात तर काही धर्मामध्ये मृतदेहाला पुरले जाते. पण या जगात असाही एक धर्म आहे ज्यात मृतदेहाला चक्क गिधाडांच्या स्वाधीन केले जाते. हो बरोबर. आम्ही पारसी धर्माबद्दलच सांगत आहोत.\nमृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करतात अंत्यसंस्कार\nनागपूर : 'मृत्यू' या शब्दाचीसुद्धा प्रत्येकाला भीती वाटते. जन्म आणि मृत्यू या दोनच गोष्टी या जगात शाश्वत आहेत असे म्हंटले जाते. पण जन्म घेतल्यानंतर जगत असताना आपला मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहिती नसते. आपल्या मृत्यूनंतर आपण स्वर्गातच गेलो पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणूनच मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारादरम्यान नातेवाईक अनेक प्रकारचे विधी करतात ज्यामुळे मृतात्म्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात.\nकाही धर्मांमध्ये दहनविधी करून अंत्यसंकार केले जातात तर काही धर्मामध्ये मृतदेहाला पुरले जाते. पण या जगात असाही एक धर्म आहे ज्यात मृतदेहाला चक्क गिधाडांच्या स्वाधीन केले जाते. हो बरोबर. आम्ही पारसी धर्माबद्दलच सांगत आहोत. पारशी धर्मात अंत्यसंस्कार कसे केले जातात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.\nपारसी हा बराच जुना धर्म आहे आणि या धर्मात ३ हजार वर्षांपासूनच्या वेगवेगळ्या प्रथा आजही पाळल्या जातात. पारसी समाजात अंत्यसंस्काराच्या प्रथेला ‘दोखमेनाशिनी’ असे म्हणतात. व्यक्तीचं निधन झालं की, मृत व्यक्तीचं शरीर ‘दोखमेनाशिनी’ साठी शरीर एकांतात नेलं जातं. आणि इथे ते व्यक्तीच्या मृत शरीराला गिधाडांसाठी सोडतात.\nठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला\nभारतात पारसी लोक हे मुंबई शहरात सर्वात जास्त राहतात. मुंबईत पारसी लोकांची स्वतंत्र स्मशान भूमी आहे. या स्मशानभूमीला ‘टॉवर ऑफ साइलेन्स’ असं म्हटलं जातं. इथे मृत शरीराला आणून ठेवले जातं आणि मग गिधाड येऊन ते शरीर खातात. त्यांच्यामते असं केल्यावरच त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी बंद करण्यात आली आहे.\nगिधाड व इतर पक्षी अर्धवट मृत्यदेह खात असल्याने त्यांची दुर्गंधी येते. त्यामुळे जवळपास च्या रहिवाशी लोकांनी पण याला विरोध केला. तसेच गिधाडांची संख्याही आता कमी झाली. त��यामुळे पारसी समाजाच्या अंत्यविधीला अडचणी निर्माण होतात. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होतोय.\nआजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे २००७ मध्ये १०० च्या कमीच गिधाड राहिले आहेत, अशी नोंद होती. त्यामुळे पारसी समाजात सध्या अंत्यविधीसाठी वेगळा पर्याय शोधावा लागतो आहे. आता अंत्यविधीसाठी पारसी लोकांना सुरतला जावं लागतं. आता गिधाड नामशेष झाल्याने पारशी धर्मियांना अंत्यविधीसाठी थेट गुजरातमधील सुरत गाठावे लागते.\nनिसर्गाचे जीवनचक्र बदलल्याने पारशी समाजबांधवांना प्रेतासह चारशे किलोमीटर लांबीच्या अंत्ययात्रेचा प्रवास करावा लागतो. स्वतंत्र प्राप्तीनंतर शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात अव्वल असलेल्या पारशी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे.\nसविस्तर वाचा - फिरायला नेले आणि अडीच लाखांत विकले; प्रियकरानेच केली प्रेयसीची विक्री\nमात्र, असे असतानाही त्यांना तेथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत. काही लोक हे स्पष्टपणे म्हणतात की, पारसी लोकांची ही अंत्यसंस्काराची प्रथा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. तर पारसी सिद्धांतवाद्यांचं असं मत आहे की, ते याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा स्विकारू शकत नाहीत. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोक सहमत नाहीत. त्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी जावं लागतं.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/womens-corner/article-shilpa-parandekar-different-track-326026", "date_download": "2021-07-30T11:49:22Z", "digest": "sha1:PYBVHFR23V4IHKOXVEBR3FD5MFSD5KHL", "length": 9489, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऑन डिफरंट ट्रॅक - खाद्यसंस्कृतीची वाहक", "raw_content": "\nमी आजच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ घेण्यासारखे आहे. फेसबुकवरील ‘खादाड खाऊ’ या लोकप्रिय ग्रुपची सर्वेसर्वा मधुरा पेठे हिने आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून समविचारी, समरूची अशा महाराष्ट्र तसेच जगभरातील जवळपास तीन लाख खवय्यांना एकत्रित आणले आहे.\nऑन डिफरंट ट्रॅक - खाद्यसंस्कृतीची वाहक\nनाव : मधुरा पेठे\nवय : ३९ वर्षे\nव्यवसाय : फेसबुक कम्युनिटी लीडर\nमी आजच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणे म्हणजे ‘लहान तोंडी मोठा घास’ घेण्यासारखे आहे. फेसबुकवरील ‘खादाड खाऊ’ या लोकप्रिय ग्रुपची सर्वेसर्वा मधुरा पेठे हिने आपल्या या ग्रुपच्या माध्यम���तून समविचारी, समरूची अशा महाराष्ट्र तसेच जगभरातील जवळपास तीन लाख खवय्यांना एकत्रित आणले आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nसाधारण तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाचे हे जग सर्वांनाच नवीन होते, तेव्हा कुतूहल म्हणून आधी ब्लॉग व यातूनच पुढे या ग्रुपची सुरुवात झाली. मात्र, अगदी कमी कालावधीतच हा ग्रुप अत्यंत लोकप्रिय झाला. मधुरा म्हणते त्याप्रमाणे, हा ग्रुप म्हणजे आता लोकांकरिता ‘फूड इन्सायक्लोपेडिया’ झाला आहे. कारण इथे विविध खाद्यपदार्थ व खाद्यसंस्कृतींवर चर्चा, देवाण-घेवाण होत असते. रोज सुमारे सहाशेहून अधिक पोस्ट या ग्रुपवर होत असतात, यातूनच या ग्रुपची लोकप्रियता लक्षात येते.\nएकाचवेळी सातत्य, नाविन्य, व्यवसाय अशा सर्वच गोष्टी सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरत आणि ही कसरत मधुरा लीलया पेलते. मधुरा या ग्रुपची अॅडमीन असण्याबरोबरच ‘फेसबुक कम्युनिटी लीडर’ तसेच ‘सोशल मीडिया तज्ज्ञ’ देखील आहे. ‘हे क्षेत्र तसे नवीन व आव्हानात्मक आहे. कारण समोर प्रत्यक्षात न दिसणाऱ्या एका मोठ्या समूहाचे नेतृत्व करणे, त्याला एका सूत्रात बांधून ठेवणे, आपल्या उद्देशाप्रती वाटचाल करण्यास प्रोत्साहन देणे अशी महत्त्वाची जबाबदारी कम्युनिटी लीडरला पार पाडवी लागते आणि यावरच ग्रुपची प्रगती अवलंबून असते,’ असे मधुरा सांगते.\n‘खाखा’ ग्रुपने आता व्यावसायिकांसाठी ‘केके मार्केट’ हे व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, ज्याद्वारे खूप मोठी व्यावसायिक उलाढाल होत असते. तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मधुरा त्यांना हक्काचा दुवा वाटते.\nमधुराच्या या कामाची दखल इतर समाजमाध्यमे तसेच फेसबुकनेही घेतली आहे. एशिया-पॅसिफिक प्रदेशातील एक प्रभावशाली ग्रुप म्हणून ‘खाखा’ची निवड झाली आहे. शिवाय मधुरा ‘खाखा’सारख्या इतर ‘फेसबुक कम्युनिटीज्’ युजर्सना वापरण्यास अधिकाधिक सोप्या, सहज व उपयुक्त कशा होतील यांवर काम करणाऱ्या फेसबुकच्या एशिया-पॅसिफिक गटातील सदस्यांपैकी एक सदस्य आहे. याचबरोबर अनेक प्रसिद्ध कुकिंग शोमध्ये ती सहभागी झाली आहे. मधुराने चार वर्षांपूर्वी वेगळी वाट निवडली आणि त्यावरून ती यशस्वी वाटचाल करीत आहे. सातत्य आणि समर्पण असल्यास वेगळ्या वाटेवरून चालणे अशक्य नाही, हे मधुराच्या वाटचालीवरून लक्षात येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-make-in-nashik-will-give-momentum-to-development-5604739-NOR.html", "date_download": "2021-07-30T11:13:13Z", "digest": "sha1:VL7A7WU5BHSC3NHPZ6FNSD3QNKSFYYTS", "length": 10253, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Make in Nashik will give momentum to development | ‘मेक इन नाशिक’ मुळे अाता विकासाला मिळणार गती, मुलगा मायकाे-महिंद्रात, लग्न लगेच जमायचं... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘मेक इन नाशिक’ मुळे अाता विकासाला मिळणार गती, मुलगा मायकाे-महिंद्रात, लग्न लगेच जमायचं...\n‘मेक इन नाशिक’साठी अायाेजित बैठकीत बाेलताना महापाैर रंजना भानसी. समवेत निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, नगरसेवक शशिकांत जाधव, सरचिटणीस उदय खराेटे उपक्रमाचे अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर.\nनाशिक - गेल्या दाेन दशकांपासून अाैद्याेगिक विकास थंडावलेल्या नाशिकच्या प्रगतीला ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमामुळे गती मिळू शकणार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून शहरात माेठी अाैद्याेगिक गुंतवणूक अाणण्याची मागणी करण्याचा निर्धार साेमवारी (दि. २२) नगरसेवकांच्या बैठकीत व्यक्त झाला.\nनिमाच्या वतीने ३० व ३१ मे राेजी मुंबईत ‘मेक इन नाशिक’ हा उपक्रम अायाेजित करण्यात अाला अाहे. या उपक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात अाली असून त्याच पार्श्वभूमीवर सर्व नगरसेवकांची बैठक निमा हाऊसमध्ये बाेलावण्यात अाली हाेती. चार-पाच वर्षांपूर्वी ज्या वेगाने प्रगती सुरू हाेती, ती पाहता सन २०२० पर्यंत नाशिकचा अंतर्भाव मेट्राे शहरांत हाेईल, अशी स्थिती हाेती; मात्र त्यानंतरच्या काळात शहराचा विकास थांबला असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात अाले. गेल्या २० वर्षांत नवे उद्याेग अाले नाही, तसेच बांधकाम उद्याेगही थंडावला अाहे, अशी खंत काही वक्त्यांनी व्यक्त केली. यामुळे शहरात राेजगाराचा गंभीर प्रश्न भेडसावत असल्याकडे लक्ष वेधण्यात अाले. व्यासपीठावर महापाैर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सरचिटणीस उदय खराेटे, मेक इन नाशिक उपक्रमाचे चेअरमन मधुकर ब्राह्मणकर हाेते. बैठकीला नगरसेवक दीपक दाेंदे, नगरसेविका डाॅ. वर्षा भालेराव, नगरसेविका हेमलता कांडेकर यांच्यासह निमाचे माजी अध्यक्ष मनीष काेठारी, संजीव नारंग, मंगेश पाटणकर, अाशि�� नहार अादी उद्याेजक उपस्थित हाेते.\nनाशिकच्या युवकांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता\n- नाशिक चेयुवक अतिशय कुशल बुद्धिमान अाहेत, मात्र येथे राेजगाराची संधी मिळत नाही किंवा मिळाली तरी वेतन खूप कमी असल्याने ते पुणे, बंगळुरूसारख्या शहरात जातात. ही स्थिती बदलायला हवी. अापल्या उद्याेजकांना अापण सक्षम करायला हवे. त्याकरीता मेक इन नाशिक हा उपक्रम लाभदायी ठरणार अाहे. शहराचा थांबलेला विकास पुन्हा गती पकडू शकताे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वी करणे प्रत्येक शहरवासीयाची जबाबदारी अाहे.\n- काेमल मेहराेलिया, नगरसेविका\n- नाशिकचा विकास थांबला अाहे. ताे पुन्हा वेगाने व्हावा यासाठी पक्षविरहीत काम करण्याचे अावाहन अाहे. सर्वपक्षीय नगरसेवकांना एकत्र करतानाच ‘मेक इन नाशिक’च्या प्रसाराकरीता शहरात मी माझे सहकारी तीन नगरसेवक ४० हाेर्डिंग लावणार अाहाेत.\nसर्वपक्षीय मिळून मागणी करू\n- ‘मेक इन नाशिक’च्या उद‌्घाटनाच्या दिवशी मुंबईत सर्वपक्षीय १२२ नगरसेवकांनी उपस्थित राहून मुख्यमंत्र्यांकडे नाशिकचे पालक म्हणून माेठ्या अाैद्याेगिक गुंतवणुकीची मागणी करण्यासाठी सर्व नगरसेवकांना एकत्र अाणण्यासाठी प्रयत्न करणार अाहे.\n- शशिकांत जाधव, नगरसेवक\nमुलगा मायकाे-महिंद्रात, लग्न लगेच जमायचं...\n- काही वर्षांपूर्वीमायकाे किंवा महिंद्रा कंपनीत मुलगा कामाला अाहे, म्हटलं की लगेच लग्न जमायचं; पण गेल्या १५ वर्षांत एकही माेठा उद्याेग येथे अालेला नसल्याने चांगला राेजगारच मिळत नाही. ही स्थिती बदलू शकेल असा हा ‘मेक इन नाशिक’ उपक्रम अाहे. २८ मे राेजी मुख्यमंत्री नाशिकमध्ये येत असून यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक नाशिकमध्ये माेठी अाैद्याेगिक गुंतवणूक द्यावी, अशी मागणी एकत्रितपणे करणार अाहेत. तसेच, माझ्या प्रभागातील ८० एकर जागा अायटी पार्कसाठी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार अाहे.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kbc-sanoj-from-bihar-became-the-first-millionaire-of-kbcs-11-th-season-1568226667.html", "date_download": "2021-07-30T10:57:13Z", "digest": "sha1:HVZMGK76TU4VDI67XT4E6Z6XQF4VVE4S", "length": 6116, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "KBC | Sanoj from Bihar became the first millionaire of KBC's 11 th season | KBC: 'बिहार का लाला' सनोज बनला या सीझनचा पहिला करोडपती; सात वर्षांच्या प्रयत्नाला मिळाले यश - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nKBC: 'बिहार का लाला' सनोज बनला या सीझनचा पहिला करोडपती; सात वर्षांच्या प्रयत्नाला मिळाले यश\nजहानाबाद - सोनी टीव्ही या वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती' या रिअॅलिटी शो चा अकरावा सीझन सुरु आहे. पण अद्याप या सीझनमधील करोडपती या शो ला मिळाला नव्हता. अखेर बिहारच्या जहानाबाद जिल्ह्यातील सनोज राज केबीसीच्या अकराव्या सीझनचा पहिला करोडपती बनला आहे. 15 प्रश्नांची अचूक उत्तरे देत सरोजने इथपर्यंत पोहोचला. सोनी वाहिनीवर गुरुवारी आणि शुक्रवारी हा एपिसोड प्रसारित होणार आहे. अकराव्या सीझनचे पहिले करोडपती झाल्यानंतर सनोज आणि त्यांच्या आई-वडिलांनी दैनिक भास्करशी बातचीत केली.\nसनोजने सांगतिले की, तो गेल्या 7 वर्षांपासून केबीसीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता. केबीसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी एसएमएसद्वारे प्रश्नाचे उत्तर पाठवत होता. पण केबीसीमध्ये त्याची निवड होत नव्हती. यावेळी केबीसीकडून फोन आल्यानंतर त्यांला विश्वास बसत नव्हता. नेहमीच टीव्ही आणि चित्रपटात पाहिलेल्या अमिताभ बच्चन यांना समोर पाहिल्यानंतर त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.\nमुलगा 1 कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहचणार, वडिलांना होता विश्वास\nसनोजचे वडील रामजनम शर्मा यांनी सांगितले की, सनोज लहानपणापासूनच मेधावीत राहीला आहे. आमचा मुलगा मोठं नाव कमवणार याची आम्हाला खात्री होती. सरोजने जेव्हा फास्टेस्ट फिंगरचे उत्तर देऊन हॉट सीटपर्यंत पोहोचला तेव्हाच तो एक कोटीपर्यंतच्या प्रश्नापर्यंत पोहोचेल यावर विश्वास होता.\nसनोज आयएएस होऊ इच्छितो\nरामजनमने सांगितले की, आयएएस होऊन देश आणि समाजाची सेवा करण्याचे सनोजचे स्वप्न आहे. त्याने यूपीएससीची पूर्व परीक्षा देखील पास केली आहे. सनोजने आपले सुरुवातीचे शिक्षण जहानाबाद येथे केले. यानंतर त्याने पश्चिम बंगालमधून अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले. शिक्षण सुरु असतानाच त्याचे टीसीएसमध्ये निवड झाली होती. यूपीएससीच्या तयारीसाठी त्याने अडीचवर्षांनंतर नोकरी सोडली. सनोजने काही दिवसांपूर्वीच सीएपीएफ(केंद्रीय शस्त्रास्त्र पोलिस दल) मधील सहाय्यक कमांडंटची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pati-patni-aur-woh-earned-9-crores-on-the-first-day-becoming-the-biggest-opener-film-of-karthik-aryan-126232818.html", "date_download": "2021-07-30T11:31:58Z", "digest": "sha1:D5XS6PMU4XSCMKJY3YDSQ57DXTJX3KOM", "length": 5808, "nlines": 67, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Pati Patni Aur Woh' earned 9 crores on the first day, becoming the biggest opener film of Karthik Aryan | 'पती पत्नी और वो'ने पहिल्या दिवशी कमावले 9 कोटी रुपये, ठरला कार्तिकचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'पती पत्नी और वो'ने पहिल्या दिवशी कमावले 9 कोटी रुपये, ठरला कार्तिकचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट\nबॉलिवूड डेस्कः कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे स्टारर 'पती पत्नी और वो' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात झाली आहे. मुदस्सर अजीज दिग्दर्शित या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर 9.10 कोटींची कमाई केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केले, \"पानिपत या मोठ्या चित्रपटासोबत स्क्रिन वाटल्या गेल्यानंतरही 'पती पत्नी और वो'चा पहिला दिवस शानदार ठरला. दुस-या आणि तिस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली दिसेल.\"\nकार्तिकच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट...\nआदर्श यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले, हा चित्रपट कार्तिकच्या करिअरमधील आजवरचा मोठी ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. त्याने 'लुका छुपी' या आपल्याच चित्रपटाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे. याचवर्षी 1 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'लुका छुपी'ने पहिल्या दिवशी 8.01 कोटींची कमाई केली होती.\nकार्तिकचे टॉप 5 पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट\nरँक चित्रपट रिलीज डेट पहिल्या दिवसाची कमाई\n1 पती पत्नी और वो 6 डिसेंबर 2019 9.10 कोटी रुपये\n2 लुका छुपी 1 मार्च 2019 8.01 कोटी रुपये\n3 प्यार का पंचनामा 2 16 ऑक्टोबर 2015 6.80 कोटी रुपये\n4 सोनू के टीटू की स्वीटी 23 फेब्रुवारी 2018 6.42 कोटी रुपये\n5 प्यार का पंचनामा 20 मे 2011 92 लाख रुपये\nबहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'हिरकणी' चा ट्रेलर रिलीज, अंगावर काटा उभा करतात यातील दृश्य\n11 दिवसांत कमवले 257 कोटी रुपये, 'कबीर सिंह' नंतर 2019 चा दुसरा हाइएस्ट ग्रॉसर चित्रपट बनला 'वॉर'\nसंजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट 'गंगूबाई' मध्ये आलियासोबत दिसणार नवा हीरो...\nपुढच्या महिन्यात भारतात परतणार अॅव्हेंजर्स सीरीजचा ‘थॉर’, भारतात करणार या चित्रपटाचे शूटिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/petrol-diesel-price-on-10-december-2020-fuel-price-today-remained-unchanged-on-third-consecutive-day-mhjb-503845.html", "date_download": "2021-07-30T11:16:59Z", "digest": "sha1:GYRS546SADQDMVIKCTIOGNPPPQD6QIRE", "length": 9927, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर– News18 Lokmat", "raw_content": "\n जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर\nPetrol-Diesel Price 10 December 2020 : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचने नवे दर जारी करण्यात आले आहेत.\nPetrol-Diesel Price 10 December 2020 : पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचने नवे दर जारी करण्यात आले आहेत.\nनवी दिल्ली, 10 डिसेंबर: तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. (Petrol-Diesel Price) देशातील प्रमुख 10 शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर आहेत, त्यामुळे सामान्यांना काहीसाच दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल. असं असलं तरीही पेट्रोल आणि डिझेलचे दर सप्टेंबर 2018 नंतर अर्थात 2 वर्षानंतर सर्वोच्च स्तरावर आहेत. याआधी 7 डिसेंबर पर्यंत सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्आ किंमतीत सातत्याने वाढ केली होती. या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. WTI क्रूड ऑइलचे भाव 0.44 टक्क्यांनी वाढून 45.72 डॉलर झाले आहेत. तर ब्रेंट क्रूड ऑइलची (Brent Crude Oil) किंमत 0.41 टक्क्यांनी वाढून 49.06 डॉलर प्रति झाली आहे. देशातील मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिल्ली- पेट्रोल 83.71 रुपये आणि 73.87 रुपये लीटर मुंबई- पेट्रोलचे दर 90.34 रुपये आणि डिझल 80.51 रुपये लीटर कोलकाता- पेट्रोल 85.19 रुपये आणि डिझल 77.44 रुपये लीटर चेन्नई- पेट्रोल 86.51 रुपये आणि डिझलचे दर 79.21 रुपये लीटर (हे वाचा-या नोकरदारांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट आता खात्यामध्ये येणार जास्त पगार) नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि 74.29 रुपये लीटर लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि 74.21 रुपये लीटर पाटणा- पेट्रोल 86.25 रुपये आणि 79.04 रुपये लीटर चंदीगड- पेट्रोल 80.59 रुपये आणि 73.61 रुपये लीटर बेंगळुरु- पेट्रोल 86.51 रुपये आणि 78.31 रुपये लीटर अहमदाबाद- पेट्रोल 81.09 रुपये आणि 79.53 रुपये लीटर कच्च्या तेलाचे दर कमी होतील असा अंदाज गेल्या रव���वारी (06 डिसेंबर 2020) पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पेट्रोलियम निर्यातक देशांचे संघटन असणाऱ्या Organization of the Petroleum Exporting Countries ने अलीकडेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंधनाचे दर स्थीर होतील. (हे वाचा-OMG आता खात्यामध्ये येणार जास्त पगार) नोएडा- पेट्रोल 83.67 रुपये आणि 74.29 रुपये लीटर लखनऊ- पेट्रोल 83.59 रुपये आणि 74.21 रुपये लीटर पाटणा- पेट्रोल 86.25 रुपये आणि 79.04 रुपये लीटर चंदीगड- पेट्रोल 80.59 रुपये आणि 73.61 रुपये लीटर बेंगळुरु- पेट्रोल 86.51 रुपये आणि 78.31 रुपये लीटर अहमदाबाद- पेट्रोल 81.09 रुपये आणि 79.53 रुपये लीटर कच्च्या तेलाचे दर कमी होतील असा अंदाज गेल्या रविवारी (06 डिसेंबर 2020) पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी असा अंदाज वर्तवला आहे की, पेट्रोलियम निर्यातक देशांचे संघटन असणाऱ्या Organization of the Petroleum Exporting Countries ने अलीकडेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर इंधनाचे दर स्थीर होतील. (हे वाचा-OMG डिसेंबरपर्यंत कार खरेदीवर Renault देत आहे 80 हजारांपर्यंत सूट) त्यांनी असं म्हटलं आहे की, 'ओपेकने दोन दिवस आधीच असा निर्णय घेतला आहे की ते कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढवणार आहेत. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि आमचा अंदाज असा आहे की दर स्थीर होतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा इथे (भारतात) देखील (इंधनाचे) दर वाढतात.' कसे तपासाल नवे दर डिसेंबरपर्यंत कार खरेदीवर Renault देत आहे 80 हजारांपर्यंत सूट) त्यांनी असं म्हटलं आहे की, 'ओपेकने दोन दिवस आधीच असा निर्णय घेतला आहे की ते कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज पाच लाख बॅरलने वाढवणार आहेत. याचा आपल्याला फायदा मिळेल आणि आमचा अंदाज असा आहे की दर स्थीर होतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा इथे (भारतात) देखील (इंधनाचे) दर वाढतात.' कसे तपासाल नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही जर इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर 92249 92249 वर SMS ��ाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.\n जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B6/", "date_download": "2021-07-30T10:57:34Z", "digest": "sha1:EFSJTTWQR6JFDP4FLJ3HAINOHET5QFMV", "length": 68736, "nlines": 635, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जपानमधील प्राणी !! आपण त्यांच्याबरोबर खेळू शकता असे उत्कृष्ट स्पॉट्स - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nनागानो प्रान्त आणि होक्काइडोमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथे माकड गरम पाण्याचे झरे प्रवेश करतात\n20 जपानमध्ये करण्याच्या चांगल्या गोष्टी आणि आरक्षण कसे मिळवावे >\n आपण त्यांच्याबरोबर खेळू शकता असे उत्कृष्ट स्पॉट्स\nआपल्याला प्राण्यांना आवडत असल्यास, आपण जपानमधील प्राण्यांसह खेळू शकणार्या दर्शनीय स्थळांना का भेट देऊ नका जपानमध्ये, घुबड, मांजरी, ससे आणि हरण यासारख्या विविध प्राण्यांबरोबर खेळण्यासाठी स्पॉट्स आहेत. या पृष्ठावर, मी त्या स्पॉट्सपैकी लोकप्रिय ठिकाणे ओळखतो. प्रत्येक नकाशावर क्लिक करा, Google नकाशे स्वतंत्र पृष्ठावर प्रदर्शित केले जातील.\nफोटो: अकिता कुत्रा (अकिता इनू) -शिबुय्यात तुम्हाला \"हचि\" माहित आहे का\nआपल्याला अकिता कुत्रा (अकिता इनू) माहित आहे अकिता कुत्रा हा एक मोठा कुत्रा आहे जो बर्‍याच काळापासून जपानच्या टोहोकू प्रदेशात शिकार करत होता. अकिता कुत्रा अत्यंत निष्ठावान म्हणून प्रसिद��ध आहे. टोकियोच्या शिबुयामध्ये स्क्रॅम्बल क्रॉसिंगसमोर एक पुतळा आहे ...\nअसिहिमा प्राणिसंग्रहालय (अशाहिकवा क्री, होक्काइडो)\nतशीरोजिमा = मांजर बेट (इशिनोमाकी शहर, मियागी प्रीफेक्चर)\nझाओ फॉक्स व्हिलेज (शिरोशी शहर, मियागी प्रीफेक्चर)\nउल्ल कॅफे (टोकियो इ.)\nहेजहोग कॅफे (टोकियो इ.)\nजिगोकोदानी याएन-कोएन - हिम माकड (नागानो प्रीफेक्चर)\nनारा पार्क = हरीण (नारा शहर, नारा प्रांत)\nओकुनोशिमा बेट = ससे (हिरोशिमा प्रीफेक्चर)\nओकिनावा चुरामी एक्वैरियम (ओकिनावा प्रीफेक्चर)\nअसिहिमा प्राणिसंग्रहालय (अशाहिकवा क्री, होक्काइडो)\nजपानमधील अशाहिमा प्राणिसंग्रहालयात पेंग्विन परेड = शटरस्टॉक\nआपण कधीही शिक्का मारताना किंवा उभ्या उभ्या होताना पाहिला आहे आपण कधीही ध्रुवीय अस्वल आश्चर्यकारक गतीने तलावामध्ये उडी मारताना पाहिले आहे का आपण कधीही ध्रुवीय अस्वल आश्चर्यकारक गतीने तलावामध्ये उडी मारताना पाहिले आहे का होक्काइडोच्या असाहिकावा शहरातील असाहिमा प्राणीसंग्रहालयात आपण या प्राण्यांचे नेहमीचे स्वरूप आपल्या समोर पाहू शकता. अशाहिमा प्राणिसंग्रहालय एक प्राणीसंग्रहालय आहे ज्याची रचना खूप तयार केली गेली आहे ज्यामुळे आपण प्राण्यांचे उत्साही स्वरूप पाहू शकाल. हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण आहे जे होक्काइडोचे प्रतिनिधीत्व आहे. हिवाळ्यात आपण काही गोंडस पेंग्विन वरच्या फोटोमध्ये तसेच बर्फवृष्टी करत असल्याचे पाहू शकता.\n>> अशाहिमा प्राणिसंग्रहालयाच्या तपशीलांसाठी कृपया या साइटला भेट द्या\nतशीरोजिमा = मांजर बेट (इशिनोमाकी शहर, मियागी प्रीफेक्चर)\nइशिनोमाकी, मियागी, जपान मधील तशिरोजिमावरील मांजरी, \"मांजर बेट\" म्हणून ओळखल्या जातात = अ‍ॅडॉबस्टॉक\nताशिरो बेट हे 11 किमी / लीचे एक लहान बेट आहे, जे इशिनोमाकी-बंदर, मियागी प्रांताच्या इशिनोमाकी बंदरापासून अंदाजे 15 किमी दक्षिणपूर्व येथे स्थित आहे. या बेटाच्या मध्यभागी एक \"मांजरीचे मंदिर\" आहे. या बेटावरील मच्छिमार या दर्शनावर मोठ्या पकडण्यासाठी प्रार्थना करतात. या बेटावरील लोक मांजरींना खूप महत्त्व देतात. एकदा या बेटावर, रेशीम लागवड फुलत होती मांजरी रेशमी किड्यांचे नैसर्गिक शत्रू असणारे उंदीर पकडतात. म्हणून या बेटावरील लोक मांजरींचे पालन करतात. या बेटावर मांजरी मानवांपेक्षा जास्त आहेत. या बेटावर कु���्री आणण्यास मनाई आहे. मांजरींसाठी ताशिरो बेट नक्कीच स्वर्गांसारखे स्थान आहे. इशिनोमाकी बंदरामधून ताशिरोजीमा बेट सुमारे 45 मिनिटांच्या अंतरावर आहे.\n>> कॅट आयलँडबद्दल अधिक माहितीसाठी कृपया या साइटला भेट द्या\nझाओ फॉक्स व्हिलेज (शिरोशी शहर, मियागी प्रीफेक्चर)\nजाओ फॉक्स व्हिलेज, मियागी, जपान = शटरस्टॉक येथे हिवाळ्यातील बर्फामध्ये गोंडस लाल कोल्हा\nझाओ फॉक्स गावचा नकाशा\nझाओ फॉक्स गावात सुमारे 250 कोल्हे आहेत (अधिकृत नाव मियागी झाओ फॉक्स गाव आहे). त्यापैकी 100 हून अधिक लोकांना जंगलात सोडण्यात आले आहे. या गावात कोल्ह्यांचा उपयोग माणसांना होतो. आपण या जंगलात कोल्ह्यांचे निरीक्षण करू शकता. तथापि, जेव्हा आपण कोल्ह्यांना बाहेर काढता तेव्हा त्यांना चघळण्याची सवय असते, म्हणून आपण कोल्ह्यांना जंगलात रोखू शकत नाही. त्याऐवजी कोल्हा गावात अशी काही ठिकाणे आहेत जिथे पर्यटक कोल्ह्यांना खाऊ घालू शकतात. अभ्यागत भिंतीच्या आतून बाहेरील कोल्ह्यांना खायला घालतात. झाओ फॉक्स गावात आणखी एक कोपरा आहे जेथे आपण कोल्ह्यांच्या मुलांना मिठी मारू शकता. आपण दरवर्षी मेच्या आसपास नवजात कोल्ह्याला मिठी मारू शकता. ते खूप गोंडस आहेत\nकोल्हे वसंत fromतू ते शरद toतूपर्यंत स्मार्ट असतात, परंतु हिवाळ्या जवळ येताच फर समृद्ध होते. जर आपण जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये झाओ फॉक्स गावात गेला तर आपण बरेच फर समृद्ध कोल्ह्यांना पाहू शकता\nझाओ फॉक्स गाव जेआर शिरोशिओओकाओ स्टेशनवरून 20 मिनिटांच्या अंतरावर कारने स्थित आहे. जेआर शिरोशी स्टेशन येथून बस वापरण्यास सुमारे 1 तास लागतो.\n>> तपशीलासाठी कृपया अधिकृत संकेतस्थळ पहा\nउल्ल कॅफे (टोकियो इ.)\nअकिहाबारा घुबडांच्या कॅफेमध्ये घड्याळ पहात असलेले घुबड टोकियो, जपान = शटरस्टॉक\nओलकाफे अकिबा फुकुरोचा नकाशा\nजपानमध्ये, घुबड कॅफे वाढत आहेत. बर्‍याच घुबडांच्या कॅफेमध्ये घुबड खोलीत ठेवलेले असतात. अभ्यागत हळूवारपणे घुबडांना मारहाण करू शकतात आणि त्यांच्याबरोबर फोटो घेऊ शकतात. त्यास कॅफेचे नाव आहे, परंतु तेथे कॉफी इत्यादी देण्यासाठी काही जागा आहेत.\n\"अकिबा फुकुरो\" हे एक विशिष्ट घुबड कॅफे आहे. हे कॅफे टोकियोच्या अकीबारा येथे आहे. अकीबा फुकुरोमध्ये बर्‍याच प्रकारचे घुबड आहेत. मी प्रत्यक्षात या कॅफेमध्ये गेलो आहे. खोलीचे आतील भाग अनपेक्षितपण��� अरुंद होते. तथापि, विविध प्रकारच्या घुबडांनी मला कल्पना केल्यापेक्षा अधिक अभिवादन केले. ते अद्भुत आहेत. घुबड खरोखरच गोंडस आहेत, म्हणून मी घुबडांनी बरे केले. अकीबा फुकुरोची अधिकृत वेबसाइट खाली आहे. या कॅफेसाठी आरक्षण आवश्यक आहे.\nहेजहोग कॅफे (टोकियो इ.)\nआपण हेज हॉगस स्पर्श करू शकता\nघुबड व्यतिरिक्त, टोकियोमध्ये विविध प्राण्यांबरोबर कॅफे आहेत. त्यापैकी, हेजहॉग्ज असलेली कॅफे विशेषतः अलीकडेच लोकप्रिय झाली आहेत.\nया कॅफेमध्ये आपण गोंडस हेज हॉगस स्पर्श करू शकता. हेज हॉग्स आपल्या तळहातावर आरामात झोपू शकतात.\nअशीही स्टोअर आहेत जिथे आपण हेज हॉग्स खाऊ शकता. आपण हेज हॉग्स खाल्ल्यास हेज हॉग्सना आनंद होईल. आपण नक्कीच एक छान चित्र घेऊ शकता.\nहे कॅफे इतके लोकप्रिय आहेत की माझी शिफारस आहे की आपण आरक्षित करा. स्टोअरनुसार किंमत बदलते, परंतु पेय किंमतीसह 1500 मिनिटांत ते 30 येन इतके असते.\nसर्वात लोकप्रिय स्टोअर्स \"हॅरी\" आहेत, जी रोपपोंगी आणि हाराजुकू, टोकियोमध्ये आहेत. आपण \"हॅरी\" च्या अधिकृत साइटवर आरक्षण देखील देऊ शकता. अधिक माहितीसाठी, कृपया अधिकृत साइटला भेट द्या.\n>> \"हॅरी\" अधिकृत साइट येथे आहे\nजिगोकोदानी याएन-कोएन - हिम माकड (नागानो प्रीफेक्चर)\nयुगानाकाच्या जिगोकोदानी पार्कमध्ये असलेल्या नैसर्गिक ओन्सेन (गरम वसंत) मधील हिम माकडे. नागानो जपान\nफोटो: जिगोकोदानी याएन-कोएन - नागानो प्रीफेक्चरमध्ये स्नो माकड\nजपानमध्ये माकडे तसेच जपानी लोकांना गरम पाण्याचे झरे आवडतात. मध्य होन्शुच्या नागानो प्रीफेक्चरच्या पर्वतीय प्रदेशात जिगोकुदानी याएन-कोईन नावाच्या माकडांना समर्पित \"हॉट स्प्रिंग रिसॉर्ट\" आहे. माकडांनी या उन्हाळ्याच्या वसंत especiallyतूत विशेषत: हिवाळ्यातील हिवाळ्यामध्ये त्यांचे शरीर गरम केले आहे. जर तुम्ही जिगोकोदानीला गेलात तर ...\nजिगोकोदानी यान-कोयन एक असे पार्क आहे जेथे आपण वन्य माकडांचे निरीक्षण करू शकता. या पार्कमध्ये माकडे प्रवेश करतात तेथे मैदानी बाथ आहे. दरवर्षी डिसेंबर ते मार्च या कालावधीत सुमारे 60 माकडे माकडे 160 च्या जवळपास गरम मादक प्रदेशात प्रवेश करतात. माकडांना आपल्यात फारसा रस नाही. म्हणूनच, आम्ही माकडच्या गरम पाण्याच्या झ closely्याजवळ प्रवेश करू शकतो.\nया भागात जंगली माकडांनी सफरचंद शेतात आणि इतरांवर आक्रमण केले आणि सफरचंद आणि इतर ख��ण्यामुळे होणारे नुकसान वाढतच चालले होते. म्हणून जिगोकुदानी याईन-कोएन जेथे आहे तेथे स्थानिक लोकांनी वानरांना चारायला सुरवात केली. परिणामी, माकडे शेतात येण्याची शक्यता कमी आहे. उद्यानाजवळ माणसे आत शिरतात तेथे मैदानी बाथ आहे. माकडं स्नानगृहात आल्या आहेत. मग मानव संकटात असल्याने माकड्यांसाठी बाहेरची बाथ बांधली गेली. जिगोकोदानी यान-कोयन पर्यटकांना वानरांना भोजन देण्यास मनाई करते. म्हणून, वानरांना मानवांमध्ये रस नाही. तर मानव आणि वानर एकत्रित असलेली जादुई जागा कायम ठेवली जाते.\nजिगोकोदानी याएन-कोयन नागानो इलेक्ट्रिक रेल्वेच्या युदानाका स्थानकापासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. तथापि, हिवाळ्यात जिगोकोदानी येन-कोयनकडे जाणारा रस्ता हिमवर्षावासह बंद आहे. तर हिवाळ्यात, पर्यटकांना जाता जाता कानबयाशी ओन्सेनपासून सुमारे 30 मिनिटांचे अंतर चालत जावे लागते. त्या रस्त्यावर बर्फ पडत असल्याने आपल्याला स्नो बूट्ससारख्या नॉनस्लिप शूज घालण्याची आवश्यकता आहे. हिवाळ्यासाठी, शनिवार व रविवार आणि वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुट्टीसाठी, जवळच्या शिबू ओन्सेन आणि युडानका स्थानकातून थेट बस चालविल्या जातात. या बसमध्ये जाण्यासाठी आपल्याला आरक्षण आवश्यक आहे.\n>> जिगोकोदानी याएन-कोएनची अधिकृत वेबसाइट येथे आहे\n>> हिवाळ्यातील थेट बससाठी कृपया या पीडीएफचा संदर्भ घ्या\nदुर्दैवाने, आपण इंटरनेटवर आरक्षण करण्यास सक्षम असल्याचे दिसत नाही. आपल्याला शिबू ओन्सेन येथे जाण्यापूर्वी किंवा दिवसाचा फोन करण्याच्या आदल्या दिवशी तिकिट खरेदी करणे आवश्यक आहे.\nनारा पार्क = हरीण (नारा शहर, नारा प्रांत)\n21 एप्रिल 2013 रोजी जपानमधील नारा येथे पर्यटक वन्य हिरणांना खायला घालत. नार हे जपानमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे - पूर्वीचे दरडोई शहर आणि सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ = शटरस्टॉक\nजपानच्या नारा पार्कमध्ये चार हिरण पाळत असलेली तरूणी. वाइल्ड सिकला नैसर्गिक स्मारक = शटरस्टॉक मानले जाते\nनारा पार्क हे नारा शहराच्या मध्यभागी एक विशाल पार्क आहे. टोडाजीजी मंदिर, कोफुकुजी मंदिर, कासुगा तैशा इत्यादी जवळपास 1,200० हेक्टर क्षेत्रामध्ये अंदाजे १,२०० हरणांचे वास्तव्य आहे, तर स्पष्टपणे सांगायचे तर या मृगजळांचे नाव कसुगा मंदिर आहे. कसुगा तैशा मंदिरात, हरणांचा देव उपयोग म्हणून काळजीपूर्वक संरक्षण करतो. आपण नारात गेल्यास या हिरणांना भेटता येईल.\nहरिण हा एक अत्यंत सावध प्राणी आहे. तथापि, नारातील हरणांचा मौल्यवान वस्तू फार पूर्वीपासून आहे, त्यामुळे मानवांबद्दल फारसे दक्षता नाही. उलटपक्षी, हरण अन्न शोधत असलेल्या मानवांच्या अगदी जवळ जातो. जेव्हा तू धनुष करतोस तेव्हा काही हरण नमन करतात. त्यांना असे वाटते की त्यांनी झुकल्यास त्यांना अन्न मिळेल.\nहिरणांचे आमिष नारा पार्क येथे विकले जाते. आपणास स्वारस्य असल्यास, कृपया हरणांनाही आहार देण्याचा प्रयत्न करा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोठ्या संख्येने मृग आपल्या जवळ येत आहेत.\nफोटोः जपानची प्राचीन राजधानी नारा शहरातील १,1,400०० वन्य हरिण\nजपानची प्राचीन राजधानी नारा शहरात १,1,400०० वन्य हरिण आहेत. हरिण प्रामुख्याने जंगलात राहतो, परंतु दिवसाच्या वेळी नारा पार्क आणि रस्त्यावर फिरतो. हरीणांना दीर्घ काळापासून देवाचा दूत मानला जात आहे. आपण नाराला गेलात तर आपले उत्कट स्वागत होईल ...\nओकुनोशिमा बेट = ससे (हिरोशिमा प्रीफेक्चर)\nओकुनो बेटावर समोर पहात एक रेव वर बसलेला एक ससा\nओकुनोशिमा बेट हे हिरोशिमा प्रीफेक्चरच्या दक्षिणेस आणि आजूबाजूस km किमी अंतरावर एक लहान बेट आहे. जेआर टाडानौमी स्थानकापासून 4 मिनिटांच्या अंतरावर ताडनौमी बंदरातून ही 15 मिनिटांची फेरी आहे. ओकुनोशिमा बेटात सुमारे 3 वन्य ससे आहेत. असे म्हटले जाते की ससा वन्यप्राय असणा element्या प्राथमिक शाळांमध्ये ठेवले.\nसध्या, ओकुनोशिमा बेटात जवळजवळ कोणतेही लोक राहत नाहीत. या बेटावर \"क्यूकामुरा\" नावाची सार्वजनिक रिसॉर्ट सुविधा आहे. बेटाचे रहिवासी या सुविधेच्या कर्मचार्‍यांविषयी आहेत.\nआपण फेरी सोडता तेव्हा वन्य ससे जवळ आहेत. मी विशेषत: क्यूकामुराच्या प्रवेशद्वाराजवळ लॉनची मोकळी जागा अशी शिफारस करतो. इथे ससे बरेच आहेत. क्यूकामुरा पर्यंत, आपण फेरी प्लॅटफॉर्मवरून एक विनामूल्य बस वापरू शकता. ओकुनोशिमा बेटावर, सामान्य मोटारींना जाण्यास मनाई आहे, म्हणून आपण ही बस चांगली वापरावी.\nससे मनुष्यापासून फार सावध नसतात. बेटावर येण्यापूर्वी तुम्ही गाजर आणि कोबीसारखे पदार्थ तयार केले पाहिजेत. जर आपण त्यास सशाकडे वाढविले तर आपल्या सभोवताल बरेच ससे जवळ येतात.\nआपण क्यूकामुरा येथे राहू शकता. क्यूकामुरा मध्ये एक गरम वसंत आहे. चला क्यूकामुराचे रेस्टॉरंट (या बेटावरील एकमेव रेस्टॉरंट) आणि भाडे सायकल वापरू.\n>> ओकुनोशिमा बेटाच्या तपशीलांसाठी कृपया अधिकृत वेबसाइट पहा\n>> क्यूकामुराची अधिकृत साइट येथे आहे\nओकिनावा चुरामी एक्वैरियम (ओकिनावा प्रीफेक्चर)\nओकिनावा चुरामी एक्वेरियमचा नकाशा\nओकिनावा चुरौमी एक्वैरियम ओकिनावा मुख्य बेटाच्या वायव्य भागात एक मोठा मत्स्यालय आहे आणि ओकिनावाच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी एक बनला आहे. या एक्वैरियममधील सर्वात मोठी पाण्याची टाकी 35 मीटर लांबी, 27 मीटर रुंदी, 10 मीटर खोल आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये व्हेल शार्क (एकूण लांबी 8.7 मीटर) आणि मांता इत्यादी आहेत. या सर्वांमध्ये water 77 पाण्याच्या टाक्या आहेत.\nमी या मत्स्यालयासाठी गेलो आहे. मी प्रवेश केल्यावर मला बरेच आश्चर्य वाटले. इतका मोठा मत्स्यालय जगात फारसा नाही. विशाल पाण्याच्या टाकीमध्ये, समुद्राचे भव्य लँडस्केप पसरत आहे. कोरल देखील सुंदर आहेत. असे बरेच प्रकार आहेत की आपण जिवंत आहात.\nएक्वैरियमच्या पुढे डॉल्फिन, मॅनेटीज आणि समुद्री कासव यासारख्या सुविधा आहेत. हे अभ्यागतांमध्ये देखील लोकप्रिय आहे.\n>> ओकिनावा चुरामी एक्वेरियमची अधिकृत साइट येथे आहे\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nफोटो: जिगोकोदानी याएन-कोएन - नागानो प्रीफेक्चरमध्ये स्नो माकड\nफोटोः जपानची प्राचीन राजधानी नारा शहरातील १,1,400०० वन्य हरिण\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nसमुराई आणि निन्जाचा अनुभव जपानमधील 8 सर्वोत्कृष्ट शिफारस केलेले स्पॉट्स\nनागानो प्रीफेक्चर: सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\n सर्वोत्तम आकर्षणे आणि करण्याच्या गोष्टी\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nफोटो: यकुशिमा बेट - \"प्रिन्सेस मोनोनोके\" बेट एक्सप्लोर करा\nशिफारस केलेले जपानी स्थानिक स���इट\nफोटो: नारा - जपानची प्राचीन राजधानी\n आपल्या देशातील वेळ फरक\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घ��ऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-30T12:16:07Z", "digest": "sha1:4WAN5C64BA5UYNWWVQBFKOO5KRN5CWVT", "length": 20688, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुरेश वाडकर - विकिपीडिया", "raw_content": "\n७ ऑगस्ट, इ.स. १९५४\nपार्श्वगायक, हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत\nइ.स. १९७६ - चालू\nमदन मोहन पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, रजत कमल ५८ वा राष्‍ट्रीय फि‍ल्‍म पुरस्‍कार\nसुरेश ईश्वर वाडकर (ऑगस्ट ७, इ.स. १९५५ :कोल्हापूर, महाराष्ट्र - हयात) हे एक मराठी गायक आहेत. त्यांनी याने प्रामुख्याने मराठी, आणिहिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात.\nसुरेश वाडकर याचा जन्म ७ ऑगस्ट, इ.स. १९५५ रोजी कोल्हापूर येथील चिखली गावी झाला.\nवयाच्या आठव्या वर्षापासून त्याने जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली.\n१९६८ साली सुरेश वाडकर १३ वर्षाचे असताना जियालाल वसंत प्रयाग संगीत समिती कडून दिला जाणारा \"प्रभाकर\" सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोसाहित केलं. हा सर्टिफिकेट कोर्स बी. एड . समकक्ष असल्यामुळे सदर विध्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणूनही काम करता येत असे. सुरेश वाडकरांनी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आणि नंतर आर्य विद्या मंदिर, मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. मुंबई मध्ये त्यांचे स्वतःचे संगीत विद्यालय आहे, (www.ajivasan.com). न्यू जर्सी /न्यू यॉर्क सिटी (www.sureshwadkarmusic.com) या ठिकाणी विध्यार्थ्यांना संगीत प्रशिक्षण दिले जाते. Ace Open University च्या माध्यमातून सुरेश वाडकरांनी SWAMA (Suresh Wadkar Ajivasan Music Academy)ऑन लाईन संगीत विध्यालयही सुरु केले आहे. इ.स. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव, रविन्द्र जैन्, ह्रुदयनाथ मन्गेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतरन जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन (इ.स. १९७८) या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. सुरेश वाडकरांच्या आवाजाने लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या व त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल, खय्याम व कल्याणजी आनंदजी या मोठ्या संगीतकारांकडे सुरेश वाडकरणसाठी शिफारस केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल सुरेश वाडकरांच्या आवाजाने खूप प्रभावित झाले व त्यांनी 'क्रोधी \" (१९८१) या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांचे ;चल चमेली बाग मे ' हे गाणे ध्वनिमुद्रित केले.लवकरच सुरेश वाडकरांना हम पांच, प्यासा सावन, (मेघा रे मेघा रे ) आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुरेश वाडकरांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या राज कपूर यांच्या प्रेम रोग (१९८२) या चित्रपटानं मध्ये गाणी गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुरेश वाडकरांनी आर. के बॅनर खाली खूप गाणी गायली. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी हिना, प्रेमग्रंथ, बोल राधा बोल, विजय व इतर अनेक चित्रपटनमध्ये आपला आवाज दिला. राजीव कपूर यांच्यासाठी रॅम 'तेरी गंगा मैली या चित्रपटामध्ये त्यांनी गाणी गायली. सुरेश वाडकरांनी तनमन.कॉम या चित्रपटाची निर्मिती केली. सारेगमप लिटिल चॅम्प्स , या भारतीय टेलिव्हिजन शो मध्ये जज म्हणून हि काम केले. Kanden Kadhala या तमिळ चित्रपटांमध्येही सुरेश वाडकरांनी गाणी गायली आहेत. हा चित्रपट जब विई मेट या अतिशय गाजलेल्या हिंदी चित्रपटा चे रूपांतर आहे. हि एक गझल आहे. त्यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये खूप गाणी गायली आहेत. राजेंद्र तलाक यांच्या दर्याच्या देगेर या अलबम साठी आशा भोसले यांच्यासोबत १९९६ साली गाणी गायली. सुरेश वाडकरांनी मराठी चित्रपट सृष्टीतील पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, आहोम पत्की, अनिल-अरुण यासारख्या दिग्ग्ज संगीतकाराने बरोबरही काम केले आहे. बऱ्याचश्या भारतीय भाषांमध्ये सुरेश वाडकरांनी अनेक धार्मिक गाणी म्हंटली आहेत.\nहिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात.\nसुरेश वाडकरांनी शास्त्रीय गायिका पदमा यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना अनन्या आणि जिया या दोन मुली आहेत. \"मजा आला\" हा त्यांचा पेटंट डायलॉग आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांपैकी काही हे :-\nचित्रपट संगीतात लक्षणीय कामिगिरी करणाऱ्या पार्श्वगायकास अखिल भारतीय नाट्य परिषद (पिंपरी चिंचवड शाखा), कलारंग प्रतिष्ठान व सिद्धिविनायक ग्रुप यांच्या वतीने दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२०१३).\nदिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार (जुलै २०१९)\n१९७६ साली सूर सिंगर स्पर्धेमध्ये मदन मोहन उत्कृष्ट पार्श्व गायक पारितोषिक सुरेश वाडकरांनी जिकंले.\n२००४ साली मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.\nमहाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा ' Maharashtra Pride Award' २००७ साली सुरेश वाडकरांना मिळाला.\n२०११ साली मी सिंधुताई सपकाळ या मराठी चित्रपटातील 'हे भास्करा क्षितिजावर या' या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायकासाथीचा नॅशनल फिल्म अवॉर्ड त्यांना मिळाला.\nसुरेश वाडकरांनी भारतीय चित्रपट सृष्टीतील विविध संगीतकारांबरोबर काम केले. त्यातील काही खालीलप्रमाणे-\nआर. डी . बर्मन\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सुरेश वाडकरचे पान (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nमहेंद्र कपूर (१९६८) · मन्ना डे (१९६९) · सचिन देव बर्मन (१९७०) · मन्ना डे (१९७१) · हेमंत कुमार (१९७२) · के.जे. येशुदास (१९७३) · के.जे. येशुदास (१९७४) · मुकेश (१९७५) · एम. बालामुरलीकृष्ण (१९७६) · के.जे. येशुदास (१९७७) · मोहम्मद रफी (१९७८) · शिमोगा सुब्बन्ना (१९७९) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८०)\nअनुप घोषाल (१९८१) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८२) · के.जे. येशुदास (१९८३) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८४) · भीमसेन जोशी (१९८५) · पी. जयाचंद्रन (१९८६) · हेमंत कुमार (१९८७) · के.जे. येशुदास (१९८८) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८९) · अजोय चक्रबर्ती (१९९०) · एम.जी. श्रीकुमार (१९९१) · के.जे. येशुदास (१९९२) · राजकुमार (१९९३) · के.जे. येशुदास (१९९४) · पी. उन्नी कृष्णनन (१९९५) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९६) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९७) · हरिहरन (१९९८) · संजीव अभ्यंकर (१९९९) · एम.जी. श्रीकुमार (२०००)\nशंकर महादेवन (२००१) · उदित नारायण (२००२) · उदित नारायण (२००३) · सोनू निगम (२००४) · उदित नारायण (२००५) · नरेश अय्यर (२००६) · गुरदास मान (२००७) · शंकर महादेवन (२००८) · हरिहरन (२००९) · रुपम इस्लाम (२०१०) · सुरेश वाडकर (२०११) · आनंद भाटे (२०१२)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nइ.स. १९५४ मधील जन्म\n१२ जानेवारी मंत्रालय कार्यशाळा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०२१ रोजी १८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/cm-gives-information-to-coronavirus-information-via-video-conference-to-pm/", "date_download": "2021-07-30T10:06:43Z", "digest": "sha1:IY2NLWK2Q52M5QLQ6IUCTO4UZOD26D2D", "length": 18351, "nlines": 231, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधानांना विडिओ कॉन्फरन्स द्वारे कोरोना उपाययोजनांची माहिती - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News मुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधानांना विडिओ कॉन्फरन्स द्वारे कोरोना उपाययोजनांची माहिती\nमुख्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधानांना विडिओ कॉन्फरन्स द्वारे कोरोना उपाययोजनांची माहिती\nमुंबई दि २: दिल्लीतील मरकजमध्ये सहभागी झालेल्या राज्यातील नागरिकांपर्यंत प्रशासन पोहचले असून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. याशिवाय राज्यात घोषित लॉकडाऊनची पुरेपूर अंमलबजावणी करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. सर्व धर्माच्या प्रमुख गुरू व धार्मिक नेत्यांना विनंती करून कोणत्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही तसेच सामाजिक अंतर पाळले जाईल असे आवाहन करणे खूप गरजेचे आहे या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना आपापल्या राज्यातील धार्मिक गुरूंशी तातडीने संवाद साधून तळागाळापर्यंत आवाहन करावे असे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य चांगले असण्यासंदर्भात मुख्यमंत्री या कॉन्फरन्समध्ये बोलले होते त्यालाही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.\nलॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर नेमके कशा प्रकारे नेमके राज्य सरकारांनी कशी परिस्थिती ठेवावी याविषयीहि मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन मागितले. यावर पंतप्रधानांनी राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातीळ स्थितीनुसार टप्य्याटप्य्याने याचे नियोजन करावे व कुठेही एकदम लोंढे बाहेर दिसतील व सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे असे समजून लोक रस्त्यावर येतील असे न होऊ देण्याच्या सूचना केल्या.\n३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, भोजन\nपरराज्यातील श्रमिक, कामगार यांच्यासाठी राज्य सरकार पुरेपूर काळजी घेता असून ३ हजार निवारा केंद्रांतून ३ लाख २५ हजार व्यक्तींना निवारा, दोन वेळेसचे भोजन देत असल्याची माहिती यावेळी दिली. त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील यासाठीही यातील तज्ञ , डॉक्टर नियुक्त केले आहेत असे सांगितले. परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना देखील आपण आहे तिथेच राहा, तुमची काळजी घेतली जाईल असे सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.\nमोठ्या प्रमाणात आयसोलेशनसाठी तयारी\nपुढील परिस्थितीच्या नियोजनाचा भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी आरोग्य कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण यापूर्वीच सुरु केले आहे. महानगरपालिकेच्या ४ वैद्यकीय महाविद्यालये आणि नर्सिंग मधून एमबीबीएस च्या विद्यार्थ्यांना आम्ही विशेष कक्षासाठी तयार करीत आहोत. नव्या प्रोटोकॉलप्रमाणे ( मानकाप्रमाणे ) आम्ही लक्षणे नसणाऱ्या व्यक्तींचे देखील रुग्णालयाबाहेर विलगीकरण करीत असून त्यासाठी पालिका अधिकारी आणि पोलिसांच्या देखरेखीखाली लॉजेस, क्लब्स, मंगल कार्यालये, ताब्यात घेतले आहेत. पुढे गरज पडल्यास तयारी असावी म्हणून एखादी मोठी जागा निश्चित करून याठिकाणी आयसोलेशन व क्वारंटाईन सुविधा उभारण्याचे नियोजन आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nआमचे पूर्ण लक्ष आम्ही कोरोनाचा प्रसार थांबविण्यावर केंद्रित केले असून पूर्वी चाचणी कमी होत असल्याने रुग्णांची संख्या कमी होती, त्या तुलनेत आता खासगी प्रयोगशाळांना देखील चाचणीची परवानगी दिल्याने आणि त्यांचे दोन तीन दिवसांचे निदान एकदम एकत्रितरीत्या हाती येत असल्याने रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे असे चित्र दिसते. मात्र या रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबई शहरातील महानगरपालिका रुग्णालयात आयसोलेशनसाठी केवळ २८ रुग्णशय्या होत्या त्यामध्ये आता २१०० पर्यंत वाढ करण्यात आली आहे.\nसध्या एकट्या सेव्हन हिल रुग्णालयात १५००खाटांची सोय फक्त कोविड १९ साठी निर्माण करण्यात आली असून येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथेही कोविड रुग्णालय उभारत आहोत असेही ते या कॉन्फरन्समध्ये म्हणाले.\nवैद्यकीय उपकरण उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे\nपीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर वैद्यकीय उपकरणांची तर गरज आहेच. स्थानिक पातळीवर काही आवश्यक उपकरणे तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे तसेच त्यांचे उत्पादन प्रमाणित करून मिळाल्यास आपण स्वतःची क्षमता निर्माण करू शकतो असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.\nभारत द्वारा वैश्विक चीनी बाजार में उतार-चढ़ाव जारी रहने की संभावना: Fitch\nभारत द्वारा वैश्विक चीनी बाजार में उतार-चढ़ाव जारी रहने की संभावना: Fitch\nसिंगापुर: फिच सॉल���यूशंस (Fitch Solutions) ने गुरुवार को अपने 2021 मूल्य पूर्वानुमान को फिर से संशोधित किया संशोधित पूर्वानुमान के अनुसार, ब्राजील में खराब...\nपाकिस्तान: साखर कारखान्यांकडून साखरेच्या अवैध व्यापारावर बंदीची मागणी\nइस्लामाबाद : ऑल पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनने साखरेच्या दरात वाढीबाबत सरकारने पावले उचलण्यासाठी देशातील सर्वात मोठ्या उद्योगाच्या विरोधात अभियानाची घोषणा केली आहे. साखर कारखाना...\nतमीळनाडूत ऊसाचा दर प्रती टन ४००० रुपये करण्याची मागणी\nतंजावूर : थकीत पैशांच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अरिनगर अन्ना साखर कारखाना, कुरुंगुलमसमोर धरणे आंदोलन केले. साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामातील ऊसाचे थकीत...\nब्राजील में ठंड और सूखे का असर: भारतीय व्यापारियों ने एडवांस में किया चीनी...\nमुंबई: ब्राजील में ठंड और सूखे का असर अब देखने को मिल रहा है, इसका लाभ भारत को भी मिलता हुआ दिखता नजर आ...\nकेंद्र सरकारकडून ऑगस्ट २०२१ साठी २१ लाख टन साखर कोटा जाहीर\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने २९ जुलै २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार खाद्य मंत्रालयाने ऑगस्ट महिन्यासाठी देशातील ५५७ साखर कारखान्यांना विक्रीसाठी २१ लाख टनाचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/70486", "date_download": "2021-07-30T10:11:17Z", "digest": "sha1:7XFZEC7UZF4354NOT7OQJNBWEUYQJE67", "length": 5368, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुकाराम शूर भला | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुकाराम शूर भला\nबुझावणी करणे... समजूत काढणे\n>> हे खास आवडलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतुझे स्वप्न डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nकपार ओली कशी मनाची\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_136.html", "date_download": "2021-07-30T11:41:48Z", "digest": "sha1:YFMOAMF5N7DOQKRM3DSO7RMBDAENUC4M", "length": 9822, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "संचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar संचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर ��्रशासक नेमावा\nसंचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा\nसंचालक मंडळाची मुदत संपल्याने शिक्षक बँकेवर प्रशासक नेमावा\nप्राथमिक शिक्षक समितीची मागणी\nअहमदनगर ः प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळाची मुदत पाच महिन्यांपूर्वी संपली आहे.मात्र करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बँकेची पंचवार्षिक निवडणूक लांबली आहे.बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या गैरकारभाराबाबत अनेक तक्रारी संबधितांकडे करण्यात आल्या आहेत.त्यामुळे बँकेची निवडणूक होईपर्यंत प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nयावेळी राज्य शिक्षक समितीचे उपाध्यक्ष रा.या.औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितिन काकडे, भास्कर नरसाळे, विजय महामुनी, सीताराम सावंत, संजय नळे आदी उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे की, बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्त सभासदांना भेट देण्यात आलेल्या घड्याळांच्या खरेदीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी वकील श्रीराम वाघ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. वाघ यांनी केलेल्या चौकशीत संचालक मंडळाने आवश्यकतेपेक्षा जास्त घड्याळे खरेदी केली.त्यामुळे बँकेचे व पर्यायाने सभासदांचे 9 लाख 21 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले.तसा अहवाल चौकशी अधिकारी वाघ यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला आहे.\nसंचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेचा अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत.यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे.काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकार्‍यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत.गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही. मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक आहे.त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी.शक्य असल्यास बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AC-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-30T10:04:38Z", "digest": "sha1:FH3RGYE7H7WLAKWCVUZVN7MG44WGWJLZ", "length": 17892, "nlines": 238, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाखमहाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nगुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख\nमहाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख\nअतुल कुलकर्णी / लोकमत\nमुंबई : ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी त्या राज्याला कोरोना लसीचे १७,४३,२८० डोस तर ज्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आहे त्या राज्याला मात्र १५,५७,८७० डोस येत्या पाच दिवसात मिळणार आहेत. केद्र सरकारचा लगस वाटपातील पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी जास्त तर अन्य ठिकाणी कमी लस दिली जात आहे. त्याची आकडेवारीच समोर आली आहे.\nये���्या १५ ते २० एप्रिल या पाच दिवसासाठी कोणत्या राज्याला किती लस द्यायची याचे वाटप केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्याची यादी हाती आली आहे. भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे तेथे रुग्ण संख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यात मोठया प्रमाणात लस दिली गेली तर ज्या राज्यात भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांची लोकसंख्या आणि तेथे दिलेले डोस पाहिले तर केद्राने लस वाटपात केलेला पक्षपात स्पष्टपणे समोर येत आहे. (सोबत भाजप व भाजपेतर पाच राज्यांची आकडेवारी दिली आहे.)\nलोकमतशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, लसीवरुन राजकारण करणाऱ्या भाजपचे राज्यातील नेते दुर्देवाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत राज्याचीच बदनामी करत आहेत. कोणत्या राज्यात किती लस वाया गेली हे पाहिले तर भाजप प्रणीत राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधीक आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट लस वाया गेली पण बदनामी महाराष्ट्राची केली जात आहे. माणसं मरत असताना सत्तेसाठी हापापलेल्या भाजपला राजकारण महत्वाचे आहे, अशी ही टीका त्यांनी केली.\nगल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग जडला असून, या रोगाला त्यांनी स्वतःहून नियंत्रणात न आणल्यास महाराष्ट्रातील जनताच त्यांचा इलाज करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे विधान महाराष्ट्रासाठी धक्कादायक, मानहानीकारक आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे. त्यांची भाषा राजशिष्टाचाराला न शोभणारी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.\nराज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे, मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. तीन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी आपले बोलणे झाले. ते लस देण्याबद्दल सकारात्मक आहेत, हे सांगायलाही टोपे विसरले नाहीत. राज्यात फक्त १४ लाख लसीचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आ��्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखापर्यंत नेण्याची व्यवस्था आपण केल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागली आहेत.\nआज जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसीबद्दल चुकीच्या बातम्या पसरवण्याचे कारण काय आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लस्सी पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. तो पुरवठा ९ ते १२ एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिक १९ लाख लसी मिळतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना एक कोटीपेक्षा अधिक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरण कामगिरीच्या आधारावर होतो आहे,असेही फडणवीस म्हणाले.\nपहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके\nराज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान\nसलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली\nऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…\nसिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…\nऔरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल\nमतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण\nसिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली \nआरटीओ कार्यालयातील भोंगळ कारभार\nसार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/birthday-celebration-without-devoteesparbhani-news-276207", "date_download": "2021-07-30T11:45:04Z", "digest": "sha1:X4X5JUSC6R3CKYQZGDVWR6LWGPQ4JDIK", "length": 8469, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video: भाविकांविनाच ‘श्रीराम’जन्मोत्सव", "raw_content": "\nयंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत.\nपरभणी : मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मसोहळा गुरुवारी (ता. दोन) शहरातील प्रत्येक मंदिरात भाविकांविनाच पार पडला. पुजारी व इतर दोघे असे मिळून तिघांच्या किंवा चौघांच्याच उपस्थितीत रामनवमीचा उत्सव पार पडला. आजपर्यंतच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल जी भाविकांशिवाय राम जन्मोत्सव सोहळा पार पडला.\nपरभणी शहरातील गांधी पार्क व कोमटी गल्ली या दोन ठिकाणी मोठे व पुरातन राममंदिरे आहेत. गांधी पार्कमधील टाकळकर यांचे राममंदिर, तर पुरातन काळापासूचे आहे. तसेच कोमटी गल्लीतील राममंदिरही जुनेच आहे. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी रामनवमीच्या दिवशी राम जन्मोत्सव साजरा केला जातो. या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषत: महिलांची या दोन्ही मंदिरांत मोठी गर्दी होते. परंतु, यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे. तसेच संचारबंदीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्याही मंदिरात पुजाऱ्याशिवाय इतर कोणीही जाताना दिसत नाहीत. दररोज सकाळी व सायंकाळी पूजा, आरती करण्यासाठी पुजाऱ्यांना मात्र, मंदिरात जावे लागत आहे. गुरुवारी (ता. दोन) रामनवमी उत्सव होता. यामुळे शहरातील गांधी पार्क परिसरात असलेल्या टाकळकर यांचे राममंदिर, कोमटी गल्लीतील राममंदिर, सुभाष रोडवरील बालाजी मंदिर आदी ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, या वर्षी या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या जन्मोत्सवाला पुजारी वगळता एकही नागरिक सहभागी झाला नाही.\nहेही वाचा - कामगार, गरिबांच्या मदतीसाठी अन्नधान्य जमा करणार - आमदार बालाजी कल्याणकर\nराम जन्मोत्सवाचा प्रसाद म्हणून रामफळाची मागणी असते. परंतु, यंदा या परिस्थितीमुळे बाजारात रामफळ विक्रीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे अनेकांना विनारामफळाचा उत्सव साजरा करावा लागला.\nहेही वाचा - परभणीत तब्बल १८८ कोरोना संशयित \nआजपर्यंतची ही पहिलीच वेळ\nमी जसा पाहतो तसे राम जन्मोत्सवासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. कारण प्रभू राम हे सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. सर्वजण त्यांच्या चरणी लीन होतात. परंतु, यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव विनालोकांचाच साजरा करावा लागला. ही घटना माझ्या आयुष्यातील पहिलीच घटना आहे.\n- प्रकाश बारबिंड, पुजारी, परभणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/clubhouse-app-started-testing-on-android", "date_download": "2021-07-30T10:55:43Z", "digest": "sha1:GIHYOSB3V5JGBPAERRS2BXK4XMK3QNMJ", "length": 10857, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खुशखबर! Clubhouse App नं अँड्रॉइडवर टेस्टिंग केली सुरु; लवकरच येणार प्ले स्टोरवर", "raw_content": "\n Clubhouse App नं अँड्रॉइडवर टेस्टिंग केली सुरु; लवकरच येणार प्ले स्टोरवर\nनागपूर : ऑडिओ-चॅटवर आधारित क्लब हाऊस (Clubhouse App) या सोशल नेटवर्किंग अॅपच्या प्रदीर्घ प्रतीक्षा असलेल्या वापरकर्त्यांसाठी ही चांगली बातमी आहे. काही झाले तरी क्लबहाऊसने Android वर त्याची चाचणी सुरू केली आहे. सध्या काही निवडक वापरकर्त्यांसह त्याची चाचणी घेण्यात येत आहे, परंतु लवकरच प्ले स्टोअरवर (Google Play Store)अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ही उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.\n तुमचा मोबाइल नंबर कोणी अनोळखी व्यक्ती वापरत नाही ना\nहे अॅप अचानक फेब्रुवारी 2021 मध्ये जगात चर्चेत आले, जेव्हा त्याचे वापरकर्ते थेट 1500 वरून 2 कोटींवर गेले. मे २०२० मध्ये क्लब हाऊसचे केवळ १,500०० वापरकर्ते होते आणि त्यांची संपत्ती million 100 दशलक्ष होती.\nनवीनतम अद्यतनानुसार, क्लब हाऊस अँड्रॉइड बीटा अद्याप लाइव्ह नाही. रफ बीटा आवृत्ती बनवून काही लोकांची तपासणी केली जात आहे. म्हणून जर एखादी व्यक्ती तुम्हाला सांगते की तो क्लब हाऊस ऑफिशियल अँड्रॉइड अॅपवर वापरत असेल तर कृपया त्याचे स्वागत करा. आम्ही येत्या आठवड्यात अधिक अँड्रॉइड वापरकर्त्यांचे स्वागत करण्यास सक्षम आहोत याची वाट पाहत आहोत.\nदुसरीकडे, कंपनीने त्याच्या व्हॉईस ओव्हर ibilityक्सेसीबीलिटी सपोर्टसह आयओएस व्हर्जन सुधारित केले आहे. हे आमच्या व्हॉईसओव्हर वापरकर्त्यांसाठी कोण बोलत आहे हे जाणून घेणे सुलभ करते. तसेच, भाग घेणार्‍या व्यक्ती खोलीच्या आत कोणत्याही वेळी जादू टेप जेश्चर (दोन बोटांनी दोनदा टॅप) वर प्रवेश करू शकतात जेथे या क्षणी कोण बोलत आहे याची घोषणा होईल. आपल्यास सामील होण्यापूर्वी किंवा अनुसरण करण्यापूर्वी एखाद्या क्लबला सूचित करण्याचा हा एक चांगला मार्ग असेल.\nभारतातील अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांच्या क्लबहाऊसबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही ट्विटरने आणण्यास सुरवात केली आहे. फेब्रुवारीच्या शेवटी, मायक्रो-फ्लोइंग प्लॅटफॉर्म या वापरकर्त्याची वैशिष्ट्य 1000 वापरकर्त्यांसह तपासत आहे. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामने अलीकडेच आपले व्हॉइस चॅट वैशिष्ट्य अद्यतनित केले आहे ज्यामुळे क्लब हाऊस सारखी वैशिष्ट्ये जसे की शीर्षके, एक हात विस्तारित इ.\nक्लब हाऊस, एक ऑडिओ-चॅट आधारित सोशल नेटवर्किंग अॅप, मार्च 2020 पासून सक्रिय आहे. हा केवळ आमंत्रित अॅप आहे. अ‍ॅपवर प्रवेश करणारे लोक संभाषणे, मुलाखती आणि वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा ऐकू शकतात. क्लब हाऊस अ‍ॅप स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल. यासाठी, आपल्याला प्रथम खाते तयार करावे लागेल. तथापि, आपल्याला विद्यमान सदस्यास त्यात सामील होण्यासाठी आपल्याला आमंत्रित करण्याची आवश्यकता असेल. सामील झाल्यानंतर, आपल्याला आपल्या आवडीचा विषय निवडावा लागेल. यात टेक, बुक्स, बिझिनेस, हेल्थ सारख्या अनेक विषयांचा समावेश आहे. आपल्या स्वारस्याच्या आधारावर अॅप आपल्याला चॅट रूममध्ये परत पाठवेल.\nहेही वाचा: तुमच्या सिक्रेट चॅट्स डिलीट न करता WhatsApp मध्ये करा स्टोर; कसं ते जाणून घ्या\nमे 2020 मध्ये क्लबहाऊसचे केवळ 1,500 वापरकर्ते होते. त्याची निव्वळ संपत्ती million 100 दशलक्ष होती. फेब्रुवारीमध्ये, onलोन मस्कने रॉबिनहुडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्लाद तेनेव्ह यांच्यासह अॅपवर एक ऑडिओ-गप्पा होस्ट केल्या. यामुळे अ‍ॅपला मुख्य प्रवाहात बदलले आणि लोक त्याबद्दल बोलू लागले. हा कार्यक्रम यूट्यूबवर थेट प्रक्षेपित करण्यात आला होता. हे क्लब हाऊस स्टार्ट-अप चार्टच्या शीर्षस्थानी पोचते. याचा परिणाम असा झाला की 1 फेब्रुवारी 2021 रोजी क्लब हाऊसचे 2 कोटी वापरकर्ते होते. त्याच वेळी, स्ट��र्ट-अपची निव्वळ संपत्ती आता 1 अब्ज डॉलर्स आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/confusion-are-getting-more-rane-case-front-police-336099", "date_download": "2021-07-30T11:56:59Z", "digest": "sha1:GEY2QU4JIMQO4SXTXGU3T63SPA7XA74G", "length": 10041, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राणे कुटुंब आत्महत्या प्रकरण! नातेवाईकांनी दिली ही महत्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती", "raw_content": "\nसूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत\nराणे कुटुंब आत्महत्या प्रकरण नातेवाईकांनी दिली ही महत्वाची माहिती.. गुंता अधिकच वाढला.. चार पथकांची नियुक्ती\nनागपूर : कोराडीतील राणे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढत असून चार अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र पोलिसांच्या हाती ठोस असे अद्याप काहीच लागले नसल्याची माहिती समोर आली आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. सुषमा राणे हिने पती प्रा. धीरज राणे, मुलगा ध्रुव आणि मुलगी लावण्या यांना जेवणातून झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्यानंतर तिघांनाही ॲनेस्थेसियाचे हायडोज इंजेक्शन्स दिलेत. तिघांचाही मृत्यू झाल्यानंतर डॉ. सुषमाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मंगळवारी घडलेल्या राणे कुटुंब आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढता वाढत चालला आहे.\nसविस्तर वाचा - हड्डीजोड की कंबरमोड या गावात घरोघरी आहेत दवाखाने.. पण सत्य मात्र भलतेच...\nआत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्यापही कायम आहे. या प्रकरणाचा तपास आयपीएस अधिकारी निलोत्पल करीत आहेत. डॉ. सुषमा राणे हीने पती व मुलांचा जीव का घेतला याचा उलगडा पोलिसांना करण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिसांच्या हाती ठोस असे अद्याप काहीच लागले नसल्याची चर्चा आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सुसाईड नोटमधील मजकुरावरून पोलीसांना अद्याप काहीच गवसले नाही.\nपोलिसांनी आज नातेवाईक व कॉमन मित्रांची चौकशी केली. आज बुधवारी पोलिसांना राणे दाम्पत्य राहात असलेल्या घराशेजारी भूखंडावर इंजेक्शनची बाटली सापडली. त्याद्वारे डॉ. सुषमाने पती व मुलांना झोपेतच विष दिले. त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांना सुषमाने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यात तिने पतीला दररोज तणावात मरताना बघू शकत नाही, असे लिहिले आहे. त्यामुळे सर्वजण सामूहिकपणे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला असून चिठ्ठीच्या शेवटी सर्वांची नावे लिहिली आहेत. पण, पती कोणत्या कारणामुळे तणावात होता, हे स्पष्ट होत नाही आहे. शवविच्छेदन अहवालात तिघांच्या मृत्यूचे कारण राखून ठेवण्यात असून डॉ. सुषमाच्या मृत्यूचे कारण गळफास हे देण्यात आहे.\nत्यांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवविण्यात आले. धीरज हा संशयी वृत्तीचा होता. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. या कारणामुळे तो दररोज दारू प्यायचा. त्याचे दारू व्यसन वाढत होते. त्याला या परिस्थितीत डॉ. सुषमा बघू शकत नव्हती. त्यामुळे त्याची दारू सोडण्यासाठी उपचार सुरू केले होते. पण, त्यानंतरही तो दारू प्यायचा, अशी माहिती नातेवाईकांच्या जबाबातून समोर आली आहे.\nकोरोना रुग्णांच्या मृतदेहावर घाटातच होणार अंत्यसंस्कार.. विरोध करणाऱ्यांवर होणार कारवाई\nप्रा. धीरज आणि डॉ. सुषमा यांच्यातील संबंध फारसे नीट नव्हते. दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. दोघेही बेडरूममध्ये दार बंद करून भांडत होते. मुलांसमोर काहीच न घडल्यासारखे वागत होते. आत्याकडेसुध्दा कशावरून वाद झाल्याचे सांगत नव्हते.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/5fed60ed64ea5fe3bd2a03d2?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-07-30T11:32:22Z", "digest": "sha1:DVMTGLLQZKDE7ADETFVQ5TWQBR36WFJZ", "length": 4398, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - दूध धारा काढण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड..!! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nदूध धारा काढण्यासाठी शेतकऱ्याचा देशी जुगाड..\nविजेचा वापर न करता जनावरांचे दूध काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करून घरगुती तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले देशी जुगाड तरी हा व्हिडिओ आपण एकदा नक्की पहा. संदर्भ:-S9, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nतणनाशकेकृषि जुगाड़खरीप पिकतंत्रज्ञानअंतर मशागतकृषी ज्ञान\nपेट्रोल इंजिनवर चालणारे कोळपणी यंत्र\nशेतकरी बंधुनो, सध्या खरिफ पिकाची पेरणी झालेली आहे.पेट्रोलद्वारे २२ cc चे ४ स्ट्रोक इंजिनच्या माध्यमातून कोळपणी करणे आणखी सोपे झाले आहे.कोळपणी यंत्रविषयी माहितीसाठी...\nकृषि जुगाड़ | बळीराजा\nकृषि जुगाड़व्हिडिओखरीप पिकहळदसोयाबीनकापूसमकाकृषी ज्ञान\nशून्य खर्चात खत टाकण्याचे देशी जुगाड\nशेतकरी बंधूंनो,सध्या खरीप पिकांची सगळीकडे लागवड झाली आहे.पिकांच्या वाढीसाठी खत टाकणे आवश्यक आहे.खत टाकण्यासाठी शून्य खर्चात शेतकऱ्याने देशी जुगाड काढलेला आहे. काय आहे...\nकृषि जुगाड़ | कृषि मंथन\nकृषि जुगाड़व्हिडिओमहाराष्ट्रखरीप पिककृषी ज्ञान\nसायकल कोळपे घरच्या घरी कसे बनवावे\n➡️ मित्रांनो, पिकातील आंतरमशागत, तणनियंत्रण करण्यासाठी आपण घरच्याघरी सायकल कोळपे कसे तयार करावे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/celebration-of-falguni-pournima-at-nalanda-buddha-vihara/", "date_download": "2021-07-30T11:42:19Z", "digest": "sha1:DUTT27AX3OEDLSA6BXL7XE2JBHX4UB7F", "length": 6038, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "नालंदा बुध्द विहारात फाल्गुनी पौर्णिमा उत्साहात साजरी – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nनालंदा बुध्द विहारात फाल्गुनी पौर्णिमा उत्साहात साजरी\nजालना (प्रतिनिधी) : येथील नालंदा बुुध्द विहार, संघभुमी नागेवाडी येथे फाल्गुनी पौर्णिमे निमित्त वंदना, सुत्रपाठ व बोधिपुजा चे जायोजन करुन पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पौर्णिमेचे महत्व समजुन सांगताना पू. भदंत धम्मधरजी थेरो म्हणाले की, या पौर्णिमेच्या दिवसीतथागत स्वतः आपल्या जन्मस्थळी कपिलवस्तुला आले. स्वपुत्र राहुल आणि नंदाला दिक्षीत आणि धम्मामध्ये प्रशिक्षीत केले. तसेच यशोधरा व पिता शुध्दोधनाला शील, समाधी, प्रज्ञाचा उपदेश दिला.दरम्यान बुध्दोपदेशाने अनेकांची चित्त निर्मल झाले. याच कारणामुळे फाल्गुनी पौर्णिमेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.\nया मंगल प्रसंगी संडे मेडीटेशन सुध्दा पू. भंते शिवली यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. धम्म जानकार उपासक उपासीकांनी आपापले मनोगत कृतज्ञ म्हणून व्यक्त केले. फाल्गुन प��र्णिमेनिमीत्त अनुत्तर बोधीपुजा संडे मेडीटेशन उपासकांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमादरम्यान अनेकजन सहपरीवार उपस्थित होते. यावेही हिवाळे, जगताप, बुक्तरे, रत्नपारखे, साळवे, जाधव, खरात, दाभाडे, बनकर, शरणांगत, पठारे आणि गवई यांची उपस्थिती होती.\nआ. कैलास गोरंट्याल यांच्या वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन रक्तदान शिबीर, मास्क सॅनिटाइयजर आदी वस्तुचे वाटपः शेख मेहमूद\nगरीब आणि मध्यमवर्गीयांना आधी मदत द्या : देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/4-crores-24-lakh-sanctioned-for-electricity-success-efforts-of-mla-rohit-pawar-nrka-147167/", "date_download": "2021-07-30T10:21:09Z", "digest": "sha1:YJOYSWXFPQYPC5R3PCIDI4LSUZEIPP7J", "length": 15689, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | आमदार रोहित पवारांची 'पॉवर' पुन्हा सिद्ध; विजेसाठी ४ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nअहमदनगरआमदार रोहित पवारांची ‘पॉवर’ पुन्हा सिद्ध; विजेसाठी ४ कोटी २४ लाखांचा निधी मंजूर\nजामखेड : शेतकरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायम आग्रही असलेले राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या वीजप्रश्नी पाठपुरावा करून ४ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विजेच्या प्रश्नातही आमदार पवारांची ‘पॉवर’ पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.\nपंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत मतदारसंघातील विविध कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेतकरी व नागरिकांना कृषीपंप व घरगुती वीजेबरोबरच वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठी विजेची आवश्यकता असते. त्या अनुषंगाने आमदार पवारांनी पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत ११ के.व्ही. दाबाच्या वीज उपकेंद्रासाठी वीज वितरण कंपनीच्या जिल्हा व तालुका स्तरावर वेळोवेळी बैठका घेतल्या. या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी अगोदर स्थानिक पातळीवरच कामे निश्चित केली जातात.\nशासनस्तरावर ही कामे प्रस्तावित केली जाऊन राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येतो. मात्र, निधीच्या उपलब्धतेसाठी आमदार पवारांनी केलेला पाठपुरावा शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला आहे. कर्जत तालुक्यातील मांदळी येथील गावठाण वाहिनीच्या अलगीकरणासाठी ४३ लाख रुपये निधी मंजूर करून घेतला असून, मांदळीसह निमगाव व परिसरातील गावात गावठाण फिडरसाठी सुमारे ११ किमी लांबीची नवीन उच्चदाबाची वाहिनी कार्यान्वित करण्यात आली.\nतीन नवीन रोहित्र उभारण्यात आले आहेत. यामुळे येथील नागरिकांना थ्री फेज विजेचा २४ तास पुरवठा होत आहे. कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथील नवीन वीज उपकेंद्रासाठी केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ७३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर होऊन हे उपकेंद्रही कार्यान्वित झाले आहे. बाभूळगाव दुमाला येथील मोहिते वस्ती, करमनवाडी येथील खराडे वस्ती, गणेशवाडी येथील दातीर वस्ती, काळेवाडी येथील जिराफवस्ती, चिलवडी येथील नवले वस्ती, करपडी येथील मोहिते वस्ती, बारडगाव दगडी येथील घासले वस्ती, म्हाळंगी येथील जगताप वस्ती तसेच निमगाव गांगर्डा, मांदळी व निमगाव आदी गावे व वाड्या-वस्त्यांसाठी नवीन ११ रोहित्रे मंजूर करण्यात आलेली आहेत.\nजामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील मोरे वस्ती, पिंपळगाव आळवा येथील बारवकर वस्ती, बांधखडक येथील चव्हाण वस्ती, तेलंगशी येथील मोरे वस्ती, जवळके येथील वाळूंजकर-कांबळे वस्ती व घोडेगाव येथील तळेकर वस्तीसाठी नवीन ६ रोहित्रे मंजूर झालेली आहेत. त्यामुळे विविध भागात अनेक ��शकांपासून असलेला वीजप्रश्न मार्गी लागला असून आमदार पवार यांच्या या यशाचे कर्जत जामखेडमधील नागरिकांकडून कौतुक होत आहे.\nमतदारसंघातील अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न\n‘मतदारसंघातील अनेक गावांत असलेल्या जीर्ण विजतारा, वाकलेले तसेच जमिनीत सडलेले खांब बदलले आहेत. शाळा व सार्वजनिक ठिकाणी असलेले खांब दुसऱ्या ठिकाणी हलवले आहेत. ही कामे सुरू आहेतच मात्र मतदारसंघात विजेचा अनुशेष मोठ्या प्रमाणात आहे. येत्या काळात हा अनुशेष भरून काढण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे’, असे आमदार पवार यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/communist-party-leader-sitaram-yechuri-criticized-narendra-modi-after-bad-situation-of-varanasi-nrsr-144147/", "date_download": "2021-07-30T10:23:27Z", "digest": "sha1:ZYYPGN4F63JP5E5HA2LCOQKUPEHRZ2GJ", "length": 13239, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पाणीच पाणी चोहीकडे... | वाराणसीमधल्या रस्त्यावर पाणी साचल्यावर सीताराम येचुरींनी केली नरेंद्र मोदींवर टीका - म्हणाले, ‘पंतप्रधान आता वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील’ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम ��ण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nपाणीच पाणी चोहीकडे...वाराणसीमधल्या रस्त्यावर पाणी साचल्यावर सीताराम येचुरींनी केली नरेंद्र मोदींवर टीका – म्हणाले, ‘पंतप्रधान आता वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील’\nवाराणसीमध्ये पाणी(Water On The Streets OF Varanasi) साचलेले दाखवणाऱ्या एका फोटोला रिट्विट करत कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Sitaram Yechuri Criticized Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.\nउत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस(Rain In North India) सुरु आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाराणसीमध्ये पाणी साचलं आहे. वाराणसीमध्ये पाणी(Water On The Streets OF Varanasi) साचलेले दाखवणाऱ्या एका फोटोला रिट्विट करत कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Sitaram Yechuri Criticized Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे.\nआपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “ही पंतप्रधानांच्या मतदारसंघातली परिस्थिती आहे.आता ते वाराणसीला व्हेनिस बनवल्याचा दावा करतील”.\nपंतप्रधान मोदींनी क्योटोप्रमाणे आपल्या मतदारसंघाचा विकास करण्याची अनेक आश्वासने दिली होती. त्यावरुन त्यांच्यावर ही टीका होत आहे.\nयाआधीही काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांच्यावरुन यावर टीका केली होती. वाराणसी दौऱ्यावर आलेले उत्तरप्रदेशच्या काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले की, काशी क्योटो तर नाही झाली पण इथली परिस्थिती आणखी बिघडली आहे. लोक आपला जीव मुठीत धरुन घराबाहेर पडत आहेत.\nराज्य सरकारच्या वेळकाढूपणामुळे ओबीसांच्या आरक्षणाला बसला फटका – देवेंद्र फडणवीसांनी मांडले मत, भाजपच्या चक्काजाम आंदोलनाचीही केली घोषणा\nनरेंद्र मोदी यांनी ज्या गावांना स्मार्ट सिटी बनवण्याचा दावा केला होता, त्यापैकी वाराणसी एक आहे. मात्र पावसानंतर तिथली परिस्थिती फारच बिकट झाली आहे. वाराणसीच्या सर्व मुख्य रस्त्यांवर तसंच बाजारपेठेतही पाणी भरलं आहे. मंगळवारी संध्याकाळी पावसामुळे रस्त्यावर पाणी भरलं होतं आणि त्यामुळे एक अपघातही झाला होता.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/9328", "date_download": "2021-07-30T10:04:26Z", "digest": "sha1:XFLIT4E6WZAFHMUCBW2TJGUP7K6PSI7E", "length": 21215, "nlines": 188, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "आरोपिंनि मध्यप्रदेशातून विकत घेतले होते देशी कट्टे.???? | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आणि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधु��ामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome विदर्भ आरोपिंनि मध्यप्रदेशातून विकत घेतले होते देशी कट्टे.\nआरोपिंनि मध्यप्रदेशातून विकत घेतले होते देशी कट्टे.\nअकोट येथिल आयटीआय च्या मागे करत होते फ़ायरिंगचा सराव.\nदेवानंद खिरकर := प्रहार जनशक्ती\nपक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर हत्याकांडातील आरोपिंची संख्या पाचवर पोहचली.आरोपिंना दोन्ही देशी कट्टे मध्य प्रदेशातून पुरवण्यात आले.अचुक नेम साधण्यासाठी तिघांनी आयटीआच्या मागे एका शेतात फ़ायरिंगचा सराव कल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.पाचही आरोपिंना शनिवारी न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तिघांच्या पोलिस कोठडीत 9 एप्रिल परंत वाढ केली आहे. तर शुक्रवारी अटक करण्यात आलेल्या दोघांना 13 एप्रिल परंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुन्हा याच प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेले आरोपी निखिल सेदाणी,गुंजन चिंचोळे अशी त्यांची नावे आहेत.सरकार पक्षातर्फे ऐडवोकेट जयकृष्ण गावंडे यांनी आरोपींनि कोणा कडून देशी कट्टा विकत घेतला,कुठे कुठे सराव केला या बाबत अधिक तपास करायचा आहे.,असा.युक्तिवाद केला.\nएका आरोपीने कपडे जाळले,तर दुसरा आरोपीने कपडे नदीत लपवले.आरोपी अल्पेश दुधेने घटनेच्या दिवशी त्याच्या अंगावर जे कपडे होते ते जाळले.तर त्याच्या कडून चार काडतुस जप्त कल्याची माहीती आहे.तसेच दूसरा आरोपी शाम नाठे याने त्याचे कपडे खाई नदीत लपवून ठेवले होते.ते कपडे व विहिरीत फेकलेला देशी कट्टा पोलिसांनी त्याच्या कडून जप्त केला.सुत्रधार पवन सेदानी याच्या गाडीच्या डीक्कीत खाली मैगझीन दिसून आले होते.असा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.\nआरोपी निखिलने इंदुर व प्रिंप्रीया येथून पाठवले कट्टे\nआरोप निखिल सेदानी हा पवन सेदानीचा चुलत भाऊ आहे.तो इंदुरला राहतो.त्यानेच इंदुर जवळील प्रिंप्रीया व आणखी एका ठीकाणाहून देशी कट्टे विकत घेतले व ते आरोपी गुंजनला सोपविले.त्यानंतर गुंजनने आरोपी अल्पेश व शाम या दोघांना आयटीआयच्या पाठीमागे एका शेतात अचुक नेम कसा साधायचा व देशी कट्टा कसा चालवायचा या विषयी धडे दिल्याचेही पोलिस तपासा समोर आले.आरोपींनि कुठे कुठे सराव केला,त्यांना कुणी आणखी सोबती होते का,या विषयीचा तपास पोलिस करणार आहे���,या तपासासाठीच पोलिसांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली.\nतुषार पुंडकर यांच्या ह्त्यकांडातील आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.पिस्तूल कोणी विकले,आरोपींना पैसे कुणी पुरवीले,ईतर काही आरोपीचा या प्रकरणाशी सबंध आहे का,असे अनेक प्रश्नांची उकळ पोलिसांंना करायची आहे.पोलिस.अधिक्षक अमोल गावकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शैलेश सपकाळ यांची टिम तसेच अकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले तपास करत आहेत.\nPrevious articleहिवरखेडवर आजपासून ड्रोन कॅमेऱ्याची नजर ,\nNext articleमहागांव येथील खुनाचा गुन्हा अवघ्या ४८ तासात उघड\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली ��क्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T09:59:00Z", "digest": "sha1:HVJUHSCELAU3KSG7UFXSJLPMD3KKMEAP", "length": 6026, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "डीजेला दुचाकीचा अडथळा : दोघांना चौघांची मारहाण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nडीजेला दुचाकीचा अडथळा : दोघांना चौघांची मारहाण\nडीजेला दुचाकीचा अडथळा : दोघांना चौघांची मारहाण\nयावल : तालुक्यातील किनगाव खुर्द गावात डीजेचा दुचाकीचा अडथळा निर्माण झाल्याने दोघांना चौघांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. किनगाव खुर्द येथील रहिवासी समाधान पांडूरंग लोहार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेजारी राहणारे सुनील गोपाल कोळी यांच्या मुलाचे लग्न होते व मंगळवारी डीजेचा कार्यक्रम होता. घराजवळ अंगणात लावलेली दुचाकी डिजेच्या वाहनास अडथळा ठरल्याच्या कारणांवरून सुनील गोपाळ कोळी, पिंटु अशोक कोळी, अशोक गोपाळ कोळी व शरद अशोक कोळी यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी फिर्यादी व त्यांचा मुलगा राहुल यास लाथा बुक्यांनी मारहाण केली. लग्नात आलेल्या 20 ते 25 अनोळखी इसमांनी भांडण सोडवले. या प्रकरणी चौघांसह त्यांच्या कुटुंबा विरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.\nभुसावळ पाणीपुरवठा ठप्प ; ट्रान्स्फार्मर जळाला\nअंजाळेत ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांकडून नुकसान\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळ���ेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:27:54Z", "digest": "sha1:62RSSEP4HU45QZHYSK5HZZZ423R5BE2W", "length": 7239, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "पीएम केअर फंडमध्ये जमा झालेल्या निधीचा हिशोब जाहीर करा: मेधा पाटकर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nपीएम केअर फंडमध्ये जमा झालेल्या निधीचा हिशोब जाहीर करा: मेधा पाटकर\nपीएम केअर फंडमध्ये जमा झालेल्या निधीचा हिशोब जाहीर करा: मेधा पाटकर\nपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत ‘पीएम केअर फंडात’ मदत करण्याचे सांगितले होते. देशातील उद्योजक, व्यवसायिक, नागरीकांनी भरघोस प्रतिसाद देत आर्थिक मदत जमा केली होती. पंतप्रधान केअर निधीत जमा झालेल्या पैशांचा हिशोब देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\n‘पीएम केअर फंड’ या\nनावाने संकलित झालेला असल्याने व तो सार्वजनिक पैसा असल्याने या निधीचा हिशोब जाणून घेण्याचा हक्क समाजाला आहे. हा निधी श्रमिकांसाठीच वापरला गेला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.\nपीएम केअर फंड, आपत्ती व्यवस्थापन निधी, श्रमिकांसाठीचे वेगवेगळे निधी, तसेच योजनांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणी पाटकर यांनी या वेळी केली. संकटाच्या काळात आपत्ती व्यवस्थापन निधी हाच मुख्य आधार असतो. मात्र, केंद्र सरकारने अचानक पीएम केअर फंड निर्माण केला. हा फंड सार्वजनिक नसल्याचा दावा सरकार करत आहे. परंतु, पंतप्रधानांच्या नावाने असलेला हा फंड सार्वजनिकच मानला पाहिजे आणि त्यातून श्रमिकांना टाळेबंदीच्या काळात भरपाई आणि निवृत्तीवेतन दिले गेले पाहिजे, असेही त्यांनी ठणकावले.\n‘फिजिकल डिस्टन्सिंग’पाळत प्रदेश राष्ट्रवादी कार्यालयात वर्धापन दिन साजरा\nधक्कादायक; पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 10, हजार पार\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/india-nepal-contested-land-kp-sharma-oli", "date_download": "2021-07-30T10:51:04Z", "digest": "sha1:N6ZC3LZBI3TK4LBXMVVFIPMNKD4WIUKP", "length": 11569, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘चीन, इटलीपेक्षा भारतातून आलेला विषाणू घातक’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘चीन, इटलीपेक्षा भारतातून आलेला विषाणू घातक’\nनवी दिल्ली :भारताच्या ताब्यातील लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे प्रदेश मूळचे नेपाळचेच भाग असल्याचा दावा करत नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी चीन व इटालीतून आलेल्या विषाणूपेक्षा भारतातून आलेला विषाणू अधिक घातक असल्याचे वादग्रस्त विधान नेपाळच्या संसदेत केले आहे. भारतामधून अनेक लोक अवैधपणे नेपाळमध्ये आले आहेत ते कोरोना विषाणूची साथ पसरवत असून त्याला स्थानिक नेते व प्रतिनिधी जबाबदार असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.\nमंगळवारी केपी ओली नेपाळ यांनी संसदेत, भारताच्या ताब्यातील लिपुलेख, कालापानी व लिंपियाधुरा हे प्रदेश मूळचे नेपाळचेच भाग असून हे तीन प्रदेश नेपाळचेच असल्याचा दावा केला. हे प्रदेश भारताकडून परत मिळवण्यासाठी सर्व प्रकारची राजकीय व परराष्ट्र शिष्टाई वापरण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. भारताचे लष्करप्रमुख नरवणे यांनी नेपाळच्या भूमिकेमागे चीनचा हात असल्याचा चीनचे थेट नाव न घेता आरोप केला, त्यावर ओली यांनी आम्ही जे करतो ते स्वत:च्या हिंमतीवर करतो, असे प्रत्युत्तर दिले.\nकेपी ओली यांनी या तीनही भागात भारताने आपले सैन्य तैनात केल्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचा आरोप केला. तेथे नेपाळी नागरिकांना जाण्यापासून रोखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.\nया तीनही प्रदेशात १९६२ पासून भारतीय सैन्य तैनात आहे व पण आमच्या शासकांनी हा मुद्दा कधीच उपस्थित करण्याचे धाडस दाखवले नाही. पण आता हे तीनही प्रदेश पुन्हा ताब्यात घेऊ व ते घेऊनच स्वस्थ बसू, असे ओली म्हणाले.\nओली यांनी भारताला आवाहनही केले की त्यांच्या (भारताच्या) राष्ट्रीय चिन्ह अशोक चक्रमध्ये सत्यमेव जयते असे बोधवाक्य आहे आणि या बोधवाक्यावरील सत्याचा मार्ग भारताने अनुसरावा. भारताशी आम्हाला सलोखा, मैत्रीचे संबंध हवे आहेत. पण भारताने ठरवावे ही त्यांचे वर्तन सीमामेव जयते असावे की सत्यमेव जयते, असा सवाल ओली यांनी विचारला आहे.\nदरम्यान मंगळवारी चीनने कालापानी मुद्दा भारत व नेपाळदरम्यानचा असून दोन्ही देशांनी एकतर्फी निर्णय घेऊ नये, हा मुद्दा चर्चेद्वारे सोडवावा अशी प्रतिक्रिया दिली.\nनेमका मुद्दा काय आहे\nलिपुलेख दर्रा हा सीमाप्रदेश नेपाळ व भारत दरम्यान असून तो नेपाळच्या पश्चिमेकडील कालापानी भागात आहे. पण कालापानी भागावरच भारत व नेपाळने आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. कालापानी भाग उत्तराखंड राज्यातील पिथौरागड जिल्ह्यातील असल्याचे भारताचा दावा आहे तर नेपाळच्या मते कालापानी हा त्यांच्या धारचुला जिल्ह्याचा भाग आहे.\nगेली अनेक वर्षे हे तीन प्रदेश भारताच्या नकाशात दाखवले जात होते. पण भारत सरकारने १८१६ सालच्या सुगौली कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप नेपाळने भारतावर केला आहे.\nकाही दिवसांपूर्वी लिपूलेख येथून धारचुलाला जोडणार्या ८० किमी लांबीच्या रस्त्याचे उद्धाटन भारताच्या संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते झाले होते, त्यावर नेपाळने हरकत घेतली होती. नेपाळने असे जाहीर केले की १८१६ साली सुगौली करारानुसार नेपाळच्या पूर्वभागातून वाहणार्या महाकाली नदीचा प्रदेश हा नेपाळच्या हद्दीतला भाग आहे. पण भारताने हा भाग आपल्या सीमारेषेतला असून तेथे रस्ता बांधल्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी भारताचे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी या प्रकरणामागे अन्य कोणाचा हात असल्याचा (चीनचे प्रत्यक्ष नाव न घेता) आरोप नेपाळवर केला होता.\nलिपुलेख दर्रा रस्ता हा १७ हजार फूटावर बांधल्याने तो चीनच्या सीमेवर लक्ष ठेवण्यास उपयुक्त असून धारचुलाला तो जोडत असल्याने त्याने दळणवळणही वाढणार आहे.\nस्थलांतरितांसाठीच्या हजार बस काँग्रेसने माघारी बोलावल्या\nमुलीच्या शिक्षणाचे लॉकडाऊन होऊ नये म्हणून….\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T11:51:32Z", "digest": "sha1:EJL2U2CNAWAHCLMZ7S5KSIYQPARXHORE", "length": 7436, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गॅबारोनी - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १९.६ चौ. किमी (७.६ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३,३२७ फूट (१,०१४ मी)\n- घनता १,१०१ /चौ. किमी (२,८५० /चौ. मैल)\nगॅबारोनी ही बोत्स्वाना ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nअंतानानारिव्हो · अंबाबाने · अदिस अबाबा · अबुजा · अल्जीयर्स · अस्मारा · आक्रा · इंजामिना · कंपाला · किगाली · किन्शासा · केप टाउन · कैरो · कोनाक्री · खार्टूम · गॅबारोनी · जिबूती (शहर) · ट्युनिस · डकार · डोडोमा · त्रिपोली · नवाकसुत · नियामे · नैरोबी · पोर्ट लुईस · पोर्तो-नोव्हो · प्राईया · फ्रीटाउन · बंजुल · बमाको · बांगुई · बिसाउ · बुजुंबुरा · ब्राझाव्हिल · मलाबो · मापुतो · मासेरू · मोगादिशू · मोन्रोव्हिया · मोरोनी · याउंदे · यामूसूक्रो · रबात · लिब्रेव्हिल · लिलाँग्वे · लुआंडा · लुसाका · लोमे · वागाडुगू · विंडहोक · व्हिक्टोरिया, सेशेल्स · साओ टोमे · हरारे\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१३ रोजी २३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/samsung-s8-mobile-phone-facing-restart-issue-42999", "date_download": "2021-07-30T10:37:25Z", "digest": "sha1:GLUGN3D4HO2DMQEGJDF4M2Q7WE4G4JAF", "length": 7524, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सॅमसंग S8, S8+ मोबाईल अचानक होतो रिस्टार्ट", "raw_content": "\nसॅमसंगने यापूर्वी स्क्रिनसंदर्भातील तक्रारींवर काम करायला सुरूवात केली होती. गेल्या आठवड्यात सॅमसंगने सॉफ्टवेअर अपडेट केले. त्यानंतर स्क्रिनचा रंग लालसर झाला होता. दक्षिण कोरियातील वापरकर्त्यांच्या तक्रारींवर सॅमसंगने तातडीने काम सुरू केले होते. त्या पाठोपाठ आता रिस्टार्टचा प्रश्न सॅमसंगसमोर उभा ठाकला आहे.\nसॅमसंग S8, S8+ मोबाईल अचानक होतो रिस्टार्ट\nसॅमसंग कंपनीने नुकत्याच आणलेल्या गॅलेक्सी एस8 आणि गॅलेक्सी एस8+ मोबाईल फोन आपोआप रिस्टार्ट होत असल्याच्या तक्रारी अमेरिकेतील ग्राहकांनी केल्या आहेत. या आधी या दोन्ही मॉडेल्सच्या स्क्रिनचा रंग लालसर झाल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. त्यापाठोपाठ आता फोन रिस्टार्ट होत असल्याच्या तक्रारी झाल्या आहेत.\nकंपनीच्या अधिकृत फोरमवर आणि एक्सडीए डेव्हलपर्स फोरमवर ग्राहकांनी फोन रिस्टार्ट होण्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. 'माझ्या गॅलेक्सी एस8 फोनच्या स्क्रिनवर अचानक काही आकार दिसू लागतात आणि त्यानंतर फोन रिस्टार्ट होतो. सेफ मोडमध्ये फोन असतानाही हे घडते. माझ्या फोनमधील इतर कोणत्या अॅपमुळे फोन रिस्टार्ट होत नाही, हे नक्की. मी यासंदर्भात कंपनीशी बोललो. त्यांनी फोन परत द्यायला सांगितला आहे,' असे एका ग्राहकाने फोरमवर लिहिले आहे.\nसर्वात प्रथम ही तक्रार एस8 च्या वापरकर्त्यानेच फोरमवर नोंदवली होती. फोन विकत घेतल्यानंतर सेट करत असताना अचानक रिस्टार्ट होत असल्याची तक्रार त्यानंतर सातत्याने होत आहे. 'मी कॅमेरा किंवा सॅमसंग थीम्स वापरत असताना फोन रिस्टार्ट होत होता. फोन चार्जिंगला लावलेला असो किंवा नसो, रिस्टार्टचा प���रश्न सतत भेडसावतो आहे. अचानक सगळी अॅप थांबतात. स्क्रिन बंद होते आणि काही सेकंदात फोन रिस्टार्ट होतो,' असे एका वापरकर्त्याने म्हटले आहे.\nसॅमसंगने यापूर्वी स्क्रिनसंदर्भातील तक्रारींवर काम करायला सुरूवात केली होती. गेल्या आठवड्यात सॅमसंगने सॉफ्टवेअर अपडेट केले. त्यानंतर स्क्रिनचा रंग लालसर झाला होता. दक्षिण कोरियातील वापरकर्त्यांच्या तक्रारींवर सॅमसंगने तातडीने काम सुरू केले होते. त्या पाठोपाठ आता रिस्टार्टचा प्रश्न सॅमसंगसमोर उभा ठाकला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/58609", "date_download": "2021-07-30T09:44:13Z", "digest": "sha1:7NMNIQJCIYKE5BEFHNH3MBC5WV3X6CY4", "length": 3726, "nlines": 96, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - प्रसंग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - प्रसंग\nहा कमीपणा दुर होतो\nपण वेळ बदले पर्यंत\nहवा प्रसंग चुर होतो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nसगुण ब्रह्म पुरंदरे शशांक\nश्री राम चंदन सोनाये\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.rongtaifurnace.com/mr/company-introduction/", "date_download": "2021-07-30T11:12:23Z", "digest": "sha1:ZKLN4PWZIWN3F3P5EZUAFNY764EHJRGL", "length": 3671, "nlines": 146, "source_domain": "www.rongtaifurnace.com", "title": "कंपनी परिचय - Rongtai प्रतिष्ठापना तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nस्टील शेल हळुवार भट्टी\nअॅल्युमिनियम शेल हळुवार भट्टी\nप्रतिष्ठापना मन तृप्त करणारं मशीन\nफोर्जिंग आणि ऑटोमेशन कास्ट करत आहे\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nअमेरिकन नवीनतम बातम्या मिळवा\nशॅन्डाँग Rongtai प्रतिष्ठापना तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड. जागतिक दर्जाचे उच्च ओवरनंतर उपकरणे manufacturer- Himile गट राष्ट्रीय उच्च टेक एंटरप्राइज subordinating आहे.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T10:31:56Z", "digest": "sha1:23H2FGDOHIL6U4YO4QEVH7MXEL3F4ODM", "length": 9048, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खाऊच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरणकर्त्या संशयिताचे छायाचित्र, रेखाचित्र जारी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखाऊच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरणकर्त्या संशयिताचे छायाचित्र, रेखाचित्र जारी\nखाऊच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरणकर्त्या संशयिताचे छायाचित्र, रेखाचित्र जारी\nजळगाव: जयपूर येथे जावयाचे असल्याने गाडीच्या प्रतिक्षेत कुटुंबिय जळगाव रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक तीनवर बसले होते. यादरम्यान पित्याला झोप लागली अन् त्याचा फायदा घेत संशयिताने पाच वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष देवून तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 16 जून रोजी 2019 घडलेल्या या घटनेत मुलीस घेवून जाणारा संशयित रेल्वेस्थानकावरील सीसीटीव्ही कैद झाला आहे. त्याचे सीसीटीव्ही छायाचित्र तसेच रेखाचित्र पोलिसांनी जारी केले असून संबंधित वर्णनातील संशयित अथवा चिमुकलीबाबत माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\n16 जून रोजी 2019 ची घटना\nयाबाबत माहिती अशी की, 16 जून 2019 रोजी दुपारी 12.45 वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपुर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. तर याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. यानंतर तिला सोबत घेवून संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.\nचिमुकलीसह संशयिताचे वर्णन असे\nअपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तीची उंची 2 फुट 3 इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणार्‍या संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित सुमारे 35 ते 40 वयोगटातील आहे. त्यांची उंची 5 ते 6 फुट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. छायाचित्रातील चिमुकली अथवा संशय��त याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी ०२५७-२२२१७९० आणि ९८२३०१९७११, ७०२१५०२३५५ या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.\nपायलट आणि समर्थक आमदारांना कोर्टाकडून तूर्तास दिलासा\nदुचाकीचोर बंटी-बबलीची जोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटकेत\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T11:15:45Z", "digest": "sha1:PILEMEDES5QAGHEIE4TOCH3P75B37LTQ", "length": 6138, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "चाळीसगावात कोरोनाचा कहर | Janshakti Newspaper", "raw_content": "\nचाळीसगाव: शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शासकीय ट्रामा केअर सेंटर रूग्णालयात उपचारादरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nतालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले असून शहराची वाटचाल ही हॉटस्पॉट शहराकडे होत आहे. कोरोना बाधीतांना येथील शासकीय ट्रामा केअर सेंटर अर्थात कोव्हीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते. मात्र उपचार सुरू असलेल्या दोन जणांचा उपचारादरम्यान दि.२४ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दि.२४ मार्च रोजी सायंकाळी पर्यंत एकूण कोरोना बाधीतांची संख्या हि ५९ इतकी होती. कोरोनाचा फै��ाव अधिक होऊ नये म्हणून नगरपालिका व महसूल प्रशासनाने कंबर कसली असून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nतळोद्यात मोकाट गुरांनी केले नागरिकांना हैराण\nअंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गाचा मार्ग मोकळा \nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T11:35:02Z", "digest": "sha1:DBZXVWHHQ4QWMB5DVFR3L7RTX4V55PP4", "length": 6628, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मुक्ताईनगरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध : प्रतिमेला मारले जोडे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमुक्ताईनगरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध : प्रतिमेला मारले जोडे\nमुक्ताईनगरात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध : प्रतिमेला मारले जोडे\nमुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार साहेब यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणार्‍या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करून प्रवर्तन चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून बॅनर जाळण्यात आली. पडळकरांनी तातडीने शरद पवार साहेबांची माफी मागावी अन्यथा जिथे भेटेल तिथे त्यांचे तोंड काळे करण्यात येईल व राष्ट्रवादी युवकचे कार्येकर्ते चोप दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील व उप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.पवनराजे पाटील यांच्या वतीने देण्यात आला.\nठाकरे – फ���णवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nप्रसंगी युवक तालुकाध्यक्ष शाहीद खान, ऋषिकेश पाटील, रोहित सोनवणे, अविनाश जैन, लखन पाटील, नरेंद्र पाटील, सोनू पाटील, श्रीकांत पाटील, प्रमोद संदले, विकी ठाकरे, उमेश भोलाणे, प्रशांत पाटील, सागर भोई तसेच युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nसतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘कोरोना वीर 2020’ पुरस्काराने योद्ध्यांचा सन्मान\nभाजपा आमदार पडळकरांच्या बेताल वक्तव्याचा फैजपूरातही निषेध\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nठाकरे – फडणवीसांमध्ये कलगीतुरा\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=604", "date_download": "2021-07-30T10:05:21Z", "digest": "sha1:CTGOJNVJWD5CUJ7KJJ4QE3XHLTUV4ALH", "length": 2528, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "प्रधानमंत्री- नरेंद्र मोदी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रधानमंत्री- नरेंद्र मोदी (Marathi)\nआजपर्यंत भारताचे १४ पंतप्रधान होऊन गेले. परंतु नरेंद्र मोदीं इतके सुप्रसिद्ध पंतप्रधान कोणीच बनू शकले नाहीत. चला जाणून घेऊया या कार्यसम्राटाविषयी\nचहावाला ते प्रधानमंत्री- थरारक जीवनप्रवास\nगुजरात मधील राजकारणात प्रवेश\nभारत देशाचे आजपर्यंतचे सर्वाधिक लोकप्रिय प्रधानमंत्री\nस्वच्छ भारत अभियान -Clean India Campaign\nप्रधानमंत्री जन धन योजना PMJDY\nसामान्य जनतेशी 'मन कि बात'\nविरोधकांवर यशस्वी मात करणारे नमो\nनरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित साहित्य\nनरेंद्र मोदी एक लेखक\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/unique-love-story-of-cow-and-bull-nrvk-157113/", "date_download": "2021-07-30T10:46:03Z", "digest": "sha1:WVUQTXN3SQQNLTVWKJBVCRNDELBSVSKT", "length": 16862, "nlines": 206, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नेमका हा प्रकार तरी काय म्हणायचा | गाईला विकल्यामुळे बैलाने घातला राडा; व्हिडिओ व्हायरल झाला अन्... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nनेमका हा प्रकार तरी काय म्हणायचागाईला विकल्यामुळे बैलाने घातला राडा; व्हिडिओ व्हायरल झाला अन्…\nमंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली. तो बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण लॉकडाऊनमध्ये मुनियांदी याला आर्थिक चणचण जाणवू लागली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याने आपल्या लक्ष्मी या गाईची 20 हजार रुपयांमध्ये विक्री केली. गाईला घेऊन जाण्यासाठी त्याने तिला मिनी ट्रकमध्ये चढवले. पण हे दृष्य मंजामलीने बघितले आणि गाडीसमोर उभे राहून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.\nमदुराई : प्रेमकथा प्राण्यांमध्येही असातात हे सांगितले तर कदाचित आश्चर्य व्यक्त करण्यात येईल. ही प्रेमकहाणी आहे एक गाय आणि बैलाची. बैलाचे नाव मंजामली, तर गायीचे नाव लक्ष्मी आहे. ���ामिळनाडूच्या मदुराई येथील ही घटना आहे.\nमंदिराच्या परिसरात चहा विक्री करणाऱ्या मुनियांदी नावाच्या एका व्यक्तीने या दोन्ही गाय आणि बैलाची लहानपणापासून देखभाल केली. तो बैल पालामेदू मंदिराचा आहे. त्याच्यासोबतच मुनियांदी याची गाय लहानाची मोठी झाली. पण लॉकडाऊनमध्ये मुनियांदी याला आर्थिक चणचण जाणवू लागली. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्याने आपल्या लक्ष्मी या गाईची 20 हजार रुपयांमध्ये विक्री केली. गाईला घेऊन जाण्यासाठी त्याने तिला मिनी ट्रकमध्ये चढवले. पण हे दृष्य मंजामलीने बघितले आणि गाडीसमोर उभे राहून रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला.\nपण थोड्यावेळाने गाईला घेऊन जाणारी गाडी सुरू होताच त्याने थेट त्या गाडीच्या मागे धाव घेतली. तब्बल एक किलोमीटरपर्यंत हा बैल त्या गाडीचा पाठलाग करत होता. अखेर थकल्यानंतर त्याने गाडीचा पाठलाग करणे सोडले. पण, या सर्व घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकण्यात आला.\nव्हायरल झालेल्या व्हीडिओबाबतची माहिती तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांचा मुलगा जयप्रदीप याला मिळाली. त्यानंतर जयप्रदीपने लक्ष्मी गाय खरेदी करणाऱ्याचा शोध घेतला आणि त्याच्याकडून गाय परत विकत घेतली व त्या मंदिराला दान केली, यासोबतच मंजामली आणि लक्ष्मी पुन्हा एकत्र आले.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/N_16.html", "date_download": "2021-07-30T11:33:03Z", "digest": "sha1:YJE6TRNEJ7LBEG76CCC6OXWSAUIRWB5V", "length": 10408, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश! पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar वाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट\nवाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश पारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट\nवाढदिवसा निमित्त वृक्षारोपण करून दिला सामाजिक संदेश\nपारनेर येथील नियाज राजे यांनी दिली तुळशीचे रोपे भेट\nआपला वाढदिवस साजरा करताना तो नेहमीच पर्यावरण पुरक असला पाहिजे या विचाराचे असलेले पारनेर येथील संभाजीनगर परिसरातील होतकरू नेतृत्व नियाज राजे यांनी वृक्षारोपण करून तसेच संभाजीनगर परिसरात औषधी व धार्मिक महत्त्व असलेल्या तुळशीच्या रोपांचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला.\nयावेळी अहमदनगर जिल्हा परिषद कृषी व बांधकाम समितीचे सभाप��ी श्री काशिनाथ दाते सर यांचे हस्ते तुळशीच्या रोपांचे वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी एस टी कर्मचारी सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष बलभिम कुबडे, सदस्य तुराब राजे, पारनेर मनसे शहराध्यक्ष वसिम राजे, राजेंद्र घोंगडे, डॉ प्रशांत गाडगे, मंगेश दाते, उद्योजक मयूर महांडुळे, रियाज राजे, सुनिल गाडगे, किरण कुबडे, शहाजी थोरात, अजय घोंगडे, महेंद्र मगर, अय्याज राजे, महेश ठुबे, सियाज राजे, सुहास शिंदे, अश्विन कोल्हे, सनी शेळके, पार्थ फापाळे, श्रीकांत गायकवाड, अभिनंदन घोलप, सनी थोरात, तुषार कुबडे,प्रथमेश गाडगे, रेहान राजे, आवेज राजे, जुनेद राजे व संभाजीनगर परिवारातील नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री काशिनाथ दाते सर म्हणाले यावर्षी आपणा सर्वांना कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्त्व कळाले आहे. नियाज राजे यांनी संभाजीनगर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारे तुळशीचे रोप भेट देऊन तसेच वृक्षारोपण करुन आपला वाढदिवस खरोखरच पर्यावरणपुरक साजरा केला आहे. तो समाजासाठी व विशेष करून तरुणांसाठी एक दिशा दर्शक आहे.\nतसेच दरवर्षी प्रमाणे जिजामाता विद्यालयाच्या परिसरातील आनंद चिंचबन येथे सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतीफ राजे यांच्या मार्गदर्शनात \"माझी वसुंधरा माझी जबाबदारी\" या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व नियाज राजे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचांच्या रोपांची लागवड करण्यात आली. याठिकाणी मागील तीन वर्षांपासून नियाज राजे व इतर अनेक जणांच्या वाढदिवसा निमित्त चिंच रोपांची लागवड व त्याचे शंभर टक्के संवर्धन केले जात आहे. यावेळी नियाज राजे, किरण कुकडे, सुनिल गाडगे व मित्र परिवाराने लागवड केलेल्या रोपांसाठी ट्री गार्डची व्यवस्था करुन ते उपलब्ध केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपार��ेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/multi-span-greenhouse-product/", "date_download": "2021-07-30T10:35:24Z", "digest": "sha1:NWJXXZJOU7TJXTKIJSK3XGIBJ6ZEYLYK", "length": 11605, "nlines": 199, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "चीन मल्टी-स्पॅन ग्रीनहाउस फॅक्टरी आणि पुरवठादार | ऐक्सियांग", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nया प्रकारचे ग्रीनहाउस सिंगल स्पॅन बोगद्याच्या ग्रीनहाऊसपेक्षा वेगळे आहे, हे केवळ एक स्पॅनच नाही तर दोनपेक्षा अधिक स्पॅन आहेत, म्हणून आम्ही या ग्रीनहाऊसला मल्टी-स्पॅन ग्रीनहाउस म्हणतो.\nस्पॅन रुंदी सामान्यत: 6 मीटर ते 10 मीटर पर्यंत असू शकते, सर्वात लहान रुंदी 6 मीटर आहे, मोठ्या स्पॅन रूंदी आम्ही मल्टी स्पॅन प्लास्टिक फिल्म ग्रीनहाऊससाठी 16 मी करू शकतो .ती लांबी सानुकूलित केली आहे. आमचे हरितगृह तंत्रज्ञान प्रगत आहे, संपूर्ण प्रक्रिया वेळ वाचवू शकते आणि प्रयत्न.ग्राईनहाऊस अत्यधिक हवामानाचा प्रभाव टाळण्यासाठी आमच्या वनस्पतींचे संरक्षण करू शकते\nया ग्रीनहाऊसचे फायदे आहेत\nWind वारा मजबूत प्रतिकार,\nSnow बर्फाचा तीव्र प्रतिकार,\nStruct चांगली संरचनात्मक कार्यक्षमता, घन आणि विश्वसनीय,\nProduction उच्च उत्पादन ,\nNt बुद्धिमान आणि पूर्ण स्वयंचलित,\nEsts कीड आणि रोग कमी करा,\nIns चांगला इन्सुलेशन प्रभाव.\n��ा ग्रीनहाऊसमध्ये मोठे चौरस क्षेत्र आहे, ते ग्रीनहाऊसला उच्च उत्पादनापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करण्यासाठी बर्‍याच सिस्टमशी जुळते, यामुळे ऑफ-हंगामातील भाज्या वास्तव बनू शकतात\nवेंटिलेशन सिस्टम.वेंटिलेशन सिस्टममध्ये दोन भाग, साइड वेंटिलेशन सिस्टम आणि वरच्या वेंटिलेशनचा समावेश आहे. आम्ही नैसर्गिक व्हेंट, इलेक्ट्रिक फिल्म रोलर आणि मॅन्युअल फिल्म रोलरपर्यंत पोहोचण्यासाठी फिल्म रोलरचा वापर करतो. इलेक्ट्रिक फिल्म रोलर मल्टी-स्पॅन ग्रीनहाऊससाठी अधिक योग्य आहे, परंतु आम्ही आपल्या फिल्म रोलरची निवड करण्याच्या मागणीनुसार.\nवेंटिलेशन सिस्टम.वेंटिलेशन सिस्टममध्ये दोन भाग, साइड वेंटिलेशन सिस्टम आणि वरच्या वेंटिलेशनचा समावेश आहे. आम्ही नैसर्गिक व्हेंट, इलेक्ट्रिक फिल्म रोलर आणि मॅन्युअल फिल्म रोलरपर्यंत पोहोचण्यासाठी फिल्म रोलरचा वापर करतो. इलेक्ट्रिक फिल्म रोलर मल्टी-स्पॅन ग्रीनहाऊससाठी अधिक योग्य आहे, परंतु आम्ही आपल्या रोल रोलरग्रीनहाऊस, बाह्य शेडिंग आणि अंतर्गत शेडिंगची निवड करण्याच्या आपल्या मागणीनुसार शेडिंग जाळीचे वेगवेगळे शेडिंग नेट आहे, आपल्या निवडीसाठी 35% ते 90% शेडिंग दर आहेत. मुख्य कार्य म्हणजे सूर्यप्रकाश रोखणे आणि सावली आणि थंड\nखंडपीठबेंच बियाणे नर्सरीसाठी आहे, आपल्या निवडीसाठी तीन प्रकारचे बेंच आहेत: चालणारी खंडपीठ,स्थिर बेंच, ओहोटी आणि प्रवाह खंडपीठ. आकार सानुकूलित केला जाऊ शकतो\nहीटिंग सिस्टम. त्यात हीटिंग बॉयलर आणि हीटिंग फॅनचा समावेश आहे, हीटिंग मटेरियल गॅस, कोळसा, गरम पाणी आणि जैविक माध्यम असू शकते.\nकूलिंग सिस्टम.या सिस्टममध्ये एक्झॉस्ट फॅन आणि कूलिंग पॅडचा समावेश आहे. शीतकरण प्रणालीचे मुख्य कार्य थंड होणे आहे.\nअभिसरण चाहता.ही प्रणाली अंतर्गत हवेच्या अभिसरणांना गती देऊ शकते, घरातील हवा, तापमान, आर्द्रता आणि सीओ 2 एकाग्रता समान रीतीने वितरीत करू शकेल.\nमागील: गॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nपुढे: सॉ टूथ ग्रीनहाऊस\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-enjoy%E0%A4%A4%E0%A5%81-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T10:24:44Z", "digest": "sha1:OROMRSPBK4X2M7R3PETFO6GKYANWLEPN", "length": 59085, "nlines": 594, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जपान मध्ये मे! सर्वोत्तम हंगाम. पर्वत देखील सुंदर आहेत! - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nमाउंट फुजी आणि शिबा सकुरा (मॉस फॉक्स, मॉस पिंक, माउंटन फॉक्स). जपान = शटरस्टॉक यांचे प्रतिनिधित्व करणारा एक नेत्रदीपक वसंत लँडस्केप\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या >\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन >\nजपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा चेरी ब्लॉसम, नेमोफिला इ. >\n सर्वोत्तम हंगाम. पर्वत देखील सुंदर आहेत\nजपानी द्वीपसमूहात मेमध्ये सर्वत्र ताजे हिरवेगार देखावे सुंदर आहेत. मी एप्रिलच्या पृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे मॉस स्लिम आणि नेमोफिलाची फुले छान उमलतात. जर तुम्ही शिराकावागोसारख्या डोंगराळ भागात गेलात तर डोंगरात उरलेल्या ताज्या हिरव्या आणि बर्फाचा कॉन्ट्रास्ट आश्चर्यकारक असेल. या पृष्ठावर, मी विशेषतः मे महिन्यासाठी शिफारस केलेले दर्शनीय स्थळांचा परिचय करुन देईन.\nमे मध्ये टोकियो, ओसाका, होक्काइडो विषयी माहिती\nकमिकोचीसारखी हिम वितळणारी उंचवट्या खूप सुंदर आहेत\nमे मध्ये टोकियो, ओसाका, होक्काइडो विषयी माहिती\nजर आपण मेमध्ये टोकियो, ओसाका किंवा होक्काइडोला जाण्याचा विचार करत असाल तर अधिक माहितीसाठी कृपया खाली असलेल्या स्लाइडरवरील प्रतिमेवर क्लिक करा.\nमे मध्ये टोकियो हवामान\nजर आपण मेमध्ये टोक्योला गेलात तर हवामान खूपच आरामदायक असेल. पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी हे एक परिपूर्ण वातावरण आहे, म्हणून शक्य असेल तेव्हा फायदा घेण्याचे सुनिश्चित करा. तथापि, मेच्या अखेरीस हवामान थोडे अस्थिर होईल. या पृष्ठावर, मी जपान वेदर असोसिएशनने जारी केलेल्या हवामानाच्या आकडेवारीच्या आधारे मे मध्ये टोकियोच्या हवामानावर चर्चा करेन. खाली टोकियोच्या मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली मे मध्ये ओसाका आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच टोकियो येथे जाण्याची विचारत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान हे टोकियोपेक्षा बरेच वेगळे आहे. वसंत clothesतुच्या कपड्यांसाठी कृपया खालील लेखाचा संदर्भ घ्या. मे मधील टोकियोमधील अनुक्रमपत्ती (विहंगावलोकन) टोकियो हवामान मेच्या सुरुवातीस (2018) टोकियो हवामान मेच्या मध्यभागी (2018) टोकियो हवामान मेच्या शेवटी (2018) मे मध्ये टोकियो मधील हवामान (विहंगावलोकन) आलेख: टोकियोमधील तापमान बदल मे मध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या 30 वर्षांमध्ये उच्च आणि निम्न तापमान डेटा दोन्ही सरासरी आहेत (1981-2010) आपण मे मध्ये टोक्योला गेलात तर तुम्हाला खूप आरामदायक सहलीचा आनंद मिळेल. वरील आलेख दर्शविल्याप्रमाणे, मेच्या सुरुवातीच्या आणि मध्यभागी, टोकियोमधील दिवस खूप गरम किंवा जास्त थंड नसतात. व्यायाम करताना, आपल्याला घाम फुटू शकेल. तथापि, अद्याप उन्हाळ्याइतके गरम नाही. आपण शॉर्ट-स्लीव्ह शर्ट घालताना ठीक होऊ शकता ...\nमे मध्ये ओसाका हवामान\nजर आपण मेमध्ये ओसाकाचा प्रवास करीत असाल तर आपण कोणते प्रकारचे कपडे घालावे या पृष्ठावर, मी हवामान, वर्षाच्या प्रमाणात आणि मे महिन्यासाठी उत्कृष्ट कपड्यांविषयी चर्चा करेन. ओसाका मे तसेच टोकियोसारख्या होनशुवरील इतर प्रमुख शहरांमध्ये खूप आरामदायक आहे. आपण आपल्या सहलीचा आनंद घेण्याची अपेक्षा करू शकता. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली मे मध्ये टोकियो आणि होक्काइडोमधील हवामानाबद्दल लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. मे मध्ये ओसाका मधील सामग्रीचे सारण (विहंगावलोकन) मेच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) मेच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) मेच्या अखेरीस ओसाका हवामान (2018) मे मध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल मे मध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि निम्न तापमानाचे दोन्ही डेटा सरासरी आहेत, मे महिन्यात ओसाकामधील कमाल तापमान २० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम राहिले आहे. प्रत्येक वेळी पाऊस पडला की झाडे आणि फुले वाढतात आणि त्यांचा सुंदर हिरवा रंग दर्शवतात. ओसाका कॅसल पार्कसारख्या मोठ्या उद्यानातून लोक अनेकदा फिरतात. सर्वसाधारणपणे, आपल्याला सनी दिवशी कार्डिगन्ससारख्या गरम कपड्यांची आवश्यकता नसते. तथापि, जर आपणास थंडी सहजतेने मिळाली तर फक्त एक बाब आणणे ही चांगली कल्पना आहे. व्यवसायात, आम्ही परिधान करतो ...\nया पृष्ठावर, मी मेमध्ये होक्काइडो हवामानाचा परिचय देईन. यावेळी, पूर्ण-प्रमाणात वसंत okतु होक्काइडोमध्ये येईल. टोकियोपेक्षा एका महिन्यानंतर चेरीचा मोहोर उमलतो आणि नंतर झाडे एका आश्चर्यकारक ताज्या हिरव्या रंगात बदलतात. आनंददायी वातावरणासह आपण सुंदर पर्यटन क्षेत्रे एक्सप्लोर करण्यास सक्षम असाल. या लेखात होक्काइडोमधील मे महिन्यातील हवामानाची कल्पना करण्यास मदत करण्यासाठी बरीच चित्रे आहेत, म्हणून कृपया त्यांचा संदर्भ घ्या. खाली होक्काइडो मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली मे मध्ये टोकियो आणि ओसाका हवामानाविषयी लेख आहेत. टोकियो आणि ओसाकामध्ये होक्काइडोपेक्षा वेगळी हवामान आहे, म्हणून कृपया सावधगिरी बाळगा. मे मध्ये होक्काइडो बद्दल मे आणि होक्काइडो विषयी विषयसूची आणि अ सारणी सारणी (विहंगावलोकन) मेच्या सुरुवातीच्या काळात होक्काइडो हवामान मेच्या शेवटी होक्काकिडो हवामान मेच्या उत्तरार्धात होक्काईडो हवामान मे आणि होक्काइडो विषयी मे मध्ये बर्फ पडतो काय होक्काइडोमध्ये मे महिन्यात बर्फ पडतो मे महिन्यात होक्काइडोमध्ये बर्फ पडत नाही. तथापि, निसेकोसारख्या काही मोठ्या स्की रिसॉर्ट्समध्ये आपण सुमारे 6 मे पर्यंत स्की करू शकता. मे महिन्यात होक्काइडो किती थंड आहे मे महिन्यात होक्काइडोमध्ये बर्फ पडत नाही. तथापि, निसेकोसारख्या काही मोठ्या स्की रिसॉर्ट्समध्ये आपण सुमारे 6 मे पर्यंत स्की करू शकता. मे महिन्यात होक्काइडो किती थंड आहे होक्काइडो मे मध्ये एक वसंत climateतु हवामान आहे. आपण आरामात प्रवास करू शकता. होक्काइडोमध्ये आम्ही मेमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावे होक्काइडो मे मध्ये एक वसंत climateतु हवामान आहे. आपण आरामात प्रवास करू शकता. होक्काइडोमध्ये आम्ही मेमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावे मे वसंत clothesतु कपडे इष्ट आहेत. जपानमधील वसंत clothesतूंसाठी कृपया खालील लेखाचा संदर्भ घ्या. होक्काइडोला भेट देण्यासाठी योग्य वेळ कधी आहे मे वसंत clothesतु कपडे इष्ट आहेत. जपानमधील वसंत clothesतूंसाठी कृपया खालील लेखाचा संदर्भ घ्या. होक्काइडोला भेट देण्यासाठी योग्य वेळ कधी आहे आपण हिवाळ्यातील हिमवर्षाव परिदृश्यांचा आनंद घेऊ इच्छित असाल तर जानेवारी आणि फेब्रुवारी हे सर्वोत्तम महिने आहेत. तर ...\nकमिकोचीसारखी हिम वितळणारी उंचवट्या खूप सुंदर आहेत\nएप्रिल ते मे पर्यंत तुम्ही जपानमध्ये खूप आरामात प्रवास करू शकता. तापमान खूप गरम किंवा थंड नाही परंतु ते अगदी बरोबर आहे. तुलनेने छान हवामानाचा देशभर आनंद घेता येतो. टोकियो, ओसाका, क्योटो, नारा आणि हिरोशिमा यासारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी असते. सर्व प्रकारे, कृपया जपानमधील विविध ठिकाणी भेट द्या.\nआपण लक्षणीय वेळेसाठी प्रवास करत असल्यास, मी टोकियो आणि क्योटो वगळता होनशुच्या डोंगराळ प्रदेशात जाण्याची शिफारस करतो.\nदर वर्षी मे मध्ये, जपानच्या डोंगरातून बर्फ वितळतो आणि पर्वत पर्वतामधून ओढ्यांत वाहते. या प्रवाहांचे आवाज खूप शुद्ध आहेत. डोंगराळ भागातही हिवाळा संपताच झाडे एकाच वेळी जिवंत होतात. यावेळी डोंगराळ भाग फारच सुंदर आहेत, म्हणून त्या आपल्या प्रवासासाठी यामध्ये समाविष्ट करण्याचा विचार करा.\nमी ज्या ठिकाणांची विशेषत: शिफारस करु इच्छितो ती खालीलप्रमाणे आहेत.\nकामिकाची, जपान मधील होटका पर्वत आणि कप्पा पूल = शटरस्टॉक\nकमिकोची हे मध्य होन्शुमधील नागानो प्रांतात आहे. हे जपानमधील काही उत्तम पर्वतांनी वेढलेले एक पठार आहे. डोंगरांवर उरलेला बर्फ हे मे मधील एक सुंदर दृश्य आहे. जर आपण टोकियोहून गाड्या आणि बसेस वापरल्या तर ते सुमारे सह��� तास प्रवास करेल. लक्झरी रिसॉर्ट हॉटेल म्हणून खूप लोकप्रिय असलेल्या कामिकोची एम्पायर हॉटेलसह बरीच चांगली हॉटेल्स असल्याने आपण रात्री आरामात घालवू शकता. कमिकोचीची अधिकृत वेबसाइट खालीलप्रमाणे आहे.\nजपान आल्प्स कामिकोची अधिकृत वेबसाइट | Chubu Sangaku राष्ट्रीय उद्यान\nओझे सुंदर पर्वतांनी वेढलेले आहे, आणि पदपथ अफाट ओलांडलेल्या प्रदेशात = अ‍ॅडोबस्टॉकमध्ये राखले जातात\nआपल्याला विशेषतः हायकिंगसाठी स्वारस्य असल्यास, मी शिफारस करतो की आपण ओझे वर जा. ओझ हा एक हाईलँड आहे ज्याची उंची सुमारे 1500 मीटर आहे. या उंच डोंगरावर 2000 मीटर पर्वत आहेत. लोक हिवाळ्याच्या जोरदार हिमवृष्टीच्या वेळी भेट देऊ शकत नाहीत.\nदर वर्षी मे मध्ये, पर्वतांमध्ये होणारा बर्फ वितळण्यास सुरवात होते आणि \"मिझू-बाशो\", सुंदर ओलांडलेल्या विशाल फुलांनी बहरतात. ओझे येथे कोणतेही हॉटेल नाही म्हणून भेट देणारे लोक डोंगराच्या झोपड्यांचा वापर करतात. पर्वतीय झोपड्या तुलनेने मोठी आणि सोयीस्कर आहेत. ओझमध्ये पर्यटक वाहन चालवू शकत नाहीत म्हणून लोक बसने हटोमाची-तोज नावाच्या प्रवेशद्वाराकडे जातात आणि तेथून चालतात. ओझेची अधिकृत वेबसाइट खालीलप्रमाणे आहे.\nमे महिन्यात हवामान चांगले असते पण महिना संपताच हळूहळू पाऊस वाढत जाईल. दरवर्षी जूनमध्ये जपानमध्ये पावसाळी हंगाम असेल. म्हणूनच, जर आपण मे दरम्यान जपानमध्ये प्रवास करण्याची योजना करत असाल तर मी शिफारस करतो की तुम्ही शक्य तितक्या मेच्या अखेरीस प्रवास करा.\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\n\"जपानी स्प्रिंगचा आनंद कसा घ्यावा\" वर परत\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nतु दोन्हीचा आनंद घ्या\nमे मध्ये ओसाका हवामान\nटोकियो जून मध्ये हवामान\nऑक्टोबर मध्ये होक्काइडो हवामान\nमे मध्ये टोकियो हवामान\nटोक्यो हवामान फेब्रुवारी मध्ये\n2019 जपान चेरी ब्लॉसम अंदाज: थोडे पूर्वीचे किंवा नेहमीप्रमाणेच\n सर्वोत्तम आणि आरामदायक पर्यटन हंगाम\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सी���न हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिमा प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. हे पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्से��� यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूगर्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-07-30T12:09:12Z", "digest": "sha1:CHB4BLJDPMBTIZ6OQ5P2I5TJMR2EYUVO", "length": 7366, "nlines": 145, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इजिप्त फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nइजिप्त फुटबॉल संघ (अरबी: منتخب مصر لكرة القدم; फिफा संकेत: EGY) हा उत्तर आफ्रिकामधील इजिप्त देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आफ्रिकेमधील सी.ए.एफ.चा सदस्य असलेला इजिप्त सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ३६व्या स्थानावर आहे. आजवर इजिप्त १९३४ व १९९० फिफा विश्वचषक तसेच १९९९ व २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक ७ वेळा जिंकला आहे.\nआफ्रिकेमधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (सी.ए.एफ.)\nअल्जीरिया • इजिप्त • लीबिया • मोरोक्को • ट्युनिसिया\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • कोत द'ईवोआर • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nबुरुंडी • जिबूती • इरिट���रिया • इथियोपिया • केनिया • रवांडा • सोमालिया • दक्षिण सुदान • सुदान • टांझानिया • युगांडा\nकामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे व प्रिन्सिप\nअँगोला • बोत्स्वाना • कोमोरोस • लेसोथो • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • नामिबिया • सेशेल्स • दक्षिण आफ्रिका • स्वाझीलँड • झांबिया • झिम्बाब्वे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी २०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=606", "date_download": "2021-07-30T10:20:30Z", "digest": "sha1:BDI36NOGUJDCYMA5DC3VSFRPZFYUTOWE", "length": 2758, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बालगंधर्व| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. READ ON NEW WEBSITE\nकिर्लोस्कर नाटक कंपनीत प्रवेश\nबालगंधर्व रंगमंदिर व इतर स्मृबालगंधर्व रंगमंदिर व इतर स्मृतिस्थळे\nबालगंधर्व यांना मिळालेले पुरस्कार\nबालगंधर्व यांच्या नावाने दिले जाणारे पुरस्कार\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/large-stockpiles-of-nuclear-weapons-in-india-revealed/", "date_download": "2021-07-30T10:04:16Z", "digest": "sha1:CUBITC3RPNH2FUZJYJHK7QJYUOIOR5I4", "length": 11147, "nlines": 141, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "भारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक भारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे स��ठे रिपोर्टहून खुलासा\nAapli Maay Marathi News Network : आजच्या काळात भारताची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यामुळे भारताचे शत्रू राष्ट्र सर्वाधिक चिंतेत पडले आहेत. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत भारताच्या अणुऊर्जा श्रेत्रात ताकद वाढ झाली आहे. स्वीडिश थिंक टँक सिप्री यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत भारताची अणुशक्ती वाढली असल्याचे सांगितले जात आहे. भारताकडे पहिले १३० ते १४० अणुबॉम्ब होते. त्यांची संख्या आता १५० वरून १६० पर्यंत वाढली आहे.\nत्याचबरोबर अमेरिकन थिंक टँकच्या अहवालात असे म्हटले आहे की भारताची अणुशक्ती आता चीनकडे केंद्रित झाली आहे. चीनच्या दृष्टीने भारत सध्या अणुऊर्जा वाढवत आहे. त्याचबरोबर भारताचे लक्ष पाकिस्तानकडून चीनकडे लागले आहे.\nटॉकहोम आंतरराष्ट्रीय पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय) च्या अहवालात २०१९ मध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या अण्वस्त्रांची संख्या वाढली आहे. चीनकडे सध्या ३२० अणुबॉम्ब आहेत. चीन त्यात सातत्याने वाढ करीत आहे.\nPrevious articleपुण्यातील कोरोना प्रादुर्भाव असलेल्या ६ प्रतिबंधित भागात लॉकडाऊन\nNext articleअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा इरादा\nसुशील कुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता ईडीकडून जप्त\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते नंदा खरे, आबा महाजन यांचे अभिनंदन\nदेशातील 17 राज्यात सुरु झाली ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज���य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/06/medicines-mucomycosis-gst-free.html", "date_download": "2021-07-30T10:18:16Z", "digest": "sha1:3TJRKMRPXFRYVDYZWQMX7XEMDAQZPT45", "length": 6947, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "म्युकरमायकोसिसची सर्व औषधे जीएसटीमुक्त - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome health म्युकरमायकोसिसची सर्व औषधे जीएसटीमुक्त\nम्युकरमायकोसिसची सर्व औषधे जीएसटीमुक्त\nनवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची ४४वी बैठक शनिवारी नवी दिल्लीत झाली. यात म्युकरमायकोसिसवरील सर्व औषधे करमुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून आता १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, कोरोना लसीवरील जीएसटी कायम राहणार या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोरोना संबंधीच्या उपकरणांवरील जीएसटी देखील कमी करण्यात आला आहे. जीएसटीचे जारी करण्यात आलेले हे दर ३० सप्टेंबरपर्यंत लागू राहतील.\nकोरोना लसीवरील जीएसटी माफ करण्याच्या मागणीने जोर धरला होता. पण जीएसटी परिषदेने लसीवरील जीएसटी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीवर ५ टक्के जीएसटी लागू राहणार आहे. तर दुसरीकडे, हॅण्ड सॅनिटायझर, टेंपरेचर चेक इक्विपमेंट यावरील जीएसटी दरातही कपात करण्यात आली असून ते पाच टक्के करण्यात आले आहे.\nकोरोना रुग्णावर उपचारासाठी महत्वाचे ठरत असलेल्या रेमडेसिवीरवरील जीएसटीमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटी आता ५ टक्के इतका करण्यात आला आहे. याआधी रेमडेसिवीरवर १२ टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.\nअॅम्ब्युलन्सवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. ‘कोरोना संकटात अॅम्ब्युलन्स सेवांनी लोकांचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यावरील जीएसटीत कपात करण्यात आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. कोरोना संकटादरम्यान अनेक वस्तूंवर १८ टक्के जीएसटी लागत होता. परंतु तो आता ५ टक्के करण्यात आला आहे. अशा अनेक वस्तू होत्या ज्यावर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता तोदेखील कमी करून ५ टक्के करण्यात आला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/supreme-court-declared-decision-about-compensation-children-and-parents-deceased-345667", "date_download": "2021-07-30T11:42:21Z", "digest": "sha1:2U36TIL4XT3EYKLQXO7ZPD2PHKCAABIO", "length": 9025, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय", "raw_content": "\nअर्जदार किती आहेत यावर ही रक्कम अवलंबून असेल. त्या शिवाय दाव्यात इतर शिर्षकांप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहेच.\nदांपत्य अधिकारानुसार 'यांना' मिळणार नुकसानभरपाई; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय\nपुणे : पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्नीला दांपत्य अधिकारानुसार (लॉस ऑफ कन्सॉटिअम) दिली जाणारी रक्कम आता मयत व्यक्तीची मुले आणि आई-वडिलांनीही मिळणार आहे. ही रक्कम प्रत्येकी 40 हजार रुपये असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निकालात ही तरतूद स्पष्ट करण्यात आली आहे.\n- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​\nमोटार अपघात न्यायाधिकरणाकडे नुकसान भ��पाईचा दावा दाखल केल्यानंतर ही रक्कम दिली जाते. विविध विमा कंपन्या आणि काही अर्जदारांनी दाखल केलेल्या दाव्यावर हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 दिलेल्या प्रणय सेठी प्रकरणानुसार, अर्जदार पत्नीला किमान 40 हजार रुपये देण्यात येत होते. मात्र, त्यात पत्नी व्यतिरिक्त कोणालाही लाभ मिळत नव्हता. नवीन निकालानुसार आता पत्नीला दिली जाणारी रक्कम मुले (पॅरेन्टल कन्सॉटिअम) आणि पालकांना (फिलीअल कन्सॉटिअम) देता येईल, असे न्यायालयाने नमूद केले आहे. त्यामुळे दांपत्य अधिकारानुसार देण्यात येणारी रक्कम मुले आणि मयत व्यक्तीच्या पालकांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\n- बारामती परिसरातील सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीत होणार कोविड केअर सेंटर​\nमोटार अपघात न्यायाधिकरणासमोर दावा चालविणारे ऍड. अनिरुद्ध पायगुडे यांनी या निकालाबाबत सांगितले, या निकालामुळे आता 'लॉस ऑफ कन्सॉटिअम' या शीर्षकाखाली मिळणारी रक्कम मृताच्या पत्नीसह त्याचे मुले व पालकांना मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक अर्जदाराला स्वतंत्र ही रक्कम मिळणार आहे. मयत व्यक्तीस पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असतील, तर त्यांना प्रत्येकी 40 हजार रुपये असे दोन लाख रुपये मिळू शकतात. अर्जदार किती आहेत यावर ही रक्कम अवलंबून असेल. त्या शिवाय दाव्यात इतर शिर्षकांप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार आहेच.\n- पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी होणार 'स्मार्ट'\nनुकसान भरपाई वाढली :\nकुटुंबातील प्रमुख आणि कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची आर्थिक हेळसांड होत असल्याचे अनेक प्रकरणांत पाहायला मिळते. या बाबीचा विचार करून न्यायालयाने ती तरतूद केली असावी. त्यामुळे नुकसान भरपाईत हक्‍काच्या रकमेत वाढ झाली आहे.\nनवीन तरतुदीची हे फायदे :\n- प्रत्येक अर्जदाराला 40 हजार मिळणार\n- नुकसान भरपाईच्या रकमेत होणार वाढ\n- पूर्वी केवळ पत्नीला मिळायचा लाभ\n- आता आई-वडिलांना देखील मिळणार आर्थिक आधार\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-heaven-look-down.html", "date_download": "2021-07-30T11:20:41Z", "digest": "sha1:VICWIDP6XS6TR5XHUIFFIVQGLYHOPACK", "length": 10676, "nlines": 31, "source_domain": "www.gotquestions.org", "title": "स्वर्गातील लोक खाली पाहू शकतात काय आणि आम्हापैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांस पाहू शकतात काय?", "raw_content": "\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न\nफिका रंग गडद रंग\nकसे ते शोधा ...\nभगवंताशी अनंतकाळ खर्च करा\nस्वर्गातील लोक खाली पाहू शकतात काय आणि आम्हापैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांस पाहू शकतात काय\nकाही लोक इब्री लोकांस पत्र 12:1 या वचनात ही कल्पना पाहतात की स्वर्गातील लोक खाली पाहू शकत असतील आणि आम्हास पाहण्याची क्षमता त्यांत असेलः \"तर मग, आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहो...\" \"साक्षी\" विश्वासाचे नायक आहेत ज्यांची यादी इब्री लोकांस पत्र 11 या अध्यायात देण्यात आली आहे, आणि आम्ही त्यांनी \"वेढलेले\" आहोत या गोष्टींमुळे काही टीकाकार हे समजण्यास प्रवृत्त झाले की ते नायक अथवा वीर (आणि शक्यतः इतर लोक) स्वर्गातून आमच्याकडे पाहत आहेत.\nआम्ही काय करीत आहो हे पाहाण्यासाठी लोक स्वर्गातून खाली पाहतात ही कल्पना लोकप्रिय संस्कृतीत सर्वसाधारण आहे. पण, आमचे प्रभूकडे गेलेले प्रियजन आम्हास पाहत आहेत ही कल्पना आम्हाला कितीही आवडत असली, तरीही इब्री लोकांस पत्र 12:1 हे शिकवीत नाही. इब्री लोकांस पत्र 11 च्या आधारे, लेखक काही व्यवहारिक धडे शिकवीत आहे (म्हणूनच 12व्या अध्यायाची सुरूवात \"तर मग\" ने झालेली आहे). \"साक्षी\" ते लोक आहेत ज्यांची देव 11व्या अध्यायात त्यांच्या विश्वासासाठी स्तुती करतो, आणि स्वर्गात त्यांची मोठी गर्दी आहे. प्रश्न हा आहे की, ते कशाप्रकारे \"साक्षी\" आहेत\nइब्री लोकांस पत्र 12:1 चा योग्य अर्थ हा आहे की \"साक्षीचा मेघ\" तयार करणारे स्त्री आणि पुरुष विश्वासाद्वारे जीवन जगण्याच्या मोलाचे साक्षीदार आहे. त्यांच्या जुन्या कराराच्या गोष्टी भीतीऐवजी विश्वासाची निवड करण्याच्या आशीर्वादांची साक्ष देतात. इब्री लोकांस पत्र 12:1 च्या सुरूवातीचा भावानुवाद असा करता येईल, \"आमच्याजवळ सिद्ध केलेल्या विश्वासाचे इतकी पारखलेली-आणि-खरी उदाहरणे असतांना...\" म्हणून, असे नाही की स्वर्गातील लोक आम्हास पाहत आहेत (जणूकाही पृथ्वीवरील आमची जीवने इतकी मनोरंजक आहेत अथवा त्यांच्याजवळ यापेक्षा उत्तम असे दुसरे कुठलेच काम नाही), पण जे आमच्यापूर्वी निघून गेले आहेत त्यांनी आमच्यासाठी एक कायमचे उदाहरण घालून दिले आहे. त्यांच्या जीवनाचा लेख विश्वास आणि देव आणि सत्य यांची साक्ष देतो.\nइब्री लोकांस पत्र 12:1 पुढे म्हणते, \"म्हणून आपला सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.\" आमच्यापुढे गेलेल्या विश्वासणार्‍याच्या विश्वासामुळे आणि धीरामुळे, आमच्या स्वतःच्या विश्वासाच्या धावेत आपल्या धावपट्टीवर टिकून राहण्याची प्रेरणा आम्हास प्राप्त होते. आपण अब्राहाम आणि मोशे आणि राहाब आणि गिदोन इत्यादींची उदाहरणे अनुसरण करतो.\nकाही लोक लूक 16:28 मध्ये श्रीमंत माणसाने त्याच्या भावांच्या केलेल्या उल्लेखाकडे ह्या गोष्टीचा पुरावा म्हणून संकेत करतात की मेलेले आत्मे (कमीत कमी, नरकातील) पृथ्वीवरील घटना पाहू शकतात. तथापि, हा उतारा कधीही असे म्हणत नाही की श्रीमंत माणूस त्याच्या भावांस पाहू शकत होता; त्याला माहीत होते की त्याला भाऊ आहेत, आणि त्याला माहीत होते की ते अविश्वासणारे आहेत. तसेच, काही लोक प्रकटीकरण 6:10चा पुरावा म्हणून उपयोग करतातः संकटकाळातील ख्रिस्तसाक्षी अथवा हुतात्मे देवास त्यांच्या मृत्यूंचा सूड उगविण्यासाठी हाक मारतात. पुन्हा, हा परिच्छेद ख्रिस्तसाक्षी पृथ्वीवरील लोकांस पाहू शकतात याविषयी काहीही म्हणत नाही; हा उतारा फक्त असे म्हणतो की त्यांस माहीत होते की ते न्यायास पात्र होते आणि प्रभूने कार्यवाही करावी अशी त्यांची इच्छा होती.\nबायबल निश्चितपणे असे म्हणत नाही की स्वर्गातील लोक आमच्याकडे पाहू शकत नाहीत, म्हणून आपण कट्टर मत मांडू शकत नाही. तथापि, त्यांस असे करता येते हे अशक्य आहे. स्वर्गातील लोक शक्यतः इतर गोष्टींत व्यस्त असतील जसे देवाची उपासना करणे आणि स्वर्गातील गौरवमय गोष्टींचा आनंद उपभोगणे.\nस्वर्गातील लोकांस खाली पाहता येते किंवा नाही आणि ते आम्हास पाहू शकतात किंवा नाही, आम्ही त्यांच्यासाठी आमची धाव धावत नाही. आम्ही त्यांच्या मान्यतेची अथवा त्यांचे कौतुक ऐकण्याची आशा धरीत नाही इब्री लोकांस पत्र 12:2 आमचे लक्ष योग्य ठिकाणी लावते : \"आपल्या विश्वासाचा उत्पादक, व पूर्ण करणारा येशू ख्रिस्त ह्याच्याकडे पाहत राहावे.\" येशू आमची धन्य आशा आहे, आणखी कोणी नाही (तीताला पत्र 2:13). ड\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nस्वर्गातील लोक खाली पाहू शकतात काय आणि आम्हापैकी जे अद्याप पृथ्वीवर आहेत त्यांस पाहू शकतात काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_492.html", "date_download": "2021-07-30T10:57:40Z", "digest": "sha1:NY5VOOMI3PN6WTX4XUP5CVSIWXZIFQRS", "length": 8280, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "भातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar भातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nभातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nभातोडीत शिवसंपर्क अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nअहमदनगर ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गावोगावी शिवसंपर्क अभियान शिवसैनिक राबवितात. शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भातोडी येथे शिवसंपर्क अभियान राबविले.\nयावेळी नागरदेवळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, तालुका प्रमुख राजेंद्र भगत, नगर तालुका पंचायत समिती सभापती संदीप गुंड, उपसभापती दिलीप पवार, माजी सभापती व पंचायत समिती सदस्य प्रवीण कोकाटे, उपतालुका प्रमुख निसार शेख, जिवाजी लगड, उपसरपंच राजू पटेल, अमोल कदम, अजिनाथ शिंदे, घनश्याम लबडे, बंडू गायकवाड, भाऊसाहेब धलपे, रियाज शेख, घनश्याम राऊत, गणेश गायकवाड, लांडगा पिंपळगावचे उपसरपंच योगेश लांडगे, पारगावचे ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड, प्रसाद पवार आदी उपस्थित होते.\nझोडगे म्हणाले, शिवसंपर्क अभियान राज्यभर शिवसैनिक राबवित आहेत. या अभियानातून शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणवून घेणे, गावातील प्रश्नासंदर्भात चर्चा करणे यांसह संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे हा त्या मागचा हेतू आहे. यावेळी भगत, गुंड, कोकाटे आणि पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. अमोल कदम यांनी प्रास्ताविक केले.निसार शेख आणि आदिनाथ शिंदे यांनी झोडगे यांनी केलेल्या विकास कामाची माहिती दिली. अभियानात गावातील सर्व तरुण वर्ग सहभागी झाला होता. अशोक तरटे, विक्रम लबडे,सागर कदम, ज्ञानेश्वर घोलप, दादा कदम, कैलास गांगरडे, लतीफ मुलानी, अभिमान लबडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.policewalaa.com/news/8739", "date_download": "2021-07-30T09:46:44Z", "digest": "sha1:BYUFCX65GYR6YKGBYVE5D4IHTZI3RR64", "length": 18486, "nlines": 184, "source_domain": "www.policewalaa.com", "title": "इस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा | policewalaa", "raw_content": "\nWHO ने मदीना शरीफ को दुनिया के सबसे स्वस्थ शहरों में से एक किया घोषित\nसऊदी अरब में कोविड-19 संबंधी पाबंदियों मे ढील उमरा करने 6000 लोग पहोचे ,\nआयपीएल 13 चा वेळा पत्रक जाहीर ,\nअहस्तांतरीत लेआऊटमध्ये विकास कामे करून निधीचा अपव्यय\nमहाराष्ट राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढ दिवसानिमित्त ग्रामपंचायत वंडली येथे सरपंच ज्योतिताई अवघड यांच्या हस्ते ३ हजार वृक्ष लागवड\nभदोही जिला की वरिष्ठ पुलिस अधिकारी (एसपी) के खिलाफ राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ने जारी किया नोटिस\nकेंद्र सरकारला कुंभ मेळे चालतात, पण शेतकरी आंदोलन चालत नाहीत – डॉ. अशोक ढवळे\nमालाड स्काय वाॅक बंद करा नाहीतर आंदोलना सामोरे जा–सौ.करुणा धनंजय मुंडे\nलीजेंड दादासाहेब फालके अवॉर्ड में मशुर फिल्मी हस्तियों ने शिरकत की\n” माझे गुरू,माझे मार्गदर्शक “\nशिक्षण सेवक योजना बंद करून नियमित वेतनश्रेणी द्या किंवा शिक्षणसेवकांचे मानधन वाढवा – शेख ज़मीर रज़ा\n“पत्रकारांनो तुम्ही सगळ्या जगाचे” संकटात , आजारात , अपघातात , अडचणीत मात्र तुम्ही एकटेच……\n२०२३ पर्यंत हजारोंना मिळणार निवारा , “सम्यक मैत्रेय फौंडेशन चा अभिनव उपक्रम”\nपत्र सूचना कार्यालय ,मुंबई आ���ि प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा यांच्यावतीने ‘कोरोना काळातील ऑलिम्पिक स्पर्धा: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी’ या विषयी वेबिनारचे…\nराज कुंद्रा के बाद एकता कपूर और विभू अग्रवाल जैसे अश्लीलता फैलाने वालों को भी सज़ा मिलनी चाहिए – सुरजीत सिंह\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nगवार्ले हॉस्पीटल मध्ये महिलांसाठी हेल्थ चेकअप कॅम्प संपन्न\nआवारातील गोठ्यात बांधून असलेल्या बकऱ्या चोरी\nखुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या बारा तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखाच्या जाळ्यात\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\nभुसावल पुलिस बल पदोन्नत अधिकारियों का अभिनंदन\nवरणगांव ऑडन्स फॅक्टरी वसाहतीमध्ये महिलेला मारहाण\nरोहिलागड , किनगाव ते पारनेर रस्त्यांचे भाग्य उजळणार भिमराव डोंगरे यांच्या प्रयत्नाला यश\nसिंघम’ पोलिस उपनिरीक्षक नरके यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि शिवणगाव येथील चोरीला गेलेले ट्रॅक्टर सापडले… \nमित्राच्या लग्नासाठी गेवराईहून जालना येथे जात असताना स्कार्पिओ गाडीचा अपघात\nगजेंद्र देविदास राठोड(एक्टर्स) यांच मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार\nकुंभार पिंपळगाव ते भादली रस्त्याची लागली वाट\nचिमुकल्याने खेळता खेळता गिळला बँटरी चा सेल ,\nदस्तापुर कासोळा रोडवर अज्ञाताचे प्रेत आढळले,\nकाही तासांतच पृथ्वीवर आदळणार सौर वादळ;\nधुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 6 लोकांचा करुण अंत 1 अत्यवस्थ\nशाळेच्या फीस सख्ती बद्दल….\nHome जळगाव इस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा\nइस्लामिक यूथ फेडरेशन तर्फे अन्य धान्य घरपोच सेवा\nअसोसिएशन ऑफ इंडियन मुस्लिम असोसिएशन यांचा सेवाभावी उपक्रम…\nकोरोना व्हायर्स चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉक डाऊन मुळे गोरगरिबांना अन्य धान्यासह इतर सामानाची अडचण निर्माण होत आहे त्यात काही व्यापारी त्याचा गैरफायदा घेत आहे मात्��� इंडियन इस्लामिक यूथ फेडरेशन यांच्यातर्फे हात मजुरी करणाऱ्यांसाठी घरपोच अन्नधान्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे सध्या काम नसल्याने अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे यासाठी या तरुणांनी एकत्र येऊन गरजू परिवारास दहा किलो पीठ, पाच किलो तांदूळ ,तीन किलो तुरदाळ, दोन किलो गोडेतेल, चहा पत्ती या वस्तूंची सेवा घरपोच करून देत आहात\nयासाठी अध्यक्ष उमर शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी जळगाव शहरातील परिसर निहाय गरजू लोकांची यादी तयार केली व त्याप्रमाणे त्या-त्या परिसरातील सामाजिक संघटनेवर ही जबाबदारी टाकली.\nइस्लामिक फेडरेशनचे एकूण 14 सदस्य असून त्यात प्रामुख्याने यांचा समावेश आहे उमर शेख मुस्तफीज शेख ,ताबिश खान, हसन शेख, जुबेर शेख, तारीक शेख, नइम शेख, खालीद शेख ,वकार शेख ,फैजान शेख, सज्जाद खान, हे सर्व तरुण संपूर्ण जळगाव शहर येथे गरजवंतांना आपले अन्न धान्य देत आहे.\nPrevious articleनागरीकांनी बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी जावू नये – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे जळगाव\nNext articleअक्कलकोट तालुक्यातील किणीमोड तांडा येथील त्या 29 लोकांना क्वारंटाईनमध्ये हलविले.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरणगाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची निवड\nमराठा फाउंडेशनच्या जिल्हा संघटकपदी सुमित पाटील\nसावदा येथील क़ारी गुलाम मुस्तफा अँग्लो उर्दू हायस्कूल या शाळेत दहावीतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक...\nशेतकऱ्याच्या बँकेतील बचत खात्यावरील होल्ड हटवा – सखाराम बोबडे पडेगावकर\nविश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या धरण��ाव तालुका उपाध्यक्ष पदी असलम मन्यार यांची...\nसाप्ताहिक पोलिसवालाद्वारा संचालित पोलिसवाला न्यूज पोर्टल हे महाराष्ट्रातील लोकप्रिय माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी वाचकांना गुन्हेगारी जगतसह घडामोडी पोहचविण्याचे काम केले जात आहे. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n“गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग सदैव दक्ष”\nभरधाव वेगाने येत असलेल्या कार चा भीषण अपघात\nपालम तालुक्यातील ग्राम रोजगार हमी व इतर कामासाठी नियोजित केलेला, सामाजिक अंकेक्षण कार्यक्रम फक्त नावालाच, कंत्राटी अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न-एम.आय.एम पक्षाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bhusawal-milke-suplayar-murder-267048", "date_download": "2021-07-30T11:25:09Z", "digest": "sha1:TVXY3VLG22LQQSSUZ4N2VLO6LTRKVUYX", "length": 6152, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून", "raw_content": "\nभुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यात आला असता, एका युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये रॉडने वार केला. यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला.\nभुसावळ हादरले; भरदिवसा युवकाचा खून\nभुसावळ : साकेगाव (ता. भुसावळ) येथील दूध विक्री करणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर रॉडने वार करून दिवसाढवळ्या खून झाल्याची घटना शहरातील कोळीवाड्यात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.\nतालुक्यातील साकेगाव येथील दूध विक्रेता नासिर बशीर पटेल वय 40 हा दूध विक्रीसाठी भुसावळ शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाड्यात आला असता, एका युवकाने नसीर पटेल यांच्या डोक्यामध्ये रॉडने वार केला. यामुळें नसीर जागेवरच गतप्राण झाला. खुनाचे नेमके कारण अजून कळू शकले नाही, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, बाजार पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत ,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश सुरडकर, यांच्यासह नगरसेवक गिरीश महाजन, सतीश सपकाळे, युवराज पाटील हे घटनास्थळी उपस्थित झाले.\nक्‍लिक कराः सुळेंच्या भूमिकेमुळे \"राष्ट्रवादी'चीच गोची\nएक तास मृत्यू देह जागेवरच\nघटना घडल्यापासून तब्बल तासभर रुग्णवाहिका न आल्यामुळे मृत्यूदेह घटनास्थळी एक तासापासून पडून होता. एका तासानंतर मृत्यूदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. नसीर याच्या पश्चात वडील, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.\nआर्वजून पहा : हार्ट ऑफ सिटी लाच पडलाय बेशिस्त वाहतुकीचा विळखा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NISHABDACHE-MAUN/1825.aspx", "date_download": "2021-07-30T10:21:05Z", "digest": "sha1:6C5GSRYEQSLBRSXXQ3GNEOYBCMDDKKKF", "length": 15425, "nlines": 187, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NISHABDACHE MAUN", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\n‘नि:शब्दाचे मौन’ हा माझा कथासंग्रह म्हणजे नात्यांचे पदर उलगडत जाणारा प्रवास. हा प्रवास कधी, कसा सुरू झाला माहीत नाही; जन्मापासूनच तो मनात सुरू होता. मनाच्या जाणिवा जेव्हा सजग झाल्या त्या क्षणी हे प्रकटीकरण झालं. या प्रवासात अनेक थांब्यांवर वेगवेगळी माणसं भेटली, त्यांच्या जीवनातील सुखाच्या क्षणांचा आनंद आणि दु:खाच्या कडेलोटाचे क्षण जणू मीच जगत होते; इतकी मी त्या क्षणांशी समरस झाले. नऊ महिने स्त्रीने आपल्या अपत्याला प्रेमाने सांभाळावे तशी ही कथाबीजं माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जोपासली आणि प्रत्येक लिखाणानंतर नव-निर्मितीचा, सृजनाचा आनंद मिळाला. ‘नि:शब्दाचे मौन’मधील आई-वडील, भावंडांच्या प्रेमाला आसुसलेला समीर, हट्टी निग्रही, स्वत:च्या तत्त्वांशी तडजोड न करणारी वरून फणसासारखी काटेरी पण आतून गऱ्यासारखी गोड असणारी ‘श्यामची आजी’, नवीन वर्षाचं स्वागत करताना, ‘प्रत्येकाशी आईच्या भूमिकेतून वागायचं.’ असा चारच शब्दांचा पण आचरणात आणायला अत्यंत अवघड असा संकल्प करणारी, हा संकल्प पार पाडताना नायिकेच्या मनावर राग-लोभांनी मिळवलेला ताबा आणि मनाची होणारी घालमेल अशी ‘विश्वामित्राची तपश्चर्या’ किंवा आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपल्या पेशंटला जगताना पाहून एका प्रथितयश डॉक्टरची होणारी चिडचिड, संताप, डॉक्टर म्हणून कर्तृत्वशाली तरीह�� अतृप्त प्रवासाचे ‘प्रतिबिंब’ या कथासंग्रहातील प्रत्येक कथा म्हणजे माझं अपत्य, त्यांना सुंदर संस्कार देऊन, तुम्हा वाचकांच्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या सुख-दु:खात तुम्हीही नक्कीच सहभागी व्हाल.\nदीप्ती जोशी यांनी लिहिलेल्या कथांचा हा संग्रह. वेगवेगळ्या नात्यांचे पदर जोशींनी या पुस्तकात उलगडून दाखवले आहेत. बाह्यविश्वातून अंतर्मनाचे चित्रण करत आणि मनातल्या संघर्षांचे विविध कंगोरे टिपत जाणाऱ्या या कथा. पात्रं आणि त्यांच्यामुळं घडलेल्या घटना-प्रंगांची गुंफण यांतून लेखिका कथाबीजं विकसित करते. ...Read more\nवेदनेचे विभिन्न पोत... दीप्ती जोशी यांच्या या संग्रहातील काही कथा संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. तसेच त्यांच्या दर्जेदार कथांना मासिकांच्या व संकेतस्थळांच्या कथा स्पर्धांमधून अव्वल स्थान मिळाले आहे. ‘निःशब्दाचे मौन’ हा कथासंग्रह १४ आशयसंपन्नव वैविध्यपूर्ण कथावस्तू लेवून आपल्या भावविश्वामध्ये अलगद प्रवेश करतो. शिक्षा ही कथा आयुष्यभर कठोर परीक्षा दिल्यानंतर आयुष्याच्या संध्याकाळी सर्व सुखांवर लाथ मारत नवऱ्याला ‘शिक्षा’ देणाऱ्या अनुराधाच्या स्वाभिमानाची कहाणी सांगते. ‘व्यथा त्या दोघींची’ ही भिन्न जीवनशैली असणाऱ्या एक माणसांच्या गोतावळ्यात व जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेली तर दुसरी वेळ कसा घालवावा व गुजगोष्टी कोणाशी कराव्यात ही व्यथा कुरवळणारी अशी दोन बहिणींचे चित्र रेखाटणारी. खरेदीमध्ये सासरी जबाबदारीने वागणाऱ्या आणि माहेरी येऊन आईकडून लाड पुरवून घेणाऱ्या, एकाच वेळी अल्लड व जबाबदार दोन्ही असणाऱ्या सायलीचा प्रसन्न संचार डोंबिवलीच्या जुन्या दुकानांमधून होताना डोंबिवलीच्या लोकांनाही तिथून सहज फिरवून आणते. आठवणींची मोरपिसं अरुंधतीच्या तरल भावविश्वाचे दर्शन घडवितानाच सहजच तत्त्वज्ञानाच्या दोन ओळी देऊन जातात. ‘तेरे फुलों से भी प्यारी’ मधली श्रेयाच्या नशिबाचा फेरा डोळ्यात टचकन पाणी आणतो. मात्र तिचे मनोव्यापार बरेच काही शिकवून जातात. ‘उदध्वस्त’मधल्या देवदत्ताच्या वेदनेचा आणि ‘निःशब्दाचे मौन’मधल्या समीरच्या वेदनेचा पोत भिन्न आहे. परंतु त्यातून जन्म घेणारी कल्याणकारी वृत्ती मात्र जिथे मनोमन हात जुळावे अशीच आहे. लेखिकेच्या भावविश्वाचे धागे सांस्कृतिक शहर डोंबिवलीशी घट्ट विणलेले आहेत. अनेक कथांमधून तसा उल्लेख आहे. श्यामची आजी मधल्या आजीची व्यक्तिरेखा देवळाच्या गाभाऱ्यात शांतपणे तेवत राहणाऱ्या मंद ज्योतीशी नातं सांगते. विश्चामित्राची धडपड आणि त्या संकल्पाचा व्यवस्थित अन्वय जाणल्यावर दोन मनांचं जोडलं जाणं मनाला भावून जातं. कधी अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या, कधी जीवानाचे तत्त्वज्ञान सोपे करून सांगणाऱ्या, मौनाचे गूढ उकलणाऱ्या, गबाळेपणातल्या सौंदर्याची जाण ठेवणाऱ्या आणि नजरेचे भान जपणाऱ्या या कथा सौम्य व रंजक आहेत. ...Read more\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://barshiparivartan.in/mla-bharat-bhalke-yanche-pune-yethe-nidhan/", "date_download": "2021-07-30T09:35:18Z", "digest": "sha1:YFXFEMAI5IKFBFI3SBBRNKFDXZRV6UFX", "length": 14191, "nlines": 87, "source_domain": "barshiparivartan.in", "title": "आ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन – barshi parivartan", "raw_content": "\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nपुणे (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री ११-३४ वाजता पुण्यात निधन झालं. ते ६० वर्षांचे होते.\nगेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आमदार भारत भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काल रुबी हॉल रुग्णालयात गेले होते.\nऑक्टोबर महिन्यात भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nत्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.\nभारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.\nभारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. २००९ साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. २०१९ साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.\nत्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि विवाहित मुली असा परिवार आहे. सकाळी मुळ गावी सरकोली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. दरम्यान आ.भारत भालके यांच्या निधनानंतर संपूर्ण मतदारसंघासह सोलापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.\n← वैराग येथे पत्रकारांचा गौरव करून संविधान दिन साजरा\nसाश्रू नयनांनी आ.भारत नानांना दिला अखेरचा निरोप →\nवैरागचे आरोग्य अधिकारी डॉ.गुंड यांची चिखर्डे येथे बदली , त्यांच्या जागी डॉ.उकरंडे\nकोरोनामुळे गुळपोळीच्या श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा रद्द\nनुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्या शिवाय राहणार नाही : आ. बबनदादा शिंदे\nभाई उद्धवराव पाटलांचा वसा आणि वारसा युवकांनी जपत तत्वनिष्ठ राजकारण करावे_ आ. – रोहित पवार\nउस्मानाबाद, दि. युवकांनी जात,धर्म, पंथ, पैसा विसरून समाजाच्या विकासासाठी राजकारणात यावे आणि देशासाठी समर्पित भावनेने काम करावे. आई वडिलांचे स्वप्न\nनरखेड मध्ये प्रथमच ‘नोटा’ ला सर्वाधिक मते , उमेश पाटील गटाने १२ जागा मिळवून ग्रामपंचायतिवर केले वर्चस्व सिद्ध\nआ . भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन\nअनगरच्या लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना बार्शी तालुका युवाआघाडी च्या अध्यक्षपदी शरद भालेकर\nडिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या मुंबई कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन\nशिक्षक दाम्पंत्याने मुलाचा वाढदिवस झाडे लावून केला साजरा\nवहिवाटीच्या शेतरस्त्या प्रश्नी तहसीलदार शेरखाने यांची बेलगावला भेट\nमहागाई विरोधात राष्ट्रवादीचा वैरागात रास्तारोको\n८००० झाडांचा वाढदिवस साजरा ,मॉर्निंग फाउंडेशनमुळे पर्यावरण संतुलनास होणार मदत\nमळेगावात वृक्षारोपणाने कृषी दिन साजरा\nसेवानिवृत्ती निमित्त वैराग- उस्मानाबाद प्रवासी संघटनेच्या वतीने देवकते व क्षिरसागर यांचा सत्कार\nलोकमंगल पतसंस्थेतर्फे सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक ठोकळ यांचा सत्कार\nप्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून ‘barshi parivartan .in’ या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल केल आहे. येथे आपण स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून स्थानिक , देश-विदेशातील ताज्या बातम्या, चालू घडामोडी तसेच ,शेतीविषयक,उद्योगजगत, आरोग्यसल्ला , राजकीय, सांस्कृतिक , शैक्षणिक लेख, कविता , चारोळी , वात्रटिका , कार्टुन , फोटो , अश्या विविध घटना घरबसल्या पाहू शकता.\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल . http://barshiparivartan.in/या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क ‘साप्ताहिक बार्शी परिवर्तन’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही .\n‘Barshi parivartan .in ‘ मधून प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीतील मजकुराची शहानिशा करूनच वाचकांनी त्या संबंधी व्यवहार करावा. जाहिरातीत आपल्या उत्पादन/सेवेसंदर्भात जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची ‘Barshi parivartan .in’ कोणतीही हमी घेत नाही. जाहिरातीत करण्यात आलेल्या दाव्यांची जाहिरातदाराकडून पूर्तता न झाल्यास त्यास ‘Barshi parivartan ‘ जबाबदार राहणार नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/stop-at-kumbhar-pimpalgaon-for-half-an-hour/", "date_download": "2021-07-30T09:57:56Z", "digest": "sha1:QW4YZHZRJEPHA46EODX4R54WKFGP7E2U", "length": 5832, "nlines": 89, "source_domain": "hirkani.in", "title": "कुंभार पिंपळगावात अर्धा तास रस्ता रोको – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nकुंभार पिंपळगावात अर्धा तास रस्ता रोको\nजालना (प्रतिनिधी) केंद्र सरकारने केलेल्या कायदे रद्द करावे ह्या मागणीसाठी देशभरातील विविध संघटना एकवटल्या आहेत या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष,संघटनाने पाठींबा दिला आहे याच पार्श्वभूमीवर घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे मार्केट बंद ठेऊन अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला यावेळीं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस, एम आय एम,वंचित बहुजन आघाडी,स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी अंबड पाथरी अर्धा तास रास्ता रोको करून मागणीचे निवेदन मंडळ अधिकारी एस एस बोटूळे यांना देण्यात आले.\nआंदोलनात भाकपचे गोविंद आर्दड, वंचितचे विजयानंद शेळके,दिलीप राऊत, कॉग्रेसचे विष्णूपंत कंटूले,\nस्वाभिमान शेतकरी चे देवकाजी तायडे,परमेश्वर खरात, जनार्धन भोरे, एम आय एम चे गुफारान फारुकी, रघुनाथ ताठे,शे अली शबीर ,किशन सोंळके,राहुल शिंदे, कुलदीप आर्दड, श्रावण तौर ,राष्ट्रवादी चे रामेश्वर लोया, अजिमखाँ पठाण ,दगडू आर्दड, दिगंबर भोरे,भागवत गोरे, यांची उपस्थिती होती.अदोलनकर्ते एवढेच पोलीस यावेळी उपस्थित होते.पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी उपस्थित होता.\nजालना बंदला मोठा प्रतिसाद काँग्रेस पक्षाच्या मोटारसायकल रॅलीने लक्ष वेधले\nछात्रभारती व राष्ट्र सेवा दलाच्या वतीने बंदला समर्थन करत शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/maharashtra-board-result-2020-maharashtra-hsc-result-2020-date-maharashtra-ssc-result-2020-date-mhas-457619.html", "date_download": "2021-07-30T10:39:46Z", "digest": "sha1:6EROFVRAUAULXEZT5DLISVOVDAUELAGK", "length": 7203, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाला बोर्डाकडून उत्तर– News18 Lokmat", "raw_content": "\n10 वी आणि 12 ��ीचा निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाला बोर्डाकडून उत्तर\nसोशल मीडियावरून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत विविध तारखा पसरवल्या जात आहेत.\nमुंबई, 8 जून : कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटाचा इतर क्षेत्रांसोबत शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. जूनचा पहिला आठवडा संपला तरीही 10 वी आणि 12 वीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमका निकाल कधी लागणार असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यातच सोशल मीडियावरून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत विविध तारखा पसरवल्या जात आहेत. यामुळे संभ्रम अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनीच पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. 'सोशल मीडियावर राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या निकालांबाबत देण्यात येत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निकालाबाबत राज्य मंडळाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात येईल,' असा खुलासा शकुंतला काळे यांनी केला आहे. याबाबत 'लोकसत्ताने' वृत्त दिलं आहे. कधी सुरू होणार देशातील शाळा असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यातच सोशल मीडियावरून 10 वी आणि 12 वीच्या निकालाबाबत विविध तारखा पसरवल्या जात आहेत. यामुळे संभ्रम अधिकच वाढला. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनीच पुढे येत स्पष्टीकरण दिलं आहे. 'सोशल मीडियावर राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या निकालांबाबत देण्यात येत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये. उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या निकालाबाबत राज्य मंडळाकडून अधिकृतरित्या तारीख जाहीर करण्यात येईल,' असा खुलासा शकुंतला काळे यांनी केला आहे. याबाबत 'लोकसत्ताने' वृत्त दिलं आहे. कधी सुरू होणार देशातील शाळा अनलॉक 1 नंतर देशातील अनेक ठिकाणी जनजीवन सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये देशातील शाळांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. HRD मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 3 जून रोजी झालेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील शाळा आणि महाविद्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. कोरोनाच्या महासाथीत 16 मार्चपासून देशातील श���ळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. ऑगस्ट 2020 नंतर शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हेही वाचा - काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS तब्बल 33 कोटी विद्यार्थी शाळा केव्हा सुरू होणार याची वाट पाहत आहेत. पालक व शिक्षकांसोबत झालेल्या चर्चेनंतर एचआरडी मंत्री रमेश निशंक पोखरिया यांनी शाळा आणि महाविद्यालये ऑगस्टनंतर पुन्हा सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यातही 15 ऑगस्टनंतर शाळा व महाविद्यालये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय 15 ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचा निकाल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.\n10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाला बोर्डाकडून उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T09:39:38Z", "digest": "sha1:QMERZTTZB7RPBLJTUTWDWUAITMGA6RTA", "length": 5068, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकोरिया (कोरियन: 한국) हा पूर्व आशियामधील एक भूभाग आहे जो सध्या उत्तर व दक्षिण कोरिया ह्या दोन सार्वभौम देशांमध्ये विभागला गेला आहे. कोरियन द्वीपकल्पावर वसलेल्या कोरियाच्या वायव्येस चीन तर ईशान्येस रशिया देश आहेत. आग्नेयेस प्रशांत महासागराचे कोरिया सामुद्रधुनी व जपानचा समुद्र कोरियाला जपानपासून वेगळे करतात. कोरियाच्या दक्षिणेस पूर्व चिनी समुद्र आहे.\nप्रागैतिहासिक काळापासून लोकजीवन असलेल्या कोरियावर सुरूवातीच्या काळात चीनी संस्कृतीचा मोठा पगडा होता. प्राचीन कोरियावर इ.स. पूर्व ५७ ते इ.स. ९३५ दरम्यान सिल्ला, इ.स. १३९२ पर्यंत कोर्यो तर इ.स. १३८८ ते इ.स. १८९७ सालापर्यंत चोसून ह्या साम्राज्यांची सत्ता होती. १९व्या शतकाच्या अखेरीस जपानी साम्राज्याने कोरियावर कब्जा केला व कोरियाला एक मांडलिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून दुसर्‍या महायुद्धाच्या अखेरीस जपानच्या पराभवापर्यंत कोरिया साम्राज्यवादी जपानच्या ताब्यात होता.\n१९४५ साली अमेरिका व सोव्हियेत संघाने कोरियाची फाळणी करण्याचे निश्चित केले व ३८ रेखांशाला धरून कोरियाचे दोन तुकडे करण्यात आले. उत्तरेला सोव्हियेत संघाच्या पाठिंब्यावर कम्युनिस्ट तर दक्षिण भागात अमेरिकेच्या पाठिंब्यावर भांडवलश���ही देशांची स्थापना झाली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१६ रोजी २३:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/relatives-corona-infected-deceased-isolation-room-275190", "date_download": "2021-07-30T10:25:14Z", "digest": "sha1:OQKULG6ELK256A2KSF4PVWIRIBUEHZW7", "length": 6619, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘त्या’ कोरोना बाधित मृतकाचा नातेवाईक विलगीकरण कक्षात", "raw_content": "\nवाशीम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे.\n‘त्या’ कोरोना बाधित मृतकाचा नातेवाईक विलगीकरण कक्षात\nवाशीम : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असताना तीन-चार दिवसापूर्वी वाशीम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाशीम येथील गंगू प्लॉट, बागवान पुरा, आरिफ नगर येथील डॉ. जिब्राल हॉस्पिटल परिसरातील एका नातेवाइकाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.\nवाशीम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत व्यक्तीला आजारी असताना भेटण्यासाठी गेलेल्या अथवा त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या वाशीम शहरातील व जिल्ह्यातील इतर नातेवाइकांनी सुद्धा स्वतःहून जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांची योग्य काळजी घेतली जाईल.\n���ेही वाचा - खडकी परिसरात परराज्यातील युवकांची ‘खुराडे’\nतर जिल्हा प्रशासनाला कळवावे\nया नातेवाइकांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-4014871", "date_download": "2021-07-30T11:03:30Z", "digest": "sha1:Q44AGWTMZ2WFVKF6BEMLE6662KQOTAQA", "length": 6523, "nlines": 69, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - लॉकडाउनच्या पोळ्या । प्रयोग दोन । महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती", "raw_content": "\n महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती\n महाराष्ट्र मंडळ सिंगापूर नाट्यरंग प्रस्तुती\nकोविडोत्तर जगात अनेक संस्थांनी / कलाकारांनी online माध्यमातून आपली कला जगासमोर आणली. महाराष्ट्र मंडळ याला अपवाद नाही. महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने नुकताच एक अनोखा प्रयॊग सादर केला - लॉकडाऊनमधील लॉक्ड डाऊन लोकांची लॉक डाऊन वरची एकांकिका. खास Online सादरीकरणासाठी लिहीलेली, बहुदा, मराठीतील पहिलीच महाराष्ट्र मंडळ सिंगापूर साठी अभिमानाची गोष्ट म्हणजे मंडळाच्या नाट्यरंग उपक्रमातून चालना मिळालेली ही पहिलीच ‘सबकुछ म.मं.सिं. सभासद’ निर्मिती.\nत्याचा पहिला प्रयोग २६ सप्टेंबर रोजी झाला. त्याला तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याची सर्व प्रसिद्धीमाध्यमे दखल घेत आहेत, कौतुक करत आहेत. दुसरा प्रयोग करावा अशी जोरदार मागणी आल्याने खास हा दुसरा प्रयोग आयोजित करत आहोत. आधीच्या प्रयोगासारखा हा ही प्रयोग LIVE असेल.\nतर सादर करीत आहोत: लॉकडाउनच्या पोळ्या - प्रयोग दुसरा \nस्वप्ना मिराशी आणि गौतम मराठे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली, तुमच्या - आमच्या, कुणाच्याही घरात घडू शकेल, अशी ही कथा. थोडसं हसवत, थोडेसे चिमटे काढत अलगद तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणार आहे, शनिवार ऑक्टोबर १७ रोजी सिंगापूरच्या दुपारी ४:३० वाजता.\nप्रयोग LIVE आहे त्यामुळे त्याचे रेकॉर्डिंग युट्युब व फेसबुक वर नंतर उपलब्ध नसेल. तरी लक्षात ठेवून वेळ काढून सहकुटुंब बघा. तसेच देशविदेशातील तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना देखील सांगा. देशविदेशातले कोणीही नोंदणी करून हा प्रयोग पाहू शकतात.\nपण लक्षात असू द्या, लिंक केवळ नाव नोंदवलेल्यांनाच मिळेल. एका घरातून एक रजिस्ट्रेशन केले तरी बास आहे. रजिस्ट्रेशन झाल्या झाल्या तुम्हाला कन्फर्मेशन मेल मध्ये हा प्रयोग पाहण्याची लिंक मिळेल. तेव्हा लगेच मेल (स्पॅम सुद्धा) तपासून पहा. लिंक न मिळाल्यास pro@mmsingapore.org ला लगेच लिहावे ही विनंती \nपहिल्या प्रयोगानंतरच्या तज्ज्ञांच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया व लॉकडाउनच्या पोळ्या टीम बरोबरची नाटकाच्या प्रक्रियेबद्दलची चर्चा इथे बघता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/https-cmnews-co-in-p3777previewtrue/cid3905236.htm", "date_download": "2021-07-30T10:21:35Z", "digest": "sha1:V767VMPHSWTFHWPFNCIYEYJNOPEVSW3O", "length": 3609, "nlines": 48, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*", "raw_content": "\n*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*\nअहमदनगर दि 2 ऑगस्ट टीमसीएम न्यूज\nआईसह तीन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चौघींचे मृत्यू नेमका कशाने झाला याचा पोलीस तपास करत आहेत.\nजिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला आणि तिच्या तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला.रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.याबाबतचे अद्याप कारण मात्र समजू शकले नाही.\nजामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील महिला दुपारी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती.त्यानंतर ती परत आलीच नाही .तिच्या सोबत तिच्या तीनही अल्पवयीन मुलीही होत्या .सायंकाळी उशिरा घरी न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांचे एका विहिरीत मृतदेह आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीतून काढले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.घटना स्थळाला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली . मृत महिलेचे स्वाती राम कार्ले नाव असून वय 30,तिच्या मुली अंजली कार्ले 11,सायली कार्ले 9, कोमल कार्ले 6 यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/bjps-conspiracy-to-enslave-farmers-suresh-mane/", "date_download": "2021-07-30T11:31:16Z", "digest": "sha1:QKLCC4N252UTDZ7KGDSM4BICRO5GP6L3", "length": 9541, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "शेतकर्‍यांना गुलाम बनविण्याचे भाजपाचे षडयंत्र-अ‍ॅड. सुरेश माने – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nशेतकर्‍यांना गुलाम बनविण्याचे भाजपाचे षडयंत्र-अ‍ॅड. सुरेश माने\nजालना दि.24(प्रतिनिधी) कृषी कायदा हा शेतकर्‍यांच्या हितांचा नसून भविष्यात या कृषी कायद्याचे फार गंभीर परिणाम पुढे येणार असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलस्टि पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी व्यक्त केले. राज्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर जनमत निर्माण करून केंद्र व राज्य सरकारला भुमिका घेऊन धोरणे ठरवुन निर्णय घेण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्रात 50 दिवसीय राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेनिमित्त ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. कृषी कायद्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नासंदर्भात बोलतांना ते पुढे म्हणाले की, कृषी कायदा हा शेतकर्‍यांच्या हिताचा नसून या कायद्याचा केवळ भांडवलदारानांच थेट फायदा होणार आहे.\nया कायद्याचे गंभीर परिणाम भविष्यात समोर येतील. पंजाब,हरियाणा राज्यात शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे या राज्यातील शेतकर्‍यांना या कायद्याची पूर्ण जाणीव असल्याने या राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतकरी कायद्याविरोधात पेटून उठले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा रद्द करावा व केंद्र व राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या विविध प्रश्न, कायदे अंतर्गत व शेतीमाल मुल्यांच्या रक्षणासाठी किसान कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करावी असे सांगितले. याबरोबरच मराठवाड्याच्या विकास प्रश्नांवर बोलतांना ते म्हणाले की, राज्याच्या समतोल विकासासाठी विशेष मागास जिल्हे व तालुक्यातील जनतेच्या विकासाकरीता ज्याप्रमाणात निधी उपलब्ध व्हायला पाहीजे त्याप्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने मराठवाडा मागसलेला आहे. राज्यकर्त्यांनी मराठवाडा विकास महामंडळाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत मराठवाड्याला विकासापासून कोसो दूर ठेवल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. ओबीसी जनगणना करणे जरूरीचे असून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून लोकसंख्या प्रमाणात निधी वाटप करायला हवा. तसेच देश व राज्यभर अन.जाती, जमातीं अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत गुन्हेगारांना शिक्षा व भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोप��ंना सक्त शिक्षा व निरपरांधावरील सर्व गुन्हे मागे येऊन समाजकल्याण व राज्य विभाग योजनांची अंमलबजावणी करावी. राज्यात तरूणांच्या भवितव्यासाठी त्वरीत नोकरी भरती करण्यात यावी तसेच सरकारी स्तरावरील नोकभरतीतील कंत्राटी पध्दत पूर्ण संपुष्टात आणण्यासाठी केंद्र व राज्य राज्याने स्पष्ट धोरण जाहीर करावे आदी मुद्यांवर त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेस राज्य महासचिव अ‍ॅड. कपिल खिल्लारे, राज्य सचिव नाथा कांबळे, मराठवाडा उपाध्यक्ष अनिल साठे, बुलडाणा प्रभारी माधव बनसोडे, जालना जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे, परभणी मनिष वाव्हळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nएकमेकांना गुदगुल्या करताना तोल गेल्यामुळे छतावरुन पडून दोन मित्रांचा मृत्यू\nआभाळमाया कविता संग्रहास राज्यस्तरीय शब्दगंध पुरस्कार जाहिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/former-minister-ram-shinde-attack-ncp-mla-rohit-pawar-over-gram-panchayat-election-mhsp-509740.html", "date_download": "2021-07-30T11:34:28Z", "digest": "sha1:7I74BKZU6M53UUJ55BXD4A7KNMS6VDWH", "length": 8915, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजकारण तापलं! ग्रामपंचायत निवडणुकीवरून रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये जुंपली– News18 Lokmat", "raw_content": "\n ग्रामपंचायत निवडणुकीवरून रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये जुंपली\nभाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.\nभाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.\nअहमदनगर, 31 डिसेंबर: राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram panchayat Election)रणधुमाळी सुरू झाली आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातही ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार सध्या जोरात सुरू झाला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी 30 लाखांचे बक्षीस जाहीर केलं आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या फॉर्मुल्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. राम शिंदे यांनी रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार आणि माजी आमदार राम शिंदे हे पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. हेही वाचा...महाविकास आघाडीत बिघाडी काँग्रेस नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप कर्जत-जामखेड मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतमध्ये 30 लाखांचा भरीव निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावर राम शिंदे म्हणाले, 30 लाखांचा भरीव निधी देऊ हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. काय म्हणाले राम शिंदे काँग्रेस नेत्याचे शिवसेना-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप कर्जत-जामखेड मतदार संघात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्यास त्या ग्रामपंचायतमध्ये 30 लाखांचा भरीव निधी देण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती. यावर राम शिंदे म्हणाले, 30 लाखांचा भरीव निधी देऊ हे एक प्रकारचे प्रलोभन आहे. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने चौकशी समिती नेमून चौकशी करून दोषी असल्यास संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. काय म्हणाले राम शिंदे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेलं बक्षीस म्हणजे प्रलोभन आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, जनतेवर दबाव तंत्राचा वापर करणे, पैशाच आमिष दाखवणे, हा प्रकार गैर आहे. एखाद्या आमदारांनं विकासावर बोलावं. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे घटनाविरोधी बोलले. त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. राज्यात अशा पद्धतीनं निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, असा खोटक टोला देखील राम शिंदे यांनी लगावला. देश पुन्हा हुकूमशाहीकडे नेण्याचं चित्र सध्या दिसत असल्याची टीकाही राम शिंदे यांनी केली आहे. हेही वाचा..नाशिकनंतर आता नागपूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी जाहीर केलेलं बक्षीस म्हणजे प्रलोभन आहे. निवडणुकीत प्रलोभने दाखवणे, जनतेवर दबाव तंत्राचा वापर करणे, पैशाच आमिष दाखवणे, हा प्रकार गैर आहे. एखाद्या आमदारांनं विकासावर बोलावं. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार हे घटनाविरोधी बोलले. त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. ���ाज्यात अशा पद्धतीनं निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा पडली तर भविष्यात टाटा, बिर्ला आमदार-खासदार होतील, असा खोटक टोला देखील राम शिंदे यांनी लगावला. देश पुन्हा हुकूमशाहीकडे नेण्याचं चित्र सध्या दिसत असल्याची टीकाही राम शिंदे यांनी केली आहे. हेही वाचा..नाशिकनंतर आता नागपूर नायलॉन मांजानं कापला 12 वीच्या विद्यार्थ्याचा गळा काय म्हणाले रोहित पवार नायलॉन मांजानं कापला 12 वीच्या विद्यार्थ्याचा गळा काय म्हणाले रोहित पवार आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर विकास कामासाठी 30 लाखांचा भरीव निधी देण्यात येईल, असं मी म्हणालो, यात काय गैर आहे, असं रोहित पवार यांनी यांनी सांगितलं. राम शिंदे यांना कदाचित गावात गटतट असावे, असा त्यांचा प्रामाणिक हेतू असावा. कोरोनाच्या काळात लोकांचा मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावात गटतट असल्यामुळे विकास खुंटतो. राम शिंदे काय म्हणतात, त्यापेक्षा लोकांना काय वाटतं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.\n ग्रामपंचायत निवडणुकीवरून रोहित पवार आणि राम शिंदेंमध्ये जुंपली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/if-we-follow-the-rules-strictly-we-can-save-the-country-from-another-blockade/", "date_download": "2021-07-30T09:43:37Z", "digest": "sha1:MKNO5OX2USHT3WTQW3ZT4JIQJBB2RSKL", "length": 13459, "nlines": 145, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू – पंतप्रधान | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome आरोग्य नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू –...\nनियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू – पंतप्रधान\nAapli Maay Marathi News Network : लोकसहभागाच्या माध्यमातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताला नक्की यश मिळेल; लोकांनी नियमांचं काटेकोर पालन केलं तर आपण देशाला दुसऱ्या टाळेबंदीपासून वाचवू शकू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला.\nसंकट मोठं आहे, परंतु सर्वांनी एकत्र येऊन, संकल्प करून धीराने या संकटाला हरवायचं आहे. देशातल्या स्वयंसेवी संस्था; युवा पिढी इतकंच नाही तर लहान मुलांनाही कोरोना नियमांबाबत जनजागृती करण्याचं आवाहन करत टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असेल असं पंतप्रधानांनी ��ाल स्पष्ट केलं. देशातल्या वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल देशावासियांशी संवाद साधला.\nराज्यांनीही टाळेबंदीचा अगदी शेवटचा पर्याय म्हणून विचार करावा; आणि श्रमिक, मजुरांमध्ये विश्वास निर्माण करावा असं ते म्हणाले. देशातल्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात; सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात कोरोना नियमांबाबत जनजागृती करावी तसंच घरातून कोणीही मोठी व्यक्ती विनाकारण बाहेर पडणार नाही याकडे बालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन मोदी यांनी केलं.\nकोरोनाच्या या संकटामुळे जनतेनं जो त्रास भोगला त्यांची आपल्याला पूर्ण जाणीव आहे; ज्यांनी आपले जीवाभावाचे लोक या जागतिक साथीमध्ये गमावले त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असं पंतप्रधान म्हणाले. कोरोना विरुद्धच्या या लढ्यात आपल्या जीवांची पर्वा न करता काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे त्यांनी आभार मानले. कोरोना संकटाशी लढत असताना केल्या जात असलेल्या विविध पातळ्यांवरील कामांची माहिती पंतप्रधानांनी दिली.\nऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीनं उपाययोजना केल्या जात आहेत; देशातल्या विविध रुग्णालयातील खाटा वाढवण्याचं नियोजन केलं जात आहे; आपल्या देशातल्या तज्ञ वैज्ञानिकांनी अत्यंत कमी कालावधीत कोरोना वरील लस तयार केली असून येत्या १ मे पासून १८ वर्षांच्या पुढच्या सर्वांना लस दिली जाणार आहे; असं मोदी म्हणाले.\nPrevious article‘हवं तर हात जोडतो, पण…’; राजेश टोपेंची जनतेला कळकळीची विनंती\nNext articleराज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/news-behind-news/will-worlds-crisis-corona-end-soon-10662", "date_download": "2021-07-30T10:01:23Z", "digest": "sha1:Y55SEDLEX25OQHQTTTNGNAW7J4AYCKRY", "length": 3367, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "'लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार', जगावरचं संकट लवकर दूर होणार?", "raw_content": "\n'लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार', जगावरचं संकट लवकर दूर होणार\nआता बातमी आहे, एक मोठ्या आणि दिलासायक दाव्याची. कोरोनावर लस कधी येणार या प्रतीक्षेत अख्खं जग आलेलं असताना. कोरोना लस येण्यापूर्वीच संपू शकतो, असा दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा या प्रतीक्षेत अख्खं जग आलेलं असताना. कोरोना लस येण्यापूर्वीच संपू शकतो, असा दावा करण्यात आलाय. कुणी केलाय हा दावा\nसंपूर्ण जग कोरोनावर लस शोधण्याच्या मागावर आहे. आपण सगळे सुद्धा याचीच प्रतीक्षा करतोय. अशात WHOच्या एका माजी अधिकाऱ्यांनी एक दिलासा देणारा दावा केलाय. कर्करोग कार्यक्रमाचे संचालक राहिलेल्या प्रोफेसर करोल सिकोरा यांनी कोरोना\nविषाणूबद्दल एक दावा केलाय. लस शोधण्यापूर्वीच कोरोना संपून जाईल.. असं सिकोरा यांनी म्हटलंय.\n'लस येण्यापूर्वीच कोरोना संपणार'\nकोरोना विषाणूविरूद्ध सर्वत्र सारखाच प्रकार दिसतो. मला शंका आहे की आमच्याकडे अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती आहे. आपल्याला हा व्हायरस सतत कमी करायचा आहे, पण तो स्वतःच खूप कमकुवत होऊ शकतो. हे शक्य आहे असा माझा अंदाज आहे.\nमागच्या काही दिवसांत अनेकांनी अनेक दावे केले आहेत. त्यातलाच हा एक दावा असला, तरीह लस शोधण्यात कुठल्याच देशाला यश येत नसताना, काहीसा दिलासा देणारा आहे... जागतिक आरोग्य संघटनेत मोठी जबाबदारी निभावलेल्या व्यक्तीनं हा दावा करणं, हेही दुर्लक्षून चालणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/telecom-company-airtel-disney-plus-hotstar-vip-subscription-mobile-recharge-postpaid-and-broadband-plans-mhkb-493431.html", "date_download": "2021-07-30T11:29:22Z", "digest": "sha1:WMHADGOPJDXDL6VFS6YRRI4OTCO56B2B", "length": 6045, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Airtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा– News18 Lokmat", "raw_content": "\nAirtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा\nकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.\nकंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे.\nमुंबई, 3 नोव्हेंबर : टेलिकॉम कंपन्या एकमेकांना टक्कर देण्यासाठी अनेक प्लानसह, आपल्या ग्राहकांना नवं-नव्या सर्विसेजचीही घोषणा करत असतात. याचदरम्यान, एयरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी एका नव्या सुविधची घोषणा केली आहे. आता Airtelने ग्राहकांना Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन देण्यास सुरुवात केली आहे. खास बाब म्हणजे, ही सर्व्हिस मोबाईल सर्व्हिससह एयरटेल ब्रॉडब्रँड प्लानसोबतही Disney+ Hotstar VIP सब्सक्रिप्शन देत आहे. एयरटेल वेबसाईटनुसार, या नवीन सुविधेचा फायदा 499 रुपयांच्या पोस्टपेड किंवा 999 रुपयांच्या ब्रॉडब्रँड प्लान युजर्सला, या ऑफरचा फायदा मिळणार आह��. (वाचा - चिनी PUBG अखेर भारतातून 'आऊट'; कंपनीनं गुंडाळला आपला गाशा) एयरटेल 499 पोस्टपेड प्लान - एयरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लानमध्ये 75 जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS मिळतात. यात अमेझॉन प्राईम आणि एयरटेल एक्सट्रीम मेंबरशिपही दिली जाते. (वाचा - 'Despacito' ही पडलं मागे 700 कोटी रेकॉर्डब्रेक व्ह्यूज असणारा VIDEO पाहिला का 700 कोटी रेकॉर्डब्रेक व्ह्यूज असणारा VIDEO पाहिला का) कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सध्या ही ऑफर काही ठराविक ग्राहकांनाच देण्यात येणार आहे. जर तुम्ही एयरटेल पोस्टपेड किंवा ब्रॉडब्रँड ग्राहक आहात, आणि तुम्हाला Disney+ Hotstar VIP फ्री मेंबरशिप मिळाली आहे की नाही हे जाणून घ्यायचं असल्यास, एयरटेल थँक्स ऍपवर जावं लागेल. प्रत्येक पोस्टपेड आणि ब्रॉडब्रँड प्लानसाठी ग्राहक केवळ एकदाच या फ्री ऑफरचा फायदा घेऊ शकतो.\n(वाचा - घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया)\nAirtel युजर्ससाठी कंपनीची घोषणा; आता फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.japan77.net/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B2/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88/%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T10:53:53Z", "digest": "sha1:6B57DMJDUYJDW7QQXKG5I2KHXH5JNTGL", "length": 105090, "nlines": 679, "source_domain": "mr.japan77.net", "title": "जुलैमध्ये ओसाका हवामान! तापमान आणि पर्जन्यवृष्टी - Best of Japan", "raw_content": "\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nजपानला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ\nसिम कार्ड विरुद्ध पॉकेट वायफाय\nसम्राट आणि ध्वजांकित करा\nनिसर्ग आम्हाला \"मुजो\" शिकवते\nजपानमध्ये शरद Wतूतील पोशाख\nफोटो: जपानमधील लाइटिंग डिझाइन\nओसाकाचा सर्वात मोठा उत्सव तेनजिन मत्सुरीमध्ये सुवर्णा मंदिराची पूजा करणार्‍या अज्ञात तरुण स्त्रियांचा चेहरा शॉट = शटरस्टॉक\nजपानी जीवन आणि संस्कृती निसर्ग आणि लोक यांच्याशी जुळवून घ्या >\n जपानच्या बदलत्या asonsतूंमध्ये जीवन >\nजपानी उन्हाळ्याचा आनंद कसा घ्यावा उत्सव, फटाके, बीच, होक्काइडो इ. >\n उन्हाळ्याची उत्सुकतेने सुरुवात होते उष्णतेपासून सावध रहा\nजर आपण जुलैमध्ये ओसाकाकडे गेलात तर कृपया गरम हवामानासाठी तयार रहा. ओसाका, इतर प्रमुख होन्शु शहरांप्रमाणेच जुलै आणि ऑगस्टमध्येही खूप गरम आहे. कृपया सावधगिरी बाळगा कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना दरवर्षी उष्माघात होतो. या पृष्ठावर, मी जुलैमध्ये ओसाका हवामानाबद्दल चर्चा करेन.\nखाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा.\nजर आपण जानेवारीत ओसाकामध्ये रहाणार असाल तर त्यावेळी वातावरण कसे असेल याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटेल. या पृष्ठावर, मी आपल्याला हवामानाबद्दल काही कल्पना देईन. इतर जपानी शहरांप्रमाणेच ओसाकामध्ये जानेवारीच्या शेवटी ते फेब्रुवारीच्या सुरूवातीस वर्षाचा सर्वात थंड हंगाम राहील. या कारणास्तव, जानेवारीच्या सुरूवातीस नवीन वर्षाच्या हंगामाशिवाय बरेच पर्यटक नाहीत. ओसाकामध्ये जवळजवळ बर्फ पडलेला नाही. दिवस उन्हात पडण्याची शक्यता आहे म्हणून जर तुम्ही कडाक्याने कडक असाल तर तुम्ही खूप आरामात प्रवास करू शकाल. ओसाकामध्ये बर्‍याच गरम आणि रुचकर पदार्थ आहेत, म्हणून कृपया त्यांचा देखील आनंद घ्या खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. ओसाका हवामानासाठी खालील दुव्यांचे अनुसरण करा. खाली जानेवारीत टोकियो आणि होक्काइडोमधील हवामानाविषयी लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. जानेवारी मध्ये ओसाका मधील अनुक्रमपट्टी (विहंगावलोकन) जानेवारीच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) जानेवारीच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) जानेवारीच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) ओसाका जानेवारीत हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल जानेवारीत ※ जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. मागील years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि कमी तापमानाचा डेटा सरासरी आहे (ओसाका हवामान इतर जपानी शहरांप्रमाणे दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सर्वात थंड अस���े. ओसाका जवळजवळ टोकियोसारखेच वातावरण आहे. तथापि, जानेवारीमध्ये ओसाका ...\nजर आपण फेब्रुवारी दरम्यान ओसाकामध्ये प्रवास करत असाल तर खूप थंड होईल. जवळजवळ बर्फ पडत नाही, परंतु घराबाहेर फिरणे आपले शरीर खूप थंड करते. कृपया आपल्या सूटकेसमध्ये कोट सारख्या हिवाळ्यातील कपडे घालण्यास विसरू नका. या पृष्ठावर, मी फेब्रुवारीमध्ये ओसाका हवामान समजावून सांगेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपण ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहात तो निवडा. खाली फेब्रुवारीमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच टोकियो येथे जाण्याची विचारत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान हे टोकियोपेक्षा बरेच वेगळे आहे. फेब्रुवारी महिन्यात ओसाकामधील अनुक्रमपद्धती (विहंगावलोकन) फेब्रुवारीच्या सुरूवातीला ओसाका हवामान (2018) फेब्रुवारीच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) फेब्रुवारीमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल फेब्रुवारीमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि निम्न तापमानाचा डेटा सरासरी आहे. जेव्हा थंड असते तेव्हा शरीरातील डिस्पोजेबल वॉर्मर्स खूप उपयुक्त असतात = obeडोबामध्ये Osडोब स्टॉक, जानेवारीच्या उत्तरार्ध ते फेब्रुवारीच्या सुरूवातीस हा वर्षाचा सर्वात थंड काळ असतो. काहीवेळा तो बर्फ पडतो, तथापि जवळजवळ बर्फ जमा होत नाही. फेब्रुवारीत बरेच सनी दिवस असतात पण वारा खूप थंड असतो. जर आपण थंड हवामानात असण्यास चांगले नसल्यास मफलर आणि ग्लोव्हज मिळविणे चांगले आहे. आपण मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांभोवती फिरल्यास आपण बराच काळ घराबाहेर रहाल ...\nजर आपण मार्चमध्ये ओसाकाकडे गेलात तर आपण आपल्या सुटकेसमध्ये कोणते कपडे घालावे मार्चमध्ये ओसाका हिवाळ्यापासून वसंत .तूपर्यंत संक्रांतीत आहे. ऐवजी उबदार दिवसांसह काही वेळा असतात, परंतु बरेच थंड दिवस देखील असतात, म्हणून कृपया हिवाळ्यातील कपडे जसे जंपर्स विसरू नका. या पृष्ठावर, मी मार्चमध्ये ओसाकामधील हवामान समजावून सांगेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. ज्या महिन्यासाठी आपल्याला अधिक तपशील पाहिजे आहेत त्या महि���्यासाठी स्लाइडरमधून निवडा. खाली मार्च मध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. मार्च मध्ये ओसाका मधील अनुक्रमपत्ती (विहंगावलोकन) मार्चच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) मार्चच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) मार्चच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) मार्चमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल मार्च मध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जारी केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान हा टोकियोसारख्या जपानमधील होनशुसारखाच आहे. इतर शहरांप्रमाणेच मार्चमध्येही हवामान थोडे अस्थिर आहे. संभाव्य वारा असलेल्या तुलनेने बर्‍याच ढगाळ आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. मार्चच्या सुरूवातीस, हिवाळ्यासारखे थंड दिवस असतात. तथापि, मार्चच्या मध्यभागी ते हळूहळू गरम होईल. मार्चच्या शेवटी, उबदार वसंत daysतु सारखे दिवस वाढतील. यावेळी ...\nजपानमध्ये एप्रिल ते मे या काळात वसंत touristतु पर्यटन हंगाम आहे. बरेच उबदार व आरामदायक दिवस असल्याने पर्यटन स्थळांवर देश-विदेशातील लोकांची गर्दी असते. एप्रिल महिन्यापासून ओसाका पीक पर्यटकांचा अनुभव घेत आहे. जर आपण एप्रिलमध्ये ओसाकामध्ये राहण्याची योजना आखत असाल तर कोणत्या प्रकारचे कपडे तयार करावे या पृष्ठावर, मी आपल्याला कल्पना देण्यासाठी एप्रिलमध्ये ओसाकाच्या हवामानाबद्दल चर्चा करेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली एप्रिलमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. एप्रिल मध्ये ओसाका मधील अनुक्रमपट्टी (विहंगावलोकन) एप्रिलच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) एप्रिलच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) एप्रिलच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) एप्रिलमध्ये ओसाकामधील हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल एप्रिलमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान टोकियोसारख्या होनशू मधील इतर मोठ्या शहरांसारखेच आहे. एप्रिलमध्ये 2010 डिग्री जास्त तापमानापेक्षा जास्त दिवस मुबलक असतात. हवामान सामान्यतः चांगले असते जेणेकरून आपण सहजपणे पर्यटनस्थळांच्या ठिकाणी फिरू शकता. हे उबदार आहे, म्हणून कदाचित आपल्याला दिवसा उडी मारणा and्यांची आणि अशा प्रकारच्या गरजांची गरज भासणार नाही. तथापि, संध्याकाळी तापमान होईल ...\nमे मध्ये ओसाका हवामान\nजर आपण मेमध्ये ओसाकाचा प्रवास करीत असाल तर आपण कोणते प्रकारचे कपडे घालावे या पृष्ठावर, मी हवामान, वर्षाच्या प्रमाणात आणि मे महिन्यासाठी उत्कृष्ट कपड्यांविषयी चर्चा करेन. ओसाका मे तसेच टोकियोसारख्या होनशुवरील इतर प्रमुख शहरांमध्ये खूप आरामदायक आहे. आपण आपल्या सहलीचा आनंद घेण्याची अपेक्षा करू शकता. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली मे मध्ये टोकियो आणि होक्काइडोमधील हवामानाबद्दल लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. मे मध्ये ओसाका मधील सामग्रीचे सारण (विहंगावलोकन) मेच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) मेच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) मेच्या अखेरीस ओसाका हवामान (2018) मे मध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल मे मध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि निम्न तापमानाचे दोन्ही डेटा सरासरी आहेत, मे महिन्यात ओसाकामधील कमाल तापमान २० डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम राहिले आहे. प्रत्येक वेळी पाऊस पडला की झाडे आणि फुले वाढतात आणि त्यांचा सुंदर हिरवा रंग दर्शवतात. ओसाका कॅसल पार्कसारख्या मोठ्या उद्यानातून लोक अनेकदा फिरतात. सर्वसाधारणपणे, आपल्याला सनी दिवशी कार्डिगन्ससारख्या गरम कपड्यांची आवश्यकता नसते. तथापि, जर आपणास थंडी सहजतेने मिळाली तर फक्त एक बाब आणणे ही चांगली कल्पना आहे. व्यवसायात, आम्ही परिधान करतो ...\nजर आपण जूनमध्ये ओसाका येथे आला तर कृपया आपली छत्री विसरू नका. जूनमध्ये, ओसाका टोकियोसारख्या इतर प्रमुख होन्शु शहरांप्रमाणेच सुमारे एक महिना पाऊस पडेल. या पृष्ठावर, मी जूनमध्ये ओसाका हवामानाबद्दल चर्चा करेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपण ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छित आहात ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली जून मध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. जून मध्ये ओसाका मधील अनुक्रमपद्धती (विहंगावलोकन) जूनच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) जूनच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) जूनच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) जूनमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल जून मध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान हे टोकियोसारख्या होनशू मधील इतर मोठ्या शहरांसारखेच आहे. जूनमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि दिवस गरम आणि दमट असतात. असे काही वेळा असतात जेव्हा थंड पडते, म्हणून जर आपणास सहजपणे थंडी पडली तर कृपया कार्डिगन किंवा तत्सम कपडे आणा. पूर्वी जूनमध्ये पाऊस इतका जोरदार नव्हता. तथापि, अलीकडेच ग्लोबल वार्मिंगमुळे झालेल्या हवामान बदलांमुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. या कारणास्तव, कृपया स्रोताकडून नवीनतम हवामान अंदाज मिळवा जे टीव्हीप्रमाणे नियमितपणे अद्यतनित होते ...\nजर आपण जुलैमध्ये ओसाकाकडे गेलात तर कृपया गरम हवामानासाठी तयार रहा. ओसाका, इतर प्रमुख होन्शु शहरांप्रमाणेच जुलै आणि ऑगस्टमध्येही खूप गरम आहे. कृपया सावधगिरी बाळगा कारण असे बरेच लोक आहेत ज्यांना दरवर्षी उष्माघात होतो. या पृष्ठावर, मी जुलैमध्ये ओसाका हवामानाबद्दल चर्चा करेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली जुलै मधील टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याचा विचार करत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. जुलै महिन्यात ओसाकामधील अनुक्रमपद्धती (विहंगावलोकन) जुलैच्या सुरूवातीस ओसाका हवामान (2018) जुलैच्या मध्यभागी ओसाका हवामान (2018) जुलैच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) जुलैमध्ये ओसाकामधील हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल जुलैमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान हे टोकियोसारखेच आहे. पण उन्हाळ्यात ते टोकियोपेक्षा काहीसे गरम आणि जास्त आर्द्र असते. जुलैच्या सुरूवातीस पावसाचा जोर कायम आहे. 2010 जुलैच्या सुमारास पावसाळ्याचा अंत जवळजवळ संपतो. नवीनतम, ओसाका त्यावेळी उन्हाळ्यात प्रवेश करेल. उन्हाळ्यात ओसाकामधील कमाल तापमान 20 अंशांपेक्षा जास्त असते आणि ते देखील ओलसर असते. या कारणांमुळे बराच काळ बाहेर घराबाहेर पडणे धोकादायक आहे. तेथे ...\nया पृष्ठावर, मी ऑगस्टमध्ये ओसाकामधील हवामान समजावून सांगेन. मी पूर्वी ओसाकामध्ये राहत असे. ऑगस्टमध्ये ओसाका खरोखरच गरम आहे. म्हणून, जर आपण ऑगस्टमध्ये ओसाकामध्ये प्रवास करत असाल तर मी शिफारस करतो की आपण कधीकधी वातानुकूलित खोलीत खर्च करा जेणेकरून आपण आपली शक्ती वापरणार नाही. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली ऑगस्टमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. ऑगस्टमध्ये ओसाकामधील अनुक्रमपट्टी (विहंगावलोकन) ऑगस्टच्या सुरूवातीस (2018) ओसाका हवामान ऑगस्टच्या मध्यभागी (2018) ओसाका हवामान ऑगस्ट (2018) ऑगस्टमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल ऑगस्टमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान हे टोकियोसारख्या होनशू मधील इतर मोठ्या शहरांसारखेच आहे. तथापि, टोकियो इत्यादींच्या तुलनेत, ओसाका शहराचे केंद्र ऑगस्टमध्ये थोडेसे गरम आहे. ओसाकाच्या मध्यभागी काही ओसाका किल्लेवजा वाडा वगळता हिरवेगार लहान आहे. जोरदार सूर्यप्रकाशासह डामर रस्ता गरम होत आहे, म्हणून जर आपण संपूर्ण मार्गाने चालत असाल तर आपले तंदुरुस्ती संपविण्याचा धोका आहे. या कारणास्तव, मी पुढील तीन गोष्टी सुचवू इच्छित आहे. पहिला, ...\nओसाका सप्टेंबरमध्ये थंड होईल. आपण आनंदाने पर���यटन स्थळांचा आनंद घेऊ शकाल. तथापि, सप्टेंबरमध्ये पावसाळ्याचे दिवस वाढतील. एक वादळ येण्याची जोखीम आहे, म्हणून कृपया नवीनतम हवामानाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. या पृष्ठावर, मी सप्टेंबरमध्ये ओसाका हवामान समजावून सांगेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली सप्टेंबरमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याचा विचार करत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. सप्टेंबर मध्ये ओसाका मधील अनुक्रमपट्टी (विहंगावलोकन) सप्टेंबरच्या सुरूवातीस (2018) ओसाका हवामान सप्टेंबरच्या मध्यभागी (2018) सप्टेंबरच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2018) सप्टेंबरमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल सप्टेंबरमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामान हे टोकियोसारख्या होनशू मधील इतर मोठ्या शहरांसारखेच आहे. सप्टेंबरमध्ये, तीव्र उन्हाळा संपला आहे आणि थंड दिवस हळूहळू वाढत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीस, असे दिवस असतात जेव्हा जास्तीत जास्त तपमान सुमारे 2010 अंश असते परंतु सप्टेंबरच्या मध्यभागी ते थंड होते. सप्टेंबरच्या शेवटी हे थंड होईल आणि बरेच लोक लांब-बाही शर्ट घालतील. मी पूर्वी ओसाकामध्ये राहत असे. ऑगस्टमध्ये ते खूपच तापले होते, म्हणून मी केले ...\nऑक्टोबर मध्ये ओसाका हवामान\nऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत, जपानमध्ये शरद .तूतील आश्चर्यकारक हंगाम चालू आहे. ऑक्टोबरमध्ये ओसाकामध्ये ते तुलनेने थंड असेल आणि छान हवामान चालू राहील .. ऑक्टोबरमध्ये असे म्हणता येईल की ओसाकामध्ये प्रवास करणे हा एक आरामदायक वेळ आहे. तथापि, कृपया हवामानाचा ताजा अंदाज घ्यावा कारण ऑक्टोबरच्या सुरुवातीस येथे वादळी वादळ येत आहे. या पृष्ठावर, मी ऑक्टोबरमध्ये ओसाकामधील हवामान समजावून सांगेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली ऑक्टोबरमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. ऑक्टोबर मध्ये ओसाका मधील अनुक्रमपथा (विहंगावलोकन) ऑक्टोबरच्या सुरुवातीस ओसाका हवामान (2017) ऑक्टोबरच्या मध्यभागी ओसाका हवामान (2017) ऑक्टोबरच्या उत्तरार्धात ओसाका हवामान (2017) ऑक्टोबरमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल ऑक्टोबरमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. मागील 30 वर्षात (1981-2010) उच्च आणि निम्न तापमानाचा डेटा दोन्ही सरासरी आहेत या पृष्ठामध्ये, मी जपान हवामान एजन्सीने जाहीर केलेल्या ऑक्टोबरच्या ओसाका हवामानाचा डेटा खालीलप्रमाणे सादर करतो. हा डेटा पहात असता, आपण विचार करू शकता की जास्तीत जास्त तापमान बरेच जास्त आहे. नक्कीच, ऑक्टोबरच्या पहिल्या सहामाहीत असे दिवस असतात जेव्हा जास्तीत जास्त तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. तथापि, त्या विशेषत: गरम दिवसांशिवाय ऑक्टोबरच्या उत्तरार्धात ...\nओसाकामधील हवामान टोकियो आणि क्योटो सारख्याच प्रकारचे आहे. नोव्हेंबरमध्ये हवामान स्थिर आहे आणि बरेच दिवस उन्हात आहेत. तापमान थंड आहे, आणि हे पर्यटन स्थळांसाठी सर्वोत्कृष्ट हंगाम म्हणू शकते. ओसाकामध्ये, शरद leavesतूतील पाने नोव्हेंबरच्या मध्यापासून ते डिसेंबरच्या सुरूवातीस पोहोचतात. या पृष्ठावर, मी ओसाकाच्या नोव्हेंबरमधील हवामानाबद्दल स्पष्टीकरण देईन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली नोव्हेंबरमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. नोव्हेंबरमध्ये ओसाकामधील अनुक्रमपत्ती नोव्हेंबरमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 2017 2017१-२०१०) उच्च आणि निम्न तापमानाचा डेटा सरासरी आहे नोव्हेंबरमध्ये ओसाका तापमान दिवसाच्या अगदी तीव्र तासांतही २० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आहे. जरी आपण थोडासा चालला तरी आपण जितका घाम घ्याल तितका आपण थकणार नाही. हा एक अतिशय आनंददायी हंगाम आहे, म्हणून कृपया प्रयत्न करा आणि विविध स्थळांना भेट द्या. तथापि, सकाळी आणि संध्याकाळी तापमान 2017-30 अंशांपर्यंत खाली जाईल. हे खूप थंड आहे, म्हणून मी तुला आणण्यासाठी शिफारस करतो ...\nडिसेंबरमध्ये ओसाका येथे संपूर्ण हिवाळा येईल. रस्त्यावर झाडाची पाने पडतात आणि ती बरीच होतात. त्याऐवजी झाडांना ख्रिसमसचे प्रदीपन दिले जाते आणि ते रात्री सुंदर चमकू लागतात. जर आपण या वेळी ओसाकामध्ये राहत असाल तर कृपया आपला कोट आणा कारण तो थंड आहे. या पृष्ठावर, मी डिसेंबरमध्ये ओसाकामधील हवामान समजावून सांगेन. खाली ओसाका मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली डिसेंबरमध्ये टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानाबद्दल लेख आहेत. जर आपण होक्काइडो आणि ओसाका येथे जाण्याचा विचार करत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडो मधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे. डिसेंबरमध्ये ओसाकामधील सामग्रीचे सारणी (विहंगावलोकन) डिसेंबरच्या सुरूवातीस ओसाकाचे हवामान (2017) डिसेंबरच्या मध्यभागी ओसाका हवामान (2017) डिसेंबरच्या उत्तरार्धात ओसाकाचे हवामान (2017) डिसेंबरमध्ये ओसाकामधील हवामान (विहंगावलोकन) आलेख: ओसाकामधील तापमान बदल डिसेंबरमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) ओसाका हवामानातील टोकियोसारखेच तापमान तसेच उच्च तापमानाचे दोन्ही डेटा सरासरी आहेत. पावसाळ्याचे दिवस खूप कमी असतात. हे एकतर निळे आकाश किंवा थंड दिसणारे ढगाळ आकाश आहे. दिवसाच्या सर्वात उष्ण वेळी डिसेंबरमध्ये तापमान 2010 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असते. सकाळी आणि संध्याकाळी ते अतिशीत होण्याच्या खाली जाऊ शकते. हे जानेवारी किंवा फेब्रुवारीपेक्षा किंचित उबदार आहे, परंतु आपण चांगले नसल्यास ...\nखाली जुलै मधील टोकियो आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच ओसाका येथे जाण्याची योजना आखत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान ओसाकापेक्षा बरेच वेगळे आहे.\nजुलै मध्ये टोकियो हवामान\nजपान हा समशीतोष्ण देश आहे, परंतु जुलै ते ऑगस्ट पर्यंत तो उष्णदेशीय देशात बदलतो असे म्हणणे अतिशयोक्ती नाही. दिवसातील जास्तीत जास्त तापमान टोकियोमध्ये 35 अंशांपेक्षा ���ास्त असणे असामान्य नाही. जसे की डांबरी रस्ते सूर्यप्रकाशाने गरम केले जातात ते प्रत्यक्षात येण्यापेक्षा अधिक उष्ण असल्यासारखे वाटेल. या पृष्ठावरील, मी जुलै महिन्यात टोक्योमध्ये प्रवास करण्याबद्दल हवामानाची माहिती देईन. खाली टोकियोच्या मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली जुलैमध्ये ओसाका आणि होक्काइडोच्या हवामानावरील लेख आहेत. जर आपण होक्काइडो तसेच टोकियो येथे जाण्याची विचारत असाल तर कृपया लक्षात घ्या की होक्काइडोमधील हवामान हे टोकियोपेक्षा बरेच वेगळे आहे. उन्हाळ्याच्या कपड्यांसाठी कृपया खालील लेखाचा संदर्भ घ्या. जुलै मध्ये टोकियो मधील अनुक्रमपत्ती (विहंगावलोकन) जुलैच्या सुरुवातीस (2018) टोकियो हवामान जुलै (2018) टोकियो हवामान जुलैच्या शेवटी (2018) टोकियो हवामान जुलै मध्ये (आढावा) आलेख: टोकियो मध्ये तापमान बदल जुलैमध्ये the जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. गेल्या years० वर्षात (१ 30 1981१-२०१०) उच्च आणि कमी तापमानाचा डेटा सरासरी आहे. ग्लोबल वार्मिंगच्या परिणामामुळे जुलैमधील टोकियो खरोखरच गरम आहे आणि तो पूर्वीपेक्षा फक्त गरम होत आहे. असंख्य एअर कंडिशनर कार्यरत आहेत आणि शहराच्या मध्यभागी वातावरणातून वातावरण तापले आहे. खाली जपान वेदर असोसिएशनने जाहीर केलेल्या टोकियोचा हवामानविषयक डेटा आहे. ...\n तापमान, पाऊस आणि कपडे\nया पृष्ठावर, मी जुलैमध्ये होक्काइडोच्या हवामानाबद्दल चर्चा करेन. जुलै हा नक्कीच प्रेक्षणीय स्थळांसाठी सर्वोत्तम हंगाम आहे. दर जुलैमध्ये जपान आणि परदेशातून बरेच पर्यटक होक्काइडोला येतात. होक्काइडोमध्ये हे टोकियो किंवा ओसाकासारखेच गरम होईल हे दुर्मिळ आहे. सकाळी आणि संध्याकाळी तापमानातील थेंब कमी होईल, ज्यामुळे आपण खरोखर आरामदायक सहलीचा आनंद घेऊ शकता. खाली होक्काइडो मधील मासिक हवामानाबद्दल लेख आहेत. आपल्याला ज्या महिन्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे ते निवडण्यासाठी स्लाइडरचा वापर करा. खाली जुलैमध्ये टोकियो आणि ओसाका हवामानाबद्दल लेख आहेत. टोकियो आणि ओसाकामध्ये होक्काइडोहून वेगळी हवामान स्थिती आहे, म्हणून कृपया सावधगिरी बाळगा. जुलै महिन्यात होक्काइडो विषयावरील अनुक्रमणिका प्रश्न आणि अ सारणी: जुलैच्या सुरुवातीस होक्काइडो हवामान जुलैच्या मध्यभागी होक्काइडो हवामान जुलैच्या उत्तरार्धात होक्काइडो हवामान जुलैच्या उत्तरार्धात होक्काइडो हवामान व कायदा जुलैमध्ये होक्काइडोमध्ये बर्फ पडतो काय जुलैमध्ये होक्काइडोमध्ये बर्फ पडत नाही. जुलैमध्ये होक्काइडोमध्ये फुले उमलतात का जुलैमध्ये होक्काइडोमध्ये बर्फ पडत नाही. जुलैमध्ये होक्काइडोमध्ये फुले उमलतात का लैव्हेंडर जुलैमध्ये होक्काइडोमध्ये शिगेला पोहोचेल. विशेषत: जुलैच्या मध्यापासून फुलांची शेतात सुंदर आहेत. जुलैमध्ये होक्काइडो किती थंड आहे लैव्हेंडर जुलैमध्ये होक्काइडोमध्ये शिगेला पोहोचेल. विशेषत: जुलैच्या मध्यापासून फुलांची शेतात सुंदर आहेत. जुलैमध्ये होक्काइडो किती थंड आहे जुलैमध्ये होक्काइडोचा ग्रीष्मकालीन पर्यटन हंगाम असेल. थंडी नाही, परंतु सकाळ आणि संध्याकाळी थंड आहे. जुलैमध्ये होक्काइडोमध्ये आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावे जुलैमध्ये होक्काइडोचा ग्रीष्मकालीन पर्यटन हंगाम असेल. थंडी नाही, परंतु सकाळ आणि संध्याकाळी थंड आहे. जुलैमध्ये होक्काइडोमध्ये आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावे जुलैमध्ये उन्हाळ्याचे कपडे ठीक होतील. तथापि, होकाइडो मध्ये सकाळी आणि संध्याकाळी थंड आहे, म्हणून कृपया जाकीट आणा किंवा ...\nजुलैमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन)\nजुलैच्या सुरूवातीस (2018) मध्ये ओसाका हवामान\nजुलै (2018) च्या मध्यभागी ओसाका हवामान\nजुलैच्या उत्तरार्धात (2018) ओसाका हवामान\nजुलैमध्ये ओसाका हवामान (विहंगावलोकन)\nआलेखः जुलैमध्ये ओसाकामध्ये तापमानात बदल\nJapan जपान मेटेरोलॉजिकल एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीवर आधारित. मागील 30 वर्षांमध्ये (1981-2010) उच्च आणि निम्न तापमान डेटा दोन्ही सरासरी आहेत\nओसाका हवामान हे टोकियोसारखेच आहे. परंतु उन्हाळ्यात ते टोकियोपेक्षा काहीसे गरम आणि जास्त आर्द्र असते.\nजुलैच्या सुरूवातीस पावसाचा जोर कायम आहे. 20 जुलैच्या सुमारास पावसाळ्याचा शेवट जवळजवळ संपतो. नवीनतम, ओसाका त्यावेळी उन्हाळ्यात प्रवेश करेल.\nउन्हाळ्यात ओसाकामधील कमाल तापमान 35 अंशांपेक्षा जास्त असते आणि ते देखील ओलसर असते. या कारणांमुळे बराच काळ बाहेर घराबाहेर पडणे धोकादायक आहे. असे दिवस आहेत जेव्हा बाहेरील व्यायाम करणे खूप धोकादायक असते.\nआपण जपानला यावे अशी माझी इच्छा ��हे परंतु जपानचा उन्हाळा खूपच उष्ण आहे असे मी सांगताना प्रामाणिक राहण्यास मदत करू शकत नाही.\nमी ओसाकामध्ये राहत असे. त्या अनुभवावरून मी असा निष्कर्ष काढला आहे की ओसाका टोकियोपेक्षा थोडासा गरम आहे. हे हवामानातील डेटाद्वारे देखील सिद्ध झाले आहे.\nओसाका मधील कॅसल पार्क वगळता ओसाका शहराचा परिसर कमी हिरवा आहे आणि डांबरी रस्ता जोरदार सूर्यप्रकाशाने शोषला जातो. जुलै महिन्यात आपण ओसाकाच्या दर्शनासाठी जात असाल तर कृपया उष्माघाताने होण्याचे टाळण्याची खबरदारी घ्या.\nबाहेर असताना कृपया वारंवार पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास वेळोवेळी कृपया स्वत: ला थंड वातानुकूलित इमारतीत विश्रांती घ्या.\nसकाळी तापमान थोडेसे कमी आहे आणि संध्याकाळपासून रात्री पर्यंत कमी होईल. मी अधिक कार्यक्षम असल्याने या वेळी बाहेर चालण्यास प्रोत्साहित करतो.\nफोटो: हायड्रेंजस - पावसाळ्याच्या दिवसात ते अधिक सुंदर बनतात\nजूनपासून जुलैच्या पहिल्या सहामाहीत होक्काइडो आणि ओकिनावा वगळता जपानमध्ये \"त्सुयू\" नावाचा पावसाळा चालू आहे. यावेळी बर्‍याच दिवस आहेत आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर ते प्रवासासाठी योग्य नाही. परंतु यावेळी, आश्चर्यकारक फुले आपले स्वागत करतात. ते हायड्रेंजस आहेत जे मी ...\nजुलैच्या सुरूवातीस (2018) मध्ये ओसाका हवामान\nकमाल तापमान (सेल्सिअस) 34.8\nकिमान हवेचे तापमान 21.7\nएकूण पर्जन्यवृष्टी 278.5 मिमी\nलहरी हवामान प्रमाण 34%\n5 जुलै, 2018: छत्री असलेले लोक अतिवृष्टी = शटरस्टॉकमध्ये ओला रस्ता ओलांडण्याची प्रतीक्षा करतात\nजुलैच्या सुरूवातीस, समुद्रकिनारे ओसाकाच्या सभोवताल उघड्या राहतील. शेवटी उन्हाळा आहे. तथापि, पावसाळा अद्याप संपलेला नाही. येथे भरपूर पाऊस तसेच गरम आणि दमट दिवस आहेत.\nओसाका मध्ये जुलैच्या सुरुवातीस सूर्योदय वेळ अंदाजे 4:50 आणि सूर्यास्ताची वेळ अंदाजे 19:15 आहे.\nजुलै (2018) च्या मध्यभागी ओसाका हवामान\nकमाल तापमान (सेल्सिअस) 38.0\nकिमान हवेचे तापमान 25.5\nएकूण पर्जन्यवृष्टी 0 मिमी\nलहरी हवामान प्रमाण 65%\nजुलै 18, 2017: ओसाका शॉपिंगच्या बाजारपेठेत अज्ञात लोक फिरत आहेत आणि ओसाका, जपान मधील दुकानात सीफूडच्या किंमतींना भेट देत आहेत = शटरस्टॉक\nओसाकामध्ये जुलैच्या मध्यभागी पावसाचा पाऊस सुरू आहे. तथापि, वर्षाच्या आधारावर पावसाळ्याचा प्रारंभ लवकर संपू शकतो आणि दिवस खूप गरम ��णि उन्हात असू शकतात.\nओसाका मधील जुलैच्या मध्यातील सूर्योदय वेळ अंदाजे 4:56 आहे आणि सूर्यास्ताची वेळ अंदाजे 19:12 आहे.\nजुलैच्या उत्तरार्धात (2018) ओसाका हवामान\nकमाल तापमान (सेल्सिअस) 37.5\nकिमान हवेचे तापमान 24.0\nएकूण पर्जन्यवृष्टी 53.5 मिमी\nलहरी हवामान प्रमाण 61%\n22 जुलै, 2017: उम्मेद युकत महोत्सव. ओसाका, जपानच्या उम्मेडा येथे \"युकाटा\" (पारंपारिक जपानी कपडे) असलेले एक उत्सव = शटरस्टॉक\nजुलैच्या शेवटी, ओसाकामध्ये पावसाळा संपला आणि शेवटी उन्हाळा येईल. दिवसाचे कमाल तापमान 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकते. रात्री बर्‍याचदा ते गरमही असतं. यावेळी, विविध ठिकाणी उन्हाळी सण आयोजित केले जातात. कृपया पारंपारिक जपानी उन्हाळ्याचा आनंद घ्या.\nओसाका मधील जुलैच्या शेवटी होणारा सूर्योदय वेळ अंदाजे 5:02 आहे आणि सूर्यास्ताची वेळ अंदाजे 19:06 आहे.\n※ सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा जपानच्या राष्ट्रीय खगोलशास्त्रीय वेधशाळेने जाहीर केलेल्या 2019 च्या आकडेवारीवर आधारित आहेत. मी जुलैच्या सुरूवातीस 5 तारखेला, 15 जुलैच्या मध्यभागी आणि जुलैच्या उत्तरार्धातील 25 तारखेची वेळ पोस्ट केली.\nशेवटपर्यंत वाचल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.\nआपल्याला आवडत असल्यास, कृपया खालील लेखांचा संदर्भ घ्या.\n>> जपानमध्ये ग्रीष्मकालीन पोशाख\n 17 उत्तम पर्यटक आकर्षणे: डॉटनबोरी, उमेद, यूएसजे इ.\n>> कंसाई विमानतळ (KIX) ओसाका, क्योटो / एक्सप्लोर टर्मिनल १, २ येथे कसे जायचे\nजपानमध्ये वादळ किंवा भूकंप झाल्यास काय करावे\nजपानमध्येसुद्धा ग्लोबल वार्मिंगमुळे तुफान आणि मुसळधार पावसाचे नुकसान वाढत आहे. याव्यतिरिक्त, जपानमध्ये अनेकदा भूकंप होतात. आपण जपानमध्ये प्रवास करत असताना वादळ किंवा भूकंप झाल्यास आपण काय करावे नक्कीच, आपणास असे प्रकरण येण्याची शक्यता नाही. तथापि, हे आहे ...\nबॉन कुरोसा मी दीर्घ काळ निहोन कीझाई शिंबुन (एनआयकेकेई) साठी वरिष्ठ संपादक म्हणून काम केले आहे आणि सध्या स्वतंत्र वेब लेखक म्हणून काम करतो. NIKKEI येथे, मी जपानी संस्कृतीत मीडियाचे मुख्य-मुख्य होते. मला जपानबद्दल बर्‍याच मजेदार आणि मनोरंजक गोष्टींचा परिचय द्या. कृपया पहा हा लेख अधिक माहिती साठी.\nजुलै मध्ये टोकियो हवामान\nऑक्टोबर मध्ये ओसाका हवामान\n तापमान, पाऊस आणि कपडे\nमे मध्ये ओसाका हवामान\nसर्व सहलीची योजना बनवा कधी जायचे (16) कार्यक्रम कॅलेंडर (15) हवामान आणि हवामान (65) सर्वोत्कृष्ट प्रवासाचा कार्यक्रम (30) निवास (3) तिकीट आणि टूर्स (2) परिवहन (11) कपडे (6) भाषा (1) चलन (1) वेळ फरक (1) इंटरनेट (1) निकासी (3) () 83) जाणून घ्या जीवन आणि संस्कृती ()१) इतिहास (4) संबंधित साइट (7)\nसर्व क्षेत्रे होक्काइडो (62) होन्शु: तोहोकू (47) अओमोरी प्रीफेक्चर (9) अकिता प्रीफेक्चर (11) इवाटे प्रीफेक्चर (5) मियागी प्रीफेक्चर (5) यमगाता प्रीफेक्चर (5) फुकुशिमा प्रीफेक्चर (8) होन्शु: कांटो (81) टोकियो (31) टोकियो महानगर (5) कानगावा प्रीफेक्चर (8) चिबा प्रीफेक्चर (4) सैतामा प्रीफेक्चर (3) इबाराकी प्रीफेक्चर (8) गुन्मा प्रीफेक्चर (6) तोचिगी प्रीफेक्चर (7) होन्शु: चुबू (66) शिझुओका प्रीफेक्चर (6) यमनाशी प्रीफेक्चर (11) नागानो प्रीफेक्चर (15) निगाता प्रीफेक्चर (4) टोयामा प्रीफेक्चर (7) इशिकावा प्रीफेक्चर (7) फुकुई प्रीफेक्चर (4) गिफू प्रीफेक्चर (13) आयची प्रीफेक्चर (3) माई प्रीफेक्चर (5) होन्शु: कंसाई (78) शिगा प्रीफेक्चर (6) क्योटो (33) क्योटो प्रीफेक्चर (2) नारा प्रीफेक्चर (6) वाकायमा प्रीफेक्चर (4) ओसाका (7) ओसाका प्रीफेक्चर (4) ह्योगो प्रीफेक्चर (8) होन्शु: चुगोकू (33) ओकायमा प्रीफेक्चर (6) हिरोशिमा प्रीफेक्चर (11) यामागुची प्रीफेक्चर (2) तोतोरी प्रीफेक्चर (4) शिमाने प्रीफेक्चर (8) शिकोकू (17) टोकुशिमा प्रीफेक्चर (5) कागवा प्रीफेक्चर (4) एहिम प्रीफेक्चर (3) कोची प्रीफेक्चर (1) क्यूशु (37) फुकुओका प्रीफेक्चर (5) सागा प्रीफेक्चर (1) नागासाकी प्रीफेक्चर (7) कुमामोटो प्रीफेक्चर (8) ओइटा प्रीफेक्चर (8) मियाझाकी प्रीफेक्चर (3) कागोशिमा प्रीफेक्चर (3) ओकिनावा प्रीफेक्चर (13)\nसर्व स्वारस्ये तिकीट आणि टूर्स (2) फॅशन (8) खरेदी (14) जपानी फूड्स (15) बर्फ गंतव्ये (77) चेरी ब्लॉसम (34) फुले (32) जपानी गार्डन (16) शरद Leaतूतील पाने () 54) ओन्सेन (22) प्राणी आणि मासे (10) हायकिंग (67) निसर्गरम्य प्रवास (29) मनोरंजन पार्क (6) रात्रीची दृश्ये आणि प्रदीपन (39) सण (23) मंदिर आणि तीर्थस्थान ()१) किल्ले () 33) ऐतिहासिक साइट ())) समुराई आणि निन्जा (14) पारंपारिक हस्तकला (5) संग्रहालये (8) मंगा आणि अ‍ॅनिमे (7) समुद्रकिनारे (11) खेळ (14) उद्योग आणि वाणिज्य (8) परिवहन (12)\nसर्व सीझन हिवाळा (52) डिसेंबर (18) जानेवारी (15) फेब्रुवारी (18) वसंत (47) मार्च (12) एप्रिल (17) मे (13) उन्हाळा (37 XNUMX) जून (12) जुलै (16) ऑगस्ट (15) शरद (तूतील (47) सप्टेंबर (16) ऑक्टोबर (16) नोव्हेंबर (17)\nसर्व टॅग आबाशिरी (1) निक्को (1) आयस तीर्थ (1) शिरेटोको (14) डेसेत्सुझान (5) असिहिम��� प्राणीसंग्रहालय (1) फुरानो (17) बीआय (१)) सप्पोरो (22) ओटारू (14) निसेको (7) हाकोडाटे (16) अओमोरी (3) ओरस प्रवाह (3) चुसनजी मंदिर (3) काकुनोदाटे (5) सेंडाई (3) जिन्झान ओन्सेन (4) झाओ (5) आयझु-वाकमात्सू (2) निक्को तोशो-गु (4) हिटाची समुद्रकिनारा पार्क (4) आशिकागा फ्लॉवर पार्क (3) ओझे (4) टोकियो डिस्ने (1) टोकियो स्कायट्री (3) इडो-टोक्यो संग्रहालय (2) आसाकुसा (3) सेन्सोजी मंदिर (3) येनो (1) टोकियो राष्ट्रीय संग्रहालय (2) अकिहाबारा (4) इम्पीरियल पॅलेस (2) जिन्झा (3) ओडाइबा (2) टोकियो टॉवर (3) शिबुया (2) मेजी-जिंगू तीर्थ (4) शिंजुकू (4) शिंजुकू ग्येन नॅशनल गार्डन (2) माउंट टाकाओ (3) योकोहामा (2) कामाकुरा (6) हसेदेरा मंदिर (1) एनोशिमा (3) हाकोण (4) हाकोण ओपन एअर संग्रहालय (1) माउंट फुजी (13) फुजी-क्यू हाईलँड (2) कावागुचिको (2) जिगोकोदानी स्नो माकी पार्क (3) मत्सुमोटो किल्ला (4) हाकुबा (6) कामिकोची (5) तातेयामा कुरोबे अल्पाइन मार्ग (6) तकायमा (4) शिराकावागो (9) कानाझावा (5) केनक्रोकुईन गार्डन (6) नबाना नाही सातो (3) Ise ग्रँड तीर्थ (2) जिओन (1) किंकाकूजी मंदिर (4) किओमीझुडेरा मंदिर (7) फुशिमी इनारी-तैशा तीर्थ (4) एकान्डो झेनरंजी मंदिर (4) अरशीयमा (4) तोडाईजी मंदिर (4) नारा पार्क (4) माउंट योशिनो (4) कोयसान (4) कुमानो कोडो (4) उमेद (1) ओसाका किल्ला (3) डॉटनबोरी (1) यूएसजे (3) कैयुकन (1) कोबे (3) हिमेजी किल्ला (4) हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियम (4) मियाजीमा (10) इझुमो तैशा (5) फुकुओका (3) हुइस टेन बॉश (1) नागासाकी (3) कुमामोटो किल्ला (2) असो (5) बप्पू (6) युफुइन (3) तकाचीहो गॉर्ज (3) सकुराजीमा बेट (2) यकुशिमा (2) ओकिनावा (9)\nकृपया निवडल्यानंतर \"सबमिट करा\" वर क्लिक करा\nजपानमधील उत्तम पर्यटन स्थळे हिवाळा, वसंत ,तु, उन्हाळा, शरद .तूतील\nया साइटवर, माझ्याकडे जपानच्या विविध भागात स्वतंत्रपणे परिचय देण्यासाठी पृष्ठे आहेत. आपण मेनू पाहून आणि आपल्याला स्वारस्य असलेल्या शीर्षकांवर क्लिक करून पृष्ठांवर जाऊ शकता. तथापि, मी ही पृष्ठे खाली सूचीबद्ध केली. पुढील पहा आणि आपल्या पृष्ठावर काही असल्यास ...\n 26 सर्वोत्कृष्ट आकर्षणे: फूशिमी इनारी, किओमीझुडेरा, किंकाकूजी इ.\nपारंपारिक जपानी संस्कृतीने वारसा घेतलेला क्योटो एक सुंदर शहर आहे. आपण क्योटोमध्ये गेल्यास, आपल्या अंत: करणातील सामग्रीनुसार आपण जपानी पारंपारिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. या पृष्ठावरील, मी विशेषतः क्योटोमध्ये शिफारस केलेल्या पर्यटन आकर्षणांचा परिचय देईन. ह��� पृष्ठ लांब आहे, परंतु आपण हे पृष्ठ वाचले तर ...\n 21 लोकप्रिय पर्यटन क्षेत्रे आणि 10 विमानतळ\nहोक्काइडो हे होन्शुनंतर जपानमधील दुसरे सर्वात मोठे बेट आहे. आणि हे सर्वात उंच आणि सर्वात मोठे प्रीफेक्चर आहे. जपानमधील इतर बेटांपेक्षा होक्काइडो थंड आहे. कारण जपानी लोकांच्या विकासास उशीर झाला आहे, होक्काइडोमध्ये एक विस्तीर्ण आणि सुंदर निसर्ग आहे. या पृष्ठावरील, मी बाह्यरेखाचा परिचय देऊ ...\nटोकियोमध्ये करण्याच्या सर्वोत्तम गोष्टीः असाकुसा, जिन्झा, शिंजुकू, शिबुया, डिस्ने इ.\nटोक्यो ही जपानची राजधानी आहे. पारंपारिक संस्कृती अद्याप शिल्लक असतानाही, समकालीन नावीन्यपूर्ण सतत होत आहे. कृपया येऊन टोक्योला भेट द्या आणि उर्जा अनुभवा. या पृष्ठावरील, मी पर्यटन क्षेत्रे आणि विशेषतः टोक्योमध्ये लोकप्रिय असलेल्या प्रेक्षणीय स्थळांची ओळख करून देईन. हे पृष्ठ खूप लांब आहे. आपण हे पृष्ठ वाचल्यास, ...\nमाउंट फुजीः जपानमधील 15 दृश्ये पाहण्याची ठिकाणे\nया पृष्ठावर, मी तुम्हाला माउंट पाहण्याचा सर्वोत्कृष्ट दृष्टीकोन दर्शवितो. फुजी. माउंट फूजी हा जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे, ज्याची उंची 3776 XNUMX मीटर आहे. माउंटनच्या ज्वालामुखीय क्रियाकलापांनी बनविलेले तलाव आहेत. फुजी आणि त्याभोवती एक सुंदर लँडस्केप तयार करत आहे. आपण पाहू इच्छित असल्यास ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट हिम स्थळेः शिराकावागो, जिगोकोदानी, निसेको, सप्पोरो हिमोत्सव ...\nया पृष्ठावर, मी जपानमधील आश्चर्यकारक हिम देखाव्याबद्दल परिचय देऊ इच्छितो. जपानमध्ये बर्फाचे बरेच भाग आहेत, त्यामुळे सर्वोत्तम हिम स्थळांचा निर्णय घेणे अवघड आहे. या पृष्ठावर, मी प्रामुख्याने परदेशी पर्यटकांच्या लोकप्रिय ठिकाणी, सर्वोत्कृष्ट क्षेत्राचा सारांश दिला. मी ते सामायिक करेल ...\nजपानमधील सर्वोत्कृष्ट चेरी ब्लॉसम स्पॉट्स आणि सीझन हिरोसाकी वाडा, माउंट योशिनो ...\nया पृष्ठावर, मी सुंदर चेरी ब्लॉसमसह पर्यटन स्थळांची ओळख करुन देईन. कारण जपानी लोक येथे आणि तेथे चेरी फुलतात, उत्तम क्षेत्र ठरविणे फार कठीण आहे. या पृष्ठावर, मी तुम्हाला त्या भागात परिचय देईन जिथे परदेशी देशातील प्रवासी चेरीच्या मोहोरांनी जपानी भावनांचा आनंद घेऊ शकतात. ...\nविशेषतः जपानी ओन्सेन यांनी परदेशी पर्यटकांसाठी शिफारस केली\nजपान इतके ज्वालामुखींचा देश आहे, भूग���्भात ज्वालामुखीच्या मॅग्माद्वारे गरम केले जाते, ओनसेन (हॉट स्प्रिंग्स) इथून तिकडे झरे वाहतात. सध्या असे म्हटले जाते की जपानमध्ये 3000 हून अधिक स्पा क्षेत्रे आहेत. त्यापैकी परदेशी पर्यटकांमध्ये अनेक ठिकाणी लोकप्रिय आहेत. चालू ...\nजपानमधील 12 सर्वोत्कृष्ट मंदिरे आणि तीर्थे फुशिमी इनारी, किओमीझुडेरा, तोडाईजी इ.\nजपानमध्ये अनेक मंदिरे आणि मंदिरे आहेत. जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला नक्कीच शांत आणि रीफ्रेश वाटेल. अशी सुंदर मंदिरे आणि मंदिरे आहेत जी आपण आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करू इच्छित आहात. या पृष्ठावरील, मला येथील काही लोकप्रिय मंदिरे आणि मंदिरे ...\n चार asonsतूंच्या बदलांमध्ये संस्कृतीचे पालन पोषण होते\nजपानमध्ये एक स्पष्ट हंगामी बदल आहे. उन्हाळा खूप गरम असतो, परंतु उष्णता कायम टिकत नाही. तापमान हळूहळू कमी होते आणि झाडांवर पाने लाल आणि पिवळ्या रंगाची होतात. अखेरीस, खडतर हिवाळा येईल. लोक थंडीचा प्रतिकार करतात आणि उबदार वसंत .तु येण्याची प्रतीक्षा करतात. हे ...\nआश्चर्यकारक asonsतू, जीवन आणि संस्कृती\nकॉपीराइट © Best of Japan , 2021 सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/caa-protests-continue-karnataka-and-stressful-peace-mangaluru-245736", "date_download": "2021-07-30T11:29:46Z", "digest": "sha1:XQOGQOLNUW5QLVFLVG42BPWIC5C2PB75", "length": 8706, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | CAA : कर्नाटकात निदर्शने सुरूच; मंगळुरात तणावपूर्ण शांतता!", "raw_content": "\nमंगळुरातील पोलिस गोळीबारात मरण पावलेल्यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे.\nCAA : कर्नाटकात निदर्शने सुरूच; मंगळुरात तणावपूर्ण शांतता\nबंगळूर : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ सुरू असलेले आंदोलन शनिवारी (ता.21) राज्याच्या विविध भागांत सुरू होते. लोकांनी निदर्शने करून व बंद पाळून विधेयकाचा निषेध केला. मंगळूरमधील पोलिस गोळीबाराच्या निषेधार्थ मडिकेरी येथे बंद पाळण्यात आला, तर कोप्पळ येथे निदर्शने करण्यात आली. गुलबर्गा येथेही निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nबंगळूर येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने निदर्शने करून आक्रोश व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी मंगळूर येथे झालेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शहरात तणावपूर्ण स्थिती आहे. संचारबंदी आज दुपारी तीन ते सहा या वेळेत शिथिल करण्यात आली व लोकांना या अवधीत त्यांचे व्यवहार करण्यास मुभा देण्यात आली.\n- हैदराबाद प्रकरण : 'त्या' मृतदेहांचे पुन्हा पोस्टमॉर्टम करा; उच्च न्यायालयाचे आदेश\nदरम्यान, सकाळी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या काही कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. मंगळूर शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.\nमडिकेरी येथे मंगळूरमधील पोलिस गोळीबाराच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला. कोप्पळ येथे निदर्शने करण्यात आली. राजधानी बंगळूर येथेही बंदी आदेश असतानाही अनोख्या पद्धतीने निदर्शने करण्यात आली. मंगळूर शहरातील संवेदनशील भागात जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात 144 कलम जारी करण्यात आले आहे.\n- मोदींच्या 'स्कील इंडिया'चा बोजवारा; ट्रेनिंग दिलेल्यांपैकी 25 टक्के तरुणांनाही नोकऱ्या नाहीत\nविरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मंगळूर पोलिसांनी मंगळूरला भेट देण्यावर आजही बंदी घातली. त्यांना नोटीस जारी करून मंगळूरला सद्यःस्थितीत न येण्याची विनंती केली. संचारबंदी असल्याने सिद्धरामय्या यांना भेट देण्यास मज्जाव करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.\n- भारताचा पाकिस्तान करण्याचा प्रयत्न : हुसेन दलवाई\nमंगळुरातील पोलिस गोळीबारात मरण पावलेल्यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे. काही मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना, भाजप सरकारने केलेली ही नियोजित हत्या असल्याचे म्हटले आहे. निदर्शनाच्या ठिकाणी 100 पेक्षा अधिक लोक नव्हते, त्यामुळे तेथे गोळीबार करण्याची परिस्थितीच नव्हती, असा दावा त्यांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/ganeshotsav-should-be-celebrated-following-rules-chhagan-bhujbal", "date_download": "2021-07-30T10:03:10Z", "digest": "sha1:YDFACYUBSMBVR76LNB3YXYFPS2JZ5RTP", "length": 8051, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नियम व अटींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा - छगन भुजबळ", "raw_content": "\nगणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट, घरगुतीसाठी दोन फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी गर्दी न करता, कृत्रिम तला��ांचा वापर करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.\nनियम व अटींचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा - छगन भुजबळ\nनाशिक : गणेशोत्सव साजरा करताना कोरोना आणि संसर्गजन्य परिस्थितीचे भान ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना नियम व अटींचे पालन करून शांतता भंग न होता भक्तिभावाने साजरा करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. रविवारी (ता. 2) नियोजन सभागृहात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.\nकाळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी\nश्री. भुजबळ म्हणाले, की कोरोनाचा धोका कायम असून, रुग्ण वाढत असल्याने नियमावलीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. लॉकडाउननंतर रुग्ण वाढत असल्याने काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. शहरात एकूण ७५० सार्वजनिक मंडळे, तर दीड लाखाहून घरगुती गणेश मंडळे असून, या सर्व मंडळांनी सहकार्याची भूमिका दाखविली आहे. गणपतीची बसविण्यासाठी गणपतीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी चार फूट, घरगुतीसाठी दोन फूट असावी आणि मंडप उभारणीबाबतच्या सूचना शासनाकडून येतील त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. तसेच गणपती विसर्जनासाठी गर्दी न करता, कृत्रिम तलावांचा वापर करावा, असे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले.\nहेही वाचा > अमानुष रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली पत्नी..बाहेरून दरवाजा लावून निर्दयी पती फरार ..थरारक घटना\nस्टॉल मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन\nखासदार गोडसे म्हणाले, की रस्त्यावर स्टॉल न लावता मोकळ्या जागेत लावण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच प्रभागानुसार कृत्रिम तलाव करण्यात येऊन त्यामध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याबाबत नियोजन करण्यात यावे, अशा सूचना बैठकीत मांडल्या. तत्पूर्वी महापालिका व पोलिस विभागातर्फे गणेशोत्सव नियमाची माहिती देण्यात आली. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज आहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आदी उपस्थित होते.\nहेही वाचा > सहा फुटांच्या खड्ड्यातून आली दुर्गंधी.. गावकऱ्यांना भलताच संशय....शोध घेताच गावात एकच खळबळ\nसंपादन - किशोरी वाघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/meeting-on-various-points-on-the-highway-in-the-tehsil-office/07301627", "date_download": "2021-07-30T10:30:14Z", "digest": "sha1:GNHBLPLB3UVSQERMGVD2YNZ5HADBMCTN", "length": 4652, "nlines": 29, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "तहसील कार्यालयात महामार्गावरील विविध मुद्यावर बैठक - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » तहसील कार्यालयात महामार्गावरील विविध मुद्यावर बैठक\nतहसील कार्यालयात महामार्गावरील विविध मुद्यावर बैठक\nरामटेक : मनसर पवनी देवलापार येथील राष्ट्रीय महामारगावरील चौपदरीकरणासाठी शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले.\nउपविभागिय अधिकारी राम जोशी रामटेक यांनी राष्ट्रीय महामार्गावरील मौजा मनसर,कान्दी,पवनी,देवलापार मंदिर ज्यांची जमिन,घरे,दुकाने रस्तेकरीता भुसपांदीत झाल्यामुळे त्याचा मोबदला मिळण्यात होणारा विलंब ,योग्य मोबदला, इत्यादी समस्या जाणून घेण्यासाठी त्यावर उपाय योजना करून कार्यवाही करण्यास आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, तहसिलदार धर्मेश फुसाटे, पोलीस निरीक्षक दीपक वंजारी,देवलापार पोलीस निरीक्षक सुरेश मटामी, कट्टा उपसरपंच जयस्वाल मॅडम ,उप अधीक्षक भुमि अभिलेख, राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील अधिकारी,आरियंटल कंपनी प्रतिनिधी, संबंधित गावांतील नागरिकांच्या समस्या ऐकून १४आगष्ट पर्यंत महामार्गावरील कामातील अडथळे दूर करून घ्यावी अन्यथा अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.\nज्यांच्या ज्यांच्या जमिनी किंवा मालमत्ता या रास्तेनिर्मितीसाठी घेण्यात आली किंवा संपादित करण्यात आली आहे त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत.\nज्या प्रकरणात लक्ष अंतिम निवाडा झाला असेल परंतु ज्यांची जमिन,घर सुटले असेल तर त्यांनी अप्पर आयुक्त नागपूर कडे अपिल करावी असे ह्यावेळी सांगितले.\n← किराए पर कोख रखने वाली…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/207358-2/", "date_download": "2021-07-30T11:21:47Z", "digest": "sha1:DWOTD3U2FSQFLJG4IYWQGI4GWQARAODS", "length": 7726, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; 'ती' याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nसुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nनवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. आत्महत्या प्रकरणाला दररोज नवनवीन वळण लागत आहे. मुंबई पोलीस स���शांत सिंह आत्महत्येची चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nमहाराष्ट्र सरकारने देखील या प्रकरणाची तपासणी मुंबई पोलीस करत असल्याने सीबीआय चौकशीची आवश्यकता नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले असून बिहार पोलीस तपासासाठी मुंबई देखील आले मात्र बिहार पोलिसांना या प्रकरणी तपासाचे अधिकार नाही असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे. भाजप नेते राम कदम यांनी राज्यातील सरकार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशी करण्यात अपयशी ठरल्याचे आरोप केले आहे.\nसुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांकडून बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतची मैत्रिणी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. रियाने सुशांतकडून १५ कोटी रुपये घेतले, रिया सुशांतला सतत छळायची. रियामुळे सुशांतने आत्महत्या केल्याचे आरोप सुशांतच्या परिवाराकडून करण्यात आला आहे.\nVIDEO: चक्क एसपी ऑफिससमोरच महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न\nसुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; मुंबई पोलिसांनी चौकशी थांबिवली\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2021-07-30T11:17:11Z", "digest": "sha1:NUARLEER7OLGGWM3GBQBYBOPPEEGFQI5", "length": 3778, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"२३ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मार्च २०११ रोजी १८:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T11:26:32Z", "digest": "sha1:VQMADUNQEKTPYCP5EVE25CFFJZLLUSOX", "length": 6187, "nlines": 75, "source_domain": "marathimedia.com", "title": "आपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान – Marathi Media", "raw_content": "\nआपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान\nआपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान\nइरफान खान, बॉलिवूडमधील एक हरहुन्नरी कलाकार. विविध चित्रपटात त्यांनी साकारलेल्या कसदार भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून गेल्या. यासोबतच कॅन्सरशी झुंज देऊन नव्याने त्यांनी चित्रपटसृष्टीत घेतलेली इंट्री आणि अचानक जगातूनच घेतलेली एक्झिट रसिक प्रेक्षकांना चटका लावणारी अशीच आहे.\nइरफान खान आपल्या कुटुंबासाठी राजस्थान पत्रिकेच्या रिपोर्टनुसार 321 कोटींची संपत्ती ठेवून गेला आहे. रिपोर्टनुसार इरफान खान एका सिनेमासाठी साधारण १५ कोटींचे मानधन घ्यायचा. इरफान आपल्या सिनेमातील प्रॉफिटचे शेअर घ्यायचा. तर जाहिरातींसाठी ४ ते ५ कोटी.\nइरफानची ११० कोटींची पर्सनल गुंतवणूक आहे. त्याच्याकडे अनेक लग्झरी कार आहेत.त्यांची किंमत जवळपास ३ ते ५ कोटी इतकी आहे. इरफानचे मुंबई एक घर आहे याशिवाय जुहूमध्ये एक फ्लॉटदेखील आहे. सर्वाधिक इन्कम टॅक्स भरणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्यांपैकी तो एक होता.\nइरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते.\nत्याने त्यानंतर एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली. पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स, हिंदी मीडियम, मुंबई मेरी जान यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या.\nपूजा सावंतच्या या बोल्ड अदांनी सोशल मीडियावर माजवली खळबळ\nकमल हासनने अभिनेत्रीच्या परवानगी शिवाय दिला होता किसिंग सीन\n‘काकां’च्या प्रेमात वेडी झाली होती ही अभिनेत्री, एकाच टुथब्रशने करायचे ब्रश\nहृतिक रोशनला करायचे होते सहाव्या बोटाचं ऑपरेशन, मग घडलं असं काही\nघटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं, खुद्द सांगितलं मलायकानं\n250 वर्षापासून सुरु आहे, काका-पुतण्याच्या संघर्षाची लढाई\n5 thoughts on “आपल्यामागे इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला इरफान खान”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pauldelacuesta.com/2701196", "date_download": "2021-07-30T10:43:38Z", "digest": "sha1:ONZVIR5UJ6R7X6DOU5LCTPNP4XMPB5AJ", "length": 6363, "nlines": 32, "source_domain": "pauldelacuesta.com", "title": "Snapchat ComScore शीर्ष 15 Google अनुप्रयोग विस्थापित", "raw_content": "\nSnapchat ComScore शीर्ष 15 Google अनुप्रयोग विस्थापित\nखाली जानेवारी आणि एप्रिलसाठी comScore चे डेटा आहे.\nअँड्रॉइडचा हिस्सा आणि आयफोन यामधील फरक बर्यापैकी स्थिर राहिला आहे. 2013 पासूनचा साम्प्रदायिक, जेव्हा तो सर्वोच्च होता तेव्हा अंतर कमी होते.\nमायक्रोसॉफ्टने सुरुवातीला विंडोज फोनच्या संक्रमणातील हिस्सा गमावला. त्या काळापासून कंपनीच्या मोबाईल बाजाराचे प्रमाण 3% वर उमटत आहे (इतर स्रोत हे थोडी जास्त दाखवतात). खालील तक्ता हे अगदी स्पष्ट आहेत की Android आणि iPhone प्रवेश वाढीचा खर्च आला आहे, कारण वापरकर्त्यांनी एक किंवा अन्य दोन प्लॅटफॉर्मचा वापर केला\nयूएस स्मार्टफोन बाजारपेठेतील एप्रिल 2011 - 2015\nमासिक comSmalt अहवाल दुसरा घटक शीर्ष 15 अनुप्रयोग आहे.\nखाली दिल्य��� गेलेल्या डेटामध्ये प्रवेश नको आहेत किंवा सहभाग किंवा उपयोग वारंवारता तथापि, अहवालाचा हा भाग ओएस संख्यांहून अधिक मनोरंजक आहे, जो मागील काही वर्षांपासून तुलनेने स्थिर आहे. विशेष लक्षात घेता, स्नॅपचाटने प्रथमच शीर्ष 15 मध्ये प्रवेश केला आहे, हे उघडपणे Google+ ला विस्थापित करते\nअलीकडील अहवालासह एप्रिल 2014 ची तुलना करताना, आम्ही अनेक अॅप्ससाठी किंवा खाली हालचाल पाहू शकतो सर्वाधिक लक्षणीयरीत्या, तथापि, एक वर्षापूर्वी उपलब्ध याहू अॅप्स (स्टॉक, हवामान) पूर्णतः शीर्ष 15 वरून गेले आहेत आणि म्हणूनच हवामान शताब्दी अॅप आहे\nपोस्टस्क्रिप्ट: काही गोंधळ झाला आहे कारण मी Google+ च्या विस्थापन बद्दल चर्चा करतो परंतु त्यानंतर उपरोक्त चार्टमध्ये कुठेही प्रतिबिंबित करीत नाही. मार्च 2015 साठी सर्वात वरच्या 15 अॅप्स सूची खाली आहेत. आपण हे पाहू शकता की Google+ हे 15 व्या स्थानावर आहे. एप्रिल 2015 च्या तत्पूर्वी वर (उजवीकडे) चार्टमध्ये हे स्नॅप गप्पा द्वारे दिले गेले आहे. कॉमक्सकोर सार्वजनिकरित्या शीर्ष अॅप्सची एक मोठी यादी प्रकाशित करीत नाही म्हणून आम्ही कळत नाही की Google+ 16 किंवा त्यापेक्षा अधिक संख्येपर्यंत खाली आहे का ते तपासा.\nग्रेग स्टर्लिंग हा शोध इंजिन भूमीत योगदान देणारा संपादक आहे. तो डिजिटल ब्लॉग्ज आणि रिअल-वर्ल्ड उपभोक्ता वर्तन यांच्यातील बिंदूंशी जोडण्याविषयी एक वैयक्तिक ब्लॉग, स्क्रीनवर्कॅक लिहितात. ते लोकल सर्च असोसिएशनसाठी स्ट्रॅटेजी अॅन्ड इनसाइट्सचे व्हीपी देखील आहेत. त्याला ट्विटरवर अनुसरण करा किंवा त्याला Google+ वर शोधा Source .\nFacebook पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोचा साठी दृश्य-केवळ इंप्रेशन मोजले सुरू करणे\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/manika-batra-love-horoscope.asp", "date_download": "2021-07-30T11:56:46Z", "digest": "sha1:7AC6HGQESP4NESEBN5D2FBJ6A75OIFAF", "length": 12116, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मनिका बत्रा प्रेम कुंडली | मनिका बत्रा विवाह कुंडली manika batra, table tennis", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मनिका बत्रा 2021 जन्मपत्रिका\nमनिका बत्रा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 13\nज्योतिष अक्षांश: 28 N 39\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nमनिका बत्रा प्रेम जन्मपत्रिका\nमनिका बत्रा व्यवसाय जन्मपत्रिका\nमनिका बत्रा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमनिका बत्रा 2021 जन्मपत्रिका\nमनिका बत्रा ज्योतिष अहवाल\nमनिका बत्रा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्हाला एकट्याने आयुष्य व्यतीत करणे आवडणार नाही आणि जसजसे तुमचे वय वाढत जाईल तसतसा तुमचा आनंद आणि दुःख वाटून घेण्यासाठी तुम्हाला जोडीदाराची आवश्यकता भासेल. तुम्ही तुमचे घर स्वतः रचाल आणि लग्न केल्यानंतर तुमच्या घराला पूर्णत्व येईल. तुमचे घर हाच तुमचा देव असेल. जर तुम्ही स्त्री असाल तर मुले झाल्यानंतर तुम्ही पूर्ण आनंदी व्हाल. तुम्ही अर्थातच प्रेमासाठी लग्न कराल आणि जसजशी वर्ष सरत जातील तुम्ही तुमच्या जोडीदाराचा जास्तीत जास्त िवचार कराल आणि एक वेळ अशी येईल की तुम्ही एक-दोन दिवसांचा विरहसुद्धा सहन करू शकणार नाही.\nमनिका बत्राची आरोग्य कुंडली\nतुमच्या प्रकृतीचा विचार करता, तुम्हाल ती चांगली लाभली आहे. पण तुम्हाला मेंदूशी संबंधित विकार आणि अपचन होण्याची शक्यता आहे. तुमच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे ही व्याधी उद्भवू शकते. सामान्य माणसापेक्षा तुम्ही लवकर थकता आणि या प्रकारारत तुम्ही आयुष्यात घेतलेला आनंद पुरेसा नसतो. तुम्ही जीभेचे चोचले पुरवल्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी त्रास होऊ शकतात. तुम्ही खूप सेवन केले आहे. तुम्ही जे खाल्ले आहे ते खूपच जड होते आणि बहुधा ते दिवसाच्या शेवटी खाल्ले गेले. तुमच्या उतारवयात तुम्ही जाड होण्याची शक्यता आहे.\nमनिका बत्राच्या छंदाची कुंडली\nवाचन, चित्रकला, नाटक आणि अशा प्रकारचे मनोरंजन जे कलापूर्ण किंवा साहित्यिक अनुभव देत असेल ते तुमच्या मनात भरेल. तुम्हाला अचानक अध्यात्माची किंवा अद्भूत गोष्टींचे आकर्षण वाटायला लागले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांसाठी तुम्ही फार कमी वेळ खर्च कराल. टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ खेळणे तुम्हाला आवडते.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T12:04:08Z", "digest": "sha1:AHCZ5WKFLR3VP6C3EU73QMA6NZ4DVYLF", "length": 5780, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोणचे - विकिपीडिया", "raw_content": "\nलोणचे हा एक खाद्यपदार्थ आहे. लोणचे हे कैरीचे (आंब्यांचे), मिरचीचे, लिंबाचे, तोंडल्याचे, भोपळ्याचे, आवळ्याचे, भोकराचे, गाजराचे आदी फळाचे असू शकते. मटणाचेही लोणचे असते. लोणचे हे साधारणपणे तिखट आंबट असते. अन्नपदार्थ जास्त काळ टिकण्यासाठी अन्नपदार्थावर विविध प्रकिया केल्या जातात. त्यांपैकी लोणचं बनवणे ही एक पद्धत आहे. पूर्व आशियामध्ये खाद्यतेल आणि व्हिनेगर देखील लोणचे बनवण्याच्या पद्धतीत वापरले जाते.[१] या प्रक्रियेमुळे सामान्यत: खाद्यपदार्थाच्या चव आणि स्वाद यामध्ये फरक पडतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरीत करावयाचे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०२१ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/employees-death-in-ulhasnagar-polling-station/", "date_download": "2021-07-30T11:45:25Z", "digest": "sha1:Z7NLAZKT27SJH5BWSY5BUI3VHV4PJMYM", "length": 8495, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उल्हासनगरमध्ये मतदान केंद्रावरच कर्मचाऱ्याचा मृत्यू – Dainik Prabhat", "raw_content": "\nउल्हासनगरमध्ये मतदान केंद्रावरच कर्मचाऱ्याचा मृत्यू\nउल्हासनगर – उल्हासनगर येथील मतदान केंद्रावर एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मतदान केंद्रावर कामावर असताना अचानक ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले.\nराज्यात लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवार, दि. 29 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच मतदान केंद्रा��र मतदानाची तयारी सुरू आहे. त्यावेळी कामावर असताना भगवान मगरे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान मगरे मीनल अर्जुन विद्यालय सी ब्लॉक या मतदान केंद्रवर कामावर होते. ते दुपारी जेवण झाल्यानंतर सावलीत बसले होते. पण अचानक त्यांना भुरळ आली आणि ते खाली कोसळले. ते खाली कोसळताच त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nदरम्यान, भगवान मगरे यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हृदयविकाराच्या झटक्‍याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्‍टरांकडून वर्तवण्यात आला आहे. तर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nस्मरण – राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज\nअमेरिकेतील गोळीबारात 1 ठार; 3 जखमी\nपेट्रोल-डिझेलवरील करामधून केंद्राची मोठी कमाई\n‘राष्ट्रीय किसान मंच’ उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवणार\nउच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाला ममतांचे आव्हान\nराजकारण | प्राधान्य कामगिरीला की व्यक्‍तिनिष्ठेला\n“सध्या राजकारणात पैसा फेको तमाशा देखो हा नवा खेळ सुरु झालाय”; शिवसेनेची…\n सांगली जिल्ह्यात प्रचाराला येताय कृष्णेचे उमेदवार अन् प्रमुख…\nनिवडणूक आयोगासमोर आणखी एक परीक्षा; पुढील वर्षी पाच राज्यांत रणधुमाळी\nसिरियाच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा बशर अल असद यांची निवड\nकृष्णेची निवडणूक पुढे ढकलावी; पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांची मागणी\nमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ममता बॅनर्जींकडून राज्यात मोठे बदल\n‘मी पॅकेज घोषित करणारा नव्हे, तर मदत करणारा मुख्यमंत्री” ठाकरेंचा फडणवीसांना टोला\nपुण्यात महिला पोलिस उपायुक्तांकडून फुकट बिर्याणीची मागणी ऑडिओ क्लिप व्हायरल, गृहमंत्र्यांनी दिले…\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nपेट्रोल-डिझेलवरील करामधून केंद्राची मोठी कमाई\n‘राष्ट्रीय किसान मंच’ उत्तर प्रदेशात सर्व जागा लढवणार\nउच्च न्यायालयाच्या अंतरीम आदेशाला ममतांचे आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/hearing-of-simi-organization-in-pune/", "date_download": "2021-07-30T11:08:06Z", "digest": "sha1:MRFZLC4E4ZU77PYOGYCODLNYQFUVQVV3", "length": 7253, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सीमी संघटनेच्या बंदीबाबत पुण्यात सुनावणी – Dainik Prabhat", "raw_content": "\nसीमी संघटनेच्या बंदीबाबत पुण्यात सुनावणी\nपुणे – सीमी संघटनेच्या बंदीबाबत पुणे शहरात दि. 3 व 4 मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. सीमी संघटनेवरील बंदीच्या अनुषंगाने गठित करण्यात आलेल्या बेकायदेशीर कृत्य न्यायाधिकरणाचा हा पुणे दौरा असणार आहे. न्यायाधीश मुक्ता गुप्ता व ऍडिशनल सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद तसेच वरिष्ठ वकिल व विशेष सरकारी समुपदेशक सचिन दत्ता हे देखील न्यायाधिकरणासोबत येणार आहेत. दोन दिवसांत सीमी संघटनेच्या बंदीबाबत सुनावणी होणार आहे. या न्यायाधिकरणामार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सुनावणी होणार आहे. यावेळी ज्यांना आपले म्हणणे मांडायचे आहे, त्यांनी शपथपत्रासह न्यायाधिकरणासमोर उपस्थित रहावे, असे आवाहन विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर यांनी केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nशरद पवार आज सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्‍वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Antibiotics/592-Pregnancy?page=22", "date_download": "2021-07-30T10:59:20Z", "digest": "sha1:WBX4SAWIWTMOEKMZBGRSE46NHMDE7GNE", "length": 20922, "nlines": 105, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nगर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी हॉस्पिटलचं अनोखं पाऊल\nटेक्नॉलॉजीच्या विश्वात सतत काहीना काही नवीन सुरू असतं. ज्यामुळे आपली कामे सोपी होतात. अशाच एका वेगळ्या टेक्नीकचा वापर ब्रिटनमध्ये करण्यात आला आहे. या टेक्नीकचा वापर महिलांना प्रसुतीदरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करण्यात आला आहे. या टेक्नीकची सध्या वेगवेगळ्या स्तरातून प्रशंसा केली जात आहे. चला जाणून घेऊ कशाप्रकारे महिलांना प्रसुतीवेळी होणाऱ्या वेदना कमी केल्या जातात.\nब्रिटनमध्ये वेल्सच्या एका रूग्णालयात गर्भवती महिलांच्या वेदना कमी करण्यासाठी एक पाऊल उचललं गेलंय. येथील नॅशनल हेल्थ सर्व्हिसने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गर्भवती महिलांना व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी हेडसेट वापरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामागे मुख्य उद्देश हा आहे की, गर्भवती महिलांचं प्रसुती कळांवरून लक्ष हटवले जावे किंवा त्यांची वेदना कमी करावी.\nत्यासाठी हे हेडसेट सात मिनिटांसाठी गर्भवती महिलेला घालण्यास सांगितले जातात. यादरम्यान व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेटमध्ये त्यांना उत्तर ध्रुवाची लायटिंग, समुद्रात पोहणे, मंगल ग्रहाची सफर आणि पेंग्विंगसोबत असल्याची जाणीव होते. तसेच त्यांना मन शांत करणारं संगीतही ऐकवलं जातं.\nआता अशी चर्चा आहे की, हा उपाय वेल्सच्या सर्वच हॉस्पिटलमध्ये लागू केला जाऊ शकतो. कार्डिफच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये या हेडसेटवर रिसर्चही झाला आहे. यादरम्यान असं आढळलं की, वीआर हेडसेट घातल्याने गर्भवती महिला प्रसुतीवेळी शांत राहिल्या.\nगरोदर स्त्रीयांसाठी खास मॉन्सून हेल्थ केअर टीप्स\nपावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं. वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.\nगरोदर स्त्रीयांसाठी नाजूक असलेल्या या काळामध्ये इंफेक्शन झाल्यास आईसोबतच गर्भावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसांमध्��े विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.\nदूषित पाणी, उघड्यावरचे अन्न,डास यांच्यामुळे पावसात अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोपासून अगदी हेपिटायटीसचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या इंफेक्शनपासून बचावण्यासाठी काही एक्सपर्ट टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.\nगरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी \nहात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. नियमित हात स्वच्छ केल्याने इंफेक्शनचा धोका कमी होतो. WHO च्या अहवालानुसार, सुमारे 40-60 सेकंद हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. नकळत आपला अनेक ठिकाणी स्पर्श होत असतो. त्यामुळे बॅक्टेरियाचे इंफेक्शन वाढते.\nगरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. अशावेळेस खाण्याची इच्छा नसते. त्यावेळेस नेहमीचं जेवण जेवण्याऐवजी अनेकजण फळांच्या सेवनावर अधिक भर देतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फळं विकत घेताना काळजी घ्या. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.\nकच्च्या भाज्यांचे सलाड आहारात घेताना काळजी घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका\nसाचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. पावसात भिजून घरी पोहचल्यानंतर पाय नीट स्वच्छ करा. पायांतील बोटांमधील भागही स्वच्छ करा.\nगरोदर स्त्रियांंनी डाळिंब खाण्याचे फायदे\n#फळे आणि भाज्या#आरोग्याचे फायदे#गर्भधारणा\nगरोदरपणाच्या काळात आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. या काळात स्त्रियांना स्वतःच्या आरोग्यासोबतच गर्भाची काळजी घेणं गरजेचे असते. स्त्रियांच्या आहारावर गर्भाची वाढ आणि विकास अवलंबून असतो. म्हणूनच आहारात काही पदार्थांचा समावेश करणं हितकारी आहे.\nगरोदरपणाच्या काळात डाळिंब खाणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे गरोदर स्त्रियांच्या सोबतीने गर्भाच्या आरोग्यावरही त्याचा सकारात्मक परिणाम होतो.\nगरोदरपणाच्या काळात स्त्रियांच्या शरीरात मुबलक प्रमाणात रक्त असणं आवश्यक आहे. डाळिंबामुळे शरीरात रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.\nगरोदरपणाच्या काळात अनेक पोटाचे विकर बळावण्याची शक्यता असते. यामध्ये अपचन, बद्धकोष्ठता, पोट बिघडणे, पचनसंस्थेचे त्रास बळावतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंब फायदेशीर ठरते.\nगर्भाच्या हाडां���ा मजबुती देण्यासाठी गरोदर स्त्रियांमध्ये डाळिंबाचे सेवन फायदेशीर ठरते. डाळिंबामुळे मांसपेशींनादेखील मजबुती मिळते.\nगरोदरपणाच्या काळात रक्त कमी असल्यास प्रसुतीच्या वेळेस त्रास होऊ शकतो. डाळिंबामुळे रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते. सोबतच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासही मदत होते.\nघरच्या घरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित \n#सामान्य कामगार आणि वितरण#गर्भधारणा\n'थ्री इडियट्स' सिनेमातील क्लायमॅक्सचा सीन त्यामध्ये शक्कल लढवून करण्यात आलेली प्रसुती हे चित्रपटापुरता ठीक आहे. मात्र वास्तवामध्ये अशा स्थिती हाताळणं अत्यंत अवघड आणि धोकादायक असतं. काही दिवसांपूर्वी दक्षिण भारतात एका महिलेची युट्युब व्हिडिओच्या मदतीने प्रसुती करण्याच्या प्रयत्नामध्ये तिचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nघरी प्रसुती करणं कितपत सुरक्षित \nपूर्वीच्या काळी अत्याधुनिक डॉक्टर सेवा, हॉस्पिटल्स उपलब्ध नसल्याने अनेकजण घरच्या घरीच प्रसुती करत असतं. मात्र आता जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे स्त्रियांच्या आरोग्यामध्ये आणि प्रसुतीमध्येही अनेक गुंतागुंत वाढली आहे.\nतज्ञाच्या सल्ल्यानुसार अगदीच अपवादात्मक स्थितीशिवाय तज्ञांच्या मदतीशिवाय प्रसुती करणं आरोग्याला धोकादायक आहे. काही कारणास्तव प्रवासादरम्यान प्रसुती करावी लागल्यास तात्काळ नजीकच्या हॉस्पिटल्सची मदत घ्यावी.\nजीवावर कशी बेतू शकते घरगुती प्रसुती \n किंवा त्यादरम्यान रक्तस्त्राव किती प्रमाणात होईल याचा आधीपासून कोणालाच अंदाज असू शकत नाही. त्यामुळे घरगुती प्रसुती धोकादायक ठरू शकते. अति रक्तस्त्राव झाल्यास किंवा मानसिक दबाव आणि ताणामुळेदेखील जीव गमावण्याची शक्यता असते.\nकधी दिला जातो सिझेरियनचा सल्ला\nआजकाल प्रसुतीकळांचा त्रास आणि लांबणारी प्रसुती टाळण्यसाठी अनेकजणी सिझेरियन प्रसुतीची निवड करतात. मात्र यासोबतच बाळाचं डोकं मोठं असल्यास, आईला किंवा बाळाला काही धोका असल्यास, बाळ नैसर्गिकरित्या बाहेर येण्याची शक्यता कमी असल्यास सिझेरियन पद्धतीने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.\nनैसर्गिक प्रसुती स्त्री आणि बाळाच्याही आरोग्याला फायदेशीर असल्याने त्यासाठी सुरूवातीपासूनच प्रयत्न करणं अधिक फायदेशीर आहे. त्यासाठी आहारात आणि व्यायामात सकारात्मक बदल क���णं फायदेशीर ठरते.\nपस्तीशी पार केलेल्या महिलांनाही आता हमखास मिळणार मातृत्त्वाचं सुख\nअनेकदा महिला त्यांचा योग्य साथीदार, करियरचा तोल सांभाळत पुढे जाताना लग्नाचा आणि बाळाचा विचार करताना वय मात्र पुढे जाते. महिलांमध्ये वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर आई होण्याची क्षमता कमी होते. मात्र विज्ञान आणि आरोग्यक्षेत्रामध्ये विकसित तंत्रज्ञानाच्या जोडीने 35 -40 वयातील महिलादेखील यशस्वीरित्या आई होऊ शकता.\nएग फ्रिजिंगमुळे नव्या आशा\nएग फ्रीजिंग एसिस्टेड रिप्रोडक्टिव टेक्नालॉजी (एआरटी) मुळे स्त्रियांना नवी आशा मिळाली आहे. जेव्हा एका मुलीचा जन्म होतो तेव्हापासूनच तिच्या अंडाशयामध्ये अंडी असतात. सुरूवातीला ही अंडी निष्क्रिय असतात. सेक्सदरम्यान हार्मोनल बदल झाल्यानंतर त्यांना चालना मिळते.\nकाही महिलांमध्ये नैसर्गिकरित्या अंड्याची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी असते. अशावेळेस अंड्यांची निर्मिती वाढवण्यासाठी आठवडाभर किंवा त्याहूँ जास्त काळ फर्टिलिटी ड्रग दिली जातात. अंड्यांची निर्मिती झाल्यानंतर अल्ट्रासाऊंड स्कॅनद्वारा लक्ष ठेवले जाते. त्यानंतर एनेस्थेशिया देऊन अंडी शस्त्रक्रियेच्या मदतीने बाहेर काढली जातात. ही अंडी 196 डिग्रीमध्ये नायट्रोजनमध्ये फ्रीज केली जातात. अशाप्रकारे वर्षानुवर्ष अंडी सुरक्षितपणे साठवली जाऊ शकतात.\nवयाच्या कोणत्या टप्प्यावर अंडी फ्रीज करणं सुरक्षित \nअनेक महिलांना असे वाटतं की अंडी कधीही फ्रीज केली जाऊ शकतात. अनेक महिला वयाच्या 40शी पर्यंत थांबतात. मात्र अनेकदा त्याला उशीर झालेला असतो. महिला 25-37च्या वयोगटात असतात तेव्हा एग फ्रीज करणं उत्तम आहे. या वयात अंड्यांची गुणवत्त उत्तम असते.\nकोणत्या महिलांसाठी अधिक फायदेशीर \n- ज्या महिला आई होण्याचा निर्णय दुय्यमस्थानी ठेवून त्यापूर्वी दुसरे एखादे लक्ष्य पूर्ण करण्याचा पाठलाग करत आहेत.\n- योग्य साथीदारासाठी, लग्नासाठी वेळ घेणार्‍यांसाठी\n- तरूण वयात मुलींना कॅन्सरचे निदान झाल्यास एग फ्रिजिंग करावे. केमोथेरपी, रेडिओथेरपीमुळे अंड्यांचं नुकसान होऊ शकतं\n- घरामध्ये अर्ली मेनोपॉजचा इतिहास असल्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nmu.ac.in/mr-in/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A0/%E0%A4%B5%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%A6%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4.aspx", "date_download": "2021-07-30T11:48:26Z", "digest": "sha1:N4A6BG36IBYUSSA75TYFHFCI7TMPFZ2M", "length": 14341, "nlines": 229, "source_domain": "nmu.ac.in", "title": "दृष्टिक्षेपात माहिती", "raw_content": "\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\nश्रेणी 'अ' नॅक पुनर्मूल्यांकित (तिसरी फेरी)\nखान्देश संग्रहण व संग्रहालय केंद्र\nएकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार\nप्रताप पी. जी. तत्वज्ञान संशोधन केंद्र\nप्रताप शाश्वत आधुनिक शेती तत्वज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र, धुळे\nआर.जी.एस. आणि टी.सी. योजना\nपर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा\nविद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र\nकला व मानसनिती प्रशाळा\nबुध्दीस्ट अभ्यास आणि संशोधन केंद्र\nमहात्मा गांधी अभ्यास आणि संशोधन केंद्र\nसाने गुरुजी संस्कार केंद्र\nडॉ बाबासाहेब आंबेडकर स्पर्धात्मक परीक्षा प्रशिक्षण\nवित्त व लेखा कार्यालय\nएल. आय. सी. अहवाल\nहोऊन गेलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका\nविद्यापीठ कर्मचार्यांसाठीचे नमुना अर्ज\nPBAS व API प्रारुप नमुना\nविद्यापीठाचे ध्येय : \"समाज घटकांच्या सशक्त, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मार्गदर्शक दीप बनून सर्वसामान्यांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे, तद्वतच जागरूक संशोधक, तंत्रज्ञ, कुशल व्यावसायिक आणि नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त दर्जेदार शिक्षण प्रदान करणे.\"\nशिकवा एक तरी, झाड वाढवा एक तरी\nअर्थसंकल्प २०१२-२०१३: एक दृष्टीक्षेप\nविद्यपिठातील संलग्न प्रशाळांची संख्या\nविद्यापीठाशी संलग्न संस्थाची संख्या\nविद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या\nविद्यापीठाशी संलग्न संस्थाची संख्या\nSAP कडून सहाय्य मिळालेल्या विभागांची संख्या\nDST-FIST कडून सहाय्य मिळालेल्या विभागांची संख्या\nTEQIP कडून अनुदानित संस्था / महाविद्यालयांची संख्या\nसर्वोत्कृष्ट संभाव्य असलेली महाविद्यालयांची संख्या\nसर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी असलेल्या महाविद्यालयांची संख्या\nसध्या सुरु असलेल्या संशोधन प्रकल्पांची संख्या\nपूर्ण केलेल्या संशोधन प्रकल्पांची संख्या ७४ Major + २१ Minor\nसध्या पुरवीत असलेल्या सल्ला व विस्तार सेवांची संख्या १७\nपुरविलेल्या सल्ला व विस्तार सेवांची संख्या ०५\nपिअर नियतकालिकेतील प्रकाशित केलेली संशोधने ९६०\nसंपादित केलेल्या पुस्तकांची संख्या २५\nप्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या ५५\nपुस्तकांमध्ये प्रकाशित केलेल्या प्रकरणांची संख्या १३९\nप्रकाशित प्रबंधांची संख्या ०३\nमिळवलेले पेटनट्स ची संख्या ०७\nसादर केलेल्या पेटनट्स ची संख्या २७\nशिक्षणिक प्रशाळा/विभाग विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त दुवे आमचे विद्यापीठ\n» कला व ललितकला » विज्ञान शैक्षणिक दिनदर्शिका उपक्रम विद्यापिठाविषयी\nभाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्र संगणकशास्त्र प्रशाळा क्रमिक अभ्यासक्रम निविदा कसे पोहचावे\nकला व मानसनीती प्रशाळा गणितशास्त्र प्रशाळा ऑनलाईन निकाल माध्यम कक्ष अभिप्राय नोंदवा\n» मानसनिती व समाजविज्ञान भौतिकशास्त्र प्रशाळा परीक्षा वेळापत्रक परिपत्रके\nसामाजिकशास्त्र प्रशाळा रसायानशास्त्र प्रशाळा विविध अर्ज डाउनलोड माहितीचा अधिकार\nविचार प्रशाळा पर्यावरण आणि भूगर्भ विज्ञान प्रशाळा विद्यार्थी सहाय्यता कक्ष नोकरीविषयक संधी\n» वाणिज्य व व्यवस्थापन जीवशास्त्र प्रशाळा केंद्रीय ग्रंथालय गिरनांगन-२०१३\nव्यवस्थापनशास्त्र प्रशाळा » अभियांत्रिकी व तांत्रिकी प्रवेश\n» शिक्षणशास्त्र विद्यापीठ रसायन तंत्रज्ञान संस्था केंद्रीय टी. आणि पी. कक्ष\nशिक्षणशास्त्र प्रशाळा विद्यापीठ उद्योग संवाद कक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://bolbhidu.com/galai-kamgar-sangli/", "date_download": "2021-07-30T10:46:58Z", "digest": "sha1:KTTYZGY2MUI45I6RTGDSAH2PEEHUEI4Q", "length": 27212, "nlines": 148, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली !", "raw_content": "\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nBol Bhidu - विषय हार्ड\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात बाबासाहेब पुरंदरे सामील…\nदिल्लीत राष्ट्रध्वज उभारण्यासाठी ‘आप’ सरकारने देशभक्ती बजेट द्वारे ८२…\nगलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली \n“ह्या दुकानदारांनी आपल्या भागाची पार वाट लावल्या बघ. कुठबी जा ह्यांनाच जागा पाहीजे. अरे तो दत्ताचा माळ सोडला नाय त्यांनी. दिसल तिथ जागा घेत्यात. बिल्डींग बांधत्यात ,भाड्यावर देत्यात. हेच्याकडं काय पोत्यानं पैसा येतोय, गटारातला पैसा रं. मग ��ाय घे की जागा. विटा, खानापूर, आटपाडी, पलूस, तासगाव कुठलच गाव सोडल नाय बघ. पलूस कसलं होतं लगा दहा वर्षांपुर्वी आत्ता मुताय जागा मिळायची नाय तिथ”\nमित्र बोलत होता. तस तो कुठं आणि कधी बोलत होता हे विचारायची गरज पण नाही. दूकानदारांचा विषय निघाला की गावातला कुठलापण बिन लग्नाचा पोरगा असच बोलतो. सांगलीच्या वरच्या भागात आणि माणच्या आसपासच्या भागात असा एक पट्टा आहे.\nतासगावपासून सुरू होणारा हा पट्टा पलूस, विटा, खानापूर, आटपाटी,खटावपर्यंत जातो. या भागातली लोकं संपुर्ण देशात दूकानदार म्हणून ओळखली जातात. दूकानदार म्हणजे काय तर गलई कामगार.\nम्हणजे काय तर, “सोनं शुद्ध करणारी माणसं”.\nहा भाग म्हणजे दुष्काळी पट्टा. मराठवाड्यात असतोय त्यापेक्षा बेक्कार. मग या भागातल्या लोकांनी मुंबईला जावून काम करण्यास सुरवात केली. पुढं सोन्याच्या धंद्यात गुतंली. एकामागून एक करत पुर्ण भारत काबीज करुन झाला. सिंकदरासारखं मग श्रीलंका, नेपाळ असे आजूबाजूचे देश पण जिंकायला सुरवात केली. आत्ता तर दुबईमध्ये पण दुकानदारांनी बस्तान बसवलय.\nया दुकानातून त्यांनी सोन्यासारखा पैसा कमावला. मग ते गावात येवून गुंतवणूक करु लागले. गुतंवणूक होते ती जागेत. दुष्काळी भागात गुंतवणूक करायला दूसरा पर्याय पण नसतोय. पण यांनी पुण्या मुंबईत फ्लॅट घेतले नाहीत तर गावातच जागा घ्यायला सुरवात केली. आज या भागातल्या कुठल्यापण तालुक्याच्या बस स्टॅण्डवर गेलात तर पुढं असणारं कॉम्प्लेक्स सोनाचांदीवाल्याचच असतय. चौकातली जागा पण त्यांचीच असत्या.\nमग जे दुकानला गेले नाहीत त्यांचा मुद्दा असतोय तो म्हणजे ह्यांनी सगळं महाग करुन ठेवलं.\nआत्ता महाग केलय का तर केलय, यात दुमतं नाही. पण वाट लावली का तर केलय, यात दुमतं नाही. पण वाट लावली का हा खरा प्रश्नाय म्हणूनच म्हणलं ही दूकानदार कोण आणि त्यांनी काय केल हे एकदा सांगावच \nएक पोरगं होतं. विट्याजवळच्या वजेगावचं. १८५७ चा उठाव होवून काहीच वर्ष झालेली. जेव्हा सगळा भारत लढाया करण्यात गुंतलेला असायचा तेव्हा पण स्थलांतर होतं. इथली माणसं तेव्हा मुंबईला गोदीत काम करायला जायची. माणसांच्या तब्येती कष्टकऱ्यांच्या, त्यामुळं मुंबईच कष्टाचं काम सगळं इथल्याच लोकांच्या हातात होतं.\nत्याच वेळी हे पोरगं गोदीत काम करायला मुंबईला गेलं. पोरगं बारीक होतं. कष्टाचं काम झेपलं ना���ी म्हणून त्यानं भाजी विकायचा धंदा चालू केला. सकाळी भाजी टोपलीत टाकायची आणि घरोघरी जावून विकायची. त्याचा हा धंदा चालायचा तो मुंबईच्या झवेरी बाजारात. तेव्हा झवेरी बाजाराचं सगळ मार्केट इराणी लोकांच्या ताब्यात होतं. अशाच एका क्षणी त्या पोराची आणि इराण्याची गट्टी जमलेली.\nपुढं इराण्याजवळ तो थांबू लागला. इराण्यानं त्याला गलाई काम शिकवलं. विश्वास बसल्यावर सोबतचे पैसै आणि पोरंबाळ घेवून इराणी हजला गेला. आत्ता हा पोरगा दुकानात सेट झाल्ता. त्यानं तसच काम चालू ठेवलं. सोबत आपल्या भावाला बोलवलं. दोघांनी मिळून दूकान काढलं.\nसोना चांदिवाल्याचं पहिलं दूकान होतं ते “सखाराम हणमंत आणि कंपनी”.\n१८८२ साली दुष्काळातल्या एका पोरानं एक वाट पुढच्या पिढ्यांना आखून दिली होती. तेव्हा या दोघांना पण माहित नसेल आपण माळरानवरची दगडं सोन्याची करायला चाललोय ते.\nपुढं “सखाराम कंपनी” काही कारणानं बंद पडली, पण त्यांच्या भावानं परशुराम हणमंत आणि कंपनी मात्र जिवंत ठेवली. तेव्हा आटणीच्या कामात वेस्टेजसाठी पैसै दिले जायचे. पण या परशुराम कंपनीनं मजूरी द्यायला सुरवात केली. मुंबईच्या बाजारात ही माहिती समजली. लोकं वाढू लागले. इथल्या लोकांचा भर असायचा तो फक्त प्रामाणिकणावर. त्यांनी प्रामाणिकपणा जपला. दिवसरात्र काम करायला सुरवात केली. हळुहळु गुरव कंपनीचं नाव झालं. त्यांनी गावाकडची लोकं आणि मुंबईच मार्केट सेट होवून गेलं.\nदादरा नगर हवेली मुक्तिसंग्रामात नेहरूंच्या विशेष पथकात…\nआज जागतिक वाघोबा दिवस, वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी…\n१९ व्या शतकाच्या शेवटाचा आणि २० व्या शतकाच्या सुरवातीचा तो काळ. तेव्हा सोन्याचा दर पण विशेष नव्हता. पण वेगळं काहीतरी म्हणून इथली माणसं एकाच्या नादाला दुसरा म्हणत दुकानासाठी जावू लागली. त्याचवेळी मुंबईत काम करणाऱ्या प्रत्येकाला देशभरातनं येणारा माणूस “चला आमच्याकडं” म्हणून घेवून जावू लागला. एका मागं एक करत हे दूकानदार देशभरात पसरू लागली. कोण दक्षिणेत तर कोण उत्तरेत.\nतीस चाळीस वर्षात भारताच्या एका तरी राज्यात इथला एक दुकानदार तळ ठोकून उभा राहिला होता. प्रत्येक राज्याचा एक एक गड वयाच्या १२ व्या, १३ व्या वर्षी घरं सोडणाऱ्या पोरांनी काबीज करायला सुरवात केलेली.\n१९५० च्या सुमारास असाच एक तरुण पोरगा दुकानदार व्हायला केरळात गेला. ��३ वर्षाचा तो पोरगा एक हजार रुपये घेवून केरळात आलेला. त्याला दुकानदार व्हायचं होतं. १००० रुपये तेव्हाच्या काळात अती होते. या पोरांन अल्लपीला आपल्या मित्राबरोबर दूकान काढलं. दुकानं कसलं तर रस्त्यावरची गुंठाभर मोकळी जागा ती पण भाड्याची. आजूबाजूला नारळाच्या झावळ्या रचून खोपटं तयार केलेलं. रात्रीचं देवळात झोपायचं. देवळाच्या बाहेर अंघोळ करायची आणि कामाला लागायचं. अस करत सहा महिने गेले.\nहळुहळु तिथल्या लोकांना त्या पोराचा प्रामाणिकपणा कळला. चांगल्या माणसांनी एर्नाकुलमचं मार्केट सांगितलं. हे पोरगं तिथ गेलं. पुढे काय झालं तर “प्रताप साळुंखे”. आज प्रताप साळुंखे हे गलाई व्यवसायातले एक ब्रॅण्ड आहेत. त्यांच्या नावाला, गावाला दूसऱ्या कुठल्या गोष्टी सांगण्याची गरज पण नाही. थोड्याफार फरकानं प्रत्येक राज्यात असाच एकएक जण गाजू लागलेला.\nअशीच एक गोष्ट बस्तवड्याच्या विलास कोळींची.\nविलास कोळी सातवी पास झालेले. घरात एकवेळच्या खायची चिंता. नाही म्हणलं तर प्रत्येक गावात एक वेगळी जातीव्यवस्था होती. श्रीमंत आणि गरिबांची. श्रीमंत माणूस गरिबाला दारापुढं पण उभा करत नव्हता. त्या काळात विलास कोळींच्या आईनं त्यांना दूकानाला पाठवलं. साल होतं १९८० चं. देशभरात दुकानदार सेट होतं होते. विलास कोळी पंजाबला दूकान शिकायला म्हणून गेले. इथं शिकायला आलेल्या पोराला पहिला कोळसा फोडायचं काम दिलं जातं. गावात कार्यक्रम असला तर जेवायला मिळेल या आशेवरची ही पिढी होती.\nमाणसांनी त्यांना लग्नात जेवायला पण बोलवलं नव्हतं. ती पोरं पंजाब, केरळ कुठही जायची आणि शिकायची. विलास कोळींनी दुकान शिकलं. पुढच्या तीन वर्षात दिल्लीत दुकान काढलं. आत आणि बाहेर अशा दोन खोल्या. कामगारांची संख्या शुन्य. मग त्यांनी एक आयडिया केलेली. चौकटीवर एक आरसा लावलेला. बाहेर गिऱ्हाईक आलेलं त्या आरश्यात दिसायचं मग हा कामगार मालक म्हणून बाहेर जायचा. गिऱ्हाईक गेलं की स्वत: आत येवून आटणीचा काम करायला सुरवात करायचा. हिच परस्थिती सगळ्याच कामगारांची होती. एकट्याच्या जीवावर अख्या भारतात पणत्या पेटत होत्या. काही वर्षात त्याच्या मशाली होणार होत्याच.\nबेणापूरच्या प्रकाश पाटलांनी पहिला चांदी शुद्ध करुन देणारा कारखाना काढला. दिवसाला २०० किलो चांदी शुद्ध करुन देणारा तो कारखाना होता. संजय माने सेलमला गेले, सेलम चांदीसाठी प्रसिद्ध. चांदीची पैंजण करणारा कारखाना त्यांनी काढला. बाहेरच्या राज्यात पहिल्यांदा मराठी माणसांन कारखाना काढला होता.\nएका मागणं एक गाव सोडलेली माणसं शेठ होत होती. पण त्यामागं गटाराचा पैसा नव्हता तर कष्ट होतं. वयाच्या ११ व्या १२ व्या वर्षी घर, गाव सोडून भारताच्या वाटेल त्या कोपऱ्यात जावून प्रत्येकानं आपआपलं साम्राज्य तयार केलेल. हि पोरं गेलेली ती भूकेसाठी. यात कुठलीच जातीव्यवस्था नव्हती. असलीच तर फक्त गरिबीची जात होती. जी या पोरांना लहानपणापासून चिकटलेली. मोठ्या जिद्दीनं सोनं धुतल्यासारखं या पोरांनी स्वत:ला सिद्ध केलं.\nनंतर हे शेठ लोकं गावाकडं आले. त्यांनी हितल्या जागेत गुंतवणूक गेली. मोठमोठ्या बिल्डींग बांधल्या. त्या दूकानात कुणी हॉटेल काढलं, तर कुणी कपड्याची दुकानं. दुष्काळी भागाच एक नवं मार्केट उदयाला आलं. बर त्यांनी गावात पैसा गुंतवायचं कारण पण होतं ते म्हणजे खूप वर्षांपूर्वी त्यांच्यावर गरिबीचा शिक्का होता.\nआजच्या शेठच्या पाठीमागं कुठेतरी तो उपाशीपोटी पंजाबपासून केरळापर्यंत नशीब शोधायला गेलेला अवखळ पोरगा होताच. त्या पोरानं आजच्या दिवसासाठी त्याचं बालपण मारलेलच की,\nअसो मशाली एका दिवसात पेटत नाहीत, माळरानं पण सोन्याची करायला हिंम्मत लागते. जी अनेक पिढ्यांच्या कष्टातून येते. हित अनेक पिढ्यांच कष्ट एका पिढ्यांनी केलं. म्हणूनच सांगाव वाटतं, सोनाचांदीवाल्यांनी खरच या भागाची वाट लावली कारण त्यांनी शिकवलं,\nपैसा जमीन विकून मिळत नाही, तर तो जमीन विकत घेवूनच मिळत असतो.\nअप्पासाहेबांच्या घरात काम करणारा पोऱ्या पुढे जावून “शिक्षणमहर्षी” झाला…..\nश्रीनिवास पाटलांच्या आतल्या गोष्टी.\nम्हणून चितळेकडं काम करणाऱ्या पोराला लग्नासाठी पोरगी मिळते.\nपुलंनी हात ठेवलां की माणसाचं सोनं व्हायचं, पण रानकवीचं सोनं करण पुलंना देखील जमलं…\nमहाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं \nअर्जुन गायकवाड says 3 years ago\nदुकानदारीमुळेच भागाची प्रगति झाली. सरकारी योजनांमुळे फक्त राजकारणी आणि नोकरशाहीच बहरली असती. उपासमारीने नेक्सलवादि पिडीत प्रदेशात याहि भूखंडांचे नाव असते. कदाचित लेखकास हा लेख लिहिण्याची गरजच भासली नसती\nमी सुद्या गलाई दुकानदारच्या घरांतील आहे पण पण जमिनीची किंमत वाढळली या गलाई बांधवांनी ते सत्य\nपरंतु आमचा भागतील गलाई व्यवसायात कोणी नसते तर महाराष्ट्र सगळ्यात मोठी दुष्काळी परिस्थिती ही आमच्या खानापूर तालुक्याची आहे मग इथल्या लोकांची अवस्थाही खुप बिकट झाली असती\nयामध्ये हुपरी गावची काही माहिती सांगितलेली नाही कारण या लोकांनी संपूर्ण हुपरी गावातिल जागा विकत घेतल्या आहेत\nसिध्देश्वर गायकवाड (बलवडी) says 9 months ago\nगालाई वाल्यांनी वाट कसी लावली ओ, जमीन किंवा जागा जर का एकदा विकली तर विकणाऱ्यला पुन्हा खरिदी करु शकतो का एकदा विकली की विषय संपला, बर सगळ्या जगातच रेट वाडलेत मग कसे सोना चांदी वाल्यांनी वाट लावली,\nपैशाच्या ओघात वाहत न जाता कसोटी क्रिकेटला अँडरसनने पहिलं प्राधान्य दिलं…\nसोनू निगमच्या देखील यशामागचे खरे महागुरू सचिन पिळगावकरच आहेत…\nएकेकाळी ‘सिगरेट प्या’ म्हणून सांगणारी कंपनी आता आपला ब्रँड…\nलोक म्हणत होते काँग्रेस संपली पण सोनिया गांधींच्या टीमने जबरदस्त…\nयशवंतराव चव्हाण कम्युनिस्ट पक्षात जाणार होते\nभारताच्या पहिल्या महिला फोटो जर्नलिस्टला जगभरात डालडा-१३ म्हणून ओळखलं…\nआईचं लाडकं ‘टपरवेअर’ फेमस होण्यामागे देखील बायकांची किटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://careernama.com/mumbai-high-cout-gov/", "date_download": "2021-07-30T09:54:08Z", "digest": "sha1:UU2UDHHFFALOFRIZ4Y7PMYQBUEPKYFYN", "length": 7600, "nlines": 169, "source_domain": "careernama.com", "title": "मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर - Careernama", "raw_content": "\nमुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर\nमुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर\nपोटापाण्याची गोष्ट | मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई पदाचा नुकनच निकाल जाहीर झाला आहे. यशस्वी उमेदवाराची लिपिक आणि शिपाई पदाच्या चाळणी परीक्षेची यादी आणि परीक्षेसाठी प्रवेश पत्र उपलभद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी\nपदांचे नाव व तपशील- लिपिक- १२८ जागा\nलिपिक चाळणी परीक्षा- २२ सप्टेंबर, २०१९\nशिपाई चाळणी परीक्षा- २९ सप्टेंबर, २०१९\nहे पण वाचा -\n आता डिग्रीशिवाय मिळणार Tesla मध्ये काम करण्याची…\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त\nमराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना पोलीस भरती…\n(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती\nएअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती\nऔरंगाबाद येथे ‘आदिवासी विभागात’ भरती जाहीर\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती\nमहाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती\n ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट\nऑईल इंडिया लिमिटेड मध्ये वरिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण ४८ जागा\nUmed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nMNLU Nagpur Recruitment 2021 | महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, मुंबई अंतर्गत भरती\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\nBECIL Recruitment 2021 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स…\nRCFL Recruitment 2021 | राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स…\nDOT Recruitment 2021 | दूरसंचार विभाग मुंबई अंतर्गत विविध…\nCOEP Recruitment 2021 | कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/rts/ramesh-pokales-rebel-in-marathwada-graduate-constituency/cid3905547.htm", "date_download": "2021-07-30T10:46:55Z", "digest": "sha1:TURWQI7TKTJDLPNIF3YDRC77KFSA4V6M", "length": 4649, "nlines": 50, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला दुसऱ्या धक्का;रमेश पोकळे यांची बंडखोरी*", "raw_content": "\n*मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला दुसऱ्या धक्का;रमेश पोकळे यांची बंडखोरी*\nऔरंगाबाद दि 17 ,प्रतिनिधी\nमराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये भाजपला आज दुसरा धक्का बसला. भाजपचे कार्यकर्ते आणि पंकजाताईचे खंदे समर्थक असलेले रमेश पोकळे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवत पक्षाच्या विरोधात बंड केले आहे.\nआपल्याला उमेदवारी दिली नाही यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकला नंतर आज उमेदवारी मागे घेण्याची शेवटची मुदत असताना भाजपचे बीडचे कार्यकर्ते रमेश पोकळे यांनी आपला अर्ज कायम ठेवत पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे.\nभाजपचे कार्यकर्ते रमेश पोकळे यांच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीमुळे पुन्हा एकदा भाजपची डोकेदुखी वाढली असून पंकजाताई मुंडे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. गेल्या अनेक ��र्षापासून भाजप रमेश पोकळे यांना मराठवाडा पदवीधर मतदारसंघांमध्ये त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघांमध्ये ही डावलले असल्याचे त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे.\nहेही वाचा:*भाजपचे जेष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांचा भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा*\nयावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना रमेश पोकळे म्हणाले की मी तीन वाजेपर्यंत दुसऱ्या क्रमांकाची उमेदवारी मला देण्याची मागणी पक्षाकडे करत होतो मात्र पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मीही उमेदवारी माझी कायम ठेवत आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा सच्चा कार्यकर्ता असल्याने येत्या निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक निकाल तुम्हाला पहावयास मिळेल अशी प्रतिक्रिया रमेश पोकळे यांनी व्यक्त केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-2-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T11:11:15Z", "digest": "sha1:T2KNBCFP2OLZUKGCRACR6Z7T4SAQ6GI5", "length": 5974, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nनंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण\nनंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण\nनंदुरबार: जिल्ह्यात 9 कोरोना बाधित बरे झाले असतांनाच कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नवापूर तालुक्यातील विरवाडीजवळ हळदानी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मोचाहोंडा गावातील 48 वर्षीय पुरुष आणि शहादा येथील रझा मस्जिद परिसरातील 42 वर्षांच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांना यापूर्वीच आयसोलेशनमध्ये ठेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\n1 जून रोजी 9 जण कोरोनामुक्त झाले होते. रात्रीतून पुन्हा नवीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 36 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण कोरोनातुन मुक्त होऊन बरे झाले आहेत. सद्यस्थितीत\n5 जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nविविध सामाजिक उपक्रमांनी थेरगाव सोशल फाऊंडेशनचा वर्धापनदिन साजरा\nवाल्मिकनगरमधील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक��के निकाल\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/toolkit-case-international-conspiracy/", "date_download": "2021-07-30T10:09:34Z", "digest": "sha1:A4X2HI6ZZ65MOC7TQK4BXZXECSYGVVSE", "length": 17475, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आंतरराष्ट्रीय कटाचे ‘टूलकिट’! | Janshakti Newspaper", "raw_content": "\nडॉ.युवराज परदेशी: भारतात गत अडीच महिन्यांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन व प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसक आंदोलनाशी संबंधित सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या ‘टूलकिट’च्या मुद्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. स्विडीश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने आपल्या ट्विटरच्या माध्यमातून हे टूलकिट शेअर केले होते. यावर वाद सुरु झाल्यानंतर तिने लगेचच ते ट्विट डिलीट केले. शेतकरी आंदोलनातील हिंसाचारामागे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. जर हे षडयंत्र नसते तर ग्रेटा थनबर्गला तिचे ट्विट डिलिट करण्याची गरजच भासली नसती. यासंदर्भात परदेशी शक्ती सक्रिय आहेत हे यावरून लक्षात येते. या प्रकरणात रविवारी बेंगळुरुतील पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनांच्या आडून राजकीय पोळी शेकणार्‍यांमध्ये राजकीय चिखलफेक सुरु झाल्याने मुळ मुद्दा पुन्हा एकदा बाजूला पडला आहे.\nदिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून ग्रेटा थनबर्गने एक ट्वीट केले होते. त्यासोबत एक टूलकिट शेअर केले होते. त्या टूलकिटमध्ये भारतातील शेतकरी आंदोलन कशा प्रकारे करण्यात यावे याची माहिती देण्यात आली होती. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा विस्तार कशा पद्धतीने करायचा, काय पाऊले उचलायची याची सखोल माहिती या टूलकिटमध्ये देण्यात आली होती. शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट करताना कोणता हॅशटॅग वापरायचा, काय ट्वीट करायचे तसेच सरकारच्या कारवाईपासून कसा बचाव करायचा याची सखोल माहितीही देण्यात आली होती. नंतर यावरुन वाद झाल्याने ग्रेटा थनबर्गने ते टूलकिट डिलीट केले. हे टूलकिट खालिस्तानवादी समर्थकांकडून तयार करण्यात आले आहे असा संशय व्यक्त करुन दिल्ली पोलिसांनी त्या संबंधी गुन्हा नोंद केला होता. आता शेतकरी आंदोलनात खलिस्तानवादी अँगलने याचा तपास करण्यात येत असतांना तपासयंत्रणा दिशा रवी या 21 वर्षीय तरुणीपर्यंत येवून पोहचलेत. दिशा रवीने हे टूलकिट तयार करण्यात आणि ते फॉरवर्ड करण्यात महत्वाची भूमिका बजावली असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nदिशा रवी ही बेंगळुरुतील माउंट कार्मेल महाविद्यालयाची विद्यार्थीनी असून ती पर्यावरण चळवळीत सक्रिय आहे. दिशा रवी ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या मोहीमेची सह-संस्थापक आहे. ‘फ्रायडे फॉर फ्यूचर’ या मोहीमेच्या माध्यमातून पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग चर्चेत आली होती. खलिस्तानवादी समर्थक संघटना असलेल्या पोएटिक जस्टीस फाउंडेशनच्या मदतीने दिशा रवी देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. मात्र ‘मी टूलकिटमधील फक्त दोनच ओळी संपादित केल्या आहेत. मी हे फक्त शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ केले. ते आपले अन्नदाता आहेत. त्यांच्या आंदोलनाने मी प्रभावीत झाले. ते मला अन्न आणि पाणी देतात’, असे दिशाने कोर्टात सांगतिले. यानंतर कोर्टाने दिशाला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आता दिल्ली पोलिस गूगलला त्या आयपी एड्रेस आणि लोकेशनची माहिती विचारणार आहेत, जिथून हे टूलकिट प्रथम गुगल डॉक्सवर अपलोड केले गेले होते. आयपी एड्रेस आणि लोकेशनद्वारे ज्याने हे टूलकिट तयार करून ते गुगल डॉक्सवर अपलोड केले त्या व्यक्तीस शोधण्यात मदत होईल. टूलकिटचा मुद्दा भारतीय सायबर कायद्याच्या कक्षेत येतो.\nभारतात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 हाच या संदर्भातील कायदा आहे. हा कायदा संगणक, संगणकप्रणाली, संगणक नेटवर्क, संगणकीय उपकरणे आणि संचार उपकरणे याबरोबरच इलेक्टॉनिक स्वरूपातील डेटा आणि माहिती���ा उपयोग करून केल्या जाणार्‍या प्रत्येक कृतीशी निगडित आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 च्या कलम 66 डी अन्वये टूलकिटप्रकरणी कारवाई करता येऊ शकते. हा एक शिक्षापात्र गुन्हा असून, त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. यातही कलम 66 एफ हे सायबर दहशतवादाशी संबंधित कलम आहे. सायबर दहशतवाद हाही शिक्षापात्र गुन्हा असून, त्याअंतर्गत देण्यात येऊ शकणारी कारावासाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत प्रदीर्घ असू शकते. ग्रेटाला हे टूलकिट नक्की कुठून मिळाले याचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत. हे टूलकिट खलिस्तान समर्थक संघटनेने ग्रेटा थेनबर्गला दिले आहे आणि तेच थनबर्गला वित्तपुरवठा करीत आहेत का या दिशेनही दिल्ली पोलिसांचा तपास सुरु आहे. यात खरे खोटे काय आहे या दिशेनही दिल्ली पोलिसांचा तपास सुरु आहे. यात खरे खोटे काय आहे हे तपासाअंती समोर येईलच मात्र या टूलकिटचा हेतू भारताची प्रतिमा डागाळणे हा होता, हे प्रथमदर्शनी दिसून येते. ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेले हे टूलकिट ‘पीस फॉर जस्टीस’ च्या वतीने तयार केले गेले होते. ही संस्था कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये आहे. या पॉवरपॉईंट सादरीकरणात भारताविरूद्ध लक्षित कारवाईची यादी सविस्तरपणे लिहिलेली होती.\nग्रेटाने शेअर केलेल्या टूलकीटमध्ये, सध्या सुरू असलेल्या शेतकरी चळवळीविषयी आवश्यक अपडेट्स कसे मिळवायचे जर कोणाला शेतकरी चळवळीवर ट्विट करायचे असेल तर त्याने कोणता हॅशटॅग वापरावा जर कोणाला शेतकरी चळवळीवर ट्विट करायचे असेल तर त्याने कोणता हॅशटॅग वापरावा जर काही समस्या असेल तर कोणाशी बोलावे जर काही समस्या असेल तर कोणाशी बोलावे ट्विट करताना काय करणे महत्वाचे आहे ट्विट करताना काय करणे महत्वाचे आहे काय टाळावे या सर्व गोष्टी आहेत. टूलकिट हे एक डिजिटल माध्यम वा हत्यार आहे, ज्याचा वापर करुन कोणत्याही आंदोलनाला हवा कशी देता येईल किंवा त्या आंदोलनाचा विस्तार कसा करता येईल याची माहिती देण्यात येते. अमेरिकेतील ’ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या आंदोलनात अशा प्रकारचे टूलकिट पहिल्यांदा चर्चेत आले होते. या माध्यमातून आंदोलनात मोठ्या प्रमाणात लोकांना जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. टूलकिटच्या माध्यमातून आंदोलन कसे करावे, त्याचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा करावा याची सखोल माहिती देण्यात येते. आंदोलना���रम्यान पोलीस कारवाई झाली तर काय करावे, किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते. तसेच आंदोलन करताना कोणतीही अडचण आली तर कोणाशी संपर्क साधावा याचीही माहिती या टूलकिटच्या माध्यमातून देण्यात येते.\nजिल्ह्यात कोरोना रूग्णांची पुन्हा शंभरी पार\nकॉंग्रेस आमदाराचा राजीनामा: या राज्यातील सरकार अल्पमतात\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-india-vs-australia-jasprit-bumrah-got-gaurd-of-honour-after-scoring-half-century-in-practice-match-mhsd-504247.html", "date_download": "2021-07-30T09:25:35Z", "digest": "sha1:NBAQQFHJUGH22F4KNPA7XJI6PGQJXGRL", "length": 7120, "nlines": 99, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IND vs AUS : बॉलिंगसाठी नाही तर या कारणासाठी बुमराहला ड्रेसिंग रूममध्ये मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'– News18 Lokmat", "raw_content": "\nIND vs AUS : बॉलिंगसाठी नाही तर या कारणासाठी बुमराहला ड्रेसिंग रूममध्ये मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये भारताच्या (India vs Australia) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली, पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने अर्धशतकी खेळी करून भारताची लाज राखली.\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये भारताच्या (India vs Australia) बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली, पण जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने अर्धशतकी खेळी करून भारताची लाज राखली.\nसिडनी, 11 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यामध्ये भारताचा (India vs Australia) 194 रनवर ऑलआऊट झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या भारताच्या बॅट्समननी निराशाजनक कामगिरी केली. दहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने भारताकडून सर्वाधिक रनची खेळी केली. 57 बॉलमध्ये 55 रनकरून बुमराह आऊट झाला. बुमराहच्या खेळीमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. बुमराहच्या या खेळीने भारताची लाज राखली आणि 194 पर्यंत मजल मारता आली. जसप्रीत बुमराह याने सिक्स मारत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. इनिंग संपल्यानंतर बुमराह जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये गेला, तेव्हा भारतीय खेळाडूंनी बुमराहला त्याच्या बॅटिंगबद्दल गार्ड ऑफ ऑनर दिला.\nसोशल मीडियावरही बुमराहच्या या खेळीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.\nजसप्रीत बुमराह याची टेस्टमधली बॅटिंग सरासरी 3 एवढीच आहे. अनेकांनी बुमराहच्या या कामगिरीची तुलना ग्लेन मॅकग्राने काही वर्षांपूर्वी न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या अर्धशतकाशी केली आहे.\nIND vs AUS : बॉलिंगसाठी नाही तर या कारणासाठी बुमराहला ड्रेसिंग रूममध्ये मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AA", "date_download": "2021-07-30T11:54:07Z", "digest": "sha1:2F2HNEYISTMJ6YQNFZNZBQK47LFHZZIW", "length": 2837, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १४४४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४२० चे - १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे\nवर्षे: १४४१ - १४४२ - १४४३ - १४४४ - १४४५ - १४४६ - १४४७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Antibiotics/592-Pregnancy?page=23", "date_download": "2021-07-30T10:50:50Z", "digest": "sha1:EIWJ4L6OTOZYETBAMO3GRGE42VSZJRH3", "length": 20240, "nlines": 115, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nआता घरीच कळणार गर्भातील बाळाची अवस्था\n���र्भावस्थेत बाळाची हालचाल आणि तब्बेत जाणून घेणं ही प्रत्येक आईची तळमळ असते. गर्भावस्थेत बाळाची हालचाल जाणून घेण्यासाठी प्रत्येकवेळी आईला डॉक्टरांवर अवलंबून रहावं लागतं. अनेकदा गर्भावस्थेत महिलेला बाळाचा हालचाल न झालेली किंवा गर्भावस्थेतच बाळ दगावलं तरी त्याची जाणीव होत नाही. अशावेळी या महिलेला तिच्या गर्भातील गर्भाची माहिती मिळावी अशी सोय झाली आहे.\nआजा जन्माला न आलेल्या बाळाची तब्बेत किंवा स्वास्थ डॉक्टरकडे न जाता समजू शकणार आहे. संशोधकांनी आता एक असं सेन्सर तयार केलं आहे की, ज्यामध्ये गर्भवती महिला आपल्या घरीच आपल्या गर्भाच्या हृदयाचे ठोके पाहू शकणार आहे. यावरून आईला बाळाची गर्भातील अवस्था कळणार आहे.\nब्रिटनच्या ससेक्स विद्यालयातील हे संशोधन आहे. या सेन्सरद्वारे गर्भवती महिलेला बाळाच्या हृदयातील ठोके आणि त्याला जन्मजात असलेल्या त्रासाबद्दल कळणार आहे. याद्वारे बाळाची प्री - मॅच्युअर डिलीवरीची आवश्यकता असली तरीही त्याची माहिती मिळणार आहे.\nगर्भवती महिलेला अशा सेन्सरचा फायदाच होणार आहे. ज्या महिलांना उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय रिस्क फॅक्टर असलेला आजार ज्या महिलांना याचा त्रास होत आहे. त्यांच्याकरता हे सेन्सर अतिशय फायदेशीर आहे. गर्भावस्थेत त्या गर्भाचं योग्य परिक्षण केलं जाणं शक्य आहे.\nअशी करू शकता पाहणी\nसंशोधनकर्त्यांनी दावा केला आहे की, नवीन इलेक्ट्रोमीटर आधारित असलेल्या एम्पलीफायर प्रोटोटाइपला इलेक्ट्रिक पोटेंशिअल सेंसिंगच्या आधारे तयार करण्यात आळं आहे. ज्याद्वारे गर्भातील बाळाची तपासणी करता वापरले जाणार आहे. गर्भवती महिला या उपकरणाला आपल्या पोटावर ठेवून गर्भातील भ्रूणाच्या इलेक्ट्रो कार्डियोग्रामवर नजर ठेवण्यात मदत होईल.\nगरोदरपणात आहारात साबुदाण्याचा समावेश करण्याचे फायदे\n#आरोग्याचे फायदे#आहार आणि पोषण#गर्भधारणा\nउपवासाचे दिवस सुरू झाले की हमखास घराघरामध्ये साबुदाण्याचे पदार्थ बनवले जातात. साबुदाण्याच्या पदार्थांपासून बनवलेले पदार्थ केवळ पोटभरीसाठी नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहेत. साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे महिलांच्या आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. प्रामुख्याने गरोदर महिलांच्या आहारात साबुदाण्याच्या समावेशामुळे बाळाच्या हाडांना मजबुती मिळण्यास मदत होते.\nसाबुदाण्याच्या सेवनाने शरीराला उर्जा मिळते. साबुदाण्यातील कार्बोहायड्रेट घटक गरोदरपणातील थकवा कमी करण्यास मदत करतो.\n100 ग्राम सुक्या साबुदाण्यातूनही शरीराला सुमारे 355 कॅलरीज उर्जा मिळते. यामध्ये 94 ग्राम कार्बोहायड्रेट्स आढळतात. गरोदरपणात वजन कमी असणार्‍यांमध्ये साबुदाण्याचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे जन्माच्या वेळेस बाळाचं वजन योग्य राहण्यास मदत होते.\nगरोदरपणाच्या काळात महिलांना संतुलित आहार घेणं आवश्यक असते. साबुदाण्यामध्ये कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आढळतात.यामुळे हाडं मजबुत होतात.\nसाबुदाण्यात फॉळिक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. सोबतच व्हिटॅमिन बी मुबलक असते. यामुळे गर्भाची वाढ होण्यास मदत होते. बाळाच्या गर्भातील विकासासाठी आवश्यक घटक मिळतात.\nसाबुदाण्यामध्ये रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यामधील पोटॅशियम घटक रक्ताभिसरण नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यामुळे रक्तदाबाचा, हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.\nगरोदर स्त्रियांंमध्ये 'मूड स्विंग्स' का होतात\nगरोदरपणाचा काळ हा स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत नाजूक असतो. या दिवसात स्वतः स्त्री आणि तिच्या आजूबाजूच्या व्यक्तीदेखील तिची फार काळजी घेतात. मात्र स्त्रियांच्या शरीरात कळत नकळत अशा काही गोष्टी घडत असतात की त्याचा परिणामही होऊ श्कतो याकडे अनेक स्त्रिया, तिच्या आजुबाजूच्या व्यक्ती, परिवारातील मंडळींसाठी नवा असतो.\nगरोदरपणाच्या काळात शरीराच्या अवयवांमध्ये होणारे बदल, मॉर्निंग सिकनेस, उलट्या या लक्षणांसोबतच मूड स्विंग्सही होतात. महिलांमध्ये हे मूड स्विंग्स होण्यामागे अनेक कारणं आहेत.\nका होतात गरोदर स्त्रीयांमध्ये मूड स्विंग्स \nमूड स्विंग्स होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे शरीरात झपाट्याने होणारे बदल.\nगरोदरपणाच्या काळातील फिजिकल डिसकम्फर्ट\nगरोदरपणाच्या काळात विविध टप्प्यांवर वाढणारी भीती\nकाही स्त्रियांमध्ये मूड स्विंग्स हे अत्यंत वेगाने होतात. बघता बघता हसणारी स्त्री रडायला लागते असे अनेकींचे अनुभव आहेत.\nकशी कराल मूड स्विंग्सवर मात \nगरोदरपणाच्या काळात झोपेशी कधीच तडजोड करु नका. या काळात शरीरात होणारे बदल, सतत वॉशरूमला जाणं, वाढतं वजन, थकवा यामुळे झोप अत्यंत गरजेची आहे.\nझोपताना फार काळ त्रासदायक स्थितीत पडू नका. दिवसभरात सुमारे 8-10 तास आराम करणं आवश्यक आहे.\nदुपारच्या वेळेस पॉवर नॅप घ्या. यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. विकेंडला पुरेसा आराम करा.\nतुमच्या इतकाच तुमचा साथीदारदेखील भविष्यात काय होईल याची काळजी करत असतो. त्यामुळे तुमच्यावरीण ताण एकटेच विचार करून वाढवण्यापेक्षा बोलून तो कमी करण्याचा प्रयत्न करा.\n3.गरोदर स्त्रीयांशी, मैत्रिणींशी बोला\nतुमच्या आजुबाजूला, नात्यामध्ये, मित्रपरिवारामध्ये गरोदर स्त्रिया असल्यास त्यांच्याशी बोला. तुमची भीती कमी होण्यास मदत होईल. त्यांच्यांसोबत काही वेळ घालवा, फिरायला जा. यामुळे ताण कमी होण्यास मदत होईल.\nआयोडीनच्या कमतरतेमुळे उद्भवते वंधत्वाची समस्या\nउत्तम आरोग्यासाठी सर्व पोषकघटक योग्य प्रमाणात शरीराला मिळणे, अत्यंत गरजेचे आहे. पोषकघटकांचे कमी-अधिक प्रमाण आरोग्याच्या समस्या निर्माण करते. मग एकातून दुसरी आणि त्यातून मग तिसरी समस्या उद्भवते. हे चक्र असेच सुरु राहते. परिणामी स्वास्थ्य बिघडते. आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.\nया समस्या निर्माण होतात\nमहिलांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. आयोडीनच्या गर्भधारणा होण्यास अडथळे निर्माण होतात. त्याचबरोबर वंधत्व, नवजात बालकात व्यंग निर्माण होण्याचा धोका वाढतो.\nमानवी शरीरासाठी आयोडीन हे एक महत्त्वपूर्ण मायक्रो न्युट्रिएंट आहे. जे थॉयरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे हायपो थायरॉईडिज्मची समस्या उद्भवते.\nतज्ञांनुसार, महिलांच्या शरीरातील आयोडीन कमतरतेचा थेट परिणाम त्यांच्या प्रजनन संस्थेवर पडतो. हायपोथायरॉईडिज्ममुळे वंधत्व आणि गर्भपात होण्याचा धोका वाढतो. थॉयरॉईड ग्रंथींचे कार्य जेव्हा मंदावते तेव्हा आवश्यक प्रमाणात हार्मोनची निर्मिती होत नाही. याचा अंडाशयात अंड उत्पत्तीवर परिणाम होतो आणि हेच वंधत्वाचे कारण ठरते.\nहायपो थॉयरॉईडिज्म असलेल्या महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होणे, मासिक पाळीचे चक्र बिघडणे आणि गर्भधारणा होण्यास समस्या निर्माण होणे, अशा समस्या उद्भवतात. हायपो थॉयरॉईडिज्मची समस्या दूर करण्यासाठी त्यावर उपचार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यावर उपचार करुनही जर वंधत्वाची समस्या कायम राहत असेल तर त्यासाठी दुसरे उपचार करण्याची आवश्यकता निर्माण होते.\nगरोदर स्त्रियांंसाठी विमानप्रवास सुरक्षित आहे का \nगरोदरपणाचा काळ म्हटला की त्या स्त्रीपेक्षा तिच्या आजुबाजूच्या व्यक्तीच अधिक सतर्क असतात. अनेक लहान लहान गोष्टींबाबत सल्ला देत असतात. गरोदरपणाच्या काळात प्रवास करण्याबाबतही सतत सल्ले दिले जातात. प्रामुख्याने विमानप्रवास करताना कोणती काळजी घेणं आवश्यक आहे. हे तुम्हांला ठाऊक आहे का\nविमानप्रवासादरम्यान गरोदर स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी \nविमानप्रवासात सीटबेल्ट लावणं आवश्यक असतं. मात्र गरोदर स्त्रियांनी हा सीटबेल्ट पोटाच्या खालच्या बाजूला बांधावा.\nप्रवासादरम्यान योग्य कपड्यांची निवड करण आवश्यक आहे. आरामदायी कपडे घालावेत. फार घट्ट कपडे टाळा.\nप्रवासादरम्यान पाणी मुबलक प्रमाणात पिणे आवश्यक आहे. यामुळे डिहायड्रेशनचा धोका कमी होतो.\nतुमची विमानातील आसनव्यवस्था वॉशरूमच्या जवळपास असेल याची खात्री करा. त्यासाठी फ्लाईट अटेन्टंटशी बोला.\nअनेकांना टेक ऑफ आणि लॅन्डिंगच्या दरम्यान श्वास घेताना त्रास होईल अशी भीती असते. मात्र विमान उंचावर असले तरीही पुरेसा ऑक्सिजन असतो.\nमेटल डिटेक्टरच्या बाबतीतही अनेकींच्या मनात शंका असते. मात्र त्याचा बाळाच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याचा धोका नसतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरेशी काळजी घेत विमानप्रवास करायला घाबरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathimedia.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T11:16:01Z", "digest": "sha1:TSTC7IJF3SRFCVTIVWDET7V4BEP3TDCH", "length": 1864, "nlines": 47, "source_domain": "marathimedia.com", "title": "मराठी सितारे – Marathi Media", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्रीला आपण ओळखले का विना मेकअप लूक झाला व्हायरल\nमराठी सृष्टीतल्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री\nश्वेता शिंदेचा पती आहे हा प्रसिद्ध अभिनेता, पाहा त्याचे फोटो\nतानाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार हा मराठमोळा अभिनेता\nओळखलंत का या चिमुरडीला, ही मराठी मुलगी करतेय बॉलिवूडवर राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87_(%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF)", "date_download": "2021-07-30T10:14:08Z", "digest": "sha1:ENRO7FM7RFNLGOLR6PSNE4ICM45JWJ4L", "length": 2619, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअभय नातू ने लेख नावे वरुन नावे करणे (वाणिज्य) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन पान: 'नावे' हि वाणिज्य विषयाशी संबंधित संज्ञा आहे. बँकेच्या परिभाषेत ए...\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/opportunities-custard-processing-industry-329095", "date_download": "2021-07-30T11:45:38Z", "digest": "sha1:VZSEX4ZWUYJGYCLF2LG7QME3RHY7AWNG", "length": 21835, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिताफळाच्या प्रक्रिया उद्योगात अमाप संधी", "raw_content": "\nजगातील काही निवडक फळे व शेती उत्पादनांना सुपर फुड म्हणून ओळखले जाते. त्यात सिताफळाचा समावेश होतो. सिताफळातील आरोग्यदायी घटक, चव, सुगंध या गुणवैशिष्ट्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले आहे.\nसिताफळाच्या प्रक्रिया उद्योगात अमाप संधी\nमहाराष्ट्रातील कोरडवाहू भागात समृध्दी आणण्यासाठी सिताफळासारख्या पिकांच्या इंडस्ट्री उभ्या करण्यावर प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सिताफळाचा पल्प हे महाराष्ट्रातील एक मोठे औद्योगिक उत्पादन म्हणून समोर येऊ शकते. दर्जेदार पल्पिंग आणि फ्रोजनच्या यंत्रणा उभ्या राहणं, पल्प बरोबरच रबडी, आईसक्रिम, पावडर आदी उपपदार्थांचे चांगल्या पध्दतीने ब्रॅन्डींग करुन मार्केटींग करता येणे शक्य आहे. हे सगळे एकाच ब्रॅन्ड खाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांमधूनच प्रामाणिक व ध्येयनिष्ठ नेतृत्व पुढे येणे आवश्यक आहे. तरच शेतापासून ते ग्राहकापर्यंतच्या सर्व कड्यांना जोडणाऱ्या मूल्यसाखळ्या उभ्या राहतील.\nजगातील महत्वाच्या फळांमध्ये सिताफळाचा समावेश होतो. उष्ण कटिबंधातील देशांमध्ये ते पिकवले जाते. भारत, थायलंड आणि मध्यपूर्वेतील देशांत सिताफळाचे उत्पादन होते. चिली, ऑस्ट्रेलिया व अन्य देशांतही सीताफळ व त्या वर्गातील फळांचे उत्पादन घेतले जाते. पारंपारिक सीताफळ मात्र भारत आणि थायलंड या दोन देशांतच जास्त प्रमाणात आढळून येते.\nजगातील काही निवडक फळे व शेती उत्पादनांना सुपर फुड म्हणून ओळखले जाते. त्यात सिताफळाचा समावेश होतो. सिताफळातील आरोग्यदायी घटक, चव, सुगंध या गुणवैशिष्ट्यांमुळे ते जगभरात लोकप्रिय झाले आहे. थायलंडमधील सिताफळाच्या तुलनेत भारतीय सिताफळ हे चव व सुगंधाच्या बाबतीत सरस आहे. आईसक्रिम उद्योगासह अन्य प्रक्रिया उद्योगांतूनही सिताफळाच्या पल्पला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. भारतासह आखाती देशांतून ही मागणी वाढत आहे. सिताफळाचे बी, पाने तसेच इतरही भागांना औषधी गुणधर्मामुळे सातत्याने मागणी आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेशात सर्वाधिक सीताफळ उत्पादन महाराष्ट्रात होते. मागील पाच वर्षांत राज्यात सीताफळ लागवडीत झपाट्याने वाढ झाली. सीताफळ हे अतिशय कमी पाण्यावर येणारे पीक आहे. इतर फळपिकांच्या तुलनेत सिताफळामध्ये व्यवस्थापन खर्च कमी आहे. बाळानगरी, गोल्डन, सुपर गोल्डन यासह अनेक चांगले वाण शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत. सीताफळ महासंघ तसेच सिताफळाच्या शेतीसाठी पूर्णपणे वाहून घेतलेले नवनाथ कस्पटे, श्याम गट्टाणी, कविवर्य ना. धों. महानोर, बाळासाहेब महानोर हे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या दीर्घ काळाच्या प्रयत्नांमुळे सीताफळ हे एक व्यावसायिक पीक म्हणून महाराष्ट्रात रुजलं आहे.\nमहाराष्ट्रातील शेतीक्षेत्राचा मुख्य प्रश्न पाणी हा आहे. सर्व प्रयत्न केले तरी राज्यातील सिंचन ३० टक्क्यांच्या वर जाऊ शकत नाही. उर्वरित शेतीसाठी कायमच पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. कमी पाण्यात जास्तीचे मूल्य देणारी पिके या दृष्टीने आपली सगळी धोरणं आखण्याची गरज आहे. आपल्या पाणी नियोजनात उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे.\nराज्य सरकारने १९८९ मध्ये कोरडवाहू फळबाग लागवड योजना आणली. त्यामुळे कोरडवाहू भागांत फळबांगांचे क्षेत्र वाढले. त्यात सीताफळाचाही समावेश होता. मात्र या पिकाकडे एक इंडस्ट्री म्हणून आपण कधीच पाहिलं नाही. मूल्यसाखळी विकसित करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. तसेच लागवडीच्या प्रॅक्टिसेस प्रमाणित करणे, छाटणीपासून ते काढणीपर्यंतचे तंत्रज्ञान सोप्या भाषेत मांडणे, शेतकऱ्यांना नियमित पूर्णवेळ तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यासाठी यंत्रणा उभी करणे, याकडेही प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसिताफळात सर्वात मोठी समस्या ही काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या पातळीवरची आहे. सीताफळ हे नाशवंत फळ असून पक्वतेनंतर वेळेत बाजारात पोहोचणं अत्यावश्यक असते. पक्वतेनंतर सिताफळात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. सिताफळात काढणी पश्चात तंत्रज्ञान विकसित करण्याकडे आपण नीट लक्ष दिलं नाही. पल्पिंगच्या यंत्रणा थोड्या फार प्रमाणत पुरंदर भागात तयार झाल्या आहेत. परंतु त्यांच्या दर्जात सुधारणा केली पाहिजे. यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करायला प्रचंड वाव आहे.\nसध्याची पल्पिंगची यंत्रणा अत्यंत विस्कळीत स्वरुपात सुरू आहे. स्वयंचलित यंत्रणेचा वापर करीत हायजीनचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या पॅकहाऊसच्या यंत्रणांना जोडून ॲसेप्टीक फॅसिलिटी करण्याची गरज आहे. सिताफळाचा पल्प जर असुरक्षित पध्दतीने हाताळला गेला तर त्यात लार्वा व इतर किटक, अळ्या तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्था पूर्ण तांत्रिक पध्दतीने शास्त्रशुध्द स्वरुपात उभारणे गरजेचे आहे. त्यासाठी यात काम करणाऱ्या यंत्रणांनी तंत्रज्ञान विकसित करणे व त्याचा शेतकऱ्यांमध्ये विस्तार करणे गरजेचे आहे.\nइंडस्ट्री प्रॉडक्ट म्हणून पाहा\nथायलंड मध्ये मँगोस्टिन, रामभुतान ही तिथली लोकल फळं आहेत. या फळांना त्यांनी इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या धर्तीवर विकसित केलं आहे. वरील दोन्ही फळं प्रत्येकी चारशे रुपये किलो दराने विकली जातात. सिताफळाच्या बाबतीत आपण असा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.\nमहाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव औरंगाबादच्या परिसरातील अजिंठा डोंगररांगात, बीड जिल्ह्यातील धारुर, आष्टी, पाटोदा, वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी तर नगर जिल्ह्यातील अकोले या भागात नैसर्गिकरित्या सिताफळाचे उत्पादन होते. यातून अत्यंत कमी उत्पादन खर्चात त्या भागातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे चांगले स्त्रोत निर्माण झाले आहेत. सिताफळाकडे इंडस्ट्री प्रॉडक्ट म्हणून पाहिले तर त्यातून या भागाचे अर्थकारण नक्कीच बदलून जाईल.\nपिकवण्यापासून ते मार्केटींग पर्यंत चांगली साखळी जिथे तयार झाली आहे तिथेच काही मोजक्या शेतकऱ्यांना सिताफळाच्या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे मजबूत मूल्यसाखळी उभी करणे याला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे.\nसिताफळाची बाजारपेठ अजून देशातच पूर्णपणे विकसित झालेली नाही. भारतातून फक्त १०० टन निर्यात होते. त्यातील ९७ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचाच आहे. पल्प साठी सुमार�� दोन हजार टन उत्पादन वापरलं जातं.\nसद्यस्थितीत फ्रेश सीताफळ पुणे, मुंबई, नाशिक व गुजरातच्या बाजारपेठेत विकले जाते. दक्षिणेकडील बंगळुरु, चेन्नई, उत्तरेला दिल्लीचा परिसर तर पूर्वेला सिलिगुडीचा परिसर या ठिकाणच्या बाजारपेठांतही शिरकाव करण्याची गरज आहे. शेतापासून ते पुणे, मुंबई किंवा गुजरात राज्यातील शहरांतील ग्राहकांपर्यंत एका दिवसात माल कसा पोहोचेल यासाठी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.\nआखाती देशांमध्ये होणारी निर्यात ही विमानाद्वारे होते. ती तुलनेने खर्चिक आहे. ही निर्यात समुद्र मार्गेही कशी होईल, त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सिताफळाची मोठी लागवड असलेल्या भागांत प्रिकुलिंग व कोल्ड स्टोरेजच्या सुविधांसह इंटिग्रेटेड पॅक हाऊसच्या यंत्रणा उभ्या कराव्या लागतील. जेणे करून योग्य स्वरुपातील संकलन व प्रतवारी आणि पॅकींगच्या सुविधा उपलब्ध होतील. रिफर व्हेईकलच्या माध्यमातून सिताफळाचा ताजा पल्प ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याकडेही लक्ष द्यायला हवे. द्राक्ष पिकाच्या धर्तीवर सिताफळातही यंत्रणा उभ्या कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र हे सीताफळ प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून विकसित व्हायला हवे.\nसुपर फुड ही ओळख\nफळ नाशवंत असल्याने लवकर खराब होते.\nभारतातील क्षेत्र : ५५ हजार हेक्टर\nमहाराष्ट्रातील क्षेत्र : ७ हजार हेक्टर\nदेशाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा : २८ टक्के\nदेशाची उत्पादकता : हेक्टरी ८.४४ टन\nमहाराष्ट्राची उत्पादकता : हेक्टरी ७.३६ टन हेक्टरी\nदेशाची वार्षिक सीताफळ निर्यात : १०० टन\nदेशातील वार्षिक सीताफळ पल्प उत्पादन : २००० टन\nदेशातील सीताफळ उत्पादक राज्ये : महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू\nराज्यातील सीताफळ उत्पादक जिल्हे : पुणे, नगर, जळगाव, बीड, उस्मानाबाद, नगर, अकोला, बुलडाणा\n(लेखक ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/eight-tests-less-what-guardian-minister-bharane-said-today-78", "date_download": "2021-07-30T09:40:24Z", "digest": "sha1:YE64HJXM5BHQYX6QUIYH3IJRGFMDDNVI", "length": 9003, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पालकमंत्र्यांनी सांगूनही आठ टेस्ट कमीच! आज 78 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू", "raw_content": "\nशहरातील 75 हजार 505 संशयितांची झाल�� कोरोना टेस्ट\nआतापर्यंत शहरातील 67 हजार 588 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह\nशहरात आतापर्यंत आढळले सात हजार 902 रुग्ण\nआज 469 संशयितांमध्ये 78 जण पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू\nशहरातील मृतांची संख्या आता 457; सहा हजार 527 रुग्णांची कोरोनावर मात\nपालकमंत्र्यांनी सांगूनही आठ टेस्ट कमीच आज 78 पॉझिटिव्ह अन्‌ तिघांचा मृत्यू\nसोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने टेस्टची संख्या वाढवा, असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी (ता. 19) प्रशासनाला दिले. मात्र, शनिवारी 477 संशयितांची टेस्ट झाली होती, तर आज (रविवारी) 469 संशयितांचीच टेस्ट केल्याचे स्पष्ट झाले. त्यात 78 पॉझिटिव्ह सापडले असून हत्तुरे वस्तीतील 72 वर्षीय महिला, विजयपूर रोडवरील इंदिरा नगरातील 56 वर्षीय पुरुष आणि सावली सोसायटी (इंदिरा नगर) येथील 69 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.\nशहरात आज होमकर नगर (भवानी पेठ), आदित्य नगर, इंदिरा नगर, डीसीसी बॅंक कॉलनी, तात्या पार्क, देशमुख नगर, सुंदरम नगर (विजापूर रोड), शेळगी, मल्लिकार्जुन नगर, गुरुनानक नगर, मुरारजी पेठ, पाने सोसायटी, बेगम पेठ, सुशिल नगर, भवानी पेठ, कलासंगम अपार्टमेंट, आकाश नगर, गणेश नगर (बाळे), चौगुले पार्क, शंकर नगर (होटगी रोड), सहवास नगर, सिटीझन पार्क, करुणा सोसायटी, महालक्ष्मी नगर (मजरेवाडी), सिध्देश्‍वर नगर (नई जिंदगी), गायत्री नगर, पीडब्ल्यूडी क्‍वार्टर (सिव्हिल लाईन), उत्तर कसबा, बिलाल नगर, मुद्रासन सिटी, गीता नगर, अरविंदधाम (निराळे वस्ती), मंत्री चंडक नगर, रेल्वे लाईन, शेटे नगर, सिध्देश्‍वर नगर, शिवयोगी नगर, दत्त नगर (जुळे सोलापूर), पश्‍चिम मंगळवार पेठ, जोशी गल्ली, पद्मा नगर, जोशी गल्ली, गोल्डफिंच पेठ, उमा नगरी, रविवार पेठ, दक्षिण बसका, जोडभावी पेठ या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.\nशहरातील 75 हजार 505 संशयितांची झाली कोरोना टेस्ट\nआतापर्यंत शहरातील 67 हजार 588 संशयितांची टेस्ट निगेटिव्ह\nशहरात आतापर्यंत आढळले सात हजार 902 रुग्ण\nआज 469 संशयितांमध्ये 78 जण पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू\nशहरातील मृतांची संख्या आता 457; सहा हजार 527 रुग्णांची कोरोनावर मात\nको- मॉर्बिडच्या सर्व्हेबाबत संशय\nमार्चनंतर राज्यभरात लागू केलेल्या 72 दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या हेतूने दहा दिवसांचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला. त्यानंतर कमी झालेली रुग्णसंख्या आता हळूहळू पुन्हा वाढू लागली आहे. एकूण टेस्टच्या सरासरी 13 ते 16 टक्‍के रुग्ण आढळत आहेत. तरीही टेस्टची संख्या वाढलेली नाही. महापालिकेने को-मॉर्बिड रुग्णांना कोरोनापासून दूर ठेवण्याच्या हेतूने स्वतंत्र सर्व्हे सुरु केल्याचे सांगण्यात येते. मात्र, मृतांमध्ये 60 वर्षांवरील व्यक्‍तींचाच समावेश असल्याने सर्व्हेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/GHACHAR-GHOCHAR/2354.aspx", "date_download": "2021-07-30T10:45:40Z", "digest": "sha1:AGVWQFD6I25GHJ2HEYRNKCSJBDOPOW4Y", "length": 39958, "nlines": 192, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "GHACHAR GHOCHAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nहातातोंडाशी गाठ असलेल्या पण एका अनामिक धाग्यात बांधलेल्या एका एकत्र कुटुंबाची आर्थिक परिस्थिती एखादा चमत्कार व्हावा तशी बदलते तेव्हा, अनेक जुनीनवी गृहीतं मागे पडतात. इच्छा आणि नाती बदलतात, एक विवाह मोडतो, आणि विनाशक शेवटाकडे जाणारा तणाव निर्माण होतो, जो थोपवणं अशक्य असतं. मुंग्यांचा बेसुमार त्रास असलेल्या घरातून मध्यमवर्गीय सुरक्षित घरात जाणाऱ्या कुटुंबाच्या माध्यमातून सांपत्तिक प्रगतीकडे डोळे लावून बसलेल्या समाजाचं आतलं चित्र, विख्यात कन्नड लेखक विवेक शानभाग यांच्या बदलांचा ठाव घेणाऱ्या या कादंबरीतून स्पष्ट होतं. या कुटुंबाचं विश्वच घाचरगोचर होऊन जातं. इतरांसाठी हा शब्द निरर्थक असला तरी, या कादंबरीच्या अस्वस्थ, निनावी सूत्रधारासाठी ते दुरुस्त करण्यापलिकडचं काहीतरी होऊन जातं. स्पष्ट, वाचत राहावी अशी शैली, त्यासोबतच नर्मविनोदाची पखरण, आणि माणसांमधला ओलावा असलेली ही घाचरगोचर नावाची गोष्ट. सध्याच्या भारतात श्रीमंत होण्याचा अर्थ आणि त्याचे परिणाम यांचे बदलते संदर्भ उलगडून दाखवते. आधुनिक जगण्याच्या या कहाणीचे पडसाद इतरत्रही जाणवतात.\n‘घाचर-घोचर’ ही अनुवादित कादंबरी मध्यमवर्गाच्या ‘नैतिक र्‍हासा’चं ‘गुह्यदर्शन’ घडवते गेल्या सहा वर्षांत भारतातल्या कुठल्या प्रादेशिक भाषेतलं पुस्तक हिंदीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झालं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद होऊन ते अगदी आंतरराष्ट्ीय पातळीवरही नावाजलं गेलं गेल्या सहा वर्षांत भारतातल्या कुठल्या प्रादेशिक भाषेतलं पुस्तक हिंदीसह इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित झालं आणि त्याचा इंग्रजी अनुवाद होऊन ते अगदी आंतरराष्ट्ीय पातळीवरही नावाजलं गेलं या प्रश्नाचं उत्तर ‘घाचर-घोचर’ असंच द्यावं लागेल. कथाकार, कादंबरीकार व नाटककार विवेक शानभाग हे कन्नडमधले एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे आजवर पाच कथासंग्रह, तीन कादंबर्‍या आणि दोन नाटकं प्रकाशित झाली आहेत. ‘घाचर-घोचर’ ही त्यांची जेमतेम 118 पानांची कादंबरी कन्नडमध्ये डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशित झाली. तिचा लगोलग इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. 2018 मध्ये ती हिंदीमध्येही अनुवादित झाली. याशिवाय नेपाळी, बंगाली, कोंकणी अशा भारतीय भाषांमध्येही तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. प्रख्यात नाटककार दिवंगत गिरीश कार्नाड यांनी या कादंबरीचं दै. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या 13 फेब्रुवारी 2016च्या अंकात ‘ङर्ळींळपस ळप झीशीशपीं ढशपीश’ या नावानं परीक्षण लिहिलं आहे; तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकन आणि ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्रानं ‘2017 मधील सर्वशेष्ठ दहा पुस्तकां’मध्ये तिची निवड केली आहे. एवढंच नाही तर आजवर सुकेतू मेहता, कॅथरीन बू, निलंजना एस. रॉय, रचना सिंग, सत्यव्रत के. के. उमा महादेवन, केशव गुहा, पंकज मिशा, पारुल सेहगल, डेबारा स्मिथ, लॉरीन स्टेन, प्राज्वल पराजुली, एलिन बॅटरर्सी, सॅम सॅक्स, अमित चौधुरी, एलिझाबेथ कुरुव्हिला, इयन जॅक अशा अनेक नामवंत लेखकांनी देश-विदेशातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये तिची परीक्षणं लिहिली आहेत. सुकेतू मेहता आणि कॅथरीन बू या सुप्रसिद्ध लेखकांनी तर विवेक शानभाग यांची तुलना ‘चेकव्ह’शी केलीय. तर या ‘कन्नड चेकव्ह’ची ही कादंबरी जुलै 2018 मध्ये मराठीतही अनुवादित झालीय. अपर्णा नायगांवकर यांनी तिचा अनुवाद केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलाय. हा मराठी अनुवाद अतिशय चांगला आहे आणि कादंबरी तर खरोखरच भन्नाट आहे. आचार्य अत्रे एकदा तेंडुलकरांचं नाटक पाहायला गेले होते. ते पाहून झाल्यावर ते तेंडुलकरांना म्हणाले, ‘नाटक कसं हवं या प्रश्नाचं उत्तर ‘घाचर-घोचर’ असंच द्यावं लागेल. कथाकार, कादंबरीकार व नाटककार विवेक शानभाग हे कन्नडमधले एक नावाजलेले लेखक आहेत. त्यांचे आजवर पाच कथासंग्रह, तीन कादंबर्‍या आणि दोन नाटकं प्रकाशित झाली आहेत. ‘घाचर-घोचर’ ही त्यांची जेमतेम 118 पानांची कादंबरी कन्नडमध्ये डिसेंबर 2015 मध्ये प्रकाशि�� झाली. तिचा लगोलग इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. 2018 मध्ये ती हिंदीमध्येही अनुवादित झाली. याशिवाय नेपाळी, बंगाली, कोंकणी अशा भारतीय भाषांमध्येही तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. प्रख्यात नाटककार दिवंगत गिरीश कार्नाड यांनी या कादंबरीचं दै. ‘इंडियन एक्सप्रेस’च्या 13 फेब्रुवारी 2016च्या अंकात ‘ङर्ळींळपस ळप झीशीशपीं ढशपीश’ या नावानं परीक्षण लिहिलं आहे; तर ‘न्यू यॉर्क टाइम्स’ या अमेरिकन आणि ‘द गार्डियन’ या ब्रिटिश वर्तमानपत्रानं ‘2017 मधील सर्वशेष्ठ दहा पुस्तकां’मध्ये तिची निवड केली आहे. एवढंच नाही तर आजवर सुकेतू मेहता, कॅथरीन बू, निलंजना एस. रॉय, रचना सिंग, सत्यव्रत के. के. उमा महादेवन, केशव गुहा, पंकज मिशा, पारुल सेहगल, डेबारा स्मिथ, लॉरीन स्टेन, प्राज्वल पराजुली, एलिन बॅटरर्सी, सॅम सॅक्स, अमित चौधुरी, एलिझाबेथ कुरुव्हिला, इयन जॅक अशा अनेक नामवंत लेखकांनी देश-विदेशातल्या इंग्रजी प्रसारमाध्यमांमध्ये तिची परीक्षणं लिहिली आहेत. सुकेतू मेहता आणि कॅथरीन बू या सुप्रसिद्ध लेखकांनी तर विवेक शानभाग यांची तुलना ‘चेकव्ह’शी केलीय. तर या ‘कन्नड चेकव्ह’ची ही कादंबरी जुलै 2018 मध्ये मराठीतही अनुवादित झालीय. अपर्णा नायगांवकर यांनी तिचा अनुवाद केला असून तो मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलाय. हा मराठी अनुवाद अतिशय चांगला आहे आणि कादंबरी तर खरोखरच भन्नाट आहे. आचार्य अत्रे एकदा तेंडुलकरांचं नाटक पाहायला गेले होते. ते पाहून झाल्यावर ते तेंडुलकरांना म्हणाले, ‘नाटक कसं हवं तर त्याने प्रेक्षकांच्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेतला पाहिजे.’ तेंडुलकरांच्या ‘शांतता तर त्याने प्रेक्षकांच्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेतला पाहिजे.’ तेंडुलकरांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकासारखी ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी आपल्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेते. अतिशय हळुवारपणे ती आपला गळा पकडते आणि मग तो हळुहळू आवळत जाते. त्यामुळे इथंच वैधानिक इशारा दिलेला बरा. तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुम्हाला आपला सुखातला जीव नेहमीप्रमाणेच दु:खात घालायची इच्छा नसेल, तर तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ नये हे उत्तम. करकोचा जसा अचूक नेम धरून मासा पकडतो आणि मग चोच बाहेर काढून त्या माशानं जीवाच्या आकांतानं केलेली तडफड थांबण्याची वाट पाहतो, आणि ती थांबली की, त्याला गट्टम करतो, ही कादंबरी नेमकी ��संच करते. या कादंबरीचा निवेदक तुम्हाला तुमच्या सुरक्षित, आत्ममग्न आणि बेफिकीर जगातून पाहाता पाहाता उचलतो आणि बाहेर काढतो. आणि तेच जग तुम्हाला तटस्थपणे दाखवतो. त्यानंतरचा जीवघेणा अनुभव तुम्हाला अनुभवून पाहायचा असेल तरच तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ शकता. या कादंबरीचा विषय तसा सामान्य आहे. 1990 नंतर, विशेषत: 2000 नंतर आणि खासकरून 2014 नंतर सातत्यानं ज्याच्यावर टीका होतेय, त्या मध्यमवर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे. पण ती ‘रामायणा’सारखी नाही, तर ‘महाभारता’सारखी (मध्यमवर्गीय) जीवनाचं विराटरूपदर्शन घडवणारी आहे. थेटच सांगायचं तर ‘नेकीनं नोकरी आणि टुकीनं संसार’ करणार्‍या बंगळुरूमधल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आधी नैतिकता हाच जगण्याचा स्थायीभाव असलेल्या या कुटुंबाचं नोकरीकडून व्यवसायाकडे स्थलांतर होतं.. पण या कादंबरीची गंमत या कथानकात नसून ते कसं सांगितलंय, यात खर्‍या अर्थानं दडलेली आहे. या कादंबरीचा निवेदक (मुलगा) आपल्या कुटुंबाची कथा स्वत:पासून सांगायला सुरुवात करतो. मग वडील, आई, बहीण, काका आणि बायको अशी तो सांगत राहतो मध्येमध्ये फ्लॅशबॅक घेत. ही संपूर्ण कादंबरी घटना-प्रसंग आणि त्यांच्या केंद्रस्थानी असलेले कुटुंबसदस्य या पद्धतीनं पुढे जात राहते. पण ती शेवटपर्यंत आपली सहजपणाची लय सोडत नाही. ज्याला ‘अँटी हिरो’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, तसा या कादंबरीचा निवेदक आहे. पण तो नायक नाही. ही कादंबरी नायकप्रधान नसून समूहप्रधान आहे. तिची सुरुवात निवेदकाच्या ‘कबुलीजबाबा’पासून होते. पण हे सांगताना निवेदक ज्या लयीत, ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे निवेदन करतो, ते कमाल आहे कोर्ट चालू आहे’ या नाटकासारखी ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी आपल्या नरडीचा अक्षरक्ष: घोट घेते. अतिशय हळुवारपणे ती आपला गळा पकडते आणि मग तो हळुहळू आवळत जाते. त्यामुळे इथंच वैधानिक इशारा दिलेला बरा. तुम्ही मध्यमवर्गीय असाल आणि तुम्हाला आपला सुखातला जीव नेहमीप्रमाणेच दु:खात घालायची इच्छा नसेल, तर तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ नये हे उत्तम. करकोचा जसा अचूक नेम धरून मासा पकडतो आणि मग चोच बाहेर काढून त्या माशानं जीवाच्या आकांतानं केलेली तडफड थांबण्याची वाट पाहतो, आणि ती थांबली की, त्याला गट्टम करतो, ही कादंबरी नेमकी तसंच करते. या कादंबरीचा निवेदक तुम्हाला तुमच्या सुरक्षित, आत्ममग्न आणि बेफिकीर जगातून पाहाता पाहाता उचलतो आणि बाहेर काढतो. आणि तेच जग तुम्हाला तटस्थपणे दाखवतो. त्यानंतरचा जीवघेणा अनुभव तुम्हाला अनुभवून पाहायचा असेल तरच तुम्ही या कादंबरीच्या वाट्याला जाऊ शकता. या कादंबरीचा विषय तसा सामान्य आहे. 1990 नंतर, विशेषत: 2000 नंतर आणि खासकरून 2014 नंतर सातत्यानं ज्याच्यावर टीका होतेय, त्या मध्यमवर्गातल्या एका कुटुंबाची ही कथा आहे. पण ती ‘रामायणा’सारखी नाही, तर ‘महाभारता’सारखी (मध्यमवर्गीय) जीवनाचं विराटरूपदर्शन घडवणारी आहे. थेटच सांगायचं तर ‘नेकीनं नोकरी आणि टुकीनं संसार’ करणार्‍या बंगळुरूमधल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आधी नैतिकता हाच जगण्याचा स्थायीभाव असलेल्या या कुटुंबाचं नोकरीकडून व्यवसायाकडे स्थलांतर होतं.. पण या कादंबरीची गंमत या कथानकात नसून ते कसं सांगितलंय, यात खर्‍या अर्थानं दडलेली आहे. या कादंबरीचा निवेदक (मुलगा) आपल्या कुटुंबाची कथा स्वत:पासून सांगायला सुरुवात करतो. मग वडील, आई, बहीण, काका आणि बायको अशी तो सांगत राहतो मध्येमध्ये फ्लॅशबॅक घेत. ही संपूर्ण कादंबरी घटना-प्रसंग आणि त्यांच्या केंद्रस्थानी असलेले कुटुंबसदस्य या पद्धतीनं पुढे जात राहते. पण ती शेवटपर्यंत आपली सहजपणाची लय सोडत नाही. ज्याला ‘अँटी हिरो’ असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, तसा या कादंबरीचा निवेदक आहे. पण तो नायक नाही. ही कादंबरी नायकप्रधान नसून समूहप्रधान आहे. तिची सुरुवात निवेदकाच्या ‘कबुलीजबाबा’पासून होते. पण हे सांगताना निवेदक ज्या लयीत, ज्या भाषेत आणि ज्या प्रकारे निवेदन करतो, ते कमाल आहे त्यात शब्दांची उधळमाधळ नाही, चिंतननामक गोष्टीचा बडेजाव नाही, भाष्याचा सोस नाही आणि उपमा, प्रतिमा, अलंकार यांचा तर जवळपास मागमूसही नाही. भारतीय मध्यमवर्गाची भाषा त्याच्या जगण्या-वागण्यासारखीच ‘डबल स्टँडर्ड’वाली असते, तिचा आव मात्र ‘फर्स्ट स्टँडर्ड’चा असतो. पण या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असूनही त्याची भाषा तशी नाही. ती अतिशय धारदार, तीक्ष्ण आहे. ती अचूक लक्ष्यभेद करत राहते. अशी या कादंबरीची कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. तिचं शीर्षकच पहा ना. ‘घाचर-घोचर’ हा शब्द कुठल्याही कन्नड शब्दकोशात नाही. त्याचा वापर फक्त बोलीभाषेत केला जातो. त्याचा अर्थ आहे ‘गडबडगुंडा वा गुंता��. निवेदक एकेक घटना-प्रसंग सहजपणे सांगत जातो, तसतसा हिमनगाच्या टोकाखालचा एकेक भाग उघड होऊ लागतो. त्यातला भेदकपणा इतका अंगावर येतो की, कधी कधी वाचता वाचता मध्येच थांबावं लागतं. निवेदक एकाबद्दल सांगत सांगत पुढे जातो, तेव्हा आपण त्यालाच ‘दोषी’ मानायला लागतो, तोवर निवेदक दुसर्‍याची गोष्ट सांगायला लागतो आणि आपण आधीच्यावरचा ‘दोषारोप’ त्याच्यावर थोपवू लागतो, तोच निवेदक तिसर्‍याबद्दल बोलायला लागतो. आता हाच असणार ‘कलमुहाँ’ या विचाराला आपण येतो, तोच निवेदक चौथ्यावर जातो. त्यावरून पाचव्यावर. थोडक्यात एखाद्या थरारक सिनेमासारखा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो कादंबरीभर. आणि तोही अवघ्या 118 पानांत. सामूहिक पापक्षालन ही काही आपली परंपरा नाही. त्यातही भारतीय मध्यमवर्गाची तर नाहीच नाही. मागे वळून पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि स्वत:ला चार प्रश्न खडसावून विचारण्याची क्षमता गमावून बसलेल्या भारतीय मध्यमवर्गाची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होऊन बसलीय. स्वातंत्र्यपूर्वकाळात उदयाला आलेला आणि तेव्हापासून सातत्यानं वाढत राहिलेला, 1990 नंतर तर झपाट्यानं वाढलेला हा मध्यमवर्ग 2014 नंतर कुठल्या थराला गेलाय, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ही कादंबरीही पापक्षालन करत नाही. ना निवेदक करतो, ना इतर कुटुंबसदस्य. उलट या कुटुंबातला प्रत्येक जण वेळ प्रसंगी नैतिकतेचे हवाले देतो, स्वातंत्र्याचं गाणं गातो आणि आपल्या कृत्याचं समर्थनही करतो. पण कुणीच कुणाला जाब विचारू धजत नाही, कुणीच कुणाजवळ प्रामाणिकपणे सत्य कबूल करत नाही, कुणीच कुणाला कशाबद्दलही अडवत नाही. सगळे जण सामूहिकपणे आपल्या सत्त्वाची, प्रामाणिकपणाची, नैतिकतेची, विश्वासाची आणि परस्परसंवादाची हत्या करत राहतात. ‘स्मृतिचित्रे’ या मराठीतल्या ‘क्लासिक’ मानल्या जाणार्‍या आत्मचरित्राची सर्वांत मुख्य वैशिष्ट्यं आहेत – लेखिकेची शहाणीव आणि कुठलाही आडपडदा नसलेलं रोखठोक जगणं-वागणं-बोलणं. त्यामुळे साध्या साध्या घटना-प्रसंगांतून अतिशय उत्तम प्रकारची विनोद निर्मिती होते आणि त्या घटना-प्रसंगांमधून मानवी जगण्याची कितीतरी ‘दर्शनं’ पाहायला मिळतात त्यात शब्दांची उधळमाधळ नाही, चिंतननामक गोष्टीचा बडेजाव नाही, भाष्याचा सोस नाही आणि उपमा, प्रतिमा, अलंकार यांचा तर जवळपास मा��मूसही नाही. भारतीय मध्यमवर्गाची भाषा त्याच्या जगण्या-वागण्यासारखीच ‘डबल स्टँडर्ड’वाली असते, तिचा आव मात्र ‘फर्स्ट स्टँडर्ड’चा असतो. पण या कादंबरीचा निवेदक मध्यमवर्गाचा प्रतिनिधी असूनही त्याची भाषा तशी नाही. ती अतिशय धारदार, तीक्ष्ण आहे. ती अचूक लक्ष्यभेद करत राहते. अशी या कादंबरीची कितीतरी वैशिष्ट्यं सांगता येण्यासारखी आहेत. तिचं शीर्षकच पहा ना. ‘घाचर-घोचर’ हा शब्द कुठल्याही कन्नड शब्दकोशात नाही. त्याचा वापर फक्त बोलीभाषेत केला जातो. त्याचा अर्थ आहे ‘गडबडगुंडा वा गुंता’. निवेदक एकेक घटना-प्रसंग सहजपणे सांगत जातो, तसतसा हिमनगाच्या टोकाखालचा एकेक भाग उघड होऊ लागतो. त्यातला भेदकपणा इतका अंगावर येतो की, कधी कधी वाचता वाचता मध्येच थांबावं लागतं. निवेदक एकाबद्दल सांगत सांगत पुढे जातो, तेव्हा आपण त्यालाच ‘दोषी’ मानायला लागतो, तोवर निवेदक दुसर्‍याची गोष्ट सांगायला लागतो आणि आपण आधीच्यावरचा ‘दोषारोप’ त्याच्यावर थोपवू लागतो, तोच निवेदक तिसर्‍याबद्दल बोलायला लागतो. आता हाच असणार ‘कलमुहाँ’ या विचाराला आपण येतो, तोच निवेदक चौथ्यावर जातो. त्यावरून पाचव्यावर. थोडक्यात एखाद्या थरारक सिनेमासारखा पाठशिवणीचा खेळ सुरू राहतो कादंबरीभर. आणि तोही अवघ्या 118 पानांत. सामूहिक पापक्षालन ही काही आपली परंपरा नाही. त्यातही भारतीय मध्यमवर्गाची तर नाहीच नाही. मागे वळून पाहण्याची, थोडं थांबून विचार करण्याची आणि स्वत:ला चार प्रश्न खडसावून विचारण्याची क्षमता गमावून बसलेल्या भारतीय मध्यमवर्गाची ‘सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही’ अशी अवस्था होऊन बसलीय. स्वातंत्र्यपूर्वकाळात उदयाला आलेला आणि तेव्हापासून सातत्यानं वाढत राहिलेला, 1990 नंतर तर झपाट्यानं वाढलेला हा मध्यमवर्ग 2014 नंतर कुठल्या थराला गेलाय, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ही कादंबरीही पापक्षालन करत नाही. ना निवेदक करतो, ना इतर कुटुंबसदस्य. उलट या कुटुंबातला प्रत्येक जण वेळ प्रसंगी नैतिकतेचे हवाले देतो, स्वातंत्र्याचं गाणं गातो आणि आपल्या कृत्याचं समर्थनही करतो. पण कुणीच कुणाला जाब विचारू धजत नाही, कुणीच कुणाजवळ प्रामाणिकपणे सत्य कबूल करत नाही, कुणीच कुणाला कशाबद्दलही अडवत नाही. सगळे जण सामूहिकपणे आपल्या सत्त्वाची, प्रामाणिकपणाची, नैतिकतेची, विश्वासाची आणि परस्परसंवादाच�� हत्या करत राहतात. ‘स्मृतिचित्रे’ या मराठीतल्या ‘क्लासिक’ मानल्या जाणार्‍या आत्मचरित्राची सर्वांत मुख्य वैशिष्ट्यं आहेत – लेखिकेची शहाणीव आणि कुठलाही आडपडदा नसलेलं रोखठोक जगणं-वागणं-बोलणं. त्यामुळे साध्या साध्या घटना-प्रसंगांतून अतिशय उत्तम प्रकारची विनोद निर्मिती होते आणि त्या घटना-प्रसंगांमधून मानवी जगण्याची कितीतरी ‘दर्शनं’ पाहायला मिळतात ‘घाचर-घोचर’ ही सुद्धा क्लासिक म्हणावी अशीच कादंबरी आहे. पण तिच्यामध्ये हे सगळं उलट्या पद्धतीनं घडतं. निवेदकाकडे शहाणीव आहे, पण त्याचं जगणं-वागणं सत्त्वहीन. स्वत:सह इतरांबद्दलचे साधे साधे प्रसंग तो सांगतो, त्यातून ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ निर्माण होते. कॉमेडी कुणाचीही होऊ शकते, तशीच ट्रॅजेडीही. पण ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ मात्र अध:पाताच्या प्रपातात सापडल्याशिवाय घडून येत नाही. हा प्रपात इतका जबदरस्त असतो की, तो एकट्यादुकट्याला थोपवता येत नाही. परिणामी सगळेच त्याच्या कचाट्यात सापडतात. या कादंबरीतल्या कुटुबाचंही नेमकं तसंच होतं. सगळेच जण सामूहिकपणे शहाणपणाची हत्या करत राहतात ‘घाचर-घोचर’ ही सुद्धा क्लासिक म्हणावी अशीच कादंबरी आहे. पण तिच्यामध्ये हे सगळं उलट्या पद्धतीनं घडतं. निवेदकाकडे शहाणीव आहे, पण त्याचं जगणं-वागणं सत्त्वहीन. स्वत:सह इतरांबद्दलचे साधे साधे प्रसंग तो सांगतो, त्यातून ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ निर्माण होते. कॉमेडी कुणाचीही होऊ शकते, तशीच ट्रॅजेडीही. पण ‘कॉमिक-ट्रॅजेडी’ मात्र अध:पाताच्या प्रपातात सापडल्याशिवाय घडून येत नाही. हा प्रपात इतका जबदरस्त असतो की, तो एकट्यादुकट्याला थोपवता येत नाही. परिणामी सगळेच त्याच्या कचाट्यात सापडतात. या कादंबरीतल्या कुटुबाचंही नेमकं तसंच होतं. सगळेच जण सामूहिकपणे शहाणपणाची हत्या करत राहतात असं का होतं तर ‘घाचर-घोचर’ अर्थात गडबडगुंत्यामुळे. तो गुंता नात्यांचा आहे, केलेल्या त्यागाचा आहे, भोगलेल्या दारिद्रयाचा आहे, सहन केलेल्या मानसिक त्रासाचा आहे, परस्परांवरील अवलंबित्वाचा आहे, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षांचा आहे आणि आपापल्या सोयीचाही आहे. त्यामुळे ही कादंबरी मध्यमवर्गाच्या दांभिकतेचा, कृतक जगण्याचा, खोट्या प्रतिष्ठेचा, भीतीपोटी येणार्‍या एकोप्याचा, गहिर्‍या जखमेवर थातुरमातुर मलमपट्टी करण्याच्या वृत्तीचा, जगाचा उद्धार करण्याच्या पण स्वत:ला एक प्रश्नही न विचारण्याच्या मानसिकतेचा, हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याच्या स्वभावाचा, अभावग्रस्त भूतकाळातील जगण्यावर उथळ वर्तमानाचा उतारा शोधणार्‍या संस्कृतीचा आणि मध्यमवर्गीय ‘शहामृगी’पणाचा एकेक पापुद्रा कुठलंही भाष्य न करता उलगडून दाखवते. भारतीय मध्यमवर्ग टीकेनं खंतावतो आणि संकटानं अस्वस्थ होतो. पण करतो काय, तर टीका करणार्‍याला उडवून लावतो आणि संकटात आपल्या कुटुंबाचा ‘एकोपा’ दाखवतो. पण त्याला टीकेकडे ‘सद्हेतू’ आणि संकटाकडे ‘संधी’ म्हणून पाहता येत नाही. कारण तसं केलं की, त्याच्या आत्ममग्न मश्गुलतेच्या चिरफळ्या होतात. आणि ते होऊ देण्याची त्याची कुठल्याही परिस्थितीत तयारी नसते. त्यामुळे तो वादळाचा सामना सामूहिकपणे वाळूत डोके खुपसून करतो आणि वादळापूर्वीच्या व वादळानंतरच्या शांततेत बेफिकीरपणे आपला-आपला जगत राहतो. भारतीय मध्यमवर्ग आंधळ्या धृतराष्ट्रासारखा आहे. त्याच्याकडे हजार हत्तींचं बळ आहे, पण तारतम्य नाही. त्याच्याभोवती भारतातलं विद्यमान राजकारण आणि संपूर्ण बाजारपेठ फिरत राहतेय, पण त्याच्याकडे विवेक नाही. जगातली प्रत्येक सेवा-सुविधा केवळ आपल्यासाठीच ‘प्रोव्हाईड’ केली जातेय, असा त्याचा गैरसमज झालेला आहे. अशा समाजाची झेप आपल्या पावलांपलीकडे सहसा जात नाही. त्यामुळे त्याला तुम्ही एकोणिसाव्या शतकातल्या कृतिशील आणि उत्तरदायी मध्यमवर्गाची कितीही उदाहरणं सांगा; त्याला मात्र संघर्ष, अभाव आणि सचोटी यांतच आयुष्य व्यतीत केलेल्या आधीच्या पिढ्यांना धुडकावून लावण्यातच भूषण वाटतं. त्यागाची तर त्याला फार म्हणजे फारच अ‍ॅलर्जी आहे. ‘बुद्धिजीवी’ असलेला, पण ‘बुद्धिवादी’ नसलेला हा वर्ग ‘व्यक्तिवादा’चा फार भोक्ता असतो. त्यामुळे त्याला ‘व्यक्तिस्वातंत्र्य’ ही संकल्पना खूप आवडते. पण तारतम्य, विवेक, आत्मसंयम, चिंतन-मनन यांचा मात्र मनस्वी तिटकारा असतो. अशा या मध्यमवर्गाला ‘घाचर-घोचर’ ही कादंबरी त्याचा भेसूर चेहरा आणि रक्ताळलेले हात दाखवण्याचं काम करते. कदाचित त्यामुळेच महाराष्ट्रातला मध्यमवर्ग या कादंबरीच्या वाट्याला गेला नसावा. आणि समजा गेलाच तर तेंडुलकरांच्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारेबाईंच्या ‘हे शरीर सगळा घात करतं’ या चालीवर ‘हा पैसा सगळा घात करतो’ अशी सम गाठू शकतो. पण ही कादंबरी केवळ पैशाला, सुबत्तेला किंवा कुणाही एकाला दोषी ठरवून स्वत: नामानिराळं व्हायला साफ नकार देते. ती तुम्हाला (कधीकाळी मूठमाती दिलेल्या) तुमच्याच अंत:पुरात नेऊन उभी करते आणि तुमचाच चलत्-चित्रपट दाखवते. ती तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागत नाही की, चिंतनशिबिराचं आयोजन करायलाही सांगत नाही. ती फक्त तुम्हाला तुमच्या आचार-व्यवहारांचं ‘गुह्यदर्शन’ घडवते. तुमच्या अहंभावाला चूड लावण्याचं काम करते. हे फार जीवघेणं प्रकरण आहे कोर्ट चालू आहे’मधल्या बेणारेबाईंच्या ‘हे शरीर सगळा घात करतं’ या चालीवर ‘हा पैसा सगळा घात करतो’ अशी सम गाठू शकतो. पण ही कादंबरी केवळ पैशाला, सुबत्तेला किंवा कुणाही एकाला दोषी ठरवून स्वत: नामानिराळं व्हायला साफ नकार देते. ती तुम्हाला (कधीकाळी मूठमाती दिलेल्या) तुमच्याच अंत:पुरात नेऊन उभी करते आणि तुमचाच चलत्-चित्रपट दाखवते. ती तुमच्याकडे प्रश्नांची उत्तरं मागत नाही की, चिंतनशिबिराचं आयोजन करायलाही सांगत नाही. ती फक्त तुम्हाला तुमच्या आचार-व्यवहारांचं ‘गुह्यदर्शन’ घडवते. तुमच्या अहंभावाला चूड लावण्याचं काम करते. हे फार जीवघेणं प्रकरण आहे त्यामुळे आपल्या आयुष्याचं ‘घाचर-घोचर’ का होऊन बसलंय, हे जाणून घेण्याची इच्छा असलेल्या मध्यमवर्गीयांनीच आणि या वर्गात भविष्यात जाण्याची इच्छा-आकांक्षा-महत्त्वाकांक्षा असलेल्यांनीच या कादंबरीचा नाद करावा ...Read more\nमध्यंतरी सहज बोलताना आसारामने विवेक शानबाग यांच्या `घाचर घोचर` या छोटेखानी कादंबरीचा उल्लेख केला होता.काल सहज मिळवली. वेगळी वाटली. छोट्या अवकाशात मध्यमवर्गीय कुटुंबाचे भयस्वप्न सांगितले आहे. एका छोट्या कुटुंबाचा दुभंग प्रवास या कादंबरीतून कथन केला आह. काळवेगाने रचलेल्या आकांशा माणसाला कुठे घेऊन जाणार आहे याचे अस्वस्थ चित्र या कादंबरीत आहे. एकमेळीची नांदवणूक सांगणाऱ्या कुटुंब रचनेला घरघर लागल्याची कहाणी यात आहे. पैसा आणि अतिमहत्त्वकांक्षा माणसाला परकेपण,दुरावा आणि दुभंगपणाकडे घेऊन जात आहे काय, कादंबरीत कानडी कुटुंबाचा देखावा चांगला उभा केला आहे. तर अगणित मुंग्यांच्या प्रतिकाचा आणि घाचर घोचर या शब्दाचा खेळ चांगला रचला आहे. मेहता प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचा अनुवाद अपर्णा नायगावकर यांनी केला आहे. ...Read more\nमध्यमवर्गीय वृत्त���वर प्रकाश टाकणारं पृथक्करण... ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने विवेक शानभाग यांच्या ‘घाचर घोचर’ या कन्नड कादंबरीचा मराठी अनुवाद नुकताच प्रसिद्ध केला आहे. अपर्णा नायगांवकर यांनी हा अनुवाद केला असून, बंगळुरूमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कुटुंबची गोष्ट यात वाचायला मिळते. एका निम्नमध्यमवर्गीय कुटुंबाची नवश्रीमंतात गणना होऊ लागते, तेव्हा त्या घरातील वातावरणात होणाऱ्या बदलाबरोबरच जीवनमूल्येही कशी अगदी सहजपणे बदलत जातात, हे या कादंबरीत लेखकाने मोठ्या मार्मिकपणे दाखविले आहे. ललित साहित्यात अभावानेच आढळणारा हलकेपणा असलेली ही कादंबरी. अगदी थोडक्यात पण कुशलतेने मांडलेली कथा, उपरोधाची किनार, कारुण्याची झालर आणि विनोदाचा तडका अशी मस्त जमून आलेली भट्टी म्हणजे ही कादंबरी. मध्यमवर्गामध्ये कोणतीही घटना घडली, की तिची परिणीती अस्वस्थतेत होते. या कादंबरीतील घरातली माणसं एकमेकांना घट्ट धरून आहेत, पण आपल्या अस्वस्थतेतची कारणमीमांसा शोधणं, एकमेकांशी यासंदर्भात चर्चा करणं यापासून ते दूर राहिलेले दिसतात. कादंबरीतून लेखकाने भारतीय कुटुंबाचे अनेक पदर उलगडले आहेत. मध्यमवर्गीयांच्या टिपिकल वृत्तीवर प्रकाश टाकणारं हे पृथक्करण आहे. ...Read more\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-jilha/no-one-district-lends-money-vaibhav-naik-says-bjp-leader-nilesh-rane-78254", "date_download": "2021-07-30T10:43:13Z", "digest": "sha1:A5K7QAAJF6DFJCRQ7ZYZ7YI4CES2HA5D", "length": 20519, "nlines": 226, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही.... - No one in the district lends money to Vaibhav Naik says BjP Leader Nilesh Rane | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nवैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....\nशनिवार, 19 जून 2021\nतु सरकारच्या पैशावर व उद्धव ठाकरेंनी फेकलेल्या तुकड्यांवर जीवंत असलेला एक आमदार आहेस. स्वकर्तृत्वावर तुझ्याकडून काय होईल असे अपेक्षाही नाही.\nमुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी उधारीने पेट्रोल मागायला आमच्या पेट्रोल पंपावर आला होता. कारण त्याला जिल्ह्यात कोणी उधार देणार नाही. पण राणे देतील, म्हणून पंपाबाहेर उधारी मागायला आला होता. पण तो सरकारच्या पैशावर व उद्धव ठाकरेंनी CM Udhav Thackeray फेकलेल्या तुकड्यांवर जीवंत असलेला एक आमदार आहे. त्याच्याकडून स्वकर्तृत्वावर काय होईल अशी अपेक्षाही नाही. शिवसेना म्हणून तु्म्ही जीवंत नाहीत तर राणेंचे विरोधक म्हणून जीवंत आहात, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे Nilesh Rane यांनी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची खरडपट्टी काढली. No one in the district lends money to Vaibhav Naik ....\nसिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी मोफत पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम राणेंच्या पेट्रोल पंपावर आयोजित केला होता. यावेळी राणे समर्थकांनी त्याना हुसकावून लावले. यासंदर्भात निलेश राणे यांनी वैभव नाईक व शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आज शिवसेनेचा वर्धापन दिवस असल्याने आजच्या दिवशी काहीतरी चांगले काम शिवसेना करेल असे वाटले होते. मात्र, शिवसेनेचा आमदार वैभव नाईक हा आमच्या पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा राहून त्याला उधारीचे पेट्रोल हवे होते. कसली तरी स्किम त्यांनी राबवली होती.\nहेही वाचा : जयंत पाटलांमुळेच गोदावरीचा कायकल्प, आमदार काळे यांच्या प्रयत्नांना यश\nएक लिटर घ्या, दोन लिटर घ्या...एक लिटर फुकट घ्या, असे काहीतरी होते. या स्किमसाठी आमची कसलीही परवानगी त्यांनी घेतली नव्हती. तरीही तो उधारीचे ���ेट्रोल मागायला आला होता. पण आमच्या लोकांनी त्याला हाकलून लावला. त्याला कळले की आता फटके पडतील म्हणून पोलिसांच्या गराड्यामागून तो सटकला. त्यांना पेट्रोलच हवे होते तर ते आम्हाला रितसर मागायला हवेत होते. कारण त्याला जिल्ह्यात कोणी उधार देणार नाही. पण राणे देतील, म्हणून पंपाबाहेर उधारी मागायला आला होता.\nआवश्य वाचा : महिला राष्ट्रवादीत धूसफूस : प्रदेश सचिवांपाठोपाठ जिल्हाध्यक्षांचा राजीनामा\nशिवसेनेचा वर्धापन दिवस असल्याने द्यायला काही हरकत नव्हती. आम्ही अशा दरिद्रींना कधी कधी देत असतो. ते पण, मनात आले तर. वैभव नाईक तू समाजिक कार्यक्रम कर, २०२४ ला तू आपटणारच आहे. लोकांना इतक्या हालक्यात घेऊ नकोस. हा स्टंट करून लोक तुला उचलून धरतील, असे वाटत असेल पण शंभर टक्के तुझा पराभव होणार आहे. हे सगळे स्टंट करून तु कायमचा नाहिसा होणार आहेस. समाजात हे सगळे करून किंमत होत नाही तर किंमत जाते. खरे काम करायला हिंमत लागते. खिशात हात घालून गरिबांना पैसे द्यायला हिंमत व जीगर लागते. ती तुझ्यात नाही.\nतु सरकारच्या पैशावर व उद्धव ठाकरेंनी फेकलेल्या तुकड्यांवर जीवंत असलेला एक आमदार आहेस. स्वकर्तृत्वावर तुझ्याकडून काय होईल असे अपेक्षाही नाही. पण यापुढे राणेंकडून काहीही हवे असेल माग. राणेंशिवाय तुमचे जीवन नाही. राणे आहेत म्हणून तुम्ही राजकारणात आहात. शिवसेना म्हणून जीवंत नाहीस तर राणेंचे विरोधक म्हणून जीवंत आहात. यापुढे कधीही तुला उधारी हवी असेल तर रितसर परवानगी घेऊन ये. तुला उधार द्यायचे का नाही हे आम्ही ठरवू, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराज्यमंत्री सत्तार `शेठ`यांचा शिवसेनेच्याच साबेर भाईशी `थेट` पंगा..\nऔरंगाबाद ः शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या फटकाळ स्वभाव आणि समोरच्याची टर उडवण्यासाठी नेहमीच ओळखले जातात. मग ते दुसऱ्या पक्षातील विरोधक...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nचौपदरीकरणाला गडकरींनी मान्यता दिली अन् खासदार कोल्हे-बारणेंमध्ये जुंपली\nपिंपरी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणास मान्यता मिळते नाही, तोच त्यावरून राष्ट्रवादी व शिवसेनेत श्रेयाचा कलगीतुरा रंगला...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nटाटा मोटर्सला नोटीस पाठवणाऱ्या अधिकारी भाजपला नकोशा\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठ्या व जगप्रसिद्ध टाटा मोटर्स कंपनीला मिळतकरापोटी नोटीस बजावल्याने पालिकेच्या मिळकतकर विभागप्रमुख स्मिता झगडे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराष्ट्रवादीच्या कामचुकार पदाधिकाऱ्यांना बाजूला करा\nजळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात काही पदाधिकारी पक्षाची पदे घेऊन बसले आहेत, मात्र ते काम करीत नाहीत. अशा पदाधिकाऱ्यांना त्वरित हटवावे, अशी आक्रमक...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nभाजप नेत्याच्या हत्येतील गँगस्टरचा जामीन फेटाळला अन् न्यायाधीशांची हत्या झाली\nधनबाद : जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्याकडे अनेक गुन्हेगारी खटले सुरू होते. यातील एक खटला भाजप...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुंडे, राजळे यांनी मंजूर केलेल्या योजनेचे नव्याने सर��वेक्षण कशासाठी ती माहिती खोटी होती का\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील पस्तीस गावाला जायकवाडी धरणापासून पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी मी व समविचारी मित्रांनी 2014 साली प्रयत्न सुरु केले होते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार मुंबई mumbai वर्धा wardha पेट्रोल पेट्रोल पंप खासदार निलेश राणे nilesh rane सिंधुदुर्ग sindhudurg पराभव defeat वन forest राजकारण politics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-adhikari/vishwajits-strategy-krishnas-election-elgar-public-meeting-islampur-77952", "date_download": "2021-07-30T10:21:35Z", "digest": "sha1:6M6LN6YLXUSO2DHR5YBGFUDGI5ZWX6HW", "length": 17329, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली.... - Vishwajit's strategy for Krishna's election; Elgar at a public meeting in Islampur | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....\n'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....\n'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....\n'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\n'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी विश्वजित कदमांची रणनीती ठरली....\nमंगळवार, 15 जून 2021\nमंत्री कदम म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी मोठे श्रम घेवून कृष्णा कारखान्याची उभारणी केली. कारखान्यामुळे विभागाचे नंदनवन झाले. भाऊंचे आशिर्वाद घेऊन अनेकजण मोठे झाले. त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम साहेबांनी जीवंत ठेवले.\nकऱ्हाड : कृष्णा कारखान्यात Krishna Sugar factory election साम, दाम, दंड व भेद नितीचा अवलंब करून ताकदीनिशी यशवंतराव मोहिते रयत पॅनेलच्या पाठीशी राहणार आहे, अशी घोषणा सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केली. सभासदांनो तुम्ही ठाम पाठिशी रहा. तुम्हाला कोणतीही अडचण आल्यास विश्वजित कदम Vishwajit Kadam कुठेही कमी पडणार नाही. माझ्या रणनितीने निवडणुक लढत आहे, अस��ही मंत्री कदम यांनी स्पष्ट केले. Vishwajit Kadam's strategy for Krishna's election; Elgar at a public meeting in Islampur\nइस्लामपूर येथे वाळवा तालुका काँग्रेसतर्फे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीद्वारे मंत्री कदम यांनी आज रयत पॅनेलच्या प्रचारात सक्रिय होत रणशिंग फुंकले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते जितेश कदम व वाळवा तालुक्यातील यशवंतराव मोहिते रयत पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते.\nहेही वाचा : रामाच्या नावाने झोळी भरणाऱ्या आरएसएस, मोदींनी हिशोब द्यावा..\nमंत्री कदम म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांनी मोठे श्रम घेवून कृष्णा कारखान्याची उभारणी केली. कारखान्यामुळे विभागाचे नंदनवन झाले. भाऊंचे आशिर्वाद घेऊन अनेकजण मोठे झाले. त्यांच्या विचारांना केवळ पतंगराव कदम साहेबांनी जीवंत ठेवले. डॉ. इंद्रजित मोहिते कुटुंबातील एक सदस्य आहेत. कदम कुटुंब सर्व ताकदीनिशी बाबांच्या पाठीशी आहे. उमेदवारांनी मनात कोणताही किंतु न ठेवता ही निवडणूक लढवावी. कार्यकर्त्यांनी गतीने कामाला लागावे. यावेळी बाळासाहेब पाटील, प्रा. अनिल पाटील यांचेही भाषण झाले.\nआवश्य वाचा : एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट; अभिनेत्याला अटक\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराजकारणाची ही वेळ नाही; शरद पवारांची सूचना योग्यच : फडणवीस\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेली सुचना योग्य आहे. बचाव कार्यात अडथळा येवू नये, यासाठी त्यांनी केलेली सुचना महत्वाची आहे, असे मत विरोधी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nरोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांचे दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर\nकऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरस्थिती व भूस्खलन झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपृथ्वीराज चव्हाण म्हणतात, अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा...\nकऱ्हाड : आसाम आणि मिझोरामच्या सीमांवर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द��यावा, अशी मागणी...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमाझं मुंडक तेवढं बाहेर होतं...चोवीस तास चिखलात रूतलेल्या सरसाबाईंची थरारक कहानी....\nकऱ्हाड : ''माझ मुंडक तेवढ बाहेर होत... बाकी सगल चिखलात रूतले होते. चोवीस तासानंतर चिखलाचा विळखा कमी झाला. त्यामुऴे जीव वाचला.. पोरा मी माझ मरण माझ्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nखराब हवामानामुळे सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे ही म्हणाले, मी पुन्हा येईन....\nकऱ्हाड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोयनानगर दौऱ्यावर होते. हेलिकॉप्टर खराब वातावरणामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचे हेलिकॉप्टर परत पुण्याकडे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nकृषी सन्मान योजनेतील त्रुटीवरून श्रीनिवास पाटलांनी उठवला लोकसभेत आवाज\nकऱ्हाड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सदोष माहिती भरल्याने आणि प्रलंबित डेटा पडताळणीमुळे त्यांना योजनेच्या लाभापासून मुकावे...\nबुधवार, 21 जुलै 2021\nविरोधकांना विश्वासात घेण्याचा मोदींचा प्रयत्न\nकऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी भेट घेतली. (Sharad Pawar meets PM Modi On Sunday) काही दिवसांपूर्वी...\nरविवार, 18 जुलै 2021\nसरकारी मालमत्ता विकुन चाललाय देश; इंधन दरवाढीच्या बोजाने सामान्य माणूस मोडलाय\nकऱ्हाड : देशाची अर्थव्यवस्था हातळण्यात केंद्र सरकारची अक्षम्य चुक झाली आहे. सरकारी कंपन्या, इमारती, मालमत्ता विकुन सरकार चालले आहे. सामान्य माणसांवर...\nशनिवार, 17 जुलै 2021\nवारकऱ्यांवरील अन्याय सहन न झाल्यानेच भिडे गुरूजी भेटीला : बंडातात्या कऱ्हाडकर\nकऱ्हाड : तीन दिवसांपूर्वी प्रशासनाने देहूमध्ये वारकऱ्यांचे आंदोलन राक्षसी पद्धतीने मोडीत काढून मला गाडीत घालून येथे करवडीत आणले. येथे २० जुलैपर्यंत...\nसोमवार, 5 जुलै 2021\nवारीबाबत शासनाची कृती दुर्योधन, दुःशासनासारखीच : संभाजी भिडे\nकऱ्हाड : वारीला बंदी म्हणजे हिंदुस्थानच्या श्वासालाच बंदी घातल्यासारखे आहे. वारीबाबत राज्य शासनाची कृती दुर्योधन व दुःशासनासारखीच आहे, असा आरोप...\nसोमवार, 5 जुलै 2021\nसुरेश भोसले यांनी आधीचे सर्व रेकॉर्ड मोडत कृष्णा कारखाना राखला...\nकऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भोसले गटाच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने बाजी मारली. अनेक दिग्गजांचा धोबीपछाड...\nशनिवार, 3 जुलै 2021\nकऱ्हाड karhad विश्वजित कदम लढत fight इस्लामपूर ब���ळ baby infant विभाग sections पतंगराव कदम बाबा baba निवडणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/amezon/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95/cid3905962.htm", "date_download": "2021-07-30T11:25:30Z", "digest": "sha1:6JL5K7KJHUO2MEUEB3EUGCZB34MXEQEX", "length": 3922, "nlines": 59, "source_domain": "cmnews.co.in", "title": "देशातील हे राज्य झालं लॉकडाऊन फ्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा | Coronavirus-latest-news", "raw_content": "\nदेशातील हे राज्य झालं लॉकडाऊन फ्री; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा | Coronavirus-latest-news\nकोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसल्याचे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे\nबंगळुरु, 21 जुलै : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. विविध राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी काही भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी उद्यापासून राज्यात लॉकडाऊन लागू नसल्याची घोषणा केली आहे. आता कर्नाटक हे लॉकडाऊन फ्री राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले की – आता लोकांनी कामावर परतण्याची गरज आहे. राज्याची अर्थव्यवथाही महत्त्वाची आहे. अर्थव्यवस्था स्थिर ठेवत आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही, यापुढे कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रतिबंध असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A", "date_download": "2021-07-30T11:47:26Z", "digest": "sha1:IAROPCI7KO637IZLLQBVBEK6J5CMIJDB", "length": 2716, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कॅथलिक चर्च - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे.\nबासिलिका ऑफ सेंट पीटर\nहे सुद्धा पहासंपादन करा\nLast edited on ७ डिसेंबर २०१५, at ०७:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१५ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्���ळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/category/health/", "date_download": "2021-07-30T11:24:25Z", "digest": "sha1:F7EYZUK56OUNMWXKETVFTKY74XR5BWWN", "length": 10656, "nlines": 156, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "आरोग्य | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nहोमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक\nमहाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही – राजेश टोपे\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्याने गाठला चार कोटी लस मात्रांचा टप्पा\nपंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा\nआरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रितीने चित्रीकरण करावे – मुख्यमंत्री\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nकामगारांच्या ‘पॉईंट टू पॉईंट’ वाहूतक व्यवस्थेसह उद्योगानजिक ‘फिल्ड रेसिडन्सीएल एरिया’ निश्चित...\nमहाराष्ट्रात संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या देशात सर्वाधिक\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा\nराज्यात कोरोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही – आरोग्यमंत्री\n…त्यामुळे आता कोरोनाला आळा घालता येणार\nमहापारेषणकडून १ कोटी ४२ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्याकडे सुपुर्द\nकोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी –...\nसंचारबंदीपूर्वी पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना बाहेर काढणार : पोलीस अधिक्षक\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-GOD-OF-SMALL-THINGS/752.aspx", "date_download": "2021-07-30T11:24:58Z", "digest": "sha1:NRH5YDXLYRPR6LRNFC5B4M6KRAVTYSJ5", "length": 19145, "nlines": 196, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "THE GOD OF SMALL THINGS |ARUNDHATI ROY | APARNA VELANKAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nपृथ्वीच्या गर्भातून उमटणारे साद-प्रतिसाद, ध्वनी-प्रतिध्वनी, अश्रू आणि हुंदके हे ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चे प्राणतत्त्व मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणा-या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणा-या मुलांची गाणी ऐकू येतात. कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे. जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणा-या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर मानवी अस्तित्वाला घेरून असणारी आदिम भीती आणि नियतीच्या पाशामधली अपरिहार्यता यांचे वेढे उलगडून पाहणा-या या अद्वितीय लेखनाला अदृश्य मानसिक ताणाचे अस्तर आहे. अपरिमित प्रेम, द्वेष, मत्सर, विश्वासघात, तीव्र तिरस्कार, अपराधीपणाचा डंख अशा अनेक भावभावनांचे पदर कोळ्यांच्या जाळ्यासारखे धावत राहतात... विणले जातात... त्या जाळ्यांच्या वेढ्यांमधून सुटता येत नाही. स्वत:ला अलग करता येत नाही. लोणच्यामध्ये खारवलेल्या आंब्यांचा, जॅममधल्या पिकल्या केळ्यांचा वास येत राहातो. मामाच्या गाडीत बसून एका अपरिहार्य शोकांतिकेकडे प्रवास करणा-या मुलांची गाणी ऐकू येतात. कथानकाच्या शब्दाशब्दातून ठिबकणारा शोक, गूढ रहस्य आणि काळीज हलवून टाकणारी खिन्नता हे सारेच एक अजब चेटूक आहे. जाणिवांना संमोहन घालणारा प्रारंभ वाचतानाच लक्षात येते, की नवीन काहीतरी सांगणा-या एका ताज्यातवान्या प्रतिभेने आपल्या मनाची पकड घेतली आहे.. श्वास रोखून धरायला लावणारा नवा स्वर यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव यानंतर अशी कथा जणू पुन्हा सांगितलीच जाणार नाही. हीच पहिली... आणि एकमेव (आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या ‘बुकर पुरस्कार’ विजेत्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ला मिळालेल्या जागतिक अभिप्रायांमधून)\nफेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स पुरस्कार २००३ / साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार २००३\nद गॉड ऑफ स्मॉल थिंग्स चा मराठी अनुवाद वाचून पूर्ण झाला. खरोखरच अपर्णा वेलणकर यांनी अनुवाद उत्कृष्टपणे केला आहे. मूळ इंग्रजी कादंबरी रटाळ वाटते, परंतु अनुवाद वाचताना खूपच इंटरेस्ट आला, कदाचित मराठी मातृभाषा असल्याने अस वाटत असेल, पण अनुवाद निश्चितपणे ूळ भाषेपेक्षा भारी आहे. ...Read more\nहे पुस्तक वयाच्या आणि परिपक्वतेच्या ज्या पडावावर माझ्या हाती आले ते सारे अत्यंत योग्यरित्या जुळून आलेले योग असावेत. या पुस्तकाने मला काय दिलं ते शब्दांत सांगून समजणं अशक्य आहे. अरुंधती रॉयने जे लिहून ठेवलंय ते अचाट आहेच.... पण अपर्णा वेलणकर ने लिहिेला अनुवाद वाचून मला अनुवाद वाचण्याविषयी सकारात्मकता निर्माण झाली. आधी एकदा लहानपणी हे पुस्तक जे मी वाचता वाचता अर्धवट सोडले होते... अर्थातच डोक्यावरून गेल्यामुळे. त्याच सुमारास या पुस्तकाला बुकर पुरस्कार मिळालेला होता. त्यामुळे भविष्यात कधीतरी हे पुस्तक पुन्हा वाचायला घ्यायचे अशी नोंद मेंदूत तेंव्हाच झालेली असावी. आणि पुन्हा हे पुस्तक हाती आलं तेंव्हा असं लक्षात आलं की हे पूर्ण वाचल्याशिवाय मी स्वत: पूर्ण होऊच शकत नाही... अनेकांना हे पुस्तक दुर्बोध वाटू शकते. काहिंनी तर ’किळसवाणे’ किंवा ’ओंगळ’ अशीही प्रतिक्रीया दिली. पण मला हे पुस्तक एका वेगळ्याच पातळीवर अत्यंत भावले. त्यात ओंगळ असे काहीही नाही अनेकांना हे पुस्तक दुर्बोध वाटू शकते. काहिंनी तर ’किळसवाणे’ किंवा ’ओंगळ’ अशीही प्रतिक्रीया दिली. पण मला हे पुस्तक एका वेगळ्याच पातळीवर अत्यंत भावले. त्यात ओंगळ असे काहीही नाही आणि तसेही ओंगळ काही असलेच तर ते आपले माणूस म्हणून दैनंदिन जगणे हेच आणि तसेही ओंगळ काही असलेच तर ते आपले माणूस म्हणून दैनंदिन जगणे हेच त्या जगण्याचेच अस्सल शुद्ध प्रामाणिक स्वरूपात वर्णन असलेली ही कादंबरी खरंतर आपल्याला आपलेच अंतरंग त्यातल्या जाणिवा - उणिवांनिशी उघड करून दाखवते. या पुस्तकाच प्रत्येक वाचकाला अत्यंत मुलभूत आणि प्रामाणिक स्वरूपात स्वत:ला पाहता, ओळखताच नव्हे तर सामोरेही जाता येईल (नव्हे जावेच लागेल) अशी एक विलक्षण सोय नकळतपणे लेखिकेने करून ठेवलेली आहे त्या जगण्याचेच अस्सल शुद्ध प्रामाणिक स्वरूपात वर्णन असलेली ही कादंबरी खरंतर आपल्याला आपलेच अंतरंग त्यातल्या जाणिवा - उणिवांनिशी उघड करून दाखवते. या पुस्तकाच प्रत्येक वाचकाला अत्यंत मुलभूत आणि प्रामाणिक स्वरूपात स्वत:ला पाहता, ओळखताच नव्हे तर सामोरेही जाता येईल (नव्हे जाव��च लागेल) अशी एक विलक्षण सोय नकळतपणे लेखिकेने करून ठेवलेली आहे हे सामोरे जाणे सुखावह नक्कीच नसते नाही का हे सामोरे जाणे सुखावह नक्कीच नसते नाही का मग असल्या वर्मी घाव घालणार्‍या लेखनाला शेवटपर्यंत भिडणे एक असह्य अनुभव होऊन बसतो मग असल्या वर्मी घाव घालणार्‍या लेखनाला शेवटपर्यंत भिडणे एक असह्य अनुभव होऊन बसतो असह्य... वेदनामय.... पण प्रामाणिक असह्य... वेदनामय.... पण प्रामाणिक आणि खरं सांगायचं तर... आवश्यक आणि खरं सांगायचं तर... आवश्यक संपूर्ण कादंबरीभर परसलेलं सतत पार्श्वभूमीला भळभळणारं एक दु:ख आहे संपूर्ण कादंबरीभर परसलेलं सतत पार्श्वभूमीला भळभळणारं एक दु:ख आहे बर्फाच्या टणक लादीखालून संथ मूक वाहणार्‍या थंडगार पण जिवंत नदिसारखं ते एकसूरी वाहत राहतं. दिसत नाही तरी जाणवत राहतं. मध्येच प्रकट होतं मध्येच अदृष्य होतं... पण ते असतंच. सतत. कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत ते दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’ बर्फाच्या टणक लादीखालून संथ मूक वाहणार्‍या थंडगार पण जिवंत नदिसारखं ते एकसूरी वाहत राहतं. दिसत नाही तरी जाणवत राहतं. मध्येच प्रकट होतं मध्येच अदृष्य होतं... पण ते असतंच. सतत. कादंबरीच्या पहील्या पानापासून ते अखेरच्या शब्दापर्यंत ते दुःख आपला पाठलाग करत रहातं, प्रचंड अस्वस्थ करतं. अगदी आनंदाच्या प्रसंगांचं वर्णन करतानाही लेखिकेनं हे दुःखाचं भान हरवू दिलेलं नाही. ईस्था आणि राहेल - दोन जुळी भावंड. त्यांची आई... त्यांचं आयुष्य... त्यांचं भावविश्व.... आणि ’डिंग’ निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’. माणूस म्हणून जगताना स्वत:च्या अश्या भक्कम संवेदना बाळगून असण्यार्‍या प्रत्येकाला चिरस्मरणीय अनुभूती देऊन जाणारी ही कादंबरी आहे यात शंकाच नाही निव्वळ मुर्तिमंत नैराश्याची, माणसाच्या चिरकाळ निरंतर दुःखाची, आणि अस्तित्त्वाच्या अस्वस्थ करून सोडणार्‍या निरुत्तर प्रश्नांची गोष्ट आहे ’गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’. माणूस म्हणून जगताना स्वत:च्या अश्या भक्कम संवेदना बाळगून असण्यार्‍या प्रत्येकाला चिरस्मरणीय अनुभूती देऊन जाणारी ही कादंबरी आहे यात शंकाच नाही आणि अनुवादही आश्चर्य़ वाटावे इतका सुरेख अप्रतिम केलेला आहे. वाचताना कुठेही रसभंग होत नाही. दुःखाची ठसठशीत जाणिव अनुवादातही व्यवस्थित जपली गेली आहे. उत्कृष्ठ अनुवाद कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण आणि अनुवादही आश्चर्य़ वाटावे इतका सुरेख अप्रतिम केलेला आहे. वाचताना कुठेही रसभंग होत नाही. दुःखाची ठसठशीत जाणिव अनुवादातही व्यवस्थित जपली गेली आहे. उत्कृष्ठ अनुवाद कसा असावा याचे मुर्तिमंत उदाहरण\nमराठी भाषेचे वेगळेच अनुवादित सौंदर्य\nअपर्णा वेलणकर मॅडमनी मराठीत ट्रान्सलेट करताना सगळे शब्द उत्तम वापरलेत.. अगदी वेलुथा ला शेवट पोलीसांनी दिलेल्या शिव्या सुद्धा शब्द बदल न करता मांडल्यात बाकी ह्या गोष्टीची १५० पान काय वाचतोय कळत नाय..पण लेखिकेच अलंकारिक वर्णन पुस्तक खाली ठेवु देत नय.. राहेल -ईस्थापन,अम्मु,बेबी कोचम्मा,चाको,कॉम्रेड पिल्लई ,वेलुथा हिच महत्त्वाची पात्र.. १५० पानानंतर स्टोरीचा एंड जाणुन घ्यायची ईच्छा होते.. पुर्ण पुस्तक वाचल्यानंतर समजेल की ह्या पुस्तकानी अवॉर्ड का जिंकला होता ते.. जोपर्यंत मी अॅना कॅरेनिना आणि नॉट विदाउट माय डॉटर पुर्ण वाचत नाही तोपर्यंत हेच माझ आवडत पुस्तक राहील.. बाकी एक गोष्ट खात्रीनी सांगतो..द.गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज वाचल तर ते नक्कीच तुमच फेवरेट असेल.. ...Read more\nप्रतेक नोकरी करण्यारया व्यक्तीने जरुर वाचावे.. या मधे लेखकाने अतिशय सुंदर पणे विविध व्यक्तींचे अनुभव मांडले आहेत. नोकरी करण्यारया माणसाच्या वेग वेगळ्या छटा त्यांचे जिवनातल आनंद, संघर्ष, प्रोब्लेम सर्व काही आहे यात. वाचताना किती प्रसंग आपल्या सोबतहीघडुन गेले आहे अस वाटत..\nनाथ हा माझा - डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अत्यंत वाचनीय चरित्र.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/waiting-for-ten-decades-to-get-government-stake-sleepwear-table-5981894.html", "date_download": "2021-07-30T09:41:35Z", "digest": "sha1:X7TYH7IGB5UAUGJ2XHTIRSBCAYKHODLY", "length": 7805, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Waiting for ten decades to get government stake; Sleepwear table | सरकारी भागभांडवल मिळण्यास दाेन दशकांची प्रतीक्षा; सूतगिरण्या ताेट्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसरकारी भागभांडवल म���ळण्यास दाेन दशकांची प्रतीक्षा; सूतगिरण्या ताेट्यात\nमुंबई - सरकार अर्थसाहाय्यित सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मिळण्यास तब्बल १७ ते २१ वर्षे वाट पाहावी लागते. मुदतीत अर्थसाहाय्य प्राप्त न झाल्याने गिरण्यांचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत नाहीत. परिणामी सूतगिरण्यांच्या खर्चात भरमसाट वाढ होऊन तोट्यातील गिरण्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे, असा धक्कादायक निष्कर्ष सूतगिरण्यांच्या तोट्याची कारणे शोधण्यासाठी सरकारनेच नेमलेल्या अभ्यास गटाने काढला आहे.\nराज्यात १७८ सूतगिरण्या असून शासकीय अर्थसाहाय्यित १३० सूतगिरण्या आहेत. त्यातील उत्पादनाखाली चालणाऱ्या केवळ ३५ गिरण्या आहेत. पैकी ७ गिरण्या नफ्यात असून इतर तोट्यात आहेत. सूतगिरण्यांच्या तोट्यासंदर्भात विधिमंडळाच्या २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे (चिखली) यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सूतगिरण्यांच्या तोटा व नफा याची कारणे शोधण्यासाठी एक अभ्यासगट स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते.\nत्यानुसार वस्त्रोद्योग संचालक (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाने ५ एप्रिल २०१८ रोजी आपला अहवाल सरकारला सुपूर्द केला अाहे. अहवालात सूतगिरण्यांच्या तोट्याची एकूण सात कारणे नमूद करण्यात आली आहेत. पैकी गिरण्यांना मुदतीत शासकीय भागभांडवल (अर्थसाहाय्य ) प्राप्त होत नसल्याचे प्रमुख कारण नोंदवले आहे.\nएका सूतगिरणीस ७० काेटी : एक सूूतगिरणी उभारण्यास ७० कोटी खर्च येतो. वस्त्रोद्योग धाेरणानुसार (२०१८-२३) सहकारी सूतगिरणीसाठी सभासद भागभांडवल (१० टक्के), शासकीय भागभांडवल (३० टक्के) आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज (६० टक्के) असे भांडवलाचे प्रमाण निश्चित आहे.\nअसा हाेताे भागभांडवल मिळण्यास उशीर\n१. देशभक्त रत्नप्पा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीला (जि. कोल्हापूर) २७ कोटी ४५ लाख शासकीय भागभांडवल प्राप्त हाेण्यास १७ वर्षे लागली.\n२. कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणी मर्या. तुळजापूर (जि. उस्मानाबाद) गिरणीला १८ कोटी ८१ लाख शासकीय भागभांडवल प्राप्त होण्यास २१ वर्षे लागली. (४ कोटी ८१ लाख अद्याप मिळणे बाकी आहे.)\n३. इंदिरा सहकारी सूतगिरणी मर्या. लातूर या सूतगिरणीस १० कोटी ५६ ला��� शासकीय भागभांडवल प्राप्त होण्यास तब्बल १७ वर्षे लागली.\nपूर्ण क्षमतेने उत्पादन घेण्यासाठी सूतगिरण २५ हजार चात्या हव्यात. शासकीय भागभांडवल मुदतीत प्राप्त होत नसल्याने गिरण्यांना बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे अनेक सूतगिरण्या ११ हजार ते १४ हजार चात्यांवरच चालू आहेत. परिणामी, खर्च अधिक व उत्पादन कमी होत असल्याने तोट्यातील गिरण्यांची संख्या वाढत असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी सूतगिरणी फेडरेशनचे चेअरमन अशोक स्वामी (मुंबई) यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/corona-baba-was-guaranteed-a-security-of-rs-eleven-police-said-mhmg-441482.html", "date_download": "2021-07-30T10:56:28Z", "digest": "sha1:OA3FQJTFH2PVSELTQ36SZC723BRYH2WX", "length": 8145, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता ‘कोरोना बाबा’, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी– News18 Lokmat", "raw_content": "\n11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता ‘कोरोना बाबा’, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी\nहा ढोंगी स्वत:ला 'कोरोना बाबा' म्हणत नागरिकांची फसवणूक करीत होता\nहा ढोंगी स्वत:ला 'कोरोना बाबा' म्हणत नागरिकांची फसवणूक करीत होता\nलखनऊ, 15 मार्च : सध्या जगभरात कोरोनाचा कहर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अनेकजण या गोष्टीचा गैरवापर करताना दिसत आहे. तर काहींकडून अफवा पसरवल्या जात आहे. अशाच एका 'कोरोना बाबा'ला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरही काही लोक त्याचा फायदा घेऊ लागले आहेत. उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या वजीरगंज पोलिसांनी सीएमओच्या तक्रारीवरून अहमद सिद्दीकी नावाच्या ढोगी तांत्रिकाला अटक केली आहे. अहमद सिद्दीकी याने त्याच्या दुकानाबाहेर एक फलक लावला होता, ज्यामध्ये असं स्पष्टपणे लिहिलं होतं की, जे लोक मास्क विकत घेऊ शकत नाहीत, त्यांनी त्याच्याकडील सिद्ध केलेलं तावीज विकत घ्यावं. हा ढोंगी बाबा फक्त 11 रुपयांना तावीज विकत होता. त्याने असा दावा केला की, हे तावीज बांधल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. संबंधित - कोरोनाचा कहर, मुलाने हॉस्पिटलच्या खिडकीतून पाहिलं वडिलांचं शव सीएमओने पोलिसांना ही माहिती दिली. यानंतर वजीरगंज पोलिसांनी फसवणुकीच्या कलमाअन्वये अहमद सिद्दीकीला अटक केली आहे. लखनऊचे अतिरिक्त सीपी (पश्चिम) विकास चंद्��� त्रिपाठी यांनी सांगितले की, जवाहर नगर येथील रहिवासी अहमद सिद्दीकी यांच्याबद्दल सीएमओकडून तक्रार आली होती. त्याला फसवणुकीच्या कलमान्वये अटक केली आहे. सीएमओंनी दावा केला आहे की, आरोपी स्वत:ला कोरोना बाबा म्हणत तावीज विकून लोकांची फसवणूक करीत होता. राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. शनिवारी लखनऊमध्ये दोन कोरोना रुग्णांची प्रकरणं समोर आली आहे. त्याच वेळी, 11 रूग्णांना विविध रुग्णालयात आयसोलेट करण्यात आलं आहे. सिव्हिल हॉस्पिटल, बलरामपूर हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया संस्थानमधील चिकित्सकांना ड्युटीवर तैनात ठेवण्यात आले आहे. संशयितांवरही लक्ष ठेवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री (CM) योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) म्हणाले की, उत्तर प्रदेशात आतापर्यंत कोरोना विषाणूचे 11 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी सात आग्रा, दोन गाझियाबाद आणि प्रत्येकी एक नोएडा व लखनऊ येथील आहेत. त्यापैकी १० जणांवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तर एक लखनऊमधील केजीएमयू येथे उपचार घेत आहेत. त्याचबरोबर नोएडाच्या एका खासगी कंपनीतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यानंतर कंपनीच्या 707 कर्मचारी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. संबंधित - लढा 'कोरोना'शी पुणेकरांच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरांना सॅल्युट\n11 रुपयांत बचावाची गॅरेंटी देत होता ‘कोरोना बाबा’, पोलिसांनी केली तुरुंगात रवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_245.html", "date_download": "2021-07-30T11:11:03Z", "digest": "sha1:BH6GWWHSDQVMHBPJ4PUHTHX36A6EKKPU", "length": 10282, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’\nस्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’\nस्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय - ‘मराठी सोयरीक’\nवरपिता विजय चौधरींची प्रतिक्रिया\nअहमदनगर ः आजकाल धकाधकीच्या जीवनात व कोरोनासारख्या परिस्थितीत पालकांना स्थळ शोधणं फार अवघड झालं आहे, अशावेळी स्थळ शोधण्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मराठी सोयरीक संस्था आहे, अशी प्रतिक्रिया नेवासा येथील वरपिता पोस्टमास्तर श्री विजय चौधरी यांनी दिली आहे. अवघ्या पाच वर्षात 2000 लग्न या संस्थेकडून जमलेली आहेत. त्यांच्���ा प्रामाणिक कार्यामुळे ’मराठी सोयरीकला ’ उभ्या महाराष्ट्रातून मागणी वाढली आहे, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nनुकतेच मराठी व मराठा सोयरीक संस्थेमार्फत 18 जुलै 2021 रोजी चार जणांचे विवाह पार पडले. नेवासाफाटा येथील चौधरी, भिंगार येथील दुराफे, निंबोडी येथील शेटे व प्रवरासंगम -नेवासा येथील शिंदे यांचे विवाह मराठी सोयरीक मधून जमले व पार पडले. आज-काल लग्नासाठी मुली ही मिळत नाहीत. अनेक पालकांना फसवेगिरी चा अनुभव आलेला आहे, अशा कठीण परिस्थितीत मराठा व मराठी सोयरीक ग्रुपचा फार मोठा आधार वधू-वर पालकांना मिळाला आहे. सर्व जाती-धर्माच्या पालकांना घर बसल्या मोबाईल वर अनेक स्थळे बघायला मिळत आहेत. तसेच ऑनलाईन वधुवर मेळाव्यामुळे समोरासमोर वधु वर बघायला मिळतात. विशेष म्हणजे लग्न जमल्यानंतर ही संस्था कुणाकडेही एक रुपयाही मागत नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील पालकांनी मराठी सोयरीकला एक नंबर पसंती दर्शविली आहे. बायोडाटा वर पालकांचे नंबर लपवत नाहीत. त्यामुळे पालक डायरेक्ट एकमेकांना संपर्क करतात व लवकर लग्न जमतात अशीही प्रतिक्रिया एका वधूचे पालक वकील संदीप काळे यांनी दिली आहे. सर्व जातिधर्मांच्या स्थळासाठी 70 20 28 12 82 या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष अशोक कुटे यांनी केले आहे. मराठी सोयरीक संस्थेत फेसबुक पेज, इंस्टाग्राम, युट्युब चॅनेल, गुगल अकाऊंट, वेबसाईट, मोबाईल प, टेलिग्राम इत्यादी सोशल मीडियाच्या सर्व प्रकारांचा वापर केला जातो. फेसबुक पेजच्या माध्यमातून लवकरच पालकांसाठी व्याख्यानमाला सुरू करणार असल्याची माहिती प्रसिद्ध योगशिक्षक, ङ ढ कंपनीतील पॅनल प्रमुख मधुकर निकम, विजय चौधरी, संदीप काळे, जयश्री कुटे, अंजली पठारे, रुपाली जाधव, हर्षदा काळे, नकुल कुटे, दानवे सर, भास्कर नरसाळे, प्रा.योगेश कोतकर, प्रवीण बेलदार यांनी दिली आहे. तसेच कमी शिकलेल्या मुलींचे स्थळे सुचवावेत असेही आवाहन मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/megha-dhade-won-big-boss-marathi/07230749", "date_download": "2021-07-30T10:57:22Z", "digest": "sha1:SVNP7T54DCYFKFZKF3M2337CHT7SZRSB", "length": 5348, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मेघा धाडे 'बिग बॉस मराठी'ची पहिली विजेती - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची पहिली विजेती\nमेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची पहिली विजेती\nमुंबई : अभिनेत्री मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची विजेती ठरली आहे. मराठी बिग बॉसच्या विजेतेपदाचं मुकुट कुणाच्या डोक्यावर चढणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर मेघा धाडेने आपणच बिग बॉसच्या घरात ‘बॉस’ असल्याचे दाखवून दिले आहे.\nतर अभिनेता पुष्कर जोग बिग बॉसचा उपविजेता ठरला आहे. मेघा धाडेसह पुष्कर जोग, सई लोकुर, स्मिता गोंदकर, शर्मिष्ठा राऊत, आस्ताद काळे हे टॉप-6 मध्ये होते. मात्र एक-एक करत तेही घराबाहेर पडले. त्यानंतर केवळ पुष्कर जोग आणि मेघा धाडे टॉप-2 होते. त्यातील अभिनेता पुष्कर जोग स्पर्धेतील रनर अप ठरला आणि मेघा विजेती ठरली.\nमेघा धाडे विजेती ठरल्याने, तिला 18 लाख 60 हजारांची रोख रक्कम आणि खोपोलीत एक अलिशान घर बक्षीस म्हणून मिळणार आहे.\n18 स्पर्धक आणि 100 दिवस\nबिग बॉसच्या घरात सुरुवातीला म्हणजे 15 एप्रिल रोजी 15 जण होते, नंतर वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून तीन जण घरात गेले, म्हणजेच एकूण 18 जण बिग बॉस होण्याच्या स्पर्धेत होते. एलिमेनेशनच्या माध्यमातून एक-एक करत घराबाहेर पडत गे��े. गेले शंभर दिवस या स्पर्धेला रंगत आली होती.\nबिग बॉसच्या घरातील भांडणं, फ्लर्टिंग, ग्रुप, टास्क इत्यादी गोष्टी कायमच चर्चेचे विषय ठरले.\nमहेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालनाचंही कौतुक\nमराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती ‘ मराठी बिग बॉस’ची सूत्रं होती. बिग बॉसच्या घरातील घडामोडींप्रमाणेच शनिवार आणि रविवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या महेश मांजरेकर यांचीही प्रेक्षक आवर्जून वाट पाहत. प्रत्येक स्पर्धकाच्या चांगल्या-वाईट गोष्टी बेधडकपणे ते सांगत. त्यामुळे त्यांच्या सूत्रसंचालनाची सुद्धा मोठ्या प्रमाणात स्तुती झाली.\n← स्टेशन को चाहिए मल्टीस्टोरिड पार्किंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/murder-of-a-youth-due-to-a-political-dispute-during-the-gram-panchayat-elections/", "date_download": "2021-07-30T11:23:04Z", "digest": "sha1:YYI4O4LOCDDD2D3UQTLXYZIKMFSOYXQG", "length": 10429, "nlines": 94, "source_domain": "hirkani.in", "title": "ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा खून – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा खून\nकोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय वादामुळे एका तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आल्याची धक्कादायक इचलकंरजीतील कबनूर या ठिकाणी घटना घडली आहे. संदीप सुरेश मागाडे असे या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यात मुख्य संशयित आरोपींमध्ये माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हे दोघेही मुख्य संशयित आरोपी असल्याचे म्हटलं जात आहे.\nसंदीप मागाडे हा इचलकंरजीतील कबनुरातील भीमराज भवनजवळ राहत होता. काल रात्री कामावरून परतल्यानंतर तो कबनूर चौकात डेक्कन रोडवर थांबला होता. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. सुरुवातीला त्याला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर मोपेडमधून आणलेल्या कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करण्यात आल��.\nसंदीप हा जखमी अवस्थेतच जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. यानंतर आझादनगर परिसरात पुन्हा हल्लेखोरांनी पाठलाग करत त्याला गाठले. यावेळी तलवारीसह धारदार शस्त्राने त्याच्यावर तीक्ष्ण वार करण्यात आले. यानंतर डोक्यात दगड घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संदीप याला उपचारासाठी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nसंदीपच्या डोक्यात, खांद्यावर सुमारे सातहून अधिक तीक्ष्ण करण्यात आले होते. तसेच हल्ला रोखताना त्याचे हातावरही वर्मी घाव बसल्याचे तपासात निष्पन्न झाले. संदीप याच्या मृत्यूची घटना कळताच रुग्णालयात त्याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी धाव घेतली.\nहल्लेखोरांनी थरारकरित्या पाठलाग करून केलेल्या या घटनेमुळे कबनुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हल्ल्याची घटना कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, घटनास्थळी असलेल्या तलवारीची मूठ तुटली होती. घटनास्थळीच रक्ताने माखलेली तलवार, दगड पोलिसांना मिळून आले. तसेच एक मोपेड आणि एक मोटारसायकल अशा दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.\nतब्बल 19 जण संशयित आरोपी\nनुकतंच कबनूर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मागाडे हा अग्रेसर होता. त्यातूनच हा खुनशी हल्ला झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणी माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कुमार कांबळे हा मुख्य संशयित आरोपी आहे. त्यासोबतच रवी कांबळे, रमजान सनदी, मुजफर घुणके, असिफ खताळ,मोठा शाहरुख, आकाश कांबळे, राहुल शिंदे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, रोहन कुरणे, शाहरुख, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर असे एकूण 14 जण संशयित आरोपी आहेत. त्याशिवाय अन्य 5 जणांची नावं समोर आलेली नाही. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.\nदरम्यान इचलकरंजी शहरात खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. एका गुन्ह्याचा तपास पूर्ण होता न होताच दुसरा गुन्हा पोलिसांच्या समोर वाढून ठेवलेला असतो. यातच राजकीय वादामुळे झालेल्या खुनामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर कबनूर परिसरास मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला ���हे.\nभर दिवसाढवळ्या एका अज्ञात आरोपीने तरुणीचा केला विनयभंग\nएकमेकांना गुदगुल्या करताना तोल गेल्यामुळे छतावरुन पडून दोन मित्रांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2021-07-30T11:45:16Z", "digest": "sha1:VPTRW3KCDAOZWFQZWUTUYCFSFWGBE34F", "length": 3134, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १४४८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४२० चे - १४३० चे - १४४० चे - १४५० चे - १४६० चे\nवर्षे: १४४५ - १४४६ - १४४७ - १४४८ - १४४९ - १४५० - १४५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nॲंजूच्या मार्गारेटने कॅंब्रिजमध्ये क्वीन्स कॉलेजची स्थापना केली.\nनोव्हेंबर ४ - आल्फोन्सो दुसरा, नेपल्सचा राजा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9C/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T10:34:40Z", "digest": "sha1:VIGJ4OGWVMF3L6USDTIE2O4KHP5DNNDX", "length": 60235, "nlines": 310, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "जलसंपदा | अतुल कुलकर्णी", "raw_content": "शुक्रवार, ३० जुलै २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nराज्याला जलसिंचनाचे धोरण आहे का असा सवाल कोणी केला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या राज्याने ३१ मार्च २००७ पर्यंत सिंचनावर तब्बल ७४,९९२.२० कोटी रुपये खर्च केले आहेत असा सवाल कोणी केला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या राज्याने ३१ मार्च २००७ पर्यंत सिंचनावर तब्बल ७४,९९२.२० कोटी रुपये खर्च केले आहेत आता हा आकडा आणखी दहा हजार कोटींनी वाढलेलाच आहे. मात्र राज्यात सिंचन किती झाले. त्याची अवस्था काय याचा वेध घेणारी ही वृत्तामालिका.\nपंधरा हजार कोटी खर्च झाले तरीही ५��५ टीएमसी पाणी अडेना \nउर्वरित महाराष्ट्रात मंजुरीपेक्षा ३ हजार कोटी जादा खर्च\n१२४६ प्रकल्प ४१ हजार कोटींच्या प्रतीक्षेत\nतीन वर्षात जलसिंचनासाठी २१ हजार कोटी देणार\nवेगळा विदर्भ हाच यावर उपाय\nपंधरा हजार कोटी खर्च झाले तरीही ५८५ टीएमसी पाणी अडेना \nउपमुख्यमंत्र्यांचीही विदर्भ, मराठवाड्याच्या विरोधात दुटप्पी भूमिका\nउद्याच्या अंकात वाचा राज्यपालांच्या निर्देशांचे वास्तव राज्याला जलसिंचन धोरणच नाही \nमुंबई दि. १४ – कृष्णा पाणी तंटा लवादासमोर महाराष्ट्राची बाजू कमकुवत होऊ नये म्हणून या विभागाला जास्त निधी द्यायला हवा असे कारण पुढे करीत राज्यपालांचे सर्व आदेश पायदळी तुडवून जलसिंचन विभागाने आजपर्यंत जवळपास पंधरा हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम या भागात खर्च केली आहे, तरीही राज्याचे हक्काचे सर्व ५८५ टीएमसी पाणी राज्यकर्त्यांना अडवता आलेले नाही. ज्या कामासाठी राज्याच्या वित्त विभागाने इतर विभागांवर सतत पाच वर्षे अन्याय करुन एकाच विभागाला भरघोस निधी दिला त्या भागातील लोकांना देखील काम १०० टे पूर्ण झाल्याचे समाधान नाही.\nमात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांनी कृष्णा पाणी तंटा लवादाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेली भूमिका पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या दुटप्पीपणावर लख्ख प्रकाश टाकणारी आहे. ”बच्छावत आयोगानुसार वाट्यास आलेल्या पाण्याचा पूर्णपणे वापर महाराष्ट्र राज्याने मे २००० पर्यंतच नव्हे तर मे २००६ पर्यंत देखील केलेला नाही. राज्य शासनाच्या या असमर्थतेच्या समर्थनासाठी प्रादेशिक समतोल राखला जावा म्हणून फक्त कृष्णा खोऱ्यासाठीच निधी उपलब्ध करणे शक्य झालेले नाही ही बाब लवादापुढे प्रकर्षाने मांडण्यात यावी…”\nहे विधान कोणत्या भाषणातले नसून उपमुख्यमंत्र्यांनी कृष्णा पाणी तंटा लवादाच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतलेली अधिकृत भूमिका आहे. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये एकही मंत्री पश्चिम महाराष्ट्राबाहेरचा नाही.\nएकीकडे मराठवाडा, विदर्भ, तापी, कोकण या भागासाठीचा राखून ठेवलेला निधी पळवायचा आणि दुसरीकडे त्याच भागांच्या नावाने अधिकृतपणे खडेही फोडायचे या वृत्तीचाच यातून पर्दाफाश झालेला आहे. याची सुरुवात कोठून झाली हे पाहणे देखील रंजकपणाचे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या तीन राज्याच्या पाणी वाटपावरुन वाद सुरु झाले त्यावेळी कृष्णा पाणी तंटा लवादापुढे हा प्रश्न गेला. व ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्राला अडवता येते व तेवढेच पाणी वापरताही येते या निर्णयाचा आधार घेऊन हे काम वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे अशी भूमिका शासनकर्त्यांनी घेतली. १९९६ पर्यंत यावर केल्या गेलेल्या खर्चातून ३५० टीएमसी पाणी अडविले गेले. उर्वरित २३५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी १९९६ ते २००२ या कालावधीत ९१५४ कोटी एवढी प्रकल्पाची किंमत निश्चित करण्यात आली. पण त्या कालावधीत या कामावर १०१६६ कोटी रुपये व त्यानंतर २००२ ते २००६ या कालावधीत देखील याच कामावर तब्बल ४७५८ कोटी रुपये खर्च झाले तरीही अजून ८० ते ९० टीएमसी पाणी अडविण्याचे काम बाकीच आहे. ज्या कामाची कॉस्ट ९१५४ कोटी काढली गेली त्या कामावर आजपर्यंत पंधरा हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च झाली तरीही ते काम पूर्ण होत नाही मग हा पैसा गेला कुठे हा कळीचा मुद्दा आहे.\nमध्यंतरीच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपसा जलसिंचन योजनांवर पैसा खर्च केला गेला. पण शासनाने नेमलेल्या नंदलाल समितीने ”आहे त्या स्थितीत या योजना बंद केल्या तरच राज्याचे हीत होईल” अशा पध्दतीचा अहवाल देऊन त्यावर कडक ताशेरे ओढले होते.\nयासर्व परिस्थीतीत सकृतदर्शनी कृष्णासाठी भरमसाठ निधी दिला गेला पण त्या भागात नेमके किती टीएमसी पाणी अडविण्यासाठी तो खर्च झाला याची आकडेवारी त्या भागातील लोकांनाही अजून माहिती नाही. या सर्व प्रकारावर श्वेत पत्रिका काढून आंतरराज्य लवादामुळे किती पैसे त्या भागात दिले गेले व किती टीएमसी पाणी कोणकोणत्या टप्प्यांनी अडविले गेले याची माहिती राज्याचा जलसंपदा विभाग जनतेसमोर ठेवणार आहे का हा प्रश्न केवळ मराठवाडा, विदर्भातील जनतेलाच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील जनतेलाही पडलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २००२ ते २००६ या कालावधीत केवळ १३ ते १४ टीएमसी पाणी अडविले गेले आहे.\nराज्यपाल एस.एम. कृष्णा हे कर्नाटकातील आहेत, त्यांची पश्चिम महाराष्ट्राला पाणी देण्याची मानसिकता नाही म्हणून त्या भागाला पैसे मिळत नाहीत, असे राजकीय नेते खाजगीत बोलून राज्यपालांना व्हिलन बनवित असताना समोर आलेल्या आकडेवारीमुळे कोण व्हिलन हा ही प्रश्न नव्याने विचारात घ्यावा लागेल. या सर्व प्रक��रामुळे आम्ही आपल्या भागासाठी निधी आणतो असे म्हणणाऱ्या नेत्यांनी कोणतेही नियोजन न करता पैसे आणूनही सर्रास कामे अर्धवटच का पडली आहेत याचे उत्तर त्या भागातील लोकांना देणे नेत्यांवर बंधनकारक झाले आहे.\n(प्रसिध्दी दि. १५ नोव्हेंबर २००७)\nउर्वरित महाराष्ट्रात मंजुरीपेक्षा ३ हजार कोटी जादा खर्च\nमराठवाड्याला ७०० तर विदर्भाला २२०० कोटी दिलेच नाहीत \nउद्याच्या अंकात १२४६ अर्धवट प्रकल्पांना हवे ४१ हजार कोटी\nजलसिंचन धोरणासाठी हवे तरी काय…\nमुंबई दि. १५ – राज्यपालांचे निर्देश पायदळी तूडवत, वाट्टेल तसा मनमानी खर्च करीत २००२ ते २००७ या पाच वर्षाच्या कालावधीत निर्देशापेक्षा तब्बल २८५७.२१ कोटी रुपये उर्वरित महाराष्ट्रात जास्त खर्च केले गेले. ही धक्कादायक आकडेवारी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर याच कालावधीत मराठवाड्यासाठी ६८०.५८ कोटी व विदर्भासाठी २२१०.२४ कोटी रुपये कमी खर्च केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ज्या उर्वरित महाराष्ट्राला जास्त निधी दिला गेला त्या ठिकाणच्या लोकांना आपल्या भागात जास्त पैसे खर्च झाल्याचे समाधान हे वाचून मिळेल पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी देखील ही आकडेवारी मृगजळच आहे. यासर्व प्रकरणातून राज्याला जलसिंचनाचे कोणतेही धोरणच नाही ही धक्कादायक बाबही समोर आली आहे.\nभलेही आता त्या भागांना रक्कम वाढवून दिली जाईल पण त्या विभागांचे पाच वर्षाचे जे नुकसान झाले ते कशाने भरुन येणार आणि वाढवून दिली जाणारे पैसे येणार कोठून या प्रश्नांची कोणतीही ठोस उत्तरे राज्यकर्त्यांकडे नाहीत.\nराज्यपालांनी निर्देश देताना विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र असे तीन विभाग पाडून निर्देश दिले पण शासनाने उर्वरित महाराष्ट्रात कृष्णा खोरे विकास महामंडळ, तापी पाटबंधारे विकास महामंडळ आणि कोकण पाटबंधारे विकास महामंडळ असे त्याचे विभाजन केले. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्राच्या नावाखाली कोकण आणि तापीच्या वाट्याला देखील गेल्या पाच वर्षात अत्यल्प निधी दिला गेला आहे.\nराज्यातील जलसिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी उर्वरित महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागासाठी निधी वाटपाचे निर्देश दिले पण त्यांचे एकाही वर्षी काटेकोरपणे पालन झालेले नाही त्याचवेळी राज्यात चालू-बंद अवस्थेत असणारे १२४६ छोटे-मोठे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लागणारा निधी कसा उभा राहणार हा प्रश्न देखील उत्तराच्या शोधात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या दारात केविलवाणा उभा आहे. कृष्णेच्या पात्रात पाणी अडविले गेले नाही तर कृष्णा पाणी तंटा आंतरराज्य लवादापुढे आपली बाजू कमकुवत होईल असे सांगून मोठ्या प्रमाणावर निधी त्या भागात वळविण्यात आला त्याचवेळी राज्यात विभागवार मोठ्याप्रमाणावर असंतोषाची बिजे रोवली गेली आहेत अशी जळजळीत प्रतिक्रिया आता सर्वच राजकीय पक्ष उघडपणे बोलून दाखवित आहेत.\nया राज्याला स्वतचे गृहनिर्माण धोरण आहे, या राज्याचे औद्योगिक धोरण जाहीर झालेले आहे पण जेथे ६० ते ६५ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत त्या राज्याला सिंचन धोरण मात्र कोठेही नाही.\nएखाद्या शहरात साधी शाळा सुरु करायची झाली तर दोन शाळांमध्ये पाच किलोमीटरचे अंतर असायला हवे असे बंधन घातले जाते, मात्र एकाच जिल्ह्यातील दोन पाझर तलावांमध्ये किती अंतर असावे, किंवा मोठ्या धरणाच्या वरच्या भागात किती धरणे असावीत असे साधे निकषही आज जलसिंचन विभागाकडे नाहीत. आहेत ते सर्व राजकीय निकष आजही राजकीय दबाव आला की राज्यात कोठेही लघु पाटबंधारे तलाव उभारले जातात, कोठेही पाझर तलावाचे काम हाती घेतले जाते, आणि निवडणुकांचा मौसम आला की अशी उद्घाटने आणि नारळ फोडण्याचे कार्यक्रम एकदम जोरात सुरु होतात. अशा नारळ फोडण्याने भलेही त्या त्या ठिकाणचे आमदार-खासदार विजयी होत असतील पण निवडणुका संपल्या की पुढच्या पाच वर्षात भूमिपूजनाची पाटी देखील वाचण्यायोग्य रहात नाही. जी थोडीफार कामे सुरु होतात ती देखील नंतर निधी अभावी बंद पडतात.\nराज्यातल्या छोट्यातल्या छोट्या गावातला साधा लघु पाटबंधारे तलाव देखील आज निधी नाही म्हणून रद्द करण्याची राजकीय ताकद आणि निर्णय क्षमता स्पष्टपणे बोलण्यासाठी प्रख्यात असणारे जलसंपदा मंत्री अजीत पवार देखील घेऊ शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. किंवा अशा ठिकाणच्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम देखील लावण्याची राजकीय इच्छाशक्ती कोणी दाखवू शकत नाही असे आजचे विदारक चित्र आहे.\nपंधरा हजार कोटी खर्च झाले तरीही ५८५ टीएमसी पाणी अजून अडविण्यात जलसंपदा विभागाला अपयश आल्याच्या वृत्ताचे आज मंत्रालयात जोरदार पडसाद उमटले. अनेक वरिष्ठ अधिकाºयांनी ही माहिती बाहेर कशी आली असे प्रश्न उपस्थित केले. राजभवनावर देखील या वृत्ताचे पडसाद उमटल्याचे वृत्त आहे. राज्यपाल कर्नाटकात गेले आहेत पण त्यांना वृत्ताचे इंग्रजी भाषांतर करुन पाठविण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. राष्टÑवादी कार्यालयात आज पत्रकार परिषद होती. ती अचानक रद्द झाली. राष्टÑवादीच्या कार्यालयातून मदन बाफना नसल्याने ती रद्द झाल्याचे सांगण्यात आले तर बाफना यांनी पत्रपरिषद रद्द करु नका असे आपण सांगितल्याचे स्पष्ट केले. तर पक्षाचे प्रकाश बिनसाळे यांनी गव्हावरील पुस्तक तयार न झाल्याने ती रद्द झाल्याचे कारण पुढे केले.\n(प्रसिध्दी दि. १६ नोव्हेंबर २००७)\n१२४६ प्रकल्प ४१ हजार कोटींच्या प्रतीक्षेत\nनागपूर अधिवेशात राजकीय पक्ष कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष\nउद्याच्या अंकात अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याशी बातचित व विविध पक्षांची भूमिका\nमुंबई दि. १६ – जलसिंचन विभागाला धोरणच नसल्याने राज्यातील १२४६ प्रकल्प रेंगाळत पडले आहेत. हे पूर्ण करण्यासाठी तब्बल ४१ हजार कोटी रुपये लागतील पण तेवढे पैसे कोठून आणि किती कालावधीत उभे करणार हा मोठा प्रश्न असताना दिवसेनदिवस प्रकल्पांच्या कालावधीत वाढ होऊ लागल्याने किंमत देखील वाढू लागली आहे. या सर्व दुष्टचक्रात कितीही पैसे दिले तरी ते कमीच पडतील ही विदारक वस्तुस्थिती आज जलसिंचन व अर्थ खात्यापुढे आहे.\nअशावेळी जे प्रकल्प ७० ते ८० टक्के पूर्ण झाले आहेत ते आधी करावेत, त्यानंतर ६० ते ७० टक्के पूर्ण झालेले प्रकल्प करावेत असेही कोणी ठरविताना दिसत नाहीत. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघातील प्रकल्प आधी पूर्ण झाला पाहिजे असा अट्टाहास असल्याने कोणालाही पूर्ण समाधान नाही आणि कोणते काम बंदही करता येत नाही असा सारा मामला आहे.\nहे सर्व प्रकरण छापून येताच राज्यभर मोठ्या प्रमाणावर खळबळ उडालेली आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातून देखील अनेक दूरध्वनी लोकमतला आले. लोकांनी या सर्व प्रकराबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली. नागपूर अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर हे सर्व प्रकरण समोर आल्याने त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी आता अधिवेशन काळात कोणती भूमिका घेणार याकडे त्या त्या भागातील लोकांचे लक्ष लागले आहे.\nप्रलंबित प्रकल्प हाती घेताना देखील कृष्णा खोऱ्यातील मोठ्या प्रकल्पांची संख्या आणि इतर विभागातील प्रकल्पांची संख्या पाहिली तरी विरोधाभास लक्षात येतो. राज्यात आजमितीला ७४ मोठे प्रकल्प, १८० मध्यम प्रकल्प आणि ९९२ लघू प्रकल्प अर्धवट अवस्थेत पडून आहेत. राज्यातील १२४६ अपूर्ण प्रकल्पांसाठी सध्या ६९,४६६.२५ कोटी रुपयांची गरज होती त्यापैकी २८,१५१.५६ कोटी रुपये खर्च केले गेले आहेत व ४१,३१४.६९ कोटी रुपयांची सध्या गरज आहे. पण ही रक्कम जर वेळेवर मिळाली नाही तर या प्रकल्पांची किंमत आणखी वाढतच जाणार आहे. काम-काळ -तंत्र म्हणजे कामाचे स्वरुप, त्यासाठीचा वेळ आणि लागणारी यंत्रसामुग्री यांची सांगड न बसल्यास हा खर्च ८० हजार कोटीच्या घरात जाईल असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्या त्या विभागातील महामंडळात झालेल्या कामांची राज्याशी तुलना केली तर धक्कादायक निष्कर्ष समोर येतो. (सोबतचा चार्ट पहावा)\nजलसिंचन विभागाची ही सगळी दारुण अवस्था असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.\nराज्याच्या सिंचनासाठीचा सध्याचा कार्यक्रम कोणत्या गतीने चालू आहे, त्याचे स्वरुप काय आहे\nरखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणता आराखडा समोर आहे\nत्यासाठीच्या निधी उभारणीचे प्लॅनिंग नेमके कोणते आहे\nजलसिंचनाच्या एकत्रित विकासासाठी राज्यस्तरावर व जिल्हा स्तरावर कोणते नियोजन आहे\n५० टक्के टंचाईग्रस्त भागासाठी कायमस्वरुपी सिंचनासाठी कोणता समन्वय आहे\nमराठवाडा, विदर्भातील सर्व प्रकल्प सिंचनाअभावी रखडलेले असताना त्यांना आधी निधी दिला तर पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प रखडतील, ही दरी कशी दूर करणार\nसिंचन प्रकल्प राबविताना किती जमीन लागवडीखाली यायला हवी होती आणि प्रत्यक्षात किती जमीन लागवडीखाली आली\nजलसिंचन योजनांच्या अंमलबजावणीसाठीचा कार्यक्रम आणि भविष्यकालीन विभागनिहाय समतोल आराखडा आहे का\nपेरिनियल एरिगेशन आणि सिझनल एरिगेशन यासाठी निधीची उभारणी आणि त्याचे नियोजन आहे का\nबारमाही एरिगेशन क्षेत्रात (कडा) जो समन्वय आहे तसा राज्यात इतर ठिकाणी आहे का\nजलसिंचन योजनांच्या अंमलबजावणीसाठी कायमस्वरुपी आढाव्याकरिता जिल्हा-विभाग स्तरावर मॉनेटरिंग यंत्रणा आहे का\nअसे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले आहेत. ज्याची उत्तरे जलसंपदा विभागाने द्यायची आहेत.\n(प्रसिध्दी दि. १७ नोव्हेंबर २००७)\nतीन वर्षात जलसिंचनासाठी २१ हजार कोटी देणार\nअर्थमंत्री जयंत पाटील गडकरींची राज्यपालांकडे श्वेतपत्रिकेची मा���णी\nमुंबई दि. १७ – राज्यातील रेंगाळलेल्या सिंचनप्रकल्पांसाठी २००८-0९ ते २०१०-११ या तीन वर्षासाठी २१ हजार कोटींची तरतूद केली जाईल. वर्षाला सात हजार कोटी रुपये दिले जातील व हे वाटप राज्यपालांच्या निर्देशानुसारच होईल अशी महत्वपूर्ण माहिती राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी लोकमतशी बोलताना केली.\nतर राज्यपालांच्या मागील पाच वर्षांच्या निर्देशांबाबत राज्य सरकारने श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे\nराज्याच्या जलसंपदा विभागाला धोरण आहे की नाही, कृष्णा खोऱ्यातील ५८५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी आजपर्यंत १५ हजार कोटी रुपये खर्च झाले असले तरी किती टीएमसी पाणी अडविण्यात आले आणि किती पैसे आणखी लागणार आहेत याविषयीची स्पष्टता नाही व १२४६ प्रकल्पांसाठी लागणारा ४१ हजार कोटींचा निधी आणणार कोठून अशा प्रश्नांची विशेष वृत्तमालिकाच प्रकाशित केली होती. त्यावर बोलताना राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील म्हणाले, युतीच्या काळात जी कामे सुरु झाली होती ती पूर्ण करण्यासाठी पैसे द्यावे लागले पण आता येत्या तीन वर्षासाठी २१ हजार कोटी देण्याची आपली भूमिका आहे. यामुळे राज्यातील ४० टक्के रेंगाळलेले प्रकल्प पूर्ण होतील. वेळ पडल्यास कर्ज काढू असेही ते म्हणाले.\nआपण पश्चिम महाराष्ट्र हिरो आणि बाकी राज्यात व्हिलन अशा प्रतिमेत अडकत आहात का असा सवाल केला असता पाटील म्हणाले, मला राज्याचे नेतृत्व कधीही आवडेल आणि मी आता त्या इमेजमधून बाहेर पडलोय. प्रत्येक मंत्री आपल्या विभागासाठी पैसे मागत असतो व शेवटी पैसे देताना जे नियोजन केले जाते त्या प्लॅनिंग सब कमिटीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात असे म्हणून पाटील यांनी चेंडू त्या दिशेने टोलावला.\nसर्व भागांना पैसे देण्याची माझी इच्छा नक्कीच आहे असेही पाटील म्हणाले. एकदम ४१ हजार कोटी आणणार कोठून या प्रश्नावर बोलताना अर्थमंत्री म्हणाले, एकदम कोणी २१ हजार कोटीचे कर्ज देणार नाही. प्लॅन साईज वाढलेली आहे. सरकार स्वनिधीतून पैसे देऊ शकेल व जास्त वाटा येत्या तीन वर्षात जलसंपदा विभागाला निश्चित मिळेल.\nराज्यपालांनी १६३४५ कोटीसाठी जे निर्देश दिले आहेत त्या व्यतिरिक्त ही रक्कम असेल असेही शेवटी अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nसरकारने श्वेतपत्रिका काढावी – गडकरी\nलोकम��मधील वृत्तमालिकेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी निवेदनच प्रसिध्दीस काढले असून त्यात ते म्हणतात की, राज्यपालांनी गेल्या पाच वर्षात राज्य सरकारला दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी राज्य सरकारने कशा पध्दतीने केली, याचा त्वरीत खुलासा जनतेला व्हावा म्हणून मागील पाच वर्षाच्या निर्देशांबाबत राज्यसरकारने श्वेत पत्रिका काढावी. राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली करणे हा घटनात्मक गुन्हा आहे. यामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते असे सांगून गडकरी पुढे म्हणाले, ४१ हजार कोटी रुपये येणार तरी कोठून व ५८५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी नेमके किती पैसे खर्च झाले व किती पाणी अडविले गेले याचेही उत्तर मिळायला हवे.\nआत्महत्यांचा दोषही त्यांचाच – दिवाकर रावते\nआत्महत्या सिंचनामुळे होत आहेत असे देशाचे कृषीमंत्री शरद पवार म्हणतात तर मग सिंचनातील ही अनास्था पाहता दोषही त्यांचाच आहे कारण या सरकारला आत्महत्या, सिंचन यापेक्षाही युएलसी महत्वाचे वाटते. असा टीका करीत शिवसेनेचे नेते दिवाकर रावते म्हणाले, कृष्णा खोऱ्यामुळे मराठवाडा-विदर्भाचा विकास बाजूला पडला गेला. यामुळे राज्य कर्जबाजारी झाले आहे. या सरकारने अ‍ॅडव्होकेट जनरलचे मत बाजूला ठेवले, राज्यपालांचे निर्देश बाजूला ठेवले ही बाब गंभीर आहे व आपण यावर आवाज उठवणार आहोत असेही रावते यांनी स्पष्ट केले.\nदमडी कर्ज मिळणार नाही – खडसे\nज्या राज्याचे क्रेडीट रेटींग २००२ला डी होते व आज मायनस डी आहे त्या राज्याला दमडी कर्ज मिळणार नाही अशी झणझणीत टीका माजी अर्थमंत्री व भाजपाचे गटनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. अधिवेशनात घोषणा करुनही राज्यपालांनी निर्देश दिलेले साडेसोळा हजार कोटी हे सरकार अजून देऊ शकले नाही, त्यांना ते पैसे द्यायला कोणी अडविले होते. तेव्हा यांच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार असा सवालाही त्यांनी केला. सिंचनाचा हा गंभीर प्रश्न कधीतरी ऐरणीवर यायलाच हवा होता असेही खडसे म्हणाले.\nराज्यपाल मोहम्मद फजल यांनी ‘कॉस्ट ओव्हर रन आणि टाईम ओव्हर रन’ याचा अंदाज घेऊन कामे करावीत व आहे ती कामे पूर्ण करण्याआधी नवी कामे करु नयेत असे आदेश दिले होते तरीही नवीन कामे चालू आहेत का\nफजल यांच्या आदेशांनतर डॉ. पद्मासिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती का व त्या समितीचा काही अहवाल आला का\nएक टीएमसी पाणी अडविण्यासाठी काळ-काम-यंत्र यांचे गणीत बांधून किती खर्च येतो\nकृष्णेचेचे ५८५ टीएमसी पाणी अजून अडविले गेलेले नाही तर मराठवाड्याच्या हक्काचे २१ टीएमसी पाणी कधी मिळणार\n७० टक्के पूर्ण झालेले सिंचन प्रकल्प आधी पूर्ण करायचे हा निकष लावला तर विदर्भ, मराठवाड्यातील किती प्रकल्प पूर्ण होतील. असे केले तर किती निधी द्यावा लागेल\nराज्यपालांच्या निर्देशानुसार मागास भागांना आधी पैसे दिले तर पश्चिम महाराष्ट्रातील अपुर्ण प्रकल्पांची कामे कधी पूर्ण होणार व त्यांना कधी पैसे मिळणार\nप्रलंबित १२४६ प्रकल्प नेमके कधी पूर्ण होणार. व त्यासाठी लागणारा वेळ निश्चित केला तर किती पैसे लागतील\n(प्रसिध्दी दि. १८ नोव्हेंबर २००७)\nवेगळा विदर्भ हाच यावर उपाय\nभाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांची भूमिका\nमुंबई दि. १८ – या सरकारवर आता शेंबडं पोरंगही विश्वास ठेवणार नाही, सरकारमधील काही नेते केवळ आपापल्या जिल्ह्यांपुरते मर्यादित झाले आहेत मागास विदर्भाचा विकास करण्यासाठी वेगळा विदर्भ करणे हाच यावर चांगला उपाय आहे, अशी घणाघाती भूमिका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी घेतली आहे. तसेच कृष्णेच्या खोऱ्यात जेवढा खर्च झाला असे सांगितले जाते तो खर्च खरा आहे की फुगवटा याचा शोध घेण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे.\nराज्यातील सिंचन अनुशेषाबाबत लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्त मालिकेवर व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी २१ हजार कोटी देण्याच्या केलेल्या घोषणेवर बोलताना मुंडे यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. ते म्हणाले, हे सरकार प्रामाणिक नाही, ज्यांच्याकडे महत्वाची खातील आहेत त्यांच्या मनात समतोल विकास करण्याची भावना नाही. अर्थमंत्री व जलसंपदा मंत्रीच मागास भागावर अन्याय करतात. त्यांच्या उक्ती व कृतीत समन्वय नाही.\nआपणही सरकारमध्ये होता. त्यावेळी आपणच पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी दिला आणि आता विरोध का. या प्रश्नावर बोलताना मुंडे म्हणाले, मुळात आमच्या काळात राज्यपालांचे निर्देश नव्हते. तरीही आम्ही ५८५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी व्यापक भूमिका घेत पैसे दिले त्याचवेळी विदर्भातील १० मोठ्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठीही विदर्भ विकास महामंडळ केले. मराठवाड्यात जायकवाडी कॅनॉल पूर्ण करण्यासाठी ६���० कोटी दिले. नांदूर मधमेश्वरचे काम आम्ही पूर्ण केले. पण या सरकारने राज्यपालांच निर्देश पाळले नाहीत शिवाय या भागांचे पैसेही तिकडे वळविले.\nआपल्या काळात किती पैसे कोणत्या भागाला दिले गेले याची माहिती मांडली तर तुमचा आक्षेप आहे की नाही…\nया प्रश्नावर मुंडे यांनी १९९५ ते १९९९ या पाच वर्षात जेवढे पैसे सिंचनासाठी दिले गेले तेवढे त्या आधी कधीच दिले गेले नव्हते. आम्ही समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला. युतीच्या काळात किती खर्च झाला ते जरुर मांडा. वस्तुस्थिती समोर येईल असे आव्हानही मुंडे यांनी दिले. पुढे ते म्हणाले, मागास भागांना न्याय देण्याची भूमिकाच या मंत्र्यांची नाही. अन्यायाची परिसिमा झाली. ज्या जयंत पाटलांनी एकाही वर्षी निर्देश पाळले नाहीत ते आता काय पाळणार आणि कोण विश्वास ठेवणार. त्यामुळे आता वेगळा विदर्भ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. हे झाले नाही तर ही एका भागाची वसाहत होईल, लोकांना न्याय मिळणार नाही असेही मुंडे यांनी स्पष्ट केले. झारखंड, उत्तरांचल सारखी छोटी राज्ये यशस्वी झाली आहेतच. असेही त्यांनी सांगितले.\nतुमचे सरकार आले तरीही तुमची स्वतत्र विदर्भाची भूमिका कायम राहील का. यावर बोलताना त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विचार जरुर करु असे सांगितले. तसेच केंद्रात आमचे सरकार आले तर आम्ही तसा निर्णयही घेऊ असे मुंडे यांनी स्पष्ट केले.\nआता जी अवस्था आहे त्यावर तुम्ही काय केले असते या प्रश्नावर बोलताना मुंडे म्हणाले, जागतीक बँक ३० वर्षासाठी कमी दराने कर्ज देते, ते घ्यावे लागेल, राज्याचे रिसोर्सेस वापरावे लागतील, कर्जरोखे उभे करावे लागतील आणि विजनिर्मितीला जोडून काही धरणे बीओटी तत्वावर देता येतील असे होऊ शकते पण त्यासाठी इच्छाशक्ती हवी. या सरकारमध्ये इच्छाशक्तीच नाही तर काय होणार… असेही मुंडे शेवटी म्हणाले.\n(प्रसिध्दी दि. १९ नोव्हेंबर २००७)\nपहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके\nराज्य कामगार विमा रुग्णालयांना जीवदान\nसलीम अली सरोवराविषयी औरंगाबाद खंडपीठाने विशेष समिती नेमली\nऔरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे आरोग्य सुधारले…\nसिडकोतील ग्रीन बेल्ट वाचले… आता मात्र पुन्हा…\nऔरंगाबाद जिल्हा बँकेतील गैरव्यवहारांवरील पीआयएल\nमतीमंद मुलांना प्रमाणपत्र देणार कोण\nसिडकोतील २६ हजार अतीक्रमणे पाडली गेली \nआरटीओ क���र्यालयातील भोंगळ कारभार\nसार्वजनिक आरोग्य विभागातील औषध खरेदी\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nऑक्सीजनची मागणी चौपट वाढली\nरुग्णांना पुरवठा करण्यामुळे उद्योगावर परिणाम अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यात…\nकेंद्र सरकारने राज्य सरकारचे किती पैसे थकवले..\nकेद्र सरकारची राज्याचा सापत्न वागणूक अतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई…\nराज्य वीज नियामक आयोगाच्या\nअध्यक्षपद निवडीसाठी सरकारची लगीनघाई\nअतुल कुलकर्णी मुंबई : राज्य वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी)…\nकोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण – डॉ. ओक\nलॉकडाऊनच्या चार महिन्यात १५०९ लाख लिटर दारु ढोसली..\nबॉयकोट चायना म्हटले तरते आत्महत्या केल्यासारखे होईल..\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/definitely-read-what-started-fourth-lockdown-10657", "date_download": "2021-07-30T09:45:31Z", "digest": "sha1:57VYAJVAYJJNRWCSPKPVWX22O7NCC24Q", "length": 4908, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नक्की वाचा ! चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद?", "raw_content": "\n चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद\nनवी दिल्ली: केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, पंजाब, तेलंगणानंदेखील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागानं देशातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं. तिसऱ्या टप्प्याच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे.\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता दोन राज्यं एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करण्याचे अधिकारदेखील राज्यांना देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयं सुरू राहणार असून त्या कार्यालयांमधलं कँटिनही सुरू असेल. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील.\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, लोकल, विमानसेवा बंदच राहील. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र विमानतळं मुख्य शहरांमध्ये येतात आणि त्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरूच राहतील. शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातदेखील बंद राहणार आहेत. क्रीडा संकुलं आणि स्टेडियम उघडण्यात येतील. मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल. धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी नसेल. राजकीय कार्यक्रमांचं आयोजनही करता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/two-billionaire-businessmen-hand-in-colombo-bomb-blast/", "date_download": "2021-07-30T10:55:56Z", "digest": "sha1:BXRKRMF4OX6RCQHCMGNPGWCJ3WY4Z76N", "length": 8207, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोलंबो बॉम्बस्फोटात दोन कोट्याधीश व्यापाऱ्यांच्या मुलांचा हात – Dainik Prabhat", "raw_content": "\nकोलंबो बॉम्बस्फोटात दोन कोट्याधीश व्यापाऱ्यांच्या मुलांचा हात\nकोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. यामध्ये ३ चर्च आणि ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट घडवून आणण्यात आले होते. प्रकरणात श्रीलंका पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. देशातल्या विविध भागातून या लोकांना अटक केली असून, याच लोकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा पोलिसांचा संशय आहे.\nमात्र, या हल्ल्याची चौकशी सुरु असून,अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहे. कोलंबोतल्या ज्या दोन अलिशान हॉटेलमध्ये ��्फोट झाले ते स्फोट दोन भावांनी घडवले असून ते श्रीलंकेतल्या एका मोठ्या कोट्याधीश व्यापाऱ्यांची मुलं आहे. असं नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार समोर आलं आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच महायुतीत फूट\nफसवणूक करणाऱ्यांना घरी बसवा -वळसेपाटील\nफिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल\nश्रीलंकाही नमले : खोल समुद्रात बंदर उभारणीची भारताला परवानगी\nश्रीलंका तमिळनाडूतील मच्छिमारांच्या ‘त्या’ 27 बोटी नष्ट करणार\nभारतीय – श्रीलंकेच्या नौदलादरम्यान सागरी सराव उद्यापासून\nश्रीलंकेत संसदीय निवडणूकांसाठी मतदान; आज निकाल\n#PAKvSL 2nd Test : पहिल्या डावात श्रीलंकेच्या सर्वबाद २७१ धावा\n#PAKvSL 2nd Test : पहिल्या दिवसअखेर श्रीलंका ३ बाद ६४\nदहशतवादी हल्लाच्या १० वर्षानंतर श्रीलंकेचा संघ पाकमध्ये\n‘या’ पाक खेळाडूचे १० वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन\nजॅकलीन पडली श्रीलंकेच्या प्रेमात\nVideo : भूस्खलनामुळे डोंगराला तडे; नॅशनल हायवे बंद; शेकडो लोक अडकले\nलातूर : चाकूने भोसकून तरूणाचा खून\nमुंबईतील बनावट करोना लसीचं लसीकरण; फेरलसीकरणाचे दिले आदेश\nकरोनाने पुन्हा चिंता वाढवली; बाधितांची संख्या वाढली; महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात सर्वाधिक…\nप्रभासच्या आदिपुरुष मध्ये झळकणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता; भूमिकेसाठी घेतोय प्रचंड मेहनत\nफिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल\nश्रीलंकाही नमले : खोल समुद्रात बंदर उभारणीची भारताला परवानगी\nश्रीलंका तमिळनाडूतील मच्छिमारांच्या ‘त्या’ 27 बोटी नष्ट करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-desh/where-wrong-european-country-280422", "date_download": "2021-07-30T09:58:41Z", "digest": "sha1:65CWYZR6SQLZBI7VSDKX3U7V7AOT5QSY", "length": 10227, "nlines": 134, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कुठे चुकतंय युरोपीय देशाचं?", "raw_content": "\nयुरोपमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इटली, ब्रिटनसारखे सक्षम आरोग्ययंत्रणा असलेले देशही हतबल झाले आहे. अशावेळी जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे त्यांचे शेजारी देश मात्र कोरोनाशी यशस्वी मुकाबला करताना दिसत आहेत. इतरांच्या तुलनेत या दोन देशांमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या दोघांनी असे काय केले की त्यांना संसर्ग आटोक्यात आणता आला या द��शांमध्ये तर सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. सामाजिक अंतराचे नियम इतर युरोपीय देशांपेक्षा कमी कडक आहेत.\nकुठे चुकतंय युरोपीय देशाचं\nयुरोपमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इटली, ब्रिटनसारखे सक्षम आरोग्ययंत्रणा असलेले देशही हतबल झाले आहे. अशावेळी जर्मनी आणि ऑस्ट्रिया हे त्यांचे शेजारी देश मात्र कोरोनाशी यशस्वी मुकाबला करताना दिसत आहेत. इतरांच्या तुलनेत या दोन देशांमध्ये रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी आहे. या दोघांनी असे काय केले की त्यांना संसर्ग आटोक्यात आणता आला या देशांमध्ये तर सिगारेट ओढणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. सामाजिक अंतराचे नियम इतर युरोपीय देशांपेक्षा कमी कडक आहेत.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nजर्मनी आणि ऑस्ट्रिया कोरोनाशी यशस्वी मुकाबला करणारे देश\nजर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशांनी सर्व वयोगटांमधील सर्व संशयितांची चाचणी घेतली. यामुळे रुग्णसंख्येचा आणि पर्यायाने संसर्गाचा त्यांना अचूक अंदाज आला. जर्मनीमध्ये एकूण बाधितांपैकी ८० टक्के जण साठीच्या आतील आहेत, तर ऑस्ट्रियामध्ये बहुतांश बाधित ४५ ते ५४ या वयोगटांतील आहेत. इतर देशांमधील निष्कर्षापेक्षा हा निष्कर्ष वेगळा आहे. इतर देशांमध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने त्यांचे अनुमान चुकल्याची शंका यामुळे उत्पन्न होते.\nभरपूर चाचण्या घेतल्याने जर्मनी आणि ऑस्ट्रिया देशांना त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा अचूक अंदाज काढता आला. त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या कामाची दिशा स्पष्ट झाली आणि निश्चित धोरणे राबविता आली.\nविषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होऊनही इटली, ब्रिटनसारखे देश गाफील राहिले. जर्मनीने मात्र तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांनी चाचण्या करण्यावर भर दिला. आता दररोज दोन लाख चाचण्या करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.\nजर्मनी आणि ऑस्ट्रियाने कायमच कोरोनाच्या संसर्गाबाबत तज्ज्ञांनी जे सांगितले ते गांभीर्याने घेत त्यानुसार अंमलबजावणी केली. इतर बहुतेक देशांनी मात्र सुरवातीला सर्व इशारे धुडकावून लावले होते.\nयोग्य व वेगवान कार्यवाही\nसंसर्गग्रस्तांची संख्या, विविध भागांतील त्यांचे प्रमाण याची माहिती हाताशी येताच या दोन देशांनी, विशेषतः जर्मनीने वेगाने उपाययोजना केल्या. नागरिकांना क्वारंटाइन ��रणे, त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, अशा गोष्टी केल्या गेल्या.\nया दोन्ही देशांनी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांचा विमा उतरवून उपचारासाठी पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले. या काळात त्यांनी रुग्णालयांची क्षमता वाढविली. जर्मनीमध्ये दर एक लाख लोकांमागे ६२१ आणि ऑस्ट्रियामध्ये ५८० खाटा उपलब्ध आहेत.\nजर्मनीमध्ये काटेकोरपणे नियम पाळले जातात. येथे सिग्नलही तोडला जात नाही. गर्दीतही शिस्त असते. हे गुण या कठीण काळात कामाला आले. सामाजिक अंतर, मास्क याबाबत सरकारचे नियम सर्वांनी पाळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/madhya-pradesh-sexual-harassment-probe-akhilesh-gundecha-dropped-from-tansen-samaroh", "date_download": "2021-07-30T10:17:03Z", "digest": "sha1:43UATMRAMVHC3ZYKR4ROKQ7NYMOROHBT", "length": 12546, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "तानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले - द वायर मराठी", "raw_content": "\nतानसेन महोत्सवातून अखिलेश गुंदेचांचे नाव वगळले\nभोपाळः युरोपमधील एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केलेले ध्रुपद संस्थानातील प्रसिद्ध पखावज वादक अखिलेश गुंदेचा यांचे नाव ग्वाल्हेर येथे होणार्या तानसेन शास्त्रीय संगीत महोत्सवातून हटवण्यात आले आहे.\nगेल्या ऑक्टोबरमध्ये ध्रुपद गायकीतील अन्य एक प्रसिद्ध कलाकार रमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने केला होता. या महिलेच्या वतीने अमस्टरडॅमस्थित तिच्या योगशिक्षिकेने फेसबुकवरील ‘ध्रुपद फॅमिली युरोप’ या ग्रुपमध्ये हा आरोप केला होता. पीडित महिलेला आपले नाव उघड करायचे नसल्याने तिच्यावतीने आपण ही पोस्ट केली असल्याचे या योगशिक्षिकेचे म्हणणे होते.\nया पीडित महिलेच्या आरोपानंतर ध्रुपद संस्थानाने अंतर्गत समिती नेमून घटनेची चौकशी सुरू केली होती. त्यावेळी अखिलेख गुंदेचा यांनी स्वतःहून संस्थेच्या कामकाजापासून दूर राहण्याच्या निर्णय घेतला होता तर रमाकांत गुंदेचा यांचे गेल्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा भाऊ उमाकांत हे ध्रुपद संस्था पाहात आहेत. रमाकांत यांचे तिसरे बंधू म्हणून अखिलेश अध्यापनाचे काम करत आहेत.\nग्वाल्हेरमधल्या तानसेन महोत्सवाचे आयोजन उस्ताद अल्लाउद्दीन खान कला व संगीत अकादमी व मध्य प्रदेश सांस्कृतिक विभागाकडून केले जाते. या महोत्सवात अन्य एक कलाकार मधु भट्ट यांचा अखिलेश गुंदेचा यांच्यासोबतचा कार्यक्रम होता. पण अखिलेश यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्याने मधु भट्ट यांनी अखिलेश यांच्यासोबत कार्यक्रम करण्यास नकार दिला. त्याचबरोबर प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक टी.एम. कृष्णा यांनीही गुंदेचा तानसेन महोत्सवात भाग घेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत म. प्रदेश सरकार या संदर्भात का खुलासा करत नाही, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला होता.\nपण गुंदेचा यांचे नाव हटवण्याबाबत म. प्रदेश संस्कृती विभागाने व तानसेन महोत्सव व्यवस्थापनाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nनेमके प्रकरण काय होते\nरमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा हे भोपाळमधील प्रसिद्ध ध्रुपद संस्था चालवतात. या संस्थेला युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा समितीने अधिकृत दर्जा दिल्याने युरोपमधील अनेक विद्यार्थी या संस्थेत शिकण्यासाठी येत असतात.\nगेल्या ऑक्टोबरमध्ये रमाकांत गुंदेचा व अखिलेश गुंदेचा यांनी आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप युरोपमधील एका महिलेने फेसबुकवर केला होता. फेसबुकवरील पोस्टमध्ये असे म्हटले होते की, रमाकांत व अखिलेश यांनी अनेक महिला शिष्यांवर लैंगिक छळ केले असून या शिष्यांना धमक्या मिळत असल्याने त्यांनी मौन बागळले आहे. खुद्ध रमाकांत व अखिलेश या दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही, याकडेही या पोस्टमध्ये लक्ष वेधण्यात आले होते. संगीतात चांगले करिअर करायचे असेल तर काही तडजोड करावी लागेल, असे हे दोघे शिक्षक महिला विद्यार्थ्यांना सांगत असत व शिकवताना सतत महिलांच्या शरीराला स्पर्श करत असत, असा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आला होता.\nया पोस्टमध्ये भारतातील विद्यार्थ्यांसंदर्भातही काळजी व्यक्त करण्यात आली होती. ध्रुपद संस्थानमध्ये खेड्यापाड्यातील मुले शिकण्यासाठी येत असतात, त्यांना संगीतात करिअर करायचे असते म्हणून ते अशा अत्याचाराला बळी पडत आहेत. गुंदेचा बंधु हे अत्यंत प्रभावशाली असल्याने त्यांच्या शब्दाशिवाय संगीत कार्यक्रम मिळत नाहीत वा अशा कार्यक्रमात आपली कला सादर करता येत नाही, असेही या पोस्टमध्ये म्हटले होते.\nलैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर ध्रुपद संस्थानचे संचालक उमाकांत गुंदेचा यांनी एक पत्रक जारी करत या आरोपांची संस्थेची एक समि��ी चौकशी करेल. आणि या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत या संस्थेच्या कोणत्याही कामकाजापासून अखिलेश यांना दूर ठेवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.\nतर दुसरीकडे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांनी उमाकांत गुंदेचा यांनी आपला पदभार सोडावा अशी मागणी केली होती.\nकोरोनाचा नवा विषाणू युरोपात पोहोचला\nशोपियन एन्काउंटरः लष्करी अधिकाऱ्याविरोधात फिर्याद\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2021-07-30T11:02:00Z", "digest": "sha1:UIAVB5DWPUJWKPV4YYBFJ5D3SB7I2CFB", "length": 4763, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nआय.सी.सी · क्रिकेट विश्वचषक · २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा · चँपियन्स ट्रॉफी · एशिया चषक · इंटरकाँटीनेंटल चषक · कसोटी अजिंक्यपद स्पर्धा · एशिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा · एकदिवसीय अजिंक्यपद स्पर्धा · विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा · आय.सी.सी पुरस्कार · कसोटी क्रिकेट · एकदिवसीय क्रिकेट · २०-२० सामने\nएसीसी – एशिया चषक\nएसीए – विसासा आफ्रिका\nएसीए – अमेरिका अजिंक्यपद\nइएपी – विसासा इएपी\nइसीसी – युरोपियन अजिंक्यपद\nपूर्ण सदस्य, असोसिएट सदस्य, एफिलिएट सदस्य\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१५ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शक��ात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_809.html", "date_download": "2021-07-30T11:28:13Z", "digest": "sha1:54N2A75ZOC2EJQIDNFU44G55OSZM3ME7", "length": 8335, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी - पुरोहित. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी - पुरोहित.\nमहाराष्ट्र नवनिर्माण पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी - पुरोहित.\nमहाराष्ट्र नवनिर्माण पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी - पुरोहित.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शिवसैनिक युवकांचा पक्ष प्रवेश\nअहमदनगर ः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये युवकांचा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक युवकांनी पक्षप्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आला जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या मार्गदर्शनाखाली तर विद्यार्थी सेनेचे परेश पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करताना राकेश जाधव, अनमोल रामनानी, ऋषिकेश खांडरे, गणेश भिंगारदिवे, आदर्श तिवारी, आशुतोष शिंदे, सार्थक साळुंखे, पुष्पक गोयल, नवनाथ खांडरे, प्रशांत साळुंखे आदीसह असंख्य कार्यकर्तेचा प्रवेश करण्यात आला यावेळी सचिव नितीन भुतारे, गजेंद्र राशिनकर, विनोद काकडे, दीपक दांगट, गणेश मराठे, अनिता दिघे, गणेश शिंदे, संतोष साळवे, पोपट पाथरे आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परेश पुरोहित म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात युवकांना सन्मानासह काम करण्याची संधी मिळत असल्याने युवावर्ग जोडला जात आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेहमीच पुढाकार राहिला असून, विकासासाठी कटिबध्दपणे कार्य करीत आहे. प्रश्न मार्गी लागत असल्याने पक्षात काम करताना कार्यकर्ते व पदाधिकार्यांमध्ये एक प्रकारे आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे परेश पुरोहित त्यांनी सांगितले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12��ाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Parnar_9.html", "date_download": "2021-07-30T11:04:10Z", "digest": "sha1:FWBGFCSQHXQ6K43JXOZ4DG3R43TJPE7Z", "length": 12620, "nlines": 91, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "समाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar समाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान \nसमाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान \nसमाजसेवक अण्णा हजारे व तहसीलदार ज्योती देवरे यांचा कलेच्या माध्यमातून सन्मान \nकलाशिक्षक संतोष क्षिरसागर यांनी तयार केले व्यक्तिरेखा चित्र\nपारनेर ः वासुंदे गावचे सुपुत्र कलाक्षेत्रात उत्तम कार्य करत असलेले श्री भाऊसाहेब महाराज शिक्षण संस्थे मधील एक धडाडीचे शिक्षक संतोष पांडुरंग क्षिरसागर सर यांनी आपल्या हस्तकौशल्याच्या माध्यमातून अनेक कलाकृती तयार केल्या आहेत. कलेची आवड असल्यामुळे नेहमीच काही तरी नवीन करण्याची उर्मी संतोष क्षीरसागर सर यांचा मध्ये असते.\nदरम्यान संतोष क्षीरसागर सर यांनी आपल्या अंगी असलेली कला जोपासत नेहमी��� सामाजिक, वैचारिक विषयांनाही अतिशय महत्त्व दिले आहे. कलेच्या माध्यमातून संतोष क्षीरसागर सर हेच समाज सेवा करत आहे हे वासुंदेकरांचे भूषणच आहे. क्षिरसागर सर यांचे हस्ताक्षर ही सुंदर असून डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आपल्या सुंदर अक्षरांमध्ये लिहून काढला व तो प्रकाशित केला आहे.\nअलीकडेच संतोष क्षिरसागर सर यांनी आपल्या रेखाचित्राच्या माध्यमातून देशाचे भूषण व पारनेर तालुक्याचे सुपुत्र ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, मा. आमदार स्व. वसंतराव झावरे पाटील यांचेही व्यक्ती रेखा चित्र तयार केले आहे. तसेच पारनेरच्या कार्यक्षम तहसीलदार ज्योती’ताई देवरे मॅडम यांचा कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी त्यांचे ही एक व्यक्ति रेखाचित्र तयार केले आहे. अण्णा हजारे व ज्योती देवरे मॅडम यांचे दोन्ही व्यक्तिरेखा चित्र क्षीरसागर सर यांच्या हस्तकलेचे उत्तम उदाहरण ठरले आहे. अतिशय अप्रतिम दोन्ही व्यक्तिरेखा चित्र त्यांनी निर्माण केले आहे. त्या दोन्ही व्यक्तीरेखा चित्रांमध्ये जीव आणण्याचा प्रयत्न क्षीरसागर सर यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व तहसीलदार ज्योतीताई देवरे मॅडम यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथाचे व कलेचे कौतुक केले आहे.\nकलाशिक्षक क्षीरसागर सर यांच्यासोबत पारनेर तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब खिलारी, राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर शहराध्यक्ष संतोष सोबले, सामाजिक कार्यकर्ते मोहन रोकडे, पत्रकार गणेश जगदाळे आदी उपस्थित होते. सरांच्या या कामाची दखल घेऊन मा. उपाध्यक्ष जि.प. अहमदनगर सुजित झावरे पाटील यांनी ही विशेष असे कौतुक केले.\nसंतोष क्षिरसागर सर यांनी माझे तयार केलेले व्यक्ती रेखाचित्र हे एक आदर्श कलेचा नमुना आहे. क्षिरसागर सर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक कलाकृती तयार केल्या त्यांचे काम हे समाज व्यवस्थेला ताकद देणारे आहे. त्यांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला हा ग्रंथ समाजातील तरूणांमध्ये आध्यात्मिक आवड निर्माण करण्याचे निश्चितच काम करील.\n- पद्मभूषण अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक\nक्षिरसागर सर यांनी म���झे कोरोना काळातील कामाचे कौतुक आणि माझा सन्मान करण्यासाठी अप्रतिम असे माझे व्यक्तिरेखा चित्र तयार केले ते पाहून मी भारावून गेले आहे. अतिशय उत्तम असं व्यक्तिरेखा चित्र त्यांनी तयार केलं त्यांच्या कलेचे त्यामधून दर्शन होते त्यांच्यासारखे सामाजिक वैचारिक विचारसरणी असलेले कलाकार नक्कीच समाजव्यवस्थेला चांगल्या उंचीवर घेऊन जातील.\n- ज्योती देवरे मॅडम, तहसीलदार, पारनेर\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bhima-korgaon-elgar-parishad-case-subject-to-sudha-bhardwajs-bail-application-high-court-directions-to-nia-and-state-government-nrvk-145969/", "date_download": "2021-07-30T11:21:22Z", "digest": "sha1:N6E4U23MCOTGZ5B4FTQERDUKY24RNTFF", "length": 15470, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "भीमा कोरगांव एल्गार परिषद प्रकरण | सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर भूमिका मांडा; एनआयए आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nभीमा कोरगांव एल्गार परिषद प्रकरणसुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावर भूमिका मांडा; एनआयए आणि राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश\nपुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घटला होता. त्यानंतर कोरेगाव-भीमा येथे घडलेला हिंसाचार यामागे माओवाद्यांचा संबंध आहे आणि माओवाद्यांशी मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संबंध आहे, असा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी अनेकांविरुद्ध गुन्हे नोंदवले होते. त्यात सुधा भारद्वाज यांचाही समावेश होता. सुधा भारद्वाज यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आल्यानंतर तेव्हापासून भायखळा येथील महिला कारागृहात आहेत. सदर प्रकऱणात याआधी पुणे पोलीस तपास करीत होते.\nमुंबई : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांनी डीफॉल्ट जामीनासाठी केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली आणि एनआयए आणि राज्य सरकारला यावर भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.\nपुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगाव येथे हिंसाचार घटला होता. त्यानंतर कोरेगाव-भीमा येथे घडलेला हिंसाचार यामागे माओवाद्यांचा संबंध आहे आणि माओवाद्यांशी मानवाधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी संबंध आहे, असा आरोप ठेवत पुणे पोलिसांनी अनेकांविरुद्ध गुन्हे नोंदवले होते. त्यात सुधा भारद्वाज यांचाही समावेश होता. सुधा भारद्वाज यांना २०१८ मध्ये अटक करण्यात आल्यानंतर तेव्हापासून भायखळा येथील महिला कारागृहात आहेत. सदर प्रकऱणात याआधी पुणे पोलीस तपास करीत होते.\nतेव्हा, पुणे पोलिसांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे(एनआयए) कडे तपास हस्तांतरित करण्यात आला. एनआयएने सदर प्रकरणातील आरोपपत्र वैधानिक ९० दिवसात दाखल करणे आवश्यक असतानाही अद्याप दाखल केलेले नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी) अंतर्गत डिफॉल्ट जामीन मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. असा दावा करत भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे.\nत्या याचिकेवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्या. नितिन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी भारद्वाज यांच्यावतीने अ‍ॅड. युग मोहित चौधरी यासर्व बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल घेत खंडपीठाने एनआयए आणि राज्यसरकारला यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी ३ जुलैपर्यंत तहकूब केली.\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/historic-congress-party-history-in-some-states-tola-of-sanjay-raut-nrvk-155727/", "date_download": "2021-07-30T11:06:06Z", "digest": "sha1:6AKRP2GJE2ELRIDBTTAFN4ZV5ISRV6XO", "length": 15232, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "100 वर्षांहून जुना पक्ष | ऐतिहासिक काँग्रेस पक्ष काही राज्यात इतिहासजमा; संजय राऊतांचा टोला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n100 वर्षांहून जुना पक्षऐतिहासिक काँग्रेस पक्ष काही राज्यात इतिहासजमा; संजय राऊतांचा टोला\nकाँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. तो पक्ष तसा ऐतिहासिकही आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष तर काही राज्यांमध्ये इतिहासजमा झालेला आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे. पटोले स्वबळाचे नारे देत आहे. त्यानुसार, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे भाकितही राऊत यांनी केले आहे.\nमुंबई : काँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. तो पक्ष तसा ऐतिहासिकही आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस पक्ष तर काही राज्यांमध्ये इतिहासजमा झालेला आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला लगावला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला आहे. पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असा चिमटा त्यांनी काढला आहे. पटोले स्वबळाचे नारे देत आहे. त्यानुसार, काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, असे भाकितही राऊत यांनी केले आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिम वस्त्यांमध्ये शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राऊत यांनी संघाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. परिवर्तन चांगले आहे. पण संघ इतका का बदलतोय याचा विचार झाला पाहिजे, असे सांगतानाच संघाने स्वत:ला बदलायचे ठरवले असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. परिवर्तन चांगले आहे. संघ इतकी वर्ष आपण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडत आला.\nमतांसाठी आपण धार्मिक विभाजन आणि फाळणी करत आला. त्यात असंख्य हिंदू आणि मुस्लिमांचे बळी गेले. आता तर हे परिवर्तन होत असेल आणि त्यातून जर देशाच्या एकता आणि अखंडतेला बळ मिळत असेल तर संघ इतका का बदलतो आहे, या संदर्भात विचार केला पाहिजे, असे राऊत म्हणाले. संघाचे कार्य विविध क्षेत्रात नक्कीच चांगले आहे. त्यांच्या अनेक भूमिकांवर आम्ही चर्चा केल्या आहेत. त्यांच्या भूमिकाही स्वीकारल्या आहेत. ठीक आहे. संघाने जर स्वत:ला बदलायचे स्वीकारले असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.\nनाना पटोले विदर्भाच्या मातीतील रांगडे गडी आहेत. ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल. मात्र, पटोलेंच्या बोलण्यावर महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य अवलंबून नाही. मविआ सरकारला कोणताही धोका नाही.\n- संजय राऊत, खासदार, शिवसेना\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/new-5152-power-connections-of-agricultural-pumps-completed-ms-m-s-d-performs-by-overcoming-various-obstacles-nrab-153011/", "date_download": "2021-07-30T11:37:02Z", "digest": "sha1:BEJF4B7FMLNN6W2XSPJ3PJU5LYHQZTHE", "length": 17031, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | कृषिपंपाच्या नवीन ५१५२ वीजजोडण्यांची कामे पूर्ण ; विविध अडथळ्यांवर मात करीत महावितरणची कामगिरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nवर्क फ्रॉम होममध्ये बसून राहणे ठरतेय आरोग्यासाठी घातक\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा ��ौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nपुणेकृषिपंपाच्या नवीन ५१५२ वीजजोडण्यांची कामे पूर्ण ; विविध अडथळ्यांवर मात करीत महावितरणची कामगिरी\nमहावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीमधून कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याचे काम वेगाने सुरु झाले. सर्व जिल्ह्यांसाठी ऑगस्ट २०१८ मध्ये ऑनलाईन निविदा काढून राज्यभरातील कंत्राटदारांना अंशत: व पूर्णत: निविदेप्रमाणे ६४८ कार्यादेश देण्यात आले. कामे देखील वेगाने सुरु झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील या कामांना अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आदींची फटका बसत गेला. तसेच या योजनेतील नव्या तंत्रज्ञानाचे १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांची मागणी वाढली.\nपुणे : राज्यातील अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळाचे तडाखे, सलग दीडदोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव, नवीन तंत्रज्ञानाच्या रोहित्रांचे मर्यादित उत्पादन यासह अनेक अडथळ्यांवर मात करीत महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांच्या १ लाख १७ हजार ७७४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ५ हजार १५२ वीजजोडण्यांचा समावेश आहे. दरम्यान उर्वरित ४० हजार २५२ वीजजोडण्यांचे काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत.\nराज्यात दि. ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या २ लाख २४ हजार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी राज्य शासनाने उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरु केली. त्याप्रमाणे स्वतंत्र रोहित्राद्वारे प्रत्येकी एक किंवा जास्तीत जास्त दोन कृषिपंपाना वीजजोडण्या देण्यात येत आहेत. या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ४८ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात २ हजार २४८ कोटी ९ लाखांचा निधी राज्य शासनाकडून विदर्भ व मराठवाडयाकरिता अनुदान स्वरुपात मिळणार असून उर्वरित महाराष्ट्राकरिता २ हजार ७९९ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी महावितरण वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात घेणार आहे. दि. ३१ मार्च २०१८ नंतर उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू होईपर्यंत विविध योजनामार्फत कृषिपंपांच्या वीजजोडण्या देण्यात आल्याने उर्वरित पैसे भरून प्रलंबित असलेल्या १ लाख ५८ हजार २६ नवीन वीजजोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे देण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी १८५ नवीन उपकेंद्रांसह उच्चदाब वीजवाहिन्या, वितरण रोहित्र आदी यंत्रणेचे जाळे उभारण्यात येत आहेत.\nमहावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीमधून कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याचे काम वेगाने सुरु झाले. सर्व जिल्ह्यांसाठी ऑगस्ट २०१८ मध्ये ऑनलाईन निविदा काढून राज्यभरातील कंत्राटदारांना अंशत: व पूर्णत: निविदेप्रमाणे ६४८ कार्यादेश देण्यात आले. कामे देखील वेगाने सुरु झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील या कामांना अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आदींची फटका बसत गेला. तसेच या योजनेतील नव्या तंत्रज्ञानाचे १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांची मागणी वाढली. त्यानंतर मार्च-२०२० पासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे रोहित्रांच्या उत्पादनावर मर्यादा आल्या. दरम्यान राज्यात महापुराचे व चक्रीवादळाचे मोठे तडाखे बसले. यात देखील प्रामुख्याने ग्रामीण भागातील वीजयंत्रणेला तडाखे बसले. सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनामुळे संचारबंदी असल्याने त्याचाही कामावर परिणाम झाला. यासर्व विविध अडथळ्यांवर मात करीत महावितरणने आतापर्यंत उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील १ लाख १७ हजार ७७४ कृषिपंपांच्या वीजजोडण्यांसाठी १ लाख १६ हजार ३६८ रोहित्र व उच्चदाब वीजवाहिन्या उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात ६ हजार २९९ पैकी ५ हजार १५२ (८२ टक्के) नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार कर��ार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/wme/https-cmnews-co-in-p3528previewtrue/cid3905452.htm", "date_download": "2021-07-30T10:43:05Z", "digest": "sha1:FE7RAU2QDWYEHZ55ALF6YA5ES3543UMV", "length": 5069, "nlines": 51, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*पाथर्डी नगरपालिकेचे दोन कर्मचाऱ्यासह २० जण कोरोना पॉझिटिव्ह*", "raw_content": "\n*पाथर्डी नगरपालिकेचे दोन कर्मचाऱ्यासह २० जण कोरोना पॉझिटिव्ह*\nपाथर्डी , दि. १७ जुलै टीम सीएम न्यूज\nकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या नंतर पाथर्डी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येते आहेत. पाथर्डी पालिकेतील वसुली पथकातील आज दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्याच बरोबर वसुली पथकातील पॉझिटिव्ह असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसभरात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nपाथर्डी शहरातील विविध भागांतील २० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे;तर तालुक्यातील तीनखडी व वाळुंज येथील प्रत्येकी एका जणाला बाधा झाली आहे.त्यामुळे एकूण सायंकाळची संख्या ही २२ वर पोहीचली आहे.सकाळी देखील १ जण पॉझिटिव्ह मिळाला होता.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.\nतालुक्यातील जिल्हा उपकेंद्रामध्ये अँटी रॅपिड किटचा वापर केला जात असल्याने स्वब घेतलेल्या व्यक्तींचे अहवाल तात्काळ मिळत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यास मदत होत आहे त्यामुळे प्रशासनाला उपाययोजना करण्यास मदत होत आहे.\n*तालुक्यात तीन दिवसात 85 रुग्ण तर आज नव्याने 22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह*\nगेल्या तीन दिवसापासून तालुक्यात 85 रुग्ण कोरोना विषाणूने बाधित आढळून आहे आहेत. त्यामध्ये पाथर्डी नगरपालिकेचे तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या कुटुंबियांना याचा संसर्ग झाला आहे. याच बरोबर तालुक्यातील तिसगाव, आगासखांड, कोल्हार कोल्हुबाई,त्रिभुवनवाडी य��थे बाधित आढळून आलेले आहेत. तालुक्यातील तिसगाव , करंजी आणि पाथर्डी शहर बंद आहेत.\n*अहमदनगर जिल्ह्यात वाढती कोरोना संख्या;दिवसभरात ११७ बाधितांची नोंद*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/modification-of-file-after-signature-of-cm-the-inquiry-order-was-turned-over/", "date_download": "2021-07-30T09:38:07Z", "digest": "sha1:Y5MLO72BFTNGXRMKZYUBH4EACXH366TB", "length": 10157, "nlines": 93, "source_domain": "hirkani.in", "title": "मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार; चौकशीचा आदेशच फिरवला – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nमुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार; चौकशीचा आदेशच फिरवला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आला होता. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांची परवानगी अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी महत्त्व असतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचं धाडस मंत्रालयातच कुणीतरी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.\nशिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याच्��ा कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते.\nअसा समोर आला शेरा बदलल्याचा प्रकार\nमहाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आल्या. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याच पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी अन्य अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, त्यामधून नाना पवार यांचे नाव वगळले होते.\nमुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या प्रतींची तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहला नसल्याचं उघड झालं. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे निष्पन्न झालं.\nपुण्यात 30 जानेवारीला एल्गार परिषद\nभर दिवसाढवळ्या एका अज्ञात आरोपीने तरुणीचा केला विनयभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-30T12:07:43Z", "digest": "sha1:MN24RXRBDFH6IL3MQO5HBRN65YJYIGQI", "length": 8964, "nlines": 313, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१२ मधील मृत्यू\n\"इ.स. २०१२ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ९१ पैकी खालील ९१ पाने या वर्गात आहेत.\nजेकब सहाय्य कुमार अरुणी\nअँथोनी विल्यम टोनी ग्रेग\nइ.स.च्या २०१० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१५ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cnn-trump-modi-media", "date_download": "2021-07-30T09:46:50Z", "digest": "sha1:4QOYG4IBKULBLJ5PUITC6JYHU4SMFEAP", "length": 19092, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत? - द वायर मराठी", "raw_content": "\nसीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत\nभारतातील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत.\n‘सीएनएन’चे जेष्ठ प्रतिनिधी जिम अकोस्टा यांचे व्हाईट हाउस प्रवेशाचे माध्यम ओळखपत्र रद्द केल्यामुळे ‘सीएनएन’ने व्हाईट हाउसच्या विरोधात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे अमेरिकेत गोंधळ माजला असून बहुसंख्य अमेरिकन जनता ‘सीएनएन’च्या पाठीशी उभी राहिली आहे.\nभारतात असे काही घडण्याची कितपत शक्यता वाटते १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीमध्ये अभिव्यक्तीच्या गळचेपी सोबतच माध्यमांचीही मुस्कटदाबी इंदिरा गांधी यांनी केली होती . लालकृष्ण अडवाणी यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, देशातील प्रसारमाध्यमांना त्यावेळी झुकण्याचा आदेश देण्यात आला होता, मात्र माध्यमे सपशेल शरणागती पत्करत रांगायाला लागली होती.\nनरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतले मानले जाणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा २०१४ साली सीएनएन-आईबीएन (आता सीएनएन न्यूज १८) या वाहिनीची मालकी मिळवली, तेव्हा जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांनी त्या वृत्तवाहिनीला सोडचिठ्ठी दिली. जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी गु���रात दंगलींच्या संदर्भात अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यामुळे मोदी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.\nयावर माध्यमांमधील मंडळींनी अवाक्षरही काढले नाही. .\nइंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील करन थापर यांच्या कार्यक्रमाच्या नूतनीकरणास वाहिनीच्या व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवली. थापर यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मोदी यांची चांगलीच भंबेरी उडाली होती व त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे आपण जाणतोच.\nव्यंगचित्रकार सतीश आचार्य यांच्या केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यंगचित्रांमुळे त्यांचे (ते काम करत असलेल्या) ‘मेल टुडे’शी अनेक वेळा मतभेद झाले. पुढे ‘मेल टुडे’ने आचार्य यांची गरज नसल्याचे त्यांना कळवले. या घटनेवरही माध्यमांमधील मंडळींनी गप्पच राहणे पसंद केले.\nपुण्य प्रसून वाजपेयी आणि मिलिंद खांडेकर यांना ‘एबीपी’द्वारे राजकीय दबावापोटी काढून टाकण्यात आले. यामुळे काही काळ गदारोळही झाला, मात्र लवकरच याला नियती म्हणून स्विकारण्यातच सर्वांनी धन्यता मानली.\nभारतीय प्रसारमाध्यमे ‘सीएनएन’सारखे धैर्य का दाखवू शकत नाहीत असा सवाल अनेक लोक करत आहेत. या मुद्द्यावर स्वतःचे म्हणणे मांडण्याचा धोका मी पत्करतो आहे.\n१. भारतीय जनमतामध्ये अजूनही अमेरिका किंवा इतर विकसित राष्ट्रांसारखा भक्कमपणा आलेला नाही. येथील बहुसंख्य जनता सत्ताधाऱ्यांशी दोन हात करायला तयार नसते.\nयाचे उदाहरण म्हणजे, १९७५ साली जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा करत (भारतात अराजक माजले होते म्हणून नव्हे तर स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी ) जनतेचे सर्व मुलभूत अधिकार काढून घेतले आणि माध्यमांवरही कठोर निर्बंध आणि सेन्सरशिप लादली, त्यावेळी कुठेही सामुहिक विरोध झाला नाही. तेव्हाही अनेकांनी नशीब म्हणत या घटनेचा स्वीकारही केला होता. याला एकमेव अपवाद होते रामनाथ गोयंका आणि त्यांचा इंडियन एक्सप्रेस समूह या बंडाची त्यांना चांगली किंमतही मोजावी लागली. अश्या प्रकारची मुस्कटदाबी जर अमेरिका किंवा युरोपात झाली असती तर तेथे मोठी आंदोलने उभी राहिली असती आणि या घटनेचा विरोध केला गेला असता.\n२. खरे पाहता पश्चिमी राष्ट्रांप्रमाणेच भारतीय प्रसारमाध्यमांची मालकीही उद्योजकांकडेच आहे. मात्र त���थील उद्योजक राजकीय नेत्यांसमोर माना तुकवत नाहीत. उलट पश्चिमेतील राष्ट्रांमध्ये नेतेमंडळीच बहुतेकदा उद्योजकांची हांजी हांजी करतात. याची अनेक कारणे आहेत.\nपहिली गोष्ट म्हणजे, भारतातील कुण्या उद्योजकाने सत्ताधाऱ्यांना नाराज केले की नेतेमंडळी त्यांच्यामागे सीबीआय, आयकर आणि कस्टमअधिकारी किंवा अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) आदींचा ससेमिरा लावतात. आपल्याला माहितच आहे की हे अधिकारी पिंजऱ्यात बंद असलेले पोपट असतात (हे निरीक्षण मागे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते.) आणि आपल्या राजकीय मालकांचा हुकुम बजावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यासाठी अनेकदा ही मंडळी खोटे पुरावे तयार करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. या उलट, पश्चिमेतील राष्ट्रांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन एकदम व्यावसायिक असतो. म्हणजे समजा, डोनाल्ड ट्रंप यांनी ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन’ किंवा ‘इंटर्नल रेवेन्यु सर्विस’ या संस्थांना ‘सीएनएन’ला त्रस्त करण्याचा आदेश जरी दिला तरी या संस्था ट्रंप यांच्या आदेशाचे पालन करतीलच याची शाश्वती देता येत नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे, भारतातील बहुसंख्य माध्यमसमूहांचे मालकांचे इतरही अनेक उद्योग आहेत. खरे पाहता त्यांच्या मालकीतील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या मंडळींच्या जास्त नफा मिळवून देणाऱ्या इतर उद्योगांना फायदा करून देण्याचे किंवा त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचेच एक माध्यम बनल्या आहेत.\nतिसरी महत्वाची बाब म्हणजे, भारत जरी १९४७ सालीच स्वतंत्र झाला असला तरी भारतातील बहुसंख्य पत्रकार अजूनही वसाहतवादी मानसिकतेने ग्रस्त आहेत. त्यांच्या मर्जीतली मंडळी सोडली तर सहसा मंत्री किंवा सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांसमोर पत्रकार न्यूनगंडाने पछाडलेले असतात. यामुळेच कदाचित ‘सीएनएन’सारखे धैर्य आणि तत्त्वनिष्ठा दाखवत विरोध करण्याची धमक त्यांच्यामध्ये दिसत नाही.\n३. अमेरिका आणि युरोपातील एंडरसन कूपर, बॉब वुडवार्ड, बार्बरा वाल्टर्स, क्रिस्टिएन एमेनपोअर, फरीद झकेरिया आदींसारखी मंडळी कर्मचारीच असले तरी ते माध्यमांच्या मालकांचा आदेश डोळे झाकून मान्य करत नाहीत. मालकही त्यांना सन्मानाची वागणूक देतात. भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या अश्या पत्रकारांची स्वतःची अशी तत्त्वनिष्ठा आणि व्यावसायिक मापदंडे आहेत आणि ती टिकवून ठेवण्यावरच त्यांचा भर असतो.\nत्यामुळे माझ्यामते, ‘सीएनएन’च्या घटनेमध्ये या संस्थेचे मालक टेड टर्नर यांनी ख्यातनाम पत्रकारांसोबत सल्ला-मसलत केलीच असणार. जिम अकोस्टाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत टर्नर आणि त्यांच्या संस्थेने फर्स्ट अमेंडमेंट\n(प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य) अबाधित ठेवण्यासाठी लढायला हवे असा सल्ला या मंडळींनी यावेळी टर्नर यांना नक्कीच दिला असणार.\nभारतामध्ये माध्यम मालक, मग तो सर्वात मोठा का असेना, अश्या स्वरूपाचे धैर्य दाखविण्याची हिम्मतही करणार नाही. येथील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत.\nसदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे\nअनुवाद: समीर दि. शेख\n‘राफेल’ नंतर अनिल अंबानींच्या रिलायन्सला २८४ कोटी रुपयांचा नफा\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये होत असलेल्या खोट्या चकमकी ‘‘अत्यंत चिंताजनक” – संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समिती\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE,_%E0%A4%93%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2021-07-30T10:58:26Z", "digest": "sha1:JGWY74H6WGO6ZGHEUGZUPPPBSSSUREQT", "length": 4716, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हँडालिया, ओहायो - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अमेरिकेच्या ओहायो राज्यातील शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हँडालिया (निःसंदिग्धीकरण).\nव्हँडालिया अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. डेटन महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १५,२४६ होती. डेटन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ आहे.\nइंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ७५ या महामार्गांचा तिठा व्हँडा���ियाच्या हद्दीत आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-return-woman-died-corona-20-people-admitted-isolation-ward-301135", "date_download": "2021-07-30T11:48:43Z", "digest": "sha1:KBKTA3FN52Z45XOGBP2ISBU7SUTEAZDG", "length": 6676, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात", "raw_content": "\nलॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका महिलेला महत्प्रयासाने नाशिकला घरी जाण्याची सोय झाली. मात्र, नाशिकला गेल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिने नजीकच्या डॉक्टरांना दाखवले.\nमुंबईहून नाशिकला गेलेल्या महिलेचे निधन; 20 सहप्रवाशांची रवानगी विलगीकरणात\nमुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या एका महिलेला महत्प्रयासाने नाशिकला घरी जाण्याची सोय झाली. मात्र, नाशिकला गेल्यावर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिने नजीकच्या डॉक्टरांना दाखवले. तिच्यातील लक्षणे पाहता तिला नाशिकला रवाना करण्यात आले. तिला कोरोनाचे निष्पन्न झाले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले. त्यानंतर मात्र तिच्या सोबत प्रवास करणाऱ्या 20 जणांवर विलगीकरण कक्षात जाण्याची वेळ आली.\nमोठी बातमी ः अखेर तारीख ठरली राज्यात चित्रीकरणाला होणार लवकरच सुरुवात; मात्र....\nघाटकोपरहून ही महिना भाजीच्या ट्रकमधून नाशिकला आली. देवळा येथे पोहोचल्यावर तिला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबियांनी तिला सटाणा येथील रुग्णालयात नेले. तिच्यातील लक्षणे पाहता तिला नाशिकला हलवण्यात आले. तिला कोरोनाची बाधा झाल्याचे तपासणीत लक्षात आले.\nमोठी बातमी ः लॉकडाऊनचा मानसिक स्वास्थ्यावर परिणाम; मुलांसह पालकांची चिडचीड वाढली\nया 61 वर्षीय महिलेच्या दोन मुले तसेच सूनांनाही कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात आले. तिची सुरुवातीस तपासणी केलेले डॉ���्टर चाचणीत निगेटीव आले, पण देवळा येथे ती महिला ज्या दोघांना भेटली, त्यांना कोरोनाची लागण झाली. मुंबईहून भाजीच्या ट्रकमधून आलेल्या महिलेचे कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी वेगाने पसरली आणि तिच्यासह प्रवास केलेल्या अनेक जण तपासणीसाठी आले. त्यांना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/desh/shankaracharya-swami-swaroopanand-sarswati-slam-ram-mandir-trust-78022", "date_download": "2021-07-30T10:27:48Z", "digest": "sha1:N3W7IE4EUQSYMLKPB3YUFO2YCUJP4WEQ", "length": 18714, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला! - shankaracharya swami swaroopanand sarswati slam ram mandir trust | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nराम मंदिर ट्रस्टवर शंकराचार्य संतापले अन् म्हणाले, आधी चंपत रायना तेथून हाकला\nबुधवार, 16 जून 2021\nअयोध्येतील राम मंदिरासाठीच्या जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून देशभरातील राजकारण तापलं आहे.\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा खुलासा राम मंदिर ट्रस्टने (Ram Mandir Trust) केला आहे. यावर आता शंकराचार्य (Shankarcharya) स्वामी स्वरुपानंद सरस्वती हे संतापले असून, त्यांनी ट्रस्टला सुनावले आहे.\nराम मंदिर जमीन खरेदीवरच आरोप करण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे आणि आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंग यांनी पत्रकार परिषदेत जमीन व्यवहाराची कागदपत्रे सादर करत भ्रष्टाचार झाल्याचे म्हटले आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ट्रस्टने आज यावर स्पष्टीकरण देत जमीन खरेदीमध्ये कोणताही गैरव्���वहार झाला नसल्याचे म्हटले आहे.\nया मुद्द्यावर बोलताना शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी राम मंदिर ट्रस्टवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे बेजबाबदार असून, त्यांची तातडीने पदावरुन हकालपट्टी करावी. नरेंद्र मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भ्रष्टाचारी व्यक्तींना राम जन्मभूमी ट्रस्टमध्ये स्थान दिले आहे. अशा व्यक्तींना त्यांच्यावरील आरोपांनी काहीही फरक पडत नाही.\nहेही वाचा : कोव्हिशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कसं वाढवलं\nअयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाशी देशभरातील कोट्यवधी हिंदूची आस्था जोडली गेली आहे. यासाठी जनतेने मोठ्या प्रमाणात पैसे दिले आहेत. राम मंदिरासाठी जमा झालेल्या वर्गणीतून आता महागड्या दराने जमीन खरेदी करण्यात येत आहे. यात ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचाही समावेश आहे. जमीन गैरव्यवहाराचे आरोप खोडण्याऐवजी ते आमच्यावर गांधी हत्येचेही आरोप झाले, अशी बेताल विधाने करीत सुटले आहेत, असे शंकराचार्य म्हणाले.\nदरम्यान, ट्रस्टवरील आरोपांची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आल्याचे समजते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका होत आहेत. या मुद्दावरून विरोधकांकडून भाजपला लक्ष्य केले जाऊ शकते. निवडणुकीत ही बाब अडचणीची ठरू शकते. त्यामुळं भाजपकडून आता यामध्ये लक्ष्य घालण्यात येत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून याची गांभीर्याने दखल घेण्यात आल्याचे समजते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणाचा अहवाल मागविल्याचे समजते. मंदिर ट्स्टने देखील केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एक सविस्तर पत्र पाठवून गैरव्यवहार झाला नसल्याचा दावा केला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nचंपत राय यांच्यावर संघ नेतृत्व नाराज पण मिळालं तात्पुरतं अभय\nनवी दिल्ली : अयोध्येतील (Ayodhya) राम जन्मभूमी ट्रस्टमधील कथित जमीन गैरव्यवहाराचा मुद्द्यावर चित्रकूट येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS...\nसोमवार, 12 जुलै 2021\nकेंद्र सरकार विरोधातील मोर्चातून शिवसेनेचे निवडणुकीचे रणशिंग\nनाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने तयारी सुरू केली (Shivsena starts prepration for Upcoming NMC election) असून, त्याचाच एक...\nशुक्रवार, 25 जून 2021\nबाळासाहेबांमुळे तुमचे वडील मोठे झाले..उपकार विसरु नका..खैरेंनी राणे बंधूंना फटकारले..\nमुंबई : तीन दिवसांपूर्वी दादरच्या शिवसेनाभवनासमोर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांमधील शाब्दिक...\nशनिवार, 19 जून 2021\nतुमच्या नेत्यांवर भरोसा नाय काय मायावतींचा अखिलेश यादवांना सवाल..\nनवी दिल्ली : उत्तरप्रदेशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच उत्तरप्रदेशातील राजकारण तापू लागलं आहे. बहुजन...\nगुरुवार, 17 जून 2021\nआदित्य ठाकरेंची शिफारस,अदानींचा पुढाकार; फ्रान्सच्या कंपनीचा औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प..\nऔरंगाबाद ः जगातील सर्वात मोठी समजली जाणारी फ्रान्सची तेल कंपनी औरंगाबादेत बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी चाचपणी करत आहे. यासंदर्भात बुधवारी (ता. १६)...\nबुधवार, 16 जून 2021\nराम मंदिर जमीन गैरव्यवहारावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, दुर्दैवी बिचारे\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही...\nबुधवार, 16 जून 2021\nवादाच्या भोवऱ्यात सापडलेले राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय नेमके आहेत तरी कोण\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत कोणताही...\nबुधवार, 16 जून 2021\nभारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे पाकिस्तानकडे\nनवी दिल्ली : विकासाच्या बाबतीत भारताच्या कित्येक पटीने पिछाडीवर असलेल्या पाकिस्तानने अण्वस्त्रांमध्ये मात्र भारताला पिछाडीवर टाकले आहे. पाकिस्तानकडे...\nमंगळवार, 15 जून 2021\nराम मंदिर जमीन गैरव्यवहाराने 'दिल्लीश्वरां'च्या पायाखालची वाळू सरकली\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या (Ram Mandir) जमीन खरेदीतील कथित गैरव्यवहारावरून (Land Scam) देशभरातील राजकारण तापलं आहे. जमीन खरेदीत...\nमंगळवार, 15 जून 2021\nरामाच्या नावाने झोळी भरणाऱ्या आरएसएस, मोदींनी हिशोब द्यावा..\nऔरंगाबाद ः आम आदमी पक्षाच्या संजयसिंह यांनी राम मंदिर ट्रस्टने मंदिरासाठी अडीच कोटींची जागा साडेअठरा कोटीत घेतल्याचा खळबजनक आरोप केला. यासाठी त्यांनी...\nमंगळवार, 15 जून 2021\nराम मंदिर जमीन घोटाळा काही मिनिटांत दोन कोटींवरून 18.5 कोटींची झाली जमीन\nअयोध्या : राम मंदिरासाठी (Ram Temple) जमीन खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राम जन्मभूमी ट्रस्टवर करण्यात आला आहे. ट्रस्टच्या सचिवांनी काही...\nसोमवार, 14 जून 2021\nमी नरेंद्र दामोदरदास मोदी... सात वर्षांतील सात मोठ्या घटना...नोटबंदी ते कोरोना\nनवी दिल्ली : देशात 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत इतिहास घडला. पहिल्यांदाच काँग्रेसशिवाय अन्य पक्षाचे बहुमतातील सरकार अस्तित्वात आले. सलग...\nबुधवार, 26 मे 2021\nराम मंदिर गैरव्यवहार राजकारण politics scam नरेंद्र मोदी narendra modi मोदी सरकार सरकार government राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तर प्रदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A7-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T10:43:19Z", "digest": "sha1:PODO3Z5XC5CJB75GJVJECGUTWEW2SWIQ", "length": 6730, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जिल्ह्यात नव्याने ५४१ कोरोना बाधित | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजिल्ह्यात नव्याने ५४१ कोरोना बाधित\nजिल्ह्यात नव्याने ५४१ कोरोना बाधित\nसर्वाधिक ११७ रुग्ण जळगाव शहरात\nजळगाव – जिल्ह्यात मंगळवारी नव्याने ५४१ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या २८ हजार १३२ एवढी झाली आहे. सर्वाधिक ११७ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात ९ बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ५३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nजिल्ह्यात सद्यस्थितीत २० हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ७ हजार ०४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .\nजिल्ह्यात मंगळवारी नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहर ११७ , जळगाव ग्रामीण २९, भुसावळ ३५, अमळनेर ९० , चोपडा ५७, पाचोरा ८ , भडगाव ११, धरणगाव ३३ , यावल १०, एरंडोल ३१, जामनेर ५७, रावेर ५, पारोळा २४, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १२, बोदवड ११, इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात ९ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर, भुसावळ , चोपडा तालुक्यात प्रत्येकी २ तसेच पाचोरा , पारोळा भडगाव तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे अशी माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.\nजिल्ह्���ात कोरोनाचा उद्रेक सुरूच: नव्याने 696 बाधित\nजिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच: पुन्हा 801 रुग्ण\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप व्हायरल\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा ९९.३७ टक्के निकाल\nपुण्यातील डीसीपींची ‘फुकट बिर्याणी’ ऑडिओ क्लिप…\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/twelve-vehicles-damaged-due-to-sudden-fire-in-old-kadim-jalna-police-thane-area/", "date_download": "2021-07-30T11:51:27Z", "digest": "sha1:U3OONXOPNLMESAASDORH5HRT3DIE4YML", "length": 6534, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "जूना कदीम जालना पोलीस ठाणे परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे बारा गाड्यांचे नुकसान.. – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nजूना कदीम जालना पोलीस ठाणे परिसरात अचानक लागलेल्या आगीमुळे बारा गाड्यांचे नुकसान..\nजुना कदीम पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी जप्त केलेले व विविध गुन्ह्यात पकडून आणलेल्या गाड्यांना आग लागल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दि.4 गुरूवार रोजी दुपारी 3 वाजता जुना कदिम पोलीस स्टेशन येथील ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केल्या होत्या त्याच्या बाजूला एक कचराकुंडी होती त्या कचरा कुंडीला आग लागली होती परंतु अद्याप कशा मुळे आग लागली हे कळू शकले नाही. प्रथम दर्शनी असे लक्षात येते की कचरा कुंडीचा बाजूलाच लागलेल्या आगीमुळे पहिली गाडीने पेट घेऊन बाकीच्या गाड्यांनी पेट घेतला. असा प्राथमिक अंदाज दर्शवला जात आहे,\nएकूण बारा गाड्या त्या आगीत जळून भ���्म झाल्या\nत्याच्याच बाजूला नव्याने जिल्हा वाहतूक शाखा कार्यरत असल्यामुळे तेथील वाहतूक शाखेचे कर्मचारी व कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सोमनाथ लामगे, अनिल जीने, व फायर कर्मचारी संजय हिरे व सादिक अली, कामल सिंग राजपूत ईतर कर्मचाऱ्यांनी स्वतः आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.\nदरम्यान फायर ब्रिगेडला फोन केल्या नंतर अवघ्या काही मिनिटातच फायर ब्रिगेडच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या व आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे साधारण दहा-बारा गाड्या आगीपासून वाचविण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना यश आले. या आगीमध्ये छोटा हत्ती – (02),सफारी – (01),इंडिगो – (02),ओमिनी – (02 – 03) अशा चार चाकी गाड्या जळून खाक झाल्याचे वृत्त आहे\nस्टिल उद्योग जिवंत ठेवण्यासाठी राज्य शासनाने 1800 कोटी रुपयांची सबसीडी जाहिर करावी * आ. कैलास गोरंट्याल यांची विधीमंडळात आग्रही मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mazeepuran.wordpress.com/tag/buds/page/2/", "date_download": "2021-07-30T10:24:16Z", "digest": "sha1:A53VHYNV5EKKIVT3TEQZOOIO553CEWF4", "length": 12935, "nlines": 78, "source_domain": "mazeepuran.wordpress.com", "title": "Buds – Page 2 – mazeepuran (माझे e-पुराण)", "raw_content": "\nआपका क्या ख़याल है…\nगोधडी भाग ७: निखळ आनंद\n“वीकेंड” ज्याची सगळे वाट बघत असतात. भारतात बहुदा वीकेंड म्हणजे शॉपिंग, भाजी बाजार ते मॉल, via इथे-तिथे. आठवडाभर सवड न मिळाल्याने ते करणे अर्थातच गरजेचे असते. हल्लीच्या ट्रेंड वरून दुसरी कडे कुठे जाणार म्हणून मॉल भटकंती करणारे काही कमी नाही आहे. ज्याची त्याची आवड. शेवटी “जो जे वांछील तो ते लाहो…”\nयेथे रविवारी बाजार बंद, आणि जी दुकाने शंभर चौरस मीटर पेक्षा मोठी आहे ती सुद्धा बंद ठेवावी हा कायदा आहे. बरीचशी खरेदी लोक शुक्रवारी नाही तर शनिवारी करतात. वीकेंड हा घरगुती कामं करण्यासाठी आणि घरच्यां साठी. सबंध दिवस घरात बसून राहणे नोर्वेजिअन माणसांना जमण्या सारखे नाही. बर्फ सुरु झाला रे झाला कि स्कीईंग आणि बर्फ गेला हि हायकिंग, सायकलिंग असे प्रकार. थोडक्यात काउच पोटेटो सापडणे कठीण, आपल्या म्हणतात न खुर्ची तोडणे. तसे खुर्ची तोडणारे कमीच असतात. हवामान कसे हि असो बाहेर फेरफटका मारलाच पाहिजे. येथे एक म्हण आहे “Det finnes ikke dårlig vær, bare dårlig klær“, म्हणजे हवा कधीच वाईट नसते, वाईट (चुकीचे) असतात ते कपडे. 🙂\nआता “संगती चा असर” किंवा आणखीन काय असेल पण नोर्वेजिअन सहकारी आणि मित्र यांच्यामुळे आमचे फिरणे/चालणे खूप वाढले आहे. मुख्य म्हणजे आम्ही हि त्यात आनंद घ्यायला शिकलो आहोत. हे फिरणे, नुसते हेल्थ आणि फिटनेस याच्या साठी असे नव्हे तर निव्वळ आनंद घेण्यासाठी पण होते. तर एकदा फेर फटका घेताना काढलेले काही फोटो देत आहे. तुम्हा मंडळीना ते आवडतील अशी अशा वाटते. एक सांगावे से वाटते, मी काही व्यावसायिक फोटोग्राफर नाही. तुम्ही तज्ञ असाल तर मार्गदर्शन जरूर करा. मला आवडेल.\nगोधडी भाग ६: नवीन शिकण्याचा आनंद (Learning to enjoy)\nहे बरोबर कि चूक आपल्या प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार, तेंव्हा आपले सर्वांचे उत्तर पण वेगळे असणार. असे लक्षात येते कि जेंव्हा कुठली गोष्ट आपण आपल्या आनंदा साठी म्हणून शिकतो तेंव्हा त्याचे ओझे फार जाणवत नाही पण तेच जर का शिकल्या नंतर त्याचे मोजमाप होणार असेल आणि आपल्याला आपली योग्यता सिद्ध करावी लागणार असेल तर मात्र त्याचे मनावर दडपण येते. आणि शिकण्यातील आनंद काही अंशी कमी होतो.\nकालच्या चतुरंग मधील काही ओळी\n“प्रत्येक मूल काहीतरी गुण घेऊनच जन्माला येतं यावर पालकांचा विश्वास हवा. तो गुण ओळखणं, फुलण्याला मदत करणं हे पालकांचं काम. मुलांमध्ये अनेक गुण असतात. शाळेत मात्र ठरावीक विषयच असतात त्यामुळे कधी कधी त्या गुणांचा पत्ताच लागत नाही. आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो गुण साकार होतो. मुलांचं व्यक्तिमत्त्व त्याच्याभोवती आकार घेतं. हा गुण शोधण्यासाठी मुलांना अनेक चांगल्या गोष्टी करून, अनुभवून पाहता यायला हव्यात. लहानपणी त्यांना अनेक खेळ खेळू देत, अनेक कला हाताळू देत, गाणी म्हणू देत, वाद्यं वाजवू देत, गोष्टी ऐकू देत, पुस्तकांच्या जगात हरवून जाऊ देत, चित्रं काढू देत, नृत्य,अभिनय करू देत, अनेक चांगल्या माणसांचा सहवास मिळू दे, अनेक चांगली ठिकाणं पाहू देत, समाजासाठी काही करू देत. ही सगळी मुलांचा रिकामा अवकाश भरण्याची चांगली साधनं आहेत. ही मुलांना अनुभवू देत म्हणजे मोठेपणी त्यांची कोठी भरलेली राहील आणि दिखाव्याच्या खिडकीची गरजच भासणार नाही\nजे लहानपणी राहिले ते मोठेपणी करू नये असे कुठे असते, जिथे आणि जेंव्हा जमेल आनंद घेण्याचा प्रयत्न करावा. छंद जोपासला कि दिवसाचा क्षीण कमी होतो असा माझा तरी अनुभव आहे.\nसध्या मी फोटोग्राफी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. हल्लीच मला माझा पहिला DSLR कॅमेरा मिळाला आहे. तर त्याचे (त्याच्या वर ) प्रयोग चालू आहे. त्यात जमेची बाजू म्हणजे आता येथे हवा सुधारत आहे, वसंत ऋतू डोकावतो आहे, दिवस मोठा होऊ लागला आले. मोबाईल वर काढलेले फोटो आणि हे फोटो यात खूप फरक असतो हे जाणवते. कॅमेराचे फोटोंची स्पष्टता मस्तच असते. प्रोसेसिंग शिवाय पण फोटोत जान (जीव) दिसते. तर मी जे काही प्रयोग केले आहेत त्याची एक झलक येथे तुमच्या साठी देत आही. तुम्हा मंडळींना आवडेल अशी आशा वाटते. तुम्हास काही सूचना करावयाशा वाटल्या तर जरूर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.axgreenhouse.com/multi-span-greenhouse/", "date_download": "2021-07-30T11:06:51Z", "digest": "sha1:MXFFU62HL2HKJJ6QWA3DXNSEB2RMTU3G", "length": 6244, "nlines": 174, "source_domain": "mr.axgreenhouse.com", "title": "मल्टी-स्पॅन ग्रीन हाऊस मॅन्युफॅक्चरर्स - चायना मल्टी-स्पॅन ग्रीनहाउस सप्लायर्स आणि फॅक्टरी", "raw_content": "\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nफॅक्टरी ऑनलाईन भेट द्या\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nब्लॅकआउट / लाईट डिप्रिव्हिनेशन ग्रीनहाऊस - प्लास्टी ...\nगॉथिक ग्लास-पो फिल्म संयोजन ग्रीनहाउस\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nया प्रकारचे ग्रीनहाउस सिंगल स्पॅन बोगद्याच्या ग्रीनहाऊसपेक्षा वेगळे आहे, हे केवळ एक स्पॅनच नाही तर दोनपेक्षा अधिक स्पॅन आहेत, म्हणून आम्ही या ग्रीनहाऊसला मल्टी-स्पॅन ग्रीनहाउस म्हणतो.\nस्पॅन रुंदी सामान्यत: 6 मीटर ते 10 मीटर पर्यंत असू शकते, सर्वात लहान रुंदी 6 मीटर आहे, मोठ्या स्पॅन रूंदी आम्ही मल्टी स्पॅन प्लास्टिक फिल्म ग्रीनहाऊससाठी 16 मी करू शकतो .ती लांबी सानुकूलित केली आहे. आमचे हरितगृह तंत्रज्ञान प्रगत आहे, संपूर्ण प्रक्रिया वेळ वाचवू शकते आणि प्रयत्न.ग्राईनहाऊस अत्यधिक हवामानाचा प्रभाव टाळण्यासाठी आमच्या वनस्पतींचे संरक्षण करू शकते\n© कॉपीराइट - 2010-2021: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: NO.879 रोड गांघुआ, औद्योगिक बंदरातील उत्तर क्षेत्र, पिडू जिल्हा, 611743, चेंगदू, सिचुआन प्रांत, चीन\nगॉथिक शेप फिल्म ग्रीनहाऊस\nगॉथिक शेप ग्लास ग्रीनहाऊस\nव्हेन्लो स्टाईल ग्लास ग्रीनहाऊस\nई - मेल पाठवा\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://cmnews.co.in/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-246-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE/cid3905288.htm", "date_download": "2021-07-30T09:47:52Z", "digest": "sha1:D5MVTIRCSFLWQQF57E36XPFK6CIMNEJO", "length": 7428, "nlines": 63, "source_domain": "cmnews.co.in", "title": "*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*", "raw_content": "\n*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*\n*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*\nबीड दि , 17 एप्रिल ,टीम सीएमन्यूज\nसंचारबंदी शिथिलीकरण कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई करून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nसंचार बंदीच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे,संचारबंदीत संधीचा फायदा घेवून लोकांची फसवणुक करणारे, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे,विनाकारण रस्त्यांवर फिरणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक हर्ष.ए.पोद्दार यांनी\nजिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिलेले आहेत.\nयातूनच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यातील शहरी पोलीस ठाण्यांमध्ये शिथीलकरण कालावधीत विनाकारण वाहने घेवून रस्त्यांवर फिरणार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेवुन घराबाहेर न पडता पायी चालत जावुन जवळच्या भागातून अत्यावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे आणि याच कारणास्तव अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर वाहनांना बीड जिल्ह्यात इंधन देणे बाबत ,पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई करण्यात आले आहे. अशा प्रकारचे नियम जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून पुर्ण जिल्ह्यात लागू आहेत. या नियमाची पायमल्ली करत नागरिक संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करून विशिष्ट भागात गर्दी करत आहेत. अशा प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांवर यापूर्वी पहिल्या टप्यामध्ये दंडात्मक कारवाई करुन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न बीड पोलीसांनी केला होता. तरी दंडात्मक कारवाया करून नियंत्रण प्राप्त झाले नसल्याने बीड पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.\nसंचारबंदी शिथिलीकरण असतांना विनाकारण लोक दुचाकी वाहने घेवून घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत होते म्हणुन त्यांच्यावर खालील नमुद पोलीस ठाण्यांमध���ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\n1. बीड शहर-53 दुचाकी वाहने,\n2. पेठ बीड-14 दुचाकी वाहने 3.शिवाजीनगर-50 दुचाकी वाहने\n4. बीड ग्रामीण- 05 दुचाकी वाहने\n5. पिंपळनेर- 40 दुचाकी वाहने\n6. अंबाजोगाई ग्रामीण-23 दुचाकी वाहने\n7. अंबाजोगाई शहर-50 दुचाकी वाहने\n8. परळी शहर- 05 दुचाकी वाहने\n9. संभाजीनगर- 06 दुचाकी वाहने\nया 09 पोलीस ठाण्यांमध्ये 246 दुचाकी वाहनांवर वेगवेगळे 09 गुन्हे भादंवि कलम\n188,269,270, आपत्ती व्यवस्थापन कारयदा कलम 51 ब,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 17 प्रमाणे दाखल करण्यात आले असून सदरचे 246 वाहने जप्त करण्यात आली आहेत.\nवरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री .हर्ष ए.पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती स्वाती\nभोर,अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमुद 09 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mumbai-china-coronavirus-deaths", "date_download": "2021-07-30T11:53:46Z", "digest": "sha1:D2KTTU7W5MPXE2YCEIPE5YMAUIG2TLGE", "length": 9259, "nlines": 78, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईत कोरोनाचे दोन संशयित, चीनमध्ये २६ मृत्यू\nबीजिंग/शांघाय/नवी दिल्ली/मुंबई/जिनिव्हा : कोरोना या विषाणूमुळे चीनमध्ये आजपर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून मुंबईत दोन संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.\nकोरोनाचे संकट येण्याची शक्यता पाहून मुंबई महापालिकेने कस्तुरबा गांधी इस्पितळात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून तेथे चीनमधून आलेल्या दोन संशयित रुग्णांची तपासणी केली जात आहे. १९ जानेवारीला चीनमधून १,७८९ प्रवासी आले होते. या सर्वांची चाचणी केली आहे. या चाचणीत दोन प्रवाशांना लागण झाल्याचा संशय आहे, से महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले.\nदरम्यान कोरेनाची लागण ८३० जणांना झाल्याचे चीन सरकारने जाहीर केले असून याचे संक्रमण रोखण्यासाठी खबरदारी म्हणून चीनने वुहानसहित १३ अन्य शहरांमध्ये कोणालाही जाण्यास बंदी घातली आहे.\nसध्या चिनी नववर्षाच्या धामधुमीमुळे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी घराबाहेर पडले आहेत. तसेच या काळात पर्यटनालाही गती मिळत असल्याने चीनमधील सर्व वाहतूक सेवा विस्कळीत होत असते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी चीनने १३ शहरांमध्ये येणाऱ्या सर्व ��ार, बस, ट्रेन व विमानांना बंदी घातली आहे.\nचीनच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचे सर्वाधिक बळी-(२४) मध्य चीनस्थित हुबेई प्रांतात झाले असून २० प्रांतात १,०७२ संशयित केस आढळून आल्या आहेत.\n१३ शहरे बंद, बीजिंगही बंद\nचीनने जी १३ शहरे बंद केली आहेत, त्या शहरांमधील एकूण लोकसंख्या ४ कोटीच्या आसपास आहे. या शहरांमध्येही मनोरंजन ठिकाणे, चित्रपटगृह, इंटरनेट कॅफे, मॉल बंद करण्यात आले आहेत. चीनने बीजिंगलाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून शहरातील इम्पिरियल पॅलेस शनिवारपर्यंत बंद राहणार आहे.\nकोरोना विषाणूची लागण झालेली पहिला घटना हुबेईची राजधानी वुहानमध्ये आढळून आली. त्यानंतर या विषाणूची माहिती प्रसिद्ध झाली. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये सार्स या विषाणूजन्य आजाराचे रुग्ण सापडले होते. तशी लक्षणे कोरोना लागण झालेल्या व्यक्तीत दिसल्याने चीनने खबरदारीचे उपाय योजले आहेत.\nकोरोना साथीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणी म्हणून जाहीर केलेले नाही.\nवुहानमध्ये सध्या ७०० भारतीय विद्यार्थी राहात आहे. या विद्यार्थ्यांशी भारतीय दुतावास संपर्क ठेवून आहे.\nकोरोना विषाणुमुळे बीजिंगमधील भारतीय दुतावासात होणारा प्रजासत्ताक दिन समारंभ रद्द करण्यात आला आहे.\nकोरोनाची लागण झाल्यास ताप, खोकला, श्वासोच्छावासास अडचण येते व जोरदार धाप लागते.\nयूपी पोलिसांचे कौर्य : जमावावर कमरेच्यावर गोळीबार\nदिल्लीत भाजप नेते धार्मिक भावना भडकवण्याच्या प्रयत्नात\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B8)", "date_download": "2021-07-30T09:21:44Z", "digest": "sha1:6YL53FTU6OFSUAECSJNC3KGFPNFE522W", "length": 11838, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार (राक्षस) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबुद्धांवर मराचा हल्ला ( अ‍ॅनीकॉनिकप्रतिनिधित्व: बुद्ध केवळ त्याच्या सिंहासनाद्वारे दर्शविले जाते ), 2 शतक, अमरावती , भारत\nहा बौद्ध धर्मातील राक्षस आहे. बौद्ध ग्रंथामध्ये मृत्यू, पुनर्जन्म, दुर्भाग्य, पाप, विनाशाचे राक्षस आहे असे वर्णन केले आहे.\n१.१ बौद्ध धर्मात सामान्य व्याख्या\n३ हे सुद्धा पहा\nसंस्कृत भाषा: मार, 'Māra' mārayati (मारयति) मारणे ( mṛ 'मृ')शब्दाचा मूळ अर्थ “मृत्यू”[१][२]\nप्रोटो -इंडो-युरोपियन शाब्दिक मूळ: mṛ 'मृ' (mer ) शब्दाचा मूळ अर्थ \" अदृश्य होणे वा मृत्यू, खून किंवा नाश\".\nअर्थ 'मृत्यू घडवून आणणे ' किंवा 'प्राणघातक' आहे. हे त्याच मुळापासून मृत्यूच्या इतर शब्दाशी संबंधित आहे,मृत्यू या यमदेवता संदर्भात .प्रोटो -इंडो-युरोपियन भाषेत आहे.\nJ. P. Mallory, Douglas Q. Adams म्हणण्यानुसार इंडो-युरोपियन भाषांमध्ये हे फारच व्यापक पसरले आहे.[३]\nबौद्ध धर्मात सामान्य व्याख्या[संपादन]\nपाली भाषा : Pali: निब्बान (निर्वाण) मार, 'Māra' अर्थ \"चांगल्या कर्मांचा नाश करणारा राजा\" होय . निर्वाण विरोधी मत्यु = यमदेवता\nबोधिसत्त्वाची प्राप्ती करून या बोधिसत्त्वांनी क्लेसमाराचा नाश केला आहे.\nमार (राक्षसा)ने बोधी वृक्षाच्या खाली ध्यानात असलेल्या शाक्यमुनि सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मार्गात अडथळा अणतो. मार (राक्षस) असुरी शक्तीचा उपयोग करुन भयानक चेहरे असलेले आणि अनेक प्रकारचे शस्त्रे पकडलेले राक्षस सेवकांना पाठवले. परंतु सिद्धार्थ गौतम बुद्ध ध्यानात शांत स्थिर असलेला, आपल्या उजवा हाताने भूमीला स्पर्श करून मग वसुंधरा प्रकट झाली तिने आपल्या केसाने पाणी प्रवाहित करून राक्षस सेवकांचा नाश केला. मग परत मार (राक्षसाने) सुंदर स्त्रियांच्या मदतीने गौतम बुद्धांना भ्रमित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्या सुंदर स्त्रिया या मार (राक्षसा)च्या मुली होत्या.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंध��ची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-07-30T09:38:45Z", "digest": "sha1:K3VBZEXOKMPJQIHL7F3YS7IZWIQQ7IBB", "length": 5085, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दलित साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► आंबेडकरवादी साहित्य‎ (१ क, ७ प)\n► दलित लेखिका‎ (५ प)\n\"दलित साहित्य\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nअगेन्स्ट द मॅडनेस ऑफ मनु (पुस्तक)\nआमचा बाप आन् आम्ही\nआम्हीही इतिहास घडवला (पुस्तक)\nतिची भाकरी कोणी चोरली \nद अनटचेबल्स: हू वर दे अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स\nदलित साहित्यातील युगस्तंभ : अण्णाभाऊ साठे आणि बाबुराव बागूल\nनंदनर्स चिल्ड्रन- द परईयन्स ट्रिस्ट विथ डेस्टिनी डेस्टिनी- तामिळनाडू १८५०-१९५६\nवेटिंग फॉर अ व्हिझा\nसंत श्री कबीर दलित साहित्य पुरस्कार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१७ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1163013", "date_download": "2021-07-30T11:33:44Z", "digest": "sha1:HZ4EQLUDV4UCEVRFLPRR56DWW4LNXYPK", "length": 2447, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"राष्ट्रीय महामार्ग ४५ बी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nराष्ट्रीय महामार्ग ४५ बी (संपादन)\n०४:३०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n११९ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n१६:२९, १३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n०४:३०, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/exclusive/sleep-work-lot-money-11239", "date_download": "2021-07-30T10:29:28Z", "digest": "sha1:2NOG5VWC663NLTDWFBG4EATK3BT3Q6JV", "length": 3900, "nlines": 29, "source_domain": "www.saamtv.com", "title": "झोपा आणि कमवा, वाचा झोप घेऊन पैसा कसा मिळवाल?", "raw_content": "\nझोपा आणि कमवा, वाचा झोप घेऊन पैसा कसा मिळवाल\nझोपणे हा जर तुम्हा तुमचा जन्मसिद्ध हक्क समजत असाल, तर तुमच्यासाठी एक नोकरीची संधी आहे. तुम्ही विचार करु शकताय. कारण झोपण्यासाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत. ही बातमी वाचा...\nलॉकडाऊनमध्ये बेरोजगार झाला असाल. किंवा घरात राहून दिवसभर झोपा काढायला सवकला असाल. तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी असू शकतेय. कारण झोपेसाठीच तुम्हाला पगार मिळणार आहे. थोडा थोडका नाही. तर लाखभर रुपयांचा.\nहेडर- हे काम आहे तरी काय \nइंटर्नशिप करणाऱ्याला 9 तास झोपावं लागेल\nबेडवर पडल्यानंतर 10-20 मिनिटांतच झोपाचंय\nलागोपाठ 100 दिवस झोपलात 1 लाख रुपये मिळतील\nकंपनी तुमच्या झोपेच्या पद्धतीवर लक्ष ठेवेल\nइंटर्नशिप करणाऱ्या व्यक्तीला रोज 9 तास झोपायचंय. बेडवर पडल्या पडल्या तुम्हाला 10-20 मिनिटांच झोपावं लागेल. लागोपाठ 100 दिवस झोपलात तर तुम्हाला याचे 1 लाख रुपये मिळतील. यादरम्यान कंपनी तुमच्या झोपेच्या पद्धतीवर लक्ष ठेवेल.\nहे काम आपल्यासाठीच आहे, असं तुम्हाला वाटू लागलं असेल. तर कंपनीच्या काही अटीही आहेत, ज्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील.\nहे काम मिळवायचं कसं\nवेकफिट असं या कंपनीचं नाव आहे\nही कंपनी मूळची बंगळुरुची आहे.\nतुम्हाला थेट कंपनीकडे अर्ज करावा लागेल.\nही इंटर्नशिप मिळवण्यासठी डीग्रीची आवश्यकता नाही\nसोशल मीडियावर कमी वेळ घालवत असाल, तर तुम्हाला प्राधान्य मिळेल\nशाळा, कॉलेजात झोपला असाल तर तुम्ही या जॉबसाठी परफेक्ट आहात म्हणून समजा\nकोरोनाच्या संकटात असं काही समोर येणं म्हणजे मजाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/ratnagiri-corona-patient-from-dubai-dead-village-sealed-mhak-446389.html", "date_download": "2021-07-30T11:48:46Z", "digest": "sha1:EDY263JYGD427IALMONT2V4URHZOYXRM", "length": 8877, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुबईहून आलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, सर्व गाव केलं सील– News18 Lokmat", "raw_content": "\nदुबईहून आलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, सर्व गाव केलं सील\nकोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.\nरत्नागिरी 08 एप्रिल : रत्नागिरी जिल्ह्यात आज एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. हे गृहस्थ 17 मार्चला दुबईहून आले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणं दिसू लागली. नंतर त्यांना खेडच्या कळंबणी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 50 वर्षांचे होते. त्यामुळे खेड मधील अलसुरे गाव सील करण्यात आले आहे. त्यांना 6 एप्रिलला कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाने बाधित रुग्णाप्रमाणे शासकीय नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मुंबई हा फक्त राज्याचाच नाही तर देशाचा कोरोना हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत आज कोरोनाचे 106 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या 696 एवढी झालीय. तर 5 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 45 झाली आहे. आज एकाही रुग्णाला सुट्टी देण्यात आलेली नाही. आत्तापर्यंत एकूण 59 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज एकूण संशयितांसह 313 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते. तर आतापर्यंत 11 हजार जणांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. राज्यातल्या आजच्या बाधितांची संख्या 117 असून राज्यात 1135 एकूण बाधित रुग्ण झाले आहेत. कोरोना विषाणूने राज्यात अक्षरश: थैमान घातलं आहे. राज्यात लॉकडा��न असूनही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 1135 झाला आहे. सर्वाधिक संख्या मुंबईत आहे. संपूर्ण राज्यासाठी पुढील 7-8 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यांनी खबरदारी घ्या, सरकारने दिलेल्या सूचनांच पालन करा, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. लढा जिंकूच ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, 55 मिनिटांत लागणार निकाल कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हेही वाचा - पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू ‘या’ राज्याने तयार केली Covid-19 किट, 55 मिनिटांत लागणार निकाल कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहाता मुंबई- पुण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबई आणि पुण्यात मास्क वारपणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. हेही वाचा - पुण्यात चिंता वाढवणारा दिवस; गेल्या 24 तासांत 8 मृत्यू आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. सध्या राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे. गुणाकार होताना दिसत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यात बुधवारी 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हेही वाचा - आशेचा किरण आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, सुदैवाने राज्य कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये नाही. सध्या राज्यात रुग्णांची बेरीज होत आहे. गुणाकार होताना दिसत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांच्या मृतांची संख्या जास्त आहे. ही चिंतेची बाब आहे. राज्यात बुधवारी 117 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हेही वाचा - आशेचा किरण देशातील 400 जिल्ह्यांमध्ये Covid – 19 चा एकही रुग्ण नाही अमेरिका, इटलीसारख्या अनेक देशांच्या तुलनेत देशात कोरोना रुग्णांची वाढ गुणाकाराच्या पद्धतीने होण्याची भीती वाटत होती. मात्र, सुदैवाने तसे होत नाही आहे. देशांमध्ये 30 व्या दिवशी 1 लाख 21 हजार इतके संसर्ग झालेले रुग्ण आहेत. त्याच्या तुलनेत आपल्या देशात या रुग्णांची संख्या 5000 दरम्यान आहे.\nदुबईहून आलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू, सर्व गाव केलं सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aaplimaaymarathinews.com/just-like-you-came-to-meet-vitthal-by-driving-yourself-let-him-go-to-mantralaya-too/", "date_download": "2021-07-30T11:03:28Z", "digest": "sha1:SUQ5DBY7Z3TU6VRJGU3CCRAZ6NINZEZN", "length": 12687, "nlines": 143, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या विठ्ठलाच्या आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome राजकीय जसे स्वतः गाडी चालवत तुझ्या विठ्ठलाच्या आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे\nजसे स्वतः गाडी चालवत तुझ्या विठ्ठलाच्या आले तसेच मंत्रालयातही जाऊ दे\nमुंबई : पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा पार पडली. आषाढी एकादशीच्या महापुजेसाठी मुख्यमंत्री सोमवारी पंढरपूरकडे रवाना झाले होते. विषेश म्हणजे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत सहकुटुंब पंढरपुरात दाखल झाले. त्यावर आता मनसेने खोचक टीका केली आहे.\n‘हे बा विठ्ठला, जसे आमचे मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत तुझ्या भेटीला आले तसेच स्वतः गाडी चालवत मंत्रालयात सुद्धा जाऊ दे’, अशी खोचक टीका मनसे नेते संदिप देशपांडे यांनी केली आहे. जशी विठ्ठलाची भेट घेतली तशी एकदा जनतेशी पण भेट घेऊ दे हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना असल्याचंही त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.\nयेत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्याआधीच आता सर्वच पक्ष या निवडणुकीवर डोळा लावून बसले आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादात मागील मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मनसेने शिवसेनेला टाळी मागितली होती. परंतु शिवसेनेने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.\nदरम्यान, कोरोनाच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जायला वेळ नाही. पण बाकी घरी बोलवून धागे बांधायला वेळ आहे. कोरोना काळात राजकारण करू नका म्हणून अक्कल शिकवायला मुख्यमंत्री सर्वात पुढे असतात अशी घणाघाती टीका देखील त्यांनी केली होती. जसा बेस्ट ‘शी.एम’ चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल, अशी उपरोधक टीका देखील त्यांनी केली होती.\nPrevious articleआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री\nNext articleपुढील चार दिवस कोल्हापूर, सातारामध्ये अतिवृष्टी इशारा\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\n‘या’ जिल्ह्यांना पुढील ४ दिवस दिला अतिवृष्टीचा इशारा\nमुंबई : यंदाचा पावसाळा महाराष्ट्रासाठी फारच अवघड आहे. पावसाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अनेकांची घरे गेली, संसार उघड्यावर पडली. आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे....\nसतराशेसाठ जरी एकत्र आले तरी राणे कुटुंबाला संपवू शकत नाहीत\nमुंबई : नारायणराव राणेंची जी मुलं आहेत ना खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये अशी मुलं कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत असाच प्रत्येक आई-बाप म्हणेन, असं म्हणत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी राणे पिता-पुत्रांवर...\nराज्यातील ‘या’ 11 जिलह्यांमध्ये निर्बंध कायम\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं आकडेवारी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निर्बंध उठवावेत अशी मागणी लोकांमधून होत होती. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.\nऊर्जा विभागात ‘आपत्ती व्यवस्थापन विभाग’ स्थापन करणार- ऊर्जामंत्री\nरत्नागिरी : महावितरण, महापारेषण व महानिर्मितीच्या यंत्रणेचे नैसर्गिक संकटामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी चिपळूण दौऱ्यादरम्यान दिली. गेल्या काही...\nदुकानदारांच्या विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने मिळावी – मुख्यमंत्री\nमुंबई : ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे पुरामुळे नुकसान झाले त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान 50 टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी, विमा दावे निकाली काढण्यासाठी महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, असे निर्देश...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nराज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विमा कवच आणि अन्य सुविधा त्वरित मिळाव्यात –...\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.akadstatus.com/2019/08/dost-birthday-status-in-marathi-happy.html", "date_download": "2021-07-30T09:58:43Z", "digest": "sha1:2SZH7VBIBHFEXRFFQ7QG7D6VHL7APQ3A", "length": 15318, "nlines": 78, "source_domain": "www.akadstatus.com", "title": "Dost birthday status in marathi | Happy birthday Dost | Marathi - Akad Status", "raw_content": "\nपाए नए व्हात्सप्प हिंदी स्टेटस, शायरी, स्लोगन्स और भारतीय त्योहारों के मैसेज, फ़ोटो और शुभकामनाएं सन्देश वो भी अपनी मनपसंद भाषा हिंदी में.\n अगर आपको हमारे पोस्ट अच्छे लगे तो शेयर और कॉमेंट जरूर करे\nदिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ Ashwin Bhau * वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..\nStatus खोज रहा था आपने भाई के B'Day के लिए .........😃 💫फिर लगा छोड़ हटा🔚आपने 😎भाई का तो बस 🦁🔪NaaM ही काफी है यार... 🔫\n🔫🔫🔫बंदुक लोड करुन ठेवा फायरींग करायची आहे. आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. हवा करायची आहे. .मग राडा😎 तर झालाच😊 पाहीजे....🔫🔫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा * bhai*... 👑\nHappy birthday XYZ Bhau अॅक्शन हिरो तसंच मनानं दिलदार... बोलनं दमदार....वागणं जबाबदार.....दबंग व्यक्तिमत्वाचे..किंग..सतत केसाला NEW style करून लाखो मुलींना भुरळ पाडणारे, डॅशिंग चॉकलेट बॉय नात्याने #भाऊ #काळजाचा तुकडा आहे..आणि फेसबुकवर हवा करणारा\nसतत संकटात साथ देणारा, कधीही ऊलटपने न बोलणारासगल्या मित्रांच्या मनावर राज करणारा... वाघाचे काळीज असणारे…\n😍 दिलदार नेतृत्वाचा धडधडीत आवाज, ⛈भाऊनी विचार केला तर पावसाळ्यात धुरळा उडवणारे,🔥 हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे☃ दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस आणि 😘आमचे लाड़के भाऊ *XYZ bhau* वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹..\nशरीरावर जायचं नाय \"background\" बघायचं मगच नडायच....It Is A Brand XYZ....आमचे परममित्र पै.XYZ यांना उदंड आयुष्य लाभो हिच आई जगदम्बे चरणी प्रार्थना.शुभेच्छुक :- XYZ आणि मित्र परिवार\nखड्यात गेली # history ... खड्यात गेलं# background ...आधी # मारायचं मग # मिटवायच ......साधा # चेहरा अंदाज # गहराภ๏ वॉर्निंग ๔เгєςt फायरिंग \nअसे बोलणारे व करून धाकवणारेलाखात # देखना एकच # चिकनाऔर..वो.. है # भाई अपना ... Happywala Birthday ....💐\nतुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा देव तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा \nवाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाययशस्वी व औक्षवंत होयशस्वी व औक्षवंत हो\nसोनेरी सूर्याची सोनेरी किरणेसोनेरी किरणांचा सोनेरी दिवससोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरीशुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.\nजन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..\nपार्ट्य करा, ख,प्यानाच,गाणे, फटके फोडापण वाढदिवसाच्या या पावन समयीमित्रांना हि वेळ द्या कि थोडावाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा \nनवा गंद नवा आनंदनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावाव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनीआनंद शतगुणित व्हावा.ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा\nआपणास शिवनेरीची श्रीमंती,रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी प्रार्थनाआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो\nआयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे…मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा \nआयुष्याच्या या पायरीवरतुमच्या नव्या जगातीलनव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंचभरारी घेऊ दे.....मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंडआयुष्य लाभू दे...\nये भी जरूर पड़े--\nहमारी पोस्ट. Dost birthday status in marathi पढ़ने के लिए धन्यवाद इसी तरह की अच्छी अच्छी पोस्ट पाने के लिए हमारी वेबसाइट www.paglistatus.com or www.akadstatus.com से जुड़े रहे\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस,\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस, ख्वाजा गरीब नवाज़ शायरी इन हिंदी,शायरी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती,गरीब नवाज की शा...\nOm Namah Shivaya (ओम नमः शिवाय) status in hindi :-ॐ नमः शिवाय ( Om Namaḥ Śivāya) सबसे लोकप्रिय हिंदू मंत्रों में से एक है और शैव सम्प्रदा...\nindian army haryanvi status इंडियन आर्मी हरयाणवी स्टेटस\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस,\nख्वाजा स्टेटस इन हिंदी, ख्वाजा शायरी हिंदी,गरीब नवाज स्टेटस, ख्वाजा गरीब नवाज़ शायरी इन हिंदी,शायरी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती,गरीब नवाज की शा...\nOm Namah Shivaya (ओम नमः शिवाय) status in hindi :-ॐ नमः शिवाय ( Om Namaḥ Śivāya) सबसे लोकप्रिय हिंदू मंत्रों में से एक है और शैव सम्प्रदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/traders-sindhudurg-district-gave-statement-mla-deepak-kesarkar-375615", "date_download": "2021-07-30T11:47:36Z", "digest": "sha1:QVQCWLX76QMPD5PL3IVJPTZFQ4FNJIE3", "length": 8818, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जत्रोत्सवात स्टॉलला परवानगीची मागणी", "raw_content": "\nजिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवापैकी गणल्या जाणाऱ्या सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सोवामध्येही बाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यात बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.\nजत्रोत्सवात स्टॉलला परवानगीची मागणी\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जिल्ह्यातील पारंपरिक जत्रोत्सवात स्टॉल लावण्याची परवानगी द्या, अटी व शर्थींच्या अधीन राहून व्यापार करू, अशी मागणी जिल्ह्यातील स्टॉलधारक व्यापाऱ्यांनी आज आमदार दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी श्री. केसरकर यांच्याकडे सुपूर्द केले.\nजिल्ह्यामध्ये होणाऱ्या गावागावांतील पारंपरिक जत्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक उलाढाल होते.\nजिल्ह्यातील अनेक तरुण बेरोजगार व व्यावसायिक छोट्या-मोठ्या व्यापार उद्योगातून चरितार्थ चालवीत. बहुतांश व्यापाऱ्यांचे वर्षभराचे उत्पन्न या जत्रोत्सवाच्या व्यापारावर अवलंबून असते. खेळणी, हॉटेल, मिठाई, खाजे, कापड, चप्पल, सौंदर्य साधने, आईस्क्रीम, थंड पेय, केळी विक्रेत्या, फुले विक्रेत्या आदी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक व्यवसाय करतात; मात्र या वर्षी होणाऱ्या जत्रोत्सवामध्ये कोरोनाचे संकट लक्षात घेता गावाबाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने थाटण्यात बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या जत्रोत्सवापैकी गणल्या जाणाऱ्या सोनुर्ली माऊली देवीच्या जत्रोत्सोवामध्येही बाहेरील व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यात बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.\nसोनुर्ली जत्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा राज्यांमध्ये प्रसिद्ध असल्याने या जत्रोत्सवात व्यापारी वर्गाची मोठी उलाढाल होते; मात्र या वर्षी दुकाने लावण्यात बंदी असल्याने व्यापारी वर्गाने आमदार केसरकर यांची भेट घेत जिल्ह्यामध्ये आता होणाऱ्या जत्रोत्सवात दुकाने लावण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केली. या वेळी बाबुराव नळेकर, महेश आंगचेकर, आनंद धडाम, संजय तानावडे, सुशील घाडी, हेमंत पांगम, इम्तियाज शेख, सखाराम आंगचेकर, संजय तानावडे, नंदकिशोर नळेकर, हर्षाली रजपूत, जयवंत शिर्के, विष्णू गावडे, दीया मालवणकर, सुशील घाडी, विष्णू गावडे, प्रमोद गावडे, संतोष सावळ, आपा सावंत आदी उपस्थित होते.\nनिवेदनात म्हटले आहे, की कोरोना काळात व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. आता व्यापारास परवानगी न मिळाल्यास उपासमारीची वेळ येईल. शासनाने इतरस्तरावर व्यापार सुरू करण्यासंदर्भात विविध अटी व शर्ती ठेवून व्यापारास परवानगी दिली आहे. याच धर्तीवर जत्रोत्सवामध्येही अटी व शर्तीच्या अधीन राहून दुकाने लावण्यास परवानगी मिळावी.\nसंपादन - राहुल पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/bharat-ratna-dr-prakash-ambedkar-appealed-on-the-backdrop-of-babasaheb-ambedkar-jayanti/", "date_download": "2021-07-30T10:26:42Z", "digest": "sha1:SSVASVZVRV7LZBTWJVBH4SLTW2AHDPC7", "length": 7053, "nlines": 90, "source_domain": "hirkani.in", "title": "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं आवाहन – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी केलं आवाहन\nकरोना संक्रमण वाढत असल्याने राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून आदेश लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन के���ं आहे.\nराज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं आहे.\n“महाराष्ट्र शासनानं पुन्हा लॉकडाउन लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असं सांगण्यात येतंय. तेव्हा संपूर्ण जनतेला माझं आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा,” असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.\nमागील वर्षीही करोनाचं थैमान सुरू होतं. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला आंबेडकरी जनतेचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. तर यंदा पुन्हा आंबेडकर जयंती तोंडावर असतानाच राज्यात करोनाचं थैमान सुरू झालं आहे. त्यामुळे आता सरकार बाबासाहेबांची जयंती साजरी करण्याबद्दल काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.\n758 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 6 बाधितांचा मृत्यू\nरक्तदान शिबीरे आयोजित करून भीमजयंती साजरी करा – गंगाधर ढवळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hirkani.in/shiv-sena-district-chief-bhaskarrao-ambekar-congratulated-the-health-workers-who-were-vaccinated-against-corona/", "date_download": "2021-07-30T11:26:45Z", "digest": "sha1:GC23TVZMTRBO2RLFKC3G3DLAKJZQXCAT", "length": 8145, "nlines": 88, "source_domain": "hirkani.in", "title": "कोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाNयांवर पृष्पवृष्टी करुन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले अभिनंदन – Hirkani", "raw_content": "\nपाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.\nकोरोना लस घेतलेल्या आरोग्य कर्मचाNयांवर पृष्पवृष्टी करुन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले अभिनंदन\nजालना, दि. १६(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात सर्वत प्रथम कोरोनाची लस दिलेल्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाNयांना जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी पुष्पगुच्छ देवून व कर्मचाNयांवर पुष्पवृष्टी करुन शुभेच्छा दिल्या. यात डॉ. पद्मजा अजय सराफ, डॉ. संजय जगताप यांच्यासह अहोरात्र रुग्णसेवा करणाNया नर्स, वॉर्डबॉय, रुग्णवाहिका चालक यांना कोव्हीड१९ ची लस टोचण्याचा मान सर्वप्रथम देण्यात आला आहे.\nयावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख भास्करराव म्हणाले की, आजचे लसीकरण हा ऐतिहासिक क्षण आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जगात आलेल्या या महामारीत सर्व मानव जातीवर आलेल्या या भयंकर संकटात वेळोवेळी सर्वांना दिलासा दिला व भितीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. धार्मिक ग्रंथात लक्ष्मणाला जेंव्हा युध्दात शक्ती लागते तेंव्हा हनुमानाने संजीवनी वनस्पती आणून प्राण वाचविले. त्याच प्रमाणे ही लस म्हणजे नागरिकांसाठी संजीवनी असल्याचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सांगितले. तसेच अदर पुनावाला व त्यांच्या शास्त्राज्ञांनी कोरोनावर लस तयार करुन देशातीलच नव्हे तर अवघ्या जगातील समस्त मानव जातीला संजीवनी देण्याचे काम केले. कोविडची लस निर्माण होण्याआधी असलेल्या भितीदायक वातावरणात सतत आधार देवून त्यातच जगण्याची उमेद घेवून येणारा आज हा क्षण साक्षात येवून ठेपला आणि लसीकरणाला सुरुवात झाली. या लसीसंदर्भात नागरिकांमध्ये वेगवेगळे समज-गैरसमज पसरत आहे. तरी या बाबत कोणतेही गैरसमज मनात न बाळगता सर्वसामान्यांसाठी नोंदणी सुरु झाल्यानंतर प्रत्येकाने नोंदणी करुन ही लस घ्यावी, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केले. यावेळी शहरप्रमुख विष्णु पाचपुâले, माजी शहरप्रमुख बाला परदेशी, दर्शन चौधरी, राम भुतेकर, सुभाष पितांबरे यांच्यासह शिवसैनिक व नागरिकांंची उपस्थिती होती.\nबाबासाहेबांच्या शैक्षणिक धोरण व कार्याने मराठवाड्यास गती: राजेश राऊत\nशेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ गौर सेनेचे जिल्हा कचेरीसमोर साखळी उपोषण दुसरा दिवस : सर्व तालुक्यांचा सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/womens-spontaneous-response-to-lets-go-progress-campaign/07261957", "date_download": "2021-07-30T10:43:56Z", "digest": "sha1:WNRVZZMGJJHTHMU5KHUPVFGO354FCHS4", "length": 7764, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "‘चलो ���ले प्रगति की ओर’ अभियानाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\n‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानाला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद\nनागपूर: आजच्या आधुनिक युगात महिला पुरूषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांमध्ये गृहिणींचे योगदान महत्वपूर्ण आहे. घराची जबाबदारी सांभाळणा-या महिलांच्या सक्षमीकरणासाठी, समाजात सन्मानाचे स्थान मिळविण्यासाठी आता एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी केले.\nनागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने गुरूवारी (ता. २६) धरमपेठ झोनमधील राम नगर येथील कर्नाटक संघाच्या सभागृहात महिला बचत गटांच्या सदस्यांकरिता ‘चलो चले प्रगति की ओर’ अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.\nयावेळी प्रगती पाटील बोलत होत्या. शहरी महिला बचत गटातील महिलांना लघुउद्योगाचे धडे देत त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या अभियाला सुरूवात करण्यात आली. व्यासपीठावर महिला व बालकल्याण समिती प्रगती पाटील यांच्यासह उपसभापती विशाखा मोहोड, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, शिल्पा धोटे, परिणीता फुके, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष किर्तीदा अजमेरा, शितल पाटील, स्वच्छ असोसिएशनच्या सुमीता मुखर्जी, उषा बागडी उपस्थित होते.\nपुढे बोलताना सभापती प्रगती पाटील म्हणाल्या, उत्तमपणे कुटुंबाचा भार वाहणा-या महिलांमध्ये व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य असते. लघु उद्योग हा स्त्रीच्या उन्नतीचा मार्ग आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या व्यवसायात योग्य भरारी घेऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nमहिलांच्या उत्थानासाठी शासनाकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची पूरेपूर माहिती घेउन त्याच्या अंमलबजावणीसाठी कशी करावी, शिवाय बँकांकडून आर्थिक सहकार्य कसे मिळविता येईल याची माहिती एकत्रितरित्या मिळावी, यासाठी प्रत्येक झोनमध्ये अभियानाची ओळख करून देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. स्वयं सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढाकार घेत अभियानात सहभागी व्‍हावे, असे आवाहन ��हिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी केले.\nस्त्रियांनो आत्मनिर्भर बना : किर्तीदा अजमेरा\nधावत्या युगात स्वत:चे अस्तीत्व टिकवून नाव लौकीक करायचे असेल तर स्त्रियांनो आत्मनिर्भर बना, असा मंत्र भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष किर्तीदा अजमेरा यांनी दिला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या महिलांनी स्वयं सक्षमीकरणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. एकत्र येण्यातून घडणा-या संवादातून नव्‍या संकल्पनांचा उदय होतो, याच नव्‍या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवून नव्‍या बदलासाठी सज्ज व्‍हा, असे आवाहनही त्यांनी केले.\n← सेवेतून बाद झालेल्या २३० बसेसची…\nमनपा कर रही सुरक्षा रक्षकों… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/uttar-pradesh-bijnor-suspended-policeman-who-slapped-rss-leader-was-beaten-up-in-a-market-nrkk-157339/", "date_download": "2021-07-30T11:28:12Z", "digest": "sha1:HHGPYOHGH2HPSN7IWMTJNKP6TCMHQ47L", "length": 14755, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "देश | RSS नेत्याला कानाखाली मारल्या प्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षकाला भर बाजारात मारहाण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nभारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, जपानच्या खेळाडूला धक्का\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nदेशRSS नेत्याला कानाखाली मारल्या प्रकरणी ���िलंबित पोलीस निरीक्षकाला भर बाजारात मारहाण\nउत्तर प्रदेशमधील बिजनौर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांची १५ जुलैला आरएसएसचे नेते उमंग काकारान यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. झालू शहरातील रहिवासी उमंग काकरान वडील रामेंद्रसिंग यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या निरीक्षक अरुण कुमार राणा यांनी अहवाल सादर करण्यास नकार दिला. याच कारणामुळे दोघांत वाद झाला.\nउत्तर प्रदेश मधील बिजनौर परिसरात जमावाने एका पोलिस अधिकाऱ्याला भर बाजारात मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एक निलंबीत पोलीस निरीक्षक भाजी घेऊन घरी परतत होते. त्यावेळी दुचाकीवरून काही तरुण आले आणि त्यांनी या निलंबित पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली. दरम्यान जेव्हा लोक जमा झाले त्यावेळी या तरुणांनी तिथून काढता पाय घेतला. या संपूर्ण घटनेची तक्रार पीडित पोलीस अधिकाऱ्याने पोलीस स्थानकात नोंदवली आहे.\nकाय आहे नेमकं प्रकरण\nउत्तर प्रदेशमधील बिजनौर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांची १५ जुलैला आरएसएसचे नेते उमंग काकारान यांच्यासोबत बाचाबाची झाली होती. झालू शहरातील रहिवासी उमंग काकरान वडील रामेंद्रसिंग यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बनविण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या निरीक्षक अरुण कुमार राणा यांनी अहवाल सादर करण्यास नकार दिला. याच कारणामुळे दोघांत वाद झाला.\nयाच बाचाबाची दरम्यान पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांनी उमंगला कानाखाली मारल्याचा आरोप केला जातोय. या घटनेच्या निषेधार्थ हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस चौकीसमोर निदर्शनेही केली. या प्रकरणी पोलीस अधिक्षक धर्मवीर सिंग यांनी निरीक्षकास निलंबित केले होते. आता निलंबित पोलीस निरीक्षकाने १६ जुलै रोजी झालेल्या हल्ल्याचा संबंध १५ जुलै रोजी घडलेल्या प्रकरणाशी जोडला आहे.\nअरुण कुमार राणा झालू शहरपरिसरात भाड्याच्या खोलीत राहतात. १६ जुलैला संध्याकाळी ते भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर गेले असता काही दुचाकीस्वारांनी त्यांना घेरले आणि त्यांच्यावर लाठ्यांनी हल्ला केला. पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले.\nथाना हल्दौर पर सुसंगत धार���ओं में अभियोग पंजीकृत किया गया है सीसीटीवी कैमरो की फुटेज प्राप्त सीसीटीवी कैमरो की फुटेज प्राप्त विशेषज्ञों की टीम द्वारा पहचान की जा रही है विशेषज्ञों की टीम द्वारा पहचान की जा रही है अभियुक्तों की शीघ्र गिरफ्तारी हेतु क्षेत्राधिकारी, नगर के नेतृत्व में टीमें लगायी गयी है अभियुक्तों की शीघ्र गिरफ्तारी हेतु क्षेत्राधिकारी, नगर के नेतृत्व में टीमें लगायी गयी है\nदरम्यान, अरुण कुमार यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तींविरोधात मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/govt-launches-best-efforts-to-curb-delta-plus-effect-says-collector-milind-shambharkar-nrka-150365/", "date_download": "2021-07-30T11:00:17Z", "digest": "sha1:IAKHBLU7GG4AHL45QUAVXP7ZGA6TNAQQ", "length": 12040, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | 'डेल्टा प्लस'चा प्रभाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु : जिल्हाधिकारी शंभरकर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nसोलापूर‘डेल्टा प्लस’चा प्रभाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु : जिल्हाधिकारी शंभरकर\nटेंभुर्णी : डेल्टा प्लस व्हेरीयंट या कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत दीड वर्षे टेंभुर्णी येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामुळे अनेकांचे जीव वाचविण्यात शासनास मदत झाली आहे. याचप्रकारे तिसऱ्या लाटेतही ऑक्सिजन कंपन्यांनी चांगली कामगिरी करून शासनास मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.\nडॉ. शंभरकर यांनी टेंभुर्णी औद्योगिक वसाहत येथील एस.एस.बॅग्ज या राजाभाऊ शिंदे यांच्या ऑक्सिजन गॅस प्रकल्पास व नव्याने उभारण्यात येत असलेल्या विजय इंडस्ट्रीयल गॅस प्रा.लिमिटेड या व विजय एअर प्रोडक्टस या उभारणी सुरु असलेल्या रेफलिंग स्टेशनला भेट देऊन प्रकल्पाच्या तयारी विषयी माहिती घेतली. तसेच प्रकल्प संचालकाना डेल्टा प्लस व्हेरीयंट या कोरोना विषाणूचा धोका टाळण्यासाठी शासनास मदत करण्याचे व शासनाच्या कोरोना विरोधी मोहिमेसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले. प्रकल्पाची क्षमता वाढविण्याचे आदेश दिले.\nजिल्हाधिकारी डॉ.शंभरकर यांनी प्रकल्पाविषयीच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांच्यासोबत तहसीलदार राजेश चव्हाण, एस.एस.बॅग्ज प्रा.लि.चे राजाभाऊ शिंदे, मंडल अधिकारी मनिषा लकडे, तलाठी स्वप्नील सोनटक्के, सचिन साळुंखे,निलमकुमार पांडे, देविदास कुबेर हे उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले या��ना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/state-government-to-give-5-lakh-for-orphan-children-in-corona-period-nrsr-142330/", "date_download": "2021-07-30T11:08:12Z", "digest": "sha1:HALFAG2WYDQG6UT4QDMNW3YHNYB6TVAO", "length": 13921, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "एकही बालक वंचित राहणार नाही | कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार ५ लाखांची मदत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\n#Tokyo Olympics : भारतीय पुरुष हॉकी संघाचा दणदणीत विजय, सलग तिसऱ्या विजयासह क्वार्टर फायनलमध्ये धडक\nसासूने न्यायालयालाच धरलं वेठीला मग न्यायव्यवस्थेचीही सटकली; पुढे झालं असं की…\nमुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, रेल्वेच्या बोगद्यात काम करणाऱ्या एका मजूराचा मृत्यू\nटीम इंडियाच्या दोन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण, मायदेशात परतण्याचे संकट\n लिव्ह-इनमध्ये राहत होते जोडपे; दुहेरी हत्येने पोलिसही चक्रावले, वाचा सविस्तर\n बद्धकोष्ठतेचा जाणवू लागला त्रास, तो असह्य झाल्याने व्यक्तीने केलं असं काम पण उपाय बेतला जीवावर; जाणून घ्या सविस्तर\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ श���र मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\nएकही बालक वंचित राहणार नाहीकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना मिळणार ५ लाखांची मदत, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची घोषणा\nज्या बालकांचे पालक कोरोना काळात वारले आहेत अशा बालकांना ५ लाखांची मदत शासन(Help Of 5 lakh To Orphans) देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur)यांनी सांगितले.\nठाणे: ज्या बालकांचे पालक कोरोना(Corona) काळात वारले आहेत अशा बालकांना सर्व प्रकारचे सहाय्य शासन करणार आहे. अशा बालकांना ५ लाखांची मदत शासन(Help Of 5 lakh To Orphans) देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur)यांनी सांगितले.\nशालेय शुल्क अधिनियम सुधारणा समितीने पारदर्शक काम करावे,सिस्कॉम संस्थेची मागणी\nमहिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी ठाणे जिल्ह्यातील अनाथ बालकांशी मायेचा संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून बालकांशी संवाद साधला त्यानंतर ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.\nप्रत्येक बालकांना पुनर्स्थापित करण्यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून बालकांना सहकार्य करण्यात येत आहे. बालकांचे शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येईल यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. अनाथ बालकांचे सर्वेक्षण चालु आहे. एकही बालक वंचित राहणार नाही. ज्या बालकांच्या डोक्यावरुन आई-वडीलांचे छत्र हरपले आहे अशा बालकांना आधार देण्याची आवश्यकता असून . बालकांच्या विकासासाठी असलेला बालसंगोपनचा निधी देखील वाढविण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले\nअत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने पीडित बालकांच्या सातत्याने संपर्कात राहणे गरजेचे आहे. बालकांना भावनिक आधाराची गरज असते त्यामुळे अशा बालकांना प्रथम भेटून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या या समस्या सोडविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येणार आहेत. असेही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.\nठाणे जिल्ह्यात सध्या आई-वडील कोरोनाने मयत झाले आहेत अशा बालकांची संख्या ४२ आहे. जिल्ह्यामध्ये अजून बालकां���्या तपासणीचे काम चालू असून पीडित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T10:04:21Z", "digest": "sha1:ZLRW2DANPUVLLFRUGKTWVKD35FHNMKBP", "length": 10365, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जपानमधील शहरांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nजपानमधील शहरांच्या यादीमध्ये ह्या देशामधील सर्वाधिक लोकसंख्येची ५० शहरे दिली आहेत.\n- टोकियो टोकियोचे विशेष वॉर्ड 8,949,447 8,489,653 5.42 240.1 37,274 २३ विशेष वॉर्डांचा समूह\n001 कनागावा योकोहामा 3,689,603 3,579,628 3.07 168.9 21,845 सरकारी अध्यादेशाचे शहर\n002 ओसाका ओसाका 2,666,371 2,628,811 1.43 85.8 31,077 सरकारी अध्यादेशाचे शहर\n004 होक्काइदो सप्पोरो 1,914,434 1,880,863 1.78 432.9 4,422 सरकारी अध्यादेशाचे शहर\n005 ह्योगो कोबे 1,544,873 1,525,393 1.78 213.4 7,239 सरकारी अध्यादेशाचे शहर\n006 क्योतो क्योतो 1,474,473 1,474,811 -0.02 319.7 4,612 सरकारी अध्यादेशाचे शहर\n007 फुकुओका फुकुओका 1,463,826 1,401,279 4.46 131.3 11,149 सरकारी अध्यादेशाचे शहर\n008 कनागावा कावासाकी 1,425,678 1,327,011 7.44 55.7 25,596 सरकारी अध्यादेशाचे शहर\n009 सैतामा सैतामा 1,222,910 1,176,314 3.96 84.0 14,558 सरकारी अध्यादेशाचे शहर\n010 हिरोशिमा हिरोशिमा 1,174,209 1,154,391 1.72 349.4 3,361 सरकारी अध्यादेशाचे शहर\n011 मियागी सेंदाई 1,045,903 1,025,126 2.03 305.2 3,427 सरकारी अध्यादेशाचे शहर\n012 फुकुओका किताक्युशू 977,288 993,525 -1.63 188.0 5,198 सरकारी ���ध्यादेशाचे शहर\n013 चिबा चिबा 962,130 924,319 4.09 105.1 9,154 सरकारी अध्यादेशाचे शहर\n014 ओसाका साकाई 842,134 830,966 1.34 57.9 14,545 सरकारी अध्यादेशाचे शहर\n015 निगाता निगाता 812,192 813,847 -0.20 280.3 2,898 सरकारी अध्यादेशाचे शहर\n016 शिझुओका हमामत्सू 800,912 804,032 -0.39 583.5 1,373 सरकारी अध्यादेशाचे शहर\n017 कुमामोतो कुमामोतो 734,294 727,978 0.87 150.4 4,882 सरकारी अध्यादेशाचे शहर\n018 कनागावा सागामिहारा 717,561 701,620 2.27 127.0 5,650 सरकारी अध्यादेशाचे शहर\n019 शिझुओका शिझुओका 716,328 723,323 -0.97 545.1 1,314 सरकारी अध्यादेशाचे शहर\n020 ओकायामा ओकायामा 709,622 696,172 1.93 305.0 2,327 सरकारी अध्यादेशाचे शहर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mmsingapore.org/event-1747197", "date_download": "2021-07-30T10:38:33Z", "digest": "sha1:UGWVCAN5LIMEHFVEGSVOWQITS2ASXOEP", "length": 3730, "nlines": 62, "source_domain": "www.mmsingapore.org", "title": "Maharashtra Mandal (Singapore) - कलामहोत्सव २०१४", "raw_content": "\n13 Sept- Khoo Auditorium, सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल. AND 14 Sept- SOTA , धोबी घाट स्टेशनच्या समोर.\nकलामहोत्सवात असणार आहेत दोन नाटकं आणि एक गाण्यांचा कार्यक्रम.\nमंडळी तारखांची नोंद घ्या, १३ आणि १४ सप्टेंबर २०१४.\nस्थळ: १३ तारीख, Khoo Auditorium, सिंगापूर चायनीज गर्ल्स स्कूल. १४ तारीख, SOTA , धोबी घाट स्टेशनच्या समोर.\nपरंपरा कायम राखत सादर करत आहोत, आपल्या कलाकारांचे धमाल विनोदी नाटक \"तरुण तुर्क… म्हातारेss अर्क\" १३ तारखेला, शनिवारी संध्याकाळी.\nपंडित विजय कोपरकर हे भैरव ते भैरवी या शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांच्या कार्यक्रमाद्वारे आपल्या भेटीला येतायत १३ तारखेला, शनिवारी दुपारी. हा कार्यक्रम शास्त्रीय संगीताचा नसून चित्रपट संगीताचा आहे याची कृपया नोंद घ्या.\nदुसरं नाटक असणार आहे, flying from Mumbai सुप्रसिद्ध कलाकार मोहन जोशी, माधवी गोगटे यांच्या संचात 'थोडंसं लॉजिक थोडंssसं मॅजिक', १४ तारखेला रविवारी संध्याकाळी.\nयाचबरोबर खमंग आणि चटपटीत खाऊचे stalls, दिवाळीसाठी हलकी फुलकी खरे���ी आणि बरंच काही… आहे ना भरगच्च कार्यक्रम\nकलामहोत्सव मधील कार्यक्रमांच्या तिकीट विक्रीविषयी सविस्तर लवकरच कळवू. तोवर आपल्या डायरीत तारीखा नोंदवून ठेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153966.52/wet/CC-MAIN-20210730091645-20210730121645-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}