diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0405.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0405.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0405.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,480 @@
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/trp-scam", "date_download": "2021-07-30T06:57:03Z", "digest": "sha1:CBSP7TMWWLEOJW77YBGUSEIH3J76WKXO", "length": 7267, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "TRP Scam Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nटीआरपी घोटाळाः अर्णवचा आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश\nमुंबईः गेल्या वर्षीच्या टीआरपी घोटाळा प्रकरणी मंगळवारी मुंबई पोलिसांनी दुसर्या आरोपपत्रात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांचे नाव समाव ...\nअर्णवला अटकपूर्वी ३ दिवस नोटीस हवी\nमुंबईः टीआरपी घोटाळ्यासंदर्भात रिपब्लिक इंडिया वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक करायची असेल तर त्या अगोदर तीन दिवस त्यांना तशी नोटी ...\nअर्णवविरोधात पोलिसांकडे पुरावे दिसत नाहीतः हायकोर्ट\nमुंबईः तीन महिन्याच्या मुंबई पोलिसांच्या तपासानंतर रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी व एआरजी आऊटलायर मीडियातील कर्मचारी यांचा टीआरपी घोटाळ ...\nबीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तांना जामीन\nटीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी तसेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्याय ...\n‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’\nमुंबईः टीआरपीमध्ये बदल करण्यासाठी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याकडून तीन वर्षांच्या फॅमिली ट्रीपसाठी सुमारे १२ हजार डॉलर व एकूण ४० ला ...\nटीआरपी घोटाळाः रिपब्लिक इंडियाच्या सीईओस अटक\nमुंबईः टीआरपी घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी रविवारी रिपब्लिक इंडिया मीडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना अटक केली. आपल्या कार्य ...\nटीआरपी घोटाळाः १४०० पानांचे आरोपपत्र\nमुंबईः रिपब्लिक टीव्ही व अन्य दोन मराठी वाहिन्यांनी केलेल्या कथित टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी मंगळवारी सुमारे १४०० पानांचे आरोपपत्र न्याया ...\nमुंबईः आपल्या एजन्सीचे काही खासगी व गोपनीय मजकूर दिशाभूल व आणि बदनामीकारकरित्या दाखवल्याचा आरोप टीव्ही प्रेक्षकांची रेटिंग एजन्सी बार्क इंडियाने रिपब् ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n��एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T08:32:29Z", "digest": "sha1:75W4HULZZICZBIN7PHXXVD6VVGDIB5TT", "length": 2923, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ४० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: १० चे २० चे ३० चे ४० चे ५० चे ६० चे ७० चे\nवर्षे: ४० ४१ ४२ ४३ ४४\n४५ ४६ ४७ ४८ ४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nगायस सीझर जर्मेनिकस/कालिगुला (इ.स. ३७–इ.स. ४१).\nक्लॉडिअस, रोमन सम्राट (इ.स. ४१–इ.स. ५४).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2021-07-30T08:48:16Z", "digest": "sha1:XYDF427LOSCYTEOCKGLBDORO4JIFGLXK", "length": 5295, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २५० चे - पू. २४० चे - पू. २३० चे - पू. २२० चे - पू. २१० चे\nवर्षे: पू. २३९ - पू. २३८ - पू. २३७ - पू. २३६ - पू. २३५ - पू. २३४ - पू. २३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २३० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेट���व्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D", "date_download": "2021-07-30T08:53:49Z", "digest": "sha1:D37C7F7Z2W2D4L2KEYG24O7E7WGT3ZQX", "length": 4306, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्रिक रोझ - विकिपीडिया", "raw_content": "\nहेन्रिक रोझ (ऑगस्ट ६ १७९५ - जानेवारी २७ १८६४) हे प्रसिद्ध जर्मन रसायनशास्त्रज्ञ आणि खनिज तज्ज्ञ होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७९५ मधील जन्म\nइ.स. १८६४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/i-did-not-get-it/", "date_download": "2021-07-30T07:10:22Z", "digest": "sha1:SISKEJ6RIMWBQAESEQPYWPTRUSSZ3CQR", "length": 6600, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नभ आले भरूनी… – Dainik Prabhat", "raw_content": "\nपिंपरी – ऐन उन्हाळ्यात सध्या पावसाळा, हिवाळा, उन्हाळा असा ऋतुंचा संगम पहावयास मिळत आहे. गुरुवारी दिवसभर प्रचंड उन्हाच्या झळा सोसणाऱ्या शहरवासियांना पाचच्या सुमारास पावसाळ्याप्रमाणे ढगाळ वातावरणाचा सुखद धक्का बसला. गुरुवारी सायंकाळी शहरावर दाटून आलेल्या ढगांचे छायाचित्र.\nकेजुदेवी बंधारा झाला जलपर्णीमुक्त…\nथेरगाव – महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केजुदेवी बंधाऱ्यातील जलपर्णी हटविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महिन्यानंतर बंधाऱ्याचे विहंगमदृष्य दिसू लागले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nइंटरपोलवर भारताचा राजकीय दबाव – झकीर नाईक\nमाजी केंद्रीय मंत्री चौधरी यांना सीबीआयचे समन्स\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/political/", "date_download": "2021-07-30T07:35:33Z", "digest": "sha1:X7DR6O2ZGS2D4YS2KUZLBSLU744KMPAD", "length": 4412, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "political | गोवा खबर", "raw_content": "\nउपराष्ट्रपती निवडणूक: ७१३ खासदारांचं मतदान\nउपराष्ट्रपतिपदासाठी सुरू असलेल्या निवडणुकीत आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री तथा उत्तर प्रदेशचे...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nगोव्यात 230 जण कोविड मधून झाले बरे\nदोनापावला समुद्रात मच्छीमार बुडाला,एकाला वाचवले, अन्य एक बेपत्ता\nशहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप\nमुख्यमंत्र���यांच्या हस्ते वेर्णा येथे ट्रॅफिक सिग्नल्सचे उद्घाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Nagar_975.html", "date_download": "2021-07-30T07:12:51Z", "digest": "sha1:TQDPV7JE4I2YT45UQIDLIXJAA34FRNYD", "length": 6289, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar स्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त\nस्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त\nस्वच्छ भारत अभियानामध्ये ओ.डी.एफ. प्लस प्लस मानंकन प्राप्त\nअहमदनगर ः अहमदनगर महानगर पालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये भाग घेतला असून या सर्वेक्षणामध्ये 2021 चा ओ.डी.एफ प्लस प्लस मानंकन मिळाले आहे. या मानंकाच्या सदर कामाच्या श्रेयामुळे फाईव स्टार मानंकन मिळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सन 2020 ला महापालिकेला ओ.डी.एफ प्लस, प्लस मानंकन भेटले होते. या मानंकन मिळविण्यासाठी शहरातील 32 सार्वजनिक शौचालयाची सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामधील 5 सार्वजनिक शौचालयाला सर्वोत्कृष्ट शौचालय म्हणून घोषित करण्यात आले होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T06:53:39Z", "digest": "sha1:MOIP4VSVF6LDMW3MX5YB7CTXKJHV5IRU", "length": 12289, "nlines": 184, "source_domain": "satyakamnews.com", "title": "शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन\nशिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nशिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन\nजिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि सीमावर्ती भागात कर्नाटकी बेंदूर (बैलपोळा/कर) सणानिमित्त वन्यजीवांची शिकार करण्याची प्रथा आहे. वन्यप्राण्यांची शिकार करणे गुन्हा असून ससे, हरिण आणि इतर वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला द्यावी किंवा 1926 टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.\nवन्यजीवांची तस्करी, शिकार आणि विक्री थांबविण्यासाठी वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अन्वये कायदा केला आहे. कायद्यनुसार शिकार करता येत नसताना काही गावामध्ये वन्य प्राण्यांची अवैध शिकार करीत आहेत. आपल्या गावात, परिसरात वन्य प्राण्यांची कोणी शिकार करीत असताना आढळून आल्यास स्थानिक वन विभागाशी संपर्क साधावा, असेही श्री. पाटील यांनी सांगितले आहे.\nPrevious articleविडी उद्योग वाचविण्यासाठी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने.\nNext articleमोहोळ भाजपच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nशिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा शंभरावा वाढदिवस संपन्न\nठाकरे सरकारने केलेले विकास कामाचे माहिती घराघरात पोहचवा :- पुरुषोत्तम बरडे\nसुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कोविड पीडित कुटुंबांना भरीव आर्थिक मदत द्या –...\nराज ठाकरेंच्या वाढदिवसांचे औचित्य साधत वृध्द माता-पित्यांना कपडयांचे वाटप\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nएएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेचे आयोजन आशिया खंडातील सर्वात मोठी...\nनामदेव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्द्यांचा सन्मान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-corona-Palakmantri-Gadakh.html", "date_download": "2021-07-30T08:19:28Z", "digest": "sha1:BHKY2ZVSD6GABGWN3WXVOFB56NX2DRUH", "length": 24787, "nlines": 96, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा- पालकमंत्री | Osmanabad Today", "raw_content": "\nकोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा- पालकमंत्री\nउस्मानाबाद - जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९४६ इतकी असून त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना ब...\nउस्मानाबाद - जिल्ह्यात आज पर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या ९४६ इतकी असून त्यापैकी ४९ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूदर ४.७ इतका असून हा दर राज्याच्या मृत्युदर पेक्षा अधिक असल्याने मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा covid-१९ च्या अनुषंगाने आढावा बैठकीत पालकमंत्री गडाख बोलत होते यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार कैलास घाडगे- पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर,पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.व्हि. वडगावे व अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी बैठकीस उपस्थित होते.\nपालकमंत्री गडाख पुढे म्हणाले की, आरोग्य यंत्रणेने जिल्ह्यात जे कोरोना बाधित रुग्ण आहेत त्यातील अत्यंत गंभीर रुग्णांची स्वतंत्र यादी तयार करावी व या गंभीर रुग्णांवर अधिक चांगल्या पद्धतीने उपचार करण्याबाबत लक्ष केंद्रित करावे व हे रुग्ण पूर्णपणे बरे होतील यासाठी प्रयत्न करावेत व जेणेकरून जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.\nराज्यातील इतर जिल्ह्याची कोरोनाची परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या त्या मानाने नियंत्रित आहे परंतु पुढील काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरू��� जिल्हा प्रशासनाने शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी. त्यासाठी आवश्यक सर्व इतर सुविधाही उपलब्ध कराव्यात,असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.\nजिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आहे परंतु या रुग्णांना कोविड आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत अशा रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे व त्यांच्या इच्छेनुसार होम क्वॉरंटाईन करण्याबाबत प्रशासनाने विचार करावा. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा थोडासा ताण कमी होऊन जे गंभीर रुग्ण आहेत. त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल येईल. असे पालकमंत्री गडाख यांनी सांगून पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवल्यानंतर त्या व्यक्तींचा रिपोर्ट येईपर्यंत एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.\nकोविड च्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जी पदभरतीची प्रक्रिया राबविली आहे त्या अंतर्गत आतापर्यंत फक्त १०० पदांची भरती केलेली दिसून येत आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ८ ऑगस्ट २०२० पर्यंत उर्वरित १५० पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश श्री. गडाख यांनी दिले. तसेच प्रशासनाने खासदार निधीतून तात्काळ एक रुग्णवाहिका खरेदी करून ती आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द करावी असेही त्यांनी सूचित केले.\nजिल्ह्यातील जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांनी कोविड रुग्णावर उपचार करण्याबाबत पुढे यावे. या करीता जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेत जे रुग्णालय आहेत. त्यांनीही ही कोविड रुग्णांवर उपचार करावेत व पुढील काळासाठी मोठ्या प्रमाणावर बेडची उपलब्धता करून ठेवावी असे आवाहन पालकमंत्री गडाख यांनी केले. तसेच परंडा शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटर खरेदी करण्याबाबत तेथील लोकप्रतिनिधींनी चार महिन्यापूर्वी पत्र देऊनही त्यावर आतापर्यंत का कारवाई करण्यात आलेली नाही याची चौकशी करून त्यातील दोषीवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.\nजिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी याकरिता डॅशबोर्ड तयार करून त्यावर रुग्णालय निहाय बेडची उपलब्धतेची माहिती द्यावी. त्याप्रमाणेच पोलिस विभागाने लॉकडाऊन मध्ये अधिक कडक पद्धतीने काम करून गर्दीवर नियंत्रण ठेवावे अशी सूचना पालकमंत्री गडाख यांनी केली. प्रशासनाने दहा हजार रॅपिड टेस्ट किट्सची उपलब्धता करून त्या किट्स तालुकानिहाय उपलब्ध करून द्याव्यात व मोठ्या प्रमाणावर रॅपिड टेस्ट कराव्यात अशीही सूचना त्यांनी केली.\nउस्मानाबाद शहरात १ ऑगस्ट पासून दुचाकीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने १ दिवस अंमलबजावणी करून त्याचा पुनर्विचार करावा तसेच आजच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णय व सूचना याबाबत रोज आढावा घेऊन त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावे असे निर्देश पालकमंत्री गडाख यांनी दिले.\nप्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी covid-19 च्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली तसेच जिल्ह्याचा मृत्युदर ४.७ इतका असून तो कमी करण्या बाबत प्रशासनामार्फत उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. असे सांगितले. तसेच १० हजार रॅपिड टेस्ट किट्स उपलब्ध होणार असून त्यामुळे तपासण्याची संख्या वाढणार आहे असे सांगून आणखी २० हजार रॅपिड टेस्ट किट्स ची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच प्रशासनामार्फत पुढील काळात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी खासदार निधीतून रुग्णवाहिका खरेदी करावे असे सांगितले. तसेच प्रशासनाने कोरोना अनुषंगाने उपाय योजना राबवून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा द्यावा असे आवाहन केले. तसेच यावेळी इतर लोकप्रतिनिधी\nयांनी कोरोनाच्या अनुषंगाने सूचना व प्रश्न मांडून त्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\n���ॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा- पालकमंत्री\nकोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासाठी उपाययोजना करा- पालकमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/desh/after-being-abandoned-husband-anie-siva-has-become-police-sub-inspector-78716", "date_download": "2021-07-30T07:27:44Z", "digest": "sha1:VNNKRJ6QVGS7X5T2VLJVKWTNSUFYZMO7", "length": 12315, "nlines": 186, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकललं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय - After being abandoned by husband Anie Siva has become Police Sub Inspector | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकललं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nपतीनं सहा महिन्यांच्या बाळासह हाकललं अन् ती सरबत विकून झाली पीएसआय\nसोमवार, 28 जून 2021\nशिवगिरी आश्रमाबाहेर एका स्टॅालवर लिंबू पाणी, सरबत, आईस्क्रीम तसेच हस्तकला वस्तू विकल्या. पण त्यात फारसं यश मिळत नव्हतं.\nतिरूअनंतपुरम : लग्नानंतर पतीनं काही महिन्यांतच तिला घराबाहेर काढलं... तेव्हा तिचं वय होतं फक्त 18 अन् पदरात सहा म���िन्याचं बाळ. समोर होता फक्त अंधार...पण तिनं त्यावर जिद्दीनं मात केली, मेहनत घेतली अन् आज ती पोलिस उपनिरीक्षक (PSI) झाली आहे. संपूर्ण पोलिस खातं तिच्या या कष्टाला सलाम करत आहे. (After being abandoned by husband Anie Siva has become Police Sub Inspector)\nअॅनी सिवा हे तिचं नाव. आज ती 31 वर्षांची असून केरळ (Kerala) मधील वरकला पोलिस ठाण्यात तिची नियुक्ती झाली आहे. केरळ पोलिसांनी ट्विट करून तिच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. अॅनी यांनी पदवीच्या पहिल्या वर्षात असताना कुटूंबियांच्या इच्छेविरूध्द लग्न केलं. पण एका मुलाच्या जन्मानंतर पतीने त्यांना घरातून हाकलून दिलं. त्यांनी आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथेही निराशा झाली. मग आपला मुलगा शिवसूर्या याच्यासह त्या आजीच्या घरी एका शेडमध्ये राहू लागल्या.\nहेही वाचा : कोविशिल्ड लशीवर युरोपियन युनियनने फुली मारली अन् अदर पूनावाला म्हणाले...\nअॅनी यांनी नंतर वरकला शिवगिरी आश्रमाबाहेर एका स्टॅालवर लिंबू पाणी, सरबत, आईस्क्रीम तसेच हस्तकला वस्तू विकल्या. पण त्यात फारसं यश मिळत नव्हतं. त्यावेळी एका व्यक्तीने त्यांना अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करून स्पर्धा परीक्षा देण्याचा सल्ला दिला. त्यांनी त्यासाठी पैसे देत मदतही केली, असं अॅनि यांनी सांगितलं. त्या पैशांचं चीज करत अॅनी आज पोलिस उपनिरीक्षक बनल्या आहेत.\nज्या भागात स्टॅालवर सरबतं विकली, त्याच वरकला पोलिस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली आहे. 'काही दिवसांपूर्वीच माझी पोस्टिंग वरकला पोलिस ठाण्यात झाल्याचं समजलं. माझ्या लहान बाळासह मी याच ठिकाणी निराधार होते. त्यावेळी कुणीही माझ्या मदतीला नव्हते,' अशी भावना अॅनी यांनी व्यक्त केली. अनेक अडचणींचा सामना करत हे यश मिळालेल्या अॅनीवर केरळ पोलिसांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे.\n'इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाचा खरा आदर्श. कुटूंब व पतीनं सहा महिन्याच्या बाळासह घरातून बाहेर काढलं. त्यांना रस्त्यावर सोडून दिलं.. आज ती वरकला पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक आहे,' असं ट्विट केरळ पोलिसांनी केलं आहे. केरळचे विरोधी पक्षनेते व्ही. डी. सथिसन यांनीही अॅनी यांचं कौतूक केलं आहे. त्यांचं आयुष्य आणि त्यांनी मिळवलेलं यश खूपच प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनिरोगी जीवनासाठी मंत्री थोरातांच्या मतदार��ंघात हे अभियान सुरू होणार\nसंगमनेर : कोरोना महामारीच्या काळात प्राणवायूचे महत्व अधोरेखित झाले आहे. सुखकर व निरोगी मानवी जीवनासाठी वृक्षसंवर्धन व पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्व...\nबुधवार, 16 जून 2021\nआमदार, खासदारांना घराबाहेर पडू देऊ नका; मराठा आरक्षणावर ज्येष्ठ नेते गप्प का : उदयनराजेंचा सवाल\nपाटण : अन्य समाजाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात योग्य न्याय मिळाला नाही तर आमदार, खासदारांचे जनतेने...\nशुक्रवार, 9 एप्रिल 2021\nलिंबू lemon लग्न पोलिस police केरळ kerala शिक्षण education स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/07/13-Cr-trees.html", "date_download": "2021-07-30T06:32:11Z", "digest": "sha1:UIFHQ66N3HWK33H6TAZA45YFAVBJPXIP", "length": 7893, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra 13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ\n13 कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा भव्य राज्यस्तरीय शुभारंभ\nठाणे - वृक्षारोपण हा केवळ एक शासकीय कार्यक्रम नाही तर ते एक मोठे आंदोलन झाले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वन विभागाच्या १३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेची प्रशंसा केली. भावी पिढीसमोर जल, जंगल, जमीन वाचविण्याचे मोठे आव्हान असून त्यादृष्टीने आमच्या सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण पावले उचलली आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी सदगुरू जग्गी वासुदेव यांनी राज्यातील नद्यांच्या विकासासाठी तयार केलेला आराखडाही मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केला तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीवर आधारित “लोकराज्य”च्या जुलै महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवराच्या हस्ते झाले.\n१३ कोटी वृक्षारोपण महामोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज सकाळी कल्याण जवळील वरप गाव येथून झाला. या कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, वन राज्य मंत्री राजे अम्ब्रीश्रराव आत्राम, सपना मुनगंटीवार, सर्वश्री खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार संजय केळकर, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, ज्योती कलानी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव, कल्याण डोंबिवली महा���ौर विनिता राणे, सदगुरू जग्गी वासुदेव, सुभाष घई, आचार्य बाळकृष्ण, विभागीय आयुक्त डॉ.जगदीश पाटील,जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी कन्या वन समृद्धी योजनेचा शुभारंभही काही शेतकऱ्यांना रोपे देऊन करण्यात आला.\nवनविकासात राज्य आघाडीवर -\nवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या मोहिमेमागील आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या दोन वर्षांतील प्रयत्नांमुळे महाराष्ट्र देशांत वनसंपदा वाढविण्यात अग्रेसर ठरत असून २७३ स्क्वेअर किमी वन क्षेत्र वाढले आहे, ५० टक्के मॅन्ग्रोव्हची वाढ झाली आहे, ४ हजार ४६५ स्क्वेअर किमी बांबू क्षेत्र वाढत आहे. सदगुरू यांनी नद्यांच्या किनारी वृक्ष लावण्याचा सोडलेला संकल्प मोठा असून यामुळे नदी वाचविण्याच्या प्रयत्नांना बळ येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:39:59Z", "digest": "sha1:4IBNXM56WT7CR445X7SWUCBUTUR3KJXX", "length": 6350, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या वतीने सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर शोकेस कळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या वतीने सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा\nकळंगुटचे आमदार तथा मंत्री मायकल लोबो यांच्या वतीने सर्वांना ईस्टरच्या शुभेच्छा\nPrevious articleराज्यपालाकडून गोव्यातील लोकांना ईस्टर सणाच्या शुभेच्छा\nNext articleभाजपने लोकांना मुर्ख बनविण्याचे थांबवुन दिलेली आश्वासने पुर्ण करण्यावर भर द्यावा : दिगंबर कामत\nडॉ. काशीनाथ जल्मी अभ्यासू व्यक्तिमत्व\nगोवा खबर विशेष गोवा खबर नाभ मान्यताप्राप्त मडगाव येथील ऊर्जा वेलनेस सेंटरच्या संयुक्त विद्यमाने घेऊन येत आहे विशेष मालिका EXPERT की...\nहिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाल्या बद्दल राजेंद्र आर्लेकर यांचे वास्को येथील युवा उद्योजक तेजेंद्र लवंदे यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आण�� खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nटीका उत्सवपासून भाजप घेतोय राजकीय लाभांश : विठू मोरजकर\nबापूंच्या स्वप्नपूर्तीसाठी भारत एकवटला\nवॉटरटॅक्सी आणि रोपॅक्स-फेरी सेवा आता मुंबईच्या वाहतूकीचा भाग बनणार\nराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशाचे आपकडून स्वागत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nशनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_186.html", "date_download": "2021-07-30T07:07:33Z", "digest": "sha1:WX7ZMOC2QWEDWSHBXWA7COUN4GCURDUD", "length": 9914, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar पारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा....\nपारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा....\nपारनेर ग्रामीण पतसंस्था ला १ कोटी ५५ लाख रुपयांचा नफा....\nपारनेर ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दाते सर यांची माहिती...\nपारनेर - पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक २८ मार्च २०२१ रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाईन पार पडली वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रखमाजी कापसे सर यांनी केले. संस्थेचे मागील सभेचे प्रोसिडिंग मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी वाचन केले संस्थेचे संस्थापक,चेअरमन काशिनाथ दाते सर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले यावेळी ते म्हणाले की संस्थेकडे मार्च २०२० अखेर १३६ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेले आहेत. संस्थेच्या ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षात १९ कोटी ४४ लक्ष रुपयांच्या ठेवी वाढलेले आहेत. तसेच संस्थेने सभासदांना मार्च २०२० अखेर ८९ कोटी ६८ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे. संस्थेला मागील आर्थिक वर्षात १ कोटी ५५ लाख रुपये नफा झालेला आहे. संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग 'अ' मिळालेला आहे. संस्थेच्या सतरा श��खा असून पारनेर ,टाकळी ढोकेश्वर, जामगाव ,कामोठे, खडकवाडी ,शिरूर ,आळेफाटा व सुपा येथील शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत संस्थेचे ४ हजार २९६ सभासद आहेत. तसेच संस्थेने जिल्हा सहकारी बँक राष्ट्रीयकृत बँक व शेड्युल्ड बँक एकत्रित ५० कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे १५४ कोटी ४८ लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे. अल्पावधीतच विश्वासार्हता निर्माण करून संस्थेने आर्थिक प्रगती साधली आहे . संस्थेमार्फत ग्राहकांना आरटीजीएस सुविधा, कोर बँकिंग सुविधा तसेच अ वर्ग सभासदांना एक लाख रुपयांचा विमा ही संस्थेच्या वतीने उतरविण्यात आला आहे. सर्व ऑनलाइन उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे संचालक सुरेश बोरुडे सर यांनी मानले . याप्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब सोबले, संचालक सर्वश्री रखमाजी कापसे सर, लक्ष्मण डेरे, मयुर गांधी, सुरेश बोराडे सर, अर्जुन गाजरे ,राजेंद्र औटी, शिवाजी काळे, सुभाष राठोड ,कृष्णा उमाप ,सुनील गाडगे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात व मुख्य कार्यालय व सतरा शाखांमधील कर्मचारी व सभासद ऑनलाईन उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंड��� कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanwadnews.com/2020/02/blog-post_10.html", "date_download": "2021-07-30T07:19:34Z", "digest": "sha1:M5ELOCBHVUTNJ7PADTYHHN7TYCXHVVJB", "length": 10175, "nlines": 75, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "शिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, १० फेब्रुवारी, २०२०\nHome पंढरपूर महाराष्ट्र राजकीय सोलापूर शिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nabhijit फेब्रुवारी १०, २०२० पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर,\nशिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते या सप्ताहात आमंत्रित केले जातात. याचा लाभ पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, युवक आणि महिला वर्ग घेत असतात. या संपूर्ण सप्ताहात येणार्या सर्वांची भोजनाची व्यवस्था ही केलेली असते.\nकुलवाडी भूषण ,बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे श्री शिवछत्रपती युवक मंडळ,पेहे यांच्या वतीने शिवसप्ताह व्याख्यानमाला १३ फेब्रुवारी २०२० ते १९ फेब्रुवारी २०२० दरम्यान आयोजित केली आहे. पुरोगामी चळवळीतील नामवंत व्याख्याते संवाद साधणार आहेत.\nकार्यक्रम वेळ : रोज सायंकाळी ७.३० वाजता\nकार्यक्रम स्थळ : प्राथमिक, माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ट महाविद्यालय पेहे ता.पंढरपूर\nपंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व्याख्यानाचा आणि भोजनाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती संयोजन मंडळाने केली आहे.\nTags # पंढरपूर # महाराष्ट्र # राजकीय # सोलापूर\nBy abhijit येथे फेब्रुवारी १०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:13:15Z", "digest": "sha1:2SENSK2NA26MFMA5VTZ4AX7RT5VMOJFL", "length": 14061, "nlines": 204, "source_domain": "satyakamnews.com", "title": "आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी आषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nआषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nआषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण\nसोलापूर : आषाढी यात्रा -२०२१ चे “श्री विठ्ठल व रूक्मिणी”मातेच्या शासकीय महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने वर्षा निवासस्थानी जाऊन देण्यात आले.\nयावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे, खा. तथा शिवसेना सचिव विनायक राऊत व मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती श्री संभाजी शिंदे समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, संतोष माने पंढरपूर, सांगोला, मंगावेढा शिवसेना संपर्क प्रमुख व अतुल राजुरकर हे निमंत्रण देताना उपस्थित होते.\nPrevious articleभाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे बंधू राष्ट्रवादीच्या गोठ्यात\nNext articleलोकनेते बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त दिपक नाईकनवरे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nविणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी\nमहेश कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अखेर मुहूर्त ठरला\nशिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा शंभरावा वाढदिवस संपन्न\nद.ह. कवठेकर प्रशालेचा दहावीचा निकाल १००टक्के जाहीर;गुणवंत विद्यार्थयांचा सत्कार समारंभ\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\n10 वी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन – भा��साहेब रूपनर\nविडी उद्योग वाचविण्यासाठी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/if-i-want-to-ask-questions-first-sit-on-the-chief-ministers-post-chhatrapati-sambhaji-rajes-big-statement-nrdm-150240/", "date_download": "2021-07-30T07:29:18Z", "digest": "sha1:CTZIDDPHCY6Y3NE7NYHL7A3NTRB5DFXR", "length": 12209, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "बीड | मला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा; छत्रपती संभाजीराजेंच मोठं वक्तव्य | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nबीडमला प्रश्न विचारायचे असतील तर आधी मुख्यमंत्रीपदावर बसवा; छत्रपती संभाजीराजेंच मोठं वक्तव्य\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला.\nबीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तुम्हाला मला जाब विचारायचा असेल तर आधी मला मुख्यंमंत्रीपदावर बसवा, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. बीड दौऱ्यावर असलेल्या संभाजीराजे यांचा शुक्रवारी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nदरम्यान यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी प्रवेश केला. संभाजीराजे व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनीही आपला रुद्रावतार दाखवला. त्यांनी उलट संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर शाब्दिक हल्ला केला.\nराज्यात आजपासून Weekend Lockdown, अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार, राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर\nसंभाजीराजे नेमकं काय म्हणाले\nतुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर आजी-माजी मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना विचारा. मात्र, त्यांच्याकडून तुम्हाला उत्तर मिळणार नाही. मला प्रश्न विचारायचे असतील तर प्रथम मला मुख्यमंत्री करा, असे संभाजीराजे यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मात्र, यानिमित्ताने संभाजीराजे यांच्या मनातील मुख्यमंत्रीपदाची इच्छा ओठावर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आता या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=3953:2011-02-24-05-42-40&catid=456:2011-02-22-05-11-34&Itemid=610", "date_download": "2021-07-30T08:34:55Z", "digest": "sha1:MFNDN6EVB4G625DSFHZICAKCRMDJGMCC", "length": 4689, "nlines": 71, "source_domain": "saneguruji.net", "title": "पत्री १४४", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nसत्याग्रही या नावाचे एक खंडकाव्य गुरुजींनी १९३० मध्ये त्रिचनापल्लीस असताना लिहिले होते. त्यातील ज��� भाग मबळ आवृत्तीमध्ये होतो तो येथे देत आहे.\nथोडा संदर्भ : श्रीमंत आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वय अठरा वर्षांचे होते. त्याचं आठ-नऊ वर्षांच्या एका मुलीशी लग्न लागलेले होते. तो सत्याग्रहात स्वयंसेवक झाला होता. तो तुरुंगात अतिसाराने मरण पावला. त्याच्या आजारपणाची तारही खेड्यात वेळेवर पोहचली नाही. मरणाचीच तार एकदम घरी गेली. आईबापांना जबर धक्का बसला. तो मृतपुत्र रात्रीच्या वेळी दिव्य वेष धारण करुन आईबापांची समजूत काढण्यास येतो. रात्रभर विचारवार्ता करुन त्यांचे समाधान करुन प्रभात होताच परत जातो.\nतुजविण कोणि न मजला\nधीर असा रे धरिला\nकाळ कसा परि फिरला\nशोक सखा मम ठरला\nअंत न पार न दु:खाला\nमुख शशि न हसेल\nराम न जीवनि उरला\n(माता शोकाने धरणीवर पडते. जवळच पिता असतो, त्याची स्थिती)\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/central-vista-project", "date_download": "2021-07-30T06:26:23Z", "digest": "sha1:EEPWN5OK6CMBWD3VHPTRYNEX6NTM7GTI", "length": 5522, "nlines": 65, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "central vista project Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसेंट्रल व्हिस्टाचा मार्ग मोकळा, याचिकाकर्त्याला लाखाचा दंड\nनवी दिल्लीः वादग्रस्त सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प असून तो अत्यंत आव ...\n‘सेंट्रल व्हिस्टा’ला विरोध कशासाठी\nनवीन संसद भवन उभारून जुन्या इमारतीमध्ये वस्तूसंग्रहालय केले जाईल असे आज सांगितले जात असले तरी तेथील ७० वर्षातील लोकशाहीच्या खुणा नष्ट करण्याचा हा डाव ...\nसेंट्रल व्हिस्टा योजनेला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी\nनवी दिल्लीः राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या ४ किमी क्षेत्रातील सर्व ऐतिहासिक इमारतींच्या पुनर्विकास व पुनर्निर्माणासाठी (सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट) प ...\nनव्या संसद इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन\nनवी दिल्लीः वैदिक मंत्रोच्चाराच्या उद्गोषात गुरुवारी नव्या संसद भवन इमारतीचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही नवी इमारत भारताच्य ...\nमोदी ‘हा’ छंद बाजूला ठेवणार का\nसंसदेच्या नव्या इमारतींचा सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट २० हजार कोटी रुपयांचा आहे. कोरोनामुळे सरकारची तिजोरी संकटात आलीच आहे, मग अशा महाखर्चिक प्रकल्पाची ...\nगर्भपा��� औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T08:00:47Z", "digest": "sha1:ISFHT2TFAHX4IDQHIV2EKTIEQT3UJS3S", "length": 15349, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "श्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी श्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न\nश्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nश्री संत दामाजी कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न\nमंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या मिलरोलरचे पूजन कारखान्याचे व्हाईस चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे शुभहस्ते करण्यांत आले. सन 2021-22 या गळीत हंगामात सहा लाख ऊस गाळप करण्याचा मानस असलेचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी यांनी सदर प्रसंगी सांगितले. येणाया हंगामाकरिता कारखान्यांतील सर्व देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यात येत आहे. त्यासाठी आज मिल रोलरचे पूजन करण्यांत आले. जास्तीत जास्त शेतकयांच्या ऊसाचे वेळेवर गाळप व्हावे यासाठी कारखाना ऑक्टोंबर पासुन सुरु करण्यात येणार असुन सक्षम अशी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणा उभारण्यात आली आहे.\nदामाजी कारख��न्याचे कामकाज कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन आमदार समाधान दादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरु असुन कारखाना कार्यक्षमतेने चालवून चांगली रिकव्हरी मिळावी यासाठी अधिकारी,कर्मचायांनी प्रयत्न करावेत असे आवाहन कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले.\nया कार्यक्रमास कारखान्याचे संचालक राजेंद्र दामोदर सुरवसे, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, मारुती लिंगाप्पा थोरबोले, रामकृष्ण जोतीराम चव्हाण, सुरेश बापू भाकरे, तसेच भारत निकम यांचेसह सर्व खातेप्रमुख, वक्र्स मॅनेंजर- गणपत घाडगे, चिफ केमिस्ट- मोहन पवार, चिफ इंजिनिअर- प्रविण मोरे, चिफ अकौंटंट- रमेश गणेशकर, स्टोअर किपर- उत्तम भुसे, सुरक्षा अधिकारी- लक्ष्मण बेदरे, लेबर ऑफिसर- आप्पासाो शिनगारे, कार्यालय अधिक्षक – दगडू फटे यांचेसह ऊस वाहतुक ठेकेदार, कामगार संघटना, पतसंंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.\nPrevious articleडॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने.\nNext articleपंढरपूरमध्ये तीन दिवसांची संचारबंदी करावी – आ. आवताडे व आ.परिचारक यांची उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nआषाढीतील विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्र्यांना न��मंत्रण\nनवी मुंबईत पावसाची संततधार सुरू\nपत्रकार सुरक्षा समिती ठाणे जिल्हा बैठकीत पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा तसेच...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nआ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन\nबीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/good-news-ppe-kits-productions-started-in-nashik/", "date_download": "2021-07-30T06:37:49Z", "digest": "sha1:X2RW5BKFJSU5SVRNNTZAY2XVYJNYXNBR", "length": 7761, "nlines": 35, "source_domain": "nashikcalling.com", "title": "अभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nअभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स \nअभिमानास्पद: आपल्या नाशिकमध्येच तयार होताय पीपीइ किट्स \nनाशिक (प्रतिनिधी): कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी संभाळणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे सुरक्षाकवच असणाऱ्या ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ अर्थात पीपीइ किट्स सध्या नाशिकमध्ये तयार होत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नितीन गवळी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून नाशिकमधील अमोल चौधरी या युवा उद्योजकाला पीपीइ किट्स तयार करण्याची परवानगी दिली आहे.\nयेथे दररोज दोन हजार किट्स निर्मिती कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यासाठी केली जात आहे. याआधी अमोल चौधरी हे विविध प्रकारचे गणवेश, सैन्याला लागणारे वैशिष्टपूर्ण ड्रेस, भारतीय सैन्यदलाला लागणारे बुलेटप्रूफ जॅकेट आतापर्यंत तयार करत होते. मात्र कोरोना आजाराच्या संकट काळात रुग्ण सेवा देणारे डॉक्टर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांना ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट्स” (पीपीइ किट्स) परिधान करणे आवश्यकता आहे, याबाबत सावधानता बाळगली नाही तर वैद्यकीय उपचार करणाऱ्यांनाच या संसर्गाचा मोठा धोका संभवतो. सद्यस्थितीत राज्यासह देशात अशा किटचा मोठ्या प्रमाणात वर तुटवडा भासत आहे, एका किटची किंमत साधारण पंधराशे ते सतराशे रुपये आहे. डॉक्टरांना दिवसभरात किमान दोन पीपीइ किट्स वापरावी लागतात, अनेक डॉक्टर्स स्वखर्चाने हे किट्स खरेदी करण्यास तयार आहेत.\nदेशात मोठ्या प्रमाणात पीपीइ कीट्सची आवश्यकता असल्याचे चित्र आहे. मात्र अमोल चौधरी या उद्योजकाने सर्व प्रकारची वाहतूक आणि मुंबई-पुण्याचा प्रवासही पूर्णपणे बंद असताना त्यांनी यासाठी लागणारा कच्चामाल सामुग्री आणि कापड शोधून काढले. कमी किमतीत संपूर्ण भारतीय बनावटीचा पीपीइ किट्स नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होत आहे. देशातील काही राज्यांनी तसेच केंद्र सरकारने ही पीपीइ किट्स पुरवठा संदर्भात चौकशी केल्याची माहिती उद्योजक अमोल चौधरी यांनी दिली आहे.\nपीपीइ किट्स तयार करताना येथील कामगारही घेतात दक्षता\nराज्य शासनाने नाशिकचे अमोल चौधरी यांना पीपी किड्स निर्मितीची परवानगी दिली असून त्यांनी आपल्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सरकारच्या नियमानुसार पीपीइ किट्स निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे किट तयार करतानाही संबंधित कर्मचाऱ्यांकडून वैद्यकीय, तांत्रिक निकषांची विशेष काळजी घेतली जात आहे. या पीपीइ किट्स निर्मिती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी कामगारांना अत्यावश्यक वाहतुकीचा परवाना दिला असून अवघ्या सातशे पन्नास रुपये किमतीत पीपीइ किट्स निंर्मिती केली जात आहे.\nऑक्सिजन गळती प्रकरण: सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल\nनगरसेवकाची हत्या करून पळालेला लोंढे नाशिकमध्ये अटक ; छोटा राजन गँगशी संबंध\nगुरु-शिष्याच्या नात्यास काळीमा फासणारी घटना ; शिक्षकाला अटक\nमूल होत नाही म्हणून विवाहितेचा छळ\nजिल्ह्यात आजपर्यंत ७५ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त; ८ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T08:12:38Z", "digest": "sha1:P42UOZRUC7ASZHRD6ZYIEWQF73ILR2AV", "length": 16420, "nlines": 130, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "फोन आला तरी घाबरायचे भय्यू महाराज, घरातूनच मिळत होती बदनामी करण्याची धमकी | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nफोन आला तरी घाबरायचे भय्यू महाराज, घरातूनच मिळत होती बदनामी करण्याची धमकी\nफोन आला तरी घाबरायचे भय्यू महाराज, घरातूनच मिळत होती बदनामी करण्याची धमकी\n– आत्महत्येच्या 2 दिवसांपूर्वी भय्यू महाराजांनी कोणाबरोबर तरी 10 लाखांच्या लोनबाबत चर्चा केली होती\n– भय्यू महाराजांनी गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये त्यांच्या अेक संपत्तींची विक्री केली होती\nइंदूर : रायगड माझा\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांना नवी माहिती हाती लागली आहे. गोळी झाडून घेण्याच्या सात दिवसांपूर्वी भय्यू महाराज खूप तणावात होते. त्यांच्यावर केवळ पत्नी आणि मुलगी कुहू यांचाच तणाव नव्हता. तर इतरही अनेक तणाव असल्याचे समोर येते. त्यांनी अनेक ट्रस्टमधूल पदे हळू हळू सोडली होती. व्यवसाय आणि दानही कमी झाले होते. पोलिसांच्या मते त्यांना घरातूनच त्यांची बदनामी करण्याची किंवा चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची धमकी मिळत होती. मुलीला लंडनला पाठवण्याचा विषय आणि पत्नीबरोबरच्या वादाला ते रोज तोंड देत होते. मुलीला लंडनला पाठवण्यासाठी 10 लाखांपेक्षा जास्त पैसे लागणार होते. कुटुंबीय त्याला तयार नव्हते. कुटुंबातील सुत्रांच्या मते, भय्यू महाराजांना त्यांची प्रतिमा मलिन होण्याची सर्वाधिक भिती होती, असे पोलिसांना समजले आहे.\nचहूबाजुंनी तणावात होते भय्यू महाराज\n1. कुटुंब : मुलीला लंडनला पाठवण्यास विरोध\nपोलिसांना माहिती मिळाली आहे की, आत्महत्येच्या दोन दिवसांपूर्वी भय्यू महाराजांनी कोणाबरोबर तरी 10 लाखांच्या कर्जाबाबत चर्चा केली होती. कदाचित मुलीला लंडनला पाठवण्यसाठी त्यांना हे कर्ज हवे होते. त्यावरूनही कुटुंबात वाद होते. पत्नीच्या कुटुंबातील लोक भय्यू महाराजांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून होते.\n2. नीकटवर्तीय : एकांतात बोलायचे फोनवर\n– काही फोन येताच ते विचलित व्हायचे. अनेकदा सेवादार विनायक आणि इतरांना बाजुला करून फोनवर बोलायचे. एका बिल्डरचा फोन येताच त्यांच्या वागणुकीत बदल व्हायचा. त्यांच्या पत्नीच्या आई-वडिलांनीही हे मान्य केले आहे.\n– ज्या फोन क्रमांकावर ते सर्वाधिक बोलले त्यात त्यांची मुलगी, पत्नी, विनायक, शेजारी मनमीत अरोरा आणि पुण्याचा सेवादार अनमोल चव्हाणचा समावेश आहे.\n3. ट्रस्ट : काही महत्त्वाचे लोक सोडून गेले\n– दुसऱ्या लग्नानंतर महाराजांचे वर्चस्व कमी होऊ लागले होते. सूर्योदय ट्रस्टशी संबंधित काही प्रमुख लोकांनी हळू हळू त्यांची साथ सोडली होती. त्यामुळे त्यांचा फारसा कोणावर विश्वास राहिला नव्हता.\n– गरिबांसाठी जे कार्य श्री सद्गुरु दत्त धार्मिक – पारमार्थिक ट्रस्टने सुरू केले होते, ते योग्यपणे सुरू राहणार नाही याचीही भिती त्यांना होती. महाराष्ट्रातून येणाऱ्या अनुयायांची संख्याही घटली होती.\n4. प्रॉपर्टी : अनेक मालमत्ता विकल्या\n– महाराजांनी गेल्या सात-आठ महिन्यांत त्यांच्या मालमत्ता विकल्या होत्या हेही समोर येत आहे. त्यांना सर्व काही विकून मुलीला लंडनला पाठवण्याची इच्छा होती.\n– पण त्यांच्या जीवनात त्यांची पत्नी आणि सासरच्या लोकांचा हस्तक्षेप वेगाने वाढत होता.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकारण, रायगड\nबीग बींनी दिला मदतीचा हात\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून जावयाचा खून, अर्धवट जळालेले मुंडके फेकले गोदावरीत\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्मा��� करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/manoj-mali-demand-to-deputy-chief-minister-ajit-pawar-to-fill-the-vacancy-in-venutai-chavan-hospital", "date_download": "2021-07-30T07:13:22Z", "digest": "sha1:JPUGDCVUSEBU6Z3QLHII22O4RN4MIEFU", "length": 6872, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे", "raw_content": "\nअनेकदा आंदोलने, उपोषण करूनही वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरली जात नाहीत.\nउपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा; उपमुख्यमंत्र्यांना साकडे\nसचिन शिंदे, हेमंत पवार\nकऱ्हाड (सातारा) : अनेकदा आंदोलने, उपोषण करूनही येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील (Venutai Chavan Sub-District Hospital) रिक्त पदे भरली जात नाहीत. त्यामुळे यंत्रेही धूळखात पडली आहेत. त्याचा रुग्णांना उपयोग होत नाही. तातडीने रिक्त पदे भरावी, अशी मागणी मनोज माळी (Manoj Mali) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे केली. (Manoj Mali Demand To Deputy Chief Minister Ajit Pawar To Fill The Vacancy In Venutai Chavan Hospital)\nयेथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून कऱ्हाडसह पाटण, कडेगाव, वाळवा तालुक्यांतील गोरगरीब रुग्णांच्या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. मात्र, तरी ही या रुग्णालयात आवश्यक डॉक्टर (Doctor) आरोग्य कर्मचारी व तज्ज्ञाची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. तेथे फिजिशियन, अर्थोपेडिक, भूलतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी-भिषक, दंत शल्यचिकित्सक, नेत्र चिकित्सक, आधी सेविका, परिसेविका, आधी परिचरिका, रेडियोलॉजिस्टिक आदी अनेक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.\nहेही वाचा: आपत्तीत हलगर्जीपणा चालणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचे सक्त आदेश\nआमच्या मागणीनुसार आमरण उपोषण सोडवताना लेखी आश्वासनानुसार उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई (Ministry of Health Mumbai) यांना व आरोग्यमंत्री यांना \"खासबाब\" म्हणून ट्रॉमा केअर स्थापन करण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. उपजि��्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन, सोनोग्राफीचे मशिन बंद आहे. बर्नवार्ड बांधकाम अपुरे आहे. त्या सोयी सुविधा तातडीने कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/red-alert-issued-till-july-23-in-mumbai-and-konkan-nrkk-158248/", "date_download": "2021-07-30T07:47:24Z", "digest": "sha1:IXPIIJWTLIR45OR67EBFPVJHRAV5KGT3", "length": 13009, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "भितीचे ढग | मुंबईसह कोकणात २३ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, धोका कायम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nभितीचे ढगमुंबईसह कोकणात २३ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी, धोका कायम\n१९ ते २3 जुलै रोजी हवामानविभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रताली काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nशनिवारीपासून सुरू असलेल्या पावसाचा कहर सुरूच असून, मुंबईतील जनजीवन पुन्हा विस्कळीत झालं आहे. रविवारी दुपारी पावसाने उसंत घेतल्यानं लोकल सेवा पूर्ववत झाली होती. मात्र, रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपासून मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस बरसत असून, लोकल रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. सकाळी १५ ते २० मिनिटं लोकल सेवा थांबवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुरू झाली. मात्र, आता विक्रोळ ते कांजूरमार्ग या दरम्यानच्या रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे.\nमागील तीन-चार दिवसांपासून पावसाने मुंबई, उपनगरांसह लागून असलेल्या जिल्ह्यांत मुक्काम ठोकला आहे. गुरुवारपासून बरसत असलेल्या पावसाचा शनिवारनंतर जोर वाढला. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने रविवारी दुपारपर्यंत जनजीवन विस्कळीत झालं होतं. दुपारनंतर परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पावसाचा जोर वाढला.\nसंपूर्ण कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड येथे पुढील ३ ते ४ तासाच्या दरम्यान तीव्र ते अति तीव्र पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे.\nराज्यात पुढील पाच दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट\n१९ ते २3 जुलै रोजी हवामानविभागाने महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रताली काही भागात आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत डी २,३ स्वरुपाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nरविवारी रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील ४८ तास मुंबईसह उपनगरं आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला असून, सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरलं. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं सोमवारी अनेक सखल भागात पाणी साचलं. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/videsh/america-newly-elected-vice-president-kamla-harris-gets-corona-vaccine-gh-509503.html", "date_download": "2021-07-30T06:49:21Z", "digest": "sha1:JQND2K62KDTBHX6C2QVM3GL2JPPIJ7TA", "length": 11562, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'माझा वैज्ञानिकांवर विश्वास', कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस– News18 Lokmat", "raw_content": "\n'माझा वैज्ञानिकांवर विश्वास', कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस\nअमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोविड-19 वरील लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) टोचून घेतला.\nअमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोविड-19 वरील लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) टोचून घेतला.\nवॉशिंग्टन, 30 डिसेंबर : अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस (Kamla Harris) यांनी मंगळवारी कोविड-19 वरील लसीचा पहिला डोस (Corona Vaccine) टोचून घेतला. याचं टीव्हीवरून थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. लस टोचून घेण्यासाठी अमेरिकी नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी अमेरिकेतील प्रतिष्ठित व्यक्ती लस टोचून घेत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी गेल्या आठवड्यात अशीच लस टोचून घेतली होती. लसीबद्दल वेगवेगळे भ्रम पसरवले जात असून अमेरिकेतील काही लोक ती टोचून घेऊ नये, असा प्रचारही करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोघांनी लस टोचून घेतली आहे. कृष्णवर्णीयांची मोठी वस्ती असलेल्या साउथईस्ट वॉशिंग्टनमधील मेडिकल सेंटरमध्ये हातात हँडग्लोव्हज घातलेल्या तोंडाला शिल्ड लावलेल्या नर्सने हॅरिस यांच्या डाव्या हाताच्या दंडावर इंजेक्शनने लस टोचली. त्यानंतर हॅरिस म्हणाल्या, 'मला काहीच त्रास झाला नाही. ही लस सुरक्षित आहे. प्राणाचं रक्षण करते आणि ती घेताना फारसं दुखतही नाही, त्यामुळे प्रत्येकानी ही लस घ्यावी असं मी आवाहन करते. माझा शास्रज्ञांवर विश्वास आहे.' हॅरिस यांना मॉडर्ना आयएनसी कोविड-19 लस देण्यात आली आहे. कृष्णवर्णीय आशियाई अमेरिकी समाजातील सर्जन जनरल जेरोम अडम्स यांनी पहिल्यांदा 18 डिसेंबरला ही लस घेतली आहे.\nकोरोना लसीकरणाबाबत बायडन सरकारचं नियोजन जो बायडन 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेतील कोरोना विरोधातील लढा नियोजनपूर्वक लढण्याचा निश्चय बायडन यांनी आधीच व्यक्त केला आहे. कोरोना विषाणूची बाधा 19 दशलक्ष अमेरिकींना झाली असून, आतापर्यंत 3 लाख 34 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. कृष्णवर्णीय समाजामध्ये कोरोनाची बाधा मोठ्या प्रमाणात झाली असल्याने त्यांच्यावर प्रशासन लसीकरणादरम्यान लक्ष केंद्रित करणार आहे. कोविड-19 सल्लागार समितीसोबत बैठक झाल्यावर बायडन डेलवेअरमधील विलमिंग्टनमध्ये सद्यस्थितीबद्दल जाहीर माहिती देणार आहेत. 'कोरोनाबद्दलची अमेरिकेची सद्यस्थिती काय आहे आणि भविष्यातील काय आव्हानं आहेत याबद्दल बायडन नागरिकांशी स्पष्टपणे बोलणार आहेत. सध्याच्या प्रशासनाने कोरोना प्रश्न हाताळताना राहिलेल्या कमतरता ते लोकांसमोर मांडतील,' अशी माहिती बायडन प्रशासनातील अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील कोरोना परिस्थिती खूप गांभीर्याने घेतली नव्हती. शास्रज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही ट्रम्प यांनी मान्य केला नव्हता. ही लस यायला वेळ लागणार आहे पण जनरल प्रॅक्टिशनरनी दिलेला सल्ला नागरिकांना ऐकावा आणि कोरोनापासून बचाव करण्याचे सगळे प्रयत्न करावेत असं आवाहन बायडन प्रशासनानी केलं आहे. बायडन यांच्या कोविड-19 सल्लागार समितीतील सदस्य डॉ. अतुल गावंडेंनी सीबीएस न्यूजला सांगितलं, 'देशभरात लसीकरण करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती अद्याप आम्हाला मिळालेली नाही. ट्रम्प प्रशासनाने वास्तव लक्षात न घेता प्रत्येक नागरिकाला लस मिळेल असं जाहीर केलं होतं. पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. उन्हाळ्यापूर्वी जनसामान्यांना लस उपलब्ध होईल.’ सर्जन जनरल डॉ. विवेक मूर्तींनी एनबीसी न्यूजला गेल्या आठवड्यात सांगितलं होतं की ज्यांना आजाराचा धोका कमी आहे अशा नागरिकांना वसंत ऋतू संपताना लस उपलब्ध होऊ शकेल. सामान्यजनांना लस मिळण्यापूर्वी त्यांना ही लस मिळू शकते असं म्हणायला हरकत नाही. अमेरिकेने आतापर्यंत फायझर-बायोएनटेक एसई आणि मॉडर्ना या दोन लशींना मान्यता दिली आहे. इतर लशींची परिणामकारकता तपासली जात आहे. कोरोना लशींसाठीचा निधी वाढवण्यासंबंधी अमेरिकी सिनेटमध्ये लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.\n'माझा वैज्ञानिकांवर विश्वास', कमला हॅरिस यांनी घेतली कोरोना लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://viralbuzz18.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A4%BE-2-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:42:02Z", "digest": "sha1:M7P3QEPTWDFVNVLNES4GXZQEXBKD3GNZ", "length": 22804, "nlines": 119, "source_domain": "viralbuzz18.com", "title": "भारत या 2 देशांच्या जवळ आल्याने पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप | Viralbuzz18", "raw_content": "\nभारत या 2 देशांच्या जवळ आल्याने पाकिस्तान आणि चीनची उडाली झोप\nनवी दिल्ली : भारताची जगभरात शक्ती दररोज वाढत आहे. पाकिस्तान आणि चीन यामुळे भारताच्या वाढत्या सामर्थ्याने प्रचंड त्रस्त आहे. मुस्लीम देशांच्या सामर्थ्याने तो भारताला घाबरवेल, असे पाकिस्तानला वाटत होते, परंतु इस्राईल आणि युएईच्या मैत्रीमुळे भारत युएईच्या जवळ आला आहे. ज्या देशाबरोबर पाकिस्तान अवलंबून असतो. तो देश आता भारताचा चांगला मित्र बनला आहे यावरून पाकिस्तान त्रस्त आहे.\nइस्त्राईल, युएईची घनिष्ठ मैत्री आणि या दोघांशी भारताच्या चांगल्या संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश तसेही चीनच्या विरुद्ध भारताची साथ देतात. भारताची शक्ती दररोज कशी वाढत आहे हे चीन आणि पाकिस्तानला पचत नाहीये.\n15 सप्टेंबर रोजी इस्रायल आणि युएईमधील मैत्री पाकिस्तानच्या डोळ्यात खूपसत होते. त्यात इस्राईलचे राजदूत रॉन मल्का यांनी पाकिस्तानच्या जखमेवर आणखी मीठ चोळल. त्यांनी भारत, इस्राईल आणि युएई दरम्यानच्या त्रिपक्षीय संबंधांविषयी वक्तव्य केले आणि पाकिस्तानला आता ही गोष्ट टोचत आहे.\nभारत, इस्राईल आणि युएईला एकत्र येण्याचे आवाहन रॉन यांनी केले आहे. वास्तविक भारत आणि इस्राईल हे चांगले मित्र आहेत, हे संपूर्ण माहित आहे. भारत आणि इस्राईलमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञान करार देखील आहेत. दुसरीकडे, युएईबरोबरही भारताचे चांगले व्यापारी संबंध आहेत. अशा परिस्थितीत जर इस्राईल, युएई आणि भारत एकत्र आले तर ते पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा ठरेल.\nअरब देशांमध्ये युएई सुपर पॉवर\nयुएईकडे अरब देशांमध्ये सुपर पॉवर म्हणून पाहिले जाते. अलीकडच्या काळात भारताशी त्याचे संबंधही सुधारले आहेत. 370 च्या मुद्यावर पाकिस्तानने युएईकडे पाठिंबा मागितला होता. पण यूएईने हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हणतं पाकिस्तानला दणका दिला होता. त्यामुळे भारताचे यूएईसोबत असलेले संबंध दिसतात. भारताविरूद्ध होत असलेल्या वक्तव्यामुळे यूएईने पाकिस्तानकडून १ अब्ज ��ॉलर्सचं दिलेलं कर्ज परत मागितलं होतं.\nमुस्लीम देशांमध्ये परमाणु शक्ती असणारा देश म्हणून पाकिस्तानला मान्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांची स्थिती त्यांच्यात कमी असू शकत नाही परंतु भविष्यकाळात इस्रायल-युएई आणि भारत यांच्यातील मैत्री चांगली झाल्याने मुस्लीम देशांमधील भारत आणि इस्राईलची प्रतिमा नक्कीच बदलेल.\nपाकिस्तानसाठी युएईसारखे श्रीमंत देश हे सोन्याचं अंड देणारी कोंबडी प्रमाणे आहे. पाकिस्तान यूएईकडून कर्ज घेते. पण युएई, भारत आणि इस्राईलचे त्रिपक्षीय संबंध यावर नक्कीच परिणाम करु शकतात. कारण भारत हा पाकिस्तानमधील दहशतवादावर नेहमी जगभरात आपली बाजू मांडत आला आहे. पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी भारत प्रयत्न करतो. त्यामुळे अनेक देशांनी पाकिस्तानला देत असलेली मदत देखील थांबवली आहे. पाकिस्तान मुस्लीम देशांमध्ये भारताविरूद्ध वातावरण निर्माण करतो. पण यूएई सारखा देश जर भारताच्या बाजुने उभा राहिला तर याचा एक मोठा संदेश संपूर्ण जगात जातो. आतापर्यंत यूएईने भारताविरुद्धच्या पाकिस्तानच्या अनेक मागण्या फेटाळून लावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही गोष्ट अधिक चांगली माहिती आहे. हेच कारण आहे की पंतप्रधान मोदींनी गेल्या 6 वर्षात 3 वेळा युएईला भेट दिली. ज्यामुळे भारत आणि युएईमधील संबंध दृढ झाले.\nनरेंद्र मोदींच्या प्रयत्नांना यश\n2015 मध्ये नरेंद्र मोदी युएईला गेले होते. त्यावेळी भारतीय पंतप्रधानांचा युएई दौरा खूप महत्वाचा होता कारण भारतीय पंतप्रधान बर्याच वर्षांपासून तेथे होते. मैत्रीच्या या पुढाकाराने युएईनेही दोन पावले पुढे आला. 2017 मध्ये अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित होते.\nइस्राईल तंत्रज्ञानाचा राजा आहे. युएई एक मोठा गुंतवणूकदार आणि मेहनती लोकांचा एक तरुण देश आहे. हे जर ते एकत्र आले तर पाकिस्तानसाठी अडचण होऊ शकतो. दुसरीकडे चीनसारख्या लबाड देशाला देखील याचा फटका बसेल. इस्राईल आणि युएई दरम्यानच्या मैत्रीमुळे भारताला बळकटी मिळाली आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही ही मैत्री भारतासाठी एक उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे.\nPrevious Articleजम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची सुटका, १४ महिन्यांपासून नरजकैदेत\nNext Articleबिहार निवडणूक २०२० शिवसेनेला मिळाले ‘हे’ निवडणूक चिन्हं\nPegasus Case : पेगासस जासूसी कांड की स्वतंत्र जांच की गुहार, सुनवाई को राजी हुआ सुप्रीम कोर्ट, अगले हफ्ते होगी बहस\nमहंगा टीवी सस्ते में 50 इंच की स्क्रीन वाले 4K Ultra HD Smart LED TV 47 हजार तक के डिस्काउंट के साथ खरीदने का मौका\nReliance Jio फिर करने वाली है धमाका Oppo के साथ शुरू हो गई 5G टेस्टिंग, सेकेंड्स में डाउनलोड होंगी फिल्में\nसोनू सूद ने बर्थडे पर जाहिर की ख्वाहिश, बोले- चाहिए हॉस्पिटल में 1000 बेड फ्री और बच्चों के लिए स्कॉलरशिप\nDorian on हिना खान बनीं टीवी की सबसे चहेती हसीना, देखिए Top 20 Most Desirable Women की लिस्ट\nRicha on जूम पर वीडियो मीटिंग के दौरान सेक्रेटरी के साथ सेक्स करने लगा सरकारी कर्मचारी, मचा बवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/markhel-two-killed-along-with-journalist-prashant-malge-between-two-bikes-nanded-news", "date_download": "2021-07-30T08:43:32Z", "digest": "sha1:GULMGTW57LGLEUD6BPKALQOTMRB3JNBI", "length": 7697, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मरखेल : दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत पत्रकार प्रशांत माळगेसह दोन ठार", "raw_content": "\nमरखेल : दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत पत्रकार प्रशांत माळगेसह दोन ठार\nमरखेल ( जिल्हा नांदेड ) : दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत. या दोघांपैकी दुचाकीवर स्वार असलेल्या हाणेगाव येथील तरुण पत्रकार प्रशांत माळगे यांचा जागीच मृत्यू झाला. तर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराचा उपचारास नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (ता. १४) रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास वझर- हाणेगाव रोडवरील एकंबेकर महाविद्यालयाजवळ घडली.\nप्राप्त माहितीनुसार, हाणेगाव भागातील तरुण पत्रकार प्रशांत एकनाथ माळगे हे आपल्या स्वतःच्या दुचाकीवरुन त्यांचा सहकारी बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर याच्यासोबत कुडली येथे कामानिमित्त जात होते. हणेगाव- वझर रस्त्यावर एकंबेकर महाविद्यालयाच्या पुढे विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या दुचाकी ( एम. एच. २६ एडब्ल्यू ५४६१) च्या चालकाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोरुन धडक दिल्याची माहिती मिळाली.\nहेही वाचा - वाहन चालकाने यात ऑक्सिजन असल्याची माहिती दिल्याने सर्वांना हायसे वाटले. दोन तासाच्या प्रयत्नानंतर गळती बंद झाली. यानंतर क्रेनच्या साहयाने उलटलेला टँकर सरळ करण्यात आला\nया धडकेत प्रशांत माळगे (वय ३��) यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेल्या बाळासाहेब आडेकर हेदेखील जखमी झाले आहेत. या अपघाताविरुद्ध दिशेने येत असलेल्या कोंडीबा माधवराव रुपनर (वय ४१) रा. करडखेड ता. देगलूर व त्यांच्यासोबत असलेले परशुराम नारायण गोपणर (रा. शिरुर दबडे ता. मुखेड) हे दोघे जखमी झाले होते. यातील कोंडीबा रुपणर यांचा नांदेडला उपचारास नेत असताना वाटेत मृत्यू झाला आहे. दरम्यान माळगे यांचा मृतदेह हणेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी व शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तर रुपणर यांच्या मृतदेहावर देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी बाळासाहेब विठ्ठलराव आडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मरखेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून तपास पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सूर्यतळ करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/shrigonda_25.html", "date_download": "2021-07-30T07:44:09Z", "digest": "sha1:QUC6HGA2WWOUGYGLQFL4Y5NJMCLYZUSW", "length": 8791, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "उच्च शिक्षित तरुणांचे जिरेनियम शेतीला प्राधान्य ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking उच्च शिक्षित तरुणांचे जिरेनियम शेतीला प्राधान्य \nउच्च शिक्षित तरुणांचे जिरेनियम शेतीला प्राधान्य \nउच्च शिक्षित तरुणांचे जिरेनियम शेतीला प्राधान्य \nशेती आणि शेतकर्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करून पिकाला शाश्वत भाव मिळण्यासाठी कमी पाण्यावर येणार्या जिरेनियम पिकाचा पर्याय स्वीकारला. अगोदर स्वत:च्या पाच एकर शेतीवर जिरेनियमची लागवड केली. ही शेती पन्नास एकरावर करण्याचा संकल्प केला. जिरेनियम पिकाचे आयुष्य हे 3 ते 5 वर्षाचे आहे. उसापेक्षा 25 टक्के कमी पाणी जिरेनियम पिकास लागते. दरवर्षी एकरी 40 ते 50 टन उत्पन्न निघते. त्यामुळे जिरेनियम शेतीमधून एकरी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळते.\nश्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील तरुण कौस्तुभ त्रिंबक जगताप व भूषण सतीश कुतवळ यांनी ‘वन इसेन्स अॅग्रो’ कंपनी स्थापन केली. इतर पिकांपेक्षा दुप्पट, तिप्पट पैसे मिळवून देणार्या व कमी पाण्यावर येणार्या जिरेनियम या सुंगधी वनस्पतीची लिंपणगाव शिवारात पाच एकर क्षेत्रावर लागवड केली.\nकौस्तुभ जगतापने अ��ेरिकेत इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली. भूषण कुतवळने एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात दोन्ही मित्र घरी आले. त्यांनी घरूनच आपल्या कंपनीचे काम सुरू केले. जिरेनियमचा उपयोग जिरेनियमच्या हिरव्या पाल्यापासून तेलाची निर्मिती केली जाते. या तेलाचा वापर-अत्तर, औषधे, रसायने बनविण्यासाठी केला जातो. देशभर या तेलाची भरपूर मागणी आहे. हे तेल अद्यापही आपला देश आयात करत असल्याने सरकार या प्रकारच्या शेतीला प्रोत्साहन देत आहे. बदलते हवामान, पाण्याचा तुटवडा याचा अभ्यास करून आम्ही जिरेनियम सुगंधी वनस्पती शेतीचा पर्याय निवडला. शेतकर्यांना जिरेनियम शेतीबाबत मार्गदर्शनासाठी आमची तयारी आहे. यातून शेतकर्यांना हमी भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे भूषण कुतवळ, कौस्तुभ जगताप यांनी सांगितले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/bjp-state-prasidant-chandrakant-patil-criticizes-state-government-79953", "date_download": "2021-07-30T08:28:54Z", "digest": "sha1:VTN5FLQ54SVYLAAHTYREHO52AVSDNRGM", "length": 19012, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "��ाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ! - Bjp State Prasidant Chandrakant Patil Criticizes The state Government | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ\nभाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ\nरविवार, 18 जुलै 2021\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते.\nनाशिक : ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, पदाधिकारी रोज एकमेकांवर आरोप करतात. त्यातून मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर असे सुरु असून तीन पक्षाचे नेते रोज सकाळी कोणी कोणावर आरोप करायचे हे ठरवतात व पुढे गेम सुरु होतो, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शनिवारी केला. जनता रोजच्या आरोप-प्रत्यारोपांना वैतागली असून निवडणुकांची वाट पाहत असल्याचा दावाही त्यांनी केला. (Bjp State Prasidant Chandrakant Patil Criticizes The state Government)\nहेही वाचा : शिवसेनेची खासदार कोल्हेंवर कडवट टीका : सत्तेची द्राक्ष आंबट होऊ देऊ नका\nआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा घेण्यासाठी पाटील नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज वेगवेगळे आरोप करत आहेत. परंतु हे सर्व ठरवून सुरु असते, असे ते म्हणाले. शुक्रवारी (ता.१६) रात्रीपर्यंत ‘ईडी’कडून कोणाला तरी अटक होईल असा दावा पाटील यांनी केला होता. मात्र तसे न झाल्याबद्दल विचारले असता त्यांनी यू-टर्न घेत कोणाला अटक होईल, याचे नाव घेतले नसल्याचे सांगितले. अनेकांची चौकशी सुरु असून, ते अटकेच्या दिशेने आहेत, असा दावाही त्यांनी पुन्हा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब ���ांची सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी कोणीतरी न्यायालयात गेले आहे.\nऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही न्यायालयाने फटकारले असून माजी मंत्री संजय राठोड यांचे देखील एक प्रकरण प्रलंबित आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची चौकशी सुरु असल्याचे दाखले त्यांनी दिले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मालमत्ता सील करण्याची कारवाई ईडीने केली आहे. आर्थिक अनियमितता झाल्याने ही कारवाई आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्ताने इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केली आहे. यापूर्वी अण्णा हजारे यांनी देखील मागणी केल्याचे पाटील म्हणाले.\nवेळा जुळल्या की चहा घेऊ\nमनसे व भाजपच्या युतीबाबत पाटील म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व माझे व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांची अन् माझी वेळ जुळल्यास सोबत एक कप चहा घ्यायला हरकत नाही. नाशिकमध्ये मनसे-भाजप युती होईल की नाही याबाबत सांगता येणार नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट नियमित स्वरुपाची आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रासंदर्भात काही चर्चा झाली असेल असे मला वाटत नसल्याचे ते म्हणाले.\nहेही वाचा : पहिल्याच भेटीत गृहमंत्री वळसे पाटलांच्या पोलिसांना कानपिचक्या\nआषाढी एकादशीला विठ्ठलाच्या पूजेचा मान मुख्यमंत्र्यांना असतो. त्यांनी तेथे जावे, वारकऱ्यांनीही विरोध करू नये. मात्र\nवारकऱ्यांच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराणेंचं डोकं फिरलया...पंकजा मुंडेंना शिवसेनेत येण्याची पहिली ऑफर मीच दिली\nजळगाव : पूरपरिस्थती तसेच, राज्यावर आलेल्या संकट काळात कोणतेही राजकारण केले जात नाही, परंतु नारायण राणे (Narayan Rane) यांची सरकारवरील टीका म्हणजे...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nटाटा मोटर्सला नोटीस पाठवणाऱ्या अधिकारी भाजपला नकोशा\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठ्या व जगप्रसिद्ध टाटा मोटर्स कंपनीला मिळतकरापोटी नोटीस बजावल्याने पालिकेच्या मिळकतकर विभागप्रमुख स्मिता झगडे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nसंसदेचा वेळ वाया जात असल्याने आठवले संतापले केली ही महत्वाची मागणी\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सलग नवव्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाजात सतत अडथळे आले. अधिवेशनच्या आदल्यादिवशीच पेगॅसस (...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगोरठेकरांची राष्ट्रवादीत घरवापसी; खासदार चिखलीकरांना धक्का..\nनांदेड ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले आणि भोकरमधून निवडणूक लढलेले बापूसाहेब गोरठेकर यांची घरवापसी झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nभाजप नेत्याच्या हत्येतील गँगस्टरचा जामीन फेटाळला अन् न्यायाधीशांची हत्या झाली\nधनबाद : जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येप्रकरणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्याकडे अनेक गुन्हेगारी खटले सुरू होते. यातील एक खटला भाजप...\nगुरुवार, 29 जुलै 2021\n''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप (BJP) हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आ���े. समुदायानुसार मंत्रिमंळात...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nभाजप चंद्रकांत पाटील chandrakant patil ed अजित पवार ajit pawar अनिल परब anil parab अनिल देशमुख anil deshmukh मनसे mns राज ठाकरे raj thakre देवेंद्र फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/07/Ghatkopar-andolan.html", "date_download": "2021-07-30T06:58:21Z", "digest": "sha1:BAGWMS54CL77DGHCDQJMIMOALUX5D3MW", "length": 8067, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मेट्रो ४ विरोधात घाटकोपरमध्ये धरणे आंदोलन - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai मेट्रो ४ विरोधात घाटकोपरमध्ये धरणे आंदोलन\nमेट्रो ४ विरोधात घाटकोपरमध्ये धरणे आंदोलन\nमुंबई - वडाळा ते ठाणे कासारवडवली मेट्रो ४ मार्गाला घाटकोपरवासियांनी विरोध केला आहे. अमरमहाल ते घाटकोपर बेस्ट डेपो हा मार्ग नागरीवस्तीमधून जात असल्याने त्याचा रहिवाशांना त्रास होणार असून मेट्रोला नुकसान होणारा आहे. यामुळे या मार्गात बदल करावा या मागणीसाठी घाटकोपर नागरिक मंचच्या वतीने रविवारी धरणे आंदोलन धरण्यात आले.\nघाटकोपर येथील रहिवाशांनी केलेल्या धरणे आंदोलनात गारोडिया नगरमधील शेकडो महिला, पुरुष आणि तरुण-तरुणी सामील झाल्या होत्या. घाटकोपर पूर्व ९० फूट रोड, गारोडिया नगर येथे मेट्रो ४ चे काम सुरू असून, येथील सर्व रहिवाशांनी हे काम थांबवून हा मार्ग बदलण्याची मागणी केली आहे. घाटकोपर पूर्वेतील गारोडिया नगर, एम.जी. रोड, पंतनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड यांची मोठी समस्या आहे. घाटकोपर पूर्वेतील याच भागातून मेट्रो ४ चा मार्ग जाणार असल्याने या समस्येत आणखीन वाढ होणार असल्याने येथील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा मार्ग या भागातून नेण्याऐवजी पूर्व द्रुतगती मार्गावरून वळवण्यात यावा, अशी मागणी येथील नागरिकांनी स्थापन केलेल्या घाटकोपर नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे. हा मार्ग बदलावा, यासाठी येथील नागरिकांनी सह्यांची मोहीम घेतली होती. ज्यात या ५ हजार नागरिकांनी सह्या करून या मार्गाला विरोध केला आहे. आमचा मेट्रोच्या विकासकामाला विरोध नाही, तर त्यांनी आखलेला मार्ग हा चुकीचा आणि मेट्रोला तोट्यात नेणारा आहे. गारोडिया नगर हा वाहतूक कोंडीसारख्या विविध समस्येच्या विळख्यात असताना त्यात अधिक भर या मेट्रोची पडणार आहे. मेट्रो ४ च्या या कामाला १६ हजार कोटी खर्च होणार आहे. गारोडिया नगर, पंतनगर या वस्तीत जवळजवळ प्रत���येकाचे वैयक्तिक वाहन असताना कुणीही मेट्रोचा वापर करणार नाही. चेंबूर ते वडाळा या मोनोरेल्वेचा मार्ग जसा प्रवासी नागरिक नसल्याने अयशस्वी झाला तसाच मेट्रो ४ चे होऊ शकते. त्याऐवजी हा मार्ग पूर्व द्रुतगती मार्गावरून वळल्यास रमाबाई नगर, कामराज नगर, अमर महल, महात्मा गांधी मार्ग येथील नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. अशा प्रतिक्रिया या वेळी नागरिकांनी दिल्या. या मेट्रो मार्गाच्या विरोधात घेण्यात आलेल्या ५ हजार सह्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/divorce-lawyer/child-support/", "date_download": "2021-07-30T08:40:25Z", "digest": "sha1:SJQZHFBCSORV7IES45ZY4NES6QDWS3W6", "length": 16515, "nlines": 144, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "नेदरलँड्स मधील आंतरराष्ट्रीय बाल समर्थन वकील - Law & More", "raw_content": "घटस्फोट वकील » बाल समर्थन\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nआपण आणि आपल्या माजी जोडीदारासह मुले आहेत का मग घटस्फोट प्रक्रियेदरम्यान करावयाच्या आर्थिक कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाल समर्थन. मुलाची पोटगी म्हणजेच नर्सिंग नसलेल्या पालकांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि पालनपोषणात योगदान दिले.\nआपण मुलाला पाठिंबा देऊ इच्छिता\nसंपर्क साधा LAW & MORE\nआपण आणि आपल्या माजी जोडीदारासह मुले आहेत का मग घटस्फोट प्रक्रियेदरम्यान करावयाच्या आर्थिक कराराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे बाल समर्थन. मुलाची पोटगी म्हणजेच नर्सिंग नसलेल्या पालकांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि पालनपोषणात योगदान दिले.\n> बाल समर्थन स्तर\n> मुलाच्या समर्थनाची गणना करत आहे\n> मुलाचा आधार बदलत आहे\nसल्लामसलत करून आपण आणि आपला माजी भागीदार मुलाच्या पोटगीच्या प्रमाणात सहमत होऊ शकता. पालक करार योजनेत हे करार केले जातील. आपण एकत्र करार करण्यास अक्षम असाल तर आमचा एक वकील आपल्याला सहाय्य करण्यात आनंदी होईल. आम्ही वाटाघाटी प्रक्रियेस मदत करू शकतो, आपल्यासाठी मूल पोटगी किती आहे हे ठरवू शकतो आणि पालक योजना बनवू शकतो. आम्ही देखरेखीची गणना करुन मुलाच्या समर्थनाचा निर्धार हाताळतो.\nन्यायाधीश केवळ बा�� समर्थन प्राप्तकर्त्याची आर्थिक परिस्थितीच पाहणार नाहीत तर मुलाच्या पोटगी देणार्याच्या आर्थिक परिस्थितीवर देखील पाहतील. दोन्ही परिस्थितींच्या आधारे न्यायालय मुलाच्या पोटगीची रक्कम निश्चित करेल.\nघटस्फोटाच्या वकीलाची गरज आहे\nघटस्फोट घेणे अवघड आहे. आम्ही संपूर्ण प्रक्रियेद्वारे आपल्याला मदत करतो\nआमच्याकडे वैयक्तिक दृष्टिकोन आहे आणि आम्ही योग्य समाधानासाठी आपल्यासह कार्य करतो\nआपण पोटगी भरणार की मिळणार आहात आणि किती आम्ही यास मार्गदर्शन आणि मदत करतो\nतुम्हाला वेगळे रहायचे आहे का आम्ही तुम्हाला मदत करतो\nमुलाच्या समर्थनाची गणना करत आहे\nदेखभाल गणना ही एक जटिल गणना आहे कारण बर्याच घटकांना विचारात घ्यावे लागते. Law & More आपल्यासाठी देखभाल हिशोब पूर्ण करण्यात आनंद होईल.\nसर्व प्रथम, मुलांच्या गरजा निश्चित केल्या पाहिजेत. घटस्फोटाच्या आधीपासूनच असलेल्या उत्पन्नावर ते आधारित आहे. आंतरराष्ट्रीय शाळा किंवा मुलांची काळजी यासारख्या विशेष खर्च असल्यास त्यानुसार खर्च वाढविला जाऊ शकतो.\nआर्थिक क्षमता निश्चित करणे\nएकदा मुलांच्या गरजा निश्चित केल्या गेल्या की, दोन्ही बाजूंसाठी भारनियमन क्षमता गणना केली जाते. देखभाल करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीला पोटगी देण्यास सक्षम होण्यासाठी पुरेसे आर्थिक क्षमता आहे की नाही हे ही गणना करते. ज्या व्यक्तीला पोटगी द्यावी लागेल त्याची आर्थिक क्षमता निश्चित करण्यासाठी प्रथम तिचे निव्वळ उत्पन्न निश्चित केले पाहिजे. मुलाचे पेन्शन हे मूलभूत उत्पन्न आहे, वेतन, लाभ आणि मुलाचे बंधनकारक अर्थसंकल्प यासारख्या उत्पन्नाचे सर्व स्त्रोत विचारात घेत.\nज्या पालकांना पोटगी द्यावी लागते आणि ज्याचा मुलांशी संपर्क असतो त्यांनादेखील मुलांच्या काळजीसाठी खर्च करावा लागतो. यामध्ये खरेदीसाठी मागे व मागे वाहनचालकांचा खर्च समाविष्ट आहे. तत्त्वानुसार, किंमतीची काही टक्केवारी मोजणीमध्ये समाविष्ट केली जाते\nटक्केवारीची रक्कम दर आठवड्याला भेट देण्याच्या दिवसावर अवलंबून असते. ज्या पालकात आठवड्यातून सरासरी एक दिवस मुलाची काळजी घेतली जाते, उदाहरणार्थ, 15% काळजी सूट मिळते आणि आठवड्यातून तीन दिवस मुलांची काळजी घेणारा पालक 35% काळजीची सूट प्राप्त करतो.\nवाहून नेण्याची क्षमता तुलना\nमुलाच्या समर्थनाची उ���ची मोजण्यासाठी शेवटची पायरी म्हणजे भारनियमन समीकरण बनविणे. या समीकरणात, मुलांच्या किंमती आपण आणि आपल्या माजी जोडीदाराच्या त्यांच्या समर्थनाच्या साधनांच्या प्रमाणात विभाजित केल्या आहेत. देखभाल करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीची क्षमता याची देखभाल करण्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या क्षमतेशी तुलना केली जाते. त्यानंतर, कोणतीही काळजी सूट लागू केली जाईल आणि आवश्यक असल्यास समायोजित केली जाईल. समर्थनाची व्याप्ती प्रामुख्याने मुलाच्या समर्थनासाठी आहे. त्यानंतर अद्याप जागा असल्यास, न्यायाधीश निव्वळ भागीदार पोटगी देखील ठरवू शकतात.\nघटस्फोटानंतर आपली आर्थिक परिस्थिती कशी असेल हे जाणून घेऊ इच्छिता कृपया संपर्क साधा Law & More आणि आम्ही एकत्रितपणे हे निर्धारित करू शकतो की आपल्याला किती बाल समर्थन द्यावे लागेल किंवा प्राप्त करावे लागेल.\nमुलाचा आधार बदलत आहे\nआपल्या माजी जोडीदाराशी सल्लामसलत करुन मुलाची पोटगी बदलणे शक्य नसल्यास, आम्ही आपल्यासाठी बदलांची विनंती न्यायालयात सादर करू शकतो. जर आम्ही बदललेल्या परिस्थितीत किंवा आपल्या मते कोर्टाने चुकीच्या किंवा अपूर्ण माहितीच्या आधारे मूळ क्रमाने देखभाल निश्चित केली तर आम्ही हे करू शकतो.\nआपण पुढील परिस्थितींचा विचार करू शकता, उदाहरणार्थ:\n• डिसमिस किंवा बेकारी\nOf मुलांना काढून टाकणे\nOr नवीन किंवा भिन्न कार्य\nMar पुनर्विवाह, सहवास किंवा नोंदणीकृत भागीदारीमध्ये प्रवेश करणे\nArrangement संपर्क व्यवस्थेमध्ये बदल\nआपण काय जाणून घेऊ इच्छिता Law & More आइंडोवेन मध्ये कायदेशीर संस्था म्हणून आपल्यासाठी करू शकता\nनंतर आमच्याशी फोनवर संपर्क साधा +31 40 369 06 80 किंवा आम्हाला ईमेल पाठवा:\nश्री. टॉम मेव्हिस, अॅड Law & More - [ईमेल संरक्षित]\nश्री. मॅक्सिम होडक, अॅडव्होकेट अॅन्ड मोरे - [ईमेल संरक्षित]\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/encroachment-main-chowk-shevgaon-348398", "date_download": "2021-07-30T08:46:54Z", "digest": "sha1:P6FDWAUWFGDGQ2P4UFS3ZLYJH77LHT6U", "length": 8588, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शेवगावमधील मुख्य चौक गुदमरले; सामा���्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास", "raw_content": "\nमुख्य चौक अतिक्रमण आणि फेरीवाल्याच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे नागरीकांना त्यातून वाट काढणे अधिक जिकीरीचे होत चालले आहे.\nशेवगावमधील मुख्य चौक गुदमरले; सामान्य नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास\nशेवगाव (अहमदनगर) : शहरातील मुख्य चौक अतिक्रमण आणि फेरीवाल्याच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे नागरीकांना त्यातून वाट काढणे अधिक जिकीरीचे होत चालले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक अशा विविध कारणाने अरुंद होत असतांना नगरपालिकेचे त्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्याचा त्रास मात्र सामान्य नागरीकांना सहन करण्याची वेळ आली आहे.\nशहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ता, मोची गल्ली, जैन गल्ली, जुना वरुर रस्ता, ब्राम्हण गल्ली या अंतर्गत रस्त्यांसह नगर, नेवासा, पैठण, पाथर्डी, आखेगाव, पांढरीपूल हे रस्ते दुकानदारांच्या अतिक्रमणांनी अधिच अरुंद झाले आहेत. त्यात त्यासमोर असलेल्या विविध वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीला कायम अडथळा निर्माण होतो. त्यातच क्राती चौक, शिवाजी चौक, आंबेडकर चौक, गाडगेबाबा चौक, मुंढे चौक, भगतसिंग चौक हे प्रमुख चौक चारही बाजूंनी दुकानाच्या पाय-या, ओटे, काऊंटर व इतर साहित्य लावल्याने अरुंद झाले आहेत.\nत्यातच हातगाडीवरील फळ, भाजीपाला, पानफुल, खेळणी व पाणीपुरी, भेळ, वडापाव, खारी, पानमसाला, गुटखा, मावा आदी विक्रेत्यांनी दुकनांसमोर गाडया लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अरुंद झालेले रस्ते दोन्ही बाजूंनी या विक्रेत्यांनी गिळंकृत करुन टाकली आहेत. त्यातच बाजार पेठेत येणा-या ग्राहकांच्या दुचाकी वाहनांची पार्कींग व्यवस्था नसल्याने त्याही तेथेच रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या असतात.\nत्यामुळे या रस्त्यावरुन शहरातील नागरीकांना ये जा करतांना मोठा त्रास सहन करावा लागतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग होवू नये म्हणून गर्दी टाळण्यास प्रशासन वारंवार सांगत असले तरी शहरातील मुख्य रस्त्यात व चौकात होणारी वाहतुक कोंडी कशी टाळावी याबाबत काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे दुचाकी व पायी जाणा-या नागरीकांना गर्दीत अडकुन पडण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे संसर्गाची भिती आणखी वाढते आहे. हातगाडीवरील विक्रेत्यांना पर्याय उपलब्ध करुन दिले जात नाहीत.\nमागे जागा सोडून धंदयाच्या अमिशापोटी रस्त्याच्या व चौकाच्या निम्या जागेमध्ये ते अतिक्रमण करतात. त्यामुळे नगरपरीषद व शहर वाहतुक पोलीसांनी याकडे लक्ष देवून अशा व्यावसायिकांना समज देण्याची व त्यांना वाहतुकीस अडथळा ठरणार नाही अशी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी सर्वसामान्य नागरीकांमधून होत आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/bhavik-warkari-mandal-demanded-ban-amazon-maharashtra-and-all-over", "date_download": "2021-07-30T08:49:59Z", "digest": "sha1:37HEMEIZ77JLQAFT4RG6RSLGJIZE7XB3", "length": 7874, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | देवी-देवतांचा अवमान करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घाला : भाविक वारकरी मंडळ", "raw_content": "\nऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. याच्या निषेधार्थ भाविक वारकरी मंडळाने याचा तीव्र निषेध करून, ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.\nदेवी-देवतांचा अवमान करणाऱ्या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घाला : भाविक वारकरी मंडळ\nदक्षिण सोलापूर (सोलापूर) : ऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. याच्या निषेधार्थ भाविक वारकरी मंडळाने याचा तीव्र निषेध करून, ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.\nभाविक वारकरी मंडळाने म्हटले, की ऍमेझॉन कंपनीने ओम असलेली पायपुसणी व देवी, देवतांची चित्रे असलेली अंतर्वस्त्रे यांची विक्री अमेरिकेसह अन्य देशांत सुरू केली आहेत. हा आमच्या संस्कृतीचा व परंपरेचा अपमान आहे. जाणीवपूर्वक अशा गोष्टी करून कंपनीला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी अनेक कंपन्यांकडून असा प्रयत्न नेहमीच केला जातो. कारण, भारतात सेक्युलर या मानसिकतेमुळे काहीही केले तरी चालते, असा समज अनेकांचा आहे. पण ते चालू दिले जाणार नाही. प्रसिद्धीसाठी आमच्या भावना दुखावून जर कुणी स्वतःचा स्वार्थ साधत असेल आणि आमच्या परंपरेचा अपमान करत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. ऍमेझॉन कंपनीचा अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो.\nया वेळी ऍमेझॉन कंपनीवर सर्वांनी बहिष्कार टाकू��� खऱ्या अर्थाने निषेध व्यक्त करावा, असे आवाहनही भाविक वारकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले. या ऍमेझॉन कंपनीला महाराष्ट्र व संपूर्ण भारतात बंदी घालण्याची मागणी ई-मेलद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान कार्यालयाला करण्यात येणार आहे.\nसोलापूरमध्ये ऍमेझॉन कंपनीच्या लोगोची होळी करून भाविकांनी निषेध व्यक्त केला. या वेळी सुधाकर इंगळे महाराज (राष्ट्रीय अध्यक्ष), बळिराम जांभळे (राष्ट्रीय सचिव ), जोतिराम चांगभले (जिल्हा अध्यक्ष), जगन्नाथ सुतार, बजरंग डांगे, कृष्णदेव बेलेराव, तुकाराम जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/regarding-kartiki-ekadashi-pune-collector-dr-rajesh-deshmukh-declared-notification-375166", "date_download": "2021-07-30T07:10:41Z", "digest": "sha1:IO7OHCVKGZKPBYJ63ZYU4IZM36AJZ3AB", "length": 7163, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोठी बातमी: कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश", "raw_content": "\nराज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत.\nमोठी बातमी: कार्तिकी एकादशीला दिंड्यांना परवानगी नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश\nपुणे : कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार काही मान्यवरांच्या उपस्थितीत आणि कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे दिंड्या मार्गस्थ होणार नाहीत, याबाबत पोलिस, महसूल आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आवश्यक खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.\n- Corona Updates: कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी प्रशासनानं कसली कंबर; विशेष उपाययोजनांवर भर\nकार्तिक शुद्ध एकादशी ही एक महत्त्वपूर्ण एकादशी आहे. कार्तिकी यात्रेचा कालावधी येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. राज्य सरकारने 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली केली आहेत. त्यामुळे कार्तिकी शुद्ध एकादशी यात्रेनिमित्त राज्यातील विविध जिल्ह्यांतून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु कार्तिकी एकादशीनिमित्त देवस्थानात नित्योपचार कोरोनाबाबत मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करुन होणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे दिंड्या दाखल होणार नाहीत, याबाबत खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.\n- जिल्हा परिषदेच्या शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय; शाळा सुरु राहणार पण...\nविधी व न्याय विभागाचे आदेश\nयंदा कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपूर येथे दिंड्या दाखल होऊ देऊ नयेत, असे आदेश विधी व न्याय विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत. त्यामुळे यंदा कार्तिकीसाठी कोणतीही दिंडी पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/son-commits-suicide-after-mothers-death", "date_download": "2021-07-30T08:55:07Z", "digest": "sha1:ERCA2AMTS6732ITHQTRZDGLBGLKWPN3K", "length": 9141, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे!’", "raw_content": "\n‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे’ मुलाने केली आत्महत्या\nनागपूर : तो अगदी वर्षभराचा असताना आईला पतीने सोडले. पतीपासून दूर झाल्यानंतर आईने त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. काबाडकष्ट करून आईने प्रपंच चालविला. एकुलता एक जगण्याचा आधार म्हणून त्याला शिकविले. पुण्याला जाऊन त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. मात्र, कोरोनाकाळात गावाला आईकडे आला असताना आईचा हृदयविकाराने मृत्यू (Mother dies of heart attack) झाला. हे दुःख पचविणे त्याला सहन झाले नाही. आता कुठे सुखाचे दिवस आले असताना आईच नसल्याची खंत मनात ठेवून त्याने रविवारी (ता. १३) गळफास लावून जगाचा निरोप (boy committed suicide) घेतला. एमआयडीसीतील साईनगर येथील ही घटना. रोशन सुनील जारोडे (वय २३) असे मृत युवकाचे नाव... (Son-commits-suicide-after-mother's-death)\nरोशन याचे बीईपर्यंत शिक्षण झाले. त्याची आई मेस चालवून संसाराचा गाढा ओढायची. काबाडकष्ट केल्यानंतर पैपै शिल्लक पाडून दोन वर्षांपूर्वी साईनगरात घर घेतले. घरी दोन भाडेकरू आहेत. एक महिन्यापूर्वी कोरोनाकाळात हृदयविकाराने रोशनच्या आईचे निधन झाले. त्यामुळे तो नेहमीच तणावात राहायला लागला. चार दिवसांपूर्वी तो मामाकडे गेला. रविवारी दुपारी घरी परतला. त्याने काकालाही घरी परतल्याचे सांगितले.\nहेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म\nसायंकाळी रोशन याने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच एमआयड���सी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी रोशन याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘मला माझ्या आईची सेवा करायची आहे. मला आता जगणे शक्य नाही. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही. माझी मोटारसायकल नातेवाइकाला द्यावी’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली असून, एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास सुरू केला.\nमृत्यूपूर्वी तो अतिशय तणावाखाली होता. दुकानातून त्याने नायलॉनची दोर खरेदी केली. कोणीतरी त्याला विचारले की दोर कशासाठी खरेदी केली, यावर तो काहीच बोलला नाही. त्याने व्हॉट्सॲपवर आईचा फोटो व ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिखारी’ said everyone in your life will have last day with you and yo don,t even know when it will be literally felt that असे मेसेज टाकले होते. मृत्यूपूर्वी त्याने आईच्या फोटोवर ताज्या फुलांचा हार चढविला होता.\n लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली\nरोशनला कोणीच नातेवाईक नाही, अशी त्याची आई नेहमीच म्हणत होती. नातेवाइकांपासून तिने स्वतःला फार दूर ठेवले होते, असे शेजारी सांगतात. रोशनने आत्महत्या केली यावर मात्र प्रश्नचिन्ह लावण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून मृत्युसमयी त्याचे दोन्ही हात पाठीमागे घट्ट बांधलेले होते, असे सांगण्यात येते. त्याने हात बांधून गळफास कसा घेतला, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2021-07-30T07:10:29Z", "digest": "sha1:P5XKTDVDGFCU6BT4DCZXOKCCB5CFDY57", "length": 16338, "nlines": 178, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "दानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/गावकट्टा/दानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nशेतकऱ्यांचा आपल्या शेतीकडे जाण्याचा मार्ग झाला मोकळा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nजोतिबा डोंगर ग्रुप ग्रामपंचायत विभागातील सलग्न असलेले दानेवाडी गावातील निगुड बाव येथील अतिक्रमण झालेली पाणंद खुली करण्यात आली.\nमहसूल विभागाच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या लोक जत्रा या कार्यक्रमा अंतर्गत पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या पुढाकाराने दानेवाडी येथील निगुडबाव येथील पाणंद मार्ग मोकळा केला. गेले चाळीस वर्षे या रस्त्यावर अतिक्रमण झाले होते व रस्ता बंद झाला होता हे झालेले अतिक्रमण शेतकऱ्यांसाठी खुले केले जवळ जवळ चाळीस शेतकऱ्यांना पाणंद रस्त्यामुळे शेतीकडे जाण्याचा लाभ झाला चाळीस वर्षानंतर हा रस्ता खुला झाल्यानं ग्रामस्थांत आनंद व्य♦क्त झाला असून महसूल विभागाचे त्यांनी आभार मानले .यावेळी तहसीलदार रमेश शेंडगे ,मंडल अधिकारी मंगेश दाने,तलाठी श्रीधर पाटील,महादेव कुंभार,ग्रामविकास अधिकारी जयसिंग बिडकर,ग्रामपंचायत सदस्य लखन लादे,तानाजी कदम ,पोलिस पाटील बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nभुदरगड तालुक्यातील जोगेवाडीतील धनगरवाड्यात एक तासभर अवकाळी गारांच्या पावसामुळे २० बकऱ्या जखमी\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधल��� जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:26:51Z", "digest": "sha1:YAPID3XWTC5S2TK5LBD6G7TQ6KPWDADC", "length": 7397, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बार्टीतर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास: धनंजय मुंडे | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबार्टीतर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास: धनंजय मुंडे\nबार्टीतर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास: धनंजय मुंडे\nमुंबई:डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.\nकरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nत्या अनुषंगाने बार्टी ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nएम. पी.एस.सी. इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी बार्टी, पुणे या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज या लिंक वर क्लिक करावे. ऑनलाईन कोचिंग चे बार्टीचे फेसबुक पेज व चुट्यूब चैनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे.\nपुढील आठवड्यात हे क्लासेस सुरू होतील अशा दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. तर सर्व तयारी करून पुढील आठवड्यात याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.\nआर्थिक परिस्थिती बिकट, सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देणेही अवघड: विजय वडेट्टीवार\nजिल्ह्यात आणखी 168 कोरोनाबाधीत ; दिवसभरात सात जणांचा मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:33:31Z", "digest": "sha1:S5NT4WSJCTN6ANNFK52KWBUD3SH3LRLW", "length": 12820, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच दोघांमध्ये होणार बैठक | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच दोघांमध्ये होणार बैठक\nअमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन, मराठा आरक्षणावर केली चर्चा; लवकरच दोघांमध्ये होणार बैठक\nमुंबई- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पुन्हा ए���दा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून चर्चा केली. राज्यातील मराठा आरक्षणासाठी झालेले आंदोलन आणि त्यावरील उपाययोजनांबाबत त्यांच्यात चर्चा झाली. तसेच राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी पाठिंबा देण्याबाबतही बोलणे झाल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाबाबतही दोघांत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. लवकरच शहा आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा भेटणार असून लोकसभा-विधानसभा निवडणुकांबाबत चर्चा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.\nविराेधकांकडून राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण उमेदवार\n९ ऑगस्टला राज्यसभा उपसभापतिपद निवडणूक आहे. विरोधी पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव पुढे केले आहे, मात्र निवडीचे सर्वाधिकार काँग्रेसला दिले. एनडीएने जेडीयू खासदार हरिवंश यांना उमेदवारी दिली. भाजपला १२३ मतांची गरज आहे. मात्र, अकाली दलाचे ३ खासदार गैरहजर राहू शकतात. मित्रपक्षांच्या मदतीने भाजप ११५ मतांची जमवू शकतो, तरीही ८ मतांची गरज आहे.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र, राजकारण\nम्हसळ्यात खैराची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक\n२१ दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी अर्धविराम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T08:14:04Z", "digest": "sha1:N3VQEBRT4UU6FEJBOC3R5DDCJDPU5UQ7", "length": 10919, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मार्केटयार्ड ते मुठा बस सुरू करा – Dainik Prabhat", "raw_content": "\nमार्केटयार्ड ते मुठा बस सुरू करा\nमुळशी शिवसेनेचे पीएमपीएमएल अधिकाऱ्यांना निवेदन\nपिरंगुट-पीएमपीएमएलची चालू असलेली डेक्कन ते कोंढुर फाटा बस सेवा ही आणखी तीन किलोमीटर वाढवून ती मुठा गावापर्यंत करण्यात यावी अशी मुळशी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंबंधी पीएमपीएलच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.\nमुठा खोऱ्यामध्ये पीएमपीएमएलची बस सेवा डेक्कन ते कोंढुर फाटा अशी आहे. ही गाडी ही डेक्कनऐवजी मार्केटयार्ड ते मुठा अशी करण्यात यावी, ही प्रामुख्याने मागणी मुठा खोऱ्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या येत असलेल्या बसचा शेवटचा थांबा हा कोंढुर फाटा आहे. येथून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर मुठा हे गाव आहे. त्यामुळे शेवटचा थांबा हा कोंढुर फाट्याऐवजी मुठा गाव व्हावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहे. यामुळे मुठा खोऱ्यातील मुठा, जातेडे, कोंढुर, माळेगाव, वाजंळे, वातुंडे, कोळावडे, लव्हार्डे, आंदगाव, खारावडे, भरेकरवाडी अशा वेगवेगळ्या गावातील व वाड्यावस्त्यांमधील नागरिक, कामगार व विद्यार्थी वर्गाला तसेच व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल. या भागातील असलेले आरोग्य केंद्र हे मुठा ते पोटेवाडी फाटा या दरम्यान असून, ग्रामस्थांना या ठिकाणी जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचे वाहतुकीचे साधन नसल्याने स्वतःचे वाहन नसणाऱ्या नागरिकांना आजारपणात सुद्धा या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे पीएमपीएल बसचा शेवटचा बस स्टॉप हा कोंढुर फाटाऐवजी मुठा गाव होणं हे खूप गरजेचे आहे.\nयावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दत्तात्रय टेमघरे, अमृतेश्वर विकास सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत कुडले, विभागप्रमुख तानाजी हाळंदे, भोर विधानसभा मतदार संघ युवासेनेचे कार्याध्यक्ष अविनाश कानगुडे, युवासेनेचे अमित कुडले, विद्यार्थी सेनेचे उपसंघटक सुभाष कानगुडे, युवासेनेचे विभागप्रमुख समीर शिंदे उपस्थित होते. मुठा खोऱ्यातील नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा ही कोंढुर फाटाऐवजी मु��ा गावा पर्यंत करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे; परंतु या निवेदना नंतरही बस सेवा मुठा गावापर्यंत सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे अमित कुडले यांनी दिला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nवाघोली येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार\nफ्रान्स सरकारने जपला स्वदेशीचा आगळा मंत्र\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nमुंबईत डिलिव्हरी बॉयला जबर मारहाण; शिवसेना शाखाप्रमुखासह चौघांना अटक\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nपाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केले अत्याचार, पंतप्रधान इम्रान खान ट्रोल\n“भाजपच्या काळात दहशतवाद्यांना महिलांच्या वेशात पकडलं जातंय” जाणून घ्या…\n‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार : उपमुख्यमंत्री\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nवाघोली येथे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार\nफ्रान्स सरकारने जपला स्वदेशीचा आगळा मंत्र\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/will-rahul-gandhi-not-even-be-able-to-remove-afspa-from-his-heir-amit-shah/", "date_download": "2021-07-30T07:46:32Z", "digest": "sha1:3ZIWO2IZZB6242NY35YU25BSB2FSLKXT", "length": 9192, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधीच काय त्यांचे वारस देखील AFSPA हटवू शकणार नाहीत – अमित शहा – Dainik Prabhat", "raw_content": "\nराहुल गांधीच काय त्यांचे वारस देखील AFSPA हटवू शकणार नाहीत – अमित शहा\nबिहार – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज बिहारमधील समसीतपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेला संबोधित करत��ना काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरून काँग्रेस अध्यक्षांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या लोकसभा निवडणुकांसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये सत्तेवर आल्यास सशस्त्र दलांना विशेष अधिकार देणाऱ्या AFSPA कायद्यामध्ये संविधानिक संशोधन घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.\nदरम्यान, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील AFSPA कायद्यामध्ये संशोधन घडवून आणण्याच्या आश्वासनावर सत्तारूढ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जोरदार हल्ला चढवत काँग्रेस भारताचे तुकडे-तुकडे करण्याच्या मागे लागली असल्याचे आरोप केले आहेत. अशातच आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील काँग्रेसवर हल्ला चढवला असून ते म्हणतात, “AFSPA कायदा रद्द केला पाहिजे का मी या ठिकाणी राहुल बाबांना सांगू इच्छितो की तुम्ही आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये AFSPA कायदा रद्द करू शकणार नाहीत, एवढंच काय तर तुमच्यानंतर तुमचा ‘गांधी’ घराण्याचा वारस जरी आला तरी तो देखील AFSPA कायदा रद्द करू शकणार नाही.” .\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nआशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा : अमित धनखडने पटकावले रौप्यपदक\nपुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्याची मोठी कामगिरी\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/viral-post/", "date_download": "2021-07-30T08:05:26Z", "digest": "sha1:BVTZWEOBAUR6NCJV5S2C7ISCVCNEVVUL", "length": 15341, "nlines": 156, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Viral Post Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nपत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत\nरेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nCBSE बारावीचा निकाल आज, या वेबसाईटवर पाहा निकाल\nमहापौराची गोळ्या झाडून हत्या; BJP आमदाराचं कनेक्शन आलं समोर\n'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्याचं सणसणीत उत्तर\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nमीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nहसरंगानं वाढदिवशी दिली टीम इंडियाला मोठी जखम, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच बॉलर\nTokyo Olympics : भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात\nTokyo Olympics : महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम\nरेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी\nबिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे जाणून घ्या Cryptocurrency बाबत सर्वकाही\n PNB या ग्राहकांना देत आहे 1 ते 25 लाख रुपये,तुम्हाला असा मिळू शकतो फायदा\nसोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\nनिरोगी केसांसाठी बदला वाईट सवयी; नाही घ्यावी लागणार कोणतीही Treatment\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nझटकेदार मिरचीचेही आहेत बरे��� फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nराज्यातील 'हे' 25 जिल्हे होणार UNLOCK, वाचा संपूर्ण यादी\nCoronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट\nकोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nलग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण\nमहिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO\n'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार\nIPS ऑफिसरच्या पत्नीची कमेंट व्हायरल, नेटकऱ्यांकडून लाईक्सचा पाऊस\nViral Tweet: सध्या अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. ही पोस्ट कोणा सामान्य युजरची नसून एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची (Police Officer) आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर त्यांच्या पत्नीनं केलेली कमेंट हा सध्या नेटिझन्सच्या चर्चाचा विषय ठरला आहे.\n'नाम है मेरा...', सेहवागनं दिग्गज क्रिकेटपटूला दिल्या 'गुंडा स्टाईल' शुभेच्छा\nतू सर्वात Cute नाहीस असं सांगत रितिकानं मागितली रोहितची माफी\nभर लग्नात नवरीची करामत; VIDEO पाहून आवरणार नाही हसू\nढुसकी सोडणारा नवरा नको गं बाई; Matrimonial ad मध्ये तरुणीने ठेवली विचित्र अट\n फक्त एक आंबा 'हजार' रुपयाला... 'या' आंब्य��ची सगळीकडे चर्चा\n'सर, ....रात्र संपवून टाका' 'द ग्रेट खली'कडे कॉमेडियननं केली मजेशीर विनंती\nVIRAL PHOTOS नं तरुणीला बनवलं सर्वाधिक लोकप्रिय व्यवसायिक, सौंदर्यावर लाखो फिदा\nआईच्या निधनानंतर टीम इंडियाच्या क्रिकेटपटूचा मोठा निर्णय, तुम्हीही कराल सलाम\nकोरोनाशी लढणाऱ्या भारताबद्दल मॅथ्यू हेडनची भावुक प्रतिक्रिया, वाचून वाटेल अभिमान\n 71 वर्षीय विधूर वडिलांचं मुलीने लावून दिलं लग्न; PHOTO व्हायरल\n'पार्टी' आम्ही देऊ, Birthday Boyच्या प्रश्नावर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय\n'बिनकामाचा मुख्यमंत्री'; भाजप नेत्यानंच का केली शिवराज सिंहांविरोधात पोस्ट\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nपत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nHBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, सोनू निगम असा झाला प्रसिद्ध गायक\n'Dhadak girl' जान्हवीचा बोल्ड अंदाज; हॉलिवूड अभिनेत्रीशी होतेय तुलना\nफोटोशूट करतानाच नवरीनं धक्का देत नवरदेवाला पाण्यात ढकललं अन्...; पाहा VIDEO\n'पन्नाशीतही कपडे घालायचा सेन्स नाही'; स्पोर्ट्स ब्रा लुकमुळे मलायका पुन्हा ट्रोल\nक्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप; रेल्वे स्टेशनवरील थरारक घटनेचा VIDEO\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/father-declare-girl-dead-and-shows-hoarding-kolhapur-district", "date_download": "2021-07-30T08:56:20Z", "digest": "sha1:ABOI3YDQYI2YJ5YBJGUVAECBZZPAATP4", "length": 7813, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक - पळून गेलेल्या मुलीला वडिलांची श्रद्धांजली; गावात लावले मोठे होर्डिंग", "raw_content": "\nघरातून पळून जावून लग्न केलेल्या मुलीवर वडिलांनी अनोख्या पद्धतीने राग व्यक्त केला आहे. मुलगी पळून गेली म्हणून वडिलांनी चक्क तिला श्रद्धांजलीच वाहिली आहे. तेही गावात मोठा बोर्ड लावून त्यावर तिचा फोटोसुद्धा लावला आहे. या बोर्डाचे फोटो सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हाय���ल होत आहेत.\nधक्कादायक - पळून गेलेल्या मुलीला वडिलांची श्रद्धांजली; गावात लावले मोठे होर्डिंग\nकोल्हापूर - घरातून पळून जावून लग्न केलेल्या मुलीवर वडिलांनी अनोख्या पद्धतीने राग व्यक्त केला आहे. मुलगी पळून गेली म्हणून वडिलांनी चक्क तिला श्रद्धांजलीच वाहिली आहे. तेही गावात मोठा बोर्ड लावून त्यावर तिचा फोटोसुद्धा लावला आहे. या बोर्डाचे फोटो सध्या सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मुलीच्या जिवंतपणीच स्वत:च्या मुलीला स्वर्गवासी केल्यामुळे वडिलांविरोधात संताप व्यक्त होत आहे.\nहे पण वाचा - मी आयुष्यात एकदाच प्रेम केलं... असं का म्हणाले रोहित पवार..\nयाबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातील मुलगी प्रियकरासोबत पळून गेली. वडिलांना याबाबत समजताच त्यांनी संताप व्यक्त केला. गावातच तिच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लावून तिला स्वर्गवासी केले आहे. तिच्या फोटोत तिच्या नावाखाली कै. आणि विश्वासघातकी असे लिहण्यात आले आहे. शिवाय शोकाकूल - आत्मक्लेश असे लिहून `बाळ तू जन्माला येतानाच आईला संधीवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस.. त्या वेदना सहन करीत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड, पुरवित मोठे केले ती दुर्दैवी आई… तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे तिने जपलं… पण यापुढील तुझ्या आयुष्यात आनंद सुख देण्यास असमर्थ ठरला म्हणून तू सोडून गेलीस हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा कमनशिबी बाप.` असा संदेश लिहला आहे. शिवाय या बॅनरवर लाल अक्षरात बोध असे लिहून त्यासमोर `हे वाचून अशा वागणाऱ्या मुलींच्या मनाचे परिवर्तन होऊन आपल्या आई वडिलांचा विश्वासघात करणार नाहीत ही अपेक्षा.. असंही यामध्ये म्हटलं आहे. मुलीच्या फोटोवर काळ्या रंगात काटही मारण्यात आली आहे.\nहे पण वाचा - वसंतदादांच्या वारसांना शरद पवारांचा सूचक टोला\nदरम्यान, या बोर्डचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तो उतरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/letter-pensioners-association-directly-prime-minister-nashik-marathi", "date_download": "2021-07-30T08:53:31Z", "digest": "sha1:QYJ35P3JUXMPB4J3JAGZ7QLOPNGCRNFN", "length": 8425, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"मोदीजी याचे उत्तर द्या..अन्यथा करू सामुदायिक आत्महत्या\"; पेन्शनर्स संघटनेचे थेट पंतप्रधानांना पत्र", "raw_content": "\nईपीएफ-९५ पेन्शनर्स मागणीस घेऊन क���ंद्र सरकारने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावे. त्यांचा हक्क त्यांना द्यावा. त्यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी पेन्शनर्सनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.\n\"मोदीजी याचे उत्तर द्या..अन्यथा करू सामुदायिक आत्महत्या\"; पेन्शनर्स संघटनेचे थेट पंतप्रधानांना पत्र\nनाशिक : ईपीएफ-९५ पेन्शनर्स मागणीस घेऊन केंद्र सरकारने दिलेले आश्वासन त्वरित पूर्ण करावे. त्यांचा हक्क त्यांना द्यावा. त्यांनी केलेल्या विविध मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी पेन्शनर्सनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पत्राचे उत्तर पत्रानेच कळवावे, अन्यथा सामुदायिक आत्महत्या शेवटचा पर्याय असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.\nउत्तर न दिल्यास सामुदायिक आत्महत्येचा इशारा\nदेशात सुमारे ६५ लाख ईपीएफ-९५ पेन्शनर्स आहेत. गेल्या दहा वर्षांपासून पेन्शनवाढ, महागाई भत्ता सुरू करणे, आरोग्य वैद्यकीय सेवा, मेडिक्लेम, अन्नसुरक्षेचा लाभ यासह इतर प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना केवळ आश्वासनांवर समाधान मानावे लागते. महागाईच्या काळात एक हजार ५०० रुपयांच्या तुटपुंज्या पेन्शनवर घरखर्च भागविणे अडचणीचे आहे. नोकरीवर असताना वेतनातून कपात झालेले सुमारे चार हजार लाख कोटी केंद्र सरकारकडे जमा आहेत. तीच रक्कम व्याजासह पेन्शन रूपात परत करावी. सुमारे सहा वर्षांपूर्वी बीड येथे झालेल्या मेळाव्यात प्रकाश जावडेकर यांनी तीन हजार पेन्शनवाढ आणि महागाई भत्ता देण्याचे आश्वासन दिले.\nहेही वाचा > \"कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय\" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण\nपेन्शनर्स संघटनेचे थेट पंतप्रधानांना पत्र\nशिर्डी येथे २०१७ मध्ये झालेल्या सभेत बंगारू दत्ता यांनी सात हजार ५०० पेन्शन तसेच महागाई भत्तावाढ देण्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारने नेमलेल्या भगतसिंह कोश्यारी समिती अहवालातही तीन हजार पेन्शनवाढ आणि महागाई भत्ता देण्याचे नमूद आहे. तरीदेखील अद्याप कुठला लाभ मिळाला नाही. केवळ आश्वासनांची खैरात झाली. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण करावे. या मागणीसाठी बॉश निवृत्त कल्याण मंडळातर्फे नरेंद्र मोदी यांना टपाल विभागाच्या माध्यमातून पत्र पाठविण्यात आले.\nहेही वाचा > क्रूर नियती \"बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले\" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा\nसंपादन - ज्योती देवरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T08:36:24Z", "digest": "sha1:HC4N5A3PGM47NSHJEQM3X2YS5SBDSICJ", "length": 6873, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प.बंगालच्या पर्यटकास अटक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प.बंगालच्या पर्यटकास अटक\nअल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी प.बंगालच्या पर्यटकास अटक\nगोवा खबर:कांदोळी किनाऱ्यावर आपल्या नातेवाईकां सोबत समुद्र स्नान करणाऱ्या एका अल्पवयीन पर्यटक मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी प.बंगाल येथील रियाजुल सय्यद या 24 वर्षीय युवकाला अटक केली आहे.\nया घटने संदर्भात त्या मुलीच्या काकीने तक्रार नोंदवली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या उपस्थितीत त्या मुलीचा जबाब नोंदवून घेण्यात आला.कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी तक्रार दाखल होताच सय्यद याला अटक करून त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे.सय्यद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nमुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे ४ डबे घसरले,मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे ४ डबे घसरले, ‘मरे’ विस्कळीत\nदिगंबर कामत मुख्यमंत्री असताना केवळ भाजप व पर्रिकरांचे वाईट दिवस होते : अमरनाथ पणजीकर\nLGBT प्राईड राइडला गोव्यात प्रतिसाद\nबाणावली पाण्याच्या समस्येपासून मुक्त होईपर्यंत विश्रांती घेणार नाही : कॅप्टन वेन्झी व्हिएगस\nदिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला चपराक का लगावली, हे आपचे निमंत्रक राहूल म्हांबरे सांगणार...\nआगशीच्या वेशिवर आंतानिओने उभारली शेकडो स्टारची कमान\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशाती�� घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nऑगस्ट महिन्याचा रेशन कोटा\nमुख्यमंत्र्यांनी कोळसा प्रदूषण संबंधित समस्या जाणून घेतल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Karjat_13.html", "date_download": "2021-07-30T06:26:20Z", "digest": "sha1:BSNNP5AXIFEIMOMIDTKTYXVWTW2SVZTM", "length": 14516, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "समृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar समृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात\nसमृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात\nसमृध्द गावांमधून कर्जत तालुक्यातील वीस गावांच्या कायापालटाला सुरुवात\nकर्जत ः कर्जत-जामखेड तालुक्यात समृद्ध गाव योजने अंतर्गत प्रत्येकी वीस गावे कायापालट करण्यासाठी जोमाने कामाला लागली असून विविध प्रश्नांना मार्गी लावत सक्रियपणे कामे केली जात असून गेली काही दिवसांपासून या गावात स्वच्छतेसाठी दररोज श्रमदान करण्यासाठी ही ग्रामस्थ सरसावले आहेत.\nकर्जत तालुक्यातील वीस गावाची आ. रोहीत पवार यांच्या केजेडीएफ मार्फत समृध्द गाव योजनेसाठी निवड करून त्यांना विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू करण्यात आली आहेत. आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या दररोज प्रत्येक गावाच्या छोट्या मोठ्या कामावर जातीने स्वतः लक्ष ठेऊन मार्गदर्शन करत या गावाच्या शाश्वत विकासासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. तर त्याची संपूर्ण टीम प्रशासकीय पातळीची मदत घेत नियोजन करत आहेत. समृध्द गाव योजनेअंतर्गत सहभागी वीस गावामध्ये पावसाळ्या अगोदर मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात आली, तर सध्या वृक्षारोपण स्वच्छता अभियान याकडे लक्ष देऊन प्रत्येक गावाला विशेष प्रोत्साहन देत काम करून घेतले जात आहे. यासाठी सुनंदाताई या प्रत्येक गावाच्या कामाचे, कार्याची कृतीची दखल घेत त्यावर प्रतिक्रिया देत असल्याने काम करणार्या ग्रामस्थाचाही उत्साह वाढत आहे.\nकर्जत तालुक्यातील एकूण 11 गावांनी श्रमदान करत स्वच्छता करण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये माळंगी, थेरगाव, कौडाणे, निंबोडी, पठारवाडी, परिटवाडी, सितपुर, करमनवाडी, राक्षसवाडी बु, थिटेवाडी, बेलगाव याचा समावेश असून ग्रामस्थांबरोबर महिलाही या कामात पुढे येऊ लागल्या आहेत.\nसमृद्ध गाव योजनेबाबत सौ सुनंदाताई पवार यांनी अनेकदा गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामसेवक यांच्या बैठका घेऊन आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करणेबाबत चर्चा केली. यामध्ये गावातील प्राधान्याने करण्यात येणार्या कामाची यादी तयार करण्यात येणार असून विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने गावातील अंतर्गत रस्ते, गावाला जोडणारा मुख्य रस्ता, पिण्याच्या पाण्याची अडचण, विज, गावामध्ये आवश्यक ठिकाणी प्लेवर ब्लॉक बसवणे, स्मशानभूमी व त्याअंतर्गत सुशोभीकरण, शाळा व अंगणवाडी व त्यातील साहित्य किंवा दुरुस्ती, रस्त्यावरचे दिवे, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत ऑफिस, दलित वस्ती व तांडा वस्ती सुधारित कामे यांचा समावेश करावयाचा असून ग्रामस्वच्छतेच्या संदर्भातल्या महत्वाच्या कामांचे जास्तीत जास्त प्रस्ताव ज्यामध्ये शौचालय, शोषखड्डे, नाडेप तयार करून पंचायत समिती मध्ये सादर करणे आदी बाबत पाठपुरावा केला जात आहे. या विविध प्रकारच्या कामामुळे या गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आ. रोहित पवार यांची संपूर्ण टीम यासाठी झटून काम करताना दिसत आहे. याकामात त्या त्या गावांना, ग्रामसेवकाना प्रोत्साहन देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव व त्याचे सर्व अधिकारी ही या सर्व प्रक्रियेत सक्रिय होऊन सहभागी होत अत्यंत नेटाने काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात या वीस गावाचा अभूतपूर्व शाश्वत विकास पहावयास मिळणार असून सहभागी न होणार्या गावांना हेवा वाटणार आहे. या वीस गावातील लोकांना मराठवाड्याचे उपायुक्त सुरेश बेदमुथ्था व टीम कडून यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आलेले आहे, या वीस गावातील काही गावे मात्र अद्याप म्हणावे तसे सक्रिय झालेले नाहीत त्यांनी अजून ही वेळ न दवडता या अभियानात सहभागी होऊन आपले गाव समृद्ध करन्यासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन सातत्याने केले जात आहे व त्यास या गावांनी प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा आहे.\nझाड लावताना ते भविष्यात तोडावे लागणार नाही अशाच जागेत लावा. भिंतीच्या कडेला झाडे लावू नका, आपल्याला प्लास्टिक मुक्त व रोग मुक्त गाव करायची आहेत.��ारीक गवताकडे लक्ष देवु नका. मोठी झुडप, गाजर गवत, प्लास्टिक, पडकी घरे याकडे दुर्लक्ष करु नका.\nअशा सूचना बरोबरच आपण खूप सुंदर काम करत आहात, खुप छान, कितीजण आहात याचा विचार करु नका. मुठभर माणसच इतिहास घडवतात अशा प्रतिक्रिया देत आ रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार प्रत्येक कामाला शाबासकीस देत तर कधी सूचना देत असल्याने ग्रामस्थाचा उत्साह वाढत आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_1.html", "date_download": "2021-07-30T08:07:03Z", "digest": "sha1:XX363FUCLDZVJJZO2GR2VDKLSEPUN2OV", "length": 11778, "nlines": 74, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात! तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर हुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार\nहुन्नूर येथे बिरोबा-महालिंगराया गुरू-शिष्याच्या भेट सोहळा उत्साहात तालुक्याच्या राजकारणात उलथापालथ होणार\nMahadev Dhotre ऑक्टोबर २१, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा( प्रतिनिधी) हुन्नुर ता.मंगळवेढा येथील श्री बिरौबा व हुलजंती येथील महालिंगराया यांचा भेटीचा नयनरम्य सोहळा सोमवारी दुपारी 4 वाजता भेटीच्या मैदानावर पार पडला. भंडाऱ्यामध्ये न्हाहुन निघत हजारो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. कर्नाटक राज्य तसेच सांगली, सातारा, सोलापूर ,कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यातील हजारो भाविकांनी या गुरु शिष्य भेटीच्या सोहळ्यास हजेरी लावली होती.\nहुन्नुर येथील श्री बिरौबा हे हुलजंती येथुन महालिंगरायाची पालखी घेऊन धावत पळत हजारो भाविक सकाळी 10 वाजता हुन्नुर गावाशेजारील ओढ्यात गुरूच्या भेटीसाठी दाखल झाले होते.दुपारी तीन वाजता श्री बिरौबा मंदिरातून ढोल ताश्याच्या गजरात वाजतगाजत बिरौबाची पालखी घेऊन भाविक आलेनतर महालीगरायाची पालखी ओढ्यातून घेऊन भाविक भेटीच्या मैदानावर आले चार वाजता भेटीच्या मैदानावर गुरु शिष्यांच्या दोन्ही पालख्या आलेनतर सर्वप्रथम बैलाची भेट झाली व त्यानंतर हजारो भाविकांच्या साक्षीने टाळ्याच्या गजरात खोबरे, लोकर, भंडारा आदींची उधळण करत मुक्तपणे भंडाऱ्यामध्ये न्हाऊन निघत सुमारे 40 ते 50 हजार भाविकांच्या साक्षीने हा गुरु शिष्य भेट नयनरम्य सोहळा पार पडला.\nहुन्नूर येथील गुरु-शिष्य भेटीच्या या सोहळ्यात दरवर्षी भाकणूक सांगण्याची प्रथा असते. यानुसार यावर्षीही जनावरांना सोन्याचे दिवस येतील, अन्नधान्य महागेल, राजकारणात उलथापालथ होईल, पाऊस पाणी साधारण राहील अशी भाकनूक सांगण्यात आली.\nहुन्नूर ता. मंगळवेढा येथे बिरोबा-महालिंगराया या गुरू-शिष्याच्या अभूतपूर्व भेट सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर २१, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले��री भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/soon-ed-raided-deshmukhs-house-minister-thorat-slammed-bjp-78623", "date_download": "2021-07-30T07:42:18Z", "digest": "sha1:WVMNROG3FSZ23UOD4VX5VQPNIGK47RPV", "length": 18188, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच मंत्री थोरात भाजपवर कडाडले - As soon as the ED raided Deshmukh's house, Minister Thorat slammed the BJP | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच मंत्री थोरात भाजपवर कडाडले\nदेशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच मंत्री थोरात भाजपवर कडाडले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nदेशमुखांच्या घरावर ईडीचा छापा पडताच मंत्री थोरात भाजपवर कडाडले\nशनिवार, 26 जून 2021\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर काल (शुक्रवारी) ईडी व सीबीआयच्या पथकाने छापे घातले.\nसंगमनेर : भाजपची (Bjp) सत्ता नसलेल्या राज्यांत सक्तवसुली संचालनालय (ईडी) व केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांसारख्या संस्थांचा गैरवापर करून केंद्र सरकार राजकारण करू पाहत आहे. हा प्रकार दुर्दैवी असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. (As soon as the ED raided Deshmukh's house, Minister Thorat slammed the BJP)\nथोरात सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरांवर काल (शुक्रवारी) ईडी व सीबीआयच्या पथकाने छापे घातले. याबाबत थोरात यांना विचारणा केली असता, केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करून राजकारण करू पाहत आहे; मात्र यातून काहीही निष्पन्न होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nसाई संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या नियुक्तीचा निर्णय दोन आठवड्यांनी लांबणीवर टाकल्यासंदर्भात बोलताना थोरात यांनी, हा वादाचा विषय नसून, काही नावे अंतिम करायची असून, कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी थोडा वेळ घेतला आहे. मात्र, कधीही ही नावे जाहीर होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.\nशिक्षक परिषदच शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देईल\nटाकळी ढोकेश्वर : प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषद सातत्याने पाठपुरावा करीत आहे. शिक्षक बँकेत पारदर्शी कारभार करणे व विविध समस्यांबाबत शिक्षकांना न्याय देण्याची कुवत फक्त शिक्षक परिषदेतच असल्याने, आपण शिक्षक परिषदेत आलो, असे सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष खामकर यांनी सांगितले.\nटाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे झालेल्या कार्यक्रमात सदिच्छा मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष खामकर, बाळासाहेब ठाणगे, विजय वाळुंज, संदीप रोकडे, सुदाम साळुंके, सुनील रोकडे, संतोष नरसाळे यांनी राज्य शिक्षक परिषद व गुरुमाऊली मंडळात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. रावसाहेब रोहकले, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, उपाध्यक्ष संजय शेळके, विकास डावखरे, भिवसेन पवार, भाऊसाहेब ढोकरे, गणेश वाघ, बाबूराव कदम उपस्थित होते.\nप्रवीण ठुबे म्हणाले, की गेल्या दोन वर्षांत शिक्षक परिषदेचे काम जिल्हाभरातील वाड्या-वस्त्यांवरील शिक्षकांपर्यंत पोचविण्याचे कार्य केल्यामुळे शिक्षकांमध्ये शिक्षक परिषदेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.\nअनिल देशमुखांच्या घरावर ईडीचा छापा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदेशमुख खंडणी प्रकरणात संजय पाटील, राजू भुजबळांच्या घरांवर सीबीआयचा छापा\nमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील शंभर कोटींचे खंडणीचे आरोप पोलिस दलातील अनेकांनी सीबीआयच्या जाळ्यात अडकवणार असे दिसत आहे....\nबुधवार, 28 जुलै 2021\nजयश्री पाटील या अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयातही अडविणार\nमुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका नामंजूर केल्यानंतर आता या प्रकरणातील मुख्य तक्रारदार अॅड....\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nअनिल देशमुखांची याचिका फेटाळली : सीबीआयसमोर आता जावे लागणार\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेली...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nअनिल देशमुखांबाबत उद्या मोठा निर्णय\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सीबीआयच्या एफआयआरविरोधात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी (ता. २२) न्या. एस....\nबुधवार, 21 जुलै 2021\nगायब झाल्याच्या आरोपानंतर देशमुख अवतरले; ईडीसमोर कधी, याचा केला खुलासा\nमुंबई : कथित शंभर कोटींच्या वसूली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवतीचा फास ईडीकडून आवळला जात आहे. त्यांना तीनवेळा चौकशीसाठी समन्स...\nसोमवार, 19 जुलै 2021\n''अनिल देशमुख गायब..कोणाला दिसले तर कळवा''\nमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला. नागपूरमधील काटोल...\nसोमवार, 19 जुलै 2021\nआता पटोलेंवर बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही : प्रफुल्ल पटेल\nभंडारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट ही कोणत्याही प्रकारची राजकिय नव्हती....\nरविवार, 18 जुलै 2021\nअनिल देशमुखांसमोरील अडचणींत भर; निकटवर्तीयाला ईडीने घेतले ताब्यात\nमुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देखमुख (Anil Deshmukh) यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने रविवारी छापा टाकला. नागपूरमधील...\nरविवार, 18 जुलै 2021\nईडीच्या जाळ्यात कोणकोणते मंत्री अडकणार, हे सोमय्या यांनी एका दमात सांगितले....\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी जोरदार आरोप केले आहेत....\nरविवार, 18 जुलै 2021\nभाजप, मनसे युतीवर चंद्रकांत पाटील म्हणतात; वेळा जुळल्या की चहा घेऊ\nनाशिक : ''राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, पदाधिकारी रोज एकमेकांवर आरोप करतात. त्यातून मी मारल्यासारखे करतो, तू लागल्यासारखे कर असे सुरु...\nरविवार, 18 जुलै 2021\n'ईडी'च्या कारवाईमुळे सत्ताधारी सावध; राष्ट्रवादीमध्ये घालमेल तर शिवसेनेत धाकधूक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांचा धसका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. कोणताही दगाफटका...\nरविवार, 18 जुलै 2021\nअनिल देशमुखांसमोरील अडचणींत भर; ईडीची मोठी कारवाई\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह (Parambir Singh) यांनी केलेल्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणी कमी...\nरविवार, 18 जुलै 2021\nअनिल देशमुख anil deshmukh ईडी ed सीबीआय संगमनेर bjp सक्तवसुली संचालनालय सरकार government राजकारण politics बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat ed cbi साखर ऑक्सिजन विषय topics शिक्षक विजय victory विकास ऊस वाघ वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/09/30/blog-post-title/", "date_download": "2021-07-30T08:48:27Z", "digest": "sha1:NGYVAC65MERT4NHIJZYRKJSMC7RAN5YT", "length": 35722, "nlines": 126, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "समृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nसमृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया\nएखादं गाणं, सिनेमा किंवा कुठलीही कलाकृती जन्माला येतानाच आपलं नशीब लिहून आणते. तसंच, मला वाटतं अनेक पदार्थांचंही असावं. काही पदार्थ लोकप्रियतेचं वलय घेऊनच जगाच्या कुठल्यातरी कानाकोपर्यात जन्म घेतात आणि मग त्यांच्या आस्वादाने तृप्तीची ढेकर दिलेले खवय्ये त्या पदार्थांची ख्याती वेगवेगळ्या माध्यमातून जगभर पोहोचवतात. बघता बघता, खरं तर चाखता चाखता त्या पदार्थांना प्रसिद्धीचं कोंदण लाभतं आणि मग साहजिकच ते पदार्थ जगातल्या ज्या देशांतून आले असतील ती खाद्यसंस्कृतीही जगभर प्रसिद्ध पावते. पण दुर्दैवाने सगळ्याच खाद्यसंस्कृती इतक्या नशीबवान ठरत नाहीत. कधीकधी एखादा उत्तम सिनेमा जसा केवळ प्रसिद्ध कलाकार नाहीत म्हणून प्रेक्षकांकडून दुर्लक्षिला जातो, हे काहीसं तसंच.\nतर हे सगळं घडाभर तेल या लेखाला घालण्याचं कारण इतकंच की, अत्यंत चविष्ट आणि मसालेदार पदार्थांची श्रीमंती लाभलेल्या, एका त्या मानाने गरीब आणि अविकसित देशातल्या खाद्यसंस्कृतीची सफर मी तुम्हांला घडवणार आहे. ही खाद्यसंस्कृती म्हणजे इथिओपियन खाद्यसंस्कृती.\nजेवणाच्या ताटावर बसून खोटं बोलू नये असं म्हणतात, त्या धर्तीवर सांगते की आजच्या या लेखात उतरलेल्या शब्द न् शब्दाला स्वानुभवाचा आधार आहे.\nमी शाकाहारी आहे आणि माझ्या नवर्याला शाकाहाराइतकांच मांसाहारही प्रिय आहे. आम्ही दोघं या इथिओपियन खाद्यपदार्थांचे फारच मोठे चाहते आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच सांगते की “जिव्हेशप्पथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही”. २००५ साली लग्न करून अमेरिकेत आल्यावर मी घाबरत घाबरतच इथिओपियन पदार्थ पहिल्यांदा चाखले आणि आज २०१६ साली कॅनडामध्ये राहात असताना देखील इथिओपियन रेस्टॉरंट दिसलं की आमच्या दोघांचे डोळे लकाकतात.\nइथिओपिया हे उत्तरपूर्व आफ्रिकेतले सोमालियाच्या पश्चिमेकडे वसलेले एक सार्वभौम राष्ट्र. इथिओपिया या नावाचा उगम ग्रीक भाषेत सापडतो. इथिओ म्हणजे भाजलेला आणि पिया म्हणजे चेहरा. अर्थात भाजलेले चेहरे असलेल्या लोकांचा देश म्हणजे इथिओपिया असा उल्लेख आढळतो. आदिस अबाबा ही इथिओपियाची राजधानी. हे एक बहुभाषक राष्ट्र आहे. या देशात ८४ च्या वर भाषा बोलल्या जातात. मात्र ’आम्हारिक’ ही तिथली राष्ट्रीय भाषा आहे. इथे जवळजवळ ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक शेती करतात. जगातल्या इतर श्रीमंत राष्ट्रांच्या तुलनेत तसे गरीबच म्हणावे लागेल अशा या राष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा क्रमांक मात्र जगात फार वरचा आहे, असे मी स्वानुभवाने सांगू शकते.\nइथिओपियन लोक हे अत्यंत अगत्यशील आणि कुटुंबात रमणारे असतात. या लेखाच्या निमित्ताने जेव्हा मी एका इथिओपियन रेस्टॉरंटमध्ये त्यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी माझं हसर्या चेहर्याने मनापासून स्वागत केलं आणि मला भरभरून माहिती दिली. गेल्यागेल्याच पाणी विचारलं, मग लगेच इथिओपियन समोसा माझ्यासमोर आणून ठेवला. (हा समोसा आपल्यासारखाच दिसत होता; फक्त त्यात मसुराच्या भाजीचं सारण होतं.) त्या कृतीतून एक आपलेपणाची जाणीव निर्माण झाली आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी कॅनडामधील व्हॅन्कुव्हर या शहरात राहते. तिथेच तेकेस्ते बर्की (Tekeste Birkie) आणि मेहिरेत बेर्चे (Mehiret Berche) या दांपत्याचं अनेक वर्षं जुनं असं ‘लालिबेला’ नावाचे इथिओपियन रेस्टॉरंट आहे. हे दोघे २८ वर्षांपूर्वी इथिओपियामधून इथे, कॅनडामध्ये आले. पण त्यांची नाळ अजूनही स्वदेशाशी जोडलेली आहे हे वारंवार जाणवत होते. कारण इथिओपियन खाद्यसंस्कृती जगापर्यंत पोचायला हवी असं त्यांना मनापासून वाटत होतं.\nमी त्यांना भेटले तो दिवस होता ११ सप्टेंबर आणि नेमका तो त्यांच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस…पण ९/११ हा दिवस जगाच्या इतिहासात एक दुःखी दिवसाची आठवण बनून राहावा याची त्यांना खंत वाटत होती.\nखाद्यसंस्कृतीबद्दल सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आधीच माझ्या मनात गेले अनेक वर्षे असलेल्या एका शंका किंवा उत्सुकतेचं निरसन करून घ्यायची संधी मी या निमित्ताने साधली. अनेक वेळा त्यांचे मेनू कार्ड बघून मला नेहमी प्रश्न पडत असे की यांच्या मेनूकार्डमध्ये डेझर्ट्सचा उल्लेख कधीच कसा दिसत नाही आणि त्यादिवशी त्यांच्याशी बोलताना कळलं की कसे दिसतील आणि त्यादिवशी त्यांच्याशी बोलताना कळलं की कसे दिसतील अहो, इथिओपियन खाद्यसंस्कृतीमध्ये गोड पदार्थ अस्तित्वातच नाहीत. मला वाटतं, हे एक त्यांच्या खाद्यसंस्कृतीचं वेगळेपण म्हणता येईल.\nआज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘कॉफी’चा जन्म इथिओपियामध्ये झालेला आहे, याची अनेकांना कल्पनाही नसावी. या देशातील ‘काफ्फा’ नावाच्या प्रांतात पहिल्या कॉफीच्या झुडपाचा शोध लागला. आणि आता जगभरात कॉफी किती लोकप्रिय आहे, ते आपण सगळे जाणतोच. काफ्फामध्ये सापडली म्हणून या पेयाला कॉफी असं नाव मिळालं. मात्र इथिओपियन लोकांची कॉफी पिण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. ते ब्लॅक कॉफीमध्ये किंचितसं मीठ घालून ती पितात. त्यांच्याकडे कुठल्याच पेयात साखर अथवा दूध घालून पिण्याची पद्धत नाही. मी ती कॉफी हिंमत करून पिऊन पाहिली. अर्थातच प्रचंड कडू लागत होती, पण नक्कीच एक वेगळा प्रकार चाखायला मिळाला. त्यांच्या भाषेत कॉफीला ‘बुन्ना’ म्हणतात आणि त्यांच्याकडे बर्याच वेळा ‘बुन्ना प्राशन सोहळा’ म्हणजेच कॉफी सेरिमनी असतो.\nयाशिवाय त्यांची अजूनही काही खासियत असलेली पेये आहेत हे जाणून घ्यायची मला इच्छा होती. तर ‘तेल्ला’ नावाचं बीयरच्या जवळ जाणारं एक पेय त्यांच्याकडे अस्तित्वात आहे. ते त्यांचं राष्ट्रीय पेय आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे मधापासून बनवलेली वाईन मिळते. त्याला ‘तेज’ म्हणतात. सणसमारंभात ‘तेल्ला’ आणि ‘तेज’चं प्राशन केलं जातं.\nमाझी उत्सुकता अजूनच चाळवली आणि तेकेस्तेशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. आमच्या गप्पांमधून आणि माझ्या संशोधनातून मला कळलेल्या गोष्टींची त्याच्याबरोबर खात्री करून घेताना अनेक धागे उलगडत गेले.\nइथिओपियन पदार्थांमध्ये भाज्या, डाळी या शाकाहारी आणि चिकन, मटन, अंडी, मासे आणि बीफ या मांसाहारी घटकांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यांचे सर्व पदार्थ बर्यापैकी तिखट आणि मसालेदार व चविष्ट असतात. इथिओपियन करीजना ‘वॉट’ असे सरधोपटपणे संबोधले जाते. म्हणजे जो पदार्थ असेल त्याच्यापुढे वॉट असा शब्द लावून त्या पदार्थाचे पूर्ण नाव तयार होते. उदा – मिसिर वॉट, डोरो वॉट इत्यादी.\nप्रथम शाकाहारी घटकांबद्दल सांगते. शाकाहारी पदार्थांमध्ये मसूर डाळ, कोबी, पालक आणि काबुली चणे हे चार घटक प्रामुख्याने आढळतात आणि त्यापासून तयार होणार्या खाद्यपदार्थांना पुढीलप्रमाणे नावे आहेत. मसूर डाळीपासून तयार होणार्या पदार्थाला ‘मिसिर वॉट’ असे म्हणतात. कोबीपासून तयार होणार्या पदार्थाला ‘टिकिल गोमेन’ असे नाव आहे. तर आपल्या पालकाच्या भाजीसारख्या दिसणार्या पदार्थाला ‘कोस्ता’ असं म्हणतात. आणि काबुली चण्याच्या पदार्थाला ‘शिरो वॉट’ असे संबोधले जाते. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की हे पदार्थ खायचे कशाबरोबर तर त्यातच तर खरी गंमत आहे.\nया करीज, आपल्याकडील नीर डोसा किंवा आंबोळीच्या जवळपास पोचेल अशा ‘इंजेरा’ या मऊसूत जाळीदार पदार्थाबरोबर खाण्याची पद्धत आहे. हा ‘इंजेरा’ इथिओपियातील स्थानिक अशा ‘टेफ’ या धान्याच्या आंबवलेल्या पिठापासून बनवला जातो.\nइथे मला तेकेस्तेने लगेच विचारले…“तू टेफ धान्य पाहिलंयस कधी” मी म्हटलं, “नाही, अर्थातच मला पाहायला आवडेल.” मग त्याने टेफ हे धान्य आणि त्याचे पीठ दोन्ही पदार्थ मला दाखवले. टेफ हे आपल्याकडील नाचणीच्या कुटुंबातील धान्य आहे. ते दिसतेही अगदी नाचणीसारखेच. या धान्यात अनेक जीवनसत्त्वे असतात, त्यामुळे ते अतिशय पौष्टिक ठरते. ‘टेफ’चे पीक फक्त इथिओपियामध्येच घेतले जाते. मात्र सध्या गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेतील आयडाहो राज्यात टेफची शेती करणे सुरू झाले आहे. त्यामुळे जगात जिथेजिथे हे पदार्थ खायला मिळतात त्यांना टेफच्या धान्याची आयात आपल्या स्वतःच्या देशातूनच करावी लागते.\nतर इंजेराबद्दल मी सांगत होते. साधारणपणे १५ ते २० इंच त्रिज्या असलेल्या गोल आकारात अतिशय पातळ असा हा ‘इंजेरा’ बनवला जातो. हा इंजेरा आंबवलेल्या पिठापासून केलेला असल्यामुळे किंचितसा आंबट लागतो पण याच्याबरोबरच सगळे मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ खाल्ले जातात. हा इंजेरा जरी तव्यावर करत असले तरी तो वाफवलेला असतो. तो करताना तव्यावर तेल टाकत नाहीत. याशिवाय कधीकधी बार्ली आणि गव्हाचे इंजेरादेखील बनवले जातात. गहू किंवा बार्लीपासून तयार केलेल्या इंजेराला ‘चेबसा’ असे म्हणतात.\nएकत्र आणि एकाच ताटात\nइथिओपियन जेवण वाढण्याचीही एक खास पद्धत आहे. मोठ्या गोल ताटात तेवढ्याच आकाराचा इंजेरा पसरला जातो. त्यावर एकाशेजारी एक असे विविध वॉट वाढले जातात व बाजूला एका टोपलीमधे जास्तीचे इंजेरा गुंडाळी करून दिले जातात. इथिओपियामधे काट्या-चमच्याने खायची पद्धत नाही. आपण जशी पोळी भाजी खातो त्याचप्रकारे इंजेराचा हाताने तुकडा तोडून तो वॉटला लावून खाल्ला जातो. जर घरी पाहुणे आले तर फक्त एकत्र बसूनच नाही, तर सगळ्यांनी एकाच ताटात जेवण्याची पद्धत त्या देशात अस्तित्वात आहे.\nम्हणजे उदाहरणार्थ एका कुटुंबात जर ३ शाकाहारी आणि २ मांसाहारी माणसे असतील तर ३ शाकाह��री माणसांना एक ताट आणि २ मांसाहारी माणसांना एक ताट अशा प्रकारे जेवण वाढले जाते. इथिओपियन रेस्टॉरंट्समधेही हीच पद्धत आहे. तिथेही तुम्हांला काटाचमचा मिळत नाही. हातानेच जेवावे लागते. सगळ्या प्रकारचे वॉट्स सणासुदीलाच बनवले जातात. नाहीतर रोज एखादा प्रकार बनवला जातो. मात्र आपल्याकडील पोळीसारखा तिथे इंजेरा रोज बनवला जातो. भात तिथे इतक्या सर्वसामान्यपणे खाल्ला जात नाही.\nआता मांसाहारी पदार्थांबद्दल. आधी म्हटल्याप्रमाणे चिकन, मटण, अंडी, मासे आणि बीफ यांपासून मांसाहारी वॉट्स तयार केले जातात. चिकनच्या डिशला ‘डोरो वॉट’ असे म्हणतात; तर मटणाच्या डिशला ‘ये बेग वॉट’ असे नाव आहे.\nडोरो वॉट ही डिश त्यांच्याकडे सणासुदीला आवर्जून तयार केली जाते. ती तयार करायला २ ते ३ तास लागतात. तर बीफ आणि बटाटा या दोन पदार्थांचा वापर करून एक डिश तयार केली जाते. त्या डिशला ‘ये डिनंच वॉट बेसेगा’ असं म्हणतात.\nबीफ हे मांस शिजवलेले आणि कच्चे अशा दोन्ही प्रकारे खाल्ले जाते. या देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दोन्ही धर्मांचे लोक आहेत, त्यामुळे हे दोन्ही लोक आपापल्या उपवासाच्या काळात मांसभक्षण करत नाहीत. मुस्लिम धर्मीय असल्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे पोर्क खात नाहीत.\nनाश्त्यामधे बहुधा अंड्याचे पदार्थ असतात किंवा इंजेराचे तुकडे करून त्यावर मसाला टाकून तो खाल्ला जातो. त्याला फिरफिर असे म्हणतात. वर उल्लेख केलेला चेबसादेखील नाश्त्याला खाल्ला जातो.\nत्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही आपल्याप्रमाणेच अनेक मसाले असतात आणि ते पदार्थ तयार करण्याच्या पद्धतीही भिन्न असतात. परंतु ‘बेर्बेरे आणि मितमिता’ हे त्यांचे दोन मुख्य मसाले.\nयापैकी बेर्बेरे हा पदार्थांमध्ये वापरला जातो, तर मितमिता हा अतिशय तिखट असल्यामुळे मॅरिनेशनसाठी वापरला जातो. बर्याचशा त्यांच्या पदार्थात ‘नितिर किबे’ नावाचे इथिओपियन बटर वापरले जाते. फार पूर्वी इथिओपिया, भारत आणि चीन या देशांमध्ये मसाल्याचा व्यापार चालत असे. तीळ पिकवून ते निर्यात करणार्या राष्ट्रांमधे ‘इथिओपिया’चा क्रमांक वरचा लागतो.\nथोडक्यात सांगायचे तर हा देश विकसनशील देशांमधे मोडणारा असल्यामुळे जेवताना पाळावे लागणारे टेबल मॅनर्स, एटिकेट्स असले, नाही म्हटलं तरी मनावर दडपण आणणारे प्रकार यांच्या खाद्यसंस्कृतीमध्ये अस्तित्वा��� नाहीत. सूप्सपासून ते डेझर्ट्सपर्यंतचे फूल कोर्स मील असाही प्रकार इथे पाहायला मिळत नाही. तर याउलट या, गप्पा मारा, मस्त एकत्र बसून धमाल करत आपल्या हाताने छान पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आपली रसना तृप्त करा असा साधासुधा कारभार म्हणजे `इथिओपियन खाद्यसंस्कृती’. इथिओपियन लोकांमध्ये असलेला आपलेपणा त्यांच्या पदार्थांमध्ये आणि त्यांच्या, लोकांना जेवायला घालण्याच्या पद्धतींमध्येही उतरला आहे. त्यामुळे ज्यांना तिखट पदार्थ आवडतात त्यांनी जिथे संधी मिळेल तिथे आणि तेव्हा इथिओपियन पदार्थ नक्कीच चाखून बघायला हवेत. काहीतरी चमचमीत खाल्ल्याची पावती तुमची तुम्हांलाच मिळाल्याशिवाय राहणार नाही.\nकुठलाही फुकाचा डामडौल न करता एखादी आजी जशी एकीकडे गप्पा मारता मारता सहजतेने आपल्याला कळायच्या आत अतिशय सुग्रास जेवण करून आपल्याला प्रेमाने जेवायला वाढते. वर “भात हातानेच खायचा हं, चमचा वगैरे अजिबात मिळणार नाही” असं प्रेमाने दटावते. आणि मग ताटातले पदार्थ पाहून, पहिला घास घेतल्यावर आपल्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडतात, “ व्वा आजी, क्या बात है…यू आर ग्रेट” तसं काहीसं मला या खाद्यसंस्कृतीबद्दल वाटतं.\nशेवटी जाता जाता अतिशय सोप्या पण चविष्ट अशा ‘मिसिर वॉट’ची रेसिपी इथे देतेय. तुम्हांला तुमच्या शहरात बेर्बेरे मसाला मिळाल्यास हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा\nसाहित्य – मसूर डाळ, गाजराचे तुकडे, बारीक चिरलेला लसूण, कांदा, तेल, मीठ आणि बेर्बेरे मसाला.\nकृती – प्रथम कांदा व लसूण बारीक चिरून घ्या, गाजराचेही जमतील तेवढे बारीक तुकडे करून घ्या. मसूर डाळ धुवून ठेवा. पातेल्यात प्रथम तेल घ्या, तेल चांगलं तापलं की त्यात कांदा व लसूण घाला, कांदा चांगला शिजला की त्यात गाजराचे तुकडे घाला, तेही शिजवून घ्या. नंतर त्यात भरपूर (आपल्या नेहमीच्या अंदाजापेक्षा जास्त) बेर्बेरे मसाला घाला. हा मसाला तसा तिखट असतो, त्यामुळे वेगळे लाल तिखट घालण्याची गरज नाही. हे सगळं चांगलं परतून घ्या. थोड्याच वेळात त्याला छान तेल सुटेल. मग त्यात धुऊन ठेवलेली मसूर डाळ घाला, पाणी घाला आणि शिजत ठेवा. थोडी शिजली की मीठ घाला आणि पूर्णपणे शिजवून घ्या.\nअतिशय चविष्ट असा मिसिर वॉट हा पदार्थ तयार आहे.\nमी मूळची ठाणेकर, लग्नानंतर काही वर्षे अमेरिकेतील ॲरिझोना राज्यातील फिनिक्स येथे मी रहात होते, नंतर काह��� वर्षे पुणे व सध्या कॅनडामधील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील ‘व्हॅन्कुव्हर’ या शहरात राहते. पत्रकार, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, एफ.एम. रेडिओ जॉकी, भाषांतरकार, व निवेदिका म्हणून काम केलं आहे. लिखाणाची आवड. सुदैवाने अनेक शहरांमध्ये वास्तव्य केल्यामुळे अनेक देशांच्या अनेक भिन्न संस्कृती असलेल्या लोकांना भेटण्याची मला कायम संधी मिळत गेली आणि त्यांच्याबद्दल जाणून घेणे ही आता माझी नवीन आवड बनली आहे. लोकांमध्ये रमायला आवडतं.\nफोटो – नेत्रा जोशी व्हिडिओ – YouTube\nPrevious Post टर्किश डिलाइट\nNext Post वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू\nनवीन काहीतरी वाचण्याचा आनंद मिळाला आणि जिभेला पाणी सुटले ते वेगळेच\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/30/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%96/", "date_download": "2021-07-30T07:49:10Z", "digest": "sha1:MRE3PLJMRWQEO443VW5GVSY3VKWKISII", "length": 44428, "nlines": 180, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा\nगोवेकरांचं पहिलं प्रेम हे फक्त आणि फक्त ‘नुस्त्यां’वर (मासळीवर) असतं. इथे मासळीला ‘नुसते’असं म्हणालं जातं. मासळीशिवाय गोमंतकीयांचे जेवण अपूर्ण आहे. मासळी बाजारात गेल्यावर स्वतःपेक्षा शेजारची व्यक्ती कोणती मासळी घेतेय याकडे जास्त लक्ष असतं. रस्त्यात कोणी भेटला तर त्याची ख्यालखुशाली विचारण्याऐवजी ‘आज कोणते नुसते आणले’ हे सहज विचारलं जातं. कोणाचा फोन आला तर गप्पांमध्येही आज जेवणात कोणते नुसते होते हे विचारल्याशिवाय संभाषण पूर्ण होत नाही. इतके मासळीवर प्रेम करणारे जगात गोमंतकीयांशिवाय दुसरे कोणी सापडणार नाहीत. गमतीचा भाग सोडा पण खरंच माशांचे असे चाहते सापडणं कठीण आहे. पण फक्त मासळीवरच इथलं ‘उदरभरण’ होत असं नाही. इथल्या ‘शिवराक’ म्हणजेच शाकाहारी स्वयंपाकाची लज्जत काही निराळीच आहे. या शिवराक पदार्थांमध्ये देखील खूप विविधता दिसून येते. गोव्याचं वरवर दिसणारं चित्र थोडेसं भासमान आहे. ते पर्यटनच्या दृष्टिकोनातून कदाचित तयार झालं असावं. त्याला जबाबदार असलेल्यांपैकी एक महत्वाचा धागा हॉटेल इंडस्ट्रीचा आहे. इथल्या कोणत्याही रेस्टॉरंट- हॉटेलमधील मेनू लिस्ट बघा ‘सी फूड’ म्हणून मिळणारे वेगवेगळे पदार्थ सोडले तर अगदीच बोटावर मोजण्याइतक्या अस्सल गोमंतकीय पदार्थांचा समावेश यात आढळतो. त्यामुळे मासळीशिवाय दुसरं काही इथले लोक खात नाही असंच काहीजणांना वाटतं. जसजसे तुम्ही इथल्या मातीत रमायला लागता तसतसे इथल्या अंतरंगातील विविधता चकित करून सोडते.\nगोमंतकीयांचे खाद्यजीवन अतिशय समृद्ध आहे. ते इथल्या हवामानाला अनुसरून असतं. धार्मिक सणवार, बदलत जाणारे ऋतुमान याप्रमाणे स्वयंपाकघरातील पदार्थ बदलत असतात. आजूबाजूचा परिसर, जंगल, शेती, परसबाग, नद्या आणि समुद्र या सगळ्यांचे प्रतिबिंब इथल्या स्वयंपाकात दिसतं. अंगणात, शेतीत जे काही पिकतं त्या सगळ्यांचा वापर स्वयंपाकात केला जातो. दारातील नारळ, केळी, पपई, आंबा, फणस, नीरफणस, चिबूड, अंबाडीची फळं, सोलं (कोकम), अंगणात पिकवलेला भाजीपाला- धवी भाजी, तांबडी भाजी (लालमाठ), शेवगा, मुळा, भोपळा या सगळ्यांचा वापर रोजच्या स्वयंपाकात असतो. जरा ग्रामीण भागात गेलात तर यातलं विकत काही आणावं लागत नाही. सगळं दारातच असतं. कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही याची शिस्त गोमंतकीयांमध्ये दिसते.\nगोव्यावर अनेकांनी राज्य केले. पण पोर्तुगीजांची प्रदीर्घ अशी कारकीर्द राहिली. जवळ जवळ साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांनी इथे राज्य केलं. त्यामुळे इथल्या समाजजीवनावर, राहणीमानावर आणि खाद्यसंस्कृतीवर त्यांचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. पाश्चिमात्य जीवनशैलीचा अनुभव- उदाहरण भारतात प्रथम पोर्तुगीजांकडून गोव्यातल्या लोकांना अनुभवायला मिळाले. पोर्तुगीजांनी भारताला आणि गोव्याला एक महत्वाचा पदार्थ दिला तो म्हणजे ‘पाव’ (ब्रेड). देशातली पहिली बेकरी गोव्यात सुरु झाली. आज प्रत्येक घराघरात ब्रेडने जागा मिळवली असली तरी ब्रेडचा हा प्रवास इतका सोपा नक्कीच नव्हता. या पावाचाच आधार घेऊन पोर्तुगीजांनी धर्मांतर घडवून आणलं होतं. त्यामुळे आपण पाव खाल्ला तर ख्रिश्चन होणार या भीतीने हिंदू समाज पावला शिवायलाही तयार नसायचा. आज इथली सकाळ आणि संध्याकाळ पावाशिवाय सुरु होत नाही की संपत नाही. ‘पोदेर’ (पाववाला) च्या सायकलचा हॉर्न इथल्या समाजजीवनात रुळून गेलाय. अगदी सवयीचा झालाय.\nमुंबईमध्ये सकाळी सकाळी कापड गिरण्यांचे भोंगे ऐकायला यायचे तशी इथली सकाळ पोदेरांच्या भोंग्यांनी म्हणजेच विशिष्ट प्रकारे हॉर्न वाजवण्याने होते. पोदेरसुद्धा इथल्या लोकजीवनाचा महत्वाचा भाग झाले आहेत. त्यांना देखील साडेचारशसे वर्षांची परंपरा आहे. असं म्हणतात पोर्तुगीज काळात गोव्यातून मुंबईमध्ये स्थलांतरित झालेल्या गोमंतकीय लोकांनीच मुंबईकरांना पावाची ओळख करून दिली. वडापाव सारखा पदार्थ आज मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकला जातो. पावाचा मुंबईमधला प्रवास देखीलअसाच रंजक आहे. सकाळ संध्याकाळ गरमागरम उंडे (पावाचा एक प्रकार), पोळी (ब्राऊन ब्रेड), माडाच्या सूरेपासून (नीरापासून) बनवलेला पाव हीदेखील गोव्यातली खासियत आहे. पावाबरोबरच, केकची ओळख पोर्तुगीजांकडून झाली. खरपूस भाजलेल्या पावसाचा वास अगदी दुरूनही आला की आपोआप भूक लागते. गरम गरम कुरकुरीत, खरपूस भाजलेला पाव खाणं हा अगदी स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा प्रकार आहे. गोव्यात असताना कधीतरी अवश्य अनुभवाला पाहिजे.\nपोर्तुगीज व्यापाऱ्यांनी इथले लवंगा, मिरी, वेलदोडा, जायफळ हे मसाल्याचे पदार्थ सातासमुद्रापार नेले तसेच त्यांनी टोमॅटो, मिरची, काजू, बटाटा यासारख्या भाज्या- फळं भारतात रुजवली. गोवाच काय पण संपूर्ण भारतीयांच्या ताटात अढळ स्थान पटकावलेल्या टोमॅटोबद्दल अतिशय गंमतीशीर गोष्ट इथे जाणकारांकडून ऐकायला मिळते. पोर्तुगीजांनी टोमॅटो इथे रुजवला पण स्थानिक गोमंतकीय लोकांनी त्याला नाकारलं. का तर त्याचा लाल रंग आणि त्यातील आतील लाल भाग बघून त्याला ते ‘रक्ताचे फळ’ समजू लागले. पुढे कुठल्या तरी भीषण आजाराच्या साथीमध्ये या आजारावरचं औषध त्याच्या उग्र चवीमुळे आणि वासामुळे टोमॅटोच्या रसातून घ्यायला लागल्यामुळे औषधासाठी म्हणून हळूहळू टोमॅटोचा वापर होऊ लागला. सायबाने आणलेलं फळ म्हणून कित्येक वर्ष धार्मिक विधीतील नैवेद्यामध्ये टोमॅटो वर्ज्य होता. आता मात्र स्वयंपाक घरात टोमॅटोशिवाय खरंच पानही हालत नाही. या साऱ्यांबरोबर गोमंतकीयांना व्हिनेगरची ओळख देखील पोर्तुगीजांनी करून दिली. विशेषतः इथल्या मांसाहारी स्वयंपाकात व्हिनेगर वापरण्याची कला अस्तित्वात नव्हती. ती सायबाने शिकवली. पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी सुरुवातीला त्यांचे स्वयंपाकी आणले होते. नंतर काहींनी आपली कुटुंबं देखील गोव्यात आणल्यामुळे पोर्तुगीज पाककृती इथल्या समाजाला समजल्या. बिबिंकासारख्या पदार्थाची निर्मिती यातलीच आहे. आज इथल्या काही हॉटेल्समध्ये यातले काही पदार्थ मिळतात.\nअस्सल गोमंतकीय चविष्ट स्वयंपाक\nगोव्यातल्या घरांमध्ये होणाऱ्या स्वयंपाकात खूप कमी मसालेदार पदार्थ बनतात. रेडीमेड मसाल्यांऐवजी रोज ताजा, वाटून केलेला ओला मसाला ज्यामध्ये खोवलेलला नारळ, लाल मिरच्या, थोडेसे धणे, थोडी हळद, दालचिनीचा छोटा तुकडा या सगळ्याचं अगदी बारीक एकजीव पेस्ट होईल असं वाटण वापरलं जातं. कोणता पदार्थ बनवणार त्याप्रमाणे त्यातले मसाल्याचे पदार्थ बदलत असतात. पदार्थांना खरी चव या ताज्या वाटलेल्या मसाल्यांमधून येते. यामुळे रेडीमेड मसाल्यांना इथल्या घरांमध्ये जागा नसते. मसाल्यांचा वापर न करता देखील चविष्ट भाज्या करता येऊ शकतात हे इथल्या भाज्या खाल्ल्या की लक्षात येतं. इथे मिळणाऱ्या माशांच्या व्हरायटीप्रमाणे म्हणजेच वेगवेगळ्या माशांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मसाला, त्याची बनवायची कृती वेगळी असते. इतक्या असंख्य प्रकाराने मासळीचे पदार्थ करून पानात वाढले जातात. इसवण (सुरमई), बांगडा, तारले, मोरी, चणक, कर्ली, शेवटो, लेपो, सुंगटं (प्रॉन्स), शेलफिशमध्ये तिसरे, खुबे, कालवं, शिंदाणे इतकी इथल्या मासळीमध्ये विविधता आढळते. या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचा मसाला वापरला जातो शिवाय प्रत्येक मासळीची चव देखील एकदम वेगळी असते. गोव्यासारखी ताजी मासळी क्वचितच मिळू शकते. रोजच्या जेवणात वाफाळलेला भात, सुंगटाचे हुमण, रवा लावून तळलेला माशाचा तुकडा. सुक्या सुंगटाची किसमूर, तिसऱ्या आणि चवीला एखादी पालेभाजी असते. यातले माशांचे प्रकार बदलतात तशी ते बनवण्याची पद्धत आणि त्यासाठी लागणारे मसालेही बदलतात. नुसत्या सुंगटाचे अनेक प्रकाराने हुमण केले जाते. मुळा घालून, म्हस्का सांगो (शेवग्याच्या शेंगा) घालून, अंबाडी घालून केलेलं हुमण. यातील प्रत्येक घटकामुळे त्या-त्या हुमणाची चव न्यारी बनून जाते. अ���ेच बांगड्याचे देखील विविध चविष्ट पदार्थ बनवले जातात. गोव्यातला माणूस माशांच्या प्रेमात का अडकतो हे यावरून समजू शकतं.\nनुसत्याप्रमाणेच शाकाहारी पदार्थांमध्ये देखील भरपूर विविधता आहे. गोव्यातील सारस्वत ब्राह्मण मासळी खातात पण जे भट आहेत ते मासळी अजिबात खात नाहीत. त्यांच्याबद्दल कायम कुतूहल वाटतं. ते कसे काय मासळीच्या रुचकर पदार्थांपासून दूर राहू शकतात. गोव्यात राहून पूर्णपणे शाकाहारी असणं म्हणजे अवघड गोष्ट वाटते. भटांच्या घरात केल्या जाणाऱ्या शाकाहारी पदार्थांची रेलचेल बघून आपण अवाक होऊन जातो. भटांच्या बायका खूप रुचकर असे शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. गोड, तिखट, उकडलेले, शिजवलेले, भाजलेले, तळलेले, वाटलेले अशा अनेक प्रकाराने शाकाहारी पदार्थ बनवून त्यातली विविधता जोपासली जाते.\nगोव्याच्या म्हणून एरवी कायमच मासळीच्या पाककृतींना प्रसिद्धी मिळत असते. पण या खाद्यसंस्कृती विशेषांकाच्या निमित्ताने गोव्यातल्या स्वयंपाकातले आणखी एक वेगळेपण समोर आणण्याचा हा प्रयत्न. खाद्यसंस्कृतीचं वेगळेपण बघत आहोत तर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांपासून बनवलेल्या पदार्थांची माहिती आपण जाणून घेऊ या.\nपरसात उगवणाऱ्या, उमलणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा स्वयंपाक घरात काही ना काही उपयोग केला जातो. काहींना आश्चर्य वाटेल पण अंगणात उमलणाऱ्या काही फुलांचे पदार्थ देखील केले जातात. फळांचे, भाज्यांचे, फळभाज्यांचे पदार्थ माहित असतात पण फुलांपासून देखील एकदम चविष्ट पदार्थ बनत असतील हे बघून विशेष वाटते. विशेषतः भटांच्या घरात फुलांचे पदार्थ करण्याची पद्धत दिसते. या पाककृतींच्या निर्मात्या भटांच्या घरातील अनामिक महिला आहेत.\nफुलांपासून बनवलेले रुचकर पदार्थ\nभोपळ्याच्या कळ्या आणि फुलं\n१. भोपळ्याच्या कळ्यांची भजी\n२. भोपळ्याच्या फुलांची भाजी\n३. भोपळ्याच्या फुलांचे थालीपीठ\n१. म्हस्काच्या फुलांचा रोस (रसभाजी)\n२. म्हस्काच्या फुलांचे डांगर\n१. सुरणाच्या फुलांची भाजी\nसाहित्य – एक कोवळे केळफूल, खोवलेल्या ओल्या खोबऱ्याच्या २ वाट्या , २-३हिरव्या मिरच्या, अर्ध्या वाटीपेक्षा जराशी कमी भिजवलेली मुगाची डाळ, एक कांदा, कोथिंबीर, मीठ\nकृती– कोवळे फूल सोलताना हाताला तेल लावून घ्यावे. म्हणजे हात केळफुलामुळे काळे पडणार नाहीत. केळफुल सोलून त्यातील आ��ील नाजूक छोटी छोटी कोवळी केळी काढून कोमट पाण्यात घालून ठेवावी. २ वाट्या खोवलेल्या खोबऱ्यात २ वाटलेल्या मिरच्या घालून ते त्यात एकजीव करून घ्यावे. त्यात चांगली भिजलेली मुगाची डाळ घालावी. कोमट पाण्यातून कोवळी शेंगांसारखी असलेली केळी काढून बारीक चिरून थोडीशी शिजवून घ्यावी. अगदी लगदा होईल अशी शिजवू नये. मग ती शिजवून झाल्यावर ती बारीक चिरलेली केळी, खोवलेलं खोबरं, वाटलेल्या मिरच्या आणि भिजवलेली मूग डाळ यात घालून, बारीक चिरलेला कांदा, चवीप्रमाणे कोथिंबीर आणि मिरची, मीठ घालून एकजीव करून घ्यावे. कोणत्याही प्रकारची फोडणी ना देता अतिशय चविष्ट अशी केळफुलाची किसमूर तयार होते. यात अर्ध्या लिंबाचा रसही वरून घालू शकता. शेंगदाणे आधी भिजवून मग थोडंसं मीठ घालून उकडून घेऊन ते देखील चवीसाठी यात घालू शकता. केळफुलाची भाजी हा जरा तरी ऐकीवात असलेला पदार्थ आहे पण केळफुलाचे किसमूर हा गोव्यातल्या भटांच्या घरी होणारा वैशिष्ट्यपूर्ण असा पदार्थ आहे.\nसाहित्य – केळ्याचे फुल, २ उकडलेले बटाटे, २ हिरव्या मिरच्या, ब्रेड स्लाइस, मीठ, आले लसूण पेस्ट, एक चिरलेला कांदा, कोथिंबीर, पॅटिस भाजण्यापुरते तेल\nकृती – केळ्याचे फूल सोलून कोमट पाण्यात घालून ठेवावे. उकडलेल्या बटाट्यांना एकजीव करून त्यात आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा घालावा, आवडीनुसार कोथिंबीर घालावी. अगदी सर्वात शेवटी कोमट पाण्यात घातलेली केळफुलातील कोवळी केळी काढून एकदम बारीक चिरून घ्यावीत. ही बारीक चिरलेली केळी या बटाट्याच्या सारणात घालावी. ब्रेड स्लाइसच्या कडा काढून घ्याव्यात. पाण्यातून ब्रेडची स्लाइस काढून ती दोन्ही हातांनी दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं. त्यात तयार केलेलं सारण भरून हाताने त्याला हवा तसा आकार द्यावा. पॅटिससारखे चपट्या आकाराचे केल्यास तव्यावर भाजण्यास सोपे पडते. तवा तापला की त्यावर आधी थोडेसे तेल घालून त्यावर तयार केलेले पॅटिस भाजायला ठेवावे. छान खरपूस भाजून झाले की टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावे. यात कोवळी केळी खरपूस भाजली जातात त्यामुळे त्याची एक वेगळी चव तयार होते.\nयाच तयार सारणापासून कटलेट, भजी देखील बनवता येतात.\nसाहित्य – भोपळ्याच्या कळ्या, डाळीचं पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ, ओवा, हळद, तिखट, तळण्यासाठी तेल\nकृती- भोपळ्याच्या कळ्या धुऊन घेऊन त्याचा देठाच्या बाजूचा भाग का���ून टाकावा. कळ्यांमध्ये कीटक असू शकतात त्यासाठी कळ्या नीट स्वच्छ करून घ्याव्या लागतात. भज्यांसाठी भिजवतो तसं डाळीचं पीठ आणि थोडेसे तांदळाचे पीठ, त्यात थोडी हळद, चवीप्रमाणे तिखट, मीठ घालून हे मिश्रण भज्यांसाठी तयार करावे. भोपळ्याच्या कळ्या या भिजवलेल्या मिश्रणातून काढून गरम तेलात तळून घ्याव्यात. भोपळ्याचा कळ्यांची भजी छान कुरकुरीत होतात.\nसाहित्य – भोपळ्याची फुलं, तुरीची डाळ, कांदा, हिरवी मिरची, खोबरं, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग\nकृती – आधी भोपळ्याची फुलं स्वच्छ धुऊन घ्यावी. मग ती बारीक चिरून घ्यावी. अर्धी वाटी तुरीची डाळ शिजवून घेऊन त्यात थोडं खोवलेलं खोबर घालावे. फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की हिंग, चिरलेला कांदा, हळद, चवीपुरते तिखट घालून त्यात भोपळ्याची चिरलेली फुलं घालावी. फुलं थोडी परतून झाली की त्यात तुरीची डाळ घालावी. आवश्यक तेवढे मीठ, कोथिंबीर घालावं. फुलांचा एक वेगळा वास या भाजीला येतो. भोपळ्याच्या फुलांची भाजी खातोय असं वाटतच नाही.\nथालिपीठाची भाजणी घेऊन त्यात भोपळ्याची फुलं आणि कांदा बारीक चिरून घालून छान घट्ट मळून घ्यावे. आणि याचे हलक्या हाताने तव्यावर थालपीठ थापावे. एकदम खरपूस भाजलं गेलं की थालिपीठ चटणीसोबत खायला द्यावे .\nम्हसक्याच्या (शेवग्याची) फुलांचा रोस\nसाहित्य – म्हसक्याची कोवळी फुलं, कांदा, तुरीची डाळ, खोवलेलं खोबरं अर्धी वाटी, २ मिरच्या, लसूण,\nकृती – म्हसक्याची कोवळी फुलं धुऊन घ्यावीत. तुरीची डाळ शिजवून घ्यावी. अर्धी वाटी खोवलेल्या खोबऱ्यात मिरच्या, लसूण घालून मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यावे. शिजलेल्या तुरीच्या डाळीत हे वाटलेले वाटण घालून घालून एक उकळी द्यावी. दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई ठेवून फोडणीसाठी तेल घालून त्यात मोहरी तडतडली की हळद, हिंग घालून कांदा परतून घ्यावा. त्यात शेवग्याची कोवळी फुलं घालावी परत एकदा या फुलांना देखील हलक्या हाताने परतून घ्यावे. मग यात शिजवलेली आणि वाटण घातलेली तुरीची डाळ घालावी. चवीप्रमाणे मीठ घालून छान उकळू द्यावी.\nसाहित्य – १ वाटी शेवग्याची फुलं, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोवलेलं खोबरं, १ चमचा मिरची पावडर, थोडीशी चिंच, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, थोडासा गूळ, अर्धी वाटी रवा.\nकृती – शेवग्याची फुलं, अर्धी वाटी चिरलेला कांदा, अर्धी वाटी खोवलेल��� खोबरं हे सगळं एकत्र करून त्यात १ चमचा मिरची पावडर, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, किंचितसा गूळ आणि चवीपुरतं मीठ घालून सगळं नीट मिसळून घ्यावं. मग यात अर्धी वाटी रवा मिसळून पाणी घालून थोडंसं सैलसर भिजवून घ्यावं. गरम तव्यावर छोट्या छोट्या आकाराचे डांगर घालावेत. कडेनं तेल सोडून छान खरपूस होऊ द्यावेत.\nसाहित्य – १ वाटी सुरणाची फुलं बारीक चिरलेली, १ मूठ तूरडाळ, १ वाटी खोवलेलं खोबरं, सुक्या मिरच्या, कोथिंबीर, मिरीदाणे ४-५, थोडीशी चिंच, हळद, मीठ, थोडासा गूळ\nकृती – मिरं, मिरच्या, कोथिंबीर थोड्याशा खोबरेल तेलावर भाजून घ्यावं, भाजलेलं सगळं साहित्य खोवलेल्या खोबऱ्यात घालून त्यात चिंच, हळद घालावे. हे सगळं मिक्सरमधून एकदम बारीक वाटून काढावं. तूरडाळ आणि हिंग घालून कुकरमधून शिजवून घ्यावी. कढईत सुरणाची चिरलेली फुलं, आणि मिक्सरमधून काढलेलं वाटण घालून एकत्र करून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून गॅसवर ठेऊन एक उकळी येऊ द्यावी. उकळी येत असतानाच त्यात कुकरमध्ये शिजवलेली तूरडाळ घालावी. थोडासा गूळ त्यात घालावा. या सगळ्याला वरून मोहरी आणि हिंगाची फोडणी द्यावी. सुरणाच्या फुलांची ही आगळीवेगळी भाजी तयार.\nलेखक-संपादक. समदा नावाचा दिवाळी अंक संपादित करते. गोव्यातल्या ग्रामीण भागात अनेक वर्षं सामाजिक काम.\nफोटो – मनस्विनी प्रभुणे-नायक, सायली राजाध्यक्ष, विकीपीडिया व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकगोवा खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaGoa FoodculturemarMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post सिनेमातली खाद्यसंस्कृती\nNext Post लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nखुप सुंदर माहिती , बऱ्याच गोष्टी आजपर्यंत माझ्यासाठी अपरीचित होत्या.\nफुलांच्या रेसिपी आणि लेख आवडला.\nआपल्याकडे विशेषतः मराठवाड्यात अगस्ती किंवा हादगा फुले भाजीसाठी वापरतात ते आठवले.\nसाईली ताई, लेख आगदी बारकाईने अभ्यास करून लिहिलेली आहे. अस वाटल की काही माझ्या घरात राहून लिहिले आहे.\nमनस्विनी, मस्त लिहिलंयस गं, अगदी मनापासून. एकदा यायला हवं तुझ्याकडे हे सगळं चाखून पाहायला.\nहा लेख सुरेखच झालाय. \nआईचं आजोळ व आमचं कुलदैवत गोव्यात असल्याने वर्षाकाठी एखादी दुसरी फेरी होईच गोव्याला.\nहा लेख वाचून गोव्यातल्या आठवणी ओल्या झाल्या क्षणभर वाटलं जावं सगळं सोडून.. आणि तिथे बसावं..\nमहालसेच्या देवळात तिन्हीसांजेला देवळातली आरती, घंटानाद, देवळाबाहेर लागणारी दिपमाळ…त्याखाली असलेल्या कटट्यावर संध्याकाळच्या आरतीनंतर तासभर बसून येणा-जाणाऱ्या भक्तांचं निरिक्षण करावं. शेवंती- बकुळीच्या वेण्या, खाजं आणि शेवाचे लाडू, आंबट गोड चविची तिखट मिठ लावलेली करमळं, पातळ भाजी आणि पाव, मंगेशीच्या समोरच्या मांगीरिश नामक खानावळीतील माश्याची थाळी.. देवधर्म उरकूनच मासे (नुसते) नाहीतर देवळातला गरम भात (शित) आणि टिपिकल सारस्वती पद्धतीचं जेवण.. मंगेशीच्या दारातलं संथ हिरवं तळं.\nतुमच्या लेखातील गोव्याच्या वर्णनाने व खाद्यापदार्थांच्या वर्णनाने मन भरकन गोव्यात एक चक्कर मारून आले..\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://dhagedore.in/services/", "date_download": "2021-07-30T06:06:08Z", "digest": "sha1:JJHR7TKAFIWLRV3QCFMAJXNPOSFYGENN", "length": 7091, "nlines": 152, "source_domain": "dhagedore.in", "title": "Services – धागे-दोरे", "raw_content": "\nजगण्यातील काही 'कच्चे' तर काही 'पक्के' अनुभव म्हणजेच \"धागे-दोरे\".\n“धागे-दोरे” या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याशी जवळीकता साधतांना या गोष्टीचे नक्कीच भान राखले जाईल की, यातील प्रत्येक लेखाचा विषय हा आपल्याशी निगडित असाच राहील. आयुष्यात कुठल्या न कुठल्या वळणावर आपल्या समोर काही प्रसंग, घटना, विषय येतात. त्यानेच आपले आयुष्य समृद्ध होत असते. अश्या भल्या-बुऱ्या घटनांचा मागोवा, धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला जाईल. लेख कुठेही कंटाळवाणा होणार नाही याची दक्षता घेत असतानाच कुणाचाही अवमान होईल अथवा असभ्य भाषेचा वापर होईल असे लिखाण कदापिही केले जाणार नाही याची मात्र हमी देतो. अजूनही खूप सुंदर आणि सकारात्मक जग आहे. आजूबाजूचा निसर्ग, परंपर���, संस्कार याचा वारसा आपल्याला लाभला आहे. तो आपण जतन करूया. आपण “धागे-दोरे” ब्लॉगला निश्चित लाईक, कमेंट द्वारे प्रोत्साहित कराल हीच अपेक्षा….\nमी चांगलं लिहितो असं सांगणारी माझी आई कै. श्रीमती मधुवंती मधुकर हिंगणे.\nनुसतंच रंजन करणारे नाही तर माहिती आणि व्यवस्थेमध्ये बदल घडवू पाहणारे लिखाण व्हावे हीच इच्छा.\nसमाजातील सर्वच स्तरातील सर्व वयोगटातील माणसांसाठी लिखाण.\nइसे साझा करें: shareing\nपुन्हा सादरीकरणाची वाट पहातोय\nफिल्मी शालीनतेची नागडी सभ्यता….\nदेव बंदी ही मंदिरी, कैसे जाऊ पंढरपुरी \nकैद्यांच्या पत्नीचा शरीरसुखाचा प्रश्न : एक चर्चा\nपांढऱ्या राजाला ‘चेकमेट’ करू पाहणारा काळा वजीर..\nफिल्मी शालीनतेची नागडी सभ्यता….\nदेव बंदी ही मंदिरी, कैसे जाऊ पंढरपुरी \nकैद्यांच्या पत्नीचा शरीरसुखाचा प्रश्न : एक चर्चा\nपांढऱ्या राजाला ‘चेकमेट’ करू पाहणारा काळा वजीर..\nगेल्या पंचवीस-तीस वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात मुशाफिरी केल्यानंतर आता डिजिटल युगात प्रवेश केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/guhagar-15-days-after-the-wedding-the-bride-was-found-to-be-5-months-pregnant-mhas-508435.html", "date_download": "2021-07-30T08:04:45Z", "digest": "sha1:H5GIA7AK4TZEKQVOFMX5X4FYJG57EG55", "length": 5564, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधू निघाली 5 महिन्याची गरोदर, दोन्ही कुटुंब हादरली– News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधू निघाली 5 महिन्याची गरोदर, दोन्ही कुटुंब हादरली\nलग्नाच्या 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.\nलग्नाच्या 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे.\nगुहागर, 25 डिसेंबर : अल्पवयीन मुलीच्या विवाहाच्या 15 दिवसांनंतर ती 5 महिन्याची गरोदर असल्याची धक्कादायक बाब गुहागरमध्ये समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंब हादरून गेलं असून मुलाच्या घरच्यांनी गुहागर पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. लग्न झालेली अल्पवयीन मुलगी गुहागरमधील मासू गावची असल्याची माहिती आहे. सदर मुलीचं चिपळूणमधील मार्गताम्हाणे गावातल्या मुलाशी काही दिवसांपूर्वीच लग्न झालं. या लग्नानंतर दोन्हीही कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. मात्र लग्नाच्या बरोबर 15 दिवसानंतर दोन्ही कुटुंबाला हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. हेही वाचा - हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन अन् इमारतीत सुरू होती देहविक्री, अखेर 2 तरुणीसह महिलेची सुटका पीडित मुलीला वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात नेलं असतं ती 5 महिन्याची गरोदर असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. मुलाच्या कुटुंबियांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर अल्पवयीन मुलीवर लग्नाआधी कोणी लैंगिक अत्याचार केले होते का, या अनुषंगानेही पोलीस तपास केला जाण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.\nलग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधू निघाली 5 महिन्याची गरोदर, दोन्ही कुटुंब हादरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T08:38:24Z", "digest": "sha1:ZRG2KZCLZQCU2IKXBXU3R36VHK2DQXTK", "length": 10981, "nlines": 107, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "दरीत कोसळून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे तुकडे | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nदरीत कोसळून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे तुकडे\nदरीत कोसळून ट्रॅक्टर-ट्रॉलीचे तुकडे\nचालकासह दोघे जागीच ठार\nपाटण : रायगड माझा\nतारळे विभागातील कोंजवडे-बेंदवाडी रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ट्रॅक्टर चालकासह अन्य एकजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री उशीरा घडली. हा अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टर-ट्रॉली अक्षरश: तुकडे-तुकडे झाले आहेत. बुधवारी रात्री झालेल्या या भीषण अपघातात विलास कराडे (वय 25) तर इराप्पा खरात (वय 26, रा. चिकुंडी करेवाडी ता. जत जि. सांगली) हे दोघेजण जागीच ठार झाले आहेत.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र\nपर्यटकांसाठी खुशखबर : पावसाळ्यातही माथेरान मिनी ट्रेन ची शटल सेवा सुरु राहणार\nछगन भुजबळ राष्ट्रवादीच्या पुण्यातील मेळाव्याला उपस्थित राहणार, कोर्टाने दिली परवानगी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतल�� दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना ��र्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/launch-of-the-first-webseries-of-planet-marathi-121020800023_1.html", "date_download": "2021-07-30T07:40:31Z", "digest": "sha1:JNTRRFBDMO4CQBHNXH2NYVMPPP4OX23O", "length": 15037, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "'प्लॅनेट मराठी'च्या पहिल्या वेबसिरीजचा शुभारंभ | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'प्लॅनेट मराठी'च्या पहिल्या वेबसिरीजचा शुभारंभ\nमागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या 'प्लॅनेट मराठी' या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीची प्रतीक्षा अखेर संपली असून सातासमुद्रापार असलेल्या मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि मराठी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज पुण्यात शुभारंभ झाला. या वेबसिरीजचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले तरी यात मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर आणि अभिजीत खांडकेकर यांच्या प्रमुख भूमिका असून आनंद इंगळे पाहुणे कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. विप्लवा एंटरटेनमेंट्स प्रस्तुत संतोष गुजराथी निर्मित या वेबसिरीजचे दिग्दर्शक, लेखक मयुरेश जोशी आहेत. या पूर्वी विप्लवा एंटरटेनमेंट्सने\n'रुद्रम', 'कट्टी बट्टी' यांसारख्या गाजलेल्या मालिका तसंच 'नॉक नॉक सेलेब्रिटी' हे लोकप्रिय नाटक प्रेक्षकांना दिले आहे.\nमयुरेश जोशी यांनी आजवर अनेक आशयपूर्ण वेबसिरीज दिल्या आहेत. त्यामुळे या वेबसिरीजमध्येही प्रेक्षकांना काहीतरी वैविध्य पाहायला मिळणार हे नक्की. या वेबसिरीजबद्दल मयुरेश जोशी म्हणतात, ''आज आमच्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाच�� शुभारंभ झाला असून आम्ही सगळेच चित्रीकरणासाठी खूप उत्सुक आहोत. सगळीच टीम माझ्या ओळखीची असल्याने त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येणार आहे. मुळात मृण्मयी देशपांडे, शशांक केतकर, अभिजीत खांडकेकर हे सगळेच कसलेले कलाकार असल्यामुळे त्यांच्या सोबत काम करणे खूपच सोपे जाणार आहे. वेबसिरीजबद्दल सांगायचे झाले तर या वेबसिरीजचे नाव आम्ही इतक्यात उघड करणार नसून मी इतकंच सांगेन, की ही अतिशय अनोखी लव्हस्टोरी आहे. जी पहिल्यांदाच मराठीमध्ये पाहायला मिळणार आहे. मुख्य म्हणजे ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी' सारख्या दर्जेदार प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार असल्याचा आम्हाला अधिक आनंद आहे. आपली कलाकृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी एवढीच प्रत्येक दिग्दर्शकाची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा 'प्लॅनेट मराठी' च्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होईल.''\n''आम्ही नेहमीच दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण आशय देण्यावर विशेष भर दिला आहे. आमच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. खरंतर 'प्लॅनेट मराठी'विषयी सुरुवातीपासूनच सर्वांना विशेष उत्सुकता होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या आमच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि पुढेही करणार, याची आम्ही हमी देतो. त्यामुळे ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात नक्कीच यशस्वी होईल. '' अशी प्रतिक्रिया 'प्लॅनेट मराठी'चे निर्माता, सीएमडी अक्षय बर्दापूरकर यांनी दिली.\n'प्लॅनेट मराठी'च्या परिवारात भार्गवी चिरमुलेचा सहभाग\nयुरोपचा हा देश ''वैक्सीन पासपोर्ट' जारी करणार आहे, सर्व काही जाणून घ्या\nMahindra XUV300 पेट्रोल ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च, खास कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सज्ज SUV ची किंमत आहे एवढी\n'प्लॅनेट मराठी' या पहिल्या वाहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मची सुरुवात\n6 हजारापेक्षा कमी किमतीच्या फोनला 1 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच केला जाईल, 5000mAh बॅटरी मिळेल\nयावर अधिक वाचा :\nअयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...\nसप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...\nदेवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...\nभटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत��त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...\nपलरुवी अर्थात दुधाचा धबधबा\nकेरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...\nरामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र\nरामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...\nअत्यंत सुबक नक्षीकाम केलेले नैरोबीतील स्वामी नारायण मंदिर\nगेल्या अनेक वर्षापासून व्यापार धंद्यानिमित्त बरेच हिंदू धर्मी नैरोबीत स्थायिक झाले आहेत. ...\nनवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय\nबाई : डॉक्टर... माझ्या नवऱ्याने चुकून पॅनकार्ड गिळलंय... काही तरी करा हो ...\nसंजय दत्तच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट, KGF लूकसह नवीन ...\nबॉलिवूड अभिनेता संजय दत्त 29 जुलै रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. संजय दत्तच्या ...\nराज कुंद्राच्या सासू सुनंदा शेट्टीची पोलिस ठाण्यात ...\nशिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओंमुळे चर्चेत आहेत. आता शिल्पा ...\nHappy Birthday Sanjay Dutt: संजय दत्तचे नाव एका मासिकाच्या ...\nबॉलीवूडचा 'मुन्नाभाई' अभिनेता संजय दत्त आज आपला 62 वा वाढदिवस 29 जुलै 2021 रोजी साजरा ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:55:12Z", "digest": "sha1:AJRIM5Y4O5TLG35SCCQBM7XNFWLGLBBG", "length": 7367, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अलप्पुळा - विकिपीडिया", "raw_content": "\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३ फूट (०.९१ मी)\nअलप्पुळा किंवा आलप्पुळ (लेखनभेद: अलेप्पी, मल्याळम: ആലപ്പുഴ) हे भारत देशाच्या केरळ राज्यातील एक शहर आहे. अलप्पुळा शहर केरळच्या दक्षिण भागात राजधानी तिरुवनंतपुरमच्या १५५ किमी उत्तरेस तर कोचीच्या ६२ किमी दक्षिणेस अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०११ साली १.७४ लाख लोकसंख्या असलेले अलप्पुळा केरळमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\nअलप्पुळा शहर एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. येथील कालवे व निसर्गरम्य खारकच्छांमुळे ह्यास पुर्वेकडील व्हेनिस (Venice of the East) असेही म्हणतात. वेंबनाड सरोवराच्या दक्षिण टोकास स्थित असल्यामुळे अलाप्पुळाहून निवासी बोटीमधून २-३ दिवसांची सफर हे येथील मोठे आकर्षण आहे.\nराष्ट्रीय महामार्ग ४७ हा केरळमधील प्रमुख महामार्ग अलप्पुळामधून जातो. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून ७८ किमी दूर आहे. अलप्पुळा रेल्वे स्थानक एर्नाकुलम-कन्याकुमारी रेल्वेमार्गावर स्थित असून तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे थांबतात.\nविकिव्हॉयेज वरील अलप्पुळा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://raigad.gov.in/", "date_download": "2021-07-30T08:29:52Z", "digest": "sha1:BCPQEVIYER6GDUFKC2UF5NN6ERM4LVKE", "length": 17080, "nlines": 222, "source_domain": "raigad.gov.in", "title": "जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | समुद्रकिनारे , ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांनी समृद्ध | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nम्युकरमायकोसिस संदर्भात माहिती, जागृती व करावयाची कृती\nचक्रीवादळ संदर्भातील करावयाची कृती\nखूप परिणामकारक तरीही अनुसरण करण्यास खूप सोपे\n“माझे कुटुंब – माझी जबाबदारी”\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nआरोग्य सेतू अँप – डाउनलोड लिंक.\nकोविड – 19 जनजागृती\nरायगड किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती\n◈ जिल्ह्यातील कोव्हीड - 19 च्या प्रादुर्भावाबाबत आणि लसीकरणाबाबत प्रसिद्धीपत्रक (दि. 23-06-2021) ◈ जिल्ह्यातील कोव्हीड - 19 लस वितरण व उपलब्धतेबाबत प्रसिद्धीपत्रक (दि. 15-07-2021) ◈ तपशीलवार माहितीसाठी क्लिक करा ◈\nमा. जिल्हाधिकारी यांचे व्हिडिओ आणि ऑडिओ संदेश\nमा. जिल्हाधिकारी यांचे कोरोना बाबत आदेश\nरायगड जिल्हा कोव्हिड-19 रुग्णांसाठी हॉस्पिटल बेड उपलब्धता\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सर��ार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nसंकीर्ण शासकीय आदेश व अधिसूचना\nश्रीमती आदिती सुनिल तटकरे मा. पालकमंत्री आणि राज्यमंत्री - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय\nरायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे “रायगड” असे नामकरण करण्यात आले.\nरायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात. महाड आणि पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घारापुरी बेटावरील एलेफंटा गुहा या रायगड जिल्ह्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात. विविध सांस्कृतिक परंपरा, धर्म, भाषा असणाऱ्या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी बेने-इस्रायली ज्यू लोकांनी आश्रय घेतला होता.\nनिधी चौधरी (आयएएस) मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत नेरुल बेलापूर उरण रेल्वे कॉरिडोर प्रकल्पासाठी मौजे- जासई ता – उरण नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nनवी मुंबई प्रकल्पांतर्गत मौजे- गव्हाण ता – पनवेल नवीन भूसंपादन कलम अधिनियम 2013 चे कलम 23 प्रमाणे अंतिम संमती निवाडे.\nसमुपदेशनाद्वारे बदलीबाबतच्या धोरणानुसार जिल्हाधिकारी रायगड यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील सन – 2021 मध्ये बदलीपात्र कर्मचारी यांची तसेच आज रोजी रिक्त असलेल्या पदांची यादी.\nअधिकार अभिलेख - 7/12\nराष्ट्रीय सार्वजनिक वितरण प्रणाली पोर्टल\nमहारजिस्ट्रार एवं जनगणना आयुक्त, भारत\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nआपत्ती व्यवस्थापन - 1077\nबाल हेल्पलाइन - 1098\nमहिला मदत क्रमांक - 1091\nगुन्हा थांबवणारे - 1090\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:26:04Z", "digest": "sha1:FGQ4EA7CHZOGRYVTLDVRNF437AJVM5PH", "length": 15486, "nlines": 204, "source_domain": "satyakamnews.com", "title": "पंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी पंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी\nपंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nपंढरपूर येथे दिंडी चालकांना जाण्यासाठी परवानगी द्यावी\nविठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी फक्त पन्नास वारकऱ्यांना जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून यामध्ये सहभागी करण्यात यावे यासाठी संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान प्रशासक ह भ प भाऊसाहेब गंभीरे यांचे वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले\nवारकरी संप्रदायाचा आत्मा श्री विठ्ठलाच्या दर्शनाची महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना दरवर्षी लागत असते परंतु ह्या करुणा महामारी मुळे मागील वर्षी धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गावा गावातील नाम सप्ताह भजन कीर्तन हरिपाठ भगवत कथा व पंढरपूर येथे खेड्यापाड्यातून ते शहरापर्यंत जाणाऱ्या दिंड्या सर्व काही बंद आहे. मागील वर्षी ही भगवत भक्तांना ारकर्यांना विठुरायाचे दर्शन घेता आले नाही व या वर्षीही सरकारने फक्त पन्नास वारकऱ्यांना पालखीसोबत पंढरपूरला जाता येणार आहे असाआदेश काढून त्याच्याकडे वारकऱ्यांना नाराज केले आहे यामुळे वारकऱ्यांमध्ये व सरकारमध्ये बेताचे दरी निर्माण झाली असून पंढरीला जाण्याची आशा सोडली आहे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीत 38 दिंड्या अनेक वर्षापासून पायी चालत जातात परंपरेच्या 38 दिंड्यांचा किमान एक तरी प्रतिनिधी 50 जणांच्या यादीत समाविष्ट करावा अशी मागणी संत निवृत्त��नाथ समाधी संस्थान चे प्रशासक ह भ प भाऊसाहेब गंभीरे ह भ प बाळासाहेब काकड ह भ प सागर दिंडे अमर ठोंबरे चेतन नागरे संपतराव धोंडगे राम खुर्दळ लक्ष्मीचंद्र शेंडे प्रथमेश काकड आदी भक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे याच निवेदनाची एक प्रत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना ही देण्यात आले असून विनंती करण्यात आले आहे\nPrevious articleयुटोपियनचे शुगर्स चे गळीत हंगाम २०२१-२०२२ करीता ७ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट –उमेश परिचारक\nNext articleलेबर फेडरेशनचे व खाण चालकांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार – आ. समाधान आवताडे यांची ग्वाही\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या संध्याकाळी 6 वाजता\nपेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, दरवाढ करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापूर शहर...\nशिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगुले यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व...\nउत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचं बीड कनेक्शन आलं समोर; एकाला अटक\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन��न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांना आता सन्मानाचे स्थान:-CEO:-दिलीप स्वामी\nयोग्य संवादाने आजाराचे निदान लवकर होते- बालरोग तज्ञ डॉ. श्रीकांत देवकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/wifes-murder-over-suspicion-of-relationship/", "date_download": "2021-07-30T06:06:16Z", "digest": "sha1:65OWR6NHX6XRAZA2JWMLXRIBVYJD6IVI", "length": 9294, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा खून – Dainik Prabhat", "raw_content": "\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीचा खून\nलोणी काळभोर -उरुळी देवाची (ता. हवेली) येथे पतीबरोबर होत असलेल्या सततच्या वादास कंटाळून वर्षापूर्वी माहेरी आलेल्या पत्नीचे कोणाबरोबर अनैतिक संबंध आहेत, असा संशय घेऊन कोयता व चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला. खून करून पती फरार झाला आहे.\nअर्चना ऊर्फ बबली भालचंद्र सुर्वे (वय 28, सध्या रा. अशोक नगर, ऊरूळी देवाची, ता. हवेली; मूळ रा. आचेगांव, जि. सोलापूर), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी तिचे वडील दत्ता बागडे (सध्या रा. ऊरूळी देवाची) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून भालचंद्र गिराप्पा सुर्वे (रा. आचेगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nअर्चना व भालचंद्र यांचा विवाह 2008मध्ये झाला होता. ती नांदण्यास गेल्यापासून पती-पत्नीमध्ये वाद होत असत. याला कंटाळून अर्चना दोन मुले साहिल (वय 10) व श्रावणी (वय 8) यांना घेऊन आई वडिलांकडे ऊरूळी देवाची येथे आली होती. खासगी कंपनीत काम करीत होती. आज रविवार सुट्टी असल्याने सर्वजण घरी होते. सकाळी तिचे आईवडील साहिल व श्रावणी यांना घेऊन खंडोबाचा माळ, ऊरूळी देवाची येथील चर्चमध्ये गेले होते. यावेळी अर्चना घरी एकटीच होती. शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सकाळी भालचंद्र सुर्वे तेथे आला व त्याने अर्चना भांडण केले. तिच्यावर धारदार कोयता व चाकू काढून सपासप वार केले. यात अर्चना जागीच मृत्युमुखी पडली. शेजारी जमा होत असल्याचे दिसताच भालचंद्र याने पळ काढला. ही माहिती ऊरूळी देवाची दूरक्षेत्राचे पोलिसांना मिळताच पोलीस पथक तेथे पोहोचले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदेव तारी त्याला, कोण मारी; महापुरात अडकलेल्या वारकऱ्याची सात तासानंतर सुटका\nन्यायाधीशांचा अपघात नव्हे खून प्रकरण सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस\nऑनर किलींग; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या\n17 वर्षीय नातीने जीन्स-टॉप घालून पूजा केली म्हणून आजी-आजोबांनी केली हत्या\ncrime news: निलंबित पोलिसावर टोळक्याचा खुनी हल्ला\ncrime news : खून प्रकरणी दहा जणांना अटक\nप्रेम प्रकरणातून १७ वर्षीय मुलाचे कापले गुप्तांग आणि केले ठार; आरोपींच्या घरासमोरच…\nपुणे/पिंपरी : अनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nपाकिस्तानच्या माजी मुत्सद्याच्या कन्येची हत्या\n आईला दारुचे व्यसन; १८ वर्षीय मुलाने केली हत्या\nपुण्यात तलवारीने वार करून हॉटेल मालकाचा खून\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद मिळालं”\nन्यायाधीशांचा अपघात नव्हे खून प्रकरण सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस\nऑनर किलींग; वाढदिवसाच्या बहाण्याने घरी बोलावून वडिलांनीच केली मुलीची हत्या\n17 वर्षीय नातीने जीन्स-टॉप घालून पूजा केली म्हणून आजी-आजोबांनी केली हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:43:48Z", "digest": "sha1:VNZ425M5MG3LCXD4EKUFJ2H2FTHXDELW", "length": 7845, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शा���ताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन\nकाँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांचे हृदय विकाराने निधन\nगोवा खबर:काँग्रेसचे माजी राज्यसभा सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचे आज सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मडगाव मधील हॉस्पिटल मध्ये निधन झाले.ते 72 वर्षाचे होते.आज सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना मडगाव येथील त्रिमूर्ति हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.नाईक यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्या कुंकळ्ळी येथील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.\nनाईक हे एकदा उत्तर गोवा लोकसभा खासदार तर 2 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले होते.राज्यसभा सदस्य म्हणून कारकिर्द संपल्या नंतर त्यांच्याकडे पक्षाने गोवा प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली होती.राहुल गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर तरुणांणा संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन गिरीश चोडणकर यांच्यासाठी मार्ग मोकळा केला होता.राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी संसदेच्या समित्यांवर काम केले होते.नाईक यांच्या निधना बद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.\nPrevious article11 व्या आयएफबी ‘गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा उद्या उघडणार\nNext articleप्रिया बापट यांना ‘गोदरेज नं. १ एव्हर फ्रेश फेस ऑफ मराठी सिनेमा’ या पुरस्काराने गौरविण्यात आले\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nसोन्याच्या आयातीवर निर्बंध घालण्यासाठी उपाययोजना\nएफ टी आय आय शैक्षणिक नियतकालिक ‘लेन्ससाईट’च्या विशेष आवृत्तीचे सुभाष घई यांच्या हस्ते इफ्फीत प्रकाशन\nजीवरक्षकांच्या मागण्या मान्य करून न्याय द्या : विरोधी पक्षनेते\nसहित’ला प्रकाशक संघाचा पुरस्कार\nसिध्देशचा खोर्ली मधून विजय निश्चित:श्रीपाद नाईक\nब्ल्यू व्हेलच्या लिंक न हटवल्यास कारवाई\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घ��ऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n‘अवर स्टेज युवर टॅलेंट’ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील २० स्पर्धकांची नावे बिग...\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाचे उद्धाटन 12 रोजी अशक्य:सिद्धार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/religious/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T07:48:37Z", "digest": "sha1:IUMPCP3LHP3O6Y44OBBJWVAZCVYCIAJ2", "length": 15711, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "जोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावट?भाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..? – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/धार्मिक/जोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था.\n२८फेब्रुवारी पासून होणार खेट्यांना प्रारंभ\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nजोतिबा डोंगरावर येत्या २८ फेब्रुवारीपासून खेट्यांना (रविवार) सुरवात होणार आहे .पण सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे खेट्यांवर कारोनाचे संकट आले आहे .गेल्यावर्षी मार्च मध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने\nप्रशासनाने धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला तब्बल आठ महिने मंदिरे बंध ठेवली होती जोतीबावर मनाच्या शेवटच्या खेट्या वेळी मंदिरे बंद करन्यात आली. यानंतर जोतिबाची सर्वात मोठी असणारी चैत्र यात्रा देखील रद्द केली. लागोपाठोपाठ श्रावण महिन्यातील नागपंचपमी दिवशी असणारी षष्टी यात्रा देखील रद्द केली . दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर प्रायोगिक तत्वावर मंदिर खुले करण्यात आले या दिवसा पासून शासनाच्या अटी शर्थीनुसार मंदिर दर्शनासाठी खुले केले मंदिरे चार महिने झाले खुले असताना राज्यात पुन्हा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता पुन्हा लॉकडॉऊन होण्याची चर्चा नागरिकांत होत आहे यातच येत्या 28 फेब्रुवारी पासून जोतिबाच्या मानाच्या खेटे (रविवार) सुरू होणार आहेत\nसध्या राज्यात आणि जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असल्याने जोतिबा खेट्यावर अनिश्चितता दिसून येत आहे जिल्हा प्रशासनाने अद्याप निर्णय जरी घेतला नसला तरी खेटे होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह उद्भवलेले आहे.त्यामुळे भाविक आणि दुकानदार वर्गांमध्ये संभ्रमावस्था झाली आहे.\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर\nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/literature/p-l-deshpande-an-evergreen-personality-nraj-141328/", "date_download": "2021-07-30T07:40:41Z", "digest": "sha1:JIADS7XKIXQEML6VOCVTU2YQEMRMOK47", "length": 17294, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुलस्पर्श होताच दुःखे पळाली... | पु.ल. देशपांडे - एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nपुलस्पर्श होताच दुःखे पळाली...पु.ल. देशपांडे – एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व\nपु.ल. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते ते शिक्षक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक,वक्ते होते. पुलंनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्वच क्षेत्रात काम केले.\nपुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे उर्फ भाई. पुलंचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ रोजी मुंबई मध्ये झाला. पु.ल. म्हणजे एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व. पुलंची ओळख एका वाक्यात करून देणं केवळ अशक्य. लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकेत त्यांचे व्यक्तिमत्त्व सामावलेले आहे. पु.ल. या नावाची जादू ज्येष्ठांपासून ते आजच्या तरुणांपर्यंत कायम आहे.\nपु.लं.चे साहित्य आणि त्या साहित्याचे आजच्या परिपेक्षातील संदर्भ असा अनेकदा चर्चेचा विषय होतो. ‘पु.ल. वाचण्याचे देखील एक वय असते’ अस विधान कधी कधी ऐकायला मिळत. परंतु असं विधान करणाऱ्यांना पु.ल. काय आहेत त्यांचं व्यक्तिमत्त्व काय होते त्यांचं व्यक्तिमत्त्व काय होते हे कळलेच नाही हेच खरे. पु.लं.च्या लेखनात एवढी ताकद होती की, आणीबाणीच्या काळात आणि आणीबाणी नंतरच्या काळात पु.लं.नी जे लेखन केले ते आजच्या काळालाही लागू होते.\nआयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वयात, प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींसाठी पु.ल. महत्त्वाचे आहेत. कोरोनाच्या महामारीत सुद्धा मानसिक संतुलन राखण्यासाठी पुलंच्या साहित्याची, त्यांची निर्मिती असलेले विविध नाट्य, चित्रपटांचा आधार घेतला जातो. आजच���या काळातसुद्धा पुलं चे विनोद मनाला उभारी देतात. पुलं चे विनोद हे खळखळून हसविण्यासोबतच आत्मपरीक्षण सुद्धा करायला भाग पाडतात. पुलं नी लेखनातून केवळ मनोरंजन असा एक दृष्टिकोन कधीच ठेवला नाही. त्यातून पुलंनी नेहमीच एक विचार मांडला. ‘गुळाचा गणपती’ या पुलंच्या गाजलेल्या चित्रपटातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते.\nपु.ल. देशपांडे हे केवळ लेखक नव्हते ते शिक्षक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक,वक्ते होते. पुलंनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्वच क्षेत्रात काम केले. पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. पुल हे हजरजबाबीही होते. त्यामुळे त्यांची शेकडो वाक्यसुमने आणि विनोदी किस्से आहेत. दूरदर्शनच्या पहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची मुलाखत घेणारे पुलंच होते.\nसाहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी हा पुरस्कार मिळणाऱ्या मोजक्या व्यक्तिमत्त्वांपैकी पुल एक होते. मुंबईच्या ‘नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’ या संस्थेत पुलंनी अनेक अविस्मरणीय प्रयोग केले. संशोधकांना आधारभुत होतील असे असंख्य संदर्भ, कलांचा इतिहास, ध्वनिफिती, मुलाखती, लेख अस बरेच साहित्य पुलं नी जमा करून ठेवले आहे. पुलंनी मराठी नाटकांचा सुरुवातीपासूनचा इतिहास खूप प्रयत्नांनी जमा केला की, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतातील अनेक जणांनी त्यांच्या त्यांच्या प्रांतातील कलांचा इतिहास शोधण्यास सुरुवात केली. पुलं हे भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या समाजातील लोकांमध्ये सहज मिसळून जात.\nपु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी ‘भाई: व्यक्ती की वल्ली’ असा मराठी चित्रपट काढला. पुलंच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके, चित्रपट झाले. १९३८ पासून पुलंच्या नभोवाणीशी संबंध आला. १९५५ ल पु.ल. देशपांडे आकाशवाणी नोकरीला लागले १९५६-१९५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माते झाले. बदलीमुळे दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ‘गडकरी दर्शन’ नावाचा कार्यक्रम सादर केला आणि त्यातूनच ‘बटाट्याची चाळ’ चा जन्म झाला.\n रविवारी-सोमवारी अतिवृष्टीचा इशारा, घराबाहेर न पडण्याचं महापालिकेचं आवाहन\nपुलंनी मनोरंजन तर केलंच पण त्यांनी ���पल्याला प्रेम करायला सुद्धा शिकवलं. पुलं हे लोकांच्या वागण्यातील विसंगती, हास्यास्पद गोष्टी हेरून पुल त्या लोकांच्या नकला करायचे. घरी कोणी आले असताना पुरुषोत्तम जवळ नसलेलाच बरा असे त्यांच्या आईला वाटायचे. आजही पुलं प्रत्येकाच्या मनात त्यांच्या लेखनातून, गाण्यांतून, विनोदातून, नाटकातून, चित्रपटातून जिवंत आहेत. पुलंनी दिलेल्या या अनमोल साहित्याचा ठेवा जपून ठेवणं खूप गरजेचे आहे. कारण ‘पु.ल. देशपांडे’ असं व्यक्तिमत्त्व पुन्हा कधीच होणे नाही.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/Parnar_24.html", "date_download": "2021-07-30T07:29:33Z", "digest": "sha1:VBMKMXX45KGCGQW7PPQKB2J4DYFNC2DO", "length": 8529, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar सुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी\nसुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी\nसुलोचना भालेकर यांना आयसीटी मुंबईची पीएचडी\nपारनेर ः पारनेर तालुक्यातील वासुंदे सारख्या ग्रामीण भागात जन्माला आलेल्या एका तरुणीने जिद्द, चिकाटी व मेहनतीने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या मुंबई मधील रसायन तंत्रज्ञान संस्थेत आपले नाव कोरले. या तरुणीची ही कामगिरी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. डॉ.सुलोचना बाळासाहेब भालेकर असे या पीएचडी धारक तरुणीचे नाव आ��े.तसेच त्यांनी नुकतीच आयआयटी गेट 2021 या परीक्षेत देखील यश मिळविले आहे. त्या सध्या मुंबई मधील कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कळंबोली येथे रसायनशास्त्र विभागात अध्यापनाचे कार्य करत आहे. पारनेर महाविद्यालयात बीएससी ही पदवी घेतल्यानंतर बी.पी.एच.ई.सोसायटीज,अहमदनगर कॉलेज,अहमदनगर येथे रसायनशास्त्र या विषयात एमएससी ही पदवी मिळवली .आता त्याच विषयात शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च पीएचडी ही पदवी मिळवून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला,त्यांना पीएचडी ही पदवी प्रो. पंडित सर( व्हाईस चान्सलर आयसीटी मुंबई) यांच्या हस्ते मिळाली,तर मार्गदर्शन प्रो. एन सेकर सर यांचे मिळाले.त्यांच्या शैक्षणिक जीवनात पारनेर कॉलेजचे डॉ. ठुबे सर , डॉ. थोपटे सर ,प्राचार्य डॉ आहेर सर तसेच अहमदनगर कॉलेजचे डॉ. खन्ना सर,प्रा. रोहकले सर ,डॉ. देशमुख सर,डॉ. कवडे सर ,डॉ.गायकवाड सर यांचेही मार्गदर्शन लाभले .\nयावेळी बोलताना भालेकर असे म्हणल्या की भालेकर आणि हिंगडे या दोन्ही परिवाराच्या पाठबळामुळे हे शक्य झाले.\nया यशाबद्दल माजी उपसरपंच महादू भालेकर, इंजिनीअर सूर्यभान भालेकर, पत्रकार दादा भालेकर, भाऊसाहेब हिंगडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रु���्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_754.html", "date_download": "2021-07-30T06:38:23Z", "digest": "sha1:J6KBBKNXAHTBFCISVYLGZA3OTTBAUAEF", "length": 8170, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गांधी कुटुंबियांचे सांत्वन शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्याची विचारणा जिल्हाधिकारींकडे करणार : मंत्री बाळासाहेब थोरात - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking गांधी कुटुंबियांचे सांत्वन शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्याची विचारणा जिल्हाधिकारींकडे करणार : मंत्री बाळासाहेब थोरात\nगांधी कुटुंबियांचे सांत्वन शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्याची विचारणा जिल्हाधिकारींकडे करणार : मंत्री बाळासाहेब थोरात\nगांधी कुटुंबियांचे सांत्वन शासकीय इतमात अंत्यसंस्कार न झाल्याची विचारणा जिल्हाधिकारींकडे करणार : मंत्री बाळासाहेब थोरात\nअहमदनगर ः तीन वेळा खासदार राहिलेले दिलीप गांधी यांना मोठा जनाधार होता. गेली लोकसभा निवडणुक जर त्यांनी लढवली असती तर त्यातही ते निश्चित विजयी झाले असते. अशा चांगल्या नेत्याचे करोनाने झालेले निधन वेदानादाई आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्व. दिलीप गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. माजी केंद्रीय मंत्री असलेले स्व.दिलीप गांधी यांच्यावर शासकीय इतमातच अंत्यसंस्कार करणे हा प्रोटोकॉल आहे. याबाबत जिल्हाधिकरींकडे विचारणा करून त्यांना शासनाचा अध्यादेश पाहायला लावणार आहे, असे मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.\nमहसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जावून सुवेन्द्र गांधी व कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले. स्व. गांधी यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले. यावेळी जेष्ठ नेते राजेंद्र नागावडे, संपतराव म्हस्के, शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे, अभिजित लुणिया, मनोज गुंदेचा आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाह���ी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-aurangabad/dr-karad-chikhali-village-latur-became-minister-villagers-celebrated-diwali-79308", "date_download": "2021-07-30T08:14:59Z", "digest": "sha1:PFFSEO2JOTMH7QRNSK6V23JIQKARPBTZ", "length": 18050, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "लातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी.. - Dr. Karad from Chikhali village of Latur became a minister, villagers celebrated Diwali. | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी..\nलातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nलातूरच्या चिखली गावातील डाॅ.कराड मंत्री झाले, गावकऱ्यांनी साजरी केली दिवाळी..\nबुधवार, 7 जुलै 2021\nकराड यांचे प्राथमिक शिक्षण याच चिखली गावात झाले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंड�� यांच्या खांद्याला खांदा लावून कराड यांनी काम केले.\nलातूर ः अहमदपूर तालुक्यातील चिखली गावचे मुळ रहिवाशी असलेले भाजपचे राज्यसभेतील खासदार डाॅ. भागवत कराड यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कराड दिल्लीत मंत्रीपदाची शपथ घेत असतांना इकडे त्यांच्या मुळगावी हलगी, बॅन्ड वाजवत, फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. (Dr. Karad from Chikhali village of Latur became a minister, villagers celebrated Diwali.) चिखली ग्रामस्थांना कराड यांच्यामुळे वर्षभरात दुसऱ्यांदा जल्लोष करण्याची संधी मिळाली.\nगेल्या वर्षी कराड यांची राज्यसभेवर निवड झाली तेव्हा देखील गावात असाच जल्लोष करण्यात आला होता. केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारात डाॅ.कराड यांना संधी मिळणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून गावांत देखील होती. (Bjp Leader Central State Minister Dr. Bhagwat Karad) त्यामुळे सगळ्यांच्या नजरा दिल्लीकडे लागल्या होत्या. आज मंत्रिमंडळ विस्तार होऊन त्यात कराड यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील चिखली या त्यांच्या मुळगावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.\nनातेवाईक, ग्रामस्थ, युवकांनी हालगी, ढोल ताशा वाजवत जल्लोष केला, तर गावात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. कराडांना मंत्रीपद मिळाल्याचा आनंद गावकऱ्यांचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अनेकांनी टीव्हीवर हा शपथविधी सोहळा पाहिला. यावेळी कराड यांचे मित्र व नातेवाईकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.\nकराड यांचे प्राथमिक शिक्षण याच चिखली गावात झाले होते. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून कराड यांनी काम केले. संकट असो वा अडचणीचा काळ ते खंबीरपणे मुंडे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिल्याचे त्यांच्या अनेक मित्रांनी सांगत गोपीनाथ मुंडे यांची देखील या निमित्ताने आठवण काढली. कराड यांना मंत्रीपद मिळने हा बहुमान गावाचा नसून महाराष्ट्राचा असल्याच्या भावना देखील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.\nगावात आज अक्षरशः दिवाळी साजरी झाली. डाॅ.भागवत कराड तुम आगे बढो अशा घोषणा देतांना गावकऱ्यांनी गोपीनाथ मुंडे अमर रहे, असे म्हणत त्यांचीही आठवण या निमित्ताने काढली.\nहे ही वाचा ः भागवत कराडांचे नशीब फळफळले, वर्षभरातच खासदारकी आणि मंत्रीपदही..\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंधी करिअ���च्या : वाणिज्य शाखा निवडताना\nदहावीनंतर विद्यार्थ्यांना शास्त्र, वाणिज्य व कला यांपैकी एका शाखेची निवड करून आपल्या भविष्याची पायाभरणी करावी लागते. आपल्या सध्याच्या शिक्षणपद्धतीत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nmpsc परीक्षांसाठी जागा वाढण्याची सुचिन्हे : रिक्त पदे भरण्यास मान्यता\nमुंबई : राज्य सरकारच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे (MPSC) संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश...\nबुधवार, 28 जुलै 2021\n'वारे गुरुजी, तुम्ही राजीनामा मागे घ्या..' मी मुख्यमंत्र्यांना भेटतो\nशिक्रापूर : गेल्या काही दिवसांपासून वाबळेवाडी शाळेबाबत वाद निर्माण झाला आहे. शाळा प्रवेशावरुन सुरू झालेल्या वादानंतर मुख्याध्यापक दत्तात्रय वारे,...\nबुधवार, 28 जुलै 2021\nकर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे असेही पुणे कनेक्शन...\nपुणे : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई हे नवे मुख्यमंत्री असतील....\nमंगळवार, 27 जुलै 2021\nips वैभव निंबाळकरांच्या तब्येतीसाठी सणसरकरांचे साकडे..\nवालचंदनगर : आसाम व मिझोराम राज्याच्या सीमावरती उसळलेल्या दंगलीमध्ये इंदापूर तालुक्यातील सणसरचे भूमिपुत्र वैभव चंद्रकांत निंबाळकर...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nशिक्षण माफियांच्या दबावाने शुल्कमाफी फोल ठरणार काय\nनाशिक : कोरोना काळातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण फी माफीसाठी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन सातत्याने आंदोलन करीत आहे. (AISF is doing...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nजालन्याला मेडिकल काॅलेज मिळत नाही तोपर्यंत टोपेंचा सत्कार करणार नाही..\nजालना ः काॅंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी एका कार्यक्रमात बोलतांना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कामाचे, त्यांनी कोरोना काळात आरोग्य...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nहेल्थकेअरमध्ये करिअरची संधी; टेक महिंद्रा फाउंडेशनचे सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्स\nमुंबई : हेल्थकेअर प्रोफेशनल्ससाठी टेक महिंद्रा फाउंडेशनने Tech Mahindra Foundation विविध कोर्स विद्यार्थ्यांसाठी सुरू केले आहेत. यामध्ये सहा...\nसोमवार, 26 जुलै 2021\nया मातीतली माणसं ब्रिटिशांना घाबरली नाहीत, या तुटपुंज्यांना काय घाबरणार…\nनागपूर : देशात काही विशिष्ट लोकांची हेरगिरी केली जात आहे. केंद्र सरकार लबाडीची आणि चोरी चकारीची कामे कर��त आहे. सत्तेचा दुरुपयोग करून लोकांना...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआजचा वाढदिवस... दिलीप शंकरराव बनकर, आमदार निफाड\nनाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, सहकारी अशी प्रतिमा असलेले दिलीप बनकर यांची सध्याची टर्म विविध कारणांनी...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nमहाराष्ट्रातला सर्वात मोठा ऑनलाइन शैक्षणिक मार्गदर्शन मेळावा; नोंदणी सुरु\nकोरोनामुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ सर्व काही ठप्प झालं आहे. याचा शिक्षण क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. शाळा ऑनलाइन सुरु असून यंदा दहावी,...\nरविवार, 25 जुलै 2021\nशिक्षण education गोपीनाथ मुंडे लातूर latur तूर खासदार डाॅ. भागवत कराड dr. bhagwat karad दिल्ली latur diwali bjp bjp leader मंत्रिमंडळ टीव्ही महाराष्ट्र maharashtra वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/society/fact-check-claims-made-about-recovery-from-coronavirus-in-italy-are-false/", "date_download": "2021-07-30T06:59:18Z", "digest": "sha1:OP4YMTUU7FG3LT64UFOEPYLC7YYYBJHN", "length": 28183, "nlines": 163, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-check: या व्हायरल संदेशात केलेले विविध दावे खोटे आहेत - Vishvas News", "raw_content": "\nFact-check: या व्हायरल संदेशात केलेले विविध दावे खोटे आहेत\nव्हायरल होत असलेल्या या पोस्ट मध्ये केलेले विविध दावे खोटे आहे त्यांच्यावर कुठेही पुरावा सापडलेला नाही.\nगेल्या काही आठवड्यांपासून विविध व्हाट्सअँप ग्रुपवर आणि विविध फेसबुक पेजवर एक मेसेज फिरतोय. या दीर्घ संदेशात खूप सारे दावे करण्यात आले आहेत.\nव्हायरल होत असलेली पोस्ट खालीलप्रमाणे आहे.\nविश्वास न्यूज ने वर सांगितलेल्या दाव्यांना तीन भागात वाटून घेतले, ते खालील प्रमाणे:\nया सगळ्या दाव्यांवर विश्वास न्यूज ने एक-एक करून तपास केला.\nया पोस्ट मध्ये असा दावा केला आहे की कोरोनाव्हायरसचा उपचार इटलीमध्ये सापडला आहे. पण नुकत्याच काही बातम्यांनुसार इटालियन शास्त्रद्यांनी कोरोनाव्हायरस वर लस सापडल्याचा दावा केला ज्यात त्यांनी असे म्हंटले कि त्यांच्या लसीने, कोरोनाव्हायरस मानवी पेशींमध्ये न्यूट्रलाईस झाला आहे.\nअजून एका दाव्यात असे म्हटले आहे की, इटालियन डॉक्टरांनी, कोरोनाव्हायरसच्या मृत व्यक्तींवर शवविच्छेदन न करण्याच्या (WHO) जागतिक आरोग्य कायद्याचे उल्लंघन केले आणि त्यांना असे आढळले की व्हायरस मुळे न्हवे तर बॅक्टरीया मुळे लोकांचा जीव जात होता. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत असतात. पण विश्वास न्यूज ने तपास केला असता असे आढळले कि असा कुठलाही जागतिक आरोग्य कायदा WHO ने दिला नाही. पण नुकतेच, WHO नि कोरोनाव्हायरस च्या संदर्भात मृतदेहाच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी संक्रमण प्रतिबंधक आणि नियंत्रण: अंतरिम मार्गदर्शन आपल्या संकेतस्थळावर घोषित केले जे आरोग्य सेवा कर्मचार्यांना शवविच्छेदन युनिट, शवगृह या सगळ्या बाबतीत मार्गदर्शन करते.\nतसेच आता याबद्दल खात्री झालीच आहे कि कोरोनाव्हायरस हा बॅक्टरीया नसून व्हायरस आहे.\nव्हायरल संदेशामधील आणखी एक दावा म्हणतो: कोरोनाव्हायरस डिसीमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोग्युलेशन (थ्रोम्बोसिस) शिवाय काहीच नाही\nतर डिसीमिनेटेड इंट्राव्हास्क्यूलर कोग्युलेशन (थ्रोम्बोसिस) म्हणजे काय रक्त गोठणे आणि रक्तस्त्राव थांबविण्याच्या रक्ताच्या क्षमतेवर परिणाम करणारी ही स्थिती आहे. असे बरेच दावे आहेत जे म्हणतात रूग्णांमध्ये थ्रोम्बोसिस मृत्यूचे एक प्रमुख कारण होते. पण हा दावा दिशाभूल करणारा आहे आणि सर्वत्र थ्रोम्बोसिसमुळे रुग्ण बळी पडतात असे नाही. विश्वास न्यूज ला नुकतीच आयरिश रुग्णांवर केलेली एक स्टडी सापडली.\nथ्रोम्बोसिस ला मुख्य कारण म्हणून बघता येणार नाही.\nलॅन्सेट स्टडी मध्ये असे म्हटले आहे की श्वसनक्रिया अपयश हे मृत्यूचे मुख्य कारण आहे.\nविश्वास न्यूज ने द लोकल इटली च्या संपादक, पत्रकार क्लेअर स्पीक यांच्या सोबत संवाद साधला, ज्यांनी याची पुष्टी केली की व्हॉट्सअॅप संदेशावरील दावे खोटे आहेत आणि इटालियनच्या आरोग्य मंत्रालयाने पोस्टमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही गोष्टीची घोषणा केलेली नाही.\nव्हायरल झालेल्या या पोस्ट च्या दुसऱ्या टप्प्यात असा दावा केला गेला आहे कि कोरोनाव्हायरस ला 5G सोबत ऍम्प्लिफाय केल गेल आहे, पण एप्रिल २३, २०२० रोजी युनाइटेड नॅशन च्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानासाठी एजन्सीने म्हंटले कि 5G तंत्रन्यानाचा आणि कोरोनाव्हायरस चा काहीही संबंध नाही. त्याबद्दल इथे वाचा.\nआपण हे सु��्धा लक्षात घ्यायला हवे कि, अँटीबायोटिक्स व्हायरस विरूद्ध कार्य करीत नाहीत, फक्त बॅक्टरीया विरुद्धच ते काम करू शकतात. कोरोनाव्हायरस एक विषाणू आहे आणि म्हणूनच, अँटी-बायोटिक चा उपचारासाठी वापर करू नये. तसे निर्देश WHO नि देखील दिले आहेत.\nपोस्टमध्ये असा दावाही केला आहे की इटलीने एकाच दिवशी १४००० रुग्णांना घरी पाठवले, परंतु इटलीने दिवसभरात घरी पाठवलेली सर्वाधिक रुग्णांची संख्या 30 एप्रिल रोजी प्रमाणे ४६९३ इतकी आहे.\nपोस्ट मध्ये तिसऱ्या दाव्यात असे म्हंटले आहे कि WHO वर खटला दाखल हू शकतो, पण आम्ही इंटरनेट वर शोध घेतला असता याची कुठेही नोंद नाही.\nविश्वास न्यूजने एक इटालियन डॉक्टर मार्को विनेल्ली यांच्याशी संपर्क साधला जे कोरोनाव्हायरस मध्ये आपली सेवा देत आहे. पोस्ट मध्ये एक वक्तव्य आहे, ज्यात असे म्हंटले आहे कि इटली च्या पॅथॉलॉजिस्ट नि असे म्हंटले कि व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभागाची गरज या साथीच्या रोगाला न्हवती, तसेच या पोस्ट मध्ये असे पण पुढे म्हंटले आहे कि कोरोनाव्हायरस च्या रुग्णांना Aspirin 100mg आणि Apronax द्यावे, या डॉक्टरनी हे दोन्ही दावे नाकारले.\nडॉ सजल बन्सल, जे नागपूर च्या कोरोनाव्हायरस विभागात कार्यरत आहेत, त्यांना देखील आम्ही हेच प्रश्न विचारले, अँटीकोआगुलंट्स रुग्णांना देण्याबाबतीत ते बोलले कि रुग्णांच्या परिस्थिती वर हे औषध दिले जाते, आधी त्यांची रक्त तपासणी होते आणि जर त्यांना अँटीकोआगुलंट्स ची गरज असेल तरच ते दिले जाते, सगळ्या रुग्णांना एकच औषध देऊ शकत नाही. पुढे ते असे पण म्हणाले कि कोरोनाव्हायरस हा एक श्वसन रोग आहे, आणि त्यामुळे असे कोणीच म्हणू शकत नाही कि त्यांना व्हेंटिलेटर ची गरज नाही. त्यांनी रुग्णांवर उपचारासाठी Asprin 100 mg आणि Apronax किंवा paracetamol दिलेले नाही असे सांगितले.\nस्पॅनिश भाषेत प्रसारित होत असलेल्या त्याच पोस्ट वर विश्वास न्यूज ला फॅक्ट-चेक सापडला.\nविश्वास न्यूजने या वेबसाईट चे फॅक्ट-चेकर यांच्या सोबत संपर्क साधला, बोलिव्हिया व्हेरिफाच्या चे जोक़िन मार्टेला म्हणाले, “बोलिव्हियामध्ये हा संदेश केवळ व्हॉट्सअॅपवरुन प्रसारित केला जात नव्हता, तर फेसबुकवरही प्रसिद्ध करण्यात आला होता. मे महिन्यात सुरुवातीला हि पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्म वर यायला लागली आणि नंतर ती बर्याच लोकांनी शेअर केली. मेसेजमध्ये कोरोनाव्हायरस ला बरे करण्यासाठी अॅस्पिरिन्स आणि इतर औषधांची शिफारस केली गेली आहे. या पोस्ट वर कोनीही पुढे पुरावे सादर केले नाही.\nसरकार आमच्यासोबत खोटे बोलत आहे यावर विश्वास ठेवून बर्याच लोकांनी ही पोस्ट शेअर केली होती. काहींनी तर हि वाचून स्वत: वर औषधोपचार पण केले आणि ते अंमलात आणले. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. फॅक्ट-चेकर्स म्हणून या परिस्थितीत आपले काम अजून महत्वाचे ठरते.”\nहि पोस्ट विविध सोशल प्लॅटफॉर्म वर अनेक लोकांनी शेअर केली, त्या पैकी एक आहेत मनोज गोएंका. त्यांनी हि पोस्ट फेसबुक वर शेअर केली. ते सध्या चुरु येथे राहतात तसे ते कलकत्त्याचे रहिवासी आहेत. त्यांचे ५००० फेसबुक वर मित्र आहेत. त्यांच्या या पोस्ट ला ८ वेळा शेअर केले गेले आणि २३ लोकांनी त्यावर रिऍक्ट केले.\nनिष्कर्ष: व्हायरल होत असलेल्या या पोस्ट मध्ये केलेले विविध दावे खोटे आहे त्यांच्यावर कुठेही पुरावा सापडलेला नाही.\nFact Check: नोबेलिस्ट ल्यूक मोन्टैग्नियर ने नाही म्हंटले कोविड वॅक्सीन लावणारे दोन वर्षाच्या आत मरतील, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मिठा सोबत कांदा खाल्ल्याने १५ मिनटात कोरोना ठीक होण्याचा दावा खोटा आहे\nFact Check: प्रधानमंत्री जन औषधी केंद्रावर उपलब्ध नाही आहे इंजेक्शन रेमडेसिविर, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाच��त्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-international-kiss-day-special-real-life-kisses-that-created-controversy-5910320-PHO.html", "date_download": "2021-07-30T06:52:33Z", "digest": "sha1:EZ773WWBA5HM7IQJXVOBXUWZLMDXVD6X", "length": 4491, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "International Kiss Day Special Real Life Kisses That Created Controversy | International Kiss Day: या 9 सेलिब्रिटींचे KISS ठरले वादग्रस्त, जाणून घ्या नेमके काय घडले होते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nInternational Kiss Day: या 9 सेलिब्रिटींचे KISS ठरले वादग्रस्त, जाणून घ्या नेमके काय घडले होते\nबॉलिवूड डेस्कः जगभरात 6 जुलै हा दिवस इंटरनॅशनल किस डे म्हणून साजरा केला जातो. प्रेम व्यक्त करण्यासाठी व्यक्ती किसची मदत घेत असतो. मात्र किसमुळे अनेक सेलिब्रिटी वादात अडकले आहेत. या यादीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, महेश भट्ट, पूजा भट्ट, प्रिन्स चार्ल्स, शिल्पा शेट्टी, रिचर्ड गेर, बिपाशा बसू, राखी सावंत, मीका सिंग यांसारख्या बड्या स्टार्सच्या नावांचा समावेश आहे.\nया रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला सेलिब्रिटींच्या वादग्रस्त रिअल लाइफ किसींगविषयी सांगत आहोत. यावरुन बराच गोंधळ निर्माण झाला होता...\nजेव्हा पद्मिनी कोल्हापुरेने प्रिन्स चार्ल्सला केले होते किस...\nअभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे बी टाऊनची अशी एक अभिनेत्री आहे, जिचे अनेक सिनेमे वादाच्या भोव-यात अडकले आहेत. पद्मिनी रिलप्रमाणेच रिअल लाइफमध्येसुद्धा वादाच्या भोव-यात अडकली आहे. तिने केलेले किस आजही बॉलिवूडच्या इतिहासातील वादग्रस्त किस म्हणून ओळखले जाते. 1980 मध्ये प्रिन्स चार्ल्स भारत भेटीवर आले होते. त्यावेळी प्रिन्स चार्ल्स यांच्या चौहोबाजूने झेड सिक्युरिटी होती. मात्र कुणाचीही पर्वा न करता पद्मिनीने प्रिन्स यांच्या गालाचे चुंबन घेतले. या घटनेची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, अशाच आणखी काही चर्चित KISSES विषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ceasefire-violation-jammu-kashmir-news-updates-indian-army-responded-to-pakistani-ceasefire-violation-126386315.html", "date_download": "2021-07-30T08:50:01Z", "digest": "sha1:NRRJK3GFCSYJY35D5UKJCXLI44C6D3LW", "length": 6004, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ceasefire Violation | Jammu Kashmir News Updates: Indian Army responded to Pakistani ceasefire violation | पाकच्या गोळीबारास भारतीय सैनिकांचे चोख प्रत्युत्तर; जबाबी कारवाईत पाकिस्तानचे 2 सैनिक ठार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाकच्या गोळीबारास भारतीय सैनिकांचे चोख प्रत्युत्तर; जबाबी कारवाईत पाकिस्तानचे 2 सैनिक ठार\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारास भारतीय जवानांनी गुरुवारी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या दिशेने गोळीबार करणाऱ्या पाकच्या चौक्यांवर भारताने जबाबी कारवाई केली. यामध्ये पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानने गुरुवारी जारी केलेल्या माहितीनुसार, भारताच्या कारवाईमध्ये त्यांचे दोन सैनिक मारले गेले होते. तत्पूर्वी पाकिस्तानच्या सैनिकांनी उरी सेक्टरजवळ असलेल्या नियंत्रण रेषेलगत गोळीबार करत उखडी तोफा डागल्या होत्या. यामध्ये एका महिलेसह भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद झाले.\nगेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. तंगधार आणि कंजलवाड परिसरात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 21 डिसेंबर रोजी राजौरी जिल्ह्यात केरी बटाल आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून उखडी तोफा (मोर्टार) डागण्यात आल्या. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या बॅट (बॉर्डर अॅक्शन टीम) ने फायरिंग केली होती. त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाला. तसेच भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. 5 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.\nदेशातील पहिल्या दृष्टिहीन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटील यांनी केरळमध्ये स्वीकारला कार्यभार\nविधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात २८८ जागांसाठी ३२३९ उमेदवार रिंगणात\nरजनीकांत यांनी पूर्ण केले आगामी चित्रपट 'दरबार' चे शूटिंग, तब्बल 28 वर्षांनंतर साकारत आहेत पोलिस ऑफिसरची भूमिका\nराष्ट्रवादीचे प्रदेश पदाधिकारी अविनाश गोविंद आदिकांच्या गाडीतून साडेचार लाख जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:47:28Z", "digest": "sha1:UN2CYQRQL26WVGNX3RGML22JBX3A3S53", "length": 5667, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रेंच भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या वर्गासाठी मुख्य लेखः फ्रेंच भाषा.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► फ्रेंच भाषेमधील चित्रपट (१ प)\n► फ्रेंच भाषेमधील साहित्य (१ क)\n► फ्रेंच साहित्यिक (३ क, १ प)\n\"फ्रेंच भाषा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी २३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.chinimandi.com/india-to-learn-egypt-technology-for-sugar-production-from-sugar-beet/", "date_download": "2021-07-30T07:54:09Z", "digest": "sha1:WMGCM76QZBEPE36E7GHWB7T322DXG4ZH", "length": 12132, "nlines": 222, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "भारत इजिप्तकडून घेणार साखरेचे नवे तंत्रज्ञान - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News भारत इजिप्तकडून घेणार साखरेचे नवे तंत्रज्ञान\nभारत इजिप्तकडून घेणार साखरेचे नवे तंत्रज्ञान\nहि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.\nकानपूर : भारतात पारंपरिक पद्धतीने ऊसापासून साखर तयार केली जाते. पण, आता बिटापासून साखर तयार करण्याचा विचार भारतातही केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी जेष्ठ नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी देखील बिटापासून साखर तयार करण्याला अनुकूलता दाखवली होती. या संदर्भात राष्ट्रीय साखर संस्थेतील (एनएसआय) शास्त्रज्ञ काम करत असून, बिटापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान अवगत करून घेण्यासाठी इजिप्तचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात दोन तंत्रज्ञानांची देवाण-घेवाण होणार आहे. भारताकडून इजिप्तच्या शास्त्रज्ञांना उसापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान दिले जाईल, तर इजिप्तकडून भारताला बिटापासून साखर तयार करण्याचे तंत्रज्ञान दिले जणार आहे. इजिप्��बरोबर नायजेरिया आणि श्रीलंकेशीही राष्ट्रीय साखर संस्थेचा सामंजस्य करार होण्याच्या मार्गावर आहे.\nया संदर्भात राष्ट्रीय साखर संस्थेतील शास्त्रज्ञ प्रा. नरेंद्र मोहन यांनी सांगितले की, संस्थेच्या शास्त्रज्ञांची एक टीम बिटापासून साखर तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान शिकणार आहे. बीट थंड प्रदेशात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे देशात सगळीकडे बिटाची शेती अशक्य आहे. पण, प्रयोग केला जाऊ शकतो. बिटाचे उत्पादन पाच महिन्यांमध्ये घेता येऊ शकते. त्याची लागवड नोव्हेंबर महिन्यात करून वर्षातून दोन वेळा उत्पादन घेता येणे शक्य आहे. ऊस दहा महिन्यांचे पिक आहे. त्याच्या तुलनेत बिटाचे उत्पादन २० टक्के जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल. राष्ट्रीय साखर संस्था नायजेरिया आणि श्रीलंकेतील साखर उद्योगाला हातभार लावणार आहे. सध्या दोन्ही देशांत साखर उद्योग अडचणीत आहे. नायजेरियामध्ये साखर संस्था सुरू करायची असून, तेथे शिक्षकांची भरतीही केली जाणार आहे.\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\nमवाना साखर कारखान्याकडून १२ कोटींची बिले अदा\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\nपीलीभीत : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रातील विविध गावांमध्ये ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्यावतीने सर्व्हेच्या पाहणी अहवालाची मांडणी केली जाणार आहे. ऊस विभागाने याची तयारी...\nमवाना साखर कारखान्याकडून १२ कोटींची बिले अदा\nमवाना साखर कारखान्याने गुरुवारी गळीत हंगाम २०२०-२१ मधील एक एप्रिल २०२१ पर्यंत खरेदी केलेल्या उसापोटी १२ कोटी रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठविण्यात आली...\nनेपाल में किसान गन्ने की खेती से जा रहे है दूर\nकाठमांडू: गन्ना किसान संघर्ष समिति ने चेतावनी दी है की, यदि सरकार और मिल मालिकों ने 5 अगस्त तक 40 करोड़ रुपये की बकाया...\nतमिलनाडु में गन्ना मूल्य 4,000 रुपये प्रति टन करने की मांग\nतंजावुर: बकाया भुगतान की मांग को लेकर गन्ना किसानों ने गुरुवार को अरिगनर अन्ना चीनी मिल, कुरुंगुलम के सामने धरना दिया\nजिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/read-advice-agriculture-officials-planting-onions-366722", "date_download": "2021-07-30T06:35:18Z", "digest": "sha1:RFJZ4HDQBM436VXDH4ICTEKHCU4VBVMD", "length": 12138, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कांदा लागवड करताय, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्य वाचा", "raw_content": "\nसर्वत्र चांगला पाऊस असल्याने व कांद्याला मध्यांतरी मिळालेल्या दरामुळे कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे.\nकांदा लागवड करताय, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आवश्य वाचा\nपोहेगाव (अहमदनगर) : सर्वत्र चांगला पाऊस असल्याने व कांद्याला मध्यांतरी मिळालेल्या दरामुळे कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पर्यायाने यावर्षी सर्वत्र कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा कोपरगावसह सर्वत्रच झाला आहे.\nज्यांच्याकडे बियाणे होती त्यांनी ती बियाणे 12 ते 18 हजार रुपये पायलीच्या दराने विकले. तर दुकानात विविध कंपन्यांचे बियाणे सुमारे साडेतीन हजार रुपये किलोने विकले गेले आहे. काही ठिकाणी यापेक्षाही जादा दराने बियाणे विक्री केली गेली आहे. कांद्याचे भाव मध्यंतरी दोन- तीन दिवस 12 हजाराच्या आसपास गेले होते. आताही पाच हजाराच्या आसपास भाव आहे.\nसगळीकडे चांगला पाऊस झाल्याने हमखास दोन पैसे होतील या उद्देशाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे यावर्षी कल आहे. परंतु अगोदर टाकलेल कांदा बियाणे जास्त पावसामुळे नव्वद टक्के शेतक-याचे फेल गेले आहेत. आता जिथे मिळेल व जे मिळेल ते बियाणे आणुन पुन्हा रोप तयार करुन कांदा लागवड करण्याची तयारी शेतकरी करत आहे. पंरतु यात काही ठिकाणाच्या बियाणाची फसवणुक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकांदा रोपे तयार करतांना शेतकरी बंधूनी घेवायची काळजी\nयावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांदा बियाणे पुरेशा प्रमाणात उत्पादन न झाल्याने कांदा बियाणे पुरवठा मोठ्या प्रमाणावर होण्यात अडचण निर्माण झाली आहे. सर्वत्र शेतकऱ्यांची कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे मागणी वाढली आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध झालेले बियाण्यांपासून चांगल्या प्रकारची रोपे तयार करणे आवश्यक आहे. त्याकरिता कांदा रोपे तयार करीत असतांना शेतकरी बंधूंनी पुढील प्रमाणे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिलेला हा सल्ला\n- शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी चांगली सुपीक व निचऱ्याची जमीन निवडावी. उगीच समस्यायुक्त, हरळी, लव्हाळा यासारखी तणे असणा���ी, तणनाशकांच्या अतिवापराने खराब झालेली, क्षारपड,चोपण असलेली जमीन निवडू नये.\n- या वर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस झाला असल्याने शेतातील पिकांचे अवशेष जमिनीवर पडून शेतात बुरशीजन्य रोगांचे प्रमाण जास्त आढळून येत आहे. याकरिता शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार करण्यापूर्वी रोपवाटिका क्षेत्रावर चांगले कुजलेले शेणखत व ट्रायकोडर्मा पावडर यांचे मिश्रण करून चांगले मिसळून घ्यावे व गादीवाफे तयार करावेत.\n- रोपवाटिकेसाठी लागवड क्षेत्राच्या 10 ते 12 टक्के क्षेत्र तयार करावे. कमी क्षेत्रावर जास्त दाट लागवड करू नये.\n- कांदा रोपे रोपवाटिकेमध्ये तयार करण्यासाठी गादीवाफ्यांचाच वापर करावा.\n- एक मीटर रुंदीचे, 15 सें.मी. उंचीचे व 3-4 मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफा करतांना युरीया 50 ग्रॅम व सुफला (15:15:15) 100 ग्रॅम मिसळून गादीवाफा सारखा करावा.\n- गादीवाफ्यावर पेरणी करतांना 10 सेंमी.अंतरावर 2 सेंमी.खोलीच्या समांतर रेषा पाडून बियाणे पातळ पेरावे व मातीने झाकावे. एक चौरस मीटर क्षेत्रावर 10 ग्रॅम बियाणे पेरावे. पेरणी पुर्वी प्रतिकिलो बियाण्यास 2-3 ग्रॅम कार्बेन्डेझिम (बावीस्टीन) चोळावे. बियाण्याची उगवण चांगली होईपर्यंत झारीने पाणी द्यावे.\n- जमिनीतील किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरणीवेळी रिजेन्ट /फ्युरी सारख्या किटकनाशकांचा पेरणी वेळी वापर करावा.\n- रोपवाटिकेतील पाण्याचा निचरा चांगला असावा, तसेच वेळेवर तणनियंत्रण व कीड नियंत्रण करावे.\n- उपलब्ध बियाण्यापासून जास्तीत जास्त निरोगी कांदा रोपे लागवडीस उपलब्ध होतील याची काळजी घ्यावी.\n- हरभऱ्याच्या आकाराच्या गाठी तयार झाल्यावर तयार झालेल्या रोपांची वेळेवर पुनर्लागवड करावी.\n- पुनर्लागवड करण्यापूर्वी 24 तास आधी रोपवाटिकेस भरपूर पाणी द्यावे म्हणजे रोपे काढणे सुलभ होईल.\n- पेरणीपुर्वी खरेदी केलेल्या बियाणयातील थोडे बियाणे घेवून त्याची उगवणक्षमता ओल्या बारदान्यात तीन दिवस टाकून परीक्षणकरून घ्यावे.\n- सरकार मान्य नामांकित दुकानातूनच चांगल्या कंपनीचे चांगले वाण निवडावे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/religious/%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-2/", "date_download": "2021-07-30T06:48:25Z", "digest": "sha1:RKVZ5TTFZH6MY3WEWMFQUUT5P657FROE", "length": 14585, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "दख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/धार्मिक/दख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nश्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा जोतिबाची आज महाशिवरात्रीनिमित्त दुपारी तीन च्या अभिषेक नंतर भगवान शिवशंकर रूपातील विशेष महापूजा बांधण्यात आली ही महापूजा श्रींचे मुख्य पुजारी श्री जालिंदर झुगर तसेच पुजारी श्री गणेश झुगर, प्रकाश सांगळे भानुदास ठाकरे ,यांनी ही पूजा साकारली.\nदख्खनचा राजा श्री जोतिबाचे मंदिर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मंदिरातील सर्व धार्मिक विधी ,पूजा नित्यनियमाने सुरू असते .कोरोनाचा सध्याचा वाढता आलेख बघता जिल्हा प्रशासनाने जोतिबा डोंगरावरील होणारे खेट्याचे रविवार बंद केल्यामुळे रविवारी सर्वत्र शुकशुकाट असतो, परिणामी व्यापारी व दुकानदार यांचे या बंदमुळे आर्थिक नुकसान पाहायला मिळतेय , रविवारी बंद असल्यामुळे सोमवार ते शनिवार या दिवशी भाविक दर्शनासाठी येताना दिसत आहेत.\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर\nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षण���त डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/821048", "date_download": "2021-07-30T07:55:17Z", "digest": "sha1:H6JSNHRFW5YDZI2MAL7K3GJR4S4GYFV4", "length": 2743, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मारी एल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मारी एल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:१७, १ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n९ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: en:Mari El\n०५:४१, ७ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: diq:Mari El)\n१२:१७, १ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: en:Mari El)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/youths-corner/pranit-pawar-writes-about-cars", "date_download": "2021-07-30T07:02:34Z", "digest": "sha1:FOIM3V7W6E6FOCSEQSEJPB3FUNR5VITU", "length": 8726, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झूम : क्लास भी, सुरक्षा भी!", "raw_content": "\nझूम : क्लास भी, सुरक्षा भी\nभारतात पूर्वी वाहनांच्या निर्मितीचा दर्जा आणि सुरक्षात्मक बाबींकडे जास्त लक्ष दिले जात नव्हते. अपघात वाढून मृतांच्या संख्येतही वाढ होऊ लागल्यानंतर कारमधील सुरक्षात्मक बाबींची गरज हळूहळू लक्षात येऊ लागली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये जागरूकता आणि सुरक्षेचे महत्त्वही वाढीस लागले. या कारणांमुळे कार कंपन्या सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम असलेल्या कार बनवू लागल्या. जागरुकता वाढल्याने आताची आधुनिक पिढी कार कंपन्यांच्या ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या इतर ऑफरपेक्षा सुरक्षात्मक फीचर्स किती, याकडे कटाक्षाने लक्ष देते. याच पार्श्वभूमीवर भारतातील सध्या किमतीने परवडणाऱ्या आणि सुरक्षेचे सर्वाधिक रेटिंग असणाऱ्या कारचा आढावा आपण घेणार आहोत.\nकिंमत : ७.९५ लाखांपासून पुढे\nरेटिंग : ५ स्टार (प्रौढ), ४ स्टार (लहान मुले)\nही भारतातील ‘एनसीएपी’चे सर्वाधिक रेटिंग मिळालेली सुरक्षित कार ठरली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातील या कारमध्ये दोन एअर बॅग, चारही चाकांना डिस्क ब्रेक, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, ईबीडी-एबीएस, चाईल्ड सिट अँकर्स यांसारखे अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमधील व्हेरिएंटनुसार यामध्ये बदल करण्यात आले आहेत.\nकिंमत : ५.४४ लाखांपासून पुढे\nरेटिंग : ५ स्टार (प्रौढ), ३ स्टार (लहान मुले)\nप्रीमिअम हॅचबॅक श्रेणीतील टाटाची अल्ट्रोज ही देखील सुरक्षेच्या दृष्टीने लोकप्रिय कार ठरली आहे. ही कार मजबूत अशा ALFA आर्किटेक्चरवर या कारची निर्मिती करण्यात आली आहे. एक्सयुव्ही ३०० प्रमाणेच अल्ट्रोजमध्येही विविध व्हेरिएंटनुसार ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल आदी सुरक्षात्मक फीचर्स दिले आहेत.\nकिंमत : ८.३९ लाखांपासून पुढे\nरेटिंग : ५ स्टार (प्रौढ),\n४ स्टार (लहान मुले)\nमारुती सुझुकीची एस-क्रॉस ही ‘एशियन एनसीएपी’च्या (एएसईएन) क्रॅश टेस्टमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळालेली कार असून, सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत निर्मिती दर्जा असलेली कार म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. या कारची निर्मिती सुझुकीच्या टोटल इफेक्टिव्ह कंट्रोल टेक्नॉलॉजी (टीईसीटी) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. व्हेरिएंटनुसार एस क्रॉसमध्ये ड्युअल एअर बॅग, ईबीडी-एबीएस आदी फीचर्स दिले आहेत.\nकिंमत : ५.८७ लाखांपासून पुढे\nरेटिंग : ४ स्टार (प्रौढ),\n३ स्टार (लहान मुले)\nमूळची जर्मनीची असलेली व्होक्सवॅगन कंपनी आपल्या कारमध्ये सुरक्षेच्या बाबतीत गुणवत्ताही कायम ठेवते. पोलो कारही सुरक्षेच्या बाबतीत तितकीच प्रभावी आहे. या कारची बॉडी मजबूत अशा जस्ताच्या धातूपासून (गॅल्व्हनाईझ स्टिल) बनवण्यात आली आहे. या कारमध्येही ड्युअल एअर बॅग, एबीएस कंट्र���ल सिस्टीम देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-nine-years-sons-in-court-against-his-mother-at-indore-5054682-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:36:14Z", "digest": "sha1:OCZBW7RVLKDFWWRYV5B44A67OWXEUNON", "length": 7513, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nine Years Sons in Court Against His Mother at Indore | 9 वर्षाय हिमांशू म्हणाला- गुप्तधनाच्या हव्यासापोटी आई माझा बळी देणार होती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9 वर्षाय हिमांशू म्हणाला- गुप्तधनाच्या हव्यासापोटी आई माझा बळी देणार होती\nआरोपी आई सपना आणि इन्सेटमध्ये मुलगा हिमांशु\nइंदूर- मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हा न्यायालयात एका नऊ वर्षीय मुलाने जन्मदात्री आईविरुद्धच याचिका दाखल केली आहे. हिमांशू असे याचिकाकर्ता मुलाचे नाव आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी आईने त्याचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे हिमांशूने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हिमांशूच्या याचिकेवर बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने हिमांशूच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.\nयाचिकाकर्ता हिमांशूने सांगितले की, 'मागिल वर्षी मे महिन्यात तो आईसोबत आजोळी गेला होता. आजोळी गुप्तधन असल्याचे एका मांत्रिकाने सांगितले होते. मात्र, गुप्तधन बाहेर काढण्यासाठी अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असेही मांत्रिकाने सांगितले होते. हे ऐकताच आईने (सपना) मागील पुढील कोणताही विचार न करता मला पुढे केले. ती मांत्रिकाच्या बोलण्यावर प्रभावित झाली होती.\nकाही दिवसांनी आम्ही सगळे इंदूरला अालो. आईने सगळ्यांना गुप्तधनाविषयी माहिती दिली. मात्र, त्यावर आजीने आक्षेप घेऊन घेतला होता. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आई मला पुन्हा आजोळी घेऊन गेली. त्या दिवशी अमावस्या होती. आजोबांकडे मांत्रिक आला होता. पूजा करून त्याने रक्त काढण्यासाठी माझ्या हाताला सुया टोचल्या. मी वेदनेने ओरडत होतो. त्यावर मांत्रिकाने मला मारले. मी त्यात बेेशुद्ध झालो. माझ्या हातातून रक्त न निघाल्याने मांत्रिकाने मला आजी आणि वडिलांकडे सोडून पळून गेला होता.'\nआई घरातच करत होती अघोरी पूजा...\nहिमांशूने सांगितले की, 'आई घरातच अघोरी पूजा करायची. पूजेला मला बसवायची. तब्बल दोन-तीन तास ही पूजा चालायची. आगीत लिंब���, दारु, अंडी टाकायची. धूरामुळे मला श्वास घेणेही कठीण होत असे. डोळ्यांची आग व्हायची.'\nएका महिन्यापूर्वी दाखल केली होती याचिका..\nहिमांशु बैरवा याने आजी कमलाबाईच्या माध्यमातून आरोपी सपना विरुद्ध एक वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. कोर्टाने हे प्रकरण महिला व बाल विकास विभागाकडे सोपवले होते. अधिकार्याचा अहवाल मिळाल्यानंतर कोर्टाने याचिकेवर कार्यवाही सुरु केली आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...\nHONOUR KILLING: सासर-माहेरच्या नातेवाइकांनी केली प्रेमीयुगुलाची हत्या\nताजमहालजवळ हिंदू-मुस्लिम प्रेमीयुगुलाचा ब्लेडने गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न\nपित्याने केला अकरावर्षीय मुलीचा खून, पत्नी नांदायला येत नसल्याचा राग\nथरारक घटना: पत्नी, मुलगा, भावाचा खून करून आत्महत्येचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1389498", "date_download": "2021-07-30T08:44:19Z", "digest": "sha1:WR753QWLQPNLZRUA5YQPCXSKMXBL7S7V", "length": 3136, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"डॉकयार्ड रोड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"डॉकयार्ड रोड\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:५२, ११ एप्रिल २०१६ ची आवृत्ती\n८२ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१९:२६, ६ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१९:५२, ११ एप्रिल २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nA.Savin (चर्चा | योगदान)\n{{मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक, मध्य(हार्बर)|स्थानक=डाँकयार्ड रोड|दक्षिणेकडचे स्थानक=सँडहर्स्ट रोड|उत्तरेकडचे स्थानक=रे रोड|स्थानक क्रमांक=४|दूरध्वनी क्रमांक=|फॅक्स क्रमांक=|ई-मेल पत्ता=|संकेत स्थळ=||||||||}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:15:35Z", "digest": "sha1:7SJK3ZGN63BL3NTUM4JXD7SP4DDXU7SW", "length": 17048, "nlines": 211, "source_domain": "satyakamnews.com", "title": "अॅड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांची भेट..! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी अॅड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांची भेट..\nअॅड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांची भेट..\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nअॅड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांची भेट..\nसहकार शिरोमणी कारखान्याच्या विरोधात केली तक्रार\nपंढरपुर तालूक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभासद वाढ आणि मागील सभासदांना वगळण्यासंदर्भात सुरू असलेल्या कारवाईला पायबंद घालावा, अधिकृत सभासदांची यादी मिळावी अशा मागण्यांचे निवेदन कारखान्याचे माजी संचालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ऍड. दीपक पवार यांनी सहकार मंत्र्यांकडे केली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन ऍड. पवार यांनी हे निवेदन दिले आहे.\nया निवेदनात ऍड.पवार यांनी 3 मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये, मागील निवडणुकीमध्ये चेअरमन कल्याणराव काळे यांनी जवळपास एक हजार सभासदांना ऐनवेळी बेकायदेशीरपणे कमी केले होते व त्यांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला होता. निवडणुकीत सभांमध्ये बोलताना ती नावे चुकून कमी झाली असून निवडणुकीनंतर त्या लोकांना सभासद करून घेतले जाईल, असा शब्द देखील दिलेला होता परंतु परत त्या लोकांना सभासद केले गेले नाही.\nआगामी निवडणूक जवळ आलेली असून संचालक मंडळ मागील निवडणुकीमध्ये विरोधात मतदान केलेल्या अडीच – तीन हजार सभासदांपैकी आणखी एक हजार सभासद कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशा पद्धतीची माहिती मिळाली आहे. या सभासदांचा हक्क हिरावून घेतला जाऊ नये अशी मागणी केली आहे.\nआज असणार्या एकूण सभासदांची यादी आम्हाला मिळावी, तसेच\nसहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सन १९/२० चा ऑडिट रिपोर्ट नुसार जवळपास १२०० सभासद वाढवले गेल्याचे व ते सभासद कार्यक्षेत्रा बाहेरील असल्याचे चुकीच्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून केवळ निवडणुकीसाठी त्यांना सभासदत्व दिले गेलेले आहे, अशी माहिती आहे तरी त्या वाढीव सभासदांची स्वतंत्र यादी आम्हास मिळावी.\nकारखान्याच्या स्थापने पासून हजारो लोकांचे पैसे शेअर्स देतो म्हणून कारखान्याने घेतलेले आहेत. परंतु त्या रकमा शेअर्स अनामत खात्यात जमा करून त्या लोकांना आजतागायत सभासद करून घेतलेले नाही. तर अशा शेअर्स अनामत रकमा जमा असणार्या व्यक्तींची स्वतंत्र यादी आम्हाला उपलब्ध करून द्यावी व त्या व्यक्तींना कायद्यानुसार सभासद करून घ्यावे. या तिन्ही विषयामध्ये त्वरित लक्ष घालून योग्य ती उपाययोजना व कारवाई करावी अशीही मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.\nPrevious articleसहकार शिरोमणीच्या ऊस तोडणी कामाच्या कराराचा शुभारंभ\nNext articleपंढरपुरातील मा. आमदार कै.औदुबर आण्णा पाटील, कै. सुधाकरपंत परिचारक व कै. भारत नाना भालके या सर्वांचे पुतळे, उभे राहणार\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\n#KOLAPUR | खासदार धनंजय महाडिक यांनी दुरदृष्टी ठेवुन बाॅस्केट ब्रिज चा प्रस्ताव दिला होता...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमा. खासदार धनंजय महाडिक यांचे फेसबुक पोस्टद्वारे कोल्हापुरकरांना भावनिक आवाहन\nसफाळे पोलीस ठाणे अज्ञात मृत देहाची ओळख पटण्या कामी\nराज्यात मोसमी पाऊस आजपासून पुन्हा सक्रिय\nसिद्धेश्वर तलावात येणारे सांडपाणी थांबवा; शिवसेनेसह सोलापूर मनपा सभागृह नेत्यांचा इशारा\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nकेंद्रीय मंत्री नारायण राणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर यांनी...\nसुशील भैय्या क्षिरसागर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/35-covid-19-cases-found-in-mantralayas-revenue-and-education-dept/", "date_download": "2021-07-30T08:15:11Z", "digest": "sha1:GCEDADT4QUXUBVW6HDJLR2FXCATWCMTE", "length": 22408, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "अबब.. मंत्रालयातील ३५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिल��साः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nअबब.. मंत्रालयातील ३५ कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा महसूल विभागात २३ तर ��िक्षण विभागात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह\nराज्याचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात महसूल विभागात ३ कर्मचारी आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा आज २३ कर्मचारी, अधिकाऱ्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. तर शिक्षण विभागातील १२ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.\nमहसूल विभागात आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये २ उपसचिव, ४ अव्वर सचिव, ३ कक्ष अधिकारी, ४ सहाय्यक कक्ष अधिकारी आणि ७ ते ८ कारकून असे मिळून २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जणांचे अहवाल अद्याप वरिष्ठांकडे येणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यापैकी एका कर्मचाऱ्यांला आयसीयुत शिफ्ट करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nतर शिक्षण विभागातील १२ जणांमध्येही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल सकारात्मक आल्याचे अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.\nमंत्रालयात एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर बाधित रूग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वीही बाधित रूग्ण आढळून यायचे मात्र त्याची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर नसायची. परंतु आज इतक्या जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.\nबाधित झालेले सर्व कर्मचारी हे मागील आठवड्यातील गुरूवारपर्यंत कार्यालयात हजर होते. मात्र शुक्रवार पासून अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवायला लागल्या. त्यामुळे काही जणांनी शनिवारी तर काही जणांनी रविवारी कोरोनाची चाचणी केली. त्या चाचण्यांचे अहवाल आज सकाळपासून प्राप्त व्हायला लागल्यानंतर ही माहिती पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ८ दिवसांचा लॉकडाऊन\nNext १० वी- १२ वी ची परीक्षा ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच होणार\nअजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\n पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच���याकडून अभिनंदन\nअतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले\nदुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nपवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी\nआता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र\n१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद\nअखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती\nकोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही\nराज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा\n मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा\nराज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी\nराज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी\n…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार\nबेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी\nमंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी\nनीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल\nमुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T06:28:40Z", "digest": "sha1:TSSFTOOJML4JDYBRUWWCCPWFZVWXDXUJ", "length": 17757, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "गलवानमध्ये भारतच ‘बलवान’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nहिमालयाच्या उंचीपेक्षा ज्यांचे साहस उंच आहे, अशा आपल्या भारतीय सैन्याच्या शौर्याचा डंका जगभरात वाजत आहे. मुजोर व सैन्य शक्तिमध्येही बलवान असलेल्या चीन सारख्या देशाला धोबीपछाड देत भारतीय लष्कराने आपले सामर्थ्य पुन्हा एकदा सिध्द केले आहे. भारतीय लष्कराच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवान शहिद झाले होते. मात्र ‘फैसला ऑन द स्पॉट’ करत भारतीय जवानांनी 43 चीनी सैनिकांना यमसदनी धाडले होते, तेंव्हाच भारताच्या लष्कराच्या सामर्थ्याची दखल जगभरात घेतली गेली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली लडाखमध्ये कुरघोड्या करून सीमेवरील तणाव वाढवणार्या चीनला भारताने सर��वच आघाड्यांवर चीतपट केले.\nलष्करी, सामरिक, आर्थिक, कूटनीती अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारताने चीनला जोरदार धक्के दिले. त्याचा परिणाम म्हणून चीनने गलवान खोर्यातून आपले सैन्य दोन किलोमीटर माघारी बोलावले. प्रत्यक्ष युध्द न करता चीनचा मुकाबला कसा करता येवू शकतो, हे भारताने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. भारत-चीनदरम्यान गेल्या काही आठवड्यांपासून सीमेवर तणाव सुरू आहे. मात्र, आता हा तणाव निवळत असल्याचे संकेत मिळत आहेत. चिनी सेन्य गलवान खोर्यातून आता जवळापस एक ते दोन किलोमीटर मागे हटले आहे. राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चिनी परराष्ट्रमंत्री वान्ग यी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. यामुळे भारत आणि चीनदरम्यानची तणावपूर्ण परिस्थिती काहीशी सामान्य होताना दिसत आहे. चिनी सैन्यावर माघारीची वेळ आली यात अनेक राजकीय आणि मुत्सद्दी डावपेच कामी आले. चीन हा विस्तारवादी देश अर्थात भूमाफिया म्हणून कुख्यात आले. त्यांच्या या धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. फक्त भारतच नाही तर शेजारच्या सर्व देशांबरोबर चीनचे सीमावाद आहेत. आर्थिक प्रगतीच्या बळावर कमावलेली प्रचंड लष्करी ताकत दाखवून समोरच्याचा आवाज दडपून टाकायचा या नीतीचा वापर चीन गेल्या अनेक वर्षांपासून करत आला आहे. यातही प्रत्यक्ष युद्ध लढण्यापेक्षा युद्धनितीच्या जोरावर अन्य देशांना नामोहरम करायचे दबाव टाकून त्याला तह करण्यासाठी भाग पाडायचे आणि आपला फायदा करुन घ्यायचा, ही चीनची आजवरची रणनिती राहीली आहे.\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nसीमेवर सैन्याची जमवाजमव करणे, त्यांच्या देशाचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून धमक्या देणे, सैन्य शक्तीचे प्रदर्शन करणे, चर्चा झाल्यानंतर त्याचे लगेच ÷उल्लंघन करणे हा सर्व त्यांच्या युद्धनितीचा एक भाग आहे. भारताविरोधात चीनने याच आयुधांचा वापर केला. मात्र यंदा भारताची मुत्सद्दीगिरी चीनवर भारी पडली. यात प्रामुख्याने भारताने तडजोडीची भाषा न वापरता चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सीमेवर मोठ्या प्रमाणावर आपले सैन्य वाढवत भारताने चीनला लागून असलेल्या 3488 किलोमीटरच्या सीमारेषेवर सैन्य आणून ठेवल���. चीनला लागून असलेल्या फॉरवर्ड बेसजवळील एअर फोर्सचे सर्व तळ अॅक्टिव्ह केले. गलवान खोर्यासारख्या 14 हजार फूट उंचीवरील प्रतिकुल क्षेत्रात रणगाडे तयार ठेवले. सुखाई-30 एमकेआय, मिग-29, हॉवित्झर, अपाची, चिनूक, ही सर्व अत्याधुनिक शस्त्रे चीनच्या दिशेने तैनात केली.\nखास डोंगराळ युद्ध लढण्यात पारंगत असलेली माऊंटन फोर्स सज्ज ठेवली. भारताने आपल्या हद्दीत सुरु असलेले इन्फ्रास्ट्रक्चरचे काम थांबवावे यासाठी चीनच्या दबावापुढे न झुकता भारताने उलट गलवान खोर्याच्या दिशेने जाणार्या ब्रिजची वेगाने उभारणी केली. डीबीओ रोडच्या कामाला गती दिली. एकूणच चीनची दादागिरी खपवून घ्यायची नाही, हाच चंग भारताने बांधला होता. 59 चिनी अॅपवर बंदी, रस्ते प्रकल्पातून चिनी कंपन्यांची हद्दपारी असे आर्थिक आघाडीवर चीनला दणके देणारे निर्णय घेतले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे चिनी कंपन्या आणि चीनला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसला असल्याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. दुसरीकडे चीनविरोधात संपूर्ण जगात वातावरण निर्मिती करण्यातही भारत यशस्वी ठरला. चीनच्या विस्तारवादी धोरणाला जपान, व्हिएतनाम, तैवानसारखे देश वैतागलेले आहेत. त्यांच्या भूमीत चीन सातत्याने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे अशा देशांनी आघाडी उघडत, भारताला समर्थन दिले. विशेष म्हणजे रशिया आणि अमेरिकेसारख्या देशांनीही भारत-चीन वादात सावध पवित्रा घेतला होता. पण नंतर अमेरिकेने उघड उघड भारताला समर्थन दिले. जर भारत आणि चीनमध्ये युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचे सैन्य भारताला समर्थन देईल, अशी घोषणा सोमवारी व्हाइट हाऊसने केली. ऑस्ट्रेलिया, जापान, ब्रिटन सारख्या देशांची उघडपणे भारताच्या भुमिकेचे समर्थन केले. या सर्वात मास्टर स्ट्रोक ठरला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लेह दौरा. पंतप्रधानांच्या लेह – लडाख दौर्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढले. यावेळी जवानांना संबोधित करताना कुठेही चीनचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचा रोख चीनकडे होता. हे यूग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, असे म्हणत चीनवर जबरदस्त घणाघात करत थेट इशारा दिला. यावेळी ते म्हणाले होते, आम्ही श्रीकृष्णाच्या बासरीला आणि त्यांच्या सुदर्शन चक्रालाही आदर्श मानतो, असा सुचक इशारही चीनला दिला.\nएकूणच पूर���व लडाखमधील चीनच्या घुसखोरीला भारत किती गांभीर्याने घेतो आणि प्रसंगी दोन हात करण्यासाठी देखील मागे-पुढे पाहणार नाही हा संकल्प त्यांनी दाखवून दिला. मोदींच्या दौर्यानंतर तिसर्याच दिवशी चिनी सैन्य गलवान खोर्यातून एक ते दोन किमी माघारी फिरले आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कमी करण्याचे निश्चित झाले आहे. आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या मते चीनने हा सर्व वाद विनाकारण उकरुन काढला. कोरोनामुळे आधीच बदनाम झाले असल्याने जगाचे लक्ष दुसरीकडे केंद्रीत व्हावे यासह देशांतर्गत उठाव किंवा बंडाळी होवू नये, यासाठी चीनने या कुरापती केल्याचा संरक्षण तज्ञांचा अंदाज आहे. मात्र येथेही चीनच्या जिनपिंग यांच्या रणनितीचा सपशेल पराभव झाला आहे. डोकलामच्यावेळी सुद्धा चीनवर अशीच वेळ ओढवली होती. आता गलवानमध्येही भारतच बलवान ठरल्याने आशिया खंडात भारताची ताकद पुन्हा एकदा अधोरखीत झाली आहे. भारतात राहून चीनधार्जिनी भुमिका घेणार्यांनाही मोदींनी जोरदार धक्का दिला आहे.\nमनपाने मागविल्या 75 हजार अँटीजन टेस्ट किट\nकोरोनाला किरकोळ विषाणू म्हणणाऱ्या ब्राझीलच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण \nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले…\nरोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला\nनिर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल\nचिंचोलीत 28 हजारांचा मुद्देमाल लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mother-and-daughter-found-dead-due-to-corona-in-wardha", "date_download": "2021-07-30T08:47:16Z", "digest": "sha1:MLMMC72CG3ARNF6XLCMHTC46IJU376BH", "length": 7500, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुर्दैवी! घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव", "raw_content": "\n घरातच आढळला माय-लेकीचा मृतदेह; तपासणी होताच समोर आलं धक्कादायक वास्तव\nसमुद्रपूर (जि.वर्धा) : घरी दोघीच मायलेकी. यात लेक बिमार आणि आई म्हातारी. रोजमजुरी करून कसेबसे पोट भरण्याची कसरत. याच कसरतीत दोघींना केव्हा कोरोनाने ग्रासले पत्ता लागला नाही. आलेल्या आजारपणाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर या दोघींचा घरी मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी (ता. दोन) सकाळी 10 वाजताच्या सुमारास उघड झाली.\nहेही वाचा: स्वप्नांची सफर घडविणाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ; टूर ऑपरेटर्स विकताहेत आंबे आणि भाजीपाला\nतालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी राहत्या घरीच माय-लेकीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघड झाला. या दोघींचा मृत्यू कोरोनाने झाल्याचे निदान सायंकाळी झालेल्या तपासणीत पुढे आले आहे. आईचे नाव सुभद्रा डोमाजी मांडवकर आणि मुलगी सुरेखा हरिश्चंद्र पाचखडे (वय 45) अशी मृतांची नावे असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.\nदोन्ही मृतांची तपासणी करण्यात आली असून ते शवविच्छेदन गृहात रवाना करण्यात आले आहे. या दोघी कुटुंबापसून वेगळ्या राहत असल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण कळून आले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.\nआज सकाळी सुभद्रा यांची सुन जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला घरातून दुर्गंध आली. यामुळे तिने घराकडे जाऊन पाहिले असता, दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने याची माहिती घरील सदस्यांना व गावकऱ्यांना दिली. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.\n आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nया दोन्ही महिला शेतमजुरी करून स्वतःचा उदरनिर्वाह करीत होत्या. मुलगी सुरेखा सात-आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी करीत आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/do-not-fund-mlas-resolution-passed-in-gp-standing-meeting-nrab-143776/", "date_download": "2021-07-30T06:41:48Z", "digest": "sha1:LCYAYLW6OLKSTADPCSUOIQCSGZ2HGALY", "length": 12258, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | आमदारांना निधी देऊ नका ; जि.प. स्थायी सभेत ठराव मंजूर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जि��की मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसोलापूरआमदारांना निधी देऊ नका ; जि.प. स्थायी सभेत ठराव मंजूर\nसभेदरम्यान शिक्षण , आरोग्य, महीला व बालकल्याणच्या विभागांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. अकलकोट गटशिक्षणअधिका-यांचा पदभार काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबदल सीईओ दिलीप स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. स्थायी समिती सभा प्रथमचं लॉकडाऊनानंतर खुल्या सभागृहात घेण्यात आली\nसोलापूर : सोलापूर जिल्हयातील कोणत्याही आमदारांना जिल्हा नियोजन आणि सेस फंडाचा कोणता ही निधी देऊ नका असा ठराव जि.प.सदस्य उमेश पाटील यांनी मांडताचं सभागृहात हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.\nगुरुवारी अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद स्थायी सभा घेण्यात आली . सभे दरम्यान आमदारांना देण्यात येणाऱ्या “निधी” वरून सभागृहात गदारोळ निर्माण झाला. कोणता ही शासननिर्णय उपलब्ध नसताना जिल्हा परिषदेचा निधी आमदारांना का देता असा सवाल उपस्थित करित सदस्य उमेश पाटील यांनी सभागृहात विषय लक्षवेधी केला. कोविड काळात आमदारांनी फक्त “चमकोगिरी ” केल्याचा आरोप सदस्य त्रिभूवन धाईंजे यांनी केला. कोविड उपाय योजनेसाठी आमदारांनी जिल्हा परिषदेला निधी दिल्याचे जाहीर केले मात्र प्रत्यक्षात त्यांनी जिल्हा परिषदेच्या निधीवर चमकोगिरी केल्याचे म्हणणे सदस्य धाईंजे यांनी सभागृहा समोर मांडले.\nसभेदरम्यान शिक्षण , आरोग्य, महीला व बालकल्याणच्या विभागांवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. अकलकोट गटशिक्षणअधिका-यांचा पदभार काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबदल सीईओ दिलीप स्वामी यांचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. स्थायी समिती सभा प्रथमचं लॉकडा���नानंतर खुल्या सभागृहात घेण्यात आली. दरम्यान बहुचर्चीत”लपाच्या” निधी वाटपाचा विषय सभागृहात लपविण्यात आल्याची चर्चा सदस्यांमध्ये करण्यात आली. भ्रष्ट कारभारावर स्थायी समिती सदस्यानी पांघरुन घातल्याचे आरोप करण्यात आले आहेत.\nया सभेस सभापती विजयराज डोंगरे ,सभापती संगीता धांडोरे,सभापती अनिल मोटे, सीईओ दिलीप स्वामी , अॅडीशनल सीईओ अर्जुन गुंडे, यांच्यासह विभाग प्रमूख सदस्य उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T08:04:00Z", "digest": "sha1:CV3D6JVBXEF4C3AXZSOKANXKGYNHY4WN", "length": 14076, "nlines": 107, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "एमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nएमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी\nएमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी\nनेरळ : रायगड माझा वृत्त\nएमएमआरडीएच्या माध्यमातून नेरळ शहरात सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहे. मात्र हे रस्ते तयार करतांना पावसाचे पाण्याचा निचरा होण्याची कोणत्याच प्रकारे योजना केली नसल्याचे दिसत आहे. अर्धातास पाऊस पडल्यानंतर नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी साचले होते. या पाण्यातून नेरळ मधील नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढावा लागत होता.\nएमएमआरडीएचे नियोजन शून्य काम, नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर साचतंय पावसाचे पाणी\nसुरेश टोकरे हे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना नेरळ शहरातील प्रत्येक रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी एम एम आर डी ए ने या कामासाठी निधी मंजूर केला. हे काम करतांना संबधित विभागाने आणि ठेकेदाराने गटार व्यवस्थेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पावसाळा सुरु होण्याच्या आगोदरच नेरळच्या रस्त्यांवर पाणी साचण्याचे दृश्य दिसू लागले आहे. आज नेरळ परिसरात पाऊस पडल्याने नेरळ अंबिका नाका ते नेरळ स्टेशनला जाणाऱ्या रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी असणाऱ्या गटारातून पाणी वाहून न गेल्याने नेरळ बाजारपेठ पाण्याने भरली होती. याचा नागरिकांना मोठा त्रास झाला.\nरस्ते बनवतांना नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांनी रस्त्यांची कामे ही व्यवस्थित होण्यासाठी वारंवार लक्ष घातले होते, मात्र याकडे नेरळ प्राधिकरणाने आणि ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला असलेले गटारांची उंची जास्त असल्याने रस्त्यावरून वाहून येणारे पाणी गटारात न जाता रस्त्यांवरूनच वाहून जात आहे. रस्त्यावर येणारे पाणी गटारात जाण्यासाठी असणारे चेंबर देखील बंद ठेवण्यात आले आहेत. एकूणच नेरळ मध्ये रस्त्यांसाठी केलाला हा खर्च पावसाच्या पाण्याबरोबर तर वाहून जाणार नाही ना, ही काळजी नागरिकांना लागली आहे.\nPosted in प्रमुख घडामोडी, रायगडTagged neral, नेरळ, नेरळ बाजारपेठ, सुरेश टोकरे\nराजेश शृंगारपुरे पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात \nसांगलीत भाजपला राष्ट्रवादीचा जोरदार धक्का, यांनी केला प्रवेश\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंब�� 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.draupadithali.org/psr", "date_download": "2021-07-30T07:28:25Z", "digest": "sha1:7USG5NRI4CUCDXTF6MJTQWTP7NJH5MFT", "length": 4866, "nlines": 23, "source_domain": "www.draupadithali.org", "title": "पी.एस.आर | द्रौपदीची अक्षय्य थाळी | अन्नदान योजना | Pune", "raw_content": "॥ द्रौपदीची अक्षय्य थाळी ॥\nमहापुण्यदायी - सत्पात्री अन्नदान\nपीएसआर - पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात वैयक्तिक सामाजिक जबाबदारी\nनि:स्वार्थ हा सगळ्यात मोठा स्वार्थ आहे. मात्र त्याचा अनुभव घ्यावा लागतो. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी म्हणजे उद्योजक आणि व्यावसायिक यांनी सक्तीने, कायदा पाळायचा म्हणून समाज सेवा करावी अशी कल्पना आहे. त्याचबरोबर सरकारने समाजासाठी आणि जनतेसाठी सर्वकाही करावे, यासंदर्भात लोक चर्चा करीत राहतात. पण स्वत: व्यक्तीश: काय करावे यासंदर्भात प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि कृती होत नाही.\nवैयक्तिक सामाजिक जबाबदारीची भावना भारतीय माणसाच्या संस्कृतीमध्ये गेली हजारो वर्षे रुजलेली आहे. सर्वसामान्य भारतीय व्यक्ती अगदी प्रवास करताना सुद्धा आपला खाऊ सहप्रवाश्यांबरोबर वाटून खातात. अतिथी देवो भव अशी भारताची गेल्या हजारो वर्षांची संस्कृतीच सहजीवनाची आणि सामाजिक बांधिलकीची आहे. मात्र आज परिस्थिती काहीशी बदललेली आहे असे आपण अनुभवतो आहोत. एक दाणा दिल्यावर भगवंत हजारो दाण्यांनी त्याची भरपाई करतो. तरीही आजकाल अधिकाधिक संपत्ती आपल्या साठी आणि पुढील पिढ्यांसाठी साठवून ठेवायची स्पर्धा सुरू आहे. बरे जाताना यातील एकही वस्तू बरोबर घेवून जाता येत नाही. ज्यांच्यासाठी ती संपत्ती गोळा केली त्यांना त्याची काडीइतकी किंमत नसते. फुकट मिळालेली संपत्ती उधळून टाकायलाच ते बसलेले असतात. ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे समजावून घेवून प्रत्येकाने किमान दरमहा काही रक्कम अन्नदानासाठी द्यावी आणि आपल्या जीवनात विलक्षण अनुभव घ्यावेत. आपली सर्वार्थाने वैयक्तीक प्रगती होत असताना देशातील आ��ल्याच बंधू भगिनींना किमान रोज दोन घास पोटभर खायला मिळावे, यासाठी आपण स्वत:हून पुढे यावे आणि या द्रौपदीच्या अक्षय्य थाळीत मनापासून सहभागी व्हावे, असे विनम्र आवाहन आहे.\nपी.एस.आर. बद्दल तुमच्या व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर शेअर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/bomb-creator-rahul-in-police-custody-till-june-15", "date_download": "2021-07-30T08:14:26Z", "digest": "sha1:UQGVEWL2P2OHCNBZWS6WJSERB5OZKH4G", "length": 7171, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; राहुलला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडी", "raw_content": "\nसाहेबऽऽ बॉम्ब बनविणाऱ्यांवर कारवाई करा; १५ जूनपर्यंत कोठडी\nनागपूर : बॉम्ब (Bomb) बनविण्यासाठी राहुल पगाडे (राहुल पगडे यांनी बॉम्ब तयार केला) याने इंटरनेट आणि यु-ट्यूबवरून प्रशिक्षण (Training taken from internet and youtube) घेतल्यानंतर फोनवरून अजून कुणा-कुणाची मदत घेतली तसेच तो यादरम्यान कुणाच्या संपर्कात होता, याचा शोध पोलिस घेत आहेत. त्यासाठी पोलिस राहुलच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढणार आहेत. न्यायालयाने आरोपीला १५ जूनपर्यंत पोलिस कोठडीत (Police custody till June 15) ठेवण्याचे आदेश दिले. (Bomb-creator-Rahul-in-police-custody-till-June-15)\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल युवराज पगाडे (२५, रा. साईबाबानगर) हा सलूनवर कारागीर म्हणून काम करीत होता. लॉकडाउनमुळे त्याच्या हातचे काम गेल्यानंतर स्मार्टफोनवर यु-ट्यूबवरून बॉम्ब कसा बनवावा याचे प्रशिक्षण घेतले. तीन आठवड्यांपूर्वी त्याने बॉम्ब तर बनवला, परंतु तो डिफ्युज कसा करावा, याबाबत माहिती नसल्यामुळे तो घाबरला. त्याने एका बॅगमध्ये बॉम्ब ठेवला आणि पाठीवर बॅग लटकवून नंदनवन पोलिस ठाण्यात आला. त्यामुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून बॉम्ब निकामी करण्यात आला. त्याने बॉम्ब स्वतःच तयार केल्याची कबुली दिली.\nहेही वाचा: ‘आई, मी तुझी सेवा करायला येत आहे’ मुलाने केली आत्महत्या\nएखाद्या सजग नागरिकाप्रमाणे राहुल पगाडे पोलिस ठाण्यात आला. त्याने बॅग सापडल्याचे सांगून बॅग उघडायला लावली. त्यानंतर धक्का बसल्याचा आव आणत होता. ‘बॉम्ब बनविणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. अशा लोकांना पोलिसांनी शोधून काढले पाहिजे’ असा पोलिसांना सांगू लागला.\nराहुल पगाडे हा पूर्वी ‘टिकटॉक’चे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत होता. त्या व्हिडिओतून त्याला फेमस व्हायचे होते. त्यामुळे असे काहीतरी ‘शॉकिंग’ करून फेमस व्हावे, त्यामुळेच त्याला बॉम्ब बनविण्याची कल्पना सूचली. त्याने चक्क बॉम्ब बनविला आणि थेट पोलिस ठाण्यात गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/after-the-covid-new-changes-in-society/", "date_download": "2021-07-30T06:59:11Z", "digest": "sha1:OWC65Z6SJPLVPOWXSJKXIAMVY5DGEDJ3", "length": 30511, "nlines": 191, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पहिली महिला- दुसरा पुरुष", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nपहिली महिला- दुसरा पुरुष राष्ट्राध्यक्षांची पत्नी आणि उपराष्ट्राध्यक्षांचे पती यांच्या भूमिकेच्या निमित्ताने बदलाची नांदी: लेखिका- अर्चना शंभरकर\nस्त्री पुरुष समानतेच्या सर्व व्याख्या बदलवून टाकणाऱ्या घटना नजिकच्या काळात घडल्या आहेत. पुरुषांची कामे आणि महिलांच्या जबाबदाऱ्या यांचे होणारे पारंपारिक विभाजनही बदलत चालले आहेत. आपण जगत असलेला हा काळ खऱ्या अर्थाने जीवनाला नवे आयाम देणारा काळ आहे. यापुढे अनेक वर्षांनी या काळाचा अभ्यास करतांना काही नोंदी अभ्यासक आवर्जून घेतील. कोरोना सारख्या महामारीने आपल्या जगण्यातील अनेक संदर्भ बदलत गेले. घरातून काम करतांना घरातील कामांकडेही लक्ष दिले जाऊ लागले आणि स्त्रियांसोबतच पुरुषांचाही घरकामातील सहभाग वाढत गेला. परस्पर भूमिकांची वर्षानुवर्ष होत असलेली विभागणी मधील रेषा पुसट होत गेली. घराबाहेरील प्रत्येक कामात ज्या प्रमाणे स्त्रीया पुढाकार घेत आहेत, घरातील सर्व कामांमध्ये पुरुंषाचा सहभाग वाढत आहे.\nजागतिक स्तरावरही या बदलत्या परिमानांचे दृष्य स्वरुप आपल्याला अमेरिकेत बदलत गेलेल्या राजकीय घडामोडी मधून दिसून आले आहे. अमेरीकेचे राष्ट्रपती म्हणून जो बायडेन यांनी कार्यभार सांभाळल्या नंतर पहिली महिला (फर्स्ट लेडी) म्हणून डॉ. जिल बायडेन यांना मान मिळाला. तर, पहिल्या महिला उपराष्ट्रपती म्हणून श्रीमती कमला हॅरिस यांनी शपथ घेतल्यानंतर दुसरे पुरुष नागरिक (सेकंड जेंटलमन) म्हणून डगल्स एमहॉफ यांना मान मिळाला.\nडॉ.जिल बायडेन काम करत राहणार\nजो बायडन हे ओबामांच्या राष्ट्रध्यक्षच्या काळात उपराष्ट्रपती होते. त्यामुळे डॉ.जिल बायडेन या यापूर्वी सेंकड लेडी होत्या. आता त्या फर्स्ट लेडी आहेत. असे असले तरी त्यांची स्वत:ची अशी ओळख आहे, आणि त्यांनी ती जपयाची असे त्यांनी ठरवलेलं आहे. डॉ. जिल या विद्यापिठात शिक्षीका आहेत. मुलांना शिकवायला त्यांना आवडत. तो त्यांचा व्यवसाय आहे, ते त्यांचे पॅशन आहे, आणि ती त्यांची ओळखही आहे. आता पर्यंतच्या इतिहासातील तशा त्या सर्वात वयोवृदध फर्स्ट लेडी आहेत. गेली अनेक वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि व्हाईट हाऊस बाहेर काम करायला जाणाऱ्या त्या विद्यमान आध्यक्षांच्या पत्नी असणार आहेत. यापूर्वी असं कोणी केलं नव्हत. वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांना आपल प्रोफेशन कायम ठेवावे असं वाटणं हे खरे तर कौतुकास्पद आहे. मोठया नेत्यांच्या सावलीत साधारणपणे त्यांच्या सहचरिणीचं वेगळेपण नेहमीच झाकोळलं जातं. अनेक मोठ्या नेत्यांच्या कामाचा व्याप वाढला की घरातून त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी पूर्णवेळ दुसरे काम करत नाहीत. आणि जर एखादीने वेगळी वाट धरलीच तर तिचे मनोघैर्य वाढविण्याऐवजी समाजाकडून खच्चिकरण केल जातं. याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. अमेरिकेतही डॉ. जिल बायडेन यांना त्याचा सामना करावाच लागला.\nजो बायडेन यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या निधनानंतर चार वर्षांनी जिल यांच्यासोबत विवाह केला. किशोर वयात अत्यंत जिद्दी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल त्यावेळी नुकत्याच आपल्या क्लेषपुर्ण घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होत्या. जो बायडेम यांची एक वर्षाची छोटी मुलगी आणि पत्नी अपघातात दगावले होते. मात्र त्यांची दोन मुलं त्या अपघातातून गंभीर जखमी होऊन वाचली होती. त्यांच्या पालन पोषणाची सावत्र आई म्हणून येणारी जबाबदारी आणि जो यांचे सार्वजनिक आयुष्य या दोन बाबींमुळे जिल यांनी जो यांना होकार द्यायला बराच वेळ लावला होता. ज्या मुलांची जबाबदारी घेण्यास मागेपुढे पाहणाऱ्या जिल यांना याच मुलांनी ‘सर्वात चांगली सावत्र आई’ असा उल्लेख नंतर केला होता. डॉ. जिल यांचा अभ्यास हा मुलांच्या मानसिकतेशी निगडीत आहे, आणि म्हणून कदाचित त्यांना घरच्या पातळीवर असलेला हा लढा यशस्वी पणे जिंकता आला होता.\n‘स्टुडंट्स रिलेशन ॲट कम्युनिटी कॉलेज लेवलः मिटींग स्टुडंट्स निड्स’ या विषयावरील त्यांच्या शोध प्रबंधावर त्यांना डॉक्टरेट मिळाली. एवढेच नव्हे तर चार वेळा त्यांना मानद डॉक्टरेट मिळालेली आहे. सन २०१० मध्ये डेलावेरच्या युनिव्हर्सिटी ऑफ डेलावरने त्यांना डॉक्टरेट दिली. त्यानंतर सन २०११ मध्ये रोड आयलॅड येथिल साल्वे एजिना युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’, सन २०११ मध्येच पेनसेल्वियाच्या मोन्ट गोमेरी काऊंट कॉलेज यांनी ‘असोसिएट ऑफ लेटर्स’, सन २०१४ ला विलानोवा युनिव्हर्सिटी कडून ‘ डॉक्टर ऑफ ह्युमॅनिटीज’ आणि २०१७ ला न्युयॉर्कच्या हॉफस्ट्रा युनिव्हर्सिटीची ‘डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स’ असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. असे असले तरी, अमेरिकेतील लोकांनी जिल यांना डॉक्टर असे नामाभिधान लावू नये असे सूचविले आहे. जर आपण वैद्यकशास्त्रातील डॉक्टर नसाल तर नावापुढे ‘ डॉ.’ लावू नका असे वाद निर्माण केले. एखादी महिला जर ती प्रथम महिला असेल तर तिच्यावर माध्यमांचा प्रकाशझोत येणारच , अशा परिस्थितीत तिच्या प्रत्येक कृतीची बारकाईने चर्चाही होणे क्रमप्राप्त आहेच. असे असतांना जिल यांचे वेगळे पण अधोरेखित होणारी बाब म्हणजे त्यांनी आता पर्यंत करीत असलेले काम सुरु ठेवण्याचा निर्धार ही आहे. आपल्या पतीच्या मोठ्या पदाचा आणि त्याच्या असलेल्या प्रभावामुळे आपल्या जीवनात परिवर्तन न करता कार्यरत राहणा-या जिल यांचे हे निश्चितच वेगळेपण आहे. आपल्या व्यक्तीमत्वाला साजेसे कार्य सातत्याने करता यावे एवढी रास्त अपेक्षा अमेरिकेने मान्य करण्यास हरकत नसावी.\nडग्लस एमहॉफ पुर्णवेळ मदत करणार\nएमहॉफ डग्लस यांची कमला हॅरिस ही दुसरी पत्नी. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. ५५ वर्षीय डग्लस हे करमणूक उद्योगासाठी ऍटर्नी म्हणुन काम करतात. करमणुक, प्रचार, प्रायव्हसी आणि कॉपी राईट यासाठी सल्ला देतात. सुमारे ४५ कोटी रुपयांची संपत्ती असलेले एमहॉफ यांनी कमला यांच्या प्रचार प्रसिद्धी दरम्यान आपल्या चालू कामातून सुट्टी घेऊन पुर्णवेळ कमला यांच्या कामात स्वःताला झोकुन दिले. कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या एक सक्षम नेत्या आहेत. पहिली महिला उपाध्यक्ष, पहिली आशियाई वंशाची महिला यासारख्या बाबींमुळे कमला हॅरिस या सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या कडून अमेरिकेला अनेक अपेक्षा आहेत. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रतिमेवरून त्या या अपेक्षांची त्या पुर्तता करतील असे तरी सध्या चित्र दिसत आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी एमहॉफ यांनी पुर्णवेळ कमला हॅरिस यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपहिली महिला जिल आणि दुसरे पुरुष नागरिक डगल्स या दोघांनी घेतलेले निर्णय हे त्यांनी घेतलेल्या भुमिकांचे प्रगटीकरण आहे. स्त्री पुरुष कामांची वाटणी आणि जेंडर डिस्क्रीमिनेशन या संदर्भात होत असलेल्या अनेक बदलांची ही नांदी आहे .\nPrevious मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नाही… तर शिवसेनेचे अस्तित्व राहिले नसते\nNext कोरोना: अन्य राज्यांच्या तुलनेत रुग्ण संख्या, मृत्यू दर, सक्रीय रुग्ण राज्यात कमी\nसुनील लोणकरची आत्महत्या आणि सत्ताधारी-विरोधकांसाठी काही प्रश्न राजकारण्यांना परिस्थितीचे आकलन नसेल तर समाज कायम संकटात राहणार\nसांगली आणि जळगांवातील “ती” चे कर्तृत्व जागतिक महिला दिनानिमित्त अर्चना शंभरकर यांनी घेतला राज्यातील महिला उद्योजिकेंचा आढावा\nन्यु नॉर्मल-New normal अर्चना शंभरकर लिखित कोरोना काळात नव्याने स्थिरावत चाललेल्या गोष्टींवरील भाष्य\nनावं बदलण्यापरेक्सा, वस्त्या गांवकुसात घ्या की पँथर मिलिंद भवार यांची सरकारच्या निर्णयावर वास्तवादी भाष्य\nमंदिर बंद… संवेदनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा\nशेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा\nएका सफाई कामगाराची किंमत… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावधारीत काल्पनिक कथा\nशब्द प्रभू रामाजी हिंगे संवेदनशील नाट्य-टिव्ही अभिनेता अकुर विठ्ठलराव वाढवे यांची वास्तववादी कल्पनाधारीत कथा\nदे–ही शेतकरी… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा\nऑनलाईन क्लास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा\nपर्मनंट नोकरदार… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधरीत काल्पनिक कथा\nझोळीवाला फकीर बाबा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची कल्पनाधारीत वास्तववादी कथा\n व्यथा एका सुजान नागरिकाची : सर्जनशील लेखक सुदेश जाधव\nगज्जा दत्ताराम पवार ( GDP ) पडला … सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवावर आधारीत काल्पनिक कथा\nराजा आणि मोर… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारित काल्पनिक कथा\nबी पॉजिटीव्ह अमित तात्या… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तावाधारीत काल्पनिक कथा\nन्यूज वाल्यांचा कोयंडा… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची प्रसारमाध्यमांची समाजावर पडलेल्या कोयंडारूपाची कथा\nमिस्टर विकास… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत कथा\nमूर्ती दहन… सर्जनशील लेखक आणि कलावंत सुदेश जाधव यांची खास कथा\nकाश्या म्हाताऱ्याच्या अंगणात तुडुंब गर्दी भरली होती. अंगणात पूर्ण भयाण शांतता. म्हाताऱ्याचा जीव कशात तरी अडकला …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/page/2/", "date_download": "2021-07-30T07:57:16Z", "digest": "sha1:5WOMSLCWWRDD66HJFCSNVJEWDMAPLBI3", "length": 11093, "nlines": 110, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "Page 2 – कलापुष्प", "raw_content": "\nशूर्पणखा – दंडकारण्याची स्वामिनी की नरभक्षक राक्षसी\nडॉ. मंजुश्री गोखले यांनी मटा मध्ये ‘रामायणातील दुर्लक्षित नायिका’ म्हणून लेखमाला लिहिली. त्यामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याचे खंडन करणारा हा लेख. त्यांच्या लेखातील\nराम विरुद्ध रावण PDF\n अधिक चांगला पुत्र होता\nप्रसाद प्रकाशन आयोजित फेसबुक लाईव्ह शृंखलेत या ��ठवड्यात आपण जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या संस्कृतींतील उत्तरायण सणाविषयी. यावेळेस आपल्या वक्त्या आहेत भारतीय विद्या तज्ज्ञ दीपाली पाटवदकर.\nशोधयात्रा भारताची #२८ – अंकोर वाट\nकंबोडिया मधले घनदाट अरण्य. गेली अनेक वर्षे या अरण्यात कुठलीही मानवी चाहूल नव्हती. त्यामुळं इथं पायवाटा असण्याचा ही प्रश्न नव्हता. अशा या अनोळखी प्रदेशात हेन्री\nपतिया लिख भेजी मै…\nपतिया लिख भेजी मैतुम्हरे कारण जुग सी बीतत मोरी रतियाजरत मन जुहत बाट तुमहरी अखिया मारूबिहागच्या या बंदिशीचा रंग अधिक गहिरा होत जातो आणि समोर\nशोधयात्रा भारताची #२७ – अरुपाचे रूप\nवयाच्या १४ व्या वर्षी एक कारकून म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत रुजू झालेला स्टॅमफर्ड रफेल्स त्याच्या दूरदृष्टी आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर जावा बेटांचा गव्हर्नर जनरल झाला\nशोधयात्रा भारताची #२६ – निर्मितो नव क्षितिजे पूढती\nप्राचीन काळी झालेल्या एका युद्धात विदेह देशाचा एक राजा हरला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेली त्याची राणी आपला राजकुमार आणि राजकोषातील\nआध्यात्मिक साहित्याविषयी काही चुकीच्या धारणा, समज अस्तित्वात आहेत जसे की हे साहित्य सर्वसंगपरित्यागी संन्यासी लोकांसाठी आहे, हे साहित्य जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात गलितगात्र झाल्यानंतर वाचण्यासाठी आहे\nपृष्ठ – आर्ट पेपर वर ८ B&W चित्रे साईज – ८” x १०” किंमत – ४०० ३००/- चित्रकार – चेतन गंगावणे Click To Order महाराष्ट्राची\nशोधयात्रा भारताची #२५ – महाबाहू ब्रह्मपुत्रेचा महाबाहू पुत्र\nमहाबाहू ब्रह्मपुत्र, महामिलनर तीर्थकोतोजुगधरि आइसे प्रकासी समन्वयर तीर्थ I हे महाबाहु ब्रह्मपुत्र, (तू साक्षात्) महामीलनाचे तीर्थ (आहेस) कित्येक युगांपासून व्यक्त करत आहेस समन्वयाचा अर्थ\nलोकमान्य सेवा संघ पार्ले यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात – दीपाली पाटवदकर यांनी डॉ. मनीषा फडके यांची घेतलेली मुलाखत. ज्ञानेश्वरीतील सौंदर्यस्थळे, उपमा, शब्द, भाव, व्यक्तिचित्रे …\nशोधयात्रा भारताची #२४ – ब्रह्मपुत्राच्या काठाने\n आधी ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण होऊन नंतर प्रत्यक्षात पृथ्वीवर अवतरलेले एक स्वर्गीय आणि दिव्य सरोवर साक्षात् शिवाच्या सानिध्यात असणारे आणि गहिरी निळाई अंगभर वागवणारे\nदेवी मंदिरे #२ – कामाक्षी मंदिर, कांचीपूर��\nइतिहास अयोध्या मथुरा माया काशी काञ्ची अवन्तिकापुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका || मोक्षदायिनी काञ्चीपुरीमध्ये असलेले एकमेव प्राचीन मंदिर म्हणजे कामाक्षी देवी मंदिर. वास्तविक या ठिकाणी\nदेवी मंदिरे #१ – शारदाम्बा, शृंगेरी\nइतिहासप्राचीन शृंगेरी गावात, अत्यंत रमणीय अशा तुंग नदीच्या तीरावर उभं असलेलं हे देऊळ शक्तीच्या सरस्वती रूपास समर्पित आहे. आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी सनातन धर्म प्रस्थापित\nशोधयात्रा भारताची #२३ – अरुणाचा अवतार (३)\nराजतरांगिणी या संस्कृत काव्याचे सात तरंग आहेत. यातील प्रत्येक तरंगात कवी कल्हणाने विविध राजे आणि त्यांच्या राज्यकारभाराचे सुरस वर्णन केले आहे. राजतरांगिणीमध्ये येणारे हे तरंग\nशोधयात्रा भारताची #२२ – अरुणाचा अवतार (२)\nइ.स. पूर्व सहावे शतक हे वैचारिक खळबळीचे आणि संक्रमणाचे होते. भारतामध्ये वैदिक यज्ञसंस्थेला आव्हान देणाऱ्या जैन आणि बौद्ध धर्माचा उदय होत होता. या वैचारिक संक्रमणाच्या\nशोधयात्रा भारताची #२१ – अरुणाचा अवतार\nसाधारणपणे सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या नीलमत पुराणाची सुरुवात राजा परिक्षिताचा मुलगा (पांडवांचा वंशज) जनमेजय आणि महर्षि व्यासांचे शिष्य ऋषी वैशंपायन यांच्या संवादाने होते. राजा जनमेजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/blog/the-supervisory-board/", "date_download": "2021-07-30T07:54:40Z", "digest": "sha1:F22ULJZLKYQC2LFTO7FW5XLCJ4JOI74Q", "length": 26007, "nlines": 151, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "पर्यवेक्षी मंडळ | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "ब्लॉग » पर्यवेक्षी मंडळ\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nसुपरवायझरी बोर्ड (यापुढे 'एसबी') बीव्ही आणि एनव्हीचे एक मंडळ आहे जे व्यवस्थापन मंडळाच्या धोरण आणि कंपनीच्या सामान्य कामकाजावर आणि त्याच्याशी संबंधित उपक्रमांवर पर्यवेक्षी कार्य करते (अनुच्छेद २: १ 2०/२140० परिच्छेद २) डच सिव्हिल कोड ('डीसीसी')) चे. या लेखाचा उद्देश या कॉर्पोरेट संस्थेचे सामान्य स्पष्टीकरण देणे आहे. प्रथम, एसबी अनिवार्य आहे आणि ते कसे सेट केले जाते हे स्पष्ट केले जाते. दुसरे म्हणजे, एसबीची मुख्य कार्ये संब���धित केली जातात. पुढे, एसबीच्या कायदेशीर शक्तींचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यानंतर दोन-स्तरीय बोर्ड कंपनीतील एसबीच्या विस्तारित शक्तींबद्दल चर्चा केली जाते. शेवटी, हा लेख एक निष्कर्ष म्हणून थोडक्यात सारांश सह लपेटला.\nपर्यायी सेटिंग आणि त्याच्या आवश्यकता\nतत्वतः, एनव्ही आणि बीव्हीसाठी एसबीची नियुक्ती अनिवार्य नाही. ए च्या बाबतीत हे वेगळे आहे अनिवार्य द्विस्तरीय बोर्ड कंपनी (खाली देखील पहा) अनेक क्षेत्रीय नियमांचे पालन करणे (जसे की वित्तीय पर्यवेक्षण कायद्याच्या कलम :3: १ under अंतर्गत बँका आणि विमा कंपन्यांसाठी) हे एक बंधन असू शकते. पर्यवेक्षण संचालकांची नेमणूक तशीच करता येईल जर तसे करण्याचा कायदेशीर आधार असेल. तथापि, एंटरप्राइज चेंबर मध्ये पर्यवेक्षी संचालक म्हणून विशेष आणि अंतिम तरतुदी म्हणून नियुक्त करू शकतो चौकशी प्रक्रिया, ज्यासाठी असा आधार आवश्यक नाही. जर एखाद्याने एसबीच्या वैकल्पिक संस्थेची निवड केली असेल तर एखाद्याने या संस्थेचा समावेश असोसिएशनच्या लेखात (कंपनीच्या समावेशाने किंवा नंतर असोसिएशनच्या लेखांमध्ये सुधारणा करून) केला पाहिजे. उदाहरणार्थ, असोसिएशनच्या लेखात थेट शरीर तयार करून किंवा कॉर्पोरेट संस्थेच्या ठराव जसे की भागधारकांची सर्वसाधारण सभा ('जीएमएस') यावर अवलंबून राहून हे केले जाऊ शकते. संस्थेला वेळेच्या तरतुदीवर अवलंबून ठेवणे देखील शक्य आहे (उदा. कंपनी स्थापनेनंतर एक वर्षानंतर) त्यानंतर अतिरिक्त ठराव आवश्यक नाही. मंडळाच्या विपरीत, पर्यवेक्षी संचालक म्हणून कायदेशीर व्यक्तींची नियुक्ती करणे शक्य नाही.\nपर्यवेक्षी संचालक वि. कार्यकारी संचालक\nदोन-स्तरीय संरचनेत एसबी व्यतिरिक्त, एक-स्तरीय बोर्ड रचना निवडणे देखील शक्य आहे. अशावेळी मंडळामध्ये दोन प्रकारचे संचालक असतात, म्हणजे कार्यकारी संचालक आणि कार्यकारी नसलेले संचालक. कार्यकारी नसलेल्या संचालकांची कर्तव्ये एसबी मधील पर्यवेक्षी संचालकांप्रमाणेच असतात. म्हणूनच, हा लेख कार्यकारी नसलेल्या संचालकांना देखील लागू आहे. कधीकधी असा युक्तिवाद केला जातो की कार्यकारी आणि नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एकाच शरीरात बसतात म्हणून माहितीच्या अधिक चांगल्या संभाव्यतेमुळे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालकांच्या दायित्वासाठी कमी उंबरठा असतो. तथापि, यावर मतं विभागली गेली आहेत आणि त्याशिवाय हे केसच्या परिस्थितीवर बरेच अवलंबून असते. कार्यकारी संचालक आणि एसबी (डीसीसीचा लेख 2: 140/250 परिच्छेद 1) दोन्ही असू शकत नाही.\nएसबीची वैधानिक कर्तव्ये व्यवस्थापन मंडळाच्या आणि कंपनीच्या सर्वसाधारण कामकाजाच्या संदर्भात पर्यवेक्षी आणि सल्लागार कर्तव्ये उकळतात (डीसीसीच्या अनुच्छेद २: १/०/२2०). याव्यतिरिक्त, एसबीचे व्यवस्थापन मंडळाचे नियोक्ता म्हणूनही कर्तव्य आहे, कारण ते निवडीवर निर्णय घेतात किंवा कमीतकमी मोठा प्रभाव पाडतात, (पुन्हा) नियुक्ती, निलंबन, बरखास्ती, मोबदला, कर्तव्ये विभागणे आणि व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांचा विकास. . तथापि, व्यवस्थापन मंडळ आणि एसबी यांच्यात कोणतेही श्रेणीबद्ध संबंध नाही. त्या दोन भिन्न कॉर्पोरेट संस्था आहेत, त्या प्रत्येकाची स्वतःची कर्तव्ये आणि अधिकार आहेत. एसबीची मुख्य कामे खाली अधिक तपशीलाने हाताळली जातात.\nपर्यवेक्षी कार्य असे सूचित करते की एसबी व्यवस्थापनाचे धोरण आणि सामान्य घटनांवर लक्ष ठेवते. यामध्ये उदाहरणार्थ, व्यवस्थापनाचे कामकाज, कंपनीची रणनीती, आर्थिक परिस्थिती आणि संबंधित अहवाल, कंपनीचे धोके, अनुपालन आणि सामाजिक धोरण. याव्यतिरिक्त, मूळ कंपनीतील एसबीचे देखरेख देखील ग्रुप पॉलिसीपर्यंत असते. शिवाय, हे फक्त वस्तुस्थितीनंतरच्या पर्यवेक्षणाबद्दलच नाही तर व्यवस्थापन स्वायत्ततेच्या हद्दीत वाजवी पद्धतीने (दीर्घ मुदतीच्या) धोरणाची अंमलबजावणी करणे (उदा. गुंतवणूक किंवा धोरणात्मक योजना) करण्याबद्दल देखील आहे. एकमेकांच्या संबंधात पर्यवेक्षी संचालकांसाठी एकत्रित देखरेखीची देखरेख देखील केली जाते.\nयाव्यतिरिक्त, एसबीचे सल्लागार कार्य आहे, जे व्यवस्थापन धोरणाच्या सामान्य ओळींबद्दल देखील चिंतेत आहेत. याचा अर्थ असा नाही की व्यवस्थापनाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयासाठी सल्ला आवश्यक आहे. तथापि, कंपनीच्या रोजच्या रोज धावण्याच्या निर्णयावर निर्णय घेणे ही व्यवस्थापनाच्या कामातील एक भाग आहे. असे असले तरी, एसबी एकवटलेला आणि अवांछित सल्ला देऊ शकतो. या सल्ल्याचे पालन करणे आवश्यक नाही कारण बोर्ड म्हटल्याप्रमाणे, त्याच्या निर्णयांमध्ये स्वायत्त आहे. तथापि, एसबीने दिलेल्या सल्ल्याचे वजन लक्षात घेता एसबीच्या सल्ल्याचे गांभीर्याने पालन केले पाहिजे.\nएसबी��्या कर्तव्यांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची शक्ती समाविष्ट नाही. तत्वतः, एसबी किंवा त्यातील वैयक्तिक सदस्य दोघांनाही बीव्ही किंवा एनव्हीचे प्रतिनिधित्व करण्यास अधिकृत नाही (काही वैधानिक अपवाद वगळता). म्हणूनच, कायद्याच्या अधीन नसल्यास असोसिएशनच्या लेखांमध्ये याचा समावेश केला जाऊ शकत नाही.\nयाव्यतिरिक्त, वैधानिक कायदा किंवा असोसिएशनच्या लेखांनुसार एसबीकडे बरीच शक्ती आहेत. एसबीची ही काही महत्त्वपूर्ण वैधानिक शक्ती आहेतः\nसंचालकांची निलंबन शक्ती, असोसिएशनच्या लेखात अन्यथा निर्दिष्ट केल्याशिवाय (लेख २: १2/२147 डीसीसी): निर्णय घेताना आणि प्रतिनिधीत्व करण्यासारख्या कर्तव्ये व अधिकारातून दिग्दर्शकाचा तात्पुरती निलंबन.\nव्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांच्या विरोधाभासी स्वरूपाच्या बाबतीत निर्णय घेणे (लेख 2: 129/239 उपखंड 6 डीसीसी).\nविलीनीकरण किंवा डिमर्सरसाठी व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर मान्यता आणि स्वाक्षरी (लेख 2: 312 / 334f सब 4 डीसीसी).\nवार्षिक खात्यांना मान्यता (लेख 2: 101/210 उप-उपनिर्देशन 1 डीसीसी).\nसूचीबद्ध कंपनीच्या बाबतीत: कंपनीचे कॉर्पोरेट गव्हर्नन्स स्ट्रक्चरचे पालन करणे, देखरेख करणे आणि उघड करणे.\nवैधानिक द्विस्तरीय कंपनीमधील पर्यवेक्षी बोर्ड\nवर नमूद केल्यानुसार वैधानिक द्विस्तरीय कंपनीमध्ये एसबी स्थापित करणे अनिवार्य आहे. शिवाय, या बोर्डाकडे नंतर भागधारकांच्या सर्वसाधारण सभेच्या अधिकाराच्या किंमतीवर अतिरिक्त वैधानिक अधिकार आहेत. टू-टायर बोर्ड सिस्टम अंतर्गत एसबीकडे महत्त्वपूर्ण व्यवस्थापन निर्णय मंजूर करण्याचे सामर्थ्य आहे. याव्यतिरिक्त, संपूर्ण द्विस्तरीय बोर्ड सिस्टम अंतर्गत एसबीला व्यवस्थापन मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करण्याची व डिसमिस करण्याचे सामर्थ्य आहे (लेख 2: 162/272 डीसीसी), तर नियमित किंवा मर्यादित दोन-स्तरीय कंपनीच्या बाबतीत ही शक्ती असते जीएमएसचा (लेख 2: 155/265 डीसीसी). सरतेशेवटी, एक वैधानिक द्विस्तरीय कंपनीमध्ये भागधारकांच्या सर्वसाधारण सभेद्वारे एसबीची नियुक्ती देखील केली जाते, परंतु नियुक्तीसाठी पर्यवेक्षी संचालकांना नामित करण्याचा वैधानिक अधिकार एसबीला आहे (लेख 2: 158/268 (4) डीसीसी). जीएमएस आणि वर्क्स कौन्सिल एखादी शिफारस करू शकतात हे असूनही, डब्ल्यूसीने एसबीच्या तिस third्या तिसर्यासाठी बंधनकारक नामनि��्देशन अपवाद वगळता एसबी याला बांधील नाही. जीएमएस परिपूर्ण मताच्या बहुमताने नामनिर्देशन नाकारू शकते आणि जर हे भांडवलाच्या एक तृतीयांश प्रतिनिधित्व करते.\nआशा आहे की या लेखाने आपल्याला एसबीबद्दल चांगली कल्पना दिली आहे. थोडक्यात सांगायचे तर, विशिष्ट कायद्याचे बंधन पाळल्याशिवाय किंवा द्वि-स्तरीय बोर्ड सिस्टम लागू होत नाही तोपर्यंत एसबीची नेमणूक अनिवार्य नाही. आपण असे करू इच्छिता तसे असल्यास, विविध मार्गांनी असोसिएशनच्या लेखांमध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो. एसबीऐवजी, एक-स्तरीय बोर्ड रचना देखील निवडली जाऊ शकते. एसबीची मुख्य कामे म्हणजे देखरेख आणि सल्ला देणे, परंतु त्याव्यतिरिक्त एसबी व्यवस्थापनाचे नियोक्ता म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. बरेच अधिकार कायद्यातून अनुसरण करतात आणि असोसिएशनच्या लेखांद्वारे अनुसरण करू शकतात, त्यापैकी सर्वात महत्वाचे आम्ही खाली सूचीबद्ध केले आहे. अखेरीस, आम्ही सूचित केले आहे की दोन-स्तरीय बोर्ड कंपनीच्या बाबतीत, जीएमएसद्वारे एसबीला बरीच शक्ती दिली जातात आणि त्यास काय लागू पडते.\nपर्यवेक्षी बोर्ड (त्याची कर्तव्ये आणि शक्ती) याबद्दल एक लेख वाचल्यानंतर, एक पर्यवेक्षी बोर्ड, एक-स्तरीय आणि दोन-स्तरीय बोर्ड सिस्टम किंवा अनिवार्य दोन-स्तरीय बोर्ड कंपनी स्थापित केल्याबद्दल अद्याप आपल्याकडे प्रश्न आहेत काय आपण संपर्क साधू शकता Law & More या विषयावरील आपल्या सर्व प्रश्नांसाठी, परंतु बर्याच इतरांसाठी. आमचे वकील इतरांमधील कॉर्पोरेट कायद्यात व्यापकपणे विशेषज्ञ आहेत आणि आपल्याला मदत करण्यास सदैव तयार असतात.\nमागील पोस्ट वैधानिक द्विस्तरीय कंपनीचे इन आणि आऊट\nपुढील पोस्ट संकटाच्या वेळी पर्यवेक्षी मंडळाची भूमिका\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/watch-this-video-ravi-rana-plays-the-duffle-navneet-rana-dance-with-aboriginal-women-in-melghat-mhss-440690.html", "date_download": "2021-07-30T07:16:26Z", "digest": "sha1:ANODGGVZEGRQ3QQ3E4EIU5M4PN2LSQRL", "length": 9065, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रवी राणांनी डफली वाजवली, नवनीत यांनी धरला ठेका, पाहा हा VIDEO– News18 Lokmat", "raw_content": "\nरवी राणांनी डफली वाजवली, नवनीत यांनी धरला ठेका, पाहा हा VIDEO\nहोळी सनानिमित्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते.\nहोळी सनानिमित्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते.\nमेळघाट, 10 मार्च : दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीच्या पर्वावर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पाच दिवस मेळघाटातील अनेक गावात जाऊन आदिवासींना होळीच्या शुभेच्छा देऊन होळी साजरी करत असतात. यावेळी नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत खास ठेका धरला. होळी सनानिमित्याने नवनीत राणा आणि रवी राणा हे कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते. आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात रवी राणा यांनी डफली वाजवली तर खासदार नवनीत राणा स्वतः नृत्यात तल्लीन झाल्या. आदिवासींच्या गावात जाऊन आदिवासी भगिनीसोबत मुक्काम करणे, त्यांच्या सोबत जेवण करणे आणि त्यांच्या सोबत वावरणे हे खासदार नसताना आणि आज खासदार असताना सुद्धा खासदार नवनीत राणा करत आहे.\nमेळघाट : खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत धरला ठेका pic.twitter.com/BivOK2VQoc\nनांदगावात धुंड साजरी करण्याची परंपरा दरम्यान, नांदगाव तालुक्यातील वेगवेगळ्या तांड्यावर बंजारा समाजाने वर्षभरात जन्मलेल्या मुलांचे नामकरण करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने धुंड उत्सव केला साजरा केला. होळी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साजरी केली जाणारी धुळवड वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. बंजारा समाजाचा लोकप्रिय उत्सव म्हणजे होळीच्या नंतर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा धुंडीचा उत्सव या दिवशी बंजारा समाजात जन्मलेल्या लहान मुलाचे नामकरण म्हणजे बारशाचा कार्यक्रम साजरा केला जातो. नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे तांडे असून आज सर्वच तांड्यावर पारंपारिक पद्धतीने धुंड उत्सव साजरा करण्यात आला. नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे, न्यायडोंगरी, माळेगाव यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे होळी नंतर धुळीवंदनला हा समाज आपली शेकडो वर्षाची जुनी परंपरा असलेला धुंड उत्सव साजरा करतो. आज ही या भागात सर्��च तांड्यावर धुंड उत्सव साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या मुलांचा जन्म झाला, त्यांचे नामकरण आज केले जाते. ज्या घरात मुलाच नामकरण असते. त्या घरातील आजी, किंवा आईच्या मांडीवर लहान मुलाला पांढरा पोशाख घालून बसवले जाते आणि त्यांच्या डोक्यावर लाकूड आडवे धरुन अन्य नातेवाईक त्यावर काठ्या मारुन गाणी म्हणतात. बंजारा भाषेत त्याला आशीर्वाद दिल्या सारखे मानतात. यावेळी वाद्याच्या तालावर बंजारा महिला लेंगी नृत्य सादर करतात. त्यानंतर सुरू होतो तो मुख्य धुंडीचा कार्यक्रम यात मोकळ्या जागेत दोन खुंट रोवले जातात. त्यामध्ये एक हुंडा ठेवलेला असतो. ज्यात गुळाची लापशी पुऱ्या असे पदार्थ ठेवून तो त्या खुंटाला बांधून ठेवतात. पुरुष मंडळी खुंटातून हंडा सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. तेव्हा महिला त्यांना काठीने मारतात. हा खेळ फक्त दीर व भावजयी खेळतात. एकूणच बंजारा समाजात साजरा होणार होळीचा सण एक दिवस अगोदर साजरा होत असला तरी धुळवडीच्या दिवशी साजरा होणाऱ्या धुंडीला मात्र विशेष महत्व असतं.\nरवी राणांनी डफली वाजवली, नवनीत यांनी धरला ठेका, पाहा हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T08:16:52Z", "digest": "sha1:PDAIMHTXHRJPXJUCUI2PEWKURDLBVL27", "length": 11728, "nlines": 109, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "इमारतीवरचा झगमगाट बंद करून सीएसएमटी स्थानकाने वाहिली अटलजींना आदरांजली! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nइमारतीवरचा झगमगाट बंद करून सीएसएमटी स्थानकाने वाहिली अटलजींना आदरांजली\nइमारतीवरचा झगमगाट बंद करून सीएसएमटी स्थानकाने वाहिली अटलजींना आदरांजली\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. वाजपेयींना संपूर्ण देशभरातून श्रद्घांजली देण्यात येतेय. त्याचप्रमाणे मुंबईतही अनेक ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.\nनेहमीप्रमाणे झगमगाटाने उजळून निघणारं मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काल (गुरुवारी) रात्री मात्र शांत असलेलं पहायला मिळालं.अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या सीएसएमटीची इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दररोज प्रकाशाने उजळून निघणारी सीएसएमटीची इमारत काल मात्र शांत असलेली पहायला मिळाली.\nPosted in फोटो, महामुंबई, महाराष्ट्र\nसातार्यातही हॅकरने तब्बल 37 लाख रुपये लांबवले\nसंसदेत केलेल्या ‘त्या’ भाषणाबद्दल अटलजींनी माझे कौतुक केले- शरद पवार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/in-week-2nd-time-highest-covid-cases-found-corona-in-maharashtra/", "date_download": "2021-07-30T08:20:43Z", "digest": "sha1:VK6BKZK2Y4YRUIS5ZCHL3JVGMSLZCXAD", "length": 29010, "nlines": 261, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आ��ा घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nकोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद\nमागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा सर्वाधिक ६३ हजार ७२९ इतके नवे बाधित आढळून आले आहेत. तर या आठवड्याच्या सुरुवातीला अर्थात रविवारी ६३ हजार २९४ इतके नवे बाधित आढळून आले होते. या संख्येहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे. तर ३९८ मृतकांची नोंद झाली असून यापैकी सर्वाधिक मृत्यू ५३ मृतकांची नोंद झाली आहे.\nविशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून मुंबईत ९ ते १० हजार बाधितांची संख्या आढळून येत होती. मात्र आज ८ हजार बाधित आढळून आले आहेत. तर मुंबई उपनगरातील उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर या महानगरपालिकांचा अपवाद वगळला तर इतर महानगरपालिकांमध्ये ५०० ते एक हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत.\nयाशिवाय राज्यात नाशिक शहर व ग्रामीण, पुणे शहर व ग्रामीण, पिंपरी-चिंचवड, सोलापूर शहर व ग्रामीण अहमदनगर शहर व ग्रामीण, औरंगाबाद शहर व ग्रामीण, लातूर शहर व ग्रामीण, उस्मानाबाद, बीड, नांदेड शहर व ग्रामीण, नागपूर शहर व ग्रामीण, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच वाढ आढळून आल्याचे दिसून येत आहे.\nमागील २४ तासात ४५,३३५ रुग्ण बरे झाल्याने राज्यात एकूण ३० लाख ०४ हजार ३९१ इतके जण घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ एवढे झाले आहे. तर राज्यात राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६ लाख ३८ हजार ३४ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nराज्यात आज ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.६१% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,३३,०८,८७८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३७,०३,५८४ (१५.८९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,१४,१८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,१६८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण\n१ मुंबई महानगरपालिका ८८०��� ५६२२०७ ५३ १२२५०\n२ ठाणे १०६८ ६६९९६ ० १०३८\n३ ठाणे मनपा १५३० १०५५२५ ८ १४१४\n४ नवी मुंबई मनपा ११९२ ९०७३४ ० १२५३\n५ कल्याण डोंबवली मनपा १५४१ १०९२२६ ० ११७२\n६ उल्हासनगर मनपा १६७ १७०९४ ० ३८८\n७ भिवंडी निजामपूर मनपा ६० ९३११ २ ३७०\n८ मीरा भाईंदर मनपा ५४३ ३९९९४ ५ ७२५\n९ पालघर ६४४ २४७०४ ० ३२९\n१० वसईविरार मनपा ६१८ ४३४७७ ३ ७९९\n११ रायगड ८३३ ५०९२० १ १०४४\n१२ पनवेल मनपा ६३६ ४८२२३ १ ७०७\nठाणे मंडळ एकूण १७६३५ ११६८४११ ७३ २१४८९\n१३ नाशिक १८१६ ७९५०६ २० १०३५\n१४ नाशिक मनपा २४५९ १५४०९८ ९ १३२०\n१५ मालेगाव मनपा ४ ७५०४ ० १९२\n१६ अहमदनगर २१५९ ८५४०१ २५ ९०४\n१७ अहमदनगर मनपा ७६५ ४१८३३ १० ५१२\n१८ धुळे ३१० १८४९९ १ २२३\n१९ धुळे मनपा १८१ १४९३८ ० १८२\n२० जळगाव ७८५ ७७३७१ ७ १२९४\n२१ जळगाव मनपा १४० २६२७४ १ ३९५\n२२ नंदूरबार ६६७ २७४२० ९ ३८०\nनाशिक मंडळ एकूण ९२८६ ५३२८४४ ८२ ६४३७\n२३ पुणे ३०८२ १६२३४७ ८ २३२६\n२४ पुणे मनपा ५४३७ ३६४७२२ ३६ ४९७९\n२५ पिंपरी चिंचवड मनपा २५२६ १७३२५० ३ १४३७\n२६ सोलापूर ११६० ६०१४० ५ १३३८\n२७ सोलापूर मनपा ३२१ २२६६३ १ ७१३\n२८ सातारा १३६५ ७८७६३ १२ १९९४\nपुणे मंडळ एकूण १३८९१ ८६१८८५ ६५ १२७८७\n२९ कोल्हापूर २५६ ३७९८३ ३ १२७८\n३० कोल्हापूर मनपा १६५ १७२८२ ० ४३९\n३१ सांगली ८३८ ४१०६६ ४ १२१५\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २४१ २१४०८ २ ६८९\n३३ सिंधुदुर्ग १२८ ९३९९ ५ २१३\n३४ रत्नागिरी ४७८ १५४७७ ७ ४४४\nकोल्हापूर मंडळ एकूण २१०६ १४२६१५ २१ ४२७८\n३५ औरंगाबाद ५६१ ३१०४१ ० ४००\n३६ औरंगाबाद मनपा ७७५ ७४६०५ १ १११२\n३७ जालना ६२२ ३३१५८ ७ ५३६\n३८ हिंगोली २९६ १०२७१ ३ १२६\n३९ परभणी ५३० १२४५९ ६ २३२\n४० परभणी मनपा ३११ ११७१२ १ २१०\nऔरंगाबाद मंडळ एकूण ३०९५ १७३२४६ १८ २६१६\n४१ लातूर १२०१ ३७९८५ १७ ५५३\n४२ लातूर मनपा ५३१ १४४३२ ४ २९०\n४३ उस्मानाबाद ८०० २८९७८ १२ ६७९\n४४ बीड १००७ ३७७२५ ३ ७२५\n४५ नांदेड ९३० ३००४२ २० ५९१\n४६ नांदेड मनपा ४२४ ३६३५५ ११ ५६१\nलातूर मंडळ एकूण ४८९३ १८५५१७ ६७ ३३९९\n४७ अकोला १०१ १२२७९ ० १७५\n४८ अकोला मनपा ३३२ २१६३२ ३ ३५६\n४९ अमरावती ३८४ २०४७० ८ ३४९\n५० अमरावती मनपा २२५ ३४३१४ ४ ३७६\n५१ यवतमाळ ५७१ ३३२९३ ५ ६०४\n५२ बुलढाणा १०८ ३७१५४ १२ ३३२\n५३ वाशिम ५४३ २१२६९ ४ २१४\nअकोला मंडळ एकूण २२६४ १८०४११ ३६ २४०६\n५४ नागपूर २२०५ ६५४०० ४ १०४६\n५५ नागपूर मनपा ४१९० २५१८३० १९ ३३९२\n५६ वर्धा ७३७ २९४२५ ६ ४१०\n५७ भंडारा १३८४ ३५३४८ ० ३३१\n५८ गोंदिया ५६६ २३७���६ १ २२५\n५९ चंद्रपूर ६८२ २५६४७ ५ ३१३\n६० चंद्रपूर मनपा ३२९ १४१४३ १ १९३\n६१ गडचिरोली ४६६ १२९४० ० १२१\nनागपूर एकूण १०५५९ ४५८५०९ ३६ ६०३१\nइतर राज्ये /देश ० १४६ ० १०८\nएकूण ६३७२९ ३७०३५८४ ३९८ ५९५५१\nआज नोंद झालेल्या एकूण ३९८ मृत्यूंपैकी २३४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ११० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५४ मृत्यू, पुणे- १७, बुलढाणा- ९, नाशिक- ७, नागपूर- ६, अहमदनगर- ४, जळगाव- ४, नांदेड- ३, ठाणे- ३ आणि लातूर- १ असे आहेत.\nPrevious पंढरपूर- मंगळवेढ्याला जायचाय मग यापैकी एक गोष्ट सोबत ठेवा\nNext शिवभोजन थाळी योजनेवर टीका करणाऱ्यांना मंत्री भुजबळांचे उत्तर\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/ajay-devgans-next-movie-tanaaji/", "date_download": "2021-07-30T08:19:10Z", "digest": "sha1:52BHS5ETNGAISUCROCLO24O77EYWX3TL", "length": 10836, "nlines": 45, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "अजय देवगण आता येतोय एका रांगड्या ऐतिहासिक रोलमध्ये | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\n‘अजय देवगण’ आता येतोय एका रांगड्या ऐतिहासिक रोलमध्ये’.\n‘अजय देवगण’ आता येतोय एका रांगड्या ऐतिहासिक रोलमध्ये’. सांगायला इतिहास मराठी मातीतला , इतिहास निष्ठावान लढवय्या योध्याचा. इतिहास जिवाभावाच्या सवंगड्याचा..\n‘अजय देवगण’ म्हणजे ‘आता माझी सटकली’. बेफाम ऍक्शन चा बादशहा. एक लाथ मारल्यावर समोरचा दोन मजले उंच उडून रापकन अपटतो. पण त्याची असली ऍक्शन लोकांना खूप आवडली म्हणून तर त्याचा ‘सिंघम’ जबरदस्त चालला. भरपूर कमाई केली. आता पोलीस इन्स्पेक्टर चा रोल अजय देवगणनेच करावा इतका तो प्रेक्षकांना आवडला आहे, म्हणून शेवटची दहा मिनिटे येऊन ‘रणबीर’ च्या “सिम्बा” मध्ये अजय देवगण भाव खाऊन गेला.\nआता एक लढवय्याच पण ऐतिहासिक भूमिका साकारणार आहे हा रांगडा गडी. एक मजबूत भूमिका आहे ही, ज्या योध्याचं नाव महाराष्ट्रात माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही. कारण त्याच्या नावातच एवढी ताकत आहे की नुसतं त्याचं नाव घेतल्यावर अंगातलं रक्त सळसळ करतं. अंगात वीरश्री संचारते. आणि बेंबीच्या देठापासून एकच घोष बाहेर पडतो. “” हर हर महादेव “” कारण डोळ्यासमोर उभा राहतो तो “छत्रपती शिवरायांचा जिवा भावाचा, एकनिष्ठ, सरदार “तानाजी मालुसरे”.. जीवाला जीव देणारा , शूर वीर, अंगात दहा हत्तीचं बळ असणारा ‘तानाजी मालुसरे’. ह्या मराठी मातीतला जिगरबाज मावळा. तानाजी शत्रूवर चालून गेला की ‘जीत’ ही ठरलेलीच. महाराजांचा उजवा हातच जणू. बुलंद आवाज , बलदंड शरीर, बघितल्यावर शत्रूचा थरकाप होईल अशा पिळदार मिशा. असा हा ‘नरवीर’ ‘तानाजी’. म्हणजे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक मजबूत खांब.\nREAD ALSO : वेबसिरीज क्षेत्रातही रोवला मराठी झेंडा.. पहा कोण कोण गाजवतायत आपले नाव हिंदी आणि मराठी वेबसिरीज मध्ये\nह्या ‘तानाजीची’ महती तुम्हा आम्हाला मोठ्या रुपेरी पडद्यावर पाहायला निश्चितच आवडणार आहे . कारण फक्त ‘तानाजी मालुसरे’ उभा करणारा एकही चित्रपट आत्तापर्यंत तयार केला गेला नाही. म्हणून ह्या चित्रपटाला अवघ्या महाराष्ट्राची पसंती असेल हे ही निश्चित. आता अजय देवगण ह्या भूमिकेला कसा न्याय देतोय ते बघायचंय. हा मराठी मातीतला चित्रपट आहे त्यामुळे ह्यात मराठ��� कलाकार सुद्धा असणार, पण ‘अजिंक्य देव’ शिवाय अजून कोण मराठी कलाकार आहेत हे कळायला थोडं थांबच. दुसऱ्या एका कलाकाराचं नाव कळलंय, तो हिंदी सिनेमातला गाजलेला अभिनेता आहे त्याला कोंडण्याचा मोगल साम्राज्यातला रजपूत सरदार म्हणजे ‘उदयभान’ ही भूमिका मिळाली आहे. आणि तो अभिनेता म्हणजे ‘ सैफ अली खान’ असणार आहे. शिवाय ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक हा मराठी आहे , त्यामुळे ह्या सिनेमाला चांगला मराठी बाज असणार आहे. मग तयार राहा, लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि थेटर मध्ये हर हर महादेव चा गजर होणार आहे..\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'र���जकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1699390", "date_download": "2021-07-30T08:45:49Z", "digest": "sha1:KKBCPMHKLQ4BRPWQZHDZDDBRBW23ZR6O", "length": 5876, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मधुमालती\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:५८, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती\n६ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\n२१:२३, १७ मे २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nNatuur12 (चर्चा | योगदान)\nखूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.\n१३:५८, २२ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिनावी (चर्चा | योगदान)\nमधुमालती ( इंग्रजी नाव - Rangoon Creeper) हा एक सुंदर फुलांचा बहुवर्षायू वेल आहे.\nमधुमालती (शास्त्रीय नाव - Combretum indicum) हा आशियात सर्वत्र आढळणारा एक सुंदर फुलांचा सदाहरित वेल आहे. उत्तम वाढीसाठी त्याला चांगल्या आधाराची गरज असते. घराचे उंच छप्पर, आसपासची उंच झाडे, कुंपण, प्रवेशदारापुढील मांडव असा कोणताही आधार मिळाल्यास तो आठ ते दहा मीटरपर्यंत विस्तारू शकतो. बहराच्या काळात लालपांढऱ्या फुलांनी बहरलेला हा वेल शोभिवंत दिसतो तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असल्यास त्याची आणखी विशेष काळजी घ्यावी लागत नाही.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/balmaifalya-news/rangoon-creeper-flower-plant-1512364/|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=}}] त्यामुळे तो बागांमध्ये तसेच घराच्या आसपास मुद्दाम लावला जातो.\nह्या वेलाच्या मधुमालती ह्या नावाची इतरही काही झाडांशी गल्लत होण्याची शक्यता असते. माधवी (Hiptage Benghalensis) ह्या झाडालाही भारतात काही ठिकाणी मधुमालती हे नाव आहे[{{जर्नल स्रोत|last=\"Hiptage benghalensis\". issg.org; Global Invasive Species Database. Retrieved 2007-06-27.|first=|date=|title=|url=|journal=|volume=|pages=|via=}}]. गणेशपूजेसाठी जी २१ प्रकारची पत्री वाहिली जाते त्यांमध्ये मधुमालती असे नाव आहे पण प्रत्यक्षात ते झाड मालती किंवा चमेली ( Jasminum Gradiflorum) म्हणजे ह्या मधुमालतीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80|शीर्षक=|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=}}]\nमधुमालतीची पाने गर्द हिरवी आणि फां���ीवर समोरासमोर असतात. पानांचा आकार एकूणच लंबवर्तुळाकार म्हणजे देठाकडे गोलाकार पण टोकाला निमुळता होत गेलेला ( acuminate) असून लांबी साधारण ७ ते १५ सें मी असते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/mim-temple-love-stunt-mla-ambadas-danve-340608", "date_download": "2021-07-30T06:30:04Z", "digest": "sha1:K5N2HUSFOPBXQVQBJX5QACMYPZD4X7XG", "length": 7238, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एमआयएमचे मंदिर प्रेम एक स्टंटबाजी : आ. अंबादास दानवे यांनी साधला निशाना", "raw_content": "\nहिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएमला आताच कुठून हिंदू मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले. एमआयएमचे हिंदू प्रेम हे बेगडी आहे, ही एक स्टंटबाजी आहे. असा निशाना आ. अंबादास दानवे यांनी साधला आहे.\nएमआयएमचे मंदिर प्रेम एक स्टंटबाजी : आ. अंबादास दानवे यांनी साधला निशाना\nऔरंगाबाद : हिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएमला आताच कुठून हिंदू मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले. एमआयएमचे हिंदू प्रेम हे बेगडी आहे, ही एक स्टंटबाजी आहे. हिंदूंच्या मंदिरांची जबाबदारी हिंदू बघतील, त्यांनी मस्जिदचे बघावे अशी टिका शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या मंदिराविषयीच्या भूमिकेवर केली.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nसंस्थान गणपतीच्या गणेश विसर्जन कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एमआयएमवर निशाना साधला. एमआयएमचे खा. इम्तियाज जलील हे आज दुपारी दोन वाजता शहराचे ग्रामदैवत खडकेश्वर मंदिराच्या पुजार्यांना मंदिर खुले करावे असे निवेदन देणार आहेत. यावर आमदार अंबादास दानवे यांनी टिका केली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nपुढे बोलताना आमदार दानवे म्हणाले की, एमआयएमने मस्जिद बघावी त्यांच्या मौलवींना निवेदन द्यावेत, आम्हाला त्यांची काही चिंता करण्याची गरज नाही. खडकेश्वर हे मंदिर हे शहराचे ग्रामदैवत आहेत. सरकार परवानगी देईल तेव्हा, विधिवत पूजा करून मंदिर उघडले जाईल. काल प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन केले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यां��ा आश्वासन दिले आहेत. लवकरात लवकर या विषयी नियमावली ठरल्यानंतर मंदिर, मश्जिद, गुरुद्वारा उघडले जाईल, असेही आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/youths-corner/aashish-chandorkar-writes-about-durgasing-lassi-nagar", "date_download": "2021-07-30T06:52:52Z", "digest": "sha1:5QQW7ZHPOIUC4XPKHEVL4NTZS7Y4SFTE", "length": 10611, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खाद्यभ्रमंती : लस्सीसिंग नगरवाला...", "raw_content": "\nखाद्यभ्रमंती : लस्सीसिंग नगरवाला...\nमध्यंतरी, म्हणजे हे कोरोनाचं संकट सुरू होण्यापूर्वी काही कामानिमित्त नगरला जाणं झालं. वाटेत अनेक ठिकाणी चांगली मिसळ मिळणारे जॉइंट्स मागं टाकत आम्ही नगरमध्ये पोहोचलो. ई टीव्हीपासून माझा चांगला मित्र असलेल्या अभय जिन्सीवालेच्या काकांचा नवी पेठेत मिसळीचा जॉइंट आहे, ‘गुंजन मिसळ’. तिथं मस्त स्वादिष्ट मिसळ चापली. अभयकडं मिसळ खाण्याची इच्छा जवळपास १५ वर्षांनंतर पू्र्ण झाली. अभयनं जसं वर्णन करायचा, अगदी तशीच मिसळ होती.\nमिसळचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला कामासाठी जायचं होतं, पण तिथं निघण्यापूर्वी अभयनं आम्हाला नेता सुभाष चौकामध्ये असलेल्या लस्सीवाल्याकडं नेलं. ‘नगरमध्ये ही मंडळी सर्वोत्तम लस्सी देतात. इथं आलोच आहोत तर आता लस्सी पिऊनच जाऊ,’ असं म्हणत अभयनं आम्हाला नेलं. तेव्हा ‘द्वारकासिंग’कडं पहिल्यांदा लस्सी प्यायली आणि प्रेमातच पडलो. आइस्क्रीम घातलेली फ्लेव्हर्ड लस्सी. एकदम भन्नाट.\nमी कॉलेजमध्ये शिकत असताना एस. पी. कॉलेजजवळ टिळक रोडवर असलेल्या ‘पूना कोल्ड्रिंक हाऊस’मध्ये पहिल्यांदा ''फ्लेव्हर्ड लस्सी'' प्यायलो होतो. ‘मँगो लस्सी’. पण आइस्क्रीम घातलेली फ्लेव्हर्ड लस्सी हा प्रयोग एकदम हटके आणि भारी वाटला. त्यातही फक्त आंबा नाही, तर इतरही अनेक प्रकारच्या ‘फ्लेव्हर्स’चं वैविध्य, हे एकदम बढिया...\nफ्लेव्हर्स लस्सी विथ आइस्क्रीम\nदुर्गासिंग राजपूत यांनी नगरमध्ये सुमारे ६३ वर्षांपूर्वी एम. जी. रोडवर ‘दुर्गासिंग लस्सीवाला’ची सुरुवात केली. तेव्हा एका गाडीवर लस्सी विकली जात असे, अशी माहिती दुर्गासिंग यांचा मुलगा दीपक देतो. गाडी सुरू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षीपासूनच ‘फ्लेव्हर्ड लस्सी विथ आइस्क्रीम या अनोख्या प्रयोगाला सुरुवात झाली, असंही तो सांगतो. लस्सी अन��क ठिकाणी मिळायची किंवा आजही मिळते. मात्र, ‘फ्लेव्हर्ड लस्सी विथ आइस्क्रीम द्यायला लागल्यानंतर ''दुर्गासिंग''चं नाव झालं नि व्यवसायाची भरभराट व्हायला सुरुवात झाली. पहिल्या शाखेनंतर साधारण २३ वर्षांनंतर म्हणजे आजपासून चाळीस वर्षांपूर्वी ‘दुर्गासिंग’नं कापड बाजार, मोची गल्ली इथं शाखा सुरू केली. ही ‘दुर्गासिंग’ची सध्या अस्तित्वात असलेल्या शाखांपैकी सर्वांत जुनी शाखा.\n‘दुर्गासिंग’मध्ये लस्सीची आंबा, पिस्ता, गुलकंद, अंजीर, बदाम, पायनापल आणि साधी मिठी अशा व्हरायटी मिळतात. लस्सीमध्ये कोणताही इसेन्स घातला जात नाही. ही मंडळी ताज्या फळांपासून पल्प तयार करतात आणि तो लस्सीमध्ये वापरतात. त्यामुळं लस्सीला एक वेगळा ताजेपणा आणि स्वाद मिळतो. नगरमध्ये प्लेन लस्सीत मिठी लस्सीच अधिक खपते. त्यामुळं क्वचित ऑर्डर असेल, तरच खट्टी लस्सी तयार करतो, अशी माहिती दीपक देतो. लस्सी, आइस्क्रीम आणि ड्रायफ्रूट्स या ‘कॉम्बिनेशन’चा आस्वाद घेण्यासाठी फक्त नगरकरच नाही, तर नगरला खरेदीसाठी आलेले बाहेरचे लोकही आवर्जून ‘दुर्गासिंग’ला भेट देतात.\nदुर्गासिंग यांचे मुलगे आणि पुतणे यांनी नंतरच्या काळात स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मुलांनी ‘दुर्गासिंग’ नावानंच व्यवसाय पुढं चालू ठेवला, तर पुतण्यांनी ‘द्वारकासिंग’ नावानं व्यवसायाला प्रारंभ केला. ‘द्वारकासिंग’ साधारण २२-२५ वर्ष जुनं असावं. सध्या नगरमध्ये ‘दुर्गासिंग’च्या दोन आणि ‘द्वारकासिंग’च्या दोन अशा एकूण चार शाखा आहेत. लवकरच नगर-पुणे रोडवर ‘दुर्गासिंग’ची आणखी एक शाखा सुरू होतेय.\nकधी नगरला जाणं झालं, तर नगरची शान असलेल्या ‘दुर्गासिंग’ आणि ‘द्वारकासिंग’ला भेट द्यायला नि अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या भन्नाट प्रयोगाचा आस्वाद घ्यायला विसरू नका...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/category/religious/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T08:09:24Z", "digest": "sha1:KFK4CO76CQXG6IR77ASV6YGCJXSFZZFU", "length": 5929, "nlines": 87, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "धार्मिक – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्र��्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था.२८फेब्रुवारी पासून होणार खेट्यांना प्रारंभ महाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगरदि.२०/०२/२०२१. जोतिबा डोंगरावर येत्या २८ फेब्रुवारीपासून…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_805.html", "date_download": "2021-07-30T08:09:11Z", "digest": "sha1:XMTVZTOK4MFGTVCO3M5EMC5RBSDFAK3D", "length": 9688, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "अभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar अभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन\nअभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन\nअभामसाप, नगर शाखेच्यावतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन\nसदस्य तथा शाखा स��थापन करण्यासाठी आवाहन\nअहमदनगर ः अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,अहमदनगर शाखेच्यावतीने महाराष्ट्रातील मान्यवर कवींचे पाच कवी आणि जगण्यावर उगवलेल्या कविता या विषयावर ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्यत्व तथा शाखा स्थापन करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री.शरद गोरे यांनी केले आहे.\nशनिवार दिनांक 12 जून 2021 सायंकाळी साडेसहा वाजता विविध फेसबुक पेजवर आयोजित केल्या गेलेल्या या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये कवी भरत दौंडकर(शिरूर,पुणे,गुणवंत शिक्षक तथा जागतिक कवितेच्या प्रतलावरील दमदार आवाज),कवी शरद गोरे (पुणे,कवी-गीतकार तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद,शतकभर साहित्य संमेलनांचे आयोजन),कवी डॉ.अमोल बागुल (नगर, दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार),कवी नितीन देशमुख(अमरावती,जगभर कवितेचा जागर,इयत्ता आठवीच्या क्रमिक पाठ्यपुस्तकात कवितेचा समावेश), कवी अरुण पवार,(परळी,कवी,गीतकार तथा आधुनिक मराठी कवितेतील उत्तम हस्ताक्षर) हे महाराष्ट्रातील पाच कवी सहभागी होणार आहेत.\nअखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून कवी, लेखक, साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे व त्यांना व्यासपीठ मिळावे म्हणून भारतातील तथा जगातील मराठी भाषिक, रसिक,वाचक,प्रेक्षकांसाठी विविध कवी संमेलने,साहित्य संमेलने,परीचर्चा,परिसंवाद, साहित्यकृतींसाठी पुरस्कार,पुस्तक निर्मिती,ग्रंथप्रकाशन, ऑनलाइन साहित्यिक कार्यक्रम आदी विविध उपक्रम राबवले जातात. गाव,तालुका,जिल्हा तथा राज्य पातळीवर सदस्य होण्यासाठी तथा शाखा स्थापन करण्यासाठी इच्छुकांनी श्री.शरद गोरे यांच्याशी 9422 300 362 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.\nकविसंमेलन पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी खालील फेसबुक पेज च्या लिंक ओपन करून पाहू शकता.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्र��किंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/nagpur/clashes-shivsena-workers-front-minister-uday-samant-79484", "date_download": "2021-07-30T08:04:52Z", "digest": "sha1:BYD6CERVGUWEK2TTHUXZD3LEZZ5TT7H6", "length": 10363, "nlines": 180, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उदय सामंतांसमोरच राडा..शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली लगावली - clashes in shivsena workers in front of minister uday samant | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदय सामंतांसमोरच राडा..शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली लगावली\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nउदय सामंतांसमोरच राडा..शिवसैनिकाने संपर्क प्रमुखाच्या कानाखाली लगावली\nशनिवार, 10 जुलै 2021\nशिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी वर्ध्यात आज शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांत जोरदार राडा झाला.\nवर्धा : शिवसेनेचे (Shivsena) नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी वर्ध्यात आज शिवसेनेच्या कार्य��र्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शिवसैनिकांत जोरदार राडा झाला. शिवसेना संपर्क प्रमुखाच्या कानशिलात लगावल्याचा दावा एका गटाकडून केला जात आहे. तर दुसर्या गटाने संपर्क प्रमुखांसोबत काहीही घडले नसल्याचे म्हटले आहे.\nसामंत यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याने मास्क लावला नसल्यावरुन हा वाद सुरू झाला. मास्क न घातल्याबद्दल त्याला हटकल्यावरून भांडण सुरू झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आज वर्ध्यात आले होते. विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामंत यांची भेट घेतली.\nया वेळी हिंगणघाट येथील सीताराम भुते सामंत यांना निवेदन देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी मास्क न लावलेला नसल्याने त्यांना मास्क लावण्यासाठी संपर्क प्रमुख अनंत गुढे यांनी सांगितले. यानंतर वादाला सुरुवात झाली. त्यावरून दोन गटांत चांगलीच जुंपली आणि शिवीगाळही सुरू झाली. या वेळी सीताराम भुते यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांना कानशिलात लागावल्याचा दावा केला आहे.\nहेही वाचा : आपण एकाच कॉलेजचे, असं म्हणत रेल्वेमंत्र्यांनी इंजिनिअरची घेतली गळाभेट\nयाबद्दल जिल्हाप्रमुख प्रशांत शहागडकर म्हणाले की, सीताराम भुते यांनी मास्क लावला नसल्याने त्यांना हटकले असता बाचाबाची झाली. संपर्क प्रमुखांना काहीही झाले नाही. तेव्हा मी तेथे उपस्थित होतो. हा संपर्क प्रमुखांना बदनाम करण्याचा कट आहे.\nयाविषयी बोलताना सीताराम भुते म्हणाले की, उदय सामंत वर्ध्यात आले असता त्यांना विधानसभा क्षेत्रातील समस्यांबाबत निवेदन देण्यासाठी आलो होतो. त्यावेळी संपर्क प्रमुखांनी वरच्या सुरात संवाद साधला. त्यामुळे बाचाबाची झाली. यात संपर्क प्रमुखाला दोन कानशिलात लगावल्या.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेचा सहकारातील बडा नेता भाजपत जाणार\nओरोस (जि. सिंधुदुर्ग) : दोन वर्षांपूर्वी शिवबंधन बांधलेला सहकारातील बडा नेता भारतीय जनता पक्षात जाणार असल्याची एक पोस्ट सोशल मीडियातून गेली तीन-...\nबुधवार, 21 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-nashik/eknath-khadse-use-his-office-wife-son-law-maharashtra-politics-79760", "date_download": "2021-07-30T06:44:47Z", "digest": "sha1:CBEECIL7I2IC22HBNO5WNFUQHCMQX2LW", "length": 17739, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन - Eknath Khadse use his Office for Wife & Son in law, Maharashtra Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन\nपदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन\nपदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nपदाचा गैरवापर; खडसेंनी पत्नी, जावयाला मिळवून दिली जमीन\nगुरुवार, 15 जुलै 2021\nमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर केला. मंत्री या नात्याने जनतेच्या हिताची काळजी न घेता पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना जमीन विकत घेण्यास खडसे यांनी मदत केल्याचे न्या. दिनकर झोटिंग यांच्या समितीने नमूद केले आहे. खडसे यांना समितीने दोषी ठरविले आहे.\nमुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असताना पदाचा गैरवापर केला.(Ex Revenue minister missuse his power) मंत्री या नात्याने जनतेच्या हिताची काळजी न घेता पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना जमीन विकत घेण्यास खडसे यांनी (He use his office for avail a land in pune for wife & Son in law) मदत केल्याचे न्या. दिनकर झोटिंग (Justice Zoting commision found him guilty) यांच्या समितीने नमूद केले आहे. खडसे यांना समितीने दोषी ठरविले आहे.\nपुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भोसरी येथे खरेदी केलेली ही जमीन शासकीय पदाचा गैरवापर करुन विकत घेतली गेली होती, असे या अहवालात स्पष्ट शब्दात नमूद करण्यात आले आहे. सदरच्या जमिनीचा मोबदला मालकाला देवून ती पुन्हा पत्नी-जावयाच्या मार्फत विकत घेणे, हा महाराष्ट्र औद्योगिक वसाहत कायदा १९६१ ला फासला गेलेला हरताळ असल्याचे न्या. झोटिंग यांनी ३३६ पानाच्या अहवालात नमूद केले आहे. १२ एप्रिल २०१६ रोजी झालेल्या कार्यवाहीनंतर २५ मे २०१६ च्या ‘सकाळ’च्या अंकात यासंबंधी वृत्त छापून आल्याने हा प्रकार जन���ेसमोर आल्याचेही अहवालात नमूद केले आहे. खडसे यांनी पदाचा गैरवापर केला असे हा अहवाल नमूद करतो. मंत्री आणि व्यक्ती असे दुहेरी परिमाण या संपूर्ण व्यवहाराला लाभले असून ३१ कोटींचे बाजारमूल्य असलेली ही जागा केवळ ३.७५ कोटींना खडसेंच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचे उघड झाले आहे.\nपत्नी आणि जावयाने खरेदी केलेल्या या जागेची आपल्याला माहिती नव्हती अशी भूमिका एकदा खडसे यांनी घेतली. आपण मुंबईत होतो अन् पत्नी कोथळी या गावी असल्याने या व्यवहाराची माहिती नव्हती असे खडसे यांनी भासवले. तरी हा व्यवहार सुरु असतानाच्या अडीच महिन्याच्या काळात खडसे पती-पत्नींचे बोलणे आणि भेटी झाल्या आहेत. ते स्वत: या व्यवहारापासून अनभिज्ञ होते हे पटण्यासारखे नाही असेही न्या. झोटिंग यांनी नमूद केले आहे. व्यक्तिगत उद्दीष्टांपेक्षा सरकारचे हित जपणे या तत्वाला हरताळ फासला गेला, असेही स्पष्ट शब्दात लिहिण्यात आले आहे.\nमोहन भागवत म्हणाले, `सरकारी रुग्णालयांवर लोकांचा विश्वास नाही`\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n''पंकजाताई, भाजप सोडा, शिवसेनेत प्रवेश करा'' सोशल मीडियावर मोहीम\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde यांच्यावर भारतीय जनता पक्ष अन्याय करीत असल्याची भावना वंजारी समाज...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nईडीच्या जाळ्यात कोणकोणते मंत्री अडकणार, हे सोमय्या यांनी एका दमात सांगितले....\nमुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somiaya) यांनी जोरदार आरोप केले आहेत....\nरविवार, 18 जुलै 2021\nया कारणामुळे राज्यात सध्या तरी राजकीय उलथापालथ होणार नाही : चंद्रकांत पाटील\nनाशिक : महाराष्ट्रात सध्या तरी कोणतीही राजकीय घडामोड (political developments ) घडण्याची शक्यता कमी आहे. कारण, महाविकास आघाडीतील (Mahavikas...\nशनिवार, 17 जुलै 2021\nशरद पवार-मोदींची भेट राजकीय नाही\nदिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. याबाबत...\nशनिवार, 17 जुलै 2021\nईडीकडून शिवसेनेच्या दोन नेत्यांची चैाकशी सुरु ; चंद्रकांतदादांचा गैाप्यस्फोट\nनाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यां���ी वेगवेगळ्या प्रकरणात सक्तवसुली...\nशनिवार, 17 जुलै 2021\nएकनाथ खडसेंच्या जावयाचा तुरुंगातील मुक्काम वाढला\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई गिरीश चैाधरी (Girish Chaudhri) यांना ईडीने (ED) अटक केली होती. त्यांना...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nएकनाथ खडसे म्हणत असतील, उगीच तो रिपोर्ट सापडला....\nमुंबई : माजी मंत्री एकनाथ खडसे ज्या अहवालासाठी जंगजंग पछाडत होते तो अहवाल `गहाळ` झाला, अशी आवई उठली. नंतर तो अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातच...\nबुधवार, 14 जुलै 2021\nखडसेंचे भवितव्य ठरवणारा अहवाल सकाळी गहाळ झाला अन् सायंकाळी सीएम कार्यालयात सापडला\nमुंबई : भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचानालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याभोवतीचा फास आवळत चालवला...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nआधी अवजड होते; आता सूक्ष्म उद्योग झाले\nनाशिक : केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाला. त्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा समावेष झाला, ही आनंदाची बाब आहे. त्यासाठी मी...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंचे राजकीय पंख पूर्णपणे छाटून टाकले\nसिंधुदुर्ग : (स्व.) गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे कुटुंबीय हे ओबीसी समाज आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांसाठी आधारवड होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nनऊ तासांच्या चौकशीत ईडीने खडसेंना हे सांगितले\nमुंबई ः भोसरीतील कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ईडी) माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची आज (ता. ८...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nप्रीतम मुंडेंच्या नाराजीच्या वावड्या उठवू नका\nनाशिक : केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात कार्यक्षमता पाहून स्थान देण्यात आले आहे. डॉ प्रितम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे त्यांनी...\nगुरुवार, 8 जुलै 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/central-government-denies-approval-trial-covovax-children-sii-78906", "date_download": "2021-07-30T08:33:54Z", "digest": "sha1:G65NBKJGKGBH7XKZMKXFOMTWWPXTC4WF", "length": 18032, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मोदी सरकारचा सिरमला मोठा झटका..लशीच्या चाचणीस परवानगी नाकारली - central government denies approval for trial of covovax for children to SII | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटि��िकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमोदी सरकारचा सिरमला मोठा झटका..लशीच्या चाचणीस परवानगी नाकारली\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nमोदी सरकारचा सिरमला मोठा झटका..लशीच्या चाचणीस परवानगी नाकारली\nगुरुवार, 1 जुलै 2021\nपुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे उत्पादन करीत आहे.\nनवी दिल्ली : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)कोरोनावरील कोव्होव्हॅक्स लशीचे (Covovax) उत्पादन करीत आहे. या लशीने परिणामकारकतेत कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनला (Covaxin) मागे टाकले आहे. या लशीची चाचणी लहान मुलांवर करण्यासाठी सिरमला केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे.\nकोव्होव्हॅक्स लस नोव्होव्हॅक्स या अमेरिकेतील कंपनीसोबत सिरम तयार करीत आहे. सिरमकडून नोव्होव्हॅक्सच्या लशीची मुलांसाठी जुलैपासून चाचणी सुरू होणार होती. त्यामुळे लहान मुलांसाठी सिरमची कोरोना लस लवकरच मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. अमरिकेतील या लशीच्या चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. प्रौढांसाठी ही लस 90 टक्के प्रभावी आढळली आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्होव्हॅक्स लशीची दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 2 ते 17 वयोगटातील मुलांवर करण्यास औषध महानियंत्रकांच्या समितीने सिरमला परवानगी नाकारली आहे. सिरमने कोव्होव्हॅक्स लशीची चाचणी 12 ते 17 वयोगटातील 460 मुलांवर आणि 2 ते 11 वयोगटातील 460 मुलांवर करण्याची परवानगी सिरमने मागितली होती. दहा ठिकाणी या चाचण्या होणार होत्या. लहान मुलांसाठी या लशीला अद्याप कोणत्याही देशाने परवानगी दिली नसल्याचे कारण समितीने दिले आहे.\nकोव्होव्हॅक्सच्या चाचण्या प्रौढांवर सुरू असून, त्याचा डेटा कंपनीने आधी सादर करावा. त्यानंतर लहान मुलांवरील चाचण्यांबाबत विचार करता येईल, असेही समितीन म्हटले आहे. समितीने केलेल्या या शिफारशी औषध महानियंत्रकांनी स्वीकारल्या आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. कोव्होव्हॅक्स लशीच्या भारतातील पौढांसाठीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सिरमकडून ही लस सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होईल.\nहेही वाचा : सहा महिन्यांत एलपीजी सिलिंडर 140 रुपयांनी महागला अन् स्मृती इराणी पुन्हा चर्चेत\nमागील वर्षी सप्टेंबर महिन्यात सिरमसोबत नोव्होव्हॅक्स कंपनीने कोव्होव्हॅक्स लशीच्या उत्पादनासाठी करार केला होता. या लशीच्या भारतातील चाचण्या नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण होतील. भारतात लशीच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्या तरी जागतिक पातळीवर झालेल्या चाचण्यांच्या आधारे या लशीच्या मंजुरीसाठी अर्ज करता येतो, अशी माहिती सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनी दिली होती.\nया लशीची परिणामकारकता तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांत 90.4 टक्के आहे. अमेरिकेतील फायजर आणि मॉडर्ना यांच्या कोरोना लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांतील परिणामकारकता अनुक्रमे 91.3 टक्के आणि 90 टक्के आहे. याचवेळी कोव्हिशिल्डची परिणामकारकता 76 टक्के (अमेरिकेतील चाचण्या) आणि कोव्हॅक्सिनची परिणामकारकता 81 टक्के आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश\nकोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nकोरोना corona औषध drug भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:25:15Z", "digest": "sha1:D5VROZPGM3H3CVGGXPARHOZK5ZLCTA4A", "length": 12772, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मुंबईच्या लोकलमध्ये सापाचा प्रवास! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nमुंबईच्या लोकलमध्ये सापाचा प्रवास\nमुंबईच्या लोकलमध्ये सापाचा प्रवास\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nआज एका सापाने मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास केला आहे. साप शेतात, रस्त्यावर आणि घरात आपण सगळ्यांनीच पाहिला आहे. पण मुंबईकरांनी साप चक्क लोकल ट्रेनमध्ये पाहिला आहे. हो, आज टिटळवाळ्याहून सीएसटीला येणाऱ्या धीम्या लोकलमध्ये एका प्रवाशाने पंख्याला साप लटकलेला पाहिला आणि त्यानंतर संपूर्ण ट्रेनमध्ये एकच गोंधळ उडाला. हा सगळा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही वेगाने व्हायरल होत आहे.\nअखेर ही लोकल ठाणे रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. आता एक लोकल थांबवल्यामुळे बाकीच्या सगळ्या लोकलचं वेळापत्रक खोळंबलं. त्यामुळे मध्य रेल्वे आज एका नव्या कारणामुळे थांबली असं म्हणायला हरकत नाही.\nटिटळवाळ्याहून सीएसटीला जाणाऱ्या लोकलमध्ये साडे आठ वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. आपल्या डोक्याच्या वर पंख्यात साप अडकला असल्याने लोकलच्या डब्ब्यात मोठा गोंधळ सुरू होता. प्रवाशांना तर घामच फुटला होता. त्यामुळे साखळी ओढून रेल्वे थांबवण्यात आली. पण त्याआधी खबरदारी म्हणून प्रवाशांनी लोकमधले पंखे बंद केले होते. ट्रेन थांबताच सगळे प्रवासी खाली उतरले. आणि नंतर त्या सापाला ट्रेनच्या बाहेर काढण्यात आलं.\nपण या सगळ्यामुळे आज मुंबईकरांनी रेल्वेत नवीन थरार अनुभवला हे नक्की. त्यामुळे ‘बच के रेहना रे बाबा’ आता कुठेही काहीही होऊ शकतो.\nPosted in प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्रTagged मुंबई लोकल साप\nठाण्यात रिक्षाचालकाने महिलेचे अपहरण करून जंगलात नेऊन केला बलात्कार\nहार्बर मार्गावरील टवाळखोर अखेर पोलिसांच्या ताब्यात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमु���गी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:40:45Z", "digest": "sha1:KVSAO4D7NXHQVEKKD2MYKJT24GW2OHET", "length": 9357, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "रोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल – सुरेश प्रभू | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर रोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल –...\nरोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल – सुरेश प्रभू\nनवी दिल्ली:सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र रोजगार निर्मितीत महत्वाची भूमिका बजावेल आणि रोजगाररहित विकासाला आळा घालेल असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी केले आहे. नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय लघु, मध्यम उद्योग परिषद 2018 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते आज बोलत होते.\nजागतिक विकासाला चालना देण्यासाठी जगभरात चर्चा सुरु आहेत मात्र देशातली गरीब आणि श्रीमंत तसंच गरीब आणि श्रीमंत देशातली वाढती दरी, हवामान बदल, रोजगाररहित विकास अशी अनेक आव्हाने समोर असल्याचे प्रभू म्हणाले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र या आव्हानांवर मात करण्यामधे महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे समावेशक विकासाचे दूत असल्याने हे क्षेत्र गरीब आणि श्रीमंत यातली दरी कमी करेल, असे त्यांनी सांगितले.\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या भूमिकेवर भर देत, नवे औद्योगिक धोरण लवकरच जाहीर होणार असून, त्यामधे स्वयंसहायता गटांच्या भूमिकेवर मोठा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमोठे उद्योग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र यांच्यातला दुवा बळकट करणे ही काळाची गरज आहे ही दोन्ही उद्योग क्षेत्रे मिळून जागतिक अर्थव्यवस्थेची भरभराट होईल, असे प्रभू म्हणाले.\nPrevious article29 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा स���्ताहाचे नीतीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन\nNext articleदिवसा 100 टक्के नवीकरणीय उर्जेवर चालणारी पहिली स्मार्ट सिटी बनण्याचा मान दीवकडे\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nरिलायन्स रिटेलमध्ये केकेआरची 5,550 कोटींची गुंतवणूक\nआरबीआयच्या गव्हर्नरपदी शक्तिकांता दास यांची नियुक्ती\nगोव्याला अवकाळी पावसाचा फटका; धावत्या ट्रेनवर झाड कोसळून एक ठार,3 जखमी\nकथाबाह्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांची इफ्फी दरम्यान पत्रकार परिषद वन्यजीव- मानव संघर्षावर...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nउत्तर अंदमान समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा\nमुंबईतील तरुणाला ड्रग्स प्रकरणी कळंगुटमध्ये अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T06:52:21Z", "digest": "sha1:SMU3HNKM6IU2OPURDZTJKVCM2OTXMXGT", "length": 17195, "nlines": 183, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "संभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचले��्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/संभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nकुटुंबाची जडणघडण व संस्कारशील समाजाच्या निर्मितीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून महिलांनी आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासासाठी सक्रिय असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीचे सभापती डॉ प्रदीप पाटील यांनी संभापूर ग्रामपंचायत मार्फत आयोजित महिलादिनानिमित्त बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.\nसरपंच प्रकाश झीरंगे यांनी गावात राबविलेल्या विकासकामामुळे तालुकास्तरीय स्पर्धेत पहिला क्रमांक आला असुन आता आर आर पाटील सुंदर गाव स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कार मिळविण्यासाठी पूर्ण\nक्षमतेने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.\nयावेळी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, स.पो.नि. किरण भोसले यांची भाषणे झाली.\nयावेळी उपसरपंच ज्योती भोसले, सर्जेराव मोहिते, स्वरूप भोसले, अवधूत झीरंगे, तानाजी भोसले, केंद्रप्रमुख विजय दिवाण, ग्रामसेविका आसमा मुल्ला यांचे सह ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुशांत भंडारे यांनी केले.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\nजोतिबा डोंगरावर सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांनी उभारले वीस बेडचे अलगिकरण कक्ष\nसन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात\nस्थानिक कुकशेत गावातील तरूणांना बेरोजगार करणाऱ्या हर्डीलिया कंपनी विरोधात उपोषण\n18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजतापासून सुरु होणार\n10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच होणार :- शिक्षणमंत्री\nपालक मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संभापुर मध्ये रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/02/blog-post_76.html", "date_download": "2021-07-30T08:03:15Z", "digest": "sha1:6D3UIORHTC6XT5EHWTPWMIULNFH4W3XU", "length": 12011, "nlines": 85, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> भारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी | Osmanabad Today", "raw_content": "\nभारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी\nकोलकाता- भारताच्या संस्कृतीने भारावून गेलेले इंग्लंडचे २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार असून हे विद्यार्थी आगामी पाच वर्षात अल्प मु...\nकोलकाता- भारताच्या संस्कृतीने भारावून गेलेले इंग्लंडचे २५ हजार विद्यार्थी भारतात शिकायला येणार असून हे विद्यार्थी आगामी पाच वर्षात अल्प मुदतीचे अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.\nयाबाबत माहिती देताना ब्रिटिश कौन्सिलच्या शैक्षणिक प��रमुख सुचिता गोकर्ण म्हणाल्या की, पुढीलवर्षीपासून आम्ही ‘जनरेशन यूके’ हा प्रकल्प राबवणार आहोत. या प्रकल्पाअंतर्गत आम्ही इंग्लंडमधील विद्यार्थ्यांना भारतात आणणार आहोत. दोन्ही देशांतील संबंध अधिक मजबूत व्हावेत आणि दोन्ही देशातील नागरिकांनी एकमेकांकडे जाण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. विविध संस्थांमध्ये हे विद्यार्थी अल्प अभ्यासक्रमासाठी येतील. तसेच ते शाळांमध्ये शिकवण्यासाठी मदत करतील, असे त्या म्हणाल्या.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा प��िषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : भारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी\nभारतात शिकण्यासाठी येणार २५ हजार ब्रिटीश विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/Loahara-Tahsildar-Jijau-Brigade-Demand.html", "date_download": "2021-07-30T07:27:21Z", "digest": "sha1:LXPLYE7B7Z5C3AGXFCEUVE4MWOIPLTT4", "length": 15246, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> लोहाऱ्याला तहसीलदार मिळेल का तहसीलदार ? | Osmanabad Today", "raw_content": "\nलोहाऱ्याला तहसीलदार मिळेल का तहसीलदार \nलोहारा - लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा जिजाऊ ब...\nलोहारा- लोहारा येथे कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करण्याची मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. अन्यथा जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही देण्यात आला आहे.\nया संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांचे अनेक कामे खोळंबली आहेत. शेतकऱ्याचे अनेक प्रकरण निकाला अभावी धूळखात पडले आहेत, यामुळे शेतकऱ्याची कुचंबना होत आहे.\nतसेच श्रावण बाळ,संजय गांधी योजनेतील लाभार्थी प्रस्ताव करून ही अद्याप बैठक घेण्यात आली नाही. तर संगायो श्रावण बाळ योजने मध्ये अनेक निराधार प्रस्ताव दाखल करून ही अनेक जाचक अटी लावल्यामुळे निराधाराची फरफट होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण बाळ योजना संजय गांधी योजनेतील प्रस्तावित फाईल गहाळ होत असल्याने तात्काळ लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे.\nतसेच लोहारा येथील तहसील कार्यालयात जवळपास तीन नायब तहसीलदार पदे कार्यरत आहेत. एक मुख्य तहसीलदार पद सध्या रिक्त आहे. सध्या एक नायब तहसीलदार रजेवर आहे, दुसरे प्रतिनियुक्तीवर व एक सध्यस्थितीत कार्यालयात कार्यरत आहेत. मुख्य तहसीलदार पद कार्यालयात रिक्त आहे. अद्याप या ठिकाणी तहसीलदार नियुक्ती झाली नाही.\nयामुळे अनेक अडचणींना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्लॉटच्या सुनावण्या थांबल्या आहेत. अनेक कामे, वाद विवाद आदी प्रकरणे प्रलंबित आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी तात्काळ कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्याकरिता तात्काळ लोहारा तहसील कार्यालयात कायमस्वरूपी तहसीलदार नियुक्त करावे. यावर चार दिवसात कार्यवाही करावी अन्यथा जिजाऊ ब्रिगेड लोहारा तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने दखल घ्यावी.\nया निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष रांजनाताई श्रीकांत हासूरे यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : लोहाऱ्याला तहसीलदार मिळेल का तहसीलदार \nलोहाऱ्याला तहसीलदार मिळेल का तहसीलदार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.shrividyaschool.org/Homework/2e590a72-1946-474f-87c5-207f6abeaf18", "date_download": "2021-07-30T07:07:32Z", "digest": "sha1:OIG5UO7W274UKFNE5YKA2TPPDTCTH7KG", "length": 2826, "nlines": 33, "source_domain": "www.shrividyaschool.org", "title": "2e590a72-1946-474f-87c5-207f6abeaf18", "raw_content": "\n*श्रीविद्या बालक मंदिर प्रा. विभाग* आदरणीय पालक सप्रेम नमस्कार. *स्नेहसंमेलनाविषयी विशेष सूचना* स्नेहसंमेलनासंबंधी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपण दिलेल्या प्रतिक्रियेचा आदर आणि मुलांच्या उत्साहाचा विचार करून एक सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुसार वार्षिक स्नेहसंमेलन ठरलेल्या दिवशीच म्हणजेच बुधवार दि.१८/०३/२० रोजीच होईल. पण बंदिस्त नाट्यमंदिरात घेण्याऐवजी शाळेतच हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम वर्गानुसार होईल. ● कार्यक्रमाची वेळ खालीलप्रमाणे असेल ---- ■ बुधवार दि.१८/३/२०२० ठिकाण - श्रीविद्या बालक मंदिर प्रा. विभाग ◆ इ. ४ थी - दुपारी १:३० वाजता ◆ इ. ३ री - दुपारी ३:०० वाजता ◆ इ. २ री - दुपारी ३:३० वाजता ◆ इ.१ ली - दुपारी ४:०० वाजता ■ बालवाडी विभागाचे स्नेहसंमेलन गुरुवार दि.१९/३/२०२० रोजी दुपारी ३:०० वाजता होईल. यासंबंधीच्या सर्व सूचना आपणांस दि.१७/३/२०२० रोजी शाळेत देण्यात येतील. आपण सकारात्मक प्रतिसाद द्याल, याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T06:47:07Z", "digest": "sha1:2POS5GJWSELC25INSDSBG556ULZL4IOF", "length": 11611, "nlines": 182, "source_domain": "satyakamnews.com", "title": "चिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी चिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार\nचिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nचिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार\nश्रीमती शहीदा काझी यांची मंडल अधिकारी पदी निवड झाल्याबदल सध्या चिंचोली भोसे येथे तलाठी पोस्ट वर कार्यरत असलेले गाव.चिंचोली भोसे या गावातील जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड(चेअरमन) विलास पवार .अर्जुन पवार (युवा नेते) प्रविण पवार. ग्रामसेवक डी.एस.जाडकर.किशोर पवार यांच्या हस्ते चिंचेली भोसे ग्रामपंचायत येथे सत्कार संपन्न झाला .यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते व ग्रामस्थानच्या वतीने श्रीमती शहीदा काझी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. व सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांनी तलाठी पोस्ट संभाळत समाज कार्यावर भर दिली होती .त्यामुळे सर्व ठिकाणी काझी यांचे अभिनंदन होतं आहे.\nPrevious articleनामदेव प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योध्द्यांचा सन्मान \nNext articleदहावीचा निकाल जाहीर; 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nकेंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन्मान\nकुंभमेळ्याची पुनरावृत्ती नको म्हणून हा निर्णय घेतला:- अजित दादा पवार\nजातीचे दाखले मिळण्यासाठी अशासकीय सदस्यांची होणार मदत\nसोलापूर महापालिकेत एक वार्ड पद्धतीने आगामी निवडणूक\nश्री शंकर ���हकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nसोलापूरात मराठा आक्रोश मोर्चाला; मोठा पोलीस बंदोबस्त\nआषाढीच्या पार्श्वभूमिवर श्री विठ्ठल मंदीरात दररोज स्वच्छता..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/comedy-superstar-vinod-chavhan-passed-away/", "date_download": "2021-07-30T07:09:13Z", "digest": "sha1:GCAFWEYWUEPMRKQHRRTDPPXFM2XOKDA7", "length": 10971, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "मराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह हरपला | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nमराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह हरपला .\nमराठी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह हरपला .\nमराठी चित्रपटामध्ये आपल्या विनोदाने सर्व रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारी विनोदाचा बादशाह आज आपल्या सर्वाना सोडून गेला. ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उत्तम अभिनय शैली आणि अप्रतिम विनोद बुद्धीने प्रेक्षकांची मन जिंकणारे आणि प्रेक्षकांना त्यांचा विनोदाने खळखळून हसवणारे जेष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण, त्यांनी १९८५ साली प्रदर्शित झालेल्या “वाहिनीची माया “ ��ा मराठी चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. त्यांनी आजवर जवळपास ३५० ते ४०० चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांच्या काही मुख्य गाजलेल्या भूमिका मध्ये झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत, जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या व प्रेक्षकांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहे, आणि त्यांची वेगळी छाप निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काही मराठी मालिकांमध्ये त्यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहे. त्यापैकी रानफूल, लाइफ मेंबर या मालिकाही गाजल्या.\nREAD ALSO : लग्न म्हणजे बंधन वाटणाय्रा सर्व तरुण तरुणींसाठी ही मेजवानी\nमराठी चित्रपट, मालिकाप्रमाणे त्यांनी मराठी नाटकातही उत्तम अभिनय करत काही विशेष भूमिका अजरामर केल्या आहेत , त्यातील त्यांची ‘मोरुची मावशी’ या नाटकातील त्यांचं स्त्री पात्र लोकप्रिय ठरलं. ‘मोरूची मावशी ‘हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेलं नाटक ठरलं, श्रीमंत दामोदर पंत हे ही नाटक खूप लोक प्रिय झाले. त्यांनी त्यांचा अभिनय कौशल्याने सहाय्यक अभिनेत्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. जो चित्रपटामध्ये दुर्लक्षित असतो त्या व्यक्तिरेखेला त्यांनी मनाचे स्थान निर्माण करून दिले आहे. त्यांच्या विनोदाला काहीच तोड नाही, असा विनोदाचा बादशाह पुन्हा होणे नाही. संपूर्ण चित्रपटसृष्टी भावुक झाली आहे.\nकाही महिन्यापूर्वीच त्यांना व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ च्या ‘संस्कृती कलादर्पण’ च्या जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले. नुकत्याच एका कार्यक्रमादरम्यान त्यांना पाहिले तेव्हा त्यांची परिस्थिती नाजूक होती. अशातच आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली , अगदी मन हेलावून गेले. माझे आवडते विनोदी अभिनेते आज आपल्यात नाही , ही कल्पनाही करवत नाही.\nआपल्या लाडक्या मोरूच्या मावशीला भावपूर्ण श्रद्धांजली\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्��ात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:32:07Z", "digest": "sha1:L5ZGQQECBRSJLO5DT5D73SEYGIZYQ2VE", "length": 3879, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:प्रस्तावना - विकिपीडिया", "raw_content": "\nविस्तृत प्रस्तावना नमूद करू इच्छिणाऱ्या सदस्यांना स्वत:हून 'प्रस्तावना' वेगळा लिहिण्या करीता साचा. इतर सदस्यांनी दुसऱ्या सदस्याचे प्रस्तावना लेखन झाकण्या करता हा साचा वापरू नये.\nहे लेखन [[सदस्य:{{{लिहिणारा}}}]] या सदस्याने केले आहे.\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरण��रे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ ऑगस्ट २०१३ रोजी २०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_959.html", "date_download": "2021-07-30T08:28:46Z", "digest": "sha1:RWBPGT3IQXI5CYFXW7IVICTCQPUCLSVB", "length": 11472, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ\nग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ\nरुईछत्तीसीचे मा. सरपंच रमेश भांबरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कटिबद्ध : पालकमंत्री हसन मुश्रीफ\nअहमदनगर ः ग्रामीण भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहिला आहे. शासनाच्या माध्यमातून विविध योजना गावतापळीपर्यंत पोहचवून यशस्वीपणे राबवित असल्यामुळे गावच्या विकासाला चालना मिळाली आहे. ग्रामीण भागातील जनता नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर व मा. शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराबरोबर राहिले आहे. रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे हे तळागाळातील कार्यकर्ता आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यामुळे गावच्या विकासात भर पडत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली असंख्य गावकर्यांनी राष्टवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देतो व पुढील काळात एकनिष्ठाने पक्षाचे विकासाचे ध्येय धोरण पोहचविण्याचे काम कराल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.\nयावेळी बोलताना रमेश भांबरे म्हणाले की, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सीना नदीवरील धामणतळे उचल पाणी योजना मार्गी लागल्यास 1500 ह���क्टर क्षेत्र वलिताखाली येण्यास मदत होईल तसेच रुईछत्तीसी गावची स्मशानभूमी व रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली. गेली 270 वर्षे रुईछत्तीसीचे ग्रामस्थ विकास कामाच्या पाठीमागे उभे राहिल्यामुळे ग्रामपंचायतची सत्ता आमच्या ताब्यात दिली आहे. गावच्या विकासकामासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्वेश करीत आहोत. रुईछत्तीसीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी जिल्ह्यातील पहिली नळपाणी योजना गावामध्ये राबविली. याचबरोबर आदर्श असे ग्रामपंचायत कार्यालय निर्माण केले. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून शॉपिंग कॉम्प्लेक्स तयार करुन युवकांना रोजगारासाठी जागा उपलब्ध करुन दिली. या विकासकामाबरोबर कोरोना संकटाच्या काळामध्ये गावातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्याचे काम केले. या परिसरासह इतर गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.\nनगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावचे माजी सरपंच रमेश भांबरे, सरपंच विलास लोखंडे, उपसरपंच विशाल भांबरे, मच्छिंद्र भांबरे, अशोक भुजबळ, भैय्या गोरे, सागर गोरे, नानासाहेब खकाळ, संजय खकाळ, बाबासाहेब पवार, प्रशांत वाळके, निलेश गोरे, शरद गोरे, दत्तात्रय पवार, शरद पवार, धनंजय खकाळ, भरत भुजबळ, बबन गोरे, रियाज शेख, जावेद शेख आदींनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आ. अरुणकाका जगताप, आ. नीलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नेते घनशाम अण्णा शेलार, अंबादास गारुडकर, अभिजित खोसे सीताराम काकडे आदी उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/preparing-third-wave-these-are-restrictions-availability-oxygen-private", "date_download": "2021-07-30T07:53:40Z", "digest": "sha1:BBHVINH4OHYUTU4HT7Y74QGS3XY52J2D", "length": 20465, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन उपलब्धतेबाबत खासगी हाॅस्पिटलला ही आहेत बंधणे - Preparing for the third wave: These are the restrictions on the availability of oxygen to a private hospital | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन उपलब्धतेबाबत खासगी हाॅस्पिटलला ही आहेत बंधणे\nतिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन उपलब्धतेबाबत खासगी हाॅस्पिटलला ही आहेत बंधणे\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nतिसऱ्या लाटेची तयारी : ऑक्सिजन उपलब्धतेबाबत खासगी हाॅस्पिटलला ही आहेत बंधणे\nगुरुवार, 1 जुलै 2021\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.\nनगर : जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी होत आहेत. परंतु तिसरी संभाव्य लाट येण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची टीम यासाठी कामाला लागली आहे. खासगी रुग्णालयांत आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत व��हावा, यासाठी विशेष नियोजन केले असून, नियमावली करण्यात आली आहे. (Preparing for the third wave: These are the restrictions on the availability of oxygen to a private hospital)\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासंदर्भात जे नियोजन केले जात आहे. ते मूर्त स्वरुपात येण्यासाठी तालुकास्तरावर सर्व यंत्रणांनी तेथील खासगी हॉस्पिटल्स तसेच स्थानिक इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन संबंधित ठिकाणी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होईल, यासाठीची कार्यवाही करावी, अशा सूचना डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात आता जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. त्याचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे आदी जिल्हा मुख्यालय येथून, तर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी हे तालुका स्तरावर उपस्थित होते.\nया वेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, की सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी इंडियन मेडीकल असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेऊन संभाव्य लाटेच्या अनुषंगाने आवश्यक आॅक्सिजनसाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. जी हॉस्पिटल्स ५० पेक्षा जास्त बेडस क्षमतेची आहे, त्यांनी त्यांना आवश्यक असणारा आॅक्सिजन साठवण्यासाठीची व्यवस्था कऱणे अपेक्षित आहे. त्यासाठी आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी, जम्बो सिलिंडर, ड्युरा सिलींडरची व्यवस्था आदींची सुविधा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आॅक्सिजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांबरोबर करार करुन घेणे आवश्यक आहे.\nतालुका पातळीवर ही कार्यवाही वेगाने होणे अपेक्षित आहे. प्रत्येक हॉस्पिटल्सने किमान तीन दिवस पुरेल एवढा आॅक्सिजन साठा राखीव ठेवणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे त्यासाठी आतापासूनच तयारी कऱणे अभिप्रेत आहे. ज्या हॉस्पिटल्सची आॅक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणी क्षमता नाही, अशा छोट्या हॉस्पिटल्सने एकत्र येत लिक्विड मेडीकल आॅक्सिजनसाठी साठवणूकीची क्षमता निर्म���ण करणे आणि आॅक्सिजन मिळण्यासाठी संबंधित कंपन्यांबरोबर करार करणे आवश्यक आहे.\nसंभाव्य लाटेच्या अनुषंगाने ही तयारी आताच केली, तर आरोग्य यंत्रणांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होईल, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ही लाट लगेच येऊ नये यासाठी सर्वांनी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे अत्यावश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कार्यवाही आवश्यक आहे. तसेच, लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी आवश्यक आहे. संभाव्य रुग्ण शोधून त्यांची चाचणी केली जाणे महत्वाचे आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका कमी होऊ शकेल. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.\nनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाईल\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nफडणवीसांच्या दौऱ्यात कोरोना नियम बसवले धाब्यावर\nकोल्हापूर : पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या कोल्हापूर (Kolhapur)...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश\nकोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nकोरोना corona प्रशासन administrations नगर hospital सामना face ऑक्सिजन आरोग्य health तहसीलदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/nashik-district-reports-received-4-august-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:33:07Z", "digest": "sha1:C52F2VRCKO534SPCDCKCHF6WZGULFOKG", "length": 5427, "nlines": 36, "source_domain": "nashikcalling.com", "title": "जिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nजिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू\nजिल्ह्यात आजपर्यंत 11 हजार 781 रुग्ण कोरोनामुक्त; 4 हजार 335 रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ११ ह��ार ७८१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nउपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १४८, चांदवड ३५, सिन्नर १८७, दिंडोरी ६६, निफाड २२१, देवळा १२०, नांदगांव ७९, येवला ०६, त्र्यंबकेश्वर २६, सुरगाणा १५, पेठ ००, कळवण ०२, बागलाण ३२, इगतपुरी ४६, मालेगांव ग्रामीण ४४ असे एकूण १०२७ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार १७५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२८ तर जिल्ह्याबाहेरील ०५ असे एकूण ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात १६ हजार ६४९ रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी:\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७०.४२, टक्के, नाशिक शहरात ६९.३१ टक्के, मालेगाव मध्ये ८४.३३ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.७६ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ इतके आहे.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती : नाशिक ग्रामीण १२७, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३००, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ८६ व जिल्हा बाहेरील २० अशा एकूण ५३३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.\n‘या’ व्यवसायांना आणि लोकांना लॉकडाऊनमधून सूट \nसिडकोतील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल…\nजिल्ह्यात आजपर्यंत ९४ हजार २५३ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ६११ रुग्णांवर उपचार सुरू\nपोलीस पाटील कृष्णा गरड यांनी जागरूकतेने केलेले कार्य उल्लेखनीय\nजिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/violence", "date_download": "2021-07-30T08:31:22Z", "digest": "sha1:2UO7FG3WBPCWO2YOBAP4LAAJA77YBLDS", "length": 8403, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "violence Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबंगालमधील हिंसाचार कथांना बनावट बातम्यांचा आधार\nभाजप नेते, आयटी विभाग आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्यांनी सोशल मीडियावर बनावट फोटो व व्हिडिओ शेअर करून एक वेगळीच गोष्ट पसरवण्यास सुरुवात केली आहे आणि या हि ...\nधैर्��ाला साथ हवी अंमलबजावणीची\nलैंगिक हिंसेनंतर पीडितेच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांचा समग्र आढावा घेण्यासाठी ‘सेहत’ (CEHAT – Centre for Enquiry into Health And Allied Themes) या मु ...\n‘पिंजरा तोड’ कार्यकर्त्या देबंगना कलिता यांना जामीन\nनवी दिल्ली : सीएएविरोधात दिल्लीतील दरयागंज येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पिंजरा तोड चळवळीतील कार्यकर्ता व जेएनयूतील संशोधक विद्या ...\nदिल्ली दंगलीतले अस्वस्थ करणारे प्रश्न\nदिल्ली दंगलीला ताहीर विरुद्ध अंकित शर्मा असा सोपा अँगल देऊन या दंगलीच्या मूळ प्रश्नांना वाऱ्यावर सोडणं चुकीचं आहे. संपूर्ण उत्तर दिल्ली पेटवू शकेल अशी ...\nनॉर्थ ब्लॉकमध्ये बदल होणे हे हितावह\nपंतप्रधान मोदींनी अत्यंत हुशारीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना राजधानीतील परिस्थिती निवळण्यासाठी पाठवले आहे. पण यावर खरा उपाय हा नॉर्थ ...\nदिल्ली दंगलीत पत्रकारांवर हल्ले\nगेल्या रविवार संध्याकाळपासून दिल्लीमध्ये दंगली चालू आहेत. आत्तापर्यंत ३८ जणांनी आपला जीव गमावला आहे. अनेक लोक जखमी आहेत. या दंगलींचे वार्तांकन कराय ...\nवृत्तपत्रांच्या संपादकीयांमध्ये दिल्ली पोलिसांचा निषेध\nद हिंदू, हिंदुस्तान टाईम्स आणि टाईम्स ऑफ इंडिया यांनी दिल्लीतील दंगलींबद्दल त्यांच्या संपादकीयांमध्ये मत व्यक्त केले, इंडियन एक्स्प्रेसने मात्र या विष ...\nदिल्लीत मृतांची संख्या २७, अजित डोभाल यांच्याकडून पाहणी\nनवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत बुधवारी कोणतीही हिंसाचाराची घटना घडली नाही पण परिस्थिती तणावग्रस्त होती. सर्व शाळा, दुकाने, खासगी-सरकारी कार्यालये, आस्थाप ...\nमोदींचे मौन सुटले; काँग्रेसने मागितला शहांचा राजीनामा\nनवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या कुटुंबियांचा मंगळवारी रात्री भारतदौरा आटोपल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल् ...\nदगडफेक, जाळपोळ व पोलिस बघ्याच्या भूमिकेत\n\"हिंदूंनी गोष्टी आपल्या हातात घेण्याची वेळ आली आहे. आता फार झाले,” माझ्या फोनवरून जाळपोळीची छायाचित्रे पुसून टाकत एका हिंदू गटाचा सदस्य म्हणाला. ...\nगर्भपात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्य��� नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-07-30T08:18:42Z", "digest": "sha1:Z7MM6BKW5DN2IGP5VDDIGPKD2Q5SURG2", "length": 11971, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सीता - विकिपीडिया", "raw_content": "\n(मैथिली या पानावरून पुनर्निर्देशित)\nअन्य नावे/ नामांतरे जानकी, वैदेही, मैथिली\nया अवताराची मुख्य देवता लक्ष्मी\nजटायु वध - राजा रविवर्म्यांचे एक चित्र.\nसीता ही रामायणातील प्रमुख स्त्री-व्यक्तिरेखा आहे. रामायणातील मुख्य नायक राम यांची ही पत्नी होय. पतिनिष्ठ पतिव्रता पत्नी म्हणून, तसेच शुद्धचरित, धैर्यशील व नीतिमान स्त्री म्हणून या आदर्शवत मानल्या जातात.\nखरे म्हणजे सीता ही रावणाची मुलगी असते. सीता जन्म घेतल्यानंतर आकाशवाणी होते . ही पुत्री तुझ्या मरणाचा कारण बनेल. म्हणून रावण सीतेला जमीनमध्ये ठेवतो. मग राजा सीरध्वज जनक यास जमीन नांगरताना गवसली व सीरध्वजाने हिला दत्तक कन्या म्हणून वाढवले. उपवर झाल्यावर हिचा विवाह स्वयंवरपद्धतीने इक्ष्वाकु कुळातील रामाशी झाला. विवाहानंतर अल्पकाळातच दुर्दैववशात हिला पती राम व दीर लक्ष्मण यांच्यासह राजगृहाचा त्याग करून वनवासास जावे लागले. वनवासकाळादरम्यान दंडकारण्यात वास्तव्य करत असताना हिला लंकेचा राजा रावण याने अपहरण करून लंकेस नेऊन स्थानबद्ध केले. यातून राम व रावण यांच्यात युद्ध उद्भवले व त्यात रामाने रावणाचा वध केला. त्यानंतर हिने अग्निदिव्य करून स्वतःचे पावित्र्य सिद्ध केले व तत्पश्चात रामाने हिला अयोध्येस स्वगृही नेले. अयोध्येस गेल्यावर रामास हिच्यासह राज्याभिषेक करवण्यात आला. ही गर्भवती असताना, हिच्या पावित्र्याविषयी लोकांमध्ये बोलवा उठल्यामुळे रामाने सीतेचा त्याग केला. अश्या परिस्थितीत हिने वाल्मिकी ऋषीच्या आश्रमात आसरा घेतला व तेथेच हिला लव व [कुश] असे दोघे जुळे पुत्र झाले. कुमारवयाचे झाल्यावर लव-कुशांची त्यांचा पिता राम याच्याशी भेट घडून आली. अखेरीस हिने धरणीच्या, अर्थात स्व��ःच्या मातेच्या, उदरात प्रवेश करून जीवनप्रवास संपवला.\nदेवळातली सीतेची मूर्ती नेहमी रामाच्या आणि लक्ष्मणाच्या मूर्तींबरोबर असते. परंतु महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात राळेगावनजीकच्या रावेरी नावाच्या खेड्यात व सातारा जिल्ह्यात मान तालुक्यातील कलासाकरावाडी सितानगर गाव असलेल्या सीतेचे मंदिर आहे. तेथे लव, कुश आहेत, पण राम नाही. शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. रामाशिवायच्या सीतेचे भारतातले ते बहुधा एकमेव देऊळ असावे. श्रीलंकेत मात्र सीतेची मंदिरे बघण्यास मिळतात.\nसीता हा मध्यवर्ती विषय असलेली पुस्तके[संपादन]\nसीता (पाच खंडांत विभागलेले पुस्तक, मूळ हिंदी लेखक देवदत्त पटनाईक, मराठी अनुवाद विदुला टोकेकर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०२१ रोजी १४:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/girl-assaulted-job-aurangabad-news-390562", "date_download": "2021-07-30T06:36:16Z", "digest": "sha1:QKGYT4OKFHJWKAXU4DOD57BOMUHB46BR", "length": 9433, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, औरंगाबादेत गजबजलेल्या भागातील धक्कादायक घटना", "raw_content": "\nनोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलाविले. ती तेथे आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्याने तिला कारमध्ये बसण्याचे सांगून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका जागी नेले व कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.\nनोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, औरंगाबादेत गजबजलेल्या भागातील धक्कादायक घटना\nऔरंगाबाद : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलाविले. ती तेथे आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्याने तिला कारमध्ये बसण्याचे सांगून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका जागी नेले व कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचाराचा हा प्रकार १४ नोव्हेंबरच्या रात्रीचा; परंतु अत्याचार करणाऱ्या संशयिताने तिला धमकावले होते. त्यामुळे धीर बळावल्यानंतर तिने शनिवारी (ता.२६) पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.\n कोरोनावर मात केलेल्या महिलेच्या शरीरात झाला पस; जगातील सातवी, तर भारतातील पहिलीच केस\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर कासार, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. बायजीपुऱ्यातील २९ वर्षीय पीडितेचे बीए-डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरीच शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. शिकवणीसाठी ती नवीन जागेच्या शोधात होती. बीड बायपास परिसरात दोन महिन्यांपूर्वी भाड्याने खोली शोधत असताना मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला शैक्षणिक माहिती विचारत शिकवणीपेक्षा मुंबईत नोकरी मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखविले.\nAdmission : सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेत प्रवेशासाठी २१ जानेवारीपर्यंत संधी\nत्यानंतर तो दोन ते तीन वेळा तिला भेटला. १० नोव्हेंबरला त्यांची फ्लॅटवर भेट झाली. तेव्हा मुंबईला नोकरीच्या शोधात जायचे ठरले. १४ नोव्हेंबरला रात्री त्याने नऊला रामगिरी हॉटेलसमोर भेटायचे ठरले. त्यानुसार ती आली. त्यानंतर एका कारने महेबूब इब्राहिम शेख तेथे एकटाच आला. सुरुवातीला त्याने तिचा विश्वास संपादन करीत कारमध्ये बसवून गप्पा मारल्या. नंतर त्याने कार जालना रस्त्याजवळील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर अंधारात नेली. तेथे तरुणीवर अत्याचार केला.\nब्रिटनहून आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह, आतापर्यंत औरंगाबादेत आढळले दोन रुग्ण\nअत्याचाराच्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आणि कारमधून त्याने उतरवून दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेली तरुणी घरीच होती. तिने हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सिडको पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली. गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्यामुळे शहरातील सुरक्षेचे धिंडवडे निघाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.hdbandage.com/news/201698-africa-health-care-exhibition/", "date_download": "2021-07-30T07:20:30Z", "digest": "sha1:VI5UTYDGJISWW6RDCL7BLC5N5HLGRZ3F", "length": 4782, "nlines": 140, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "बातम्या - 2016/9/8 आफ्रिका आरोग्य सेवा प्रदर्शन", "raw_content": "\n2016/9/8 आफ्रिका आरोग्य सेवा प्रदर्शन\n2016/9/8 आफ्रिका आरोग्य सेवा प्रदर्शन\nआमच्या कंपनीने आफ्रिका आरोग्य सेवा प्रदर्शनात भाग घेतला आहे आणि स्थानिक ग्राहकांच्या ग्राहकांशी जवळचा संपर्क ठेवला आहे. सध्या आम्ही आफ्रिकेतील बर्याच ग्राहकांशी सहकार्य करत आहोत. निर्यात उत्पादने दर वर्षी सुमारे 3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असतात.\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू औद्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-30T07:58:13Z", "digest": "sha1:UELJV6CK2ADGM3G55NFUNVYC4UYNE54B", "length": 3852, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "शस्त्राचा धाक दाखवत भाजी विक्रेत्याकडून लुटले ८ हजार! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nशस्त्राचा धाक दाखवत भाजी विक्रेत्याकडून लुटले ८ हजार\nशस्त्राचा धाक दाखवत भाजी विक्रेत्याकडून लुटले ८ हजार\nनाशिक (प्रतिनिधी) : शहरातील जेलरोड परिसरातील ��िवाजीनगर येथून पावभाजीचे पार्सल घेऊन घरी परतणाऱ्या भाजीविक्रेत्याला चोरट्यांनी शस्त्रांची भीती दाखवत ८ हजार रुपये लुटल्याची घटना उघडकीस आली.\nजेलरोड परिसरात भाजीविक्रीचा व्यवसाय करणारे शत्रुघन रामरतन गुप्ता शनिवारी (दि.२४ ऑक्टोबर) रोजी रात्री ९ वाजता जेलरोड येथील पाण्याच्या टाकीकडून शिवाजीनगरला पावभाजी आणण्यासाठी गेले होते. तिकडून परत येत असतांना संशयित आरोपी सुरेश राजाराम म्हस्के व त्याच्यासोबत असलेल्या ३ साथीदारांनी गुप्ता यांची मोटारगाडी अडवली. गुप्ता यांना गाडीचे काच खाली करण्यास सांगून, मानेवर शस्त्र ठेवून भीती दाखवली. शिवीगाळ व धमकी देत गुप्ता यांच्याकडील ८ हजारांची रोकड काढून घेतली. तसेच गुप्ता यांना जर पोलिसांना सांगितले तर तुझा गेम करू अशी धमकी देत चोरटयांनी पळ काढला.\nनाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह \nहरिहर डोंगरावर रस्ता चुकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शासन-प्रशासन सतर्क\nनाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ७ मार्च) ५६३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह\nरस्ता ओलांडत असतांना चहा विक्रेत्याचा जागीच मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/fined-rs-20-lakh.html", "date_download": "2021-07-30T08:12:01Z", "digest": "sha1:QTC73P3WYP5PNIRW2LUHZJGUHMIGPCJW", "length": 6796, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "अर्णव गोस्वामींना 20 लाखाचा दंड - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome national-international अर्णव गोस्वामींना 20 लाखाचा दंड\nअर्णव गोस्वामींना 20 लाखाचा दंड\nमुंबई: रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. गोस्वामी यांच्यावर पाकिस्तानी नागरिकांविरोधात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी UK मधील कम्युनिकेशन नियामक कार्यालय (UK’s broadcasting regulator)कडून 20 हजार पौंड म्हणजे जवळपास 19 लाख 73 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.\nवर्ल्डव्यू मीडिया नेटवर्क (Worldview media network limited)ला हा दंड ठोठावण्यात आला आहे. ही कंपनी UK मधील रिपब्लिक भारतची जबाबदारी सांभाळते. 6 डिसेंबर रोजी रिपब्लिक भारतच्या ‘पूंछता है भारत’ हा कार्यक्रम प्रसारित झाला होता. त्यात पाकिस्तानी नागरिकांबद्दल द्वेषयुक्त आणि भडकवणाऱ्या भाषेचा वापर झाल्याचा आरोप ��रण्यात आला. हा प्रसारणाच्या नियमांचं उल्लंघन असल्याचा ठपका ठेवत वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्कला दंड ठोठावण्यात आला आहे.\nकम्युनीकेशन नियामक कार्यालयाकडून कारवाई संदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर ‘ऑफकॉम’कडून चॅनेलला स्पष्टीकरण देण्याचे आणि पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याचे आदेश दिले आहेत. अर्वण गोस्वामी यांनी आपल्या चर्चासत्रात भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेबाबत घेतलेल्या कार्यक्रमात भारत आणि पाकिस्तानच्या अवकाश तसंच तांत्रिक विकासाची तुलना केली होती. तसंच पाकिस्तानकडून भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचाही त्यात उल्लेख होता, अशी माहितीही ‘ऑफकॉम’ने दिली आहे.\nअर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या चर्चासत्रात स्वत: गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांनी केलेली वक्तव्य आणि वापरलेली भाषा ही पाकिस्तानी लोकांविरुद्ध द्वेष निर्माण करणारी होती. त्यात सातत्यानं पाकिस्तानी नागरिकांचा दहशतवादी, माकड, भिकारी, चोर असा करण्यात आल्याचंही ‘ऑफकॉन’ने सांगितलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:06:23Z", "digest": "sha1:BJDAX6OD3UTFIHYBJJ5EYERFADCAP35E", "length": 43794, "nlines": 143, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "एक प्याली चाय, कभी भी हो जाय!! – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nएक प्याली चाय, कभी भी हो जाय\nमाझ्या लहानपणी मुलांनी चहा किंवा कॉफी पिणं चुकीचं समजलं जायचं. आताही अनेक आया मुलांना चहा-कॉफी पिऊ देत नाहीत. कारण चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेयं आहेत असं समजलं जायचं आणि जातं. आमच्या घरात मात्र लोकशाही असल्यानं माझी मोठी मुलगी रोज झोपताना चहा करून पिते तर धाकटी मुलगी सकाळी उठल्याबरोबर कोल्ड कॉफी पिते.\nमी साधारणपणे तिसरी-चौथीत असल्यापासून चहा प्यायला लागले. माझे आजोबा मला त्यात जास्त दूध घालून द्यायचे. पण तो न पिता मी त्यांच्यासारखाच कमी दुधाचा चहा मागायचे. हळूहळू मी अट्टल चहाबाज झाले. मला स्वतःला देशी पद्धतीनं केलेला चहाच आवडतो. फरक एवढाच की मला तो सौम्य चवीचा लागतो. ही मी माझ्या वडीलांकडून उचललेली सवय आहे. त्यांना चहा आणि त्याचे वेगवेगळे प्रकार फार प्रिय आहेत. मला मात्र एकाच पद्धतीनं केलेला रोजचा चहा आवडतो. पाणी उकळलं की त्यात साखर आणि थोडंसं आलं घालायचं. एखादं मिनिट उकळलं की गॅस बंद करून चहा पावडर घालायची. चमचानं हलवून लगेचच तो चहा गाळायचा आणि त्यात किंचित दूध घालायचं असा चहा मला लागतो. मला तीव्र चवीचा, खूप उकळलेला, खूप दूध किंवा खूप चहा पावडर घातलेला चहा अजिबात आवडत नाही. त्यामुळे बाहेर कुठे गेल्यावर मी चहा प्यायला फारशी उत्सुक नसते. याचं कारण असं आहे की चहाची चव ही फार वैयक्तिक गोष्ट आहे असं मला वाटतं.\nचहाची लागवड सर्वात पहिल्यांदा चीनमध्ये झाल्याचा उल्लेख आहे. सुरूवातीच्या काळात औषधी म्हणून चहाचा वापर केला गेला. नंतर नंतर लोकांना त्याची चटक लागली आणि तो लोकांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. २७३७ BC मध्ये चहाचा शोध लागला असं मानलं जातं. पण बराच काळ तो चीनपुरताच मर्यादित राहिला. आठव्या शतकात तांग राजघराण्याच्या काळात सामान्य लोकांमध्ये चहा पिण्याची पद्धत रूढ व्हायला सुरूवात झाली आणि चहा विएतनाम, कोरिया आणि जपानमध्ये पोहोचला. पंधराव्या शतकात डच लोकांनी आणि पोर्तुगीज मिशन-यांनी चहा चीनच्या बाहेर लोकप्रिय करायला सुरूवात केली. भारतात प्राचीन काळापासून औषधी कारणांसाठी चहा प्यायला जायचा खरा. पण ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करून समस्त भारतीयांना चहाची सवय लावली. आता ती सवय इतकी मुरली आहे की भारतात घरोघरी, तिन्ही त्रिकाळ, कोप-याकोप-यांवर, ऑफिसमध्ये सतत चहा प्यायला जातो. सकाळी उठल्याबरोबर घराघरांमध्ये चहाचा दरवळ सुटलेला असतो.\nचहासाठी चिनी भाषेत जे वर्णाक्षर वापरलं जातं ते आहे टे. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे त्याचा उच्चार टी असा झाला. तर कँटनीजमध्ये चहाला चा म्हटलं जायचं. पोर्तुगीजांनी चहाचा प्रसार करताना या उच्चाराचाही प्रसार केला. त्यामुळेच अरब देशांमध्ये, इराणमध्ये, भारतात चहाला चाय म्हटलं जातं.\nचहामध्ये दूध आणि साखर घालूनपिण्याची पद्धत ब्रिटिशांनी रूढ केली. सुरूवातीच्या काळात चहावर फार कर लावला जायचा म्हणून चहाचा चोरटा व्यापार होत असे. पण पुढे ब्रिटिशांनी कर काढून टाकला आणि चहाला लोकमान्यता मिळाली. चहाला ऐतिहासिक महत्वही आहे. बॉस्टन टी पार्टीतूनच पुढे अमेरिकन क्रांती झाली. चहाच्या व्यापारातली चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी भारतात चहाची लागवड सुरू केली. सुरूवातीच्या काळात कुमांऊ टेकड्यांवर आणि दार्जिलिंगमध्ये चहाच्या बागा लावल्या गेल्या. हळूहळू भारतात चहाची मोठ्या प्रमाणावर लागवड व्हायला लागली. आज भारत हा जगातला दुस-या क्रमांकाचा चहा उत्पादक देश आहे. तर आयर्लंड हा जगातला सर्वाधिक प्रमाणात चहा पिणारा देश आहे. आयर्लंडमध्ये रोज माणशी निदान ४ कप चहा प्यायला जातो.\nचहा हे झुडूप आहे. जर पानं खुडलीच नाहीत तर चहाचं रोपटं १६ मीटरपर्यंतही वाढू शकतं. पण झुडुपाची उंची जितकी कमी तितकं चहा खुडणा-यांना सोपं होतं. त्यामुळे कंबरेइतकं उंच झालं की पानं खुडायला सुरूवात केली जाते. झुडुपाच्या वरचा फक्त १-२ इंचाचा भागच खुडला जातो. पानं जितकी कोवळी तितका चहाचा दर्जा चांगला असतो. भारतात आता आसाम, सिक्कीम, हिमाचल, केरळ, तामिळनाडू आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर चहाची लागवड केली जाते. आसाम टी किंवा दार्जिलिंग टी हे चहाचे प्रकार जगभर लोकप्रिय आहेत.\nआपल्याकडे चहा खूप लोकप्रिय, लोकमान्य आहे. पण त्याला हल्ली हल्ली सांस्कृतिक महत्व मिळायला लागलंय. फक्त वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळणारे टी लाऊंजेस आताशा लोकप्रिय व्हायला लागली आहेत. मुंबईत ताजमहल टी हाऊस नावाचा अप्रतिम टी लाऊंज आहे. बांद्र्यात फार सुरेख जुन्या पद्धतीचे बंगले आहेत. तशाच एका बंगल्यात हे ताजमहल टी हाऊस आहे. बंगल्याच्या इंटेरियरला धक्का न लावता, खोल्या तशाच ठेवून फार सुरेख रचना केली आहे या लाऊंजची. कोप-याकोप-यात प्रायव्हसी मिळेल अशी टेबलं आणि खुर्च्या ठेवल्या आहेत. बरोबर वाचायला भरपूर उत्तम पुस्तकं. तुम्हाला हवं असेल तर सोफ्यावर बसा, लाऊंज चेअरवर किंवा साध्या खुर्चीवर. पार्श्वभूमीवर अभिजात शास्त्रीय संगीत सुरू असतं. अदबशीर वेटर्स, विविध प्रकारचे गरम आणि थंड चहा आणि त्याबरोबर खायला काही मोजकेच पदार्थ. मी आणि माझा नवरा निरंजन अनेकदा तिथे जातो. तो मनानं ब्रिटिश असल्यामुळे त्याला ते सगळं वातावरण फारच भावतं. परवा मी आणि माझी मैत्रीण चिन्मयी गेलो होतो. अनेक दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे बराच वेळ बसून गप्पा ठोकायच्या होत्या. मग तिनं काफिर लिव्हजचा गरम चहा आणि मी पाणी पुरी चहा (होय पाणी पुरीच्या पाण्यात चहाचा अर्क घालून केलेलं पेय.) मागवला. तो अर्थात थंड होता. आणि बरोबर हायटीसाठी असतात तसे पदार्थ. ते खाऊन झाल्यावर गरम दार्जिलिंग ग्रीन टी. काय सुरेख संध्याकाळ गेली ती पाणी पुरीच्या पाण्यात चहाचा अर्क घालून केलेलं पेय.) मागवला. तो अर्थात थंड होता. आणि बरोबर हायटीसाठी असतात तसे पदार्थ. ते खाऊन झाल्यावर गरम दार्जिलिंग ग्रीन टी. काय सुरेख संध्याकाळ गेली ती ताजमहल टी हाऊसचं वैशिष्ट्य म्हणजे ते शास्त्रीय संगीताचे कार्यक्रमही करतात.\nचीन आणि जपान या दोन देशांमध्ये चहाला फार पूर्वीच्या काळापासून सांस्कृतिक महत्व आहे. जपानचा टी सेरेमनी जगप्रसिद्ध आहे. जपानमध्ये अनौपचारिक चहापानाच्या कार्यक्रमाला चाकाई म्हणतात. या चहापानात चहाचा अर्क, पातळ चहा आणि हवं असेल तर अगदी हलकेफुलके पदार्थ सर्व्ह केले जातात. तर औपचारिक चहापानाच्या कार्यक्रमात, म्हणजेच चाजीमध्ये संपूर्ण जेवण, चहाचा अर्क, पातळ तसंच घट्ट चहा सर्व्ह केला जातो. घट्ट चहा किंवा थिक टीसाठी अतिशय उत्तम दर्जाची चहापत्ती वापरण्यात येते. आणि तो सगळ्या पाहुण्यांना एकाच बोलमध्ये सर्व्ह केला जातो. तर पातळ चहा किंवा थिन टी सर्व्ह करताना प्रत्येक पाहुण्याला स्वतंत्र बोलमध्ये चहापत्तीवर गरम पाणी ओतून देतात. जपानमध्ये टी सेरेमनीला आध्यात्मिकतेचा रंग आहे.\nब्रिटिशांनीही हायटीचा प्रघात रूढ केला. दुपारचा चहा आणि रात्रीचं जेवण यात बराच वेळ जात असल्यानं त्यावेळी चहाबरोबर काहीतरी खायला केलं जायचं. शिवाय सरंजामशाही ब्रिटिशांकडे त्यावेळी नोकर नसायचे म्हणजे ते घरी गेलेले असायचे. मग काहीतरी सोपे, सहज, घरातल्या बाईला करता येईल असे पदार्थ यावेळी केले जात. खरं तर दुपारचा चहा हा आरामात सोफ्यावर निवांत रेलून घ्यायची गोष्ट होती. पण हायटीचं स्वरूप आल्यावर तो डायनिंग टेबलावर घेतला जायला लागला. आता तर इंग्लंडमध्ये हायटी सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स आहेत. आणि भारतीय माणसाच्या खिशाला तो चांगलाच गरम आहे. हायटीबरोबर साधारणपणे फिंगर सँडविचेस, गरम स्कोन्स, होममेड केक आणि पेस्ट्रीज आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा सर्व्ह केले जातात. फिंगर सँडविचेसमध्ये मस्टर्ड आणि हॅम, काकडी, एग मेयनिज, स्मोक्ड सामन असे सँडविचचे वेगवेगळे प्रकार सर्व्ह केले जातात. तर चहामध्ये आसाम, दार्जिलिंग, अर्ल ग्रे, लापसँग सोचाँग हे प्रकार दिले जातात. काही रेस्टॉरंट्स जास्तीचा दर आकारून शँपेनही देतात.\nआपल्याकडे जशा चहाच्या टप-या असतात तसे इराणमध्ये चायखाने असतात. इराणमध्ये चहा भारतातून गेला पण लवकरच त्यानं इराणचं राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता मिळवली. इराणी लोक काळा चहा घेतात तोही साखर न घालता. पण चहा पिताना जिभेवर शुगर क्यूब ठेवून पितात. त्यामुळे तो चहा गोड लागतो. आम्ही काही वर्षांपूर्वी श्रीलंकेला गेलो होतो तेव्हा नुवारा एलिया या गावी गेलो होतो. या गावाला लिट्ल इंग्लंडच म्हणतात. ऐन एप्रिलमध्ये दिवसाचं तापमान १२ अंश सेल्सियस होतं. तर इथे ब्रिटिशांनी १८३४ मध्ये बांधलेल्या द ग्रँड या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. आम्ही तिथे पोचल्यावर वेलकम ड्रिंक म्हणून त्यांनी व्हॅनिला टी दिला. व्हॅनिलाचा मंद सुवास असलेला काळा, गरमागरम चहा. तो चहाही इराणी चहाप्रमाणे तोंडात शुगर क्यूब ठेवून प्यायचा होता. इतक्या थंडीत त्या चहाची चव इतकी अफलातून लागत होती की दुस-या दिवशी मी त्यांच्याकडे परत तो चहा मागितला. तर आम्ही तो फक्त वेलकम ड्रिंक म्हणून देतो असं त्यांनी सांगितलं. मला त्या चहाची चव इतकी आवडली होती की मी विनंती करून त्यांना मला तो चहा परत द्यायला भाग पाडलं.\nचहा फॅक्टरी – श्रीलंका\nचहाच्या बागेत – श्रीलंका\nचहाच्या दुकानात वेगवेगळे चहा बघत असताना – श्रीलंका\nमी आणि माझ्या सासुबाई समोर चहा\nभारतात सर्वसाधारणपणे उकळलेला चहा मिळतो. आपल्याकडे कोप-याकोप-यांवर दिवसाच्या कुठल्याही प्रहरी चहाचा ग्लास (हो ग्लासच) हातात घेऊन लोक गप्पा मारत उभे असलेले दिसतात. यात अगदी कामगार वर्गापासून ते कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपर्यंतचे लोक असतात. आणि अशा प्रकारे चहा प्यायला कुणालाही कमीपणा वाटत नाही. मलाही कधीतरी असा उकळलेला मसाला चहा प्यायला आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझी मैत्रीण सोनाली आलं घालून उकळलेला कडक चहा करायचो आणि बरोबर जीभ भाजणारी तिखट बिकानेरी शेव खायचो. फार अफलातून लागतं हे काँबिनेशन) हातात घेऊन लोक गप्पा मारत उभे असलेले दिसतात. यात अगदी कामगार वर्गापासून ते कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हपर्यंतचे लोक असतात. आणि अशा प्रकारे चहा प्यायला कुणालाही कमीपणा वाटत नाही. मलाही कधीतरी असा उकळलेला मसाला चहा प्यायला आवडतो. कॉलेजमध्ये असताना मी आणि माझी मैत्रीण सोनाली आलं घालून उकळलेला कडक चहा करायचो आणि बरोबर जीभ भाजणारी तिखट बिकानेरी शेव खायचो. फार अफलातून लागतं हे काँबिनेशन दैनिक मराठवाड्यात काम करत असताना काम टाळायचं असेल की मित्रमैत्रिणी आल्याचा बहाणा करून समोरच्याच टपरीवर��ा कटिंग चहा प्यायला जाणं ही सोपी पळवाट होती. औरंगाबादच्या कडक उन्हाळ्यात, ४२ डिग्री तापमानात तो खळखळून उकळलेला चहा पिण्याची कल्पना आज नकोशी वाटते.\nप्रवासात असताना असा चहा पिण्याची लज्जत काही औरच असते. भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही पहाटे किंवा कितीही रात्री या चहाच्या टप-या उघड्या असतात. मी दूरदर्शनला काम करायचे तेव्हा पहाटे ४.३० ला घरून निघायचे. दूरदर्शनची गाडी न्यायला यायची. मग आमचा पहिला थांबा असायचा तो दूरदर्शनच्या जवळच्या चहाच्या टपरीवर. तिथे तो उकळलेला मसाला चहा घेतला की काम करायला कशी तरतरी यायची. यावेळी कामावर निघालेले कामगार या टपरीवर चहा पित उभे असायचे. मी कॉलेजमध्ये असताना आम्ही डिसेंबरमध्ये राजस्थानला प्रवासाला गेलो होतो. पहाटे ५.३० ला प्रवास सुरू करण्याचा माझ्या बाबांचा शिरस्ता होता. तितक्या कडाक्याच्या थंडीत राजस्थानच्या गावांमध्ये पहाटे पहाटे घेतलेल्या मसाला चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला कॉलेजमध्ये तर चहाचं इतकं व्यसन होतं की विद्यापीठात एमए करत असताना मी कँटीनला एकटी चहा प्यायला जाऊन बसत असे. पुढे उकळलेल्या चहामुळे फारच acidity व्हायला लागली म्हणून मग चहा कमी केला.\nचिन्मयी सुमीत – ताजमहाल टी हाऊस\nव्हेज हाय टी प्लॅटर\nचहाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशानुसार, तिथल्या हवामानानुसार, तिथल्या चालीरितींनुसार, मिळणा-या घटक पदार्थांनुसार चहाची रेसिपी आणि म्हणूनच चवही बदलते. भारतातच बघा, दक्षिणेकडे चहापेक्षा कॉफीचं प्रस्थ जास्त आहे. त्यामुळे तिथला चहा त्याबद्दल काही खास बोलावं असा नसतो. पुढे महाराष्ट्रापासून वर चहा पिणारी राज्यं आहेत. मध्य भारतातल्या राज्यांमध्ये मसाला चहा लोकप्रिय आहे. काही ठिकाणी आलं तर काही ठिकाणी गवती चहा घालून चहा केला जातो. गुजराती लोक दालचिनी, सुंठ, मिरी, लवंगा घालून चहा करतात. काही लोक चहाचा मसालाही बनवून ठेवतात. महाराष्ट्रात मुख्यतः गायीचं आणि म्हशीचं दूध चहासाठी वापरतात. काही लोक शेळीचंही दूध वापरतात. ज्या भागात तिन्ही प्राणी दिसत नाहीत म्हणजे हिमालयाचा भाग तिथे याकचं किंवा मेंढीचं दूध वापरलं जातं. काश्मीरी चहा म्हणजे काहवा ही एक डेलिकसी मानण्यात येते. या चहामध्ये ग्रीन टी, केशर, दालचिनी, विलायची तर घालतातच पण बरेचदा सुगंधासाठी काश्मिरी गुलाबाच्य��� पाकळ्याही वापरतात. गोडपणासाठी मधाचा किंवा साखरेचा वापर करतात. शिवाय तो अक्रोड आणि बदामांबरोबर सर्व्ह करतात. हा चहा समोवर नावाच्या किटलीत बनवला जातो. हा चहा सर्वसाधारणपणे दूध न घालताच दिला जातो. क्वचित प्रसंगी वयस्कर लोकांसाठी त्यात दूध घातलं जातं. लहानशा, नाजूक कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.\nतिबेटीयन लोक बटर चहा घेतात. या चहाला ते पो चा म्हणतात. पारंपरिक पद्धतीप्रमाणे चहाची पानं, याकच्या दुधापासून काढलेलं लोणी, पाणी आणि मीठ घालून तो बनवतात. पण हल्ली गायीच्या दुधाचं लोणी सहज उपलब्ध होत असल्यानं त्याचाही वापर या चहात केला जातो. लोणी हा या चहातला महत्वाचा घटक पदार्थ असल्यानं हा चहा प्यायल्यानं ओठ कोरडे होत नाहीतच शिवाय उंचीवरच्या हवामानासाठी ज्या जास्त उष्मांकांची गरज असते तीही भागवली जाते. कामावर जाण्याआधी तिबेटी लोक हा चहा घेतातच. हा चहा बनवताना उच्च प्रतीच्या चहाची पानं अर्धा दिवस पाण्यात घालून गडद तपकिरी रंग येईपर्यंत उकळतात. नंतर हा अर्क सिलिंडरच्या आकाराच्या एका जगमध्ये घालतात. त्यात याकच्या दुधाचं ताजं लोणी आणि मीठ घालून चांगलं घुसळतात. नंतर मातीच्या कपांमध्ये हा चहा सर्व्ह केला जातो.\nपरवा आम्ही गडचिरोलीला गेलो होतो तेव्हा उराव आदिवासी घरात अप्रतिम असा चहा घेतला. या चहात त्या मुलीनं दारातलीच तुळशीची ताजी पानं, हळद, लिंबू, साखर आणि किंचित चहाची पावडर घातली होती. दूध अजिबात घातलं नव्हतं. या चहानं इतकी काही तरतरी दिली की बस्स\nभारतात जशी चहाच्या टप-यांची पद्धत आहे तशीच एक जुनी परंपरा इराण्यांच्या चहाच्या हॉटेलांची आहे. १९ व्या शतकात जे झोराष्ट्रीयन इराणी भारतात आले त्यांनी जागोजागी चहाची लहान हॉटेल्स उघडली. एकेकाळी मुंबईत सगळ्यात जास्त इराणी कॅफे होते. आज हैदराबादमध्ये सगळ्यात जास्त इराणी कॅफे आहेत. यांच्या कॅफेमध्ये मिळणारा चहा चवीला अप्रतिम असतो. त्याची चव वर्षांनुवर्षं बदलत नाही. मला घरच्या चहाच्या खालोखाल इराणी चहा आवडतो. या चहाबरोबर ब्रून मस्का अफलातून लागतो. ब्रून हा एक प्रकारचा कडक पाव असतो. त्याला भरपूर घरगुती पांढरं लोणी लावून देतात. हा पाव चहात बुडवून खाणं हा एक अतिशय आनंदाचा भाग असतो. या रेस्टॉरंट्समध्ये मटन समोसा, आकुरी, बेरी पुलाव हे पदार्थही मिळतात. इराण्यांच्या कॅफेचं अजून एक वैशिष्ट्य ��्हणजे त्यांचं फर्निचर. संगमरवरी टॉप असलेली नक्षीदार पायांची लहान टेबलं आणि त्याला मॅच होणा-या खुर्च्या अतिशय देखण्या दिसतात.\nचहाचे जे लोकप्रिय प्रकार आहेत त्यात नेहमीचा चहा, ग्रीन टी, हर्बल टी, ब्लॅक टी, व्हाइट टी आणि ओलाँग टी असे प्रकार आहेत. आपण नेहमी जो चहा घेतो तो आसाम किंवा दार्जिलिंग चहा असतो. अर्थात उत्तम प्रतीची चहा पत्ती निर्यात झाल्यावर खाली उरलेला गाळ आपण पित असतो. आसाम चहा हा काहीसा स्ट्राँग असतो तर दार्जिलिंग चहा चवीला सौम्य असतो. हल्ली ग्रीन टी पिण्याची खूप फॅशन आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्सचं प्रमाण खूप असतं अशी दंतकथा आहे. पण त्यात काही तथ्य नसल्याचं डॉक्टर सांगतात. चहाची पानं वाळवताना त्यांना हवेत वाळू देतात. तेव्हा त्यांचे ऑक्सिडीकरण होतं. पण ग्रीन टी करताना चहाची पानं ओव्हनमध्ये किंवा पॅनमध्ये गरम करून झटपट वाळवली जातात. त्यामुळे त्यांचं ऑक्सिडीकरण थांबतं. पण या चहाचा सुगंध फार काळ टिकत नाही. ब्लॅक टी हा चांगलाच स्ट्राँग असतो. जगभरात जास्तीत जास्त ब्लॅक टी प्यायला जातो. त्याचा सुगंधही बराच काळ टिकतो. व्हाइट टी हा अतिशय दुर्मीळ प्रकार आहे. चहाची अगदी कोवळी पानं तोडून हा तयार केला जातो. त्यावर अतिशय कमी प्रक्रिया केली जाते. मात्र या चहाचा पूर्ण स्वाद येण्यासाठी तो गरम पाण्यात निदान ७-८ मिनिटं ठेवावा लागतो. हर्बल टी म्हणजे एखाद्या झाडाची पानं, फुलं, बिया, मूळं गरम पाण्यात घालून बनवलेला अर्क. चिनी जास्मिन टी याच प्रकारचाय किंवा जास्मिन टी मध्ये वाळवलेल्या जिरॅनियमच्या पाकळ्या घालूनही अशा प्रकारचा चहा बनवतात. ओलाँग हा खास चिनी चहा आहे. तो स्ट्राँग असतोच शिवाय तो ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन्ही प्रकारांची कसर भरून काढतो. हा गैवान नावाच्या पात्रात बनवला जातो.\nहल्ली आइस टीही बराच लोकप्रिय आहे. पीच, लेमन, एपल, मिंट असे वेगवेगळे प्रकार त्यात मिळतात. पण तो खरा चहा नव्हे. एखादं थंड पेय म्हणून प्यायला हे प्रकार बरे लागतात. पण चहा कसा हवा तर तरतरी देणारा, झोप उडवणारा, उत्साह देणारा.\nचहाबद्दल जितकं लिहू तितकं कमीच आहे. सकाळी डोळ्यांवरची झोप आलं घातलेल्या चहाशिवाय उडत नाही. कुठल्याही गप्पांचं सत्र चहाशिवाय पूर्ण होत नाही. रात्री अभ्यास करताना चहा लागतोच. ऑफिसमधल्या सहका-यांबरोबर टपरीवर उभं राहून घेतलेल्या चहाची चव वेगळीच. प्र���ासात स्टेशन आलं की चाय-गरमागरम चाय अशी आरोळी ऐकल्यावर तो उकळलेला चहा घ्यावासाच वाटतो. खूप कामात असल्यावर बाजूला स्ट्राँग चहाचा कप हवाच. पावसाळी रात्री जेवल्यानंतरही अर्धा अर्धा कप चहा प्यावासाच वाटतो. आणि थंडीत हातात उबदार चहाचा कप घेऊन खिडकीत बसणं तर परमानंदच. चहाला आपल्या आयुष्यात पर्याय नाही हे खरंच\nफूड आणि लाइफस्टाइल ब्लॉगर, अनुवादक, संपादक. अन्न हेच पूर्णब्रह्म आणि साडी आणि बरंच काही हे ब्लॉग लिहिते. २०१४ पासून डिजिटल कट्टा या ऑनलाइन नियतकालिकाचं संपादन करते. अनेक वर्षं आकाशवाणी आणि दूरदर्शनला अनुवादक-संपादक म्हणून काम केलं आहे. काही पुस्तकांचा इंग्रजीतून मराठीत अनुवाद केलेला आहे.\nफोटो – सायली राजाध्यक्ष (सौजन्य – ताजमहल टी हाऊस) व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकचहाजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineTeaTea culture\nPrevious Post स्कॉचची पंढरी – आईला\nNext Post पोएट्री कॉल्ड फ्रेंच चीज\n मजा आली… चहा द्यावा चहा घ्यावा, चहा जिवीचा विसावा…. हे गाणं माझी आजी म्हणायची त्याची आठवण झाली….\nचहाचे प्रकार व वर्णन मस्त लिहीलंय. आत्ताच चहा प्यायची तल्लफ आली. मी टर्कीहून मुलीने आणलेला apple tea करून प्यायलेला आहे. मस्त असतो.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T06:44:07Z", "digest": "sha1:7CJP66KCAS4AMXEBXSVPGGP5J2PKUWVP", "length": 7801, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "धक्कादायक : प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडीलांनीच केली मुलाची हत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nधक्कादायक : प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडील���ंनीच केली मुलाची हत्या\nधक्कादायक : प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडीलांनीच केली मुलाची हत्या\nचाळीसगाव: मुलाने कुटुंबाच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह केला म्हणून चक्क आई-वडीलांनीच आपल्या मुलाचा गळा दाबून निघृण खुन केल्याची घटना शहरातील कैलास नगर भागात घडली होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार संबंधित दाम्पत्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शहर पोलिस ठाण्यात दि.९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nसविस्तर वृत्त असे की, मयत निलेश प्रताप कुमावत (रा. कैलास नगर, भुषण मंगल कार्यालय ता. चाळीसगाव) यांनी प्रेमसंबंधातून विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) हिच्याशी विवाह केला होता. त्याचा विवाहास घरच्यांचा विरोध होता. मात्र आई अलका प्रताप कुमावत (वय-५६) व वडील प्रताप सहादु कुमावत (वय- ६४) त्यांच्या प्रेम विवाहास स्पष्ट विरोध होता. मात्र दि.१३ मार्च २०२० रोजी (वेळ निश्चित नाही) निलेश कुमावत याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन न करता परस्पर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या प्रकरणी विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत (वय-३५ रा. सदिच्छा नगर, जि. धुळे) यांनी चाळीसगाव न्यायालयाकडे दाद मागितली होती. न्यायालयाने याची दखल घेत कलम १५६ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दि. ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री भादवि कलम- ३०२, २०१, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजया उर्फ सोनिया निलेश कुमावत यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.\nविनाकरण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई\nलसीकरणावरून जिल्हा कॉंग्रेस तर्फे काळे झेंडे दाखवत केंद्र सरकारचा निषेध \nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर मानमरातब दिला\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/mauli-parutani-came-to-alankapuri/", "date_download": "2021-07-30T07:07:25Z", "digest": "sha1:UGDMACSLZ4NGGB2A7ZDJKYGHUDPCWOND", "length": 14105, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माऊली परतुनी आली अलंकापुरी…! – Dainik Prabhat", "raw_content": "\nमाऊली परतुनी आली अलंकापुरी…\nTop Newsपुणे जिल्हामुख्य बातम्या\n“माऊलीऽऽ, माऊलीऽऽऽ’च्या जयघोषात पालखीचे स्वागत ः मंदिर परिसरात रमला वैष्णवांचा मेळा\nआळंदी – माऊलींची पालखी विठू भेटीसाठी लाखो वैष्णवांसमवेत पंढरीकडे मार्गस्थ झाली होती. तब्बल 31 दिवसांचा प्रवास संपून आज (दि. 27) माऊलींची पालखी अलंकापुरी नगरीत परतीचा प्रवास उरकून दाखल झाली. यावेळी आळंदीकरांनी माऊलींच्या पालखीचे थोरल्या पादुका मंदिरापासून स्वागत करण्यास सुरुवात केली.\nपालखी तीन वाजता थोरले पादुका मंदिर येथे विसावली. यावेळी येथील स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व भाविकांना चहा-प्रसादाचे वाटप करण्यात आले. “थोरले पादुका’च्या वतीने अध्यक्ष विष्णू तापकीर आणि सर्व संचालक मंडळांनी स्वागत केले. त्यानंतर पाच वाजता पालखी अखेरच्या विसाव्यासाठी धाकटे पादुका (देवकृपा सर्व्हिस स्टेशन) येथे विसावली. देवकृपा सर्व्हिस स्टेशनचे सर्वेसर्वा प्रकाश काळे आणि मस्के परिवार यांचे वतीने आलेल्या सर्व मानकरी, विश्वस्त, आळंदीकर यांचे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.\nसायंकाळी साडेपाच वाजता पुन्हा एकदा “पुंडलिक वरदेऽऽ, हरी विठ्ठलऽऽऽ…’ असा गजर करीत पालखी हजारो वैष्णवांसमवेत आळंदीतील नवीन आणि जुन्या पुलावरून आळंदीच्या वेशीवर दाखल होताच संस्थानच्या वतीने, तसेच आळंदी नगरपालिकेच्या वतीने ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे धार्मिक उत्साही वातावरणात “माउलीऽऽ, माऊलीऽऽऽ’च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. इंद्रायणीला पूर आल्यामुळे पालखी राम घाटमार्गे मंदिरात न जाता प्रथम आजोळघरी विसावली. तेथे समाज आरती होऊन पालखी माउलींच्या मुख्य मंदिरात नेण्यात आली. पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पादुका मंडपात ��ेवण्यात आल्या.\nउद्या आषाढी एकादशी असल्याने दुपारी तीन ते पाच या वेळेत हजेरी मारुती मंदिरात कीर्तन सेवा होऊन सर्व मानकऱ्यांचा संस्थानच्या वतीने हजेरी झाल्यानंतर यथोचित नारळ प्रसादाचे वाटप करून सन्मान करण्यात येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. हजेरीनंतर तब्बल 31 दिवस आळंदी ते पंढरपूर व पुन्हा पंढरपूर ते आळंदी असा प्रवास करणाऱ्या पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे.\nयंदा प्रथमच पालखीला जुंपणाऱ्या सर्जा-राजाचा सन्मान करण्याचा संकल्प सोडला होता; परंतु पालखी विसाव्याकडे न आणल्याने हा कार्यक्रम आता एकादशीच्या दिवशी म्हणजे रविवारी (दि. 27) होणार आहे.\nधाकटे पादुका विसाव्याची सातशे वर्षांची परंपरा काढली मोडीत\nगेल्या सातशे वर्षांपासून पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर आणि परतीच्या प्रवासात पंढरपूर ते आळंदी असा सुरू झाला आहे. देवापासून पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवते त्यावेळेस जाताना व परतीच्या प्रवासात अलंकापुरीत येताना आळंदीच्या शिवेवर (नजिक) म्हणजेच धाकटे पादुका येथे पालखीचा पहिला विसावा असतो, त्यावेळेस प्रथम आरती होऊन पालखी पुण्यनगरीकडे मार्गस्थ होते, मात्र यंदा पावसाचे कारण पुढे करीत चोपदारांनी पालखी विसाव्याच्या ठिकाणी म्हणजेच धाकटे पादुका (देवकृपा सर्व्हिस स्टेशन) येथे आळंदीकडे जाताना उजव्या हाताला न थांबविता डाव्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे क्षणभरच थांबवून पुढे गेली.\nसातशे वर्षांची परंपरा चोपदार मंडळींनी मोडीत काढल्याने आळंदीकरांसह भाविकांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी होणारे सर्व विश्वस्तांसह आळंदीतील मान्यवरांचे सन्मान सोहळा, भाविकांचे स्वागत हे सर्व कार्यक्रम केवळ पालखी विरुद्ध बाजूला उभी केल्याने अधुरे राहिल्याची खंत प्रकाश काळे यांनी व्यक्त केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nभीमाशंकर मंदिरावर धुक्याच्या दुलई\nराष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षांतर करण्यासाठी सरकारकडून सत्तेचा गैरवापर\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज…\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबि��� संपन्न\nतौक्ते वादळाचा पुणे जिल्ह्यातही जोरदार तडाखा; खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान\nइंदापूर तालुक्यात मंगळवारपासून अनलॉक; ‘या’ वेळेतच दुकाने चालू राहणार\n करोनामुळे अनाथ आश्रमाचे आर्थिक गणित कोलमडले; एकाच ‘कॉल’वर प्रवीण…\n उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध दारु विक्रीवर धडक कारवाई\nमांजरी बुद्रुक येथे कोव्हीड सेंटर सुरू करण्याची मागणी\nशेतात काम करणाऱ्या तरूणाचा अंगावर वीज पडून मृत्यू\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nइंदापूर | राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकपदी विजय वाघमोडे यांची निवड\n उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात २५ टक्के क्षमतेने अत्यावश्यक सेवतील कामकाज सुरु\nसरडेवाडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-800-teachers-employees-have-not-been-paid-for-two-years-salary/", "date_download": "2021-07-30T08:08:08Z", "digest": "sha1:MKQ4NDR7A7LNBK5ZH72X5QZLQ3HHJXSX", "length": 10557, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – 800 शिक्षक, कर्मचारी दोन वर्षांपासून वेतनाविनाच – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – 800 शिक्षक, कर्मचारी दोन वर्षांपासून वेतनाविनाच\nशालार्थ आयडी न मिळाल्याने अडचण : संस्थाचालकांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश\nपुणे – जिल्ह्यातील शाळांमधील 800 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडीच मिळाले नाहीत. यामुळे या शिक्षकांचे दोन वर्षांपासून वेतन रखडले आहेत. दरम्यान, यावर शिक्षण आयुक्तांनी 30 एप्रिल पर्यंत शालार्थ आयडी देण्याचे आदेश शिक्षण संचालकांना बजाविले आहेत.\nवैयक्तिक मान्यता मिळाल्यानंतर शालार्थ आयडी त्वरीत मिळणे आवश्यक आहे. मात्र यावर कारवाई होत नसल्याने वेतन रखडण्याचे प्रमाण गेल्या काही कलावधीत वाढले आहे. यामुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष संभाजी शिरसाट यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी या���च्याकडे निवेदने केली होती. त्याची दखल घेत आयुक्तांनी शासनाला प्रस्ताव पाठविला होता. शासनाने तो मान्य केला असून त्याबाबतच निर्णयही जाहिर केला आहे.\nमाध्यमिक शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांची नावे शालार्थ आयडीत समाविष्ठ करण्याची जबाबदारी विभागीय शिक्षण उपसंचालकांवर सोपविण्यात आली आहे. उच्च माध्यमिक शाळांमधील प्रस्तावाची तपासणी करुन शालार्थ आयडी देण्याचे अधिकार विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन प्राप्त होणाऱ्या प्रस्तावामध्ये वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर ठराविक कालावधीत शालार्थ आयडीत नावाचा समावेश करुन नियमित वेतन मिळेल यादृष्टीने कार्यवाही करावी. प्रलंबित व त्रूटी पूर्ततेची प्रकरणे निकाली काढण्यात यावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना बजाविले आहेत.\nशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळावेत यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला असून अनेकदा आंदोलनेही करण्यात आली आहेत. राज्यात शालार्थ आयडी न मिळालेल्यांची संख्या सुमारे 10 हजारापर्यंत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ शिक्षण आयुक्तांच्या आदेशाचे पालन करुन कार्यवाही करणे गरजेचे आहे, असे मत संभाजी शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nचौथ्या टप्प्यात 109 उमेदवार कोट्यधीश\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nशिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने सेवांतर्गत प्रशिक्षण\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nशिक्षकांना त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने सेवांतर्गत प्रशिक्षण\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/2160", "date_download": "2021-07-30T06:44:08Z", "digest": "sha1:Q436JWDQVNWYSSQYW45R4FWTHR32Y4O3", "length": 4570, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "थायलंड- बँकॉक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /थायलंड- बँकॉक\nकुणी मलेशिया मधे राहणारे\nकुणी मलेशिया मधे राहणारे मायबोलीकर आहेत का\nआम्ही हा परिसर एकदा पाहिलेला\nआम्ही हा परिसर एकदा पाहिलेला आहे. तर आम्ही येथे डोकावलो तर चालेल का\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय\nटी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - सहली करताना vishal maske\nस्त्रियांवरील लैंगिक अत्याचारास कारणीभूत काही कारणे नाकारण्याचा अट्टाहास Rajesh Kulkarni\nगरज विवेकी धर्मजागराची- डॉ नरेंद्र दाभोलकर प्रकाश घाटपांडे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/24-1680.html", "date_download": "2021-07-30T08:00:18Z", "digest": "sha1:XEGJV2OEBPJJ2SIEJ2QASGZMZJFC3362", "length": 7440, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह.\n24 तासात 1,680 कोरोना पॉझीटीव्ह.\nआज ही कोरोनाचा उद्रेक..\nअहमदनगर ः आज जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला. मार्च महिन्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आज नोंदवली गेली. गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 680 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.\nनगर शहरात सर्वाधिक 433 रुग्ण आढळले. त्या खालोखाल राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव आणि कर्जत तालुक्यात रुग्णसंख्या शंभरच्या पुढे गेली आहे. अहमदनगर शहर 433, राहाता 229, संगमनेर 105, श्रीरामपूर 116, नेवासे 55, नगर तालुका 74, पाथर्डी 63, अकोले 61, कोपरगाव 114, कर्जत 101, पा���नेर 60, राहुरी 92, भिंगार शहर 16, शेवगाव 61, जामखेड 37, श्रीगोंदे 37, इतर जिल्ह्यातील 12 आणि मिलिटरी हॉस्पिटल 14 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 677, खाजगी प्रयोगशाळेनुसार 514 आणि रॅपिड चाचणीमध्ये 489 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरासह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोरोना संसर्गाचा आकडा हा शंभरी पार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा करत असलेल्या उपाययोजना या अपुर्या पडतात की काय, असे दिसते आहे. आज वाढणार्या आकड्याबरोबरच उपचार घेणार्या रुग्णांची संख्या देखील सात हजार पुढे गेली आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2021/03/Osmanabad-Police-crime-news.html", "date_download": "2021-07-30T08:08:34Z", "digest": "sha1:UUPWKI2CLVQDZOBFEV3JBDVVY4HOXZVD", "length": 17516, "nlines": 101, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मो���िमे दरम्यान 15 छापे\nउस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात ...\nउस्मानाबाद - काल शुक्रवार दि. 12.03.2021 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम करण्यात आली. या मोहिमेदरम्यान 15 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात आढळलेली 140 लि. गावठी दारु, देशी दारुच्या 97 बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त दारुची एकत्रीत किंमत 12,922 ₹ आहे. यावरुन 15 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nपो.ठा. आंबी: नितीन भानुदास उबाळे, रा. आंबी ता. भुम हे आंबी येथील आंबिका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.): शंकर तुकाराम थोडसरे व महेश बंडू शिंदे, दोघे रा. येडशी, ता. उस्मानाबाद हे दोघे अनुक्रमे जुन्या रेल्वे स्थानकाजवळील पत्रा शेडसमोर व येडशी बसस्थानक परिसरात एकत्रीत देशी दारुच्या 25 बाटल्या (किं.अं. 1,300 ₹) बाळगले असतांना आढळले.\nवृषभनाथ जैन, रा. किनी, ता. उस्मानाबाद हे हॉटेल एअर पोर्टच्या बाजूस देशी दारुच्या 14 बाटल्या (किं.अं. 728 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. कळंब: शुभम बापु पवार, रा. कल्पना नगर पारधी पिढी, कळंब हे कळंब मार्केट यार्ड परिसरात 18 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 900 ₹) बाळगले असतांना आढळले.\nविलास शामराव मडके, रा. मोहा, ता. कळंब हे गावात 05 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 250 ₹) बाळगले असतांना आढळले.\nतारामती पवार, रा. वाकडी, ता. कळंब या आपल्या घरासमोर 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 750 ₹) बाळगल्या असतांना आढळल्या.\nपो.ठा. भुम: श्रीनिवास पंडीत पाटील, रा. वालवड, ता. भुम हे गाव शिवारात देशी दारुच्या 11 बाटल्या (किं.अं. 770 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. ढोकी: गजेंद्र रामा पवार, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर 20 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 1,220 ₹) बाळगले असतांना आढळले.\nशिवाजी रमेश देशमुख, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे गाव शिवारात देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 676 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. आनंदनगर: भगवान सिताराम पवार, रा. सांजा, ता. उस्मानाबाद गावातील गणपती मंदीरासमोर 22 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 930 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. ���रुम: बाळु मनोहर उपासे, रा. अचलेर हे गाव शिवारात 5 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 520 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. बेंबळी: बालाजी पवार, रा. बोरगाव (राजे), ता. उस्मानाबाद हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,200 ₹) अवैधपणे बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. उस्मानाबाद (श.): लक्ष्मण निचळे, रा. उस्मानाबाद हे शहरातील इंदीरानगर येथे 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 800 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपो.ठा. तामलवाडी: सुरेश गणपत काळे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर हे आपल्या घराजवळ 40 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 2,150 ₹) बाळगले असतांना आढळले.\nपरंडा: माणकेश्वर, ता. भुम येथील बापु मच्छींद्र अंधारे हे 12 मार्च माणकेश्वर शिवारात सुरट मटका जुगार चालवण्याच्या उद्देशाने साहित्य व 430 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मान���बाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे\nउस्मानाबाद जिल्हयात अवैध मद्य विरोधातील विशेष मोहिमे दरम्यान 15 छापे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_50.html", "date_download": "2021-07-30T07:28:01Z", "digest": "sha1:WHAHBBLHIH2LWFZKMFBY4K7XR5S55XPZ", "length": 11017, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन\nनेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन\nनेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत स्नान, बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी केले पूजन\nनेवासा- गेल्या दोन वर्षांपासून कोविडच्या महामारीमुळे आषाढी पायी दिंडीची परंपरा खंडित झाली असली तरी ही ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासे येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागेत डुबकी मारून गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी जलाभिषेक घातला यावेळी गुरुवर्य राष्ट्रसंत बद्रीनाथ महाराज तनपुरे बाबांनी माऊलींच्या पादुकांचे सपत्नीक विधिवत पूजन केले.\nसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी ह.भ.प.बन्सी महाराज तांबे यांनी सुरू केलेल्या आषाढी पंढरपूर च्या पायी वारीने पन्नाशी ओलांडली आहे गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी बंद आहे त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प.शिवाजी महाराज देशमुख यांनी स्व:त आपल्या वाहनातून माऊलींच्या पादुका पंढरपूरला नेल्या तेथे त्यांनी चंद्रभागेत स्नान करून माऊलींच्या पादुकांचे जलाभिषेक घालून पूजन केले.पादुका डोक्यावर ठेऊन त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या भोवती रामकृष्ण हरी..पांडुरंग हरी..हरे राम हरे राम ...राम राम हरे हरे ,हरे कृष्ण हरे कृष्ण ..कृष्ण कृष्ण हरे हरेअसे नामस्मरण करत प्रदक्षिणा घालून आपली वारी पूर्ण झाल्याचे समाधान मानले.\nयावेळी पंढरपूर येथील वैकुंठवाशी हभप दांडेकर मामा महाराज यांच्या वारकरी मठात जाऊन माऊलींच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्या होत्या.त्यानंतर ह.भ.प. गुरुवर्य बद्रीनाथ महाराज यांच्या मठात त्यांनी पादुका नेल्या तेथे गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी माऊली मठात आल्याचा आनंद व्यक्त करत ह.भ.प. सौभाग्यवती सत्यभामा तनपुरे यांच्या सम���ेत सपत्नीक पूजन केले. पंढरपूर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप संजय महाराज मोरे यांनी हभप शिवाजी महाराज देशमुख यांचे स्वागत करून माऊली पादुकांचे दर्शन घेऊन पूजन केले. नेवासा येथून पंढरपूरला पादुका दर्शनासाठी गेलेल्या भक्तांमध्ये संतसेवक शिवाजी होन,हभप युवा कीर्तनकार राम महाराज खरवंडीकर,संदीप आढाव यांचा समावेश होता. पादुका प्रदक्षिणा झाल्यानंतर पंढरपूर येथे बांधण्यात येत असलेल्या नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानच्या मठात गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांनी विसावा घेऊन माऊलींच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान व विठ्ठल रुख्मिनी दर्शन झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/blog-post_7.html", "date_download": "2021-07-30T08:13:16Z", "digest": "sha1:3KG2DAZHGFHA2XQ7XU5MSZXBAI5EGE4W", "length": 7686, "nlines": 82, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "देवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar देवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी\nदेवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी\nदेवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी\nनेवासा- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड ते धामोरी अशा प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील भाविकांनी केली असून याकामी मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी लक्ष घालून पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पंचक्रोशीतील नागरिक करत आहे. पर्यटन विकास निधी अंतर्गत 2017-2018 या वर्षी श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पुलाचे काम सुरु झाले होते मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या पादचारी पुलाच्या कामास गती मिळाल्यास या परिसरातील धामोरी,बहिरवाडी,गोधेगाव,भालगाव,नेवासा बुद्रुक या परिसरातील भक्तमंडळी व शाळेय विद्यार्थी यांच्यासाठी प्रवरा नदीवरील पादचारी पूल कामधेनु ठरणार आहे देवगड भक्त मंडळ व परिसरातील नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्यमान जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख पाटील यांना सदर रखडलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी निवेदन देण्यात आले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हाय���सचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/swab-stick-broken-in-sarpanchs-nose-what-happened-next-read-detailed-nrdm-141747/", "date_download": "2021-07-30T06:54:41Z", "digest": "sha1:L2753DGQP5O2C6BYE6XYUELR3CJN6YPJ", "length": 12161, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "हैदराबाद | सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक, पुढे काय घडलं ? : वाचा सविस्तर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nहैदराबादसरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक, पुढे काय घडलं \nसरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. मात्र, स्वॅब स्टिक त्यांच्या नाकामध्येच तुटली. यानंतर एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही स्टिक बाहेर काढावी लागली. अखेर जुवाजी शेखर करीमनगरमधील एका खासगी रुग्णालयात गेले आणि एंडोस्कोपी करुन ही स्वॅब स्टिक काढण्यात आली. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की ही स्वॅब स्टिक नाकावाटे त्यांच्या गळ्यामध्ये जाऊन अडकली होती.\nहैदराबाद : तुम्ही कोरोना चाचणी करण्यासाठी गेला आणि स्वॅब स्टिक तुमच्या नाकातच तुटली तर निश्चितच असं घडल्यावर कोणतीही व्यक्ती घाबरुन जाईल. असंच एक प्रकरण आता समोर आलं आहे.\nदरम्यान हे प्रकरण तेलंगणाच्या करीमनगरमधील रामदुगु मंडळातील व्यंकटरोपल्ली गावातील आहे. या गावचे सरपंच जुवाजी शेखर कोरोना चाचणी करण्यासाठी गेले होते. मात्र, स्वॅब स्टिक त्यांच्या नाकामध्येच तुटली. यानंतर एंडोस्कोपीच्या माध्यमातून ही स्टिक बाहेर का��ावी लागली.\nगोपीनाथ मुंडेंचे नाव घेऊन, मत मागायला ऊसतोड कामगार मंडळ सुरू केलेले नाही; धनंजय मुंडे यांनी नाव न घेता पंकजा मुंडेंना लगावला टोला\nही घटना शुक्रवारी घडली आहे. गावात रॅपिड अँटिजन टेस्ट करुन घेण्यासाठी सरपंच जुवाजी शेखर यांनी पुढाकार घेतला होता. गावकऱ्यांच्या मनात याबाबत असणारा गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सरपंचांनी आधी स्वतः चाचणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्यासाठी हे चिंतेचं कारण ठरलं. जुवाजी शेखर स्थानिक गोपालरावपेट प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये रॅपिड टेस्टसाठी गेले. मात्र, सॅम्पल घेण्यासाठी त्यांच्या नाकात स्वॅब स्टिक घालताच ती तुटली. काहीच वेळात वेदना वाढू लागल्या. सुरुवातीला डॉक्टर आणि नर्सनं त्यांची मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. अखेर जुवाजी शेखर करीमनगरमधील एका खासगी रुग्णालयात गेले आणि एंडोस्कोपी करुन ही स्वॅब स्टिक काढण्यात आली. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, की ही स्वॅब स्टिक नाकावाटे त्यांच्या गळ्यामध्ये जाऊन अडकली होती.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/vadar-community-aggressive-as-government-ignores-hunger-strike-nrka-149006/", "date_download": "2021-07-30T08:10:24Z", "digest": "sha1:KU7R2XYQSXFFFR2NHQNP2H4K4JOR6CSI", "length": 11346, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल��याने वडार समाज आक्रमक; सुरु केलं दगडफोड आंदोलन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसोलापूरउपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने वडार समाज आक्रमक; सुरु केलं दगडफोड आंदोलन\nअकलूज : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील आणि अकलूजचे उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ९ दिवसांपासून अकलूज प्रांत कार्यालयासमोर अकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी साखळी उपोषण सुरु आहे. तरीही सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने माळशिरस तालुका वडार समाजाच्या वतीने उपोषणस्थळी दगडफोड आंदोलन करण्यात आले.\nउपसरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील उपोषणास बसल्यानंतर माळशिरस तालुका वडार समाजाच्या वतीने या उपोषणास पाठिंबा दिला. यावेळी बोलताना गणेश देवकर म्हणाले की, आमची अकलूज नगरपरिषद व्हावी, ही कायदेशीर मागणी आहे. तरीही यात राजकारण आणून उपमुख्यमंत्री अजित पवार अकलूज नगरपरिषद जाणीवपूर्वक होऊ देत नाहीत.\nअकलूज नगरपरिषदेसाठी व नातेपुते नगरपंचायतीसाठी सलग नऊ दिवस झाले आमचे साखळी उपोषण सुरू आहे. तरीही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने आता आम्ही उपोषणाच्या ठिकाणी दगडफोड आंदोलन केले आहे. मात्र, अकलूज नगरपरिषदेबाबत लवकर निर्णय न झाल्यास आम्ही वडार समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दगडफोड आंदोलन करणार असा इशारा यावेळी गणेश देवकर यांनी दिला आहे.\nचंदू काळे, पिंटु चौगुले, दिलीप पवार, सोमनाथ पवार, दीपक मा���े, विशाल काळे, बजरंग काळे, संजय काळे, चंद्रकांत पवार, तेजस पवार, शिवा काळे, आकाश काळे, अजय पवार, सूरज काळे, अमर पवार, विजय काळे हे यावेळी उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Sanvidhan-Pawar.html", "date_download": "2021-07-30T06:30:07Z", "digest": "sha1:THJ3RW4TCSXMO2RMCWRUBDR26HZHSOGW", "length": 6010, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "संविधानावर शरसंधान करणाऱ्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra संविधानावर शरसंधान करणाऱ्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही\nसंविधानावर शरसंधान करणाऱ्याला उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही\nमुंबई - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर जर कोण शरसंधान करणार असेल तर त्यांना उध्वस्त केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. ही लढाई सोपी नाही परंतु ती लढल्याशिवाय गत्यंतर नाही आणि ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस लढल्याशिवाय थांबणार नाही’, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आज संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी सरकारला हा इशारा दिला. यावेळी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत शंका निर्माण करतानाच त्या पुस्तकामध्ये घटना ही इतर देशातून उचलून तयार केलेली आहे. ती परदेशाच्या विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारणच नाही असे म्हटले आहे. याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घटना मानत नाहीत. त्यांचे इंग्रजीतील वाक्य शरद पवार यांनी वाचून दाखवले आणि त्याचा वरील मराठी अनुवाद सांगितला. हे सांगतानाच त्यांनी यासाठीच जागृत राहण्याची गरज आहे. आता जो आघात होणार आहे तो समाजातील वंचित, शोषित, दलित, अल्पसंख्यांक, ओबीसी, महिला यांच्यावर असणार असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/31/1383/", "date_download": "2021-07-30T08:15:25Z", "digest": "sha1:BLLX3RSI7KN5GTJS7M63UEVUGPC4RFBM", "length": 44178, "nlines": 111, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "लोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nहिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे हातमोजे इत्यादी सामान पाहून जरा भीतीच वाटली. मुंबईच्या माणसांना हिवाळा म्हणजे २० डिग्री ते २५ डिग्रीचे तापमान असे वाटते. त्यामुळे उत्तरेकडच्या डोंगराळ प्रदेशातील तापमान जरा भीतीदायकच असते. या ट्रिपची सुरूवात ३ दिवसांच्या ट्रेन प्रवासाने झाली आणि पुढे सहा तास बसमधून केलेल्या प्रवासात हिमाचल प्रदेशची तोंडओळख झाली. इथल्या हिरव्यागार डोंगरांकडे पाहून साडेतीन दिवसांचा प्रवास आणि त्यातून आलेला थकवा पूर्णपणे गायबच झाला.\nही ट्रिप हा एक कठीण ट्रेक असल्यामुळे, खाण्यापिण्यावर फारसा भर नव्हता. ट्रेकिंगकरता लागणाऱ्या कॅलरीज् आणि पोषण पूर्णपणे मिळते आहे का, त्याचीच काळजी आमच्या खानसाम्यांना असायची, शिवाय डोंगराळ प्रदेशात पायी किंवा फार तर खेचरावरुन सगळं सामान नेण्याची जबाबदारी, त्यामुळे कमीत कमी वजनाचे जास्तीत जास्त पोषकतत्त्वे असलेले पदार्थच खायला मिळायचे. सकाळी उठल्यावर लगेच गोड गोडमिट्ट चहा तुमच्या स्टीलच्या ग्ला��ात एका किटलीतून वाफेसरशी बाहेर पडत असे. त्या गारेगार हवामानात, हा गरम गरम चहाचा ग्लास जसा हाताला आनंददायी ऊब देत असे, तसाच पोटात जाताच हुरुप आल्यासारखे वाटायचे. खरे तर तेव्हा मला चहा अजिबात आवडत नसे, पण आवडी-निवडी, हवं-नको या गोष्टींना माऊंटेनिअरिंगमध्ये फारशी जागा नसते. तो चहा असो किंवा एक उकडलेले अंडे, पॉरिज असो किंवा पिकलेले केळे किंवा जे काही बनवलेले असेल ते पटापट खायचे आणि सामान बांधून त्या दिवशीच्या ट्रेकसाठी सज्ज व्हायचे. पण कधी कधी रस्त्यात एखाद्या घरात दुपारच्या जेवणासाठी थांबा व्हायचा आणि हिमाचल प्रदेशच्या भाज्यांची चव चाखायला मिळायची. मिश्र भाजी, त्याला सुंदर-साध्या मसाल्याची फोडणी, ओबडधोबड पण गरम गरम रोटया आणि नुसतं कापून ठेवलेले मुळा, काकडी, गाजराचे सॅलेड, हे जेवण मोजकं असले, तरी त्याची चव विलक्षण होती. डोंगराळ भागात ५ ते ६ किलोमीटर चालल्यावर काहीही गोड लागेल, असे तुम्ही म्हणाल आणि ते खरेच आहे पण हिमाचल प्रदेशातील डोंगराच्या कुशीत वाढलेल्या भाज्या, मुंबईच्या लोकल ट्रेनच्या रुळांकाठी वाढत असलेल्या भाज्यांच्या तुलनेत उत्कृष्ट लागणार नाहीत, तर काय\nत्या पंधरा दिवसांच्या ट्रेकमध्ये हिमाचली जेवण असे चाखायला मिळाले नाही. कारण मक्लोडगंज, मनाली, धरमशाला ही ठिकाणं हिमाचलमध्ये पर्यटन स्थळे आहेत. तिकडे पंजाबी, चायनीज, तिबेटी, इतकंच काय जर्मन, इटालियन, अमेरिकन अशी पाश्चात्य क्विझीन्स्ही सहजरित्या दिसतात. पुढे २-३ वेळा पुन्हा हिमाचलला जाणे झाले, पण ते देखील कुलू, रोहतांग या पर्यटक आणि ट्रेकिंगसाठी असलेल्या पर्यटकस्थळांकडे. सिनेमांतून, पुस्तकांतून शिमला या रम्य शहराची अनेक वर्णने ऐकली, पाहिली होती आणि वाचली होती. कलोनियल भारताचा जबरदस्त पगडा आणि वारसा असलेले हे शहर किती सुंदर आहे आणि किती रम्य आहे, याबद्दल वाचून इथे जायची तीव्र इच्छा मनात होती. संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक सिनेमात किंवा रस्किन बाँड यांच्या लिखाणात आढळलेला शिमला अनुभवायचा योग गेल्या वर्षी आला. माझी नणंद आणि तिचे पती शिमल्याजवळच्या छराबरा इथे असलेल्या प्रख्यात वाईल्ड फ्लॉवर हॉल ह्या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी गेले होते. आमचे भावोजी हे मुळात हॉटेल इंडस्ट्रीमधले आहेत आणि ऑबेरॉयच्या या हॉटेलचे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्यामुळे त्���ांचे पाककला आणि पाक संस्कृतीवरचे प्रेम आणि कुतूहल माझ्या ट्रिपसाठी खूप गंमतीचे ठरले. शिमला शहरापासून जवळ जवळ अर्धा-पाऊण तास गाडीने वर चढून गेल्यावर वाईल्ड फ्लॉवर हॉल येतो. ब्रिटीश आर्मीचे क्मांडर-इन-चीफ लॉर्ड किचनर यांचे पूर्वी निवासस्थान असलेल्या वाईल्ड फ्लॉवर हॉलचा मेनू तसा आंतरराष्ट्रीय असला तरी, त्यात लोकल सामग्री वापरुन डिशेस् तयार केलेल्या असतात. हिमालयीन ट्राऊट, पाइन नटस् रिझोटो यासारख्या डिशेस् जागतिक पातळीवर इथल्या अद्वितीय पदार्थांची ओळख करुन देतात. हे एक फाइव्ह स्टार हॉटेल असले तरी इथे हिमाचली थाळीद्वारे स्थानिक चवींचा अस्सल आस्वाद लोकांना घेता येतो. पण तरीही शिमल्यात आजूबाजूला मिळणा-या वेगवेगळया प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घ्यायची संधी मी कशी सोडेन मग रोज भाचे मंडळींच्या शाळेच्या निमित्ताने, शिमल्याच्या मालरोडवर माझा खादयप्रवास सुरु झाला. मग ती इंडियन कॉफी हाऊसमध्ये फेटेवाल्या काकांनी प्रेमाने आणून दिलेली गरम गरम फिल्टर कॉफी आणि डोसा असो किंवा लक्कर बाजारावरुन रीजला जाताना वाटेत असलेल्या सीतारामच्या छोले-भटूरेचा ठेला असो.\nशिमल्यामध्ये भारतभरचे सगळे पदार्थ गवसतात. हँडमेड आईस्क्रिम, चाट, समोसे, मोमोज अगदी पंजाबी, मोगलाई, बंगाली फुड देखील मिळते. परंतु दिसत नाही ते हिमाचली जेवण, हिमाचली जेवण म्हणजे काय हा प्रश्न सतत पडत होता. मग बाजूच्या म्हणजे माझ्या नणंदेच्या ड्रायव्हरला हा प्रश्न विचारला असता तो म्हणाला,’ तुम्हाला नाही आवडणार ते” तरीसुद्धा त्यात काय असते, असे विचारले असता वरवर वड्या, कमळाच्या देठाची भाजी, अशी उत्तरे मिळाली. मग हे खायला कुठे मिळेल असे विचारले असता “आप हमारे घर मै ही आइये” असे तो म्हणाला. कुठल्या हॉटेलमध्ये मिळेल असे विचारले असता असले जेवण हॉटेलमध्ये कोण खाणार असे म्हणून तो हसायला लागला. मग भावोजींना विचारले, त्यांनी हिमाचलच्या वेगवेगळया भागांबद्दल मला थोडेसे सांगितले. हिमाचल प्रदेशात बारा जिल्हे आहेत. किन्नोर, कांगडा, शिमला, मंडी, कुलू, सोलन हे त्यातले काही ओळखीचे प्रदेश. या बाराही प्रदेशांमध्ये वेगवेगळया प्रकारची खाद्यसंस्कृती तिथल्या हवामान घटकांवर अवलंबून आहे. पण त्याबद्दल अभ्यास करायचा म्हटलं तर ते इतके सहज शक्य नाही. माझा एक मित्र सध्या मालरोडवर हिमाचली जेवणाचे हॉ���ेल चालवतो आणि हिमाचली समारंभांच्या पंगतीत मिळत असलेले जेवण जेवून पाहा, असे भावोजींनी सांगताच मी हिमांशु सूदला फोन केला आणि हिमाचली जेवणाबद्दल गप्पा मारायचे आमचे ठरले.\nशिमल्याच्या गेएटी थिएटरला लागून एक लाल आगीच्या बंबाची गाडी उभी असते. ब्रिटिशकालीन भारताची उन्हाळ्यातील राजधानी असलेले हे हिल स्टेशन. त्यामुळे गॉथिक आर्किटेक्चर आणि फायर इंजिन एका बाजूला आणि दुकानांचा गजबजाट एका बाजूला अशी ही मालरोडची सुरुवात. तिकडेच कोप-यावर एका मोठ्या मिठाईच्या दुकानाशेजारी काही पाय-या खाली उतरतात. शिमल्याला जागोजागी अशा पाय-या दिसतातच. ह्या पाय-यांवरुन खाली जाताना बालाजी या मिठाईच्या दुकानातले जिलेब्या वगैरे तळण्याचे काम चालू असते. थोडेसे डावीकडे वळलो की एका छोटयाशा गल्लीत हिमाचली रसोईचा फलक दिसतो. अगदी छोटंसं गोंडस असं हे हॉटेल आहे. बसायला चार टेबल आणि एक छोटी शिडी. या टेबलांवर बसून आधी मेन्यूचा थोडासा अभ्यास करुन घेतला. ह्या हॉटेलमध्ये हिमाचलच्या विविध प्रदेशातल्या धाम म्हणजेच पंगतीची थाळी मिळते. कांगडी, मंडियाली अशा दोन प्रकारच्या या थाळ्या एक दिवसाआड इथे बनवल्या जातात. याशिवाय सिधू (गोड आणि तिखट) नावाचा एक खास प्रकार इथे मिळतो.\nआम्ही ज्या दिवशी तिकडे गेलो होतो त्या दिवशी मंडियाली धाम थालीचा बेत होता. जेवायच्या आधी हिमांशुला भेटलो. हिमांशु हा हिमाचलच्या कांगडा प्रदेशातला आहे. मात्र तो जगभर हिंडला आहे. शिमल्यातच त्याच्या कुटुंबाची मूळं असल्यामुळे त्याचे शिमल्याला येणे-जाणे नेहमीच होत असते. मी व्यवसायाने एक प्रोग्रॅमर होतो, पुढचे शिक्षण घ्यायला अमेरिकेत जायचे म्हणून सहा महिन्यांचा ब्रेक घेतला आणि शिमल्याला आलो. इकडच्या वेगवेगळ्या लोकांशी ब-याच विषयांवर चर्चा होत असे. मला लक्षात आले की सुख हे स्वतःचा बॉस असण्यातच मिळते, म्हणून मी स्वत:च काही तरी करण्याचे ठरवले, हिमांशु सांगत होता. हिमांशुला वेगवेगळे ताजे पदार्थ चाखण्याची आणि शिजविण्याची आवड असल्यामुळे स्वतचे हॉटेल काढण्याचा मार्ग अगदी स्पष्ट होता. तेव्हा त्याने ‘कॅफे वेक अँड बेक’ नावाचं एक कॉफी शॉप उघडले.\nमाझ्या कुटुंबाच्या मालकीची जागा मोकळी होती. त्यामुळे हे सहज शक्य झाले. मी कॉफी शॉप उघडले कारण शिमल्यात या-जेवा-निघून जा अशा प्रकारचीच हॉटेल होती. तासन् तास बसून गप्पा मारता येतील अशी ठिकाणे फार कमी होती. माझ्या कॉफी शॉपमध्ये ताजे खाणे आणि चिल्ड हॅंग आऊट झोन लोकांना मिळू लागला, असं हिमांशुनं सांगितलं. याच कॉफी शॉपमध्ये हिमांशुचा लोकसंपर्क वाढला आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. हिमाचलच्या समृद्ध संस्कृतीबद्दल फारसे सहज प्राप्त होणारे असे साहित्य नाही हे त्याच्या लक्षात येऊ लागले. त्यात शिमल्याला हिमाचली पद्धतीचे जेवण सोडून सगळे काही मिळत होते. हिमाचली खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करणे आणि त्याचे डॉक्युमेंटेशन होणे हे खूप महत्त्वाचे आहे. असे त्याला वाटू लागले. त्या हेतूने हिमांशुने धाम म्हणजे लग्नाच्या पंगतीत वाढला जाणारा स्वयंपाक, याचा अभ्यास सुरु केला. त्यासाठी तो गावागावात जाऊन लोकसंपर्क वाढवू लागला.\nकुठलाही लग्नप्रसंग किंवा मंगलप्रसंग असेल तर तिकडे जेवणाच्या पंगतीत ब्राम्हण आचा-याच्या हातचे धाम भोजन दयायची परंपरा आहे. या ब्राम्हण स्वयंपाक्यांना ‘बोटी’ असे म्हणतात. त्यांचे हे पाककलेचे ज्ञान पिढ्यानपिढ्या शेअर केले जात आहे. हे स्वयंपाकी जरी ब्राम्हण असले तरी ते कोणत्याही समाजातल्या, कोणत्याही आनंदी प्रसंगात भोजन बनवायला हजर होतात. त्यांना समाजात विशेष मान असतो. त्यांचे पदार्थ आणि स्वयंपाकाची पद्धत अत्यंत धर्मनिष्ठतेने पिढ्यानपिढ्या जपण्यात आली आहे. त्यांच्या स्वयंपाकाची कृती आणि विधी आध्यात्मिक स्वरुपाच्या असल्यामुळे त्यांचे जतन करणे शक्य झाले आहे आणि ते अत्यंत दृढ श्रद्धेने स्वयंपाकाचे काम करतात. ते बाहेरच्या कोणालाही त्यांच्या कार्यात लुडबूड करु देत नाहीत आणि ते अत्यंत कटाक्षाने सोवळे-ओवळे ही पाळतात. ते जे भोजन बनवतात, ती प्रक्रिया अत्यंत आध्यात्मिक आणि पवित्र असते. त्याला तुम्ही सोवळंच म्हणून शकता. कारण जो अन्न शिजवण्याकरिता वापरलेला अग्नी असतो, त्याची पूजा केली जाते. इतके साग्रसंगीत आणि समारंभपूर्वक बनविलेले अन्न मात्र कोणत्याही जातीच्या, घरच्या लग्नात किंवा समारंभात वाढले जाते, असं हिमांशुने सांगितलं. हे जेवण म्हणजे नक्की काय असते, हे विचारले असता हिमांशु म्हणाला, विविध प्रकारच्या डाळी आणि कडधान्यापासून बनविलेले पदार्थ या थाळीत असतात. प्रत्येक प्रांताचे वेगवेगळे जिन्नस असतात. मंडियाली थाळीमध्ये भाज्या असल्या तरी कांगडी थाळीमध्ये कडधान्ये आणि डाळीचा वापर जास्त होतो. साधारणत ४-५ आमटया, भात, लोणचे आणि एक किंवा दोन गोडाचे पदार्थ यात असतात. प्रत्येक कुटुंबाच्या ऐपतीप्रमाणे जिन्नस कमी किंवा जास्तही होतात. आम्ही जेवलो त्या मंडियाली थाळीमध्ये दही आणि चवळीची मांडरा नावाची उसळ होती. हिमाचली पद्धतीच्या शेपूच्या वडया होत्या. आपल्या सांडग्यांसारख्याच पण डाळीच्या बनविलेल्या असतात. त्याची पालक घालून केलेली आमटी होती. कद्दू-खट्टा म्हणजे भोपळ्याची आंबट-गोड भाजी होती. ताकाची कढी होती आणि माहकी म्हणजे उडदाची डाळही होती. प्रत्येक आमटीची चव अगदी वेगळी असली तरी या जेवणात एक अद्वितीय साधेपणा होता. थाळीभर भातात कालवून कालवून खाताना एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थाबरोबर मिसळला तर आणखीच मजा येत होती.\nहिमाचलच्या गडद हिरव्या डोंगरांकडे पाहिल्यावर मला आपलं वाटले की यांच्या शाकाहारी जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या आणि रानभाज्या भरपूर असतील. मात्र जेवता जेवता लक्षात आले की डाळी आणि कडधान्येच जेवणातले मुख्य हिरो आहेत. मंडी या विभागात भरपूर भाज्या मिळत असल्यामुळे मंडियाली जेवणात भाज्या जास्त असतात. परंतु हिमाचलच्या इतर प्रदेशात जेवणाच्या पंगतीमध्ये, भाज्यांपेक्षा वेगवेगळया प्रकारच्या डाळी आणि कडधान्ये तुम्हाला जास्त आढळतील. हिमाचलच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची भाताची पिके आणि नाना प्रकारची कडधान्ये व डाळी पिकवल्या जातात. त्यामुळे प्रत्येक प्रदेशात तिथे बनत असलेल्या पदार्थांचे जिन्नस या धामथाळीत वाढले जात असत पण अलिकडे लक्झ्युरी म्हणून भाज्यांचे प्रकार पंगतीत वाढायची पद्धत सुरु झाली आहे.\nपण हिमांशुच्या घरी स्वयंपाक कसा होतो याबद्दल मला जरा कुतूहल वाटले. कारण पंगतीत जेवायचे जेवण हे काही रोज होत नसते. माझे आई-बाबा दोघेही उत्तम स्वयंपाक करतात. आमच्या घरी सहसा कांगडी प्रकारचेच जेवण केले जाते, असं हिमांशुनं सांगितलं. कांगडी जेवण हे साधे असले तरीही चवीला उत्कृष्ट आहे. या जेवणात वापरले जाणारे मसाले हे नेहमी सारखे धणे, जिरे, मेथी, हळद, बडीशेप यांचेच मिश्रण आहे. पण बऱ्याशच्या रेसिपीमध्ये डाळ, दही, आणि भात यांचा समावेश दिसतो. आपल्याकडे असणारी अळूवडीदेखील कांगडी जेवणात आढळते आणि त्याला लावले जाणारे मसाल्याचे मिश्रण, वाटलेल्या चण्याची डाळ तसेच तांदळाचे मिश्रण असते. ��ा शोध मला हिमांशुच्या रेस्टॉरेंटमध्ये ठेवलेल्या एक सुंदर कुकबुक चाळताना लागला. ‘ फ्लेवर्स फ्रॉम् दी कांगडा वॅली’ हे पुस्तक चाळताना लेखिकेचे नाव पाहून लक्षात आले की, लेखिका हिमांशुची कझिन आहे. मुंबईत राहत असलेली दिव्या सुद कुरेशी हिने आपल्या आईच्या रेसिपीजचं हे सुंदर पुस्तक अतिशय अप्रतिम फोटोंसकट एका कॉफी टेबल बुकच्या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पण या पुस्तकाव्यतिरिक्त हिमाचलमधल्या विविध प्रदेशातल्या, विविध समाजातल्या खाद्यसंस्कृतीचा अभ्यास करायचा झाला तर काय बरे वाचावे, असे विचारले असता हिमांशु म्हणाला, तसं हिमाचली खाद्यसंस्कृतीबद्दल फार काही लिहिण्यात आलेलं नाहीये. एखादी हिमाचली व्यक्ती ओळखीची असेल तरच तुम्हाला या खाद्यसंस्कृतीबद्दल माहिती मिळेल. मला क्षणभर वाटले की आपण हिमाचलमधल्या वेगवेगळ्या भागांची भटकंती करावी पण हिमांशुच्या मते त्यातून काहीच साध्य होणार नाही. गावाकडे या परंपरा हळूहळू लोप पावत चालल्या आहेत. जागतिकीकरण आणि शहरीकरणाचा प्रभाव सगळीकडेच आहे. त्यामुळे खाद्यसंस्कृती आणि इतर सांस्कृतिक अवशेष बरेच विरळ होत चालले आहेत. आता हे जे ‘धाम’ जेवण आहे, ते सगळ्यांना परवडण्यासारखे आहे. परंतु प्रतिष्ठीत लोक जास्तीचे पैसे मोजून बाहेरुन शहरी केटरर या समारंभाना आणतात.” हे सांगताना हिमांशुच्या चेह-यावर एक वेदना होती. ती मी कुठेतरी आधी पाहिली होती. मुंबईच्या लग्नांमध्ये अगदी लहान असताना अनेकवेळा पंगतीचा आस्वाद मी घेतला होता. पण अलीकडे प्रत्येक लग्नात अनेक लाइव्ह काऊंटर असलेले बूफे पाहिले की त्या लहानपणीच्या पंगतांची येणारी आठवण आणि त्यामागे दडलेली एक हलकीशी हृदयातील कळ.\nधाम जेवताजेवता मी मांसाहारी पदार्थांची चौकशी केली. “हिमाचलचे लोक या भूमीला देवभूमी असे म्हणतात आणि इकडे स्थानिक दैवत आणि त्याच्या मागची श्रद्धा व विचारधारा खूप गूढ आणि गुंतागुंतीची आहे. पारंपारिक हिमाचली जेवणात सगळेच शुद्ध शाकाहारी असते. परंतु डोंगरात उच्च भागात असलेल्या किन्नोरवगैरे सारख्या ठिकाणी नाइलाज म्हणून मांसाहारी जेवण जेवले जाते असा माझा अंदाज आहे कारण इतक्या कडक गोठवणा-या हिवाळ्यात जेवण हे जिवंत राहण्यासाठी केलं जातं. तिकडे धार्मिक बाबींकडे कानाडोळा केला जातो,” हिमांशुने सांगितले. मी रेसिपीजबद्दल विचारले असत�� तो म्हणाला, “त्यांच्याकडे फारसे मसाले वापरले जात नाहीत. अगदी साधे, बेसिक पदार्थ तिकडे बनतात.” मग चिकन धोलाधारी, छा गोश्त सारखे मांसाहारी हिमाचली पदार्थ हॉटेलमध्ये कसे काय मिळतात असे विचारले असता हिमांशु म्हणाला की, हे मांसाहारी पदार्थ काश्मीरच्या पंडितांच्या रेसिपीजमधून आले आहेत. “तू म्हणते आहेस ते दोन्ही पदार्थ कृतीने देखील काश्मीरी पद्धतीचे असल्यासारखे वाटू शकतात. हिमाचलमध्ये बळी देण्याची प्रथा नसल्यामुळे मांसाहारी जेवणाचा प्रश्नच येत नव्हता.” हिमाचलवर डोगरा परिवाराने राज्य केले तेव्हा काश्मीरची नेमकी खाद्यसंस्कृती आणि मसाले त्यांनी इथे आणल्याचे लक्षात येते. पुढे शिमला हे ब्रिटिश राज्यकर्त्यांनीच उभारलेले शहर असल्यामुळे तिथे काँटिनेंटल प्रकारचे जेवण सर्रास मिळत होते. एकंदरीत हिमांशुचे हॉटेल, काही मोजके धाबे आणि पंचतारांकित हॉटेल सोडले तर हिमाचली असे जेवण कुठेच मिळत नाही. जिथे तिथे मोमो, चाट, चायनीज आणि पंजाबी खाणे तेवढे दिसते. या नैसर्गिक रम्य प्रदेशाची खाद्यसंस्कृती जपली तर गेली पाहिजेच पण त्याचबरोबर पुस्तके, व्हिडिओ आणि इंटरनेटच्या विविध माध्यमांद्वारे या पदार्थांची माहिती आणि रेसिपीज् लोकांपर्यंत पोहचल्याच पाहिजेत. मी आपली परत माझ्या धामच्या थाळीतल्या पदार्थांकडे वळले आणि नवीन काहीतरी शिकल्याचे आणि चाखल्याचे समाधान मानून आनंदी झाले.\nकाही हिमाचली पदार्थांची यादी :\n१) सिधु : गोड किंवा तिखट सारण घालून बनविलेले हे उकडीचे वडे विविध धान्यांच्या पिठाचे असतात. आतले सारण खसखस, गुळ आणि कडक थंडीच्या प्रदेशात अफू घालूनही करतात. साजूक तूपात बुडवून खाण्याचे हे वडे अखंड हिमाचल प्रदेशात घरोघरी बनतात.\n२) खट्टी दाल : ही मसूरच्या डाळीची आंबट आमटी प्रत्येक धाम जेवणात आढळते.\n३) पतांदे : गव्हाच्या पिठाचे हे गोड डोशासारखे पोळे असतात. हे पतांदे बनविणे हे कौशल्याचे काम असते.\n४)मठ्ठे: गव्हाच्या पिठाच्या या गोड पुऱ्या चहाबरोबर खायची पद्धत आहे.\nलेखिका पत्रकार असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक तसंच प्रिंट मीडियात काम केलेलं आहे. सध्या त्या कालनिर्णयच्या संचालक म्हणून काम बघतात. शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले पण आईने मराठी वाचण्याचा आणि लिहिण्याचा आग्रह नेहमीच धरला. इंग्रजीत वारंवार खाण्यावर — फूड ट्रेंड्स , रेस्टॉरंट रिव्ह्यू असे लिखाण होत राहिले, पण गेली २-३ वर्ष मराठीत लिहिणे एन्जॉय करतेय.\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकहिमाचली खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaHimachali FoodcultureMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post मासे आणि फुलांनी सजलेली खाद्यसंस्कृती – गोवा\nNext Post ओळख बटाट्याशी\nलेख आवडला. खरंच तिकडच्या भाज्यांना मस्त चव असते.\nवा, मस्तच. मी हिमाचलमध्ये अजिबातच फिरलेले नाहीये अजून. जाण्याची शक्यताही कमीच कारण मला वळणावळणांच्या रस्त्यावरनं प्रवास झेपत नाही. हा लेख वाचून खूपसं तो प्रदेश फिरल्याचंच समाधान मिळालं.\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:SieBot", "date_download": "2021-07-30T08:57:39Z", "digest": "sha1:MIDESL7FLTXOITMLUV7YNRRXD3JSZCR7", "length": 7911, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:SieBot - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वागत SieBot, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन SieBot, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,७७३ लेख आहे व २०३ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २००७ रोजी १९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/mahapocra-dadaji-bhuse-village/", "date_download": "2021-07-30T07:15:55Z", "digest": "sha1:JEYAFKJVFTDF2J5PWDGA4NXTRSZTVIW7", "length": 24021, "nlines": 188, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "‘पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर!", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टो���ा, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी म��मलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\n‘पोक्रा’ अंतर्गत गावांची माहिती आता एका क्लिकवर कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ऑनलाईन ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेचे प्रकाशन\nनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावातील सद्यस्थिती आता एका क्लिकवर पाहता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची माहिती सर्वांसाठी पारदर्शकपणे खुली झाली आहे. प्रकल्पाच्या संकेतस्थळावर ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली असून, कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.\nयावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी आदी अधिकारी उपस्थित होते.\n“ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेमुळे पोक्रा अंतर्गत प्रत्येक गावाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध झाली आहे. यामुळे या प्रकल्पाअंतर्गत योजनांना अधिक चालना व हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन मिळेल ” असे त्यांनी सांगितले.\nपोक्रा अंतर्गत राज्यातील १५ जिल्ह्यांतील ५१४२ गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या सर्व घटकांची माहिती या ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिकेत देण्यात आली आहे. महा पोक्रा संकेतस्थळावर खास एक विभाग विकसित करण्यात आला आहे. जिल्हा, तालुका व त्यातील गाव निवडून गावाची संपूर्ण माहिती येथे उपलब्ध करण्यात आली आहे. https://mahapocra.gov.in/village-profile या लिंकवर जाऊन कोणीही कोणत्याही गावाची माहिती पाहू शकतात.\nहवामानात होणारे बदल शेती, शेतीपुरक व्यवसाय आणि एकंदरीत संपूर्ण जीवनमानावर परिणाम करतात. यामुळे बदलत्या हवामानास अनुकूल तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी पोक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मात्र अनेकदा आपल्या भाग��तील शेती योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका ठिकाणी उपलब्ध नव्हती, ती आता सहज उपलब्ध होत आहे.\nपोक्रा अंतर्गत १५ जिल्ह्यांतील प्रत्येक प्रकल्प गावातील पोक्राचे समूह सहायक, कृषीसहायक, शेतीशाळा प्रशिक्षक, संबंधित तालुका व उपविभागीय कृषी अधिकारी असे प्रकल्प कर्मचारी व अधिकारी, तसेच सरपंच व ग्राम कृषी संजीवनी समितीचे सदस्य, प्रयोगशील शेतकरी यांची संपर्क सूची देण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य शेतकरी संबंधितांशी थेट संपर्क साधू शकतात. तसेच, गावातील शेतकऱ्यांनी घेतलेला वैयक्तिक लाभ व घटकनिहाय अनुदान वितरण, एकूण नोंदणी व अर्ज संख्या कळेल. ग्राम कृषी संजीवनी समितीच्या पुढाकाराने गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे, गावातील पाण्याचा ताळेबंद, पिकाखालील एकूण क्षेत्र याचा तपशील असा एकूण गावाचा लेखाजोखा येथे मांडण्यात आला आहे. गावाचा नकाशा देखील यामध्ये पहायला मिळेल. यामुळे अत्यंत पारदर्शकपणे सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.\nसन २०११ ची जनगणना, २०१० ची कृषी गणना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी तथा पोक्रा प्रकल्पाचा डेटाबेस यांच्या आधारे ही ग्राम कृषी संजीवनी विकास दर्शिका तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योजनेच्या मार्गदर्शक सूचना व लाभासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित लिंक या दर्शिकेत उपलब्ध होतील, असे प्रकल्प संचालक विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.\nPrevious कोरोना : नागपूर, मुंबई, पुणे वगळता कोल्हापूरसह बहुतांष ठिकाणी ० मृत्यू\nNext दिल्ली पोलिसांना चायना बॉर्डरवर पाठवा\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही फलोत्पादनाच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करणार-\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत राज्यातील ४५ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या खरीपाच्या ७० टक्के पेरण्या पूर्ण- कृषीमंत्री दादाजी भुसे\nवेगळेपण दिसण्यासाठी बदल करण्याऐवजी केंद्राचा कृषी कायदा आहे तसा लागू करा भाजपा किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अनिल बोंडे यांची टीका\nपीक कर्ज वसुलीस ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ पण कर्ज फेड केल्यास व्याज सवलत सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती\nमुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्यांना ही ग्वाही म्हणाले… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप\nकृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी नेत्यांनी घेतली शरद पवार, अजित पवारांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट\nऊसाप्रमाणे दुधासाठीही एफआरपी कायदा: दुधालाही मिळणार हमी भाव शेतकरी नेत्यांच्या बैठकीत मंत्री सुनिल केदार यांचे आश्वासन\n१ जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nफळबाग विमाचा पुढील २ वर्षाचा करार रद्द २०१९ च्या निकषाप्रमाणे नवीन निविदा काढाव्यात-डॉ. अनिल बोंडे यांची मागणी\nशेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशाळांनो कालमर्यादेत तपासणी अहवाल द्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन\nनियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nशरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट\nपंतप्रधान मोदींचा आता शेतकऱ्यांना झटका: पवार म्हणाले, निर्णय तात्काळ मागे घ्या कृषी खतांच्या किंमती कमी करा\nशेतकऱ्यांना धानाच्या भरडाईकरिता विशेष अनुदान मंजूर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय\nशेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी युरीयाचा दीड लाख मेट्रीक टन साठा खरीप हंगामासाठी खतं पुरवठ्याबाबत कृषीमंत्र्यांकडून आढावा\nपेरणीपूर्वी बियाण्याची गावपातळीवर उगवणक्षमता तपासणी करावी कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश\nतीन लाख शेतकऱ्यांच्या सहभागातून राज्यात स्थापन होणार दहा हजार कंपन्या कृषी मंत्री दादाजी भुसे यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी राज्यात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यासाठीची योजना यशस्वी करण्याकरीता पीक …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:41:36Z", "digest": "sha1:REAWEJG3ZYL4CPTOSTCI6XRD25ZCDSQJ", "length": 4239, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "मालेगावातील गरजूंना ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nमालेगावातील गरजूंना ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nमालेगावातील गरजूंना ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nमालेगाव(प्रतिनिधी): देशासह राज्यभरात लॉकडाऊन केले गेले आहे, या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन तसेच संचारबंदी लागू असल्याने गोरगरिबांना व रोजंदारीवर काम करणाऱ्यांना उदरनिर्वाहाचा कोणताही मार्ग नाही. रमजान महिना चालू आहे आणि लॉकडाऊनमुळे मुस्लीम बांधवांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. या कठीण परिस्तिथी मध्ये गोरगरिबांचे हाल होऊ नये म्हणून नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे व नाशिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या हस्ते किराणा साहित्याचे एकूण १००० पॅकेट चे वितरण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग रत्नाकर नवले, उपविभाग पोलीस अधिकारी मालेगाव कॅम्प विभाग मंगेश चव्हाण यांचेसह मालेगावातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.\nनाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. १३ जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू\nकोरोनाबाधित रुग्णांचे नातेवाईक ठरताय सुपर स्प्रेडर्स \nनाशिक: साखरेचा ट्रक झाला पलटी; अंदाजे २५ लाखांचे झाले नुकसान\nजिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ९९६ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ८०७ रुग्णांवर उपचार सुरू\nकोरोनापासून बचाव करणारे कोरोनायोद्धेच व��तनापासून वंचित\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T08:20:32Z", "digest": "sha1:6NCSI3VI2F4A7GE7HM2CVV6KESOQV57D", "length": 37594, "nlines": 144, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "वेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nवेंगायम सांबार ते अवियल – तमिळनाडू\n“अम्मई ने आज वेंगायम सांबार बनाया है , यु विल लाईक इट ,” १९९२ च्या साधारण मे महिन्यात चंद्रन माझा एकेकाळचा मित्र आणि नंतर झालेला नवरा अगदी एक्साईट होऊन सांगत होता; तेव्हा मला पुसटशीही शंका आली नाही की , हेच वेंगायम सांबार माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जाणार आहे. आणि वेगांयम सांबारच का केळीच्या पानावर वाढण्यात येणारे सगळे दाक्षिणात्य पदार्थ माझ्या जीवनात अगदी महत्वाचं स्थान मिळवतील असं त्यावेळी तरी मुळीच वाटलं नाही.\nअम्मा आणि अम्मीच्या मधला काहीसा उच्चार करत माझ्या त्या मित्राने, चंद्रनने मला जेवायला बोलावले होते आणि अम्मईच्या हातचा कोणता तरी अद्भुत पदार्थ मला पेश करण्यात येणार होता ‘ वेंगायम सांबार ‘ मी ताटावर बसले आणि ब्राऊन राईस सोबत गवारीची सुकी नारळ आणि उडद डाळ घातलेली भाजी , दाक्षिणात्य पापड आणि ते ‘ वेंगायम सांबार ‘ पानात पडलं. मनात म्हटलं ,”काय पानात वाढून ठेवलंय देव जाणे. ” मी त्या पदार्थाकडे पाहिलं. अरे देवा हे तर बाळकांद्याचं सांबार, पूर्वी कधी खाल्लं नव्हतं, निदान ऑथेंटिक तरी. अगदी मनापासून सांगते मला ते फारसं काही ग्रेट वाटलं नाही. पण मुळात अन्नाला नाव ठेवण्याचा संस्कार नव्हता आणि एका मातृभक्त मुलाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या त्यामुळे खोटी स्तुती करत मी तो पदार्थ खाल्ला. मराठी घरात सांबारच्या नावाखाली होणाऱ्या आंबट गोड वरणाची चव मला माहीत होती तीही तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा भिजवून केलेल्या इडली बरोबर, त्या चवीला पूर्ण छेद देणारी ती चव मी पहिल्यांदाच चाखली. ऑथेंटिक असली तरी फारशी भावली मात्र नाही. नाही म्हणायला इडली, डोसा आणि मेदुवडा या दाक्षिणात्य पदार्थांची सवय होती आणि अगदी परिपूर्ण नाश्ता म्हणून ते आवडतही होते पण ऑथेंटिक वेंगायम सांबार तेही तमिळ कुटुंबात पहिल्यांदाच खात होते. सोबत उकड्य�� तांदुळाचा पेज काढलेला भात, गवारीची उडीद डाळीची फोडणी आणि ओला नारळ घातलेली भाजी, खास दाक्षिणात्य पापड, रसम आणि दहींभात असं मनसोक्त\nजेवले. त्यावेळी मला पुसटशीही कल्पना आली नाही की त्याच अय्यर परिवारात मी लग्न होऊन येईन आणि मग तमिळ स्वयंपाक म्हणजे ‘समयल’ माझ्यासाठी अगदी रोजचीच गोष्ट होऊन बसेल, इतकच नाही तर मला ते सगळे पदार्थ मनापासून आवडायलाही लागतील.\nचंद्रनशी मैत्री वाढत गेली आणि आम्ही लग्नाचा निर्णय घेतल्यावर त्याच्या घरी नेहमीच जाणंयेणं व्हायला लागलं. चंद्रनच्या आई, माझ्या सासूबाई खूप सुंदर स्वयंपाक करतात त्यामुळे माझा लग्नाआधीच तमिळ पद्धतीच्या अनेक नवीन पदार्थांशी परिचय होत गेला आणि त्या पदार्थाची टेस्ट डेव्हलप होत गेली. माझ्या सासूबाई दहा अकरा प्रकारचे वेगवेगळे डोसे करतात, सांबाराचेही अनेक प्रकार करतात, मोरुअप्पम करण्यात तर त्यांचा अगदी हातखंडा आहे . लग्नानंतर नाती जशी हळूहळू उलगडत आणि विकसित होत जातात तशी खाद्यसंस्कृतीही उलगडत जाते. मीही या परिवारात एकेक गोष्टी शिकत गेले आणि तमिळ पदार्थांशी सलगी वाढत गेली.\nमुळात भारतीय संस्कृतीमधील विविधता विविध प्रांतांच्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येते. मुळात त्या-त्या भागातलं हवामान, पीकपाणी याला अनुसरून उपलब्ध पदार्थांपासून त्या-त्या भागातली खाद्यसंस्कृतीही विकसित होत गेली. तमिळनाडूमध्ये तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणावर येते आणि या राज्याला समुद्र किनाराही लाभलेला. त्यामुळे खाद्यपदार्थ त्या हवेत पचतील असेच. गव्हाचा वापर अगदी नगण्य, ज्वारीचा त्याहूनही कमी. त्यामुळे तांदूळ आणि डाळीपासून बनणारे पदार्थ प्रामुख्याने तमिळ जेवणात असतात. उडीद डाळीचा वापर अगदी नियमित होतो शिवाय नारळ अगदी मुक्तहस्ते वापरला जातो.\nतमिळ घरातली गृहिणी दररोज चार वेळच्या खाण्याची तयारी करते. चारीठाव खाणे हा मराठी शब्द तमिळ घरातही लागू होतो. अगदी पहाटे पासून सुरुवात करूया. मुळात तमिळ कुटुंबात लवकर उठण्याची पद्धत असतेच. पहाटे साडेपाचच्या सुमाराला बहुतांश तमिळ घरात फिल्टर कॉफीचा घमघमाट सुरु होतो. कॉफी कपबशीतून ना घेता ग्लास आणि डवरा म्हणजे विशिष्ट आकाराची काठाची वाटी यातूनच घेतली जाते. कॉफीचा उच्चार तमिळ लोक एक विशिष्ट हेल काढत कापी असा करतात. तर ही कापी पिऊन झाल्यावर सकाळच्या नाश्त्या��ी म्हणजे टिफिनची लगबग सुरु होते. इडली, मेदुवडा, डोसा, उत्तपा, मोरुअप्पम, पोंगल, थैरसादम म्हणजे दहीभात, अडा डोसा, इडिअप्पम म्हणजे तांदळाच्या शेवयांचा उपमा, केसरी म्हणजे शिरा, उपमा यापैकी कोणताही पदार्थ असला तरी नारळाची चटणी, सांबार आणि मोळगापुडी ही मिश्र डाळीची कोरडी चटणी सोबतीला असतेच. या चटणीसोबत तिळाचं तेल खाण्याची पद्धत आहे. ही विशिष्ट चवीची चटणी खूप चविष्ट लागते. माझ्या ओळखीच्या अनेक मराठी कुटुंबाकडून या चटणीची खास फर्माईश केली जाते. अडा डोसा हा एक खास पदार्थ असा आहे की तो आमच्या घरात खाल्लेली प्रत्येक व्यक्ती पाककृती मागून घेतेच .ही पाककृती मी लिहिणार आहेच. हा डोसा मेथी किंवा भोपळा अशी भाजी घालून ही करता येतो शिवाय पीठ आंबवायची गरज नसते आणि हा मधाबरोबर किंवा गुळाबरोबर अगदी अप्रतिम लागतो.\nनाश्त्याची पद्धतही खास असते तमिळ घरात आणि उपाहारगृहात. हा नाश्ता केळीच्या पानावर केला जातो. चमचा वाटी न घेता पानावरच इडली किंवा डोसा वाढून त्यावरच सांबार घालतात आणि चटणी सांबाराची सरमिसळ करत त्या खमंग पदार्थांचा आस्वाद घेतला जातो.\nतमिळ पद्धतीचा हा टिफिन अगदी खास आणि परिपूर्ण नाश्ता असतो. माझ्या मैत्रिणीचा शुभांगीचा मुलगा अक्षयला घरचा नाश्ता फारसा आवडत नाही कारण महाराष्ट्रीयन पद्धतीचे नाश्त्याचे पदार्थ खूप कोरडे असतात अशी त्याची तक्रार असते. पोहे, थालीपीठ, उपम्याबरोबर आपण चटणी किंवा सांबार करत नाही. माझ्या मुलीला शिवानीलाही कॉलेज च्या कॅन्टीनमधले पोहेचे जास्त आवडतात, “इतकं काय वेगळं असतं त्यात, ” असं मी विचारल्यावर ती म्हणाली की, त्यांच्या कँटीनचा अप्पा पोह्यावरही सांबार घालतो. मलाही दाक्षिणात्य पद्धतीचा नाश्ताच आवडतो.\nनाश्त्यानंतर दुपारच्या जेवणात सांबार, भात, रसम, कुट्ट, पडतवल म्हणजे कोरडी भाजी, रायता, पप्पड्म, ताक म्हणजे मोरू हे पदार्थ असतातच. सणावारी मात्र जेवणाचा सरंजाम अगदी वेगळा असतो. या दिवशी अगदी साग्रसंगीत सापाडम म्हणजे स्वयंपाक बनविला जातो. तमिळ जेवणात सणाच्या दिवशी पुळीकांचल म्हणजे चिंच, उडीद डाळ, हरभरा डाळ, मिरची , कढीपत्ता आणि शेंगदाणे घालून केलीली पंचामृतासारखी आंबट गोड चटणी, कोबी, लाल भोपळा, कोहळा, काकडी, टोमॅटो किंवा भेंडीची पचडी, पुडतवल म्हणजे नारळ आणि हिरवी मिरची घालून केलेली कोरडी भाजी (ही भाजी गवार, पानकोबी, पडवळ, वांगी, बीन्स, मटार, गाजर, सुरण यापैकी कशाचीही करता येते ), करी म्हणजे प्रामुख्याने हळद, लाल तिखट घालून केलेली बटाटा किंवा आर्वीची भाजी, उडीद वडा किंवा मिश्र डाळीचा वडा, वेत्तकोयम्ब म्हणजे चिंचेचे पाणी घालून केलेला सांबारसारखा पातळ पदार्थ, पर्प पायसम म्हणजे मुगाच्या डाळीची गूळ आणि नारळाच्या दुधातली खीर, पाल पायसम म्हणजे दुधातली खीर ही शेवया किंवा तांदळाची ही करतात, याशिवाय तांदूळ आणि हरभरा डाळीची गूळ आणि दुधातली खीरही या जेवणात असते. आप्पलम किंवा पप्पडम हे पापडाचे प्रकार, केळीचे वेफर्स आणि वेलची केळ हे समारंभाच्या जेवणात असतंच. तमिळ जेवणात भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात. पेज काढून केलेला भात प्रमुख असला तरी पुलिओद्राई म्हणजे चिंचेचा भात, लिंबूभात आणि फोडणीचा दहीभात हा सणाच्या जेवणात असतोच. सणाच्या जेवणाला विरुंध सापाड म्हणतात.\nअन्य कोणत्याही राज्याप्रमाणेच तमिळनाडूमध्ये प्रांतानुसार स्वयंपाकाची पद्धत भिन्न आहे.\nचेट्टीनाड , पालघाट, कोंगनाड आणि मदुराई या भागातली पाककला वेगळ्या पद्धतीची असते. तसे दक्षिण भारतातील चारही राज्यात काही पदार्थ एकसारखे असले तरी प्रत्येक राज्याची पद्धत आणि मसाले वेगळे असतात. तमिळनाडूमधील पालघाट भागात राहणारे लोक केरळ आणि तमिळनाडूची सरमिसळ करून सणवार साजरे करतात आणि स्वाभाविकपणे त्यांच्या पाककलेवरही केरळी प्रभाव दिसून येतो.\nअवियल हा दक्षिण भारतातला एक खास पदार्थ. दक्षिणेच्या चारही राज्यांमध्ये हा केला जातो तसा तमिळनाडूमध्येही करतात. भोपळा प्रकारातल्या सगळ्या भाज्या आणि सर्व प्रकारच्या शेंगा उकडून त्यात दही, ओला नारळ, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून ही भाजी करतात आणि चवीसाठी खोबऱ्याचं तेल वापरतात.\nतमिळ जेवणाची वाढण्याचीही एक पद्धत आहे. केळीच्या पानावर जेवण्याच्या आधी वाढपी हाताने पाणी शिंपडतो, हे पाणी जेवणारी व्यक्ती हाताने पानावर पसरवते ते पुसले जात नाही. त्यानंतर गोड पदार्थ वाढून वाढायची सुरुवात केली जाते. वेलची केळं, शक्कर पोंगल म्हणजे गोड भात, पायसम किंवा गूळ आधी पानावर वाढला जातो. पानाच्या वरच्या बाजूला चटणी, पचडी, पुडतवल, अवियल, वडा, पापड, पायसम हे पदार्थ तर खालच्या अर्ध्या भागात भात वाढल्यावर सणाच्या दिवशी पर्प म्हणजे साधं वरण, सांबार वाढला जातो. तमिळनाडूमध्ये सांबार भात, रसम भात आणि त्यानंतर दहीभात अशा तीन टप्प्यात भात खातात. आणि जेवण झाल्यावर बिडा म्हणजे विड्याचे पान खाण्याची पद्धत इतर प्रांतांप्रमाणेच आहे.\nकाही भागात पोळी म्हणजे पुरणाची पोळीही केली जाते पण पद्धत मात्र महाराष्ट्रापेक्षा अगदी वेगळी असते. शिवाय ही पोळी कधीतरीच केली जाते.\nतमिळनाडूत भाज्यांमध्ये कांदालसूण मसाला नसतोच. मसाल्यात ओला नारळ, हिरवी मिरची, जिरे आणि कढीपत्ता एवढेच माफक पदार्थ असतात. तर फोडणीला मोहरी, जिऱ्याबरोबर उडदाची डाळ आणि हिंग बहुतेक भाज्यांमध्ये घातला जातो. सांबार पावडर कोरडी करून ठेवली जाते किंवा ताजा सांबार मसाला बनवतात. त्यात ज्या प्रकारचा सांबार असेल त्यानुसार मसाला बनतो. हरभरा डाळ, धणे, मेथी दाणे, सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि ओला नारळ वापरून ताजा ओला मसाला सांबारसाठी बनवला जातो. कारल्याच्या सांबाराचा मसाला मात्र वेगळा असतो त्यात जिरे आणि उडदाची डाळ असते.\nमाझं चंद्रनशी लग्न ठरलं तेव्हा माझ्या सासऱ्यानी मला दोन अटी घातल्या, म्हणाले, ” हे बघ आपल्या घरात भात भरपूर करायचा आणि स्वयंपाकात सर्फ घातलास तरी चालेल पण गूळ आणि साखर गोड पदार्थांशिवाय कशातच घालायची नाही. ” गवारीची भाजीही गुळचट करणाऱ्या आणि चिंचगुळाची आमटी खाणाऱ्या माझ्यासाठी हे थोडंसं अवघडच होतं. माझ्या माहेरी तर साध्या वरणातही गूळ घालतात. सवयीनं मी तो सासरीही घालू लागल्यावर मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, ” अप्पा को तो ये पसंद ही नही है , ” आणि मग माझ्या स्वयंपाकाच्या वेळी त्यांचा आजूबाजूला वावर सुरु झाला. मग मी बिनगुळाचा पदार्थ त्यांच्यासाठी काढून मग गूळ घालायचा सुवर्णमध्य काढला जो आजतागायत आमच्या घरात सुरु आहे. अर्थात, सवयीनं मलाही हे सगळे पदार्थ बिनगुळाचेच आवडायला लागले आहेत.\nहे झालं दुपारच्या जेवणाचं. तमिळ घरात चारच्या सुमाराला पुन्हा एकदा फिल्टर कॉफीची धामधूम सुरु होते . या कॉफीबरोबर केळीचे वेफर्स, डाळ वडा, तट्टई म्हणजे मिश्र डाळींची थापून केलेली जाडसर चापट पुरी, चकलीसारखाच पण तांदूळ आणि उडीद डाळीपासून केलेला मुरुक्कू हा पदार्थ किंवा मग अप्पे, नई अप्पम म्हणे गूळ घालून केलेले गोड अप्पे, मैसूर पाक असा स्नॅक्स प्रकारातला पदार्थ असतो. फिल्टर कॉफी हा तामिळच नव्हे तर प्रत्येक दाक्षिणात्य घरातला अगदी वी�� पॉईंट. मग कॉफीमध्ये चिकोरी किती प्रमाणात घालायची हे प्रत्येक कुटुंब आपल्या चवीनुसार ठरवते. पहाटेप्रमाणेच पुन्हा फिल्टरमध्ये कॉफी पावडर घालून डिकॉक्शन बनवलं जातं आणि गरमागरम कॉफीचा घमघमाट येऊ लागतो. मी आपली मराठी घरातली जायफळ घालून केलेली गोड कॉफी पिणारी पण सवयीनं मलाही फिल्टर कॉफी आवडायला लागली आणि आता तर मी मराठी कुटुंबात कॉफीला चक्क नकार देते कारण तमिळ कॉफीची चव जिभेवर पूर्ण रुळली आहे.\nतमिळ कुटुंबात रात्रीचं जेवण मात्र अगदी हलकं असतं. पोळी नसतेच. रसमचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि ताक भात. भाजीत मसाला नसतोच मुळी. पचायला अगदी सोपं असं रात्रीचं जेवण शक्यतो घेतलं जातं . आमच्या घरावर पालघाट पद्धतीचा प्रभाव आहे त्यामुळे केरळी आणि तमिळ खाद्यसंस्कृती अगदी दुधात पाणी मिसळावं इतकी बेमालूम मिसळलेली आहे आमच्या घरात. त्यामुळे पोंगल, विशू हे सण अगदी पारंपरिक पद्धतीने साजरे होतात. मला आणखी एक भावलेली गोष्ट म्हणजे तमिळ माणूस अगदी आयुष्यभर परदेशात राहिला तरी आपल्या संस्कृतीशी असलेली घट्ट नाळ कधीच विसरत नाही . त्यामुळेच अगदी मोठ्या कंपनीत अमेरिकेत काम करणारा तमिळ माणूस भारतात आल्यावर लुंगी नेसून केळीच्या पानावर जेवतो तेव्हा काटा चमचा न वापरता मुठीने भात खातो. कार्य प्रसंगाला ओम्बडगजम म्हणजे दाक्षिणात्य पद्धतीचे नऊवारी पातळ नेसून स्त्रिया अगदी सहज वावरतात. लग्नात पारंपरिक जेवणाला साथसांगत असते ती कर्नाटकी शास्त्रीय संगीताची आणि पारंपरिक वाद्यांची. मी तमिळ नातेवाईकांची लग्न अगदी मनापासून एन्जॉय करते. शिवाय दोन दिवस केळीच्या पानावर चारीठाव जेवणाचा आस्वादही घेते.\nखरं सांगू या लेखाच्या निमित्तानं माझ्यात नकळत रुजलेल्या तमिळ खाद्यसंस्कृतीचा वेध घेता आला आणि मला मोठी गंमत वाटली. न आवडलेल्या वेंगायम सांबारपासून चवीनं तमिळ जेवणावर यथेच्छ ताव मारण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच रंजक आणि चविष्ट आहे. मन आणि जिव्हा तृप्त करणारा. मला खास आवडणाऱ्या अवियलची पाककृती मुद्दाम इथे देते आहे.\nसाहित्य : भोपळा आणि शेंगा या प्रकारात मोडणाऱ्या सर्व भाज्या, सुरण,गाजर, मटार, खोवलेला ओला नारळ, लाल आणि हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि घरी लावलेलं ताजं दही.\nकृती : शेवगा, वाल, गवार, श्रावण घेवडा, पापडी या शेंगा निवडून घ्या. दुधी, लाल भोपळा, कोहळा, सुरण, गाजर आणि काकडीचे उभे काप करून घ्या. मटारचे दाणे सोलून घ्या. या सगळ्या भाज्या अंदाजे समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून घ्या. थोडेसे पाणी आणि पाव चमचा हळद घालून खूप मऊ होणार नाहीत अशा उकडून घ्या. भाज्या उकडत असताना या भाज्या एकत्रित साधारण अर्धा ते पाऊण किलो असतील तर दीड वाटी ओला खोवलेला ओला नारळ, पाच सहा हिरव्या आणि लाल मिरच्या, चमचाभर जिरे एकत्र मिक्सर मधून काढून घ्या. उकडलेल्या भाज्यांमध्ये हे मिश्रण आणि कढीपत्ता व हिंग घाला. लगेच तीन वाट्या दही आणि चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर तीन ते चार मिनिट हे मिश्रण उकळून घ्या. खाण्याचे खोबऱ्याचे तेल आवडत असल्यास दोन चमचे घाला या तेलाने स्वाद छान येतो पण हे ऐच्छिक आहे. अवियलला फोडणी द्यायची नसते. हा पदार्थ खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट आहे. करून बघा अगदी आवडेल. आणि हो वरच्या यादीतली एखादी भाजी नाही मिळाली तरी चालते.\nपत्रकार. तरूण भारत, लोकमतसारख्या वृत्तपत्रांमधून काम केल्यानंतर गेली काही वर्षं सहारा समयची पुणे प्रतिनिधी म्हणून काम करते आहे.\nफोटो – प्रतिभा चंद्रन, सायली राजाध्यक्ष व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६तमिळ खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineTamil Food\nPrevious Post समृद्ध, चवदार खाद्यसंस्कृती – इथियोपिया\nNext Post मुळारंभ आहाराचा\nमस्त वर्णन. यातले बरेच पदार्थ चाखले आहेत. माझी सासू काही वर्षं कोचीनला राहिल्याने सांबार/रसम मसाला आणि पूडी घरीच करते ती. आणि तमिळ/मल्लू लग्नांतलं जेवण तर अगदी not to be missed.\nजेवणात सर्फ़ घातला तरी चालेल पण गोड घालू नको 😄 खूप interesting लेख. मला आवडला\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/2019/05/31/dp_ahilyadevi/", "date_download": "2021-07-30T07:21:04Z", "digest": "sha1:R4SJ23AVKMN7INRXOJJMG5XEONLKN4MQ", "length": 11532, "nlines": 70, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "चरण तुझे लागले – कलापुष्प", "raw_content": "\n भारताला लाभलेली सुखदा, वरदा, मंगला, कल्याणी महाराणी. या शिवभक्त राणीने १७६६ पासून १७९५ पर्यंत, ३० वर्ष न्यायाने व नीतीने राज्य केले. खरेतर अहिल्याबाई मध्य प्रदेशातील माळवा प्रांताची राणी. पण तिला भारतातील कोणताही प्रांत परका वाटला नाही. ती मनाने संपूर्ण भारताची राणी होती आपल्या दातृत्वाने आणि कर्तृत्त्वाने तिने अखिल भारतीयांच्या मनावर राज्य केले आणि अजूनही करत आहे\nअहिल्याबाईंनी भारतभर शेकडो अन्नछत्रे, पाणपोया, गरीबखाने, मोहताजखाने स्थापन केले. अनेक धर्मशाळा, नदीवरील घाट व विहिरी बांधल्या. कित्येक रस्ते बांधले, रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण करून पथिकांसाठी सावलीची सोय केली. किती मंदिरे बांधली आणि किती जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला याची गणतीच नाही. अहिल्याबाईंनी बांधलेली काही महत्वाची मंदिरे –\nत्रेता के ठाकूर, अयोध्या\nअयोध्येत रामाची तीन महत्वाची मंदिरे होती – जन्मभूमी मंदिर, त्रेतानाथ मंदिर आणि स्वर्गद्वार मंदिर. या पैकी जन्मभूमी मंदिर रामाच्या जन्मस्थानावर, त्रेतानाथ मंदिर रामाने अश्वमेध यज्ञ केला त्या स्थळी व स्वर्गद्वार मंदिर रामाने शरयुतीरी देह ठेवला तिथे होते. प्राचीन काळापासून या तिन्ही स्थानांवर मंदिरे होती. येथील शेवटची मंदिरे १० व्या – ११ व्या शतकात गहडवाल राजांनी बांधली होती. १६ व्या शतकात बाबरने आणि १७ व्या शतकात औरंगझेबने, तीनही मंदिरे पाडून त्या ठिकाणी मशिदी बांधल्या.\n१८ व्या शतकात अहिल्याबाईने त्रेतानाथ येथील मशीद ताब्यात घेतली व तिथे पुन्हा एकदा रामाचे मंदिर बांधले. शरयू नदीत टाकून दिलेल्या राम-सीता-लक्ष्मणाच्या मुळ मूर्ती शोधून, त्या मूर्तींची पुनश्च प्रतिष्ठापना केली. ही रामाची मूर्ती काळ्या पाषाणातली असल्याने या रामाला ‘कालेराम’ सुद्धा म्हणतात. अहिल्याबाईंनी या मंदिरापासून जवळच एक सुंदर घाट बांधला, जो आज ‘अहिल्याबाई घाट’ म्हणून ओळखला जातो.\nअसे म्हटले जाते की गुजरात मधील प्रभास येथे, प्राचीन काळी चंद्राने शंकराची आराधना केली होती. त्या नंतर चंद्राने समुद्र किनारी शंकराचे सोमनाथ नावाचे भव्य मंदिर उभारले. या मंदिराचा अ��ेक वेळा जीर्णोद्धार केला गेला. १२ ज्योतिर्लिंगापैकी हे पहिले मंदिर मानले जाते. ११ व्या शतकात मुहम्मद गझनीने सोमनाथवर हल्ला करून येथील संपत्ती लुटली. पुढच्या ६०० वर्षात – अल्लाउद्दिन खिलजी, पोर्तुगीज, औरंगझेब इत्यादींनी एकूण १७ वेळा या मंदिरावर हल्ला केला. मधल्या काळात गुजरातच्या परमार व सोळंकी राजांनी सोमनाथ मंदिराची डागडुजी व पुनःपुन्हा बांधणी केली. मात्र १६६५ मध्ये औरंगझेबने हे मंदिर तोडल्यावर, ते पुन्हा कोणी बांधायला धजले नाही.\n१८ व्या शतकात अहिल्याबाईंनी जुन्या मंदिराच्या अवशेषा जवळ एक नवीन शिवालय बांधले. हे शिवालय दोन मजली असून, खालच्या मजल्यावर शिवलिंग स्थापन केले आहे. जवळ जवळ दोनशे वर्ष, सोमनाथला जाणारे यात्रेकरु अहिल्याबाईंच्या मंदिराला भेट देत असत.\nस्वातंत्र्य मिळाल्यावर, सरदार वल्लभभाई पटेलांनी प्रभासला समुद्राचे पाणी हातात घेऊन सोमनाथचे मंदिर पुन्हा बांधण्याची शपत घेतली मूळ मंदिराचे अवशेष उतरवून संग्रहालयात ठेवले. आणि त्याच ठिकाणी एक भव्य शिवमंदिर उभारले.\nकाशी विश्वनाथ मंदिर, वाराणसी\nवाराणसीच्या प्राचीन विश्वनाथ मंदिराचे वर्णन पुराणांमध्ये मिळते. ८ व्या शतकात, आद्य शंकराचार्य या मंदिरात आले असल्याचे कळते. मात्र १३ व्या शतकापासून या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला. १७ व्या शतकात औरंगझेबाने हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त करून या जागेवर मशीद बांधली, जी ग्यानवापी मशीद म्हणून ओळखली जाते. अनेक राजांनी या जागेवर पुन्हा शिवमंदिर बांधायचा प्रयत्न केला. परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही.\n१८ व्या शतकात अहिल्याबाईंनी मशिदीला लागून असलेल्या जागेत विश्वनाथाचे नवीन मंदिर बांधले.\nया मंदिरांशिवाय अहिल्याबाईंनी गया, प्रयाग व मथुरा येथे मंदिरे बांधली. उत्तरेत गंगोत्रीपासून ते दक्षिणेला रामेश्वरपर्यंत आणि पश्चिमेला द्वारकेपासून ते पूर्वेला पुरी पर्यंत भारतभर अहिल्याबाईंनी बांधलेली मंदिरे पहायला मिळतात.\nत्रेतायुगात, रामाच्या पदस्पर्शाने अहिल्या नावाची एक शिळा शापमुक्त झाली होती. तर, कलियुगातील या अहिल्येने जिथे म्हणून विशाल मंदिरांचे ठिकाणी शिळांचे ढिगारे पहिले, त्या शिळांना तिने पावन करून त्यांचे मंदिर केले. तिने बांधलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या मंदिरातील एक एक शिळा म्हणत असेल –\nअहिल्ये, चरण तुझ�� लागले,\nआज मी शापमुक्त जाहले\nPrevious Post: कविभूषणकृत शिवभूषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82_%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:56:22Z", "digest": "sha1:GH2GFZL4FWZHJ7RVIBSHKCFIAMTLW6RL", "length": 4145, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विमानवाहू नौका - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► देशानुसार विमानवाहू नौका (३ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०१६ रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bezzia.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2021-07-30T06:29:32Z", "digest": "sha1:6F5CZZVOEXQEBWVEG2UR2NPLZHJWK5I5", "length": 9421, "nlines": 88, "source_domain": "www.bezzia.com", "title": "सर्व अभिरुचीसाठी डेनिम शर्ट | बेझिया", "raw_content": "\nसर्व अभिरुचीसाठी डेनिम शर्ट\nमारिया वाजक्झ | 22/07/2021 18:00 | मी काय घालतो\nया हंगामात शोधणे सोपे होणार नाही डेनिम शर्ट फॅशन कॅटलॉग मध्ये. आम्हाला असे म्हणायचे नाही की तेथे नाहीत, परंतु ते कल नाहीत आणि म्हणूनच दुय्यम स्थान व्यापतात. असे असूनही, बेझीयामध्ये आम्ही अष्टपैलूपणामुळे या कपड्यावर पैज लावतो.\nशर्ट म्हणून, ओव्हरशर्ट म्हणून, जाकीट म्हणून ... डेनिम शर्ट वर्षाचा वेळ आणि हवामानानुसार वेगवेगळ्या कार्ये कव्हर करू शकतात. सूटकेसमध्ये ते एक महान स्त्रोत आहेत आणि या हंगामात आपण क्लासिक किंवा ट्रेंडी डिझाइन शोधत आहात की नाही यावर अवलंबून आपण दोन अगदी भिन्न प्रस्तावांमध्ये निवडू शकता.\n2 चर्चेत असलेला विषय\nआपण शाश्वत आणि बहुमुखी कपड्यांचा शोध घेत असाल तर क्लासिक डेनिम शर्टची निवड करणे हा एक उत्तम पर्याय आहे. कापूस बनलेले, सह गोलाकार हेम आणि फ्रंट पॉकेट्स, आपल्याला ते विविध प्रकारच्या शेडमध्ये आढळतील. त्यांना मासीमो डत्ती (या परिच्छेद���नुसार) आणि जारा येथे (कव्हरवर) ओव्हरसाईझ आवृत्तीमध्ये शोधा.\nआम्ही क्लासिक्सच्या या गटात शर्टसह ए समाविष्ट करू शकतो याउलट गडद खोल, जे आपल्याला विनामूल्य लोकांसाठी विक्रीसाठी सापडेल. एक ताजी आणि क्लासिक आवृत्ती, त्याच वेळी, आरामशीर नमुना आणि एकत्रित करण्यासाठी आदर्श तुझी जीन्स.\nसध्याच्या ट्रेंडशी जुळवून घेत असे म्हणण्यासाठी आपण डेनिम शर्टमध्ये कोणते घटक शोधले पाहिजेत फुगलेला आस्तीन ते अर्थातच सर्वात स्पष्ट उदाहरण आहेत आणि 100% टिकाव लायकोसेलमध्ये बनविलेले अधिक मासेमो डूटी प्रस्ताव आम्हाला आवडत नाहीत.\nरफल्स आणि गार्टर कॉलर हे इतर घटक आहेत जे आम्हाला या शर्टला \"ट्रेंडी\" म्हणून वर्गीकृत करण्याची परवानगी देतात. विनामूल्य लोकांमध्ये आपल्याला या प्रकारची अनेक उदाहरणे आढळू शकतात; या विशिष्ट कपड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी परिपूर्ण सामान्य डिझाइनपैकी. जर आपण यामध्ये ट्रेंड कलर देखील जोडला तर लिलाक हा यासाठी उत्तम पर्याय आहे यात काही शंका नाही\nआपल्याला कोणत्या प्रकारचे डेनिम शर्ट सर्वात जास्त आवडतात\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: बेझिया » फॅशन » मी काय घालतो » सर्व अभिरुचीसाठी डेनिम शर्ट\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nकॉर्नस्टार्च पीठाने केस सरळ कसे करावे\nबेझिया डॉट कॉमचे वृत्तपत्र\nबेझीयामध्ये विनामूल्य सामील व्हा आणि आपल्या ईमेलमध्ये आमच्या सर्व सामग्री प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nसर्वात इच्छित सौंदर्य उत्पादने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ganesh-chaturti-festival/gangamsala-moreshwar-famous-ganapati-mandir-darshan-338705", "date_download": "2021-07-30T08:42:07Z", "digest": "sha1:SKTHQ2DFCDMPAPVM67YBKZWWGBZWKBX5", "length": 8090, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राज्यातील प्रसिद्ध २१ गणपतीपैकी गंगामसला येथील 'मोरेश्वर'", "raw_content": "\nमाजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर.\nया ठिकाणास भुस्वानंद क्षेत्र अशी ही आहे ओळख.\nराज्यातील प्रसिद्ध २१ गणपतीपैकी गंगामसला येथील 'मोरेश्वर'\nबीड : महाराष्ट्रात गणपतीची २१ पुरातन तीर्थक्षेत्र. त्यापैकीच एक बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर एक आगळीवेगळी ओळख आहे.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nमाजलगाव शहरापासून २२ किलोमीटरवर गंगामसला येथील गणेश मंदिर आहे. प्राचीन व ऐतिहासीक वारसा लाभलेले हे मंदिर आहे. या ठिकाणास भुस्वानंद क्षेत्र असे ही म्हणतात. परभणी जिल्हा आणि बीड जिल्हाच्या सीमेवर हे मंदीर आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nभाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. गणपतीची मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. गंगामसला हे गाव गोदावरी नदीच्या तीरावर आहे. मसला याचा अर्थ हे मंदिर बघितल्यानंतर कळते. मंदिरातील गाभाऱ्यात डाव्या बाजूस भिंतीवर माशाची चित्रे कोरलेली आहेत. कलाकृतीचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर आहे. विशेष म्हणजे हे मंदीर गोदावरी नदीच्या पात्रात मध्यभागी आहे.\nमंदिराला दार नाही. पेशवे कालीन या मंदिराची उभारणी असल्याचे अनेक जाणकार सांगतात. तर गणेश पुराणात देखील या मंदिराचा उल्लेख आहे. मागील अनेक वेळेस या गोदावरी नदीस मोठा पूर आला. परंतु या मंदिराला थोडा ही तडा कधी गेला नाही. या मोरेश्वरला भालचंद्र असेही म्हणतात. स्वयंभू गणेश मंदिर असल्याने हे भाविकांचे श्रद्धा स्थान बनले आहे.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nभाविक करतात पायी वारी.\nप्रत्येक महिन्या मध्ये संकष्टी चतुर्थीला बीड व परभणी जिल्ह्यातील भाविक नवस पूर्ती म्हणून मोरेश्वर च्या दर्शन साठी पायी वारी करतात.\nगणेशोत्सव मध्ये दहा दिवस या ठिकाणी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तर दहा दिवस भाविक दर्शनासाठी येतात. राष्ट्रीय महामार्ग वर हे मंदिर असून या तीर्थ क्षेत्रास आता पर्यंत भरीव असा निधी उपलब्ध झाला नसल्याने बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची अडचन होते. शासनाने या तीर्थ क्षेत्रास मोठा निधी उपलब्ध करून द्यावा अशी या भागातील भाविकांची मागणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T07:57:32Z", "digest": "sha1:W3I7GA6ZHAHVZOVTA246QXAYPMHVO4HG", "length": 4799, "nlines": 32, "source_domain": "nashikcalling.com", "title": "वृद्धाकडून बहाण्याने एटीएम कार्ड घेऊन, चोरट्याने केली ६८ हजाराची फसवणूक ! – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nवृद्धाकडून बहाण्याने एटीएम कार्ड घेऊन, चोरट्याने केली ६८ हजाराची फसवणूक \nवृद्धाकडून बहाण्याने एटीएम कार्ड घेऊन, चोरट्याने केली ६८ हजाराची फसवणूक \nनाशिक (प्रतिनिधी) : शहरातील द्वारका परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम बूथमध्ये एका अनोळखी इसमाने वृद्धाकडील एटीएम कार्ड लबाडीने ताब्यात घेतले. दरम्यान, ६८ हजार ९६७ रुपयांची काही ऑनलाईन खरेदी केली. तसेच उर्वरित रक्कम काढून घेतली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी हबीब बेग मोगल बेग मिर्झा (वय ६९) हे ड्रीमपार्क जलसा हॉलजवळ, अशोका मार्ग परिसरात राहतात. गुरुवारी (दि.३१ डिसेंबर) रोजी सकाळी ११:१५ वाजेच्या सुमारास एटीएम बुथमध्ये एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांचे एटीएम कार्ड पैसे काढून देण्याच्या बहाण्याने मागितले. दरम्यान, पैसे निघत नाही असे सांगत, फिर्यादीचे कार्ड लबाडीने स्वतः जवळ ठेवून घेतले. तसेच मिर्झा यांना त्याच्याजवळ असलेले निंबा शिंपी नावाचे बंद एटीएम कार्ड दिले. त्यानंतर, संशयिताने फिर्यादीच्या खात्यावरून, २९ हजार ३८ रुपये काढून घेतले. तसेच ३९ हजार ९२९ रुपयांची ऑनलाईन खरेदी केली. असे एकूण ६८ हजार ९६७ रुपयांची फसवणूक झाली.\nनाशिक शहरात शुक्रवारी (दि. २७ नोव्हेंबर) २१६ कोरोना पॉझिटिव्ह; एकाचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १४ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ३६ जणांचा मृत्यू\nनाशिक शहरात गुरुवारी रात्री नव्याने 81 कोरोनाबाधित; दिवसभरात एकूण 117 कोरोनाबाधित रुग्ण\nजिल्ह्यात आजपर्यंत १६ हजार ६८२ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८०९ रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक शहरात शनिवारी (दि. २६ सप्टेंबर) ८७८ पॉ��िटिव्ह; १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/blog/litigation-one-can-always-expect-lot-wrangling-said-said/", "date_download": "2021-07-30T08:16:29Z", "digest": "sha1:H35NEDC7GSJ3HPMUKK3KC5LYOV24H6PQ", "length": 7696, "nlines": 123, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "खटल्यात एखादी व्यक्ती नेहमी भांडणाची खूप अपेक्षा ठेवू शकते ...", "raw_content": "ब्लॉग » खटल्यात एखादी व्यक्ती नेहमी भांडणाची खूप अपेक्षा ठेवू शकते ...\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nखटल्यात एखादी व्यक्ती नेहमी भांडणाची खूप अपेक्षा ठेवू शकते ...\nखटल्यात एखादी व्यक्ती नेहमी भांडणाची खूप अपेक्षा ठेवू शकते आणि तो म्हणाला. या खटल्याचा खुलासा करण्यासाठी कोर्ट साक्षीदारांच्या सुनावणीचे आदेश देऊ शकेल. अशा सुनावणीचे एक वैशिष्ट्य म्हणजे उत्स्फूर्तता. शक्य तितक्या अचूक उत्तरे मिळविण्यासाठी न्यायाधीशांसमोर 'उत्स्फूर्त' सुनावणी होईल. डच सर्वोच्च न्यायालयाने आता ठरविले आहे की प्रक्रियात्मक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पूर्व-लिखित निवेदनाच्या आधारे सुनावणी घेण्याची परवानगी आहे. 23 डिसेंबरच्या या विशिष्ट प्रकरणात अन्यथा सहा साक्षीदारांच्या ऐकण्यास जास्त वेळ लागला असता. तथापि हे महत्वाचे आहे की त्यानुसार कोर्टाने ही लेखी विधाने पुराव्यांच्या मुल्यांकनानंतर कमी विश्वसनीयता आणू शकतात.\nमागील पोस्ट यूबीओ-नोंदणीः प्रत्येक यूबीओची भीती\nपुढील पोस्ट नेदरलँड्सने पुन्हा एकदा स्वत: ला एक चांगले प्रजनन मैदान असल्याचे सिद्ध केले आहे…\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nफॉर्म पाठविला आहे. धन्यवाद.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/india-46463833", "date_download": "2021-07-30T08:53:10Z", "digest": "sha1:U5GE7DNWXHWIJFM6YRGBCJSOOQMH7MAL", "length": 16985, "nlines": 123, "source_domain": "www.bbc.com", "title": "अयोध्या : ज्या घटनेमुळे बदललं भारताचं राजकारण आणि नेत्यांचा दृष्टिकोन - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\nअयोध्या : ज्या घटनेमुळे बदललं भारताचं राजकारण आणि नेत्यांचा दृष्टिकोन\nअपडेटेड 1 ऑगस्ट 2020\nबाबरी मशीद प्रकरणाला 26 वर्षं पूर्ण झाली आहेत. पण बाबरीचं भूत आजही जिवंत आहे. आणि हे भूत जिंवत ठेवण्याचं संपूर्ण श्रेय जातं भारतीय राजकारण्यांना.\n6 डिसेंबर 1992 हा भारतीय राजकारणातील असा दिवस आहे ज्यानं देशाच्या राजकारणाला असं वळण दिलं की गेल्या 26 वर्षांत आपण खूपच मागे गेलो.\nआज देशात असे काही मुद्दे प्रभावी ठरत आहेत ज्यांना देशानं फाळणीनंतर मागे सोडून दिलं होतं. त्यापूर्वी धर्मनिरपेक्षता फक्त राज्यघटनेतच नाही तर प्रत्येकाच्या नसानसांत भिनली होती.\nपण 6 डिसेंबर नंतर धर्मांधतेनं धर्मनिरपेक्षतेची जागा घेतली.\nनरसिंह राव बाबरी मशीद वाचवू शकत होते का\nव्ही. एस. नायपॉल : बाबरी मशीद पाडल्याचं समर्थन करणारा लेखक\nइकडे बाबरी मशीद पाडली आणि तिकडे पाकिस्तानात मंदिरं तोडण्यात आली\n6 डिसेंबर 2018चा विचार केल्यास देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, समस्त हिंदू धर्माला फक्त अयोध्येतील मंदिरापर्यंतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.\nया देशाला चालवणाऱ्या काही लोकांनी तर हिंदूची व्याख्याच बदलली आहे. त्यांना असं वाटतं की, देशातील ज्या व्यक्तीला अयोध्येत मंदिर बनवावं असं वाटतं तोच फक्त हिंदू आहे. मंदिरही त्या अटींवर बनवावं ज्या अटी या लोकांना अभिप्रेत आहेत.\nदरवर्षी 6 डिसेंबरला जुन्या आठवणी ताज्या होतात. त्या दिवशी मी स्वत: अयोध्येत उपस्थित होतो आणि संपूर्ण प्रकरण डोळ्यादेखत पाहात होतो. हीच बाब मी माझ्या 88 पानी साक्षीच्या स्वरुपात सीबीआय न्यायालयात मांडली होती.\nतो उन्माद ज्यानं विवेकाची मर्यादा ओलांडली होती, कायदा आणि सुव्यवस्थेला पायदळी तुडवलं होतं, काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर भीती होती, जवळपास 4 तास मी बाबरी मशिदीला उद्ध्वस्त होताना पाहात होतो. ते दृश्य भीतीदायक होतं.\nया घटनेंतर दरवर्षी 6 डिसेंबरला अयोध्येत विश्व हिंदू परिषदेकडून शौर्य दिवस साजरा केला जातो. भाजपचा एखादा ज्येष्ठ नेता त्यात सहभागी होत असतो.\nपण हळूहळू लोकांचा उत्साह कमी होताना दिसत गेला. एक एक वर्षं निघून जात होतं आणि सहा-सात वर्षांनंतर लालकृष्ण आडवाणी शौर्य दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत प्रमुख पाहुणे म्हणून गेले.\nत्यादिवशीही मी तिथंच होतो. खरंतर आडवाणींना सर्वांत मोठा धक्का त्या दिवशीच बसला असावा कारण त्यांच्या सभेसाठी फक्त 500 ते 700 लोक जमा झाले होते.\nसामान्य माणसांपेक्षा पोलीस आणि मीडियातल्या लोकांचं प्रमाण अधिक होतं.\nहे सर्व त्या अयोध्येत घडत होतं जिथं कधीकाळी याच आडवाणींनी ऐतिहासिक रथयात्रा काढली होती आणि तिला उडंद प्रतिसाद लाभला होता. खरंतर नुसत्या भंडाऱ्याच्या नावावर 5,000 साधू एकत्र येणं अयोध्येत सामान्य बाब आहे.\nतो दिवस आणि आजचा दिवस. अयोध्येतील शौर्य दिवस फिका पडत चालला आहे. एक औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे.\nजुना अंगार फुलवण्यासाठीचे प्रयत्न\n6 डिसेंबरला देशातल्या अनेक भागांत दंगली झाल्या. याचाच परिणाम म्हणून काही राजकीय जाणकांरानी नवीन सरकारबद्दल भाकितंही केलं. पण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. हळूहळू वेळ बदलत गेली आणि 6 डिसेंबरचा परिणाम कमी होत गेला.\nपण उजव्या विचारधारेच्या संघटनांना हे कसंकाय मंजूर होईल त्यांनी जुनाच अंगार पुन्हा फुलवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.\nयोगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणं, हेही यामागचं कारण असू शकतं.\nराम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं नुकतीच अयोध्येत एक सभा भरवली होती. त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी उघडपणे धमकी दिली की, मंदिर निर्माणात बाधा आल्यास अजून एकदा 6 डिसेंबर घडवून आणण्यात येईल.\nपण तसं करण्यात ते असमर्थ ठरले कारण आजच्या काळात 6 डिसेंबर 1992सारखी परिस्थिती निर्माण करणं सोपी गोष्ट नाही.\nआयोजकांच्या आशेपेक्षा जमा झालेल्या लोकांची संख्या खूपच कमी होती. आयोजकांना सरकारचा अनौपचारिक पाठिंबा आहे, असा समज सगळीकडे असताना ही परिस्थिती होती.\n26 वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्या समोर आलंय. आजच्या दिवशी अयोध्येत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येईल आणि अयोध्येतील नागरिकांचा दिवस तणावात जाईल.\nमंदिराची गोष्ट करणारे हे विसरून जातात की, भक्त 6 डिसेंबरला रामाच्या दर्शनापासून वंचित राहतात. कारण या दिवशी भक्तांना शेजारील जिल्ह्यांच्या सीमाभागात रोखलं जातं.\nदंगलीच्या भीतीमुळेही 6 डिसेंबरला अयोध्येत भाविकां��ी संख्या खूपच कमी असते.\nपाकिस्तानात दिली गेली हिंदू स्थळांना मुस्लीम नावं\nबाबरी पाडण्याची 'रंगीत तालीम' 5 डिसेंबरला झाली होती का\nबाबर ते योगी : अयोध्येत नेमकं काय काय घडलं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nभारतीय बॉक्सर लव्हलिना बोरगोहाईं सेमिफायनलमध्ये, पदक निश्चित\nकोरोना लशीची सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nलशीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईतील 'या' डॉक्टरला दोनवेळा झाला कोरोना\nराज्यातील 'या' 25 जिल्ह्यांत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होणार- राजेश टोपे\nपर्यावरण मंत्री असून तुम्ही काय केलं चिपळूणकरांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात...\nभाजपसोबत युती करण्याबाबत काय म्हणाले राज ठाकरे\n'आमंत्रण न देता 5 हजार लोक जमले, कोरोना नसता तर 1 लाख लोक आले असते'\nऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झालेल्या राज ठाकरेंचा मनसेला किती फायदा होईल\nव्हीडिओ, पाऊस आणि पुराच्या वेळी NDRFचं मदतकार्य कसं चालतं\nव्हीडिओ, पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का सोपी गोष्ट 391, वेळ 5,27\nव्हीडिओ, सांगलीकरांना पुरानंतर होतोय आता मगरींचा त्रास, वेळ 2,00\n#गावाकडचीगोष्ट: वीज अंगावर पडू नये म्हणून 'या' गोष्टींची काळजी आवर्जून घ्यावी\nखोदायला गेले विहीर, सापडला 7 अब्जांहून अधिक किमतीचा नीलम\nकोरोना लशीची सोशल मीडियावर खिल्ली उडवणाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू\nकोरोना लशीचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तर\nमेडिकल प्रवेशासाठीच्या आरक्षणाबाबत मोदी सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय\nएका अभिनव प्रयोगामुळे या लहान शहरातून कोव्हिड-19 असा झाला हद्दपार\nकोव्हिड-19 च्या लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉ. के. के. अग्रवाल यांचा मृत्यू का झाला\nशेवटचा अपडेट: 20 मे 2021\nसौंदर्यासाठी सेक्स : ‘माझ्या कॉस्मेटिक सर्जरीचा खर्च केला, तर सहा महिन्यांसाठी माझं शरीर तुझं’\nकोव्हिडमधून बरं झाल्यानंतर कधी लस घ्यावी\nकोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर का वाढवलं\nशेवटचा अपडेट: 26 मे 2021\nलशीचा दुष्परिणाम : माझा अनुभव कसा होता त्या परिणामांचा अर्थ काय\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हा�� काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/07/Nagar_56.html", "date_download": "2021-07-30T08:15:21Z", "digest": "sha1:G5WM6BXXBIUNHRICIKC2DO26L6UNH5HS", "length": 12160, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "....नाहीतर कान्हूर पठार सेंट्रल बँक शाखेला टाळे ठोकणार : सरडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ....नाहीतर कान्हूर पठार सेंट्रल बँक शाखेला टाळे ठोकणार : सरडे\n....नाहीतर कान्हूर पठार सेंट्रल बँक शाखेला टाळे ठोकणार : सरडे\n....नाहीतर कान्हूर पठार सेंट्रल बँक शाखेला टाळे ठोकणार : सरडे\nपारनेर ः कान्हूर पठार परिसरातील ग्राहकांच्या तक्रारीनुसार सेंट्रल बँक कान्हूर पठार शाखेतील कारभार 31 जुलै पर्यंत सुरळीत न झाल्यास टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी दिला.\nसरडे यांनी आज कान्हूर पठार सेंट्रल बँक शाखेतील शाखा अधिकार्यांची भेट घेऊन त्यांना ग्राहकांच्या तक्रारीनुसार निवेदन दिले. यात बँकेची शाखा दुसर्या मजल्यावर असल्याने अपंग व वृद्ध ग्राहकांना शाखेत जाण्यासाठी खुप मोठी कसरत करावी लागत आहे ही सर्वात मोठी बाब समोर आली असून बँकेची शाखा अपंग व वृद्ध ग्राहकांच्या सोयीनुसार असावी असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच परिसरातील शेतकर्यांच्या कर्ज प्रकरणांमध्ये उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज प्रकरणे टाळण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून सदर प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी व यापुढील प्रकरणांमध्ये दिरंगाई करण्यात येऊ नये असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच बँकेचे -ढच् मशीन दुसर्या मजल्यावरील शाखेतच आहे व तेही कायम बंद असते, सदर -ढच् मशीन स्वतंत्र ठिकाणी ठेऊन 24 तास त्यातून व्यवहार सुरळीत करण्यात यावा ही मागणीही प्रामुख्याने करण्यात आली आहे. तसेच बँकेत कर्मचारी पुरेसे नसल्याने अनेक ग्राहकांना तासंतास ताटकळत उभे राहून पैसे न घेता खाली हाताने मागे जावे लागत असल्याचा प्रकार पण समोर आला आहे. तसेच वृद्धांच्या पेन्शन, निराधारांच्या पेन्शन, शेतकर्यांची अनुदाने या बँकेत जमा होत असून ते पैसे काढण्यासाठी वारंवार अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. बँकेच्या पासबुकवर नोंदी अनेक दिवस न झाल्याने मोठा ���ैरव्यवहार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, सदर सर्वच समस्यांचे 31 जुलै पर्यंत निरसन न केल्यास बँकेच्या कान्हूर पठार शाखेला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा जितेश सरडे यांनी दिला आहे.\nगेल्याच आठवड्यात सरडे यांच्या नेतृत्वाखालील सेंट्रल बँकेच्या वडझिरे शाखेतही आंदोलन करण्यात आले होते. तेथील शाखेत करोडो रुपयांचा अपहार झाले असल्याचे उघडकीस आले आहे. वडझिरे या ठिकाणी आंदोलन केल्यावर बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सरडे यांच्यासह वडझिरे येथील फसवणूक झालेल्या व तक्रार केलेल्या ग्राहकांची बँकेच्या शाखेत भेट घेऊन सदर समस्यांचा निपटारा करणार असल्याचे सांगितले आहे व त्यानुसार कार्यवाही पण सुरू आहे. या आंदोलनाच्या यशानंतर तसाच अपहार कान्हूर पठार व अन्य कोणत्याही बँकेच्या शाखेत होऊ नये व ग्राहकांची चाललेली हेळसांड होऊ नये यासाठी सरडे यांना कान्हूर पठार सह अनेक ठिकाणांहून संपर्क केला जात आहे. सर्वच ठिकाणी भेट देऊन त्या त्या ठिकाणी उद्भवलेल्या समस्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सोडवीत असल्याचे जितेश सरडे यांनी सांगितले.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देठे, चंद्रभान ठुबे, सचिन ठुबे, सचिन गाडीलकर, किशोर ठुबे, कैलास लोंढे, गारगुंडी गावचे उपसरपंच प्रशांत झावरे पाटील, सूरज नवले, श्रीकांत ठुबे, माजी उपसरपंच शिवाजी शेळके, बाळासाहेब शिंदे, गणेश मोरे, स्वप्नील ठुबे, अक्षय ठुबे, जानकु वाव्हळ, रामदास खोदडे, तक्रार देणारे ग्राहक, समस्याग्रस्त नागरिक उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत क��क निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/effective-for-remedesivir-and-tocilizumab-covid-findings-of-doctors-at-kem-hospital-nrvk-150986/", "date_download": "2021-07-30T07:34:09Z", "digest": "sha1:DFGONV6MXDMSLC5YMVF4FNU5DZ7JKYY3", "length": 15409, "nlines": 194, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "जीव वाचवणारे औषध | रेमडेसिविर व टॉसिलीझुमॅब कोविडसाठी परिणामकारक; केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्कर्ष | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nजीव वाचवणारे औषधरेमडेसिविर व टॉसिलीझुमॅब कोविडसाठी परिणामकारक; केईएम रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्कर्ष\nमुंबई : केईएम रुग्णालयातील वैद्यकीय कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासात रेमडेसिविर किंवा टॉिसलीझुमॅब इंजेक्शन घेणारे गंभीर कोविड बाधित रुग्ण लवकर बरे होत असल्याचे समाेर आले आहे.\nकेईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी रेमडेिसविर तसेच टॉसिलीझुमॅब इंजेक्शन घेणाऱ्या ५२१ रुग्णांचा अभ्यास केला. कोविड झालेल्या रुग्णांना एक अथवा दोन्ही इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्या जगण्याचे प्रमाण हे ६४ टक्के दिसून आले. तर ज्या रुग्णांनी दोन्ही पैकी एक ही डोस घेतला नाही, त्या रुग्णांतील मृत्यूचे प्रमाण हे ३४ टक्क्यांपर्यंत दिसले. रेमडेसिविर घेणाऱ्या रुग्णांमध्ये घरी जाण्याचा दर हा ६६ टक्के होता तर टॉसोलीझुमॅब औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण हे ८० टक्के होते. ज्या रुग्णांनी दोन्ही डोसची मात्रा घेतली होती त्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे ४७ टक्के होते. तसेच २३ मार्च ते ३१ मे २०२० च्या दरम्यान ज्या रुग्णांना कोविडवरील प्रायोगिक औषध उपलब्ध झाली नाहीत, अशा २१४ विविध क्लिनिकमधील रुग्णांचा अभ्यास देखील यादरम्यान करण्यात आला.\nज्या रुग्णांना औषधांचा एक किंवा दोन्ही डोस दिले गेले, अशा रुग्णांपैकी ३३४ म्हणजेच ६४ टक्के रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. तर केवळ ५ रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करावा लागला. डॉक्टरांनी केलेल्या या अभ्यासाचा निष्कर्ष १ जुलैच्या ‘जर्नल्स ऑफ दी असोसिएशन ऑफ फिजीशियन्स ऑफ इंडिया’मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.\nगंभीर रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य\n५५ वर्षापेक्षा कमी वयाच्या रुग्णांना डिस्चार्ज होण्याची शक्यता जवळपास तीनपट जास्त आहे. मास्क किंवा इतर सुरक्षा साधनांचा वापर करणाऱ्या रुग्णांच्या श्वासोच्छ्वावास प्रक्रिया ही ३४ पट जास्त आहे, असे डॉ. सुश्रुत इंगवले यांनी सांगितले. यावर डाॅ. अमित भोंडवे, डॉ. वसीम खोत आणि इतर नऊ जण सदर अभ्यासावर काम करीत आहेत. टॉसिलीझुमॅब, योग्य वेळी योग्य रूग्णांना दिल्यास गंभीर रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होते आणि रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज देखील लागत नाही. जुन्या आणि गंभीर रूग्णांमध्ये याचा समान परिणाम दिसून आला नाही. औषध घेण्यापूर्वीच दुसऱ्यांदा संसर्ग झालेल्या रूग्णांची तब्येत सुधारू शकत नाहीत, असे डॉ. विशाल गुप्ता म्हणाले.\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यासाठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/politics/fact-check-sachin-pilot-did-not-enter-bjp-picture-with-viral-claim-is-fake/", "date_download": "2021-07-30T07:23:46Z", "digest": "sha1:IPUSYRRKKZFGTN2NOSMXDHOJXVCRDPVA", "length": 13600, "nlines": 99, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact Check: सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याच्या दाव्यांसह एडिटेड छायाचित्र होत आहे व्हायरल - Vishvas News", "raw_content": "\nFact Check: सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याच्या दाव्यांसह एडिटेड छायाचित्र होत आहे व्हायरल\nकाँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची बातमी खोटी आहे. या दाव्यांसह व्हायरल होत असलेले छायाचित्र एडिटेड आहे.\nनवी दिल्ली (विश्वास टीम): राजस्थान काँग्रेस मध्ये सत्तासंघर्ष चालू आहेच, काँग्रेसने पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील काढले, त्यानंतर एक छायाचित्र व्हायरल होताना दिसत आहे. त्या छायाचित्रात असा दावा केला आहे कि सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. छायाचित्रात भाजप चे अध्यक्ष जे पी नड्डा, सचिन पायलट यांना फुलांचा पुष्पगुच्छ देताना दिसतात.\nविश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळले. जे पी नड्डा आणि सचिन पायलट यांचे छायाचित्र खोटे आहे, एका जुन्या छयाचित्राला एडिट करून हे बनवण्यात आले आहे.\nकाय होत आहे व्हायरल\nट्विटर यूजर ‘Rajesh Neel’ ने व्हायरल छायाचित्र (आर्काइव लिंक) ला शेअर करून लिहले, “Congratulations join BJP 💐💐#Sachin_pilot\nफेसबुक वर अन्य यूजर ने याच छायाचित्राला सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला असे मानून फेसबुक वर शेअर केले आहे.\nव्हायरल पोस्ट मध्ये एका छायाचित्राचा उपयोग करण्यात आला आहे. गूगल रिव्हर्स इमेज सर्च करून आम्हाला खरे छायाचित्र आढळले, ज्याला सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला या दाव्यांसह शेअर केले जात होते.\nवास्तवात हे छायाचित्र ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जेव्हा भाजप मध्ये प्रवेश केला तेव्हाचे आहे. NDTV.com वर ११ मार्च रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिपोर्ट मध्ये या छायाचित्राचा वापर केला गेला आहे.\nत्या बातमीत दिलेल्या माहिती प्रमाणे, सिंधिया यांनी काँग्रेस मधून राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश केला. या छायाचित्रात सिंधिया यांचा चेहरा एडिट करून तिथे सचिन पायलट यांचे छायाचित्र वापरून चुकीच्या दाव्यांसह व्हायरल केले गेले आहे.\nहिंदी न्यूज चॅनल ‘आज तक’ च्या यू-ट्यूब चॅनलवर ११ मार्च रोजी अपलोड केलेल्या एका विडिओ बुलेटिन मध्ये पण या छायाचित्राचा वापर गेला गेला आहे.\nदैनिक जागरणच्या वेबसाइटवरच्या एका बातमी प्रमाणे, १४ जुलै रोजी प्रकाशित केल्या गेलेल्या एका बातमी प्रमाणे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्याची बातमी आम्हाला आढळली.\nकाँग्रेस च्या कारवाई नंतर सचिन पायलट यांनी आपल्या राजकीय भविष्याबद्दल कुठलेही वक्तव्य केले नाही. काँग्रेस सत्ता संघर्षानंतर सचिन पायलट यांनी आपल्या वेरिफाइड ट्विटर हॅन्डल वरून ट्विट केले होते, त्यानंतर त्यांनी १८ जुलै एक ट्विट केला ज्यात त्यांनी आसाम आणि बिहार च्या पुरामुळे प्रभावित लोकांना मदत करण्याचे आवाहन केले.\nसचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आम्हाला कुठेही बातमी सापडली नाही. त्यानंतर विश्वास न्युज ने भाजप चे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी विश्वास न्युज ला सांगितले कि सचिन पायलट यांनी भाजप मध्ये प्रवेश केला नाही.\nनिष्क��्ष: काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याची बातमी खोटी आहे. या दाव्यांसह व्हायरल होत असलेले छायाचित्र एडिटेड आहे.\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/akluj-the-largest-gram-panchayat-in-asia-boycotted-the-election-process-mhas-509379.html", "date_download": "2021-07-30T07:36:36Z", "digest": "sha1:XLCUIGFNPKQP5I422FEDJCFFEX4C2I7O", "length": 7602, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने निवडणूक प्रक्रियेवरच घातला बहिष्कार, 'हे' आहे कारण– News18 Lokmat", "raw_content": "\nआशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने निवडणूक प्रक्रियेवरच घातला बहिष्कार, 'हे' आहे कारण\nअकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे.\nअकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे.\nअकलूज, 29 डिसेंबर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपालिकेमध्ये रूपांतर होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असतानाच येथील ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे. सोबतच नातेपुते महाळुंग श्रीपूर ग्रामपंचायतीचा नगरपंचायत होण्याचा प्रस्तावही अशाच पद्धतीने अंतिम टप्प्यात रखडलेला आहे. शासनाने तात्काळ ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये करावं, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा, इशारा अकलूज येथील ग्रामस्थांनी दिला आहे. माळशिरस तालुक्यातील अकलूज नातेपुते तसंच महाळुंग श्रीपूर माळीनगर येथील वाढती लोकसंख्या पाहता सध्या अस्तित्वात असणाऱ्या ग्रामपंचायती ग्रामस्थांना नागरी सुविधा देण्यास अपुर्या पडत आहेत. त्यामुळे येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करावं, असा प्रस्ताव शासन स्तरावर दाखल केला होता. सप्टेंबर 2019 मध्ये त्या पद्धतीचा प्रस्ताव आधीसुद्धा शासन स्तरावर काढण्यात आलेला आहे. अकलूज येथे व्यापारी तसेच ग्रामस्थांची नुकतीच एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सध्या या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. असं असतानाच राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांबाबत विनंती पत्र दिलेलं होतं. कोणताही विचार न करता प्रक्रिया सुरू झालेली आहे. दोन दोन वेळा निवडणुकांना सामोरं जाणं उमेदवारांना आणि मतदारांना प्रशासनाला अवघड जाईल. यामुळे या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर करूनच येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडावी अन्यथा ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.\nआशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीने निवडणूक प्रक्रियेवरच घातला बहिष्कार, 'हे' आहे कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/technology/fastag-mandatory-from-1-january-know-the-recharge-rule-otherwise-you-will-have-to-pay-the-charge-mhkb-508004.html", "date_download": "2021-07-30T07:00:31Z", "digest": "sha1:U4NUBYL4VJJVOMYCWC7MKOUHFE5SUSFG", "length": 8588, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "1 जानेवारीपासून FASTag अनिवार्य; फास्टॅग Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज– News18 Lokmat", "raw_content": "\n1 जानेवारीपासून FASTag अनिवार्य; फास्टॅग Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज\n1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजाच्या सर्व कॅश लेन FASTag लेनमध्ये बदलल्या जातील. 1 जानेवारीपासून कोणत्याही टोल प्लाजावर टोल कॅश स्वरुपात भरता येणार नाही. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून पास होणार नाही.\n1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजाच्या सर्व कॅश लेन FASTag लेनमध्ये बदलल्या जातील. 1 जानेवारीपासून कोणत्याही टोल प्लाजावर टोल कॅश स्वरुपात भरता येणार नाही. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून पास होणार नाही.\nनवी दिल्ली, 24 डिसेंबर : 1 जानेवारी 2021 पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर FASTag आवश्यक आहे. Digital पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि Toll प्लाजावर लागणाऱ्या लांब रांगांपासून सुटका करण्यासाठी ही सिस्टम आवश्यक करण्यात आली आहे. सरकारच्या या घोषणेनंतर सर्व वाहनांसाठी FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, FASTag तिथेच रिचार्ज करा, जेथे तो खरेदी केला आहे. म्हणजेच ज्या बँकेतून तो खरेदी केला आहे, त्याच बँकेतून तो रिचार्ज करावा लागेल. जर ग्राहकाने दुसऱ्या बँकेतून FASTag रिचार्ज केल्यास, त्याला 2.5 टक्के लोडिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच 1 हजार रुपयांचा रिचार्ज केल्यास, त्यावर 25 रुपये अधिक द्यावे लागतील. तसंच एखाद्या बँकेची FASTag सुविधा आवडली नसल्यास, मोबाईल नंबरप्रमाणे पोर्टही करता येईल. ग्राहक FASTag आधी घेतलेल्या बँक किंवा एजेन्सीला रिटर्न करू शकतो आणि दुसऱ्या बँकेतून तो घेता येऊ शकतो. अशाप्रकारे FASTag पोर्ट केल्यानंतर यात नंबर आधीचाच राहतो. परंतु एकदा FASTag घेतल्यानंतर, ग्राहक 3 महिन्यांनंतरच, port सर्व्हिस वापरू शकतो.\n(वाचा - कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी; 1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस)\nइथे घेता येईल FASTag - देशातील जवळपास सर्व मोठ्या सरकारी आ���ि प्रायव्हेट बँका SBI, ICICI, HDFC, AXIS BANK मधून FASTag घेऊ शकता. अॅमेझॉनवरूनही ऑनलाईन, तसंच paytm द्वारेही FASTag खरेदी करता येतो. मोठ्या पेट्रोल पंपावरही फास्टॅग खरेदी करण्याची सुविधा आहे.\n(वाचा - नितिन गडकरींचा मास्टरप्लॅन; जाणून घ्या भारत कशाप्रकारे होणार टोलनाका मुक्त)\n1 जानेवारी 2021 पासून टोल प्लाजाच्या सर्व कॅश लेन FASTag लेनमध्ये बदलल्या जातील. 1 जानेवारीपासून कोणत्याही टोल प्लाजावर टोल कॅश स्वरुपात भरता येणार नाही. जर तुमच्या गाडीला फास्टॅग नसेल, तर तुमची गाडी टोलवरून पास होणार नाही. जर गाडी काढायची असेल, तर एका खास सर्व्हिसचा वापर करावा लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टोल प्लाजावर प्री-पेड टच अँड गो कार्ड असेल. टोल प्लाजावर गर्दी टाळण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रिड लेनवर प्री-पेड कार्ड सुविधा सुरू केली जाईल. 1 जानेवारीपासून ज्यांच्या गाडीला फास्टॅग नसेल, त्यांना टोलसाठीचा दंड भरावा लागेल. हा दंड प्री-पेड कार्ड कॅशच्या स्वरुपात काम करेल.\n1 जानेवारीपासून FASTag अनिवार्य; फास्टॅग Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:32:43Z", "digest": "sha1:TWBPAEC6KK27N4D7WCN633E6EQ762IDN", "length": 13455, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "अनधिकृत रेस्टॉरंटना सरकारचा गंभीर इशारा | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nअनधिकृत रेस्टॉरंटना सरकारचा गंभीर इशारा\nअनधिकृत रेस्टॉरंटना सरकारचा गंभीर इशारा\nनवी दिल्ली : रायगड माझा वृत्त\nसध्याच्या जगात खाण्या-पिण्याचे शौकिन वाढले आहेत. त्यामुळे पावला पावलाला रेस्टॉरंट पाहायला मिळत आहे. तसेच रेस्टॉरंटमध्ये ऑनलाईन फूड विकत घेणाऱ्या खवयांचीदेखील संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यामुळे सरकाने रेस्टॉरंटच्या नियमाबाबत ठोस पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.\nभारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी पवन अग्रवाल यांनी सांगितले की, खाद्यविक्री सेवा ज्या ज्या ऑनलाईन संस्थेकडून केली जाते. त्या संस्था नियमांचे पालन करतात की नाही या गोष्टीची खबरदारी घेतली जाणार तसेच परवाना नसणाऱ्या रेस्टॉरंटना सेवा बंद करण्यासाठी दोन महिन्याची मुदत दि���ी जाणार आहे. समीक्षा बैठकीनंतर हे निर्णय घेण्यात आले. बैठकीदरम्यान ऑनलाईन फूड डिलीवरी करणाऱ्या ३० ते ४० टक्के रेस्टॉरंटकडे परवाना नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nएफएसएसएआयने मागील महिन्यात सर्व रेस्टॉरंटना ऑनलाईन सेवा देण्याबाबतचे परवाने काढण्यास सांगितले होते मात्र या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. परवाना काढण्यासाठी काही रेस्टॉरंटनी परवान्यांसाठी अर्ज केलेअसुन त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. तसेच अग्रवाल यांनी अश्वासन दिले की, परवाने असणाऱ्या रेस्टॉरंटना कोणतीही अडचण येणार नाही. पण जर कोणी परवाना नाही म्हणून रेस्टॉरंट बंद केले तर त्यांना त्यासंदर्भातील रीतसर माहिती द्यावी लागणार आहे.\nएफएसएसएआयने स्विगी, जोमाटो, फूड पांडा आणि उबर-इट्स या लोकप्रिय रेस्टॉरंटना खाद्य सुरक्षेचे ट्रेनिंग देण्यास सांगितले आहे. सरकारच्या या कडक कारवाईने ग्राहकाच्या मनात खाद्य संस्थेसंदर्भात विश्वास निर्माण होईल.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र\nटायब्रेकमध्ये भारतावर आयर्लंडचा विजय\nनिवडणूक निकालानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल – कॉंग्रेस\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार प��ऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T06:44:11Z", "digest": "sha1:B526GXAIYOMNR3DRMXFJRMEI3KSOFTWX", "length": 13989, "nlines": 183, "source_domain": "satyakamnews.com", "title": "उद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप..! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी उद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क...\nउद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप..\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nउद्योगपती कुमार व मंगेश लोमटे यांच्या वतीने फ्रंटलाईन वर्कस व गोरगरीबांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप..\nजगभरात पसरलेल्या कोरोना या रोगाचा सामना करण्यासाठी पुळूज गावामध्ये संरक्षक मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गावातील पुणे येथे स्थायिक झालेले ग्रामस्थ व उद्योगपती कुमार लोमटे, व मंगेश लोमटे यांच्या सहकार्याने एस आय एस ग्रुप ऑफ कंपनीज पुणे यांच्या मार्फत गावातील ग्रामस्थांना डॉक्टर्स नर्स आशा वर्कर महावितरण मधील कर्मचारी पोलीस शिक्षक यांना वाटण्यासाठी सातशे मास्क व साठ लीटर सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले. या मास्क व सॅनिटायझरचे गरजू लोकांना वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पुळूज पंढरपूर रस्त्यावर जागोजागी बंदोबस्त करण्यासाठी तैनात असलेल्या पोलिसांना व पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. सदर पुळुज ग्रामपंचायत समोर येथे पार पडला असून\nया कार्यक्रमास भीमा स सा कारखाना माझी संचालक रतिलाल गावडे पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन खरात माणिक बाबर सरपंच शिवाजी शेंडगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, सरपंच तलाठी गायकवाड भाऊसाहेब , दिलावर मुलानी आमिर मुलानी निसार मुलानी राजू माने शिवाजी सरगर विश्वास सावंत समाधान कांबळे बाळू शिंदे, लखन नाळे, डाॅक्टर शिवा���ंद स्वामी, नर्स मनिषा सुतार, दिलीप कुचेकर, अंगणवाडी सेविका सरस्वती म्हमाणे, आशा वर्कर सविता म्हमाणे, आत्तार मॅडम ज्योती महामुनी, उत्तम काळे, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.\nPrevious articleसुशील भैय्या क्षिरसागर यांच्याकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन\nNext articleविडी कामगारांचा रोजी रोटी चा विचार करून शासनामार्फत उच्च न्यायालयात सकारात्मक बाजु भक्कमपणे मांडून विडी कामगारांचे रोजगार वाचवावे.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\n“आषाढी” वारीचे नेटकेपणाने नियोजन करा:पालकमंत्री दत्तात्रय भरणे\nदिलीप सोपल यांचे थेट साधला थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद\nडॉक्टर डे निमित्त सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या...\nआषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु:- उपमुख्यमंत्री अजित पवार\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nसफाळे ���ोलीस ठाणे अज्ञात मृत देहाची ओळख पटण्या कामी\nकोल्हापूर जिल्हा धोका पातळीकडे ; नागरिकांचे स्थलांतर सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/delhi-capitals-have-won-the-toss-and-elect-to-bowl-first-against-the-chennai-ipl/", "date_download": "2021-07-30T06:08:47Z", "digest": "sha1:BUXJYBP7VIN2JKBO6ZRVUDBLDGW7PC6J", "length": 8569, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#CSKvDC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय – Dainik Prabhat", "raw_content": "\n#CSKvDC : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय\nचेन्नई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात बाद फेरीत दाखल झालेल्या दोन संघांमध्ये सामना होणार असून यात प्ले ऑफ्समध्ये दाखल झालेला पहिला संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दुसरा संघ दिल्ली कॅपिटल्स यांच्यादरम्यान वर्चस्वाची लढाई असणार आहे.\nचेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना थोड्याच वेळात चेन्नईतील एम. ए. चिदंबरम मैदानावर सुरू होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल दिल्ली कॅपिटल्सकडून लागला असून दिल्लीच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.\nदरम्यान,आजच्या सामन्यात जो संघ विजयी होईल तो क्रमवारीत अव्वल स्थान पटकावेल त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यापर्यंत पहिल्या दोन संघांमध्ये स्थान कायम राखत अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी विजयी संघाकडे असेल.\nचेन्नई सुपर किंग्स संघ –\nशेन वॉटसन, फाफ डू प्लेसी, सुरेश रैना, अंबाति रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, दीपक चहर, हरभजन सिंह, इमरान ताहिर\nदिल्ली कॅपिटल्स संघ –\nपृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन इनग्रॅम, शेरफेन रूदरफोर्ड, क्रिस मॉरिस, अक्षर पटेल, जगदीश सुचित, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#महाराष्ट्रदिन : मुख्य शासकीय कार्यक्रमात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते ध्वजारोहण\nनक्षलवादी हल्ल्यावरून शरद पवारांचे खडे बोल; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्य रहाणे ठरला तंदुरु���्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n“मंत्रीपद मिळण्यासाठी मला ४२ वर्ष लागली पण तुम्हाला सहा महिन्यात पद मिळालं”\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/increased-response-corona-vaccination-above-45-years-started-india-425525", "date_download": "2021-07-30T06:57:38Z", "digest": "sha1:D24PSQI5ENRNFH2KHIMWJ34V2QMU7YCR", "length": 11099, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : लसीकरणासाठी पुणेकरांच्या रांगा; कोरोनाच्या भितीने लस घेण्यासाठी गर्दी", "raw_content": "\nभारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून दुसऱ्या टप्यात 60 वर्षापासून पुढील ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात आज पासून 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरण सुरु केले आहे.\nVideo : लसीकरणासाठी पुणेकरांच्या रांगा; कोरोनाच्या भितीने लस घेण्यासाठी गर्दी\nपुणे : वयाच्या ४५ पेक्षा जास्त वर्षाच्या सर्व नागरिकांसाठी लसीकरणाला आज (गुरुवार, ता. १) सुरवात होत आहे. दरम्यान आज पुणे शहरात 105 केंद्रावर लसीकरण सुरु करण्यात आली असून नागरिकांची गर्दी दिसत आहे. सकाळी 9 वाजता लसीकरणाला सुरवात झाली असून केंद्राबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोरोना लसीकरणालाही 45 पेक्षा जास्त वर्षाच्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान सोशल डिस्टसिंग ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर राज्याने पुणे शहरासाठी 1 लाख 40 हजार डोसचा पुरवठा केला आहे. तर केंद्राने राज्याला कोव्हिशिल्ड लसीचा २७ ल���ख डोसचा पुरवठा पुढील दोन दिवसांमध्ये केला जाईल. त्याचे तातडीने वितरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही आरोग्य खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. लस वितरण आणि प्रत्यक्ष लसीकरणाच्या व्यवस्थेत कोणताही बदल केला नाही. मात्र, लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने केंद्रांची संख्या त्या प्रमाणात वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nभारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरवात झाली. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर 1 मार्चपासून दुसऱ्या टप्यात 60 वर्षापासून पुढील ज्येष्ठ नागरिकांना आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले. आता तिसऱ्या टप्प्यात आज पासून 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लसीकरण सुरु केले आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nपुणे महापालिका शहरातील लसीकरण व्यवस्था\nलसीकरणासाठी सज्ज असलेली केंद्रे : १०५\nपुण्याला मिळालेली कोव्हिशिल्ड लशीचे डोस : एक लाख ४० हजार\nसरकारी आणि खासगी रुग्णालयातील व्यवस्था सज्ज\nwww.cowin.gov.in यावर लॉगिग करा किंवा Cowin.app यावर नोंदणी करा.\nकिंवा लसीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन जवळच्या लसीकरण केंद्रावर जा.\nगजा मारणे मिरवणूक प्रकरण : गुंड समर्थकांचं फोन रेकॉर्ड पोलिस तपासणार\n- आधार कार्ड, वयाचा पुरावा असलेले ओळखपत्र (जन्माला\nदाखला, पॅन कार्ड, पारपत्र)\n- ४५ ते ५९ वर्षे वयातील व्याधीग्रस्त नागरिकांनी नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने दिलेले प्रमाणपत्र केंद्रावर बरोबर आणावे\n- नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉगिंन करा किंवा Cowin app वापरा\n- रजिस्ट्रेशनवर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका\n- त्यानंतर गेट ‘ओटीपी’वर क्लिक करा\n- ‘एसएमएस’च्या माध्यमातून आलेला ‘ओटीपी’ नंबर टाकून ‘व्हिरिफाय’ करा\n- ‘ओटीपी’ची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर ‘रजिस्ट्रेशन ऑफ व्हॅक्सिनेशन’ पान येईल\n- यात वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा\n- जन्मवर्ष, लिंग, सहव्याधी असा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा\n- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर माहिती दिसेल\n पुणे विद्यापीठाची परीक्षा ११ एप्रिलपासून; नवे वेळापत्रक लवकर जाहीर होणार\nलस घेतल्यानंतर दिसणारी सामान्य लक्षणे\n बडतर्�� पोलिसांसह सातारच्या चौघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/local/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T06:40:22Z", "digest": "sha1:OGHGCSH7NWMUPSZMFJCKGJ6EH5UY5VY5", "length": 15706, "nlines": 179, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/गावकट्टा/रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतिबा डोंगरावर कचरा पेट्या बसवल्या\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nरोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा मार्फत जोतीबा डोंगर येथील परिसरात कचरा पेट्या बसवल्या व या परिसराची स्वच्छता केली\nजोतिबा डोंगर येथील यात्रा बस स्थानक येथील बागेमध्ये भाविकांची वर्दळ असते यातच खाद्यपदार्थ ,पत्रावळ्या प्लास्टिक यासारख्या वस्तू तश्याच टाकल्या जातात याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी रोट्रॅक्ट क्लब ऑफ दख्खनचा राजा यांनी २१ कचरा कुंड्या बसवल्या व परिसर स्वच्छता केली यावेळी या क्लबचे प्रेसिडन्ट राज बुने,अमोल मिटके ,विश्वनाथ मिटके,पिंटू बुने,निखिल धडेल,ओम ढोली,विश्वजित ठाकरे,मानसी बुने,वर्षा बुने,किरण आमाणे ,���ैष्णवी मिटके,सुरज बुने,स्वप्नील ठाकरे ,दीपक शिंगे,अमर झुगर,शिवाजी कांबळे उपस्थित होते\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत एस.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nटोप मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत महिला शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा डोंगर येथे महिला दिनानिमित्त महिला सुरक्षा जणजागरण कार्यक्रम संपन्न\nजोतिबा मंदिर भाविकांसाठी खुले\nपन्हाळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पेट्रोल दरवाढी विरोधात वाघबिळ येथे चूल पेटवा आंदोलन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nदानेवाडी येथील पाणंद चाळीस वर्षानंतर झाली खुली\nकासारवाडी येथे शेती दिनानिमित्त शेतकरी शास्त्रज्ञ संवाद\nशिरोली येथे महाराष्ट्र पान व चहा व्यावसायिक धारक सेवा मंडळाच्या नामफलकाचे अनावरण\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nजोतिबा डोंगरावर सातारी कंदी चहा शाखेचे उदघाटन\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील यमाई बाग परिसरात स्वच्छता मोहिम*\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपल��� सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_863.html", "date_download": "2021-07-30T06:44:32Z", "digest": "sha1:HBD5U6RVEVKPB637576WLDE67O5EAE55", "length": 10580, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत\nसह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत\nसह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ः भगत\nशिवजयंतीनिमित्त बुर्हाणनगर येथे श्री अंबिका तुळजा भवानी देवी मंदिर परिसरात वृक्ष लागवड\nअहमदनगर ः शिवरायांचे आचार विचार अंगिकारावेत. मॉ जिजाउ व अनेक संत महात्मानी सांगितले की झाडे जगवा झाडे वाढवा प्रसिध्द अभिनेते सयाजी शिंदे यांचे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था हे झाडे लावण्याचे काम करत आहे जीवनात झाडाचे अनन्यसाधारण महत्व आहे नागपूरवरून सायकल प्रवास करत हा धाडस ग्रुप आला असुन जे उपक्रम ते करत आहेत ते कौतुकास्पद आहे. ढोल ताशे न वाजवता सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूहाने हाती घेतलेला उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी व समाजापयोगी आहे झाडे लावणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन अॅड. अभिषेक भगत यांनी केले.\nशिवजयंतीनिमित्त बुर्हानगर येथे श्री अंबिका तुळजा भवानी देवी मंदिर परिसरात सिने अभिनेते सयाजी शिंदे सह्याद्री देवराई सामाजिक संस्था व धाडस समूह नागपूर आयोजीत नागपूर ते रायगड सायकल प्रवास करण्याचे स्वागत कल्पतरू बहुउदेदशीय संस्थेच्या वतीने वृक्ष लागवड करून करण्यात आले. यावेळी अॅड. अभिषेक भगत,अजय आजबे,अमोल जाधव,कृणाल भगत,अॅड. विजय भगत, पै. राजेंद्र भगत, संकेत भगत, चंदूशेठ सहाणी, सुरेंद्र भगत,वर्षा घाटोळे, रक्षा राहुलकर, प्रियंका वैद्य, धनश्री भोयर, निहारिका लांडगे, सुमित शरणागत, अविनाश कटरे, शुभम मुंडले, निशांत निदेंकर,अनिरुद्ध सोलाट , शरद आमगांवकर, राज मुन्ने आदी मान्यवर उपस्थित होते.\nधाडस ग्रुप हा साधारणत रोजचा 110 किलोमीटर सायकल प्रवास करत असून पाच मुली सात मुलं पूर्ण प्रवास 870 किलोमीटर 20 मार्च रोजी नागपूर येथील शिवतीर्थ गांधीगेट महाल येथून सुरुवात 31 मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी रायगड किल्ल्यावर पोचणार आहेत\nवर्षा घाटोळे म्हणाल्या की, शिवाजी महाराजांचे महिलाबाबतच्या धोरणाची या आजच्या काळात खरी गरज आहे या उपक्रमातर्गत स्त्री सशक्तीकरणाला प्रोत्साहन मिळेल धाडस समूहाच्या वतीने आयोजित नागपूर ते रायगड सायकल प्रवास हा प्रवास फक्त किलोमीटर पार करण्याचा नाही तर शिवरायांच्या व मॉ जिजाऊंनी दिलेल्या संस्कार, विचार,आचार अंगिकारून कठीण परीक्षेत पास होण्याचा आहे आजच्या युवा पिढीतील मुली मुलांमध्ये नवीन उर्जा व बदल घ��वण्यासाठी व त्यांना योग्य दिशा देण्याकरिता हा छोटासा प्रयत्न आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/private-hospitals-should-set-up-oxygen-private-hospitals-should-set-up-oxygen-projects-collector-dr-rajendra-bhasales-instructions-on-the-background-of-the-third-wave-nrpd-rojects-collector-dr-r-145780/", "date_download": "2021-07-30T07:51:56Z", "digest": "sha1:7XAGWJFO6H5UPEC2ZGJMVV6B2JO5SICC", "length": 15869, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | खासगी हॉस्पिटलनी ऑक्सिजन प्रकल्प उभारावे; जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांचे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्देश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nअहमदनगरखासगी हॉस्पिटलनी ऑक्सिजन प्रकल्प उभारावे; जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांचे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निर्देश\nॲक्सिजन या प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तताही होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या परिसरात पन्नास अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी शेडसची उभारणी सुरु आहे.\nअहमदनगर: संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य सेवांचे बळकटीकरण केले जात आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि अतिरिक्त पन्नास बेड व्यवस्था उभारणीचे काम सुरु आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भाेसले यांनी दिले. त्याचबरोबर, खासगी रुग्णालयांनीही त्यांच्या क्षमतेप्रमाणे अशा ऑक्सिजन प्रकल्प उभारणी करावी अथवा द्रवरुप ऑक्सिजन साठवणूक टाक्यांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.\nकोरोना उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भाेसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, पल्लवी निर्मळ, रोहिणी नऱ्हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.\nजिल्ह्यातच करणार ऑक्सिजन निर्मिती\nपहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत कमी कालावधीत रुग्णसंख्या अधिक वेगाने वाढल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या लाटेत हा वेग अधिक असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन पायाभूत आरोग्य सेवा बळकटीकरणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेवेळी आपल्याला ऑक्सिजन तुट��डा जाणवला. तिसऱ्या लाटेत तो जाणवू नये. जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सिजन जिल्ह्यातच निर्माण व्हावा, यासाठी आपण ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणी प्रत्येक ग्रामीण रुग्णालय परिसरात करीत आहोत. या संदर्भात आवश्यक कार्यवाही सर्व यंत्रणांनी सुरु केली असली तरी अधिक गतीने काम करुन तो प्रकल्प लवकरात लवकर उभारणी होईल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nसार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी\nसध्या ब्रेक दी चेन अंतर्गत जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. अशा ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भाेसले यांनी दिले. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात व ग्रामीण भागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. काही नागरिक विनामास्क फिरतानाही दिसत आहेत. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.\nॲक्सिजन या प्रकल्पासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तताही होणे गरजेचे आहे. या प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रान्स्फॉर्मरची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रकल्पांच्या परिसरात पन्नास अतिरिक्त बेडसची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी शेडसची उभारणी सुरु आहे. हे कामही तातडीने व्हायला हवे.\n-डाॅ. राजेंद्र भाेसले, जिल्हाधिकारी\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/mayor-of-bjp-ruling-bjp-and-suspension-of-bjp-corporator-incidents-in-solapur-municipal-corporation-nrka-144083/", "date_download": "2021-07-30T06:42:48Z", "digest": "sha1:GBZ34FDGKJ43JNJOVH4WXARA734CMYJB", "length": 10913, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | महापौर भाजपचा, सत्ताही भाजपचीच अन् निलंबनही भाजपच्याच नगरसेवकाचं; सोलापूर महापालिकेतील घटना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसोलापूरमहापौर भाजपचा, सत्ताही भाजपचीच अन् निलंबनही भाजपच्याच नगरसेवकाचं; सोलापूर महापालिकेतील घटना\nसोलापूर : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर श्रीकांचना यन्नम यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले. शुक्रवारी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती.\nया सभेदरम्यान घोंगडेवस्ती परिसरातील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे सभागृहात गदारोळ निर्माण झाला. या कारवाईविरोधात नगरसेवक सुरेश पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत सभागृहात माईकची तोडफोड करत महापौरांचा निषेध व्यक्त केला. निषेध व्यक्त करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सभागृहात निलंबनाची मागणी लावून धरली. यातील महिला नगरसेविकेने घटनेचा निषेध व्यक्त केला. अतिक्रमण हटाव भूमिकेवरुन वाढता गोंधळ पाहता महापौर यन्नम यांनी सभा तहकूब केली.\nसोलापूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. महापौर यन्नम या भाजप पक्षातील असून, निलंबित नगरसेवक सुरेश पाटील हे ही भाजपमधील आहेत. दरम्यान या कारवाईमुळे भाजपमध्येच खळबळ उडाली आहे. ही कारवाई जातीवादातून झाल्याचे नगरसेवक सुरेश पाटील यांचे म्हणणे आहे. या सभेस आयुक्त पी.शिवशंकर, उपमहापौर राजेश काळे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. महानगर पालिकेच्या इतिहासात प्रथमचं सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील नगरसेवक निलंबन कारवाईसाठी एकवटले होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/best-hotels-near-train-stations-in-italy/", "date_download": "2021-07-30T08:02:20Z", "digest": "sha1:CB32BSOLUGDZ2D3AXQKR7RITYRMGEKK3", "length": 18184, "nlines": 94, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "इटली मध्ये रेल्वे स्टेशन जवळ सर्वोत्तम हॉटेल्स | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > ट्रेन प्रवास इटली > इटली मध्ये रेल्वे स्टेशन जवळ सर्वोत्तम हॉटेल्स\nइटली मध्ये रेल्वे स्टेशन जवळ सर्वोत्तम हॉटेल्स\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 25/01/2021)\nइटली, युरोप सर्वात लोकप्रिय एक सुट्टीतील गंतव्ये, हे सर्व आहे. एक श्रीमंत सांस्कृतिक इतिहास, सर्व सुविधांनी युक्त हॉटेल्स, जगप्रसिद्ध खाद्यप्रकार, आर्किटेक्चर, नैसर्गिक सौंदर्य साइट ... आणि नंतर तेथे खरेदी आहे गाडी इटली प्रवास आहे एक चित्तथरारक अनुभव. आपण सर्व आनंद सुंदर दृश्य त्याऐवजी विमानात बंद डुलकी घेणे मार्ग बाजूने. नीवडलेल्या शहर गाठली की, तेथे असंख्य आहेत नयनरम्य ठिकाणी राहण्यासाठी. आपल्या ट्रिप अधिक सोयीस्कर करण्यासाठी, आम्ही काही अत्यंत-रेट हॉटेल्स एकत्रित केले - त्यांना प्रत्येक केवळ दगड च्या थ्रो रेल्वे स्टेशन. हे इटली मध्ये रेल्वे स्टेशनजवळ सर्वोत्तम हॉटेल्स आहेत.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि एक गाडी जतन केली होती, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nइटली मध्ये रेल्वे स्टेशनजवळ आमचे पहिले सर्वोत्तम हॉटेल्स आहेत – फ्लॉरेन्स फायरंझ सान्ता मारिया Novella रेल्वे स्टेशन\nग्रँड हाँटेल मिनर्व्हा फक्त 300m फ्लॉरेन्स च्या सान्ता मारिया Novella रेल्वे स्टेशन आहे. या ऐतिहासिक हॉटेल परत तारखा 19व्या शतक आणि एक आहे ह्याचा ऐतिहासिक केंद्र जवळ टेरेस इटली नवनिर्मितीचा काळ शहर, फ्लॉरेन्स.\nहे हॉटेल कला रस पर्यटकांच्या परिपूर्ण पर्याय आहे, संस्कृती, आणि अन्न. हे सर्व प्रमुख साइट काही मिनिटे आहे. आपण बाहेर आपल्या द्वार सान्ता मारिया Novella पाहू शकता, आणि फक्त एक किलोमीटर आत, आपण देखील फ्लॉरेन्स कॅथेड्रल भेट देऊ शकता, Piazza della Signoria, जुना पूल, आणि पिट्टी पॅलेस.\nकाही खरेदी शोधत आहात किंवा खाणे एक चाव्याव्दारे सॅन लोरेन्झो मार्केट किंवा सँटॅमॅब्रोगिओ बाजाराकडे जा आणि जेवणासाठी बुका मारिया किंवा जिलेटेरिया ला कॅरियाला भेट द्या..\nमिलान मिलान अतिशय Garibaldi रेल्वे स्टेशन\nफॅशन मिलान खेळ नाव आहे - त्यामुळे झोकदार Tocq हॉटेल पेक्षा जेथे चांगले राहण्यासाठी हॉटेल केंद्रीय मिलान मध्ये स्थित आहे, त्यामुळे ज्येष्ठ मार्गे Montenapoleone, सॉफर्जेस्को वाडा, आणि ला Scala थिएटर एक 2km परिसरात आहेत, दृष्टी सहज चालण्यायोग्य बनवण्यासाठी. Duomo मिलान ठिकाण आहे, फक्त 2km दूर.\nआपण करू इच्छित डोके बाहेर आनंद रोमांचक नाइटलाइफ प्रसिद्ध Corso म्हणून रस्त्यावर, फक्त स्थित 100 दूर मीटर. अर्थात, Corso कसे देखील दिवसा गर्दी दिसते आहे - सोबत हिप बार आणि Nightclubs, या vibey पादचारी रस्त्यावर देखील उच्च फॅशन स्टोअरमध्ये आघाडीवर आणि उत्कृष्ठ अन्नाची पारख करणारा व त्याचा आनंद लुटणारा रेस्टॉरंट्स. खरेदी पूर्ण झाली नाही आपण दोष देऊ नका आपण दोष देऊ नका मार्गे Vincenzo Capelli रस्त्यावर एक भेट द्या आणि Brera जिल्हा.\nइटली मध्ये रेल्वे स्टेशनजवळ सर्वोत्तम हॉटेल्स – नॅपल्ज़ – मध्य रेल्वे स्टेशन\nरेल्वे स्टेशनजवळ आमचा शेवटचा सर्वोत्तम हॉटेल्स इटली आहे UNA हॉटेल नेपोली, नॅपल्ज़ केंद्रीय रेल्व��� स्थानक उलट स्थित एक वाणीने पुनर्संचयित ऐतिहासिक इमारत. हॉटेल बार टेरेस येथे एक पेय आनंद, वेसूवियस ज्वालामुखी एक दृश्य आहे. आपण दृश्य थोडे जवळ मिळवा ठरविले तर, आपण घेऊ शकता लहान रेल्वे सायकल पोम्पेई आणि व्हेसुव्हियस पाहण्यासाठी.\nतेथे जवळपास अनेक अविश्वसनीय ऐतिहासिक ठिकाणे आहेत, आपण हे करू शकता तर नॅपल्ज़ दीर्घ मुक्काम करा. नॅपल्ज़ कॅथेड्रल चालणे करू शकाल, सांता Chiara, सॅन ग्रेगोरियो Armeno, सण Lorenzo Maggiore, राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय, तसेच ऐतिहासिक शहर केंद्र Duomo रस्त्यावर म्हणून. आपण नेपोली Sotterranea शहर अंतर्गत जाऊ शकता.\nरोम मध्ये रोमा Termini रेल्वे स्टेशन\nमोहक एनएच कलेक्शन रोमा पालाझो सिनकेन्सेटो हे एक 5-तारा सौंदर्य आहे जे रोमच्या मुख्य रेल्वे स्थानकाजवळ आहे आणि मुरा सर्व्हियनच्या बाग आणि प्राचीन अवशेषांबद्दल त्यांचे मत आहे. आपण रन अनंतकाळचे शहर अन्वेषण तसे वाटत असेल, आपण नशीबवान आहात. आपण प्रमुखांपैकी शकता अनेक आकर्षणे 2km पेक्षा जवळ दूर: Coliseum, स्पॅनिश स्टेप्स, ट्रेवी फाउंटेन, राष्ट्रीय संग्रहालय रोम, Teatro dell'Opera उच्चार रोमा, सांता मारिया Maggiore, चर्च सांता Susanna, आणि स्पॅनिश स्टेप्स.\nतुम्ही हे सर्व बार नंतर खूप थकल्यासारखे नसल्यास, दिवस आणि रेस्टॉरंट्स करून खरेदी प्रकरणात आघाडीवर जे राजधानी प्रसिद्ध मार्गे देल Corso एक बसवरून, रात्री बार आणि क्लब. आपण इटली मध्ये रेल्वे स्टेशनजवळ सर्वोत्तम हॉटेल्स कोणत्याही आपला मुक्काम आवडतील खात्री आहे की.\nरोम गाड्या ते बर\nरोम गाड्या ते नॅपल्ज़\nआपण आधी कोणत्याही भेट दिली आहे येथे आम्हाला tweeting करून आम्हाला कळवा @SaveATrain येथे आम्हाला tweeting करून आम्हाला कळवा @SaveATrain काही प्रश्न आमच्याशी संपर्क साधा येथे SaveATrain.com आणि आपण कधीही रेल्वे स्टेशनजवळ सर्वोत्तम हॉटेल शोधण्यासाठी करण्याची आवश्यकता असल्यास, इथे क्लिक करा.\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/de_routes_sitemap.xml, आणि आपण बदलू शकता / de / करण्यासाठी फ्रान्स किंवा / एस आणि अधिक भाषांमध्ये.\nरेल्वे स्टेशन रेल्वे प्रवास प्रवास\nमी प्रवास करण्यासाठी आणि माझ्या प्रवासाविषयी आणि मला जे काही अनुभवले त्याबद्दल सांगण्यासाठी जगतो - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\n12 जगातील सर्वोत्कृष्ट संगीत ठिकाणे\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास चीन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\n5 युरोपमधील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक आश्चर्य\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन ट्रॅव्हल हंगेरी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nयुरोप ट्रेन मार्ग नकाशे मार्गदर्शक\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 जगातील सर्वोत्तम स्टीकहाऊस\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/glossary-divorce/what-is-alimony-based-on/", "date_download": "2021-07-30T07:04:56Z", "digest": "sha1:4QRVFK26L3T5DG25JMAF7JRJWTWRXRXI", "length": 6751, "nlines": 101, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "| पोटगी काय आहे यावर आधारित | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "शब्दकोष तलाक » पोटगी काय आहे यावर आधारित\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nपोटगी काय आहे यावर आधारित\nपोटगी देणे आवश्यक आहे की नाही हे निर्धारित करताना घटकांची विस्तृत सूची आहेः\nत्याला पोटगीची विनंती करणा the्या पक्षाच्या आर्थिक गरजा\nलग्नादरम्यान या जोडप्याने जीवनशैली अनुभवली\nप्रत्येक पक्ष काय कमावू शकतो, त्यातून ते प्रत्यक्षात काय कमावतात आणि मिळवण्याच्या क्षमतेसह\nपोटगी देणे बंधनकारक असलेल्या पक्षास, बहुतेक प्रकरणांमध्ये, घटस्फोटाच्या किंवा सेटलमेंट कराराच्या जोडीदाराच्या निर्णयामध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीसाठी दरमहा एक विशिष्ट रक्कम देणे आवश्यक आहे. पोटगीची भरपाई मात्र अनिश्चित काळासाठी होत नाही. अशी उदाहरणे आहेत की ज्यामध्ये बाध्य असलेला पक्ष पोटगी देणे थांबवू शकतो. खालील घटनेच्या बाबतीत पोटगी देय देणे थांबू शकते:\nप्राप्तकर्त्याने पुन्हा लग्न केले\nमुलं परिपक्व होण्याच्या वयात पोचतात\nन्यायालय असा निर्णय घेतो की वाजवी कालावधीनंतर प्राप्तकर्त्याने स्वयंपूर्ण होण्याचे समाधानकारक प्रयत्न केले नाहीत.\nदेय सेवानिवृत्ती घेतो, त्यानंतर न्यायाधीश भरल्या जाणार्या पोटगीची रक्कम सुधारित करण्याचा निर्णय घेऊ शकेल,\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/ek-hota-paani-music-launch/", "date_download": "2021-07-30T07:31:33Z", "digest": "sha1:IAR3GVR23NLXILSYST3LEHDJGA4A7D36", "length": 14876, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "'एक होतं पाणी' चा रंगला ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\n‘एक होतं पाणी’ चा रंगला ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा\n‘एक होतं पाणी’ चा रंगला ट्रेलर आणि म्युझिक लॉन्च सोहळा\nव्ही.पी.वर्ल्ड मुव्हीज, न्यू टॅलेंट सर्च मुव्हीज,प्रस्तुत डॉ.प्रवीण भुजबळ व विजय तिवारी निर्मित आणि रोहन सातघरे दिग्दर्शित ‘एक होतं पाणी’ हा वास्तवदर्शी चित्रपट पांढरपेशी समाजाच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालण्यास सज्ज आहे. येत्या १० मे पासून हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असून पोस्टर डिझाइन्समधून चित्रपटाच्या विषयाचं गांभीर्य आतापर्यंत सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे. आता लवकरच ‘एक होतं पाणी’ नक्की काय सांगू इच्छित आहे हे कळणार असून या चित्रपटाचा मौलिक संदेश देणारा ट्रेलर प्रशासनाच्या डोळ्यांवरील झापडं उघडेल. अलीकडेच आयोजित करण्यात आलेला ‘एक होतं पाणी’ चित्रपटाचा संगीत अनावरण तसेच ट्रेलर लॉन्च सोहळा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षा आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगांवकर यांच्या शुभहस्ते अनेक दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थित मोठ्या ��िमाखात पार पडला.\nयाप्रसंगी चित्रपटाचा ट्रेलर पाहून अतिशय भावुक होत वर्ष उसगांवकर यांनी , ”पाणी वाचवणं ही काळाची गरज झाली असून चित्रपटांतून होणारं प्रबोधन हे मोठ्या स्तरावर होत असतं त्यामुळे असे विषय सातत्याने येत राहावेत” असं आपलं मत मांडलं. तसेच निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकाचे विशेष कौतुक करत चित्रपटाच्या ह्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बोभाटा’, ‘भान राहील’, ‘चला चला’, आणि ‘एक होतं पाणी’ अशी चार गाणी या चित्रपटात असून ही चारही गाणी कथाविषयाला पूरक आहेत. वेगवेगळ्या धाटणीच्या या गाण्यांतून पाण्याचे गांभीर्य सांगण्यात मदत हेते. आशिष निनगुरकर यांच्या लेखणीतून ही चारही गाणी शब्दबद्ध झाली आहेत तर विकास जोशी यांच्या सुरेल संगीताची या गाण्यांना जोड लाभली आहे. शिवाय मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या नामवंत गायकांनी ही गाणी गायली आहेत ज्यात आनंदी जोशी, हृषीकेश रानडे, रोहित राऊत, मृण्मयी दडके पाटील आणि विकास जोशी यांचा समावेश आहे.\nREAD ALSO : अमोल कागणे आणि प्रतिक्षा मुणगेकरची जमली जोडी\nअनेक चित्रपट महोत्सवांत यशस्वी मोहोर उमटवणाऱ्या ‘एक होतं पाणी’ ने ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सवा’मध्ये तब्ब्ल ६ नामांकनं पटकावलेली त्यातील २ पुरस्कारांवर म्हणजेच ‘सर्वोत्कृष्ट कथा-आशिष निनगुरकर’ आणि ‘सर्वोत्कृष्ट बालकलाकार चैत्रा भुजबळ’ या पुरस्कारांवर आपला ठसा उमटवला तर ‘इंडियन वर्ल्ड फिल्म फेस्टिवलमध्ये; ‘विशेष लक्षवेधी परीक्षक पसंती’ या पुरस्काराने या चित्रपटाला गौरवण्यात आले आहे. एक होता राजा.. एक होती राणी आता म्हणू नका ‘एक होतं पाणी’ अशी हटके टॅगलाईन असणारा हा चित्रपट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत कौतुकाचा विषय ठरत आहे. दुष्काळग्रस्त गावांत टँकरने पाणी उपलब्ध करून देणारी प्रशासकीय योजना कशी केवळ कागदावरच राहिलीये त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘एक होतं पाणी’ हा चित्रपट आहे. ही गोष्ट अशाच एका गावाची आहे ज्यात गावासाठी पाण्याची सोय प्रशासनाने केली आहे. टँकरची नोंदही कागदोपत्री सापडते पण गावात मात्र पाण्याचा एक थेंबही नाही. पाण्याअभावी आतापर्यंत कित्येक गावकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे पाणी नेमकं जातं तरी कुठे… प्रशासनाचा हा अंधाधुंद कारभार कोणाच्याच लक्षात येऊ नये… पाण्यासाठी वणवण करणाऱ्या गावकऱ्यांनी जायचं कुठे-करायचं तरी काय या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देणार तरी कोण… याचा उहापोह ‘एक होतं पाणी’ करतं. एका ज्वलंत विषयावर प्रकाश टाकत प्रशासनाचे डोळे उघडू पाहणारा हा चित्रपट समाजात जनजागृती निर्माण करेल असा निर्माते-दिग्दर्शकांचा विश्वास आहे.\nसामाजिक बांधिलकी जपत आपलं भविष्य आपल्याच हाती आहे हा संदेश ‘एक होतं पाणी’ अधोरेखित करतो. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ची सध्या नितांत गरज असून ‘एक होतं पाणी’ म्हणण्याची वेळ येऊ देण्यापूर्वीच त्याविषयी समाजात जागरूकता घडवून आण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मदतशील ठरेल. या चित्रपटात हंसराज जगताप, उपेंद्र दाते, अनंत जोग,यतीन कार्येकर, जयराज नायर, गणेश मयेकर,दिपज्योती नाईक, रणजित जोग, श्रिया मस्तेकर,बालकलाकार चैत्रा भुजबळ, रणजित कांबळे, त्रिशा पाटील, शीतल कल्हापुरे, शीतल शिंगारे, आनंद वाघ, नाना शिंदे, अनुराधा भावसार, डॉ राजू पाटोदकर, राधाकृष्ण कराळे,वर्षा पाटणकर,कांचन दोडे, यासीर सय्यद,संदीप पाटील आदि कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळतील. या चित्रपटाचे छायाचित्रण योगेश अंधारे यांनी केले असून हा चित्रपट १० मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होण���रा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_5.html", "date_download": "2021-07-30T08:05:54Z", "digest": "sha1:YHLKXBQUELIHB37TGH2YT2KIZDL4Z45P", "length": 8129, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "पंचायत समितीच्या दुसर्या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking पंचायत समितीच्या दुसर्या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके\nपंचायत समितीच्या दुसर्या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके\nपंचायत समितीच्या दुसर्या मजल्यासाठी दोन कोटीचा निधी देणार ः शेळके\nअहमदनगर ः पंचायत समिती मध्ये जागा अपुरी असल्यामुळे येथील विभाग दोन तीन ठिकाणी विखुरलेले आहेत. हे सर्व विभाग पंचायत समितीच्या आवारात आणणार. जिल्हा परीषदेच्या घसार्यामधून दोन कोटी रुपायाचा निधी पंचायत समितीत दुसरा मजला करण्यासाठी देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी केले .\nपंचायत समितीच्या नूतन सभापती सुरेखा गुंड उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी बुधवारी (दि.31) पदभार घेतला, यावेळी ते बोलत होते . यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, जि.प. सदस्य संदेश कार्ले, जि. प. सदस्य शरद झोडगे, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, रामदास भोर, नगरसेवक योगीराज गाडे, गटविकास अधिकारी सचिन धाडगे, माजी सभापती प्रविण कोकाटे, रविंद्र भापकर, व्ही.डी. काळे, गुलाब शिंदे, प्रकाश कुलट, निसार पठाण, चंद्रकांत खाडे, संदिप गुंड यावेळी उपस्थित होते .\nशेळके म्हणाले सध्या कोरोना चा काळ चालू आहे .कोरोना धरून चालायचा आपल्या ���िकास कामात कुठेही अडचण येणार नाही . महाआघाडीचे सरकार आहे निधीची कमतरता पडणार नाही. सुरेखा गुंड म्हणाल्या, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्व सामन्य नागरिंकाचे प्रश्न सोडवले जातील. पवार म्हणाले, कोरोना जरी असला तरी तुमच्या अडचणी सोडवल्या जातील. दुरध्वनी मार्फत नागरिकानी आपल्या अडचणी सांगीतल्या तरी चालेल.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-watch-govindas-personal-life-in-pictures-4846953-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:35:43Z", "digest": "sha1:XLP6QUSXM3TA2N3KU7RVCXVWPC3T7ZKY", "length": 5421, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Watch: Govinda\\'s Personal Life In Pictures | B\\'day: 6 बहीण-भावांमध्ये धाकटा आहे गोविंदा , पाहा पर्सनल Life Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nB\\'day: 6 बहीण-भावांमध्ये धाकटा आहे गोविंदा , पाहा पर्सनल Life Photos\n(फाइल फोटो- स्वर्गीय आई निर्मला देवींसोबत गोविंदा)\nमुंबई- बॉलिवूड अभिनेता गोविंदा 51 वर्षांचा झाला आहे. 'किल दिल' आणि 'हॅपी एंडिंग' सिनेमातून त्याने पुनरागमन केले आहे. दोन्ही सिनेमांत त्याच्या कामाची प्रशंसा झा��ी. दिर्घकाळ रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेल्या गोविंदाचे डबल कमबॅक कितपत यशस्वी ठरते हे येणारा काळच सांगेल.\nएकेकाळी चीची अर्थातच गोविंदा आपल्या डान्स आणि कॉमेडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होते. गोविंदा जेव्हा बॉलिवूडमध्ये आले तेव्हा अॅक्शन आणि रोमान्स काळ होता. त्यावेळी कॉमेडी करण्यात कोणताच हिरो असा नव्हता जो मुख्य भूमिका साकारेल. परंतु गोविंदाने अशाच अंदाजात एंट्री घेतली आणि आपल्या कॉमेडीने सर्वांना खळखळून हसवले. त्याचे 'हीरो नंबर वन', ‘कुली नंबर 1’ 'राजा बाबू', 'आँखे', 'आन्टी नंबर वन', 'पार्टनर'सारख अनेक कॉमेडी सिनेमे आजसुध्दा प्रेक्षकांना हसायला लावतात.\n6 बहीण-भावामध्ये धाकटा आहे गोविंदा-\nगोविंदाला 5 बहीण आणि भाऊ आहेत. तो घरात सर्वात लहान आहे. सांगितले जाते, की धाकटा असल्याने तो आपल्या आईच्या खूप जवळ होता. तो रोज आपल्या आईचे पाय धूवुन पाणी प्यायचा.\nपहिल्या पगारात आईला घेतली होती साडी-\nगोविंदाने एका मुलाखतीत सांगितले होते, की वयाच्या 14-15व्या वर्षीच त्याने काम करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्मात्यांकडे काम मागण्यास जायचा. दिग्दर्शक त्याला तू छोटा आहेस, तुझ्यासारखे काम असल्यास सांगू असे म्हणून काढून देत. त्याच्या पहिल्या कामाचा चेक साडे चार हजार होता. त्याने त्या पैशाने आईसाठी साडी खरेदी केली आणि काही मिठाईचे डब्बे घेतले होते.\nकदाचित, त्याच्या आईच्या आशिर्वादानेच गोविंदाला आतापर्यंत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी मदत केली.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गोविंदाचे कुटुंबीय आणि इतर छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T08:51:52Z", "digest": "sha1:6FGQ7OVEIGOSUQORXT2NV55FF2WG5LBQ", "length": 8244, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "चाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून तीन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद | Janshakti Newspaper", "raw_content": "\nचाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून तीन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद\nचाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून तीन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद\nचाळीसगाव: चाळीसगावात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असताना दुचाकी चोरटा हा शहरातील हिरापूर बायपासला येणार असल्याची माहिती मिळताच प��लिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगावात दुचाकी चोरीचे प्रमाण हे वाढलेले असताना दुचाकी चोरटा हा शहरातील हिरापूर बायपासला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळताच शहर पोलिसांनी सापळा रचून सदर ठिकाणाहून धनराज गजानन समकर (वय-१९ रा. चाळीसगाव) या आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता शहर पोलिस स्थानक भाग ५ गुरन १७६/२०२१ भादवी कलम-३७९,३४ मधील होंडा शाईन हि मोटारसायकल मी चोरल्याची कबूली त्यांनी दिली. मोटारसायल हि नाशिक येथील यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबळे (१९) दोन्ही रा. सामनगावरोड नाशिक यांच्या साहाय्याने तेथेच लपवून ठेवल्याचेही त्यांनी स्पष्ट केला. त्यावर शहर पोलिसांनी यश सुधाकर इंदोलकर (२०) व यश नंदु कांबडे (१९) दोन्ही रा. सामनगावरोड नाशिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता १) होंडा शाईन एम.एच.१९ सीके ५५२३, २) हिरो होंडा स्पलेंडर एम.एच.२० एक्यू २८१, ३) होंडा ड्रीम युगा एम.एच.१५ डीझेड ८५९५ , ४) होंडा हंक एम.एच.१५ सीड्ब्लू ७७१० आदी दुचाकी चोरल्याची त्यांनी कबूली दिली आहे.\nहि कारवाई पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार सपोनि सचिन कापडणीस, सफौ अनिल अहिरे, पोना शैलेंद्र पाटील, पोना प्रविण संगेले, पोकाँ निलेश पाटील, पोकॉ दिपक पाटील, पोकॉ विनोद खैरनार, विजय पाटील, भुषण पाटील, शरद पाटील, प्रविण सपकाळे, पोकॉ अशोक मोरे, पोकॉ पवन पाटील व पोकॉ अमोल भोसले आदींनी हि कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सफौ अनिल अहिरे हे करीत आहेत.\nशिवसेना प्रवेशासाठी आणखीही नगरसेवकांच्या नावांची चर्चा\nहे हेल्पलाईन क्रमांक तुम्हाला माहित आहेत का \nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगाव��तून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9B%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82/", "date_download": "2021-07-30T08:20:46Z", "digest": "sha1:B3IA6KZA4EF3NSUVUFXI7ZFJWYYMYOLL", "length": 9169, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "छेडा फूड कंपनीच्या प्रदूषणामुळे अंभई परिसरातील शेतकरी हैराण | Janshakti Newspaper", "raw_content": "\nछेडा फूड कंपनीच्या प्रदूषणामुळे अंभई परिसरातील शेतकरी हैराण\nछेडा फूड कंपनीच्या प्रदूषणामुळे अंभई परिसरातील शेतकरी हैराण\n वाडा तालुक्यातील मनोर-वाडा रस्त्यावर असलेल्या छेडा स्पेशालिटी फूड प्रा.लि. कंपनीच्या प्रदूषणामुळे व सांडपाण्यामुळे अंभई गावातील तसेच परिसरातील शेतकरी व नागरिक हैराण झाले आहेत. या कंपनीशी ग्रामपंचायतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कंपनी व्यवस्थापन कुणालाही जुमानत नसल्याने ग्रामस्थांनी तहसीलदार, वाडा यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. छेडा स्पेशालिटी फूड या कंपनीमध्ये केळींपासून आणि बटाट्यांपासून वेफर्स बनवले जातात तसेच अन्य खाण्यायोग्य चिवडे बनवले जातात. हे पदार्थ बनवताना कंपनीच्या धुरांड्यातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्याचबरोबर ही कंपनी अत्यंत दूषित पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये सोडते. हे पाणी केमिकलमिश्रित व दुर्गंधीयुक्त असते. या पाण्यामुळे परिसरातील शेतकर्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\nशेजारी असलेल्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही केमिकलमिश्रित\nशेजारी असलेल्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणीही केमिकलमिश्रित बनले आहे. हे पाणी पिऊन परिसरातील गुरे आजारी पडत आहेत, तर सांडपाणी नाल्यात सोडल्याने मासे व अन्य प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. कंपनीपासून आजूबाजूचा अडीच कि.मी. परिसर पूर्णत: दूषित झाला आहे. या कंपनीपासून देहर्जे नदी दीड कि.मी.अंतरावर आहे. याच नदीमध्ये हे केमिकलमिश्रित पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण निय��त्रण मंडळ काहीही दखल घेत नाही. कंपनीकडून बाहेर सोडले जाणारे सांडपाणी हे प्रक्रिया करून सोडले जावे तसेच कंपनीतील कचरा हा अंभई ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाकू नये, अशीही मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाने केली आहे.\nदूषित पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. केळींची साली कुजल्याने मोठ्या प्रमाणामध्ये दुर्गंधी पसरली आहे. केमिकलमिश्रित पाणी प्यायल्याने जनतेच्या व जनावरांच्या आरोग्यास धोका पोहोचला आहे. कंपनीतील प्लास्टिक व खराब झालेले खाण्याचे पदार्थ टाकल्याने परिसर प्रदूषित झाला आहे. कंपनीच्या प्रदूषणामुळे परिसरातील लोकांना श्वसनाचे त्रास झाले आहेत. त्यामुळे कंपनीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले ‘हे’ मोठं पाऊल\nरोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://aadital.blogspot.com/2016/05/blog-post.html", "date_download": "2021-07-30T06:26:20Z", "digest": "sha1:O6OJ7UHAB27APF7QBB2LJWZ55YLN3S3R", "length": 67448, "nlines": 131, "source_domain": "aadital.blogspot.com", "title": "पिंगळ्याचा शकुन ऐका वं माय | आदिताल", "raw_content": "\nबुधवार, १८ मे, २०१६\nपिंगळ्याचा शकुन ऐका वं माय\nतांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ्यांच्या पालाला जाग येते. गावाकुसाबाहेर पडलेल्या पालातलं एवढुसं खोपटं. कंबरभर उंचीचं. त्यात कोण कुठे झोपलाय त्याचा ठावठिकाणा नसतो. पण चंद्र डावीकडे कलला की पिंगळ्यांच्या वस्तीवरल्या पुरुषाला आपोआप जाग येते. वर्षानुवर्षाची सवय. रात्रीच्या काळोखातच तो आपली धोपट�� काढतो. धोपटीतला जामानिमा तपासतो. पिंजरीची डबी, भस्माची वडी, क पाळाच्या फेट्यावर बांधायचा चांद सगळं बाहेर काढतो. मग आधी कसून धोतर नेसतो. त्यावर बंडी घालतो. बंडीवर काळं जाकीट. डोक्याला ८ मीटर लांबीचा फेटा करकचून बांधतो. फेटा बांधून झाला की, त्याच्यावर देवदेवतांचे चांदीचे-पितळेचे मुखवटे, नाणी असलेली साखळी किंवा पट्टी (यालाच चांद म्हणतात) बांधतो. मग भस्माच्या वडीने कपाळावर आडवे फराटे ओढतो. भस्माने कपाळ पांढरशुभ्र झालं की त्यावर कुंकवाचं उभं बोट लावतो. मग खांद्याला भिक्षेची धोपटी लटकवतो. रात्रीच्या अंधारात दिसावं म्हणून एका हातात कंदील घेतो. तर दुसर्या हातात आपण आल्याची वर्दी लोकांना मिळावी म्हणून छोटा डमरू म्हणजे कुडमुडं घेतो आणि निघतो गावमागणीला...\nसोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरच्या चव्हाणवस्तीतील अर्जुन श्यामराव जाधव, सर्जेराव श्यामराव जाधव आणि सोनबा सोपान जाधव या पिंगळ्यांबरोबर पहाटे चार वाजता निघालो, तेव्हा बाहेर मिट्ट काळोख होता. पिंगळ्यांच्या हातात कंदील असले, तरी वाटेतल्या दगड-धोंड्यांनी मला ठेचकाळायला होत होतं. अर्जुन, सर्जेराव, सोनबा मात्र पायाखालचीच वाट असल्यासारखे निश्चिंत, पण तरातरा चालले होते. दिवस उगवण्याआधी दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेळापूरमध्ये दान मागून त्यांना पुन्हा वस्तीवर यायचं होतं. त्यामुळे धडपडत चाललेल्या माझी खरंतर त्यांना अडचणच झाली होती. पण वेळापूर परिसरात भटक्या-विमुक्तांसाठी गेली पंचवीसहून अधिक वर्षं काम करणाऱ्या सूर्यकांत भिसे यांनी, त्यांना सांगून ठेवलं होतं- ‘हा माझा पाव्हणा आहे, नीट सांभाळून आणा.’ म्हणून त्यांचा नाईलाज झाला होता. अन्यथा बाहेरच्या माणसाला भटक्यांच्या वस्तीवर राहायला मिळणं, म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण ओळखीने का होईना, मला ती साध्य झाली होती आणि गैरसोईने का होईना पण, त्या तिघांनी ती मान्य केली होती.\nसाधारणपणे पाऊणेक तासाच्या तंगडतोडीनंतर वेळापूरची वेस जवळ आली. गावातल्या अर्ध नारीनटेश्वराच्या मंदिराचा कळस मिट्ट काळोखातही त्यांच्या नजरेला पडला. तसे तिघे तीन वाटांनी निघाले. मला कुणाबरोबर जावं, ते कळेना. तरीही मी अर्जुन पिंगळ्याची पाठ पकडली आणि त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. गावात शिरताच तिघांनी एव्हाना कुडमुडं वाजवायला सुरुवात केली होती. त्या कुडमुड्याच्या आवाजाने गावाला जणू अवेळीच जाग आली. कुठेकुठे घरात दिवे-लाइटी पेटू लागल्या. ज्यांना जाग आली त्या माय-माऊल्या पिंगळा दारात येण्याआधीच दाराच्या उंबरठ्यात पसाभर डाळ-तांदूळ घेऊन उभ्या राहिल्या. सोबत एक-दोन रुपयाचं एखादं नाणं. आता क्वचित पाच रुपयाचं. हे दान मिळताच अर्जुनराव जागेवरच उडी घ्यायचे आणि दान मिळाल्याची पावती द्यायचे. तोंडानं देवादिकांची नावं घेत आणि तोंडानं शकुन ऐक ग माय म्हणत तासाभरात सगळं गाव घेऊन झालं. शंभर-दीडशे उंबर्याच्या गावात सगळ्यांनीच काही दान दिलं नाही. जेमतेम दहा-पंधरा घरांतून कोरडा शिधा मिळाला. एकाही घरातून शकुन सांगण्याचं निमंत्रण मिळालं नाही, म्हणून अर्जुनराव थोडे हिरमुसले. कारण कुणी शकुन विचारलं, तर थोडी वरकमाई अधिक होते. पण आजच्या विज्ञानाच्या काळात भविष्यावर नि शकुनावर कुणाचा विश्वास उरलेला नाही, याची त्यांनाही आता अनुभवाने माहिती झाली आहे. त्यामुळे तांबडं फुटण्याची चिन्ह दिसताच, त्यांनी गुमान परतीची वाट धरली. इतर दोन दिशांनी गेलेले सर्जेराव आणि सोनबाही गावाच्या वेशीवर येऊन थांबणार होते. ‘पुन्हा वस्तीवर येताय का’ अर्जुनरावांनी विचारलं. खरंतर मला पुन्हा जायचंच होतं वस्तीवर (त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेण्यासाठी, समाजाची आजची स्थिती माहीत करुन घेण्यासाठी), पण लगेच नाही. थोडावेळ गावातच रेंगाळायचं होतं, परंपरेचा मागोवा घेत आणि गावगाड्यात असलेलं पिंगळ्यासारख्या मागत्यांचं स्थान हुडकत. मी लगेच अर्जुनरावांना म्हटलं - तुम्ही व्हा पुढं, दिवस उगवला की मी येतोच चहा प्यायला.’\nअर्जुनराव, सर्जेराव आणि सोनबा चव्हाणवस्तीच्या दिशेने जायला लागले आणि माझी पावलं गावातील अर्धनारीनटेश्वराच्या मंदिराच्या दिशेने वळली. अजून तसं फटफटायचं होतं. तरीही बाहेरगावी जाणार्यांची वर्दळ सुरू झाली होती. मंदिराजवळ उभ्या असलेल्या माझ्याकडे अनोळखी, संशयी नजर टाकून जो-तो फटफटीवर बसून भुर्रकन निघून जात होता. दुसरीकडे साखरकारखान्यात घालण्यासाठी ऊस नेणाऱ्या ट्रॅक्टर्सचीही धडधड सुरू होती. या सगळ्या काळ बदलल्याच्या खुणा होत्या. गावगाडा बदलला होता. या बदललेल्या गावगाड्यात आता पहाटेच्या पारी दारी येणाऱ्या पिंगळ्याला काही स्थान नव्हतं. गावगाड्याची थोडीफार धुगधुगी अजून शाबुत आहे, तोपर्यंत पिंगळ्याला कुणीकुणी दान घालत राहील. पण पिंगळ्यांची नवी पिढीही आता दान मागायला तयार नाही. आम्ही का कुणापुढे लाचारीने हात पसरावेत, असा त्यांचा सवाल असतो. त्यामुळे तेही पारंपरिक शकुन-भविष्य सांगण्याचा धंदा सोडून आता वेगवेगळ्या उद्योग-व्यवसायाच्या शोधात आहेत. अर्जुन-सोनबा-सर्जेरावांसारखी महाराष्ट्रात आता काही थोडीफारच जुनी खोडं आहेत, जी कधीमधी परंपरेची चाल म्हणून ‘मागतं’ मागायला जातात.\nपन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ग्रामीण समाजव्यवस्था ही बलुते-अलुते आणि फिरस्ते अशा गावगाड्यावर आधारलेली होती. बलुतेदारीत वस्तुच्या मोबदल्यात वस्तू असा व्यवहार होता. उदाहरणार्थ कुंभाराने मडकी घडवून द्यावीत, सुताराने शेतीची लाकडी अवजारं बनवून द्यावीत, चर्मकारानं चामडी वस्तू बनवून द्याव्यात आणि त्याबदल्यात, शेतकर्याने त्यांना धान्य द्यावं. पण यापलीकडे अनेक अलुते आणि फिरस्ते असे होते, ज्यांचा शेतकर्याला प्रत्यक्ष उपयोग काही नव्हता. पण परंपरेने ते मागणारे म्हणजे ‘मागते’ होते आणि ते देव-धर्माच्या नावाने दान-भिक्षा मागायचे. आता-आतापर्यंतचा नीतीव्यवहार हा देवधर्मावर आधारित असल्यामुळे, आपल्या गाठीशी पुण्य जमा करण्यासाठी शेतकर्याला अशा मागत्यांची गरज लागायची. आपण या मागत्यांना दानधर्म केला, तर आपल्याला पुण्य लागेल, या भावनेतून शेतकरीवर्ग दान देत राहिला आणि त्यातूनच मागत्यांची परंपरा निर्माण झाली. ती जपली-जोपासलीही गेली. या मागत्यांच्याच नानाविध भेदांपैकी एक म्हणजे पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी उर्फ पांगुळ. खरंतर भटक्या-विमुक्तामंध्ये ‘जोशी’ नावाचा एक समाज आहे. वासुदेव-गोंधळी-नंदीबैलवाला आणि पांगुळ ऊर्फ कुडमुडे हे सारे वेगवेगळे व्यवसाय करणारे भटके कलावंतसमाज याच जोशी समाजाच्या अंतर्गत येतात. हे सगळे देवादिकांची गाणी म्हणून भिक्षा किंवा दान मागतात आणि त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. मात्र भिक्षा हेच उपजीविकेचं मुख्य साधन असल्यामुळे हे भटके समाज आजवर कधीच कुठेच स्थिर झाले नाहीत. ते महाराष्ट्राच्या गावोगावी भटकंती करत राहिले आणि आपल्या दात्यासाठी, त्याच्या भल्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिले. त्याचाच परिणाम म्हणून की काय दाते श्रीमंत झाले आणि भटका समाज मात्र कायम गरीबच राहिला. परंतु या मागत्या-भटक्या समाजांचा विशेष म्हणजे ��्यांनी कधीच निव्वळ भिक्षा स्वीकारली नाही. भिक्षेच्या-दानाच्या बदल्यात त्यांनी, दान देणाऱ्या दात्याची करमणूक केली किंवा मानसिकदृष्ट्या त्याला स्थिर, शांतचित्त करण्याचं काम केलं. अशा या मागत्यांमध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, गोंधळी प्रसिद्ध आहेत. कारण ते दिवसाउजेडी येतात. पण पहाटेच्या काळोखात येऊन घरोघरच्या चिंताग्रस्तांना आश्वस्त करणारा पिंगळा मात्र तसा अजूनही उपेक्षितच. कारण तो येऊन कधी जातो, हेच कधी कुणाला कळत नाही. अगदी पहाटे उठणारी घरातली ज्येष्ठ मंडळी सोडली, तर त्याचा कुणालाच थांग लागत नाही. पण सर्वसामान्यांना त्याचा थांग लागला नाही, तरी सर्व भटक्या कलावंतांमध्ये पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी पहिल्या स्थानावर आहे. कारण परंपरेत एकप्रकारे तो मानसोपचारतज्ज्ञाची भूमिका बजावत असतो. त्याच्याइतकी सूक्ष्मनिरीक्षण शक्ती क्वचितच कुणाकडे असेल. त्यामुळेच आज एकूणच मागत्यांचं प्रमाण कमी झालेलं असलं, तरी गावगाड्यात कधीतरी-कुठेतरी पहाटेच्या पारी कानावर पिंगळ्याचं गाणं पडतं -\nपांगुळ आला वं माय\nदान दे वं माय\nशकुन जाणून घे वं माय\nतुझं भलं व्हईल वं माय...\nसोबत त्याच्या कुडमुड्याची, म्हणजे डमरुचीही लुडबुड ऐकू येते आणि एखाद्या घरातली सासुरवाशीण पसाभर तांदुळ किंवा डाळ घेऊन घराच्या उंबरठ्यात येते. कधी कधी दान देताना, शिधा देताना एखाद्या सासुरवाशीणीचा चेहरा चिंताक्रांत दिसतो. की मग पिंगळ्याचा होरा लगेच सुरू होतो -\nत्रासलेली दिसतेस ग माय\nकाल रातच्याला भांडण झालं ग माय\nमनाला लावून घेऊ नकोस ग माय\nसुखाचा संसार करशील ग माय...\nत्याने अंदाजाची चंची अशी सोडली की, आधीच सैरभैर झालेला महिलावर्ग लगेच विरघळतो आणि घळाघळा त्याला संसारकथा सांगायला सुरुवात करतो. मग तोही तोडपाण्याचे उपाय सांगतो आणि वर हक्काचे थोडे पैसे मिळवतो.\nपिंगळा जात्याच हुशार. एखाद्या घरातली मायबाय शिधा आणायला गेली की, लगेच तो घरादारावर नजर टाकतो. घरादारातले सूक्ष्म बदल नजरेने टिपतो आणि घरातली महिला किंवा पुरुष काहीबाही द्यायला आला की सुरू करतो -\n‘पिंगळ्याला दान कराया घेऊ नका हरकत\nसोनपावलांनी तुमच्या घराला आलीया बरकत’\n‘नाव काय पाटीलबुवांचे, पुढील भविष्य सांगेन साचे\nएका बायकोची संगत घडली, तेणे तुझी महिमा बुडाली...’\nअसे अंदाजपंचे काही ठोकताळे मांडले की त्यातलं काही ना क���ही लागू होतं. मग आपोआपच त्या घरातली महिला किंवा पुरुष पिंगळ्याच्या जाळ्यात अडकतो आणि पिंगळा आपला कार्यभाग साधतो. ही एकप्रकारे चलाखीच असते. कारण ‘त’ वरुन ताकभात ओळखण्याची कला पिंगळ्यांना अनुभवाने सिद्ध झालेली असते. पण अडचणीत असणारा माणूस पिंगळ्यावर भरवसा ठेवतो आणि त्याचं भविष्य खरो ठरो अथवा खोटं, त्या व्यक्तीच्या मनाला उभारी मिळते, हे मात्र मान्य करावंच लागतं.\nग्रामीण लोकपरंपरेत ‘मागता’ असलेल्या या समाजाच्या अस्तित्त्वाचे पुरावे थेट दहा-बाराव्या शतकापासून सापडतात. महानुभावांच्या लीळाचरित्रात, ज्ञानदेव-एकनाथांच्या ओव्या-अभंगांत या समाजाचे उल्लेख आहेत. त्याअर्थी हा समाज प्राचिनच आहे. तसंच तेव्हापासूनच हा समाज भटकाही आहे. महत्त्वाचं म्हणजे हा समाज पिंगळा, पांगुळ, कुडमुड्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. त्यांच्या हातातल्या छोट्या डमरूचा ‘कुडमुड’ असा आवाज येतो, म्हणून ते कुडमुडे जोशी. ते भल्या पहाटे ज्या प्रहरी बाहेर पडतात, तो काळ पिंगळा (म्हणजेच घुबड) पक्षाच्या किजबिजण्याचा असतो. ते किजबिजणं म्हणजे बोलणं या समाजाला समजतं आणि त्यावरून ते शुभ-अशुभ शकुन सांगतात, म्हणून ते पिंगळा जोशी. यांनाच पांगुळ असंही म्हणतात. कारण ते ज्या प्रहरी दान मागायला बाहेर पडतात, तो काळ सूर्योदयापूर्वीचा असला, तरी त्या काळात सूर्याचा सारथी असलेल्या अरूणाचं आगमन झालेलं असतं. हा अरुण पायाने अधू असल्यामुळे त्याला पांगुळ असं लोकभाषेत म्हटलं जातं. साहजिकच त्यावरुन एवढ्या पहाटे बाहेर पडणार्या या समाजालाही ‘पांगुळ’ म्हणजे पांगळा हे नामाभिधान चिकटलं. एकप्रकारे पांगुळ हा अरुणाचा प्रतिनिधीच मानला जातो. लीळाचरित्र आणि नामदेव-ज्ञानदेव-एकनाथ-तुकारामांच्या काव्यात याच पांगुळाचे दाखले सापडतात.\nमृत्युलोका माझारी गा एक सद्गुरू साचार,\nत्याचेनी दर्शने तुटला हा संसार\nपांगुळा हस्तपाद देतो कृपाळु उदार,\nयालागी नाव त्याचे वेदा न कळे पार...\nअसं पांगुळावर रूपक ज्ञानेश्वरांनी केलं आहे. तर एकनाथांनी ‘मी माझ्या कल्पनेने जाहलोसे पांगूळ, हिंडलो दिशा दाही श्रम जाहला केवळ’ असं भारुड लिहिलं आहे. एकूण लोकपरंपरेत महत्त्वाचा मानला गेलेला लोकप्रतिनिधी पिंगळा किंवा पांगुळ याचं पहाटेपूर्वीच्या अंधःकारमय कालखंडाशी अतूट नातं आहे आणि जणूकाही नव्या दिवसाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी तो गावात येतो.\nअर्जुनराव, सोनबा, सर्जेराव भल्या पहाटे गावात येऊन असंच शुभवर्तमान सांगून आपल्या वस्तीवर परत गेले होते. मागे थांबून त्यांच्या परंपरेचा माग घेईपर्यंत सूर्व्यादेव उगवला होता. मग मी सूर्यकांत भिसे यांना सोबत घेऊन पुन्हा त्यांच्या वस्तीवर जायला निघालो. त्यांच्या वस्तीवर पोचलो, तोपर्यंत सार्यांना जाग आली होती, बाया-बाप्ये आपापल्या कामाला लागले होते. रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर पोचलो, तेव्हा सारं छानछान वाटत होतं. एखाद्या फार्महाऊसवर आल्यासारखंच वाटलं होतं. पण आता दिवसाउजेडी वस्ती पाहताना आमच्या परंपरेने मागत्यांच्या या समाजाला पाडलेली ठिगळं जागोजागी दिसू लागली. परंपरेने यांना कधी एका जागी स्थिर केलंच नाही. पोटा-पाण्याच्या उद्योगासाठी हा समाज महाराष्ट्रभर गाव-दरगाव भटकत राहिला. त्याच्या हक्काचा ना गावात तुकडा होता, ना रानात. नावाला कुठलं तरी एखादं मूळ गाव. पावसाचे चार महिने बुड टेकण्यासाठी. बाकीचे आठ महिने घोडा किंवा गाढवाच्या पाठीवर किडुकमिडुक संसार लादून फिरत राहायचं. गावाच्या वेशीबाहेरची उघड्यावरची पडीक जमीन, किंवा अगदी स्मशान, हीच त्यांची उतरायची हक्काची जागा. ती तरी हक्काची कुठली अर्जुनराव आणि सूर्यकांत भिसे सांगतात-‘पोलिस पाटलाने उतरायची परवानगी दिली, तरच आजही गावाच्या बाहेर पिंगळ्यांना तळ ठोकता येतो. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद त्यांना आधी पोलीस पाटलाकडे करावी लागते. कारण गावात चोरी-मारी झाली, तर गाववाले सगळ्यात आधी बाहेरुन आलेल्या फिरस्तांवरच संशय घेतात.’\nयामुळेच आजवर कधी या समाजाने संसारात फार काही जोडलेलं-सांभाळलेलं नाही. गावात शकुन सांगून जे कमवायचं, ते त्या गावातच खाऊन पुढे निघायचं. म्हणजे कुणाचे आरोपही नकोत आणि कुणाचे शिव्याशापही नकोत. पण त्यामुळेच आजवर हा समाज सामाजिक-शैक्षणिकदृष्टया मागासलेलाच राहिला. एका जागी स्थिर नसल्यामुळे मुलांना शिक्षण नाही आणि शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही. प्राचीन काळापासून चालत आलेलं त्यांच्यामागचं हे दुष्टचक्र आता भारतीय स्वातंत्र्याला साठ वर्षं होऊन गेल्यावरही संपलेलं नाही. किंबहुना आधीची परिस्थिती बरी होती, असं सोनबा-सर्जेराव सांगतात. कारण तेव्हा देवा-धर्माच्या नावानं समाजात किमान काही मान होता. पिंगळा दारात किंवा गावात आलाय म्हटल्यावर, गावकरी आदराने स्वतःहून काही आणून झोळीत टाकत होते. पण नव्या विज्ञानयुगात, परंपरेने चालत आलेल्या समाजव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. ते साईबाबा-सिद्धिविनायक अशा मंदिरातील दानपेट्यांत लाखो रुपये टाकतील. पण दारावर आलेल्या मागत्याला पाच रुपयेही देणार नाहीत. मग तो स्वतःची काही कला दाखवत असला, तरीही...\n... एव्हाना अर्जुनरावांनी चहाचा कप पुढ्यात आणून ठेवला होता. मोकळ्या माळरानावरच्या त्यांच्या खोपट्यातल्या चहाला वेगळीच चव होती. दूध दारातच बांधलेल्या म्हशीचं होतं. तर मुंबईवरून आलेला पाव्हणा म्हणून चहात सढळ हाताने साखर घातलेली होती. सकाळचं दान मागून झालेलं असल्यामुळे स्वारी मोकळी होती. दुपारच्या जेवणाला थांबणार का असं विचारुन, वर बोकड कापायचा का असंही विचारत होती. पै-पाहुण्याच्या आणि सण-वाराच्या निमित्ताने उत्सव करायचा ही या समाजाची वृत्ती. ते साहजिकच होतं. कारण एरव्ही त्यांच्या आयुष्यात आनंदाचे-सुखाचे क्षण कमीच असतात. मग ते आनंद साजरा करण्याची संधीच शोधतात. ती संधी त्यांना कुणा पाव्हण्याचं आगमन, देवीची यात्रा-जत्रा, कुणाचा जन्म, कुणाचं लग्न अशावेळी मिळते आणि अशावेळी मटणाचं जेवण ठरलेलं.\nमांसाहार या समाजाला अतिशय प्रिय. त्यामुळे मूल जन्माला आला की त्याच्या पाचवीला या समाजात बोकड कापला जातो. मात्र मुलगा झाला, तर बोकड आणि मुलगी झाली तर बकरी कापण्याची पद्धत आहे. यांच्या लग्न समारंभात भात, वांग्याची भाजी आणि गव्हल्याची लापशी ठेवावीच लागते. पण लग्नातलं एक जेवण बोकडाचं दिल्याशिवाय वधू-वरांच्या घरच्यांची सूटका नसते. या समाजात लग्नानंतर देवीचा गोंधळ किंवा खंडोबाचं जागरण करण्याची पद्धत आहे, तेव्हाही तिखटाचंच जेवण लागतं. मराठ्यांप्रमाणंच खंडोबा-जोतिबा-तुळजापूरची भवानी, ही या समाजाची कुलदैवतं. त्यांची आडनावंही तशीच जाधव, भोसले, मोरे, निकम, शिंदे, सूर्यवंशी. पण या समाजात कुलदेवतांप्रमाणेच जिथे राहतो, पाल ठोकतो, तिथल्या मरीआई-लक्ष्मीआईला मानाचं स्थान असतं. आषाढी एकादशीनंतर या समाजाची या ग्रामदेवतांची जत्रा भरते. त्या जत्रेला सगळा समाज एकवटतो. त्या जत्रेत दावणाचे म्हणजे नवसाचे बोकड कापले जातात.\nया गावदेवतांच्या जत्रेला या समाजात मानाचं स्थान आहे. कारण या निमित्ताने सगळ��� विखुरलेला समाज एकत्र येतो आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांची जातपंचायत भरते. समाजातले न्यायनिवाडे, भांडणतंटे या जातपंचायतीतच मिटवले जातात. लग्न ठरणं आणि मोडण्यासारखे प्रकारही या जत्रेतल्या पंचायतीत होतात. महाराष्ट्रभर विखुरलेल्या पिंगळ्यांच्या अशा भरणाऱ्या जत्रा आणि त्यातल्या जातपंचायतीतून अनेक सामाजिक-आर्थिक उलाढाली होत असतात. गेल्या काही वर्षातील एकूणच सामाजिक प्रबोधनामुळे समाजातील जातपंचायती आता पूर्वीसारख्या ताठर भूमिका घेत नाहीत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या शिक्षाही आता सुनावल्या जात नाहीत. तरीही या समाजाला अद्याप जातपंचायत मात्र हवीशी वाटते. कारण समाजातले काही प्रश्न फक्त समाजाची जातपंचायतच सोडवू शकते, असं या समाजाचं म्हणणं आहे. तसंच एकाच जागी वस्ती नसल्यामुळे न्यायासाठी पोलिसांच्या पाठी कुठे धावायचं, असंही त्यांचं म्हणणं असतं. पिंगळा किंवा त्यांच्यासारख्या मागत्यांच्या या जातपंचायतींचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्या माध्यमातून चालवण्यात येणारी भिशी. जातपंचायतीच्या दिवशी फुटणाऱ्या या भिशीत अक्षरशः लाखोंचे व्यवहार होतात. ही एकप्रकारे या समाजाची पूर्वापार चालत आलेली बचतगट योजना आहे. समाजातील पाटलाच्या हाती या भिशीचे व्यवहार असतात. ज्याला गरज असते, तो उचल घेतो. त्या रकमेवर एक ते दोन टक्के व्याज आकारलं जातं. महत्त्वाचं म्हणजे वर्षानुवर्षं होणाऱ्या या भिशीच्या व्यवहारात आजवर कधीही घोटाळा झालेला नाही किंवा कधी कुणी पैसे बुडवलेले नाहीत. ज्याने उचल घेतलेली असते, तो एकवेळ जिवाचं रान करील, पण ठरल्यावेळी पैशांची परतफेड करणार म्हणजे करणारच. कारण जातपंचायतीत नावाला लागलेला बट्टा, हा या समाजात कलंक मानला जातो. आजही या समाजाला आपल्या जातपंचायतीची भीती वाटते आणि तिच्यात आपली अब्रू जाऊ नये म्हणून हा समाज स्वतःला जपत असतो. आता एकूणच सुधारणेच्या काळातील सामाजिक रेट्यामुळे फिरस्त्या समाजातील जातपंचायती बरखास्त होत आहेत. पण या समाजांचं म्हणणं आहे - ‘आम्हाला आधी एका जागी स्थिर तर करा. तुमच्या समाजव्यवस्थेत आम्हाला सामावून तरी घ्या आणि मग आम्हाला तुमचे कायदेकानून लागू करा.’\n...चहा पीत गप्पा मारता-मारता अर्जुनराव, सोनबा, सूर्यकांत भिसे सामाजिक-सांस्कृतिक माहिती पुरवत होते. या गप्पा चालू असताना मध्���ेच वस्तीवरचे कोण कोण अर्जुनरावांना काहीबाही विचारायला येत होते. मात्र त्यावेळी त्यांच्यात होणारी चर्चा मला बिलकूल कळत नव्हती. माझ्याशी बोलताना अर्जुनराव किंवा सोनबा नेहमीच्या, मला समजेल अशा मराठीतच बोलत होते. परंतु समाजातलं कुणी आलं की ते त्यांच्या सांकेतिक बोलीत बोलत होते. पिंगळ्यांची किंवा एकूणच भटक्या-फिरस्त्या समाजाची आपापली सांकेतिक भाषा असते. पिंगळा समाज त्यांच्या या सांकेतिक भाषेला ‘पारोशी’ भाषा म्हणतो. ती फक्त त्यांच्या समाजातल्या लोकांनाच कळते. उदाहरणार्थ माणसं आली पळा, असं म्हणायचं असतं, तेव्हा ते म्हणतात- मानवं आली खपला. किंवा वेळ आली याऐवजी ते ‘बानी आली’ असं म्हणतात. अशावेळी ते आपल्यासमोर आपलीच निंदा करत असतील, तर तेही आपल्याला कळायचं नाही. म्हणूनच तुम्ही माझ्याबद्दल तर काहीबाही बोलत नाही ना, असं विचारल्यावर अर्जुनराव खळखळून हसले आणि म्हणाले- पाव्हण्यांबद्दल आम्ही कधी वाकडा शब्द काढत नाही. समोरच्याला एकदा आपलं म्हटलं की तो आपला.\nते खरंही होतं. आदल्या दिवशी रात्रीपासून त्यांच्या वस्तीवर ठोकलेल्या मुक्कामातल्या अनुभवातून ते सिद्धच होत होतं. खरंतर परक्या समाजातल्या, किंबहुना अनोळखी शहरी माणसाला फिरस्ते समाज कधीच आपल्या पालावर थारा देत नाहीत आणि त्यांच्याशी फार बोलतही नाहीत. कारण ही पोलिसांची माणसं तर नाहीत, अशीच त्यांना सतत धास्ती असते. आणि आजवर सुशिक्षित समाजानेही त्यांना कधी आपलं मानलं नाही. त्यांच्याकडे कायम संशयानेच पाहिलं. त्यामुळे नागर वस्तीतला कुणी त्यांच्याकडे गेला, की ते सुद्धा त्याच्याकडे संशयानेच पाहतात. पण अर्जुनरावांच्या चव्हाण वस्तीवर मला आलेला अनुभव चांगला होता. आपला माणूस मानून त्यांनी संपूर्ण वस्ती फिरवली. वस्तीतल्या माणसांची गाठभेट घालून दिली.\nवेळापूरहून दोन-तीन किलोमीटरवर असलेली ही चव्हाणवस्ती, म्हणजे काही आखीवरेखीव कॉलनी किंवा गावही नाही. किंवा सगळ्यांची अगदी पक्की घरंही नाहीत. पण त्यांना बूड टेकायला हक्काची जागा मात्र आहे. सूर्यकांत भिसे यांनी आपल्या ‘भटके-विमुक्त विकासमंच’ या संस्थेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांमुळेच गृहमंत्री असताना अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांनी वेळापूर गावाच्या बाहेर असलेला माळरानाचा एक तुकडा फिरस्त्या जोशी समाजाला दिला. त्य���त वासुदेव, नंदीबैलवाले असे सगळेच जोशीसमाज एकत्र आहेत. या सगळ्या पन्नास-शंभर उंबर्याच्या वस्तीत पंधरा-वीस घरं पिंगळ्यांची आहेत. या पिंगळ्यांना याच अकलूज-माळशिरस परिसरातील गावं पंरपरेने मागत्यांची वतनं म्हणून मिळालेली. हक्काचं असं कुठलं गावं नव्हतंच. मग संधी मिळताच इतर जोशीसमाजांबरोबर पिंगळेही वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीत मुक्कामी आले. आता गेली पंधराएक वर्षं त्यांची मुक्काम एकाच जागी आहे. महत्त्वाचं म्हणजे सूर्यकांत भिसे आणि मोहिते-पाटलांमुळे त्यांच्या नावावर आता रेशनकार्ड आहे. त्यातल्या अनेकांची नावं मतदारयादीतही गेलीत. आजवर बूड एका जागी स्थिर नसल्यामुळे त्यांना मत नव्हतं आणि त्यामुळेच त्यांना पतही नव्हती. मात्र एकाच जागी स्थिर झाल्यावर त्यांच्याकडे मत आणि पत दोन्ही गोष्टी चालून आल्यात.\nसगळ्यात दखल घेण्याजोगी बाब म्हणजे एका जागी स्थिर झाल्यामुळे सूर्यकांत भिसे यांच्या प्रयत्नांमुळेच त्यांच्या वस्तीवर शाळा सुरू झाली आणि नवी पिढी शिकू लागली. यातून चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांच्या कुटुंबातील अनेकजण आता वेगवेगळ्या उद्योग व्यवसायात कामाला लागले आहेत. काहीजण सैन्यातही गेलेत. तर जे वस्तीवरच राहिले, त्यांनी घोडे नाचवण्याचं कसब शिकून घेतलं आणि आता ते वरातीत-मिरवणुकीत घोडे नाचवण्याचा व्यवसाय करतात. त्यासाठी थेट मध्यप्रदेशापासून बेळगाव-बेंगळुरूपर्यंतची काही हजारांची सुपारी घेतात. सूर्यकांत भिसे सांगतात- ‘घोड्याच्या पाठीवर बिऱ्हाड टाकून हिंडत असल्यामुळे पूर्वापारपासून यांच्याकडे घोडा हाताळायची हातोटी होतीच. पण गेल्या काही वर्षांपासून अकलूजला घोड्यांची जत्रा भरायला लागल्यावर, त्यांच्या या हातोटीचा उपयोग झाला. त्यातून या जत्रेतून त्यांना उधारीवर घोडे विकत मिळू लागले. या घोड्यांना नाचायला शिकवूनच आता या समाजातील तरुण त्याचा व्यवसाय करत आहेत.’\nसूर्यकांत भिसे ही माहिती सांगत असतानाच अर्जुनरावांच्या मुलाने त्यांच्या दारातला घोडा आणला आणि त्याला नाचवायला सुरुवात केली. त्या घोड्याची दुडकी चाल पाहताना खरोखर मजा वाटत होती. फक्त त्याची दुडकी चाल पाहतानाच नाही, तर वर्षानुवर्ष भटकंती करणाऱ्या समाजाने एका जागी स्थिर झाल्यावर, स्वतःचा जो उत्कर्ष साधला, तो पाहतानाही आनंद वाटत होता. मग भले त्यांची घरं अजून खूप छान नसतील, अजूनही काहीसं ठिगळं लावलेलं आयुष्यच त्यांच्या वाट्याला आलेलं असेल, पण त्यांच्या खर्या अर्थाने जगण्याला सुरुवात तर झालेली आहे. त्याचाच आनंद वाटत होता.\nअन् तरीही एकीकडे आनंद वाटत असताना, दुसरीकडे दुःखाचेही कढ येतच होते. कारण चव्हाणवस्तीवरच्या पिंगळ्यांसारखं भाग्य महाराष्ट्रातील प्रत्येक पिंगळ्यांच्या वाटेला अजून आलेलं नाही. त्यांचं पाल-दर पाल भटकणं अजून सुरूच आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात या भटक्या कलावंत समाजांच्या विकासासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक संघटना उभ्या राहिल्या आहेत. पुण्यात ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटना’ आहे. मराठवाड्यात लातूरला ‘भारतीय भटक्या-विमुक्त जमाती विकास संघटना’ आहे. या संघटनांचे नेते अनुक्रमे दिलीप परदेशी आणि प्रा. सुधीर अनवले भटक्या समाजांसाठी काम करत आहेत. त्यांना एकत्र आणत आहेत. सोलापूरच्या बाळासाहेब रेणके यांच्या ‘लोकधारा’ संघटनेनेही गेल्या काही वर्षांत भटक्यासांठी मोठं काम उभं केलं आहे. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांपासून दिसू लागला आहे. ‘महाराष्ट्र जोशी समाज संघटने’चे अध्यक्ष दिलीप परदेशी सांगतात- महाराष्ट्रात फिरस्त्या जोशी समाजाची लोकसंख्या ३ ते ४ कोटी असेल. त्यातून पिंगळासमाजाची लोकसंख्या ५ ते ७ लाख असेल. आजवर हा समाज कधीच एकत्र न आल्यामुळे त्याची ताकद राजकीय पक्षांना अजून कळलेली नाही. म्हणून अाम्ही आधी या समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण दर तीन दिवसांनी बदलावं लागणारं गाव, परिणामी शिक्षण नाही, शासकीय सवलती नाहीत. अशी या समाजाची कुचंबणा सुरू होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे अनेकांना जातीचे दाखले मिळालेत. उर्वरित समाजालाही ते मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य म्हणजे आम्ही आर्थिक विकासाबरोबरच समाजाच्या सामाजिक विकासावरही भर देतोय. कारण सामाजिक विकास झाला नाही, तर समाज इतर समाजांच्या तुलनेत मागासलेलाच राहील. म्हणूनच गेल्या काही वर्षांत समाजात शिक्षणाचा प्रसार करतानाच, समाजातील काही जुन्या चालीरिती मागे टाकण्याचाही आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ या समाजात आतापर्यंत विधवाविवाहाची किंवा परित्यक्तेला पुनर्विवाहाची परवानगी नव्हती. त्यामुळे समाजातील अनेक महिलांना जगणं म्हणजे ओझं वाटू लागलं होतं. परंतु आता अशा महिलांसाठी म्होतुर लावण्याचा, म्हणजे पुनर्विवाहाचा पर्याय संघटनेने केलेल्या प्रबोधनामुळे समाजाने स्वीकारलेला आहे.’\nविविध संघटनांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांमुळे महाराष्ट्रभर विखुरलेला जोशी समाज आणि त्याच्या अंतर्गत पिंगळाही आता एक होऊ लागला आहे. नव्या सामाजिक-आर्थिक-राजकीय बदलाला सामोरं जाण्याची आस त्याच्यातही निर्माण झालेली आहे. त्यासाठी फक्त आपल्या पोटजातीत वस्ती करण्याऐवजी, तो संपूर्ण जोशी समाजात स्वतःला सामावून घेत आहे. अशा जोशी समाजाच्या आता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या कॉलन्याही आता उभ्या राहत आहेत. विशेषतः नगर, बीड आणि जळगाव जिल्ह्यांत तर भटक्या जोशीसमाजाच्या मोठमोठ्या कॉलनीज आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जळगावमधील जोशी कॉलनीच्या जीवावर तिथला आमदार निवडून येतो. म्हणजे या समाजाला आता आपली समाजातली पत आणि ताकद कळलेली आहे.\nआजवर नसलेली ही पत-प्रतिष्ठा हा समाज एकत्र आल्यावर आणि त्याने एकाच जागी वस्तान ठोकल्यावरच त्याला प्राप्त झालेली आहे. वेळापूरजवळच्या चव्हाणवस्तीवरील अर्जुनरावांच्या घरासमोर बसल्याबसल्या महाराष्ट्रातल्या एकूणच जोशी समाजाची आणि त्यातही पिंगळा ऊर्फ कुडमुडे जोशी ऊर्फ पांगुळ समाजाची नाडीच जणू माझ्या हाती लागली होती. खरंतर एवढी वर्षं इतरांना भविष्य आणि शकुन सांगणार्या या समाजाला स्वतःचंच भविष्य उमगलं नव्हतं.\n... पण आता पालापालांवर तांबडं फुटलंय. आपलं भविष्य आपल्याच हातात असल्याचं या भटक्यांनाही उमगलंय...\n('अनुभव' मासिकासाठी केलेल्या 'भटक्यांच्या पालावर' या पाच भागांच्या मालिकेतील पिंगळा समाजावरचा लेख)\nद्वारा पोस्ट केलेले मुकुंद कुळे (Mukund Kule) येथे १५:४७\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अनागर संस्कृती, कला, ग्रामसंस्कृती, परंपरा, फिरस्ते, भटके, लोककला, लोकसंस्कृती\nColdCoffee २९ जून, २०१९ १६:५२\nछान लेख आहे.खूप महत्वाची माहिती दिली आहे.\nUnknown १८ नोव्हेंबर, २०१९ ००:०४\nखूप आभार मानतो, महत्वाची माहिती दिली. मी पण एक पांगुळ आहे,\nSunil Yawalikar २५ जानेवारी, २०२० २२:३६\nमहत्वाची माहिती आहे. धन्यवाद\nUnknown २२ जुलै, २०२० १२:०२\nUnknown ०९ जून, २०२१ १५:१९\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमुकुंद कुळे (Mukund Kule)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nपिंगळ्याचा शकुन ऐ���ा वं माय\nबहीण-भावाच्या नात्याचे विविध पदर\nआज राखीपौर्णिमा. या सणाने बहीण-भावाच्या नात्याला एक वेगळा आयाम दिला, तरी याला फार मोठी प्राचीन परंपरा नाही. या सणाने बहीण-भावातील न...\nपिंगळ्याचा शकुन ऐका वं माय\nतांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ...\nगोहरला लावलेला काळा रंग खरवडत गेलो आणि गोहर एखाद्या दीपकळीसारखी पुन्हा नव्याने भेटत गेली. तरीही माहीमच्या कब्रस्ताना तून बाहेर पडताना ...\nरुपखणी गुणखणी बावनखणी ................... मुकुंद कुळे लेखातील चित्र : रोहन पोरे ................. नजर भिरभिरत असते , दाण...\nविरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब\nरेखाचित्र : अतुल बेलोकर प्रवास तरी केवढा तर औरंगजेबाच्या छावणीतल्या, एका तंबूपासून दुसऱ्या तंबूपर्यंतचा... तोही लपून-छपून नाही, तर...\nब्लॉगला भेट देणारे लोक\nअनागर संस्कृती अभिरुची आंबा आठवणी इतिहास कला कृष्ण कोकण खाद्यसंस्कृती ग्रामसंस्कृती डोह देवदासी नाग नायिका निसर्ग नृत्य परंपरा पाणी पुणे पुराणकथा पेशवाई फिरस्ते भटके भीती महाराष्ट्र मिथक राधा लावणी लोककला लोकगीत लोकतत्त्व लोकदेवता लोकरहाटी लोकसंगीत लोकसंस्कृती संगीत संतपरंपरा संस्कृती स्त्री\n© मुकुंद कुळे. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:36:12Z", "digest": "sha1:5KMLZ5DVX2HM2RPIUYULILC6TQAWNT2S", "length": 21951, "nlines": 123, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "बोढिया उडिशा – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमूळ लेखिका : मोनालिसा पांडा\nमराठीकरण : अश्विनी दस्तेनवर\nओरिसा. आपण मराठी लोक ओरिसा म्हणतो. तिथले लोक ‘उडिशा’ म्हणतात. त्यांच्या बोलीभाषेतला ‘ड’चा उच्चार ‘र’च्या आसपासचा असतो. शिवाय ‘स’ ला ‘श’ म्हणायचीही प्रथा आहे. शिवाय ‘उ’च्या जागी बंगाल्यांप्रमाणे ‘ओ’ म्हणायचीही प्रथा आहे. हे भारताच्या पूर्व किनारपट्टीलगतचं राज्य. प्राचीन भारतातलं या राज्याचं नाव कलिंग. भौगोलिक स्थानाचा प्रभाव कोणत्याही राज्याच्या खाद्यसंस्कृतीवर असतोच. ओरिसाच्या लोकजीवनावर त्यांच्या प्राचीन वारशाचाही मोठा प्रभाव आहे.\nउरिया स्त्रियाच काय, पण पुरुषही उत्तम स्वयंपाक करतात. हे इथल्या खाद्यजीवनाचं वैशिष��ट्यच. १९व्या शतकात पश्चिम बंगालमध्ये ओरिसाच्या पुरुष स्वयंपाक्यांना खूप मागणी होती. सध्याही खूप लोकांना ओरिसाचे ब्राह्मण आचारीच हवे असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अलीकडे मी बेंगलोरला गेले असताना, नोकरी करणाऱ्या माझ्या मैत्रिणीकडे आणि तिच्या संपूर्ण सोसायटीमध्ये उरिया स्वयंपाकीच दिसले.\nइथल्या स्वयंपाकात मोहरीचं तेल वापरतात. मोहरीच्या तेलातली पंचफुटाना – जिरं, मोहरी, कलोन्जी, म्हणजे काळे तीळ, मेथीदाणे आणि बडीशेप यांची फोडणी इथल्या पदार्थांना स्वाद देते. तमालपत्र आणि अख्खी लाल सुकी मिरची फोडणीत वरून टाकतात. इथे भात आणि चपाती दोन्ही खाल्लं जातं. मासे आणि मांसाहार हा दैनंदिन जेवणाचा भाग आहे. पूर्ण राज्यात मांसाहार खूप आवडीने केला जातो.\nमासे आणि सीफूड इथे अगदी आवडीने खाल्लं जातं. मासे, खेकडे, कोलंबी यांचे वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनतात. अगदी लग्नाच्या जेवणातसुद्धा माशांची एकतरी डिश बनवली जाते.\nउरिया खाद्यपदार्थांत अग्रस्थानी आहे दालमा. भाज्यांची आमटी म्हणूया, हवं तर. पण खास चवीची. आपल्याकडच्या आमटीप्रमाणे किंवा वरणाप्रमाणे दालमा हा तिथल्या जेवणातला अगदी नेहमीचा पदार्थ आहे. त्या त्या मोसमात उपलब्ध असलेल्या भरपूर भाज्या आणि डाळ यांचा वापर असलेली ही चविष्ट आणि पौष्टिक पाककृती.\nसंतुला, म्हणजेच अतिशय कमी मसाले आणि तेल वापरून शिजवलेल्या भाज्या, घंता म्हणजे मिक्स भाज्या, मोडाची कडधान्यं आणि नारळाचा चव यांची ठरावीक मसाले वापरून केलेली भाजी वगैरे रोजच्या जेवणात केले जाणारे खास पारंपरिक पदार्थ. फणस, परवल (तोंडल्यांपेक्षा थोडी मोठी आणि गडद हिरव्या रंगाची भाजी.), वेगवेगळ्या पालेभाज्या रोज वापरल्या जातात. मासे, मश्रुम्स किंवा मिश्र भाज्या बनवताना मोहरीची पेस्ट वापरतात. याची चव सुरेख लागते.\nसहसा भाजीचा मसाला म्हणून कांदा, लसूण, आलं वापरतात. मात्र खास स्थानिक उरिया पदार्थांसाठी वाटलेली मोहरी, अम्बुला (आमचूर पावडर) आणि वडी (उडीद डाळीपासून बनवलेली) असं मिश्रण बनवलं जातं. बहुतेक सर्वच रेसिपींमध्ये खोवलेला नारळ किंवा खोबऱ्याचे छोटे तुकडे वापरले जातात. हिरवी वा लाल मिरची, साखर आवडीप्रमाणे घातली जाते.\nशेवग्याच्या शेंगा, त्याची पानं आणि फुलं यांचीही भाजी इथल्या पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थांपैकी एक. आणखी एक चवदार प्रकार म्हण��े परवर भाजा. परवराच्या कापांना बेसन लावून बेताच्या तेलात परतलेले काप. भाजा म्हणजे परतलेली कोरडी भाजी.\nइथेही जिल्ह्यागणिक खाण्यापिण्याच्या सवयीत फरक पडतो. बालासोर जिल्ह्यात लोकांना सणासुदीला वा मेजवानीला चीरमुरे (आपले चुरमुरे) खूप आवडतात. माझ्या आठवणीतला घरातच घडलेला एक किस्सा सांगते. माझी आई कटक जिल्ह्यातली आहे आणि माझे वडील बालासोरचे. माझ्या लहान भावाच्या मुंजीच्या वेळी जेवणासाठी आईने पुलाव हा मुख्य पदार्थ बनवण्याचा बेत केला; तर आजी मात्र सतत पुलाव आणि इतर पदार्थांबरोबर चिरमुरे वाढायचा आग्रह धरत होती. पंगतीला पुलाव, मिश्र भाजी, डाळ, परवल कोरमा, बटाट्याची भाजी, चटणी असा भरगच्च मेन्यू केलेला असूनही पंगत नीट जेवेना. लोक इकडे तिकडे पाहत कशाची तरी वाट पाहत होते. काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. आईने लगेच आजीच्या सल्ल्याप्रमाणे चुरमुर्याची गोणी उघडली आणि पानात वाढायला सुरुवात केली. तेव्हा कोठे पंगतीची कळी खुलली आणि पंगत भरभरा जेवू लागली. अशा प्रकारे मुंजीच्या समारंभाची मेजवानी चुरमुर्यांनीच सुफळ संपूर्ण झाली.\nअस्सल ओरिया घरात सकाळच्या नास्त्याची सुरुवात चुडा, म्हणजे आपले पोहे, उपमा, हलवा, म्हणजे आपला गोडाचा शिरा, चपाती किंवा पुरी यांपैकी एखाद्या पदार्थाने होते. दुपारच्या जेवणात भात, डाळ, एखादी भाजी, एखादा माशाचा पदार्थ आणि तोंडी लावायला चटणी असा मेन्यू असतो. रात्रीच्या जेवणाला शक्यतो फक्त चपाती आणि सुकी भाजी किंवा रसदार भाजी केली जाते.\nपखाला हा भाताचा प्रकार बंगालातल्यांसारखाच. खास उन्हाळ्याच्या दिवसांत केला जाणारा. यात आदल्या दिवशी रात्रीच्या उरलेल्या भातात पाणी घालून ठेवलं जातं. दुसर्या दिवशी त्यात दही घालून कांदा, मोहरी आणि हिरव्या मिरचीची फोडणी दिली जाते. पखाला हा भजी, वडा, तळलेले मासे, साग भाजा (हिरव्या भाज्या), बडी (वडी), आलू बात्रा (कुस्करलेला बटाटा) आणि हिरव्या मिरच्यांबरोबर वाढला जातो. उष्माघाताचा त्रास होऊ नये अणि उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळावा म्हणून हा प्रकार खाल्ला जातो.\nकुटुंबातल्या सर्वांत मोठ्या अपत्याला दीर्घायुष्य मिळावं आणि त्याची भरभराट व्हावी म्हणून प्रथामाष्टमी साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातली ही अष्टमी. या सणाला घरोघरी ‘आण्दुरी पीठा’ हा पिठाचा एक प्रकार बनत���. ओरिसात एकूणच अष्टमीची तिथी महत्त्वाची असते.\nछेना पोडो हा ओरिसातला स्थानिक गोड पदार्थ. छेन्ना म्हणजे दूध नासवून पाणी काढून टाकल्यावर राहिलेला भाग. यापासून छेन्ना पोदा हा पदार्थ बनतो. ओरिसात फिरताना कुठल्याही छोट्या हॉटेलात, मिठाई दुकानात हा मिळतो. छेना पोडोचा उरिया भाषेतला शब्दशः अर्थ जळलेलं चीज असा होतो. छेन्ना छानपैकी मळून त्यात साखर, सुकामेवा घालून तो हवेत सुगंध दरवळेपर्यंत आणि तपकिरी रंग येईपर्यंत भाजला जातो. कधी ओरिसाला गेलात तर हा अस्सल उरिया गोड पदार्थ खायला विसरू नका छेन्नापासूनच रसगुल्ला, रसमलाई, रसबाली वगैरे गोड पदार्थ बनतात.\nसाहित्य: तूरडाळ २०० ग्राम, चणाडाळ ५० ग्राम.\nभाज्या: टोमॅटो, रताळी, कच्चे केळे, भोपळा, फरसबी, गाजर, सुरण, मुळा, परवल (इच्छेप्रमाणे)\nफोडणी: जिरं, लाल सुकी मिरची, पंचफुटण १ टेबल स्पून, तमालपत्रे २, आले किसून १ छोटा चमचा, तेल १ मोठा चमचा, तूप १ मोठा चमचा, कसुरी मेथी २ मोठे चमचे, खवलेलं खोबर १ मोठा चमचा.\nजिरं आणि २ सुक्या मिरच्या तव्यावर नुसत्याच भाजून घ्या. त्यांची पूड करून बाजूला ठेवा. डाळी एकत्र कूकरमधून शिजवून घ्या. धुऊन घेऊन भाज्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करा. फोडणीच्या कढईत तेल घेऊन पंचफुटाण्याची फोडणी घाला. नंतर तमालपत्रं आणि सुक्या लाल मिरच्या घाला. मग आलं, टोमॅटो घालून ते शिजू द्या. भाज्यांचे तुकडे घालून ते अर्धवट शिजू द्यात. शिजलेली डाळ त्यात घालून चांगली उकळी येऊ द्या. नंतर कसुरी मेथी, तूप, कोथिंबीर, जिरेपूड आणि लाल मिरची पूड घाला. थोडा वेळ झाकून ठेवा व वाफ येऊ द्या. गरमागरम चपाती किंवा भाताबरोबर खा.\nपिठा – हा पदार्थ सणासुदीला बनवला जातो. पिठा हा तांदळाचे पीठ, नुसतारवा किंवा डाळ आणि तांदळाच्या मिश्र पिठापासून बनवला जातो.\nतांदूळ आणि उडदाचे पीठ हळदीच्या पानात वाफवून हा पदार्थ बनवतात. याच पिठात गूळ-खोबरं किंवा गूळ-छेन्ना (दूध नासवून पाणी काढून टाकल्यावर राहिलेला भाग) घालून गोड पिठा करतात.\nपिठाच्या तिखट-मिठाच्या प्रकारात फ्लॉवर, मटारचे दाणे, बीटरूट, बटाटा अशा भाज्या, वाफवलेली मूगडाळ किंवा उडीद डाळ आणि मिरीपावडर, आलं आणि मीठ मिसळतात.\nपोडा पीठा – (थोडा लागलेला / जळालेला केक) – तांदूळ आणि उडीद डाळीच्या मिश्रणात खोबर्याचे तुकडे, काळी मिरी, साखर, वेलची पावडर आणि मीठ घालून केला जातो.\nमूळ लेखिका : मोनालिसा पांडा\nमराठीकरण : अश्विनी दस्तेनवर\nमोनालिसा पांडा यांचा जन्म ओरिसात झाला.ओरिसातच त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले.नंतर त्या जर्मनीला मटेरीअल केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट करण्यासाठी आल्या.सध्या त्या पॅरीसमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणूल काम करत आहेत.लिखाण,वाचन, स्वयंपाक करणं हे त्यांचे छंद आहेत.\nफोटो – मोनालिसा पांडा व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nPrevious Post खाद्यसंस्कृतींचा संकर – मॉरिशस\nNext Post दोन राज्यं, दोन खाद्यसंस्कृती\nनवी माहिती समजली 👍\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T08:01:52Z", "digest": "sha1:F5E4DBHQM2DHXP34HGGOMUPAYSUY43CZ", "length": 17419, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "नारद घोटाळ्याचे भूत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजनशक्तीचे निवासी संपादक डॉ युवराज परदेशी यांचा विशेष लेख\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांआधीपासून केंद्र सरकार आणि ममत बॅनर्जींमध्ये पेटलेला वाद आणि संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. निकालानंतर उसळलेला हिंसाचार शमत नाही तोच आता नारद घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ममता बॅनर्जी यांच्या दोन मंत्र्यांना आणि एका आमदाराला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याने पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारद घोटाळ्याची पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी य��ंच्या घरावर सीबीआयने छापेमारी करत त्यांना चौकशी करण्यासाठी ताब्यात घेतल्याचे समजताच ममता देखील त्यांच्यामागोमाग सीबीआय कार्यालयात गेल्या होत्या. तिथे त्यांनी मलाही अटक करा अशी मागणी करत धरणे आंदोलन केले होते. तर बाहेर कार्यकर्ते संतप्त झाले होते. सीबीआय चौकशीनंतर या नेत्यांना अटक करण्यात आली होती. यावर त्यांना जामीनही मिळाला होता. मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला होता. यामुळे त्यांना रात्रभर तुरुंगात रहावे लागले. यानंतर मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांची तब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करत नाही तोच आता सुब्रत मुखर्जी यांचीदेखील तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nकेंद्र सरकार विशेषत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वितुष्ट अवघ्या देशाला माहित आहेत. या पार्श्वभूमीवर या कारवाईला राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे. कारण बंगाल विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर आता हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. एकीकडे भाजपा सुडाचे राजकारण करत असल्याची टीका होत आहे तर दुसरीकडे ममता बॅनर्जीही निवडणूक काळातील आक्रमकतेतून बाहेर आलेल्या दिसत नाहीत. यामुळे पश्चिम बंगाल अजूनही अशांत आहे. आता भाजपने आपल्या हातातील केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पाच वर्षांमागील नारद घोटाळ्याचे भुत पुन्हा उकरून काढत, ममतांच्या मंत्रिमंडळातील दोघांसह एका आमदाराला अटक केल्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे. मात्र नारद घोटाळा आहे तरी काय हे आधी जाणून घ्यावे लागेल. सध्या पुन्हा देशभरात चर्चेत आलेले नारद स्टिंग ऑपरेशन प्रकरण २०१६ मधील आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका कथित उद्योजकाला फायदा मिळवण्याच्या हेतूने नेते आणि अधिकारी पैसे घेताना दाखवण्यात आले होते. नारद न्यूजचेे सीईओ मैथ्यू सैमुएल यांनी एक स्टिंग व्हिडीओ करुन तो अनेक न्यूज चॅनेल्सना पाठवला होता. यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली होती. या व्हिडीओमध्ये स्वत: मैथ्यू सैमुएल हे एका कॉर्पोरेट कंपनीचे प्रतिनिधी म्हणून तृणमूल काँगे्रसचे सात खासदार, तीन मंत्री व कोलकता महानगर पालिकेचे महापौर शोभन चॅटर्जी यांनी मोठी रक्कम लाच म्हणून देतांना दिसत होते. यानंतर तृणमूलचे तत्कालीन राज्यसभा सदस्य मुकूल रॉय, लोकसभा सदस्य सौगत रॉय, सुलतान अहमद, माजी आमदार मदन मित्रा, कोलकाताचे महापौर सोवन चटर्जी यांच्यासह इक्बाल अहमद, काकोली घोष, प्रसून बॅनर्जी, सुवेंदू अधिकारी, सुब्रत मुखर्जी, फिरहाद हाकीम, अपरूपा पोद्दार आणि आयपीएस अधिकारी सय्यद मोहम्मद हुसेन मिर्झा अशा १३ जणांविरोधात कथित गुन्हेगारी कट आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हे दाखल झाले. मुकूल रॉय व सुवेंदू अधिकारी सध्या भाजपात गेले आहेत. उच्च न्यायालयाने १६ एप्रिल २०१७ रोजीच स्टिंग ऑपरेशनच्या चौकशीचे आदेश सीबीआयला दिले होते. सीबीआयने हे चारही नेते आणि आईपीएस अधिकारी एसएमएच मिर्झा यांच्या विरोधात आरोप-पत्र दाखल केले होते. सध्या मिर्झा जामिनावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नारद घोटाळ्याचा मुद्दा बाजूला पडला होता. कारण यात संशयित असलेले ममतादीदींचे एकेकाळचे निकटवर्तीय सुवेंदू अधिकारी यांना भाजपाने आपल्या तंबूत घेत त्यांचा उपयोग दीदींच्या विरोधात केला. आता निवडणूक पार पडल्यानंतर हाकिम तसेच मुखर्जी या दोघांच्या अटकेस तातडीने थेट राज्यपाल धनकार यांनी परवानगी दिली. या सगळ्या घडामोडींमधून भाजपच्या पक्षपाती कूटनीतीवरच झगझगीत प्रकाश पडला आहे. पश्चिम बंगालमधील आणखी एका घटनेचा यासंदर्भात उल्लेख करावा लागेल. ती म्हणजे बंगालमधील भाजप आमदारांना आता थेट केंद्र सरकारकडून सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचा झालेला निर्णय. वास्तविक आमदारांची सुरक्षा ही पूर्णपणे राज्य सरकारांची जबाबदारी असते. ती पाळण्यात संबंधित राज्य सरकार कुचराई करीत असेल तर त्याबद्दल तक्रार नोंदवणे वेगळे आणि थेट केंद्राची सुरक्षा पुरवणे वेगळे. फक्त भाजप आमदारांना केंद्राच्या गृह मंत्रालयाकडून केंद्रीय दलाची सुरक्षितता पुरवण्याचे पाऊल देशाच्या संघराज्यात्मक तत्त्वांना छेद देणारे आहे. या कोलाहोलात केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून भाजपने सुरू केलेले हे सूडबुद्धीचे राजकारण जितके निषेधार्ह आहे, तितकीच निषेधार्ह ममतादीदींची सीबीआय कार्यालयातील ड्रामेबाजीदेखील आहे. भ्रष्टाचाराचे हे आरोप बनावट असतील तर ते सिद्ध करून दाखवण्याचे आव्हान ममता���ीदींनी सीबीआयला द्यायला हवे होते. त्याऐवजी केलेल्या आपल्याच अटकेच्या मागणीमुळे त्यांचेही हसू होऊ शकते. याआधी असेच हसू दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकवेळा करुन घेतला आहे. आता ममतादीदी या मुख्यमंत्री आहेत यामुळे त्यांना सर्वसामान्य नेत्यांसारखी चमकोगिरी न शोभणारी आहे. त्यांनी त्यांच्यातील आक्रमकतेला आता आळा घालणे आवश्यक आहे. याबाबतीत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आदर्श घ्यायला हवा. शिवसेना व भाजपामध्येही अशाच प्रकारचे टोकाचे मतभेद आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही मात्र मोदी व ठाकरे यांनी आपआपल्या पदाची प्रतिष्ठा सांभाळून ठेवत राजकारण केले आहे. तशा प्रकारे ममतादीदींना अशा प्रकारची ड्रामेबाजी न करता केंद्र सरकारच्या सुडबुध्दीला न्यायालयीन मार्गाने उत्तर द्यायला हवे.\nफैजपूरात पूर्णानंद महाराजांचा असाही प्रताप: छेडखानी केल्याने पोलिसांनी टाकले लॉकअपच्या आत\nखडवली-वसिंद दरम्यान ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nनिसर्ग वारंवार का कोपतोय\nमग लोक श्वास घ्यायला विसरले का\nदेवा पांडूरंगा आता तूच वाचव रे या कोरोनापासून\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/2020/07/25/brahma-akshare/", "date_download": "2021-07-30T06:25:57Z", "digest": "sha1:Q23ERWL2V4XNEEWLIJHXY2Y7FWXUXRWK", "length": 7891, "nlines": 67, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "ब्रह्माक्षरे – कलापुष्प", "raw_content": "\nचौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये पोचला. जपान मध्ये पोचलेल्या बौद्ध धर्मात हिंदू देवी देवता पण होत्या. या देवता जपान मध्ये जे स्थिरावल्या ते आजतगायत. आज जपान मध्ये – सरस्वती, गणपती, इंद्र, ब्रह्म, ईशान, ��ायू, सूर्य, चंद्र, चित्रगुप्त आदि अनेक देव मंदिरांतून दिसतात. अर्थात त्यांची इथली नावे मात्र वेगळी आहेत. बेन्झतेन म्हणजे सरस्वती. बोनतेन म्हणजे ब्रह्म. तैशाकुतेन म्हणजे इंद्र. इत्यादी. या सगळ्या नावातील ‘तेन’ म्हणजे ‘देव’. जपानी बोन-तेन म्हणजे आपला ब्रह्म-देव वरील छायाचित्रे आहेत जपान मधील बोनतेनच्या जुन्या मूर्तींची – चतुरानन, हंसवाहन ब्रह्मदेवाची मूर्ती.\nभारतीय विश्वात ब्रह्मदेव हा सृष्टीकर्ता असल्याने तो अनेक गोष्टींचा कर्ता मनाला जातो. त्यापैकी एक आहे अक्षरे किंवा लिपी. भारतातील प्राचीन लिपीला या आद्य कर्त्याचे नाव मिळाले – ब्राह्मी. देशकालानुरूप ब्राह्मी लिपीमध्ये बदल होत गेले, व त्यामधून तयार झाल्या उत्तरेत – गुप्त ब्राह्मी लिपी आणि दक्षिणेत ग्रंथ लिपी. साधारण ६ व्या शतकात गुप्त लिपीतून सिद्धम किंवा सिद्धमातृका ही लिपी तयार झाली. आपण आज वापरतो ती देवनागरी लिपी सिद्धम् मधून तयार झाली.\nभारतात शेकडो बौद्ध ग्रंथ संस्कृत भाषेत व सिद्धम लिपीत लिहिले गेले. बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या बौद्ध भिक्षुंच्या बरोबर हजारो बौद्ध ग्रंथ चीन मध्ये पोचले. हे ग्रंथ सिद्धम लिपीत लिहिले होते. त्यावेळी चीन मधील बौद्ध संस्कृत भाषा व सिद्धम् लिपी शिकत असत. जपान मध्ये ८ व्या बौद्ध भिक्षू होऊन गेला – कूकइ. हा संस्कृत व सिद्धम् शिकण्यासाठी चीन मध्ये गेला. याने सिद्धम् लिपी जपानला नेली. त्याने जपान मध्ये शिंगोन नावाचा एक बौद्ध पंथ स्थापन केला. या पंथात गायली जाणारी सर्व मंत्रे संस्कृत भाषेत असून ते लिहिण्या करिता, आजही सिद्धम् लिपी वापरली जाते. जपान मधील शेकडो मंदिरातून सकाळ संध्याकाळ गोम (होम) केला जातो. या विधीत अग्नीमध्ये आहुती देत हे मंत्र गायले जातात. देवतेचे चित्र काढण्यापेक्षा अक्षरे लिहिणे सोपे, म्हणून त्या देवतेच्या बीजमंत्राच्या पहिल्या अक्षराचे चित्र काढायची पद्धत जपान मध्ये आहे. या चित्रांना शु-जी मंदर (बीज-अक्षर मंडळ) म्हटले जाते.\nशु-जी मंडळ. सिद्धम् (बोन्जी) लिपी. अर्थात ब्रह्माक्षारे. PC: http://www.ubasoku.net/nyubushugyo.html\nजपान मधील मंत्रांचे पठण करण्याच्या रूढीमुळे तेथील बौद्ध आजही सिद्धम् लिपी शिकतात व शिकवतात. फक्त, जपान मधील बौद्ध लोक, सिद्धम् लिपीला तिच्या जुन्या भारतीय नावाने ओळखतात – बोन्जी बोन-तेनची अक्षरे. ब्रह्म-देवाची अक्षरे बोन-तेनची अक्षरे. ब्रह्म-देवाची अक्षरे\nPrevious Post: महर्षी वेद व्यास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T07:29:28Z", "digest": "sha1:BNRICVEXJHRHYYHE47NUBXVW2EPDZ3BG", "length": 13198, "nlines": 111, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "विधान परिषद निवडणूक: व्यूहरचना ठवरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nविधान परिषद निवडणूक: व्यूहरचना ठवरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा\nविधान परिषद निवडणूक: व्यूहरचना ठवरण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा\nमुंबई : रायगड माझा\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी येत्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत पालघर आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.\nविरोधी पक्षनेते विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सुनील तटकरे, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील आदी या बैठकीत सहभागी झाले होते. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, अमरावती तसेच उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी तीन जागा लढवत आहे. त्याचप्रमाणे पालघर व भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतही दोन्ही पक्षांनी आघाडी केली असून दोघे प्रत्येकी एक-एक जागा लढवत आहेत. बैठकीत विधान परिषद आणि लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. मतदारसंघातील अडचणीसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण\nकबड्डीची लोकप्रियता गाव गल्लीपासुन दिल्ली पर्यंत : विशाल माने, प्रोकबड्डी पट्टू\nकॉंग्रेस गोव्याचे उट्टे कर्नाटक मध्ये काढणार\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक म���त्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/celebrities-also-voted/", "date_download": "2021-07-30T08:19:32Z", "digest": "sha1:3RZKF5TXJHDMGYOFLKR22D47QJ6OFN3B", "length": 8833, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क – Dainik Prabhat", "raw_content": "\nसेलिब्रिटींनीही बजावला मतदानाचा हक्क\nपिंपरी – मावळ लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) शहरातील विविध सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क बजावला. मतदान हे राष्ट्रीय हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी आहे. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान अनिवार्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर दुपारी साडेचारच्या सुमारास कुटुंबियांसह मतदान केले. सोनाली म्हणाली, “मी शक्यतो सकाळीच मतदान करते. परंतु रात्रभर शूटींग असल्याने सकाळी पॅकअप करून मी मतदानासाठी आले. प्रत्येकाने मतदान करायला हवे. मतदान कोणाला द्यायचे यावर चर्चा, वाद होऊ शकतात. त्यालाच लोकशाही म्हणतात. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान अनिवार्य आहे.”\nगायिका सावनी रवींद्र आणि शास्त्रीय गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी चिंचवड-श्रीधरनगर येथील एम.एस.एस. हायस्कुल (माटे हायस्कूल) येथे सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सावनी म्हणाली, “मी मतदानासाठी खास मुंबई येथून प्रवास करून आले. प्रत्येकाने मतदान करणे आ��श्यक आहे. तो आपला राष्ट्रीय हक्क, कर्तव्य आणि जबाबदारी आहे.”\nअभिनेत्री प्रियंका यादव हिने सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवडगाव येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयात कुटुंबियांसह मतदान केले. अभिनेता भूषण प्रधान याने चिंचवड येथील महात्मा ज्योतिबा फुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nटेलिकॉम क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर\nपुणे-दुबई विमानाला बारा तासांचा विलंब\nआहाराद्वारे वाढवा ऑक्सिजनची पातळी\n‘पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट…\nलग्नसराईतही मंगल कार्यालयांचा अवघा 5 ते 10 टक्केच व्यवसाय\nशहरातील निरा सेंटर सुरूच\nकरोनाचा कहर चार दिवसांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू\nलोणावळा – लोणावळ्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ\nपिंपरी – जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ देऊ\nवतन, इनाम जमिनींवरील बांधकामे होणार नियमित\nपिंपरी – करोना मृतांची संख्या घटली\nउद्यापासून रिक्षाचालकांच्या खात्यात जमा होणार अर्थसहाय्य\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nआहाराद्वारे वाढवा ऑक्सिजनची पातळी\n‘पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात,”भाई…\nलग्नसराईतही मंगल कार्यालयांचा अवघा 5 ते 10 टक्केच व्यवसाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/zee-marathi-devmanus-serial-actor-off-screen-fun-viral-on-social-media-nrst-146224/", "date_download": "2021-07-30T07:54:03Z", "digest": "sha1:PJQN4UBMK3L5CGYOJIGKK2AYMRO5HOHH", "length": 10790, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "VIDEO | अखेर वकील आर्या अडकली देवीसिंगच्या जाळ्यात, Video बघून चाहते संतापले, पण... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुल��, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nVIDEOअखेर वकील आर्या अडकली देवीसिंगच्या जाळ्यात, Video बघून चाहते संतापले, पण…\nहा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे.\n‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेत दररोज येणाऱ्या नवनवीन ट्वीस्टमुळे चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. या मालिकेत अजित कुमार देव उर्फ देवीसिंग म्हणजेच डॉक्टरने अनेक निष्पाप महिलांचा बळी घेतला आहे. सध्या अजित कुमारवर कोर्टात खटला सुरू आहे. त्याचे हे गुन्हे सर्वांसमोर आणून त्याला शिक्षा देण्यासाठी मालिकेत एका सरकारी महिला वकीलची एन्ट्री झाली आहे. या वकीलचं नाव आर्या असं आहे. मात्र आत्ता आर्यासुद्धा डॉक्टरच्या जाळ्यात अडकल्याचं म्हटलं जात आहे.\nहा व्हिडीओ आर्या म्हणजेच सोनाली पाटील आणि डॉक्टर म्हणजेच किरण गायकवाड यांनी ऑफस्क्रीन धम्माल म्हणून केला आहे. या दोघांनी सेटवर मजामस्ती करत असताना हा व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओत आर्या लाजत पुढे जात आहे तर डॉक्टर तिच्या मागे मागे येत आहे. आणि पाठीमागे ‘देवमाणूस’ चं संगीतसुद्धा वाजत आहे.\nअसा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना असंचं वाटत आहे, की हा मालिकेतील एक भाग आहे. आणि आर्या डॉक्टरच्या जाळ्यात अडकली आहे. मात्र असं नाहीय हा व्हिडीओ कलाकारांच्या ऑफस्क्रीन धम्मालचा आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहर���त दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/the-government-of-maharashtra-is-responsible-for-the-consequences-warning-of-shitaldevi-mohite-patil-nrka-150799/", "date_download": "2021-07-30T06:57:35Z", "digest": "sha1:NKID3GIKXXFUH57H6E4ZM3B6T632L4YF", "length": 11767, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "सोलापूर | ...तर होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार जबाबदार; शितलदेवी मोहिते-पाटील यांचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nसोलापूर…तर होणाऱ्या परिणामास महाराष्ट्र सरकार जबाबदार; शितलदेवी मोहिते-पाटील यांचा इशारा\nअकलूज : गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाकडे सरकार जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. आंदोलन आक्रमक होऊ नये म्हणून आम्ही आत्तापर्यंत पुरुषांना थोपवले. पण आता महिलाच शांत बसणार नाहीत. महिलांची आक्रमकता सरकारला महागात पडेल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा जि. प. सदस्या शितलदेवी मोहिते-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.\nअकलूज माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तीनही गावच्या नागरिकांच्या वतीने दिनांक २२ ज���न पासून साखळी उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तेरावा दिवस उजाडला तरी शासन आंदोलनाची दखल घेत नसल्याबाबत खंत व्यक्त करतानाच शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, जि. प. सदस्या सुनंदा फुले, पं. स. सदस्या हसीना शेख, हेमलता चांडोले, अकलूजच्या सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, माजी पं.स.सदस्या फातिमा पाटावाला, ग्रा.पं. सदस्या रेश्मा गायकवाड, रेश्मा तांबोळी, कविता शिवरकर, ज्योती फुले, संजय साठे, कासिम तांबोळी, उत्कर्ष शेटे, आदी मान्यवर उपस्थित होते.\nशितलदेवी पुढे बोलताना म्हणाल्या, तीनही गावची पुरुष मंडळी सरकार विरोधात प्रचंड आक्रमक झाली असताना आजवर महिलांनी त्यांना थोपवून ठेवले आहे. परंतु आता महिलांचाही संयम सुटत चालला आहे. नुकताच उपोषणकर्त्यांकडून सरकारचा दहावा घालुन आज तेरावा घालण्यात आला तरी सरकारला जाग येत नाही. आता हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट बघतोय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आज आंदोलनकर्त्यांनी सरकारचा तेरावा घालत निषेध केला. प्रतिकात्मक पुतळ्यास पुरणपोळीचे गोडाचे जेवण चारून प्रचंड घोषणा देण्यात आल्या.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/nashik-city-reports-received-14-september-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T08:25:44Z", "digest": "sha1:YPBYAOWMNGJEBL2QYKKMLCP2WJA7JDHM", "length": 4650, "nlines": 33, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण; ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) तब्बल ८७६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १९१७, एकूण कोरोना रुग्ण:-३७,५९७, एकूण मृत्यू:-५९९ (आजचे मृत्यू ०५), घरी सोडलेले रुग्ण :- ३१,०६५, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५९३३ अशी संख्या झाली आहे.\nनाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची परिसर निहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..\nनाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल, इंदिरानगर, नाशिक येथील ८० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) समर्थ चंद्र हौसिंग सोसायटी, पंचकृष्ण लॉन्स जवळ, कोणार्क नगर येथील ६८वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) घर नंबर १, साईपुजा सोसायटी,गुलमोहर नगर, दिंडोरीरोड, म्हसरूळ येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) चित्रकूट अपार्टमेंट, इंदिरानगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) विहित गाव,नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.\nनाशिकमध्ये अजून एका कोरोनामुक्त रुग्णास मिळाला सोमवारी डिस्चार्ज \nअखेर.. त्या डिसूजा कॉलनी येथे वृक्षतोड करणाऱ्यावर गुन्हा दाखल \n१००० ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेड वाढणार; १३५ बेड वाढले\nनाशिक शहरात शनिवारी 121 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; एक मृत्यू\nनाशिक शहरात 39.50 टक्के नागरिकांमध्ये कोरोना अँटी बॉडीज \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/icc-t20-world-cup-2021-be-held-india-331092", "date_download": "2021-07-30T07:12:29Z", "digest": "sha1:I4BJAU6PAIGZUC3HKS43W5M5FMQL45Z4", "length": 7256, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 2021 चा T20 वर्ल्ड कप भारतात; ICC ने जाहीर केलं वेळापत्रक", "raw_content": "\n2022 चा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने महिलांचा 2021 चा एकदिवसीय वर्ल्ड कप रद्द केला आहे.\n2021 चा T20 वर्ल्ड कप भारतात; ICC ने जाहीर केलं वेळापत्रक\nदुबई - सध्या कोरोनाच्या काळात क्रीडा क्षेत्रातही स्पर्धांच्या आयोजनावर परिणाम झाला आहे. दरम्यान, टी 20 वर्ल्ड कप 2021 च्या आयोजनाबद्दल आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. 2021 मध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कपचे आयोजन भारतात होणार आहे. त्यानंतर 2022 मध्ये पुढचा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होईल. याचा निर्णय बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख आणि आयसीसी यांच्यात शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nआयसीसीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आता 2021 चा टी20 वर्ल्ड कप भारतात होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसंच 2023 चा एकदिवसीय वर्ल्डकप सुद्धा भारतातच होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 2022 चा टी 20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात आयोजित करण्यात येणार आहे. आयसीसीने महिलांचा 2021 चा एकदिवसीय वर्ल्ड कप रद्द केला आहे. महिलांचा वर्ल्ड कप 2022 मध्ये 6 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत होणार आहे. महिलांचा हा वर्ल्ड कप न्यूझीलंडमध्येच आयोजित करण्यात येणार आहे.\nहे वाचा - CPL2020 : कॅरेबियन लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातील गड्याचा बोलबाला\nभारतात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपचे आयोजन पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कऱण्यात येईल. अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार असल्याचंही आयसीसीने सांगितलं आहे. ऑस्ट्रेलियात 2022 मध्ये होणारा टी20 वर्ल्ड कप ऑक्टोबर नोव्हेंबरमध्येच होणार असून त्याचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला होणार आहे.\n#IPLचा मागोवा : देशी 'थप्पड' अन् परदेशी खेळाडूंनी गाजली होती स्पर्धा\nयंदा ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे आयोजन 18 ऑक्टोबरपासून करण्यात येणार होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे यंदाचा वर्ल्ड कप स्थगित करण्यात आला आहे. टी20 वर्ल्ड कप स्थगित केल्याने इंडियन प्रिमीयर लीगच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन प्रिमीयर लीग युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-online-study-students-android-mobile-parents-338525", "date_download": "2021-07-30T08:50:15Z", "digest": "sha1:XHYP2AUJMT777WATDC7F7SKWB333ZGCE", "length": 8592, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ये आई मला अभ्यास करायचाय; मोबाईल दे ना", "raw_content": "\nआर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबात ॲड्राईड मोबाईल नाही. आता विद्यार्थ्यांना ७- ८ हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल घ्यावा की बियाणे, खते, फवारणी करावी या विवंचनेत शेतकरी आहेत. तर दुसरीकडे मुले पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करू लागले आहेत.\nये आई मला अभ्यास करायचाय; मोबाईल दे ना\nकळंबू : ग्रामीणच नाही, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील बहुतांशी शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला आहे. मात्र, यातील अनेक विद्यार्थी हे मोबाईल नसल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहात आहेत. ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असताना मार्चपासून सर्वसामान्याचे आर्थिक चक्र थांबले आहे. एप्रिल, मे च्या लॉकडाउन नंतर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबात ॲड्राईड मोबाईल नाही. आता विद्यार्थ्यांना ७- ८ हजार रुपयापेक्षा जास्त किमतीचा मोबाईल घ्यावा की बियाणे, खते, फवारणी करावी या विवंचनेत शेतकरी आहेत. तर दुसरीकडे मुले पालकांकडे मोबाईलसाठी हट्ट करू लागले आहेत.\nकोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी गेल्या चार पाच महिन्यांपासून तालुक्यात लॉकडाउनचे नियम लागू आहे. दरम्यान तालुक्यात अजुनही कोरोनाचा प्रार्दुभाव कमी व्हायचे नाव घेत नसल्याने प्राथमिक व माध्यमिक शाळा बंदच आहेत. काही शाळांनी ऑनलाईनचा पर्याय निवडून मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. यात सर्व इंग्रजी माध्यमाच्या व अनेक मराठी माध्यमांच्या खासगी शाळांनी तसे अन्य लहान मोठ्या शाळांनी देखील ऑनलाईनचे धडे देण्यास सुरुवात केली खरी परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोबाईलमुळे आणि नेटवर्कमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.\nतालुक्यात मोबाइल कंपन्यांचे जाळे पसरले आहे. मात्र, अनेक भागात रेंज नसणे हा सर्वांत मोठा अडथळा विद्यार्थ्यांना ठरत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी मोबाइलची रेंज मिळवण्यासाठी गच्ची, गल्ली वा ज्या भागात रेंज आहे त्या भागातील विद्यार्थ्यांकडे जात आहे.\nऑनलाइन अभ्यासक्रमात अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात मोबाइलची रेंज नसणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नसणे, पालकांकडेच मोबाइल असल्याने ते कामानिमित्ताने बाहेर असल्याने मुलांना ऑनलाइन अभ्यासात अडथळे येतात. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांना या ऑनल��इन अभ्यासाला मुकावे लागत आहे. मात्र, यातून मार्ग काढत मुलांनी मोबाइल शेअरिंग करत का होईना शिकायला हवे.\n-नवल देवरे, . मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा ,कळंबू ता. शहादा\nसंपादन : राजेश सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:22:59Z", "digest": "sha1:JEQ2E653BBRLJYWQ6PDVOV7M6SGCG3YN", "length": 15744, "nlines": 111, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दुचाकीचोर बंटी-बबलीची जोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटकेत | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदुचाकीचोर बंटी-बबलीची जोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटकेत\nदुचाकीचोर बंटी-बबलीची जोडी स्थानिक गुन्हे शाखेकडून अटकेत\nजळगाव: हिंदी चित्रपट बंटी-बबलीच्या कथानकाप्रमाणे सिनेस्टाईल संपूर्ण जिल्ह्यात दुचाकी चोरी करणार्या निवृत्ती उर्फ छोटु सुकलाल माळी वय – 48 रा.मोठा माळी वाडा, धरणगाव , व हेमलता देविदास पाटील , व्हाईट बिल्डींग, खडडाजीन समोर , वय -34 रा.अमळनेर या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अंत्यंत नियोजनबध्द पध्दतीने तपास पूर्ण करुन ताब्यात घेतले आहे. या जोडीने जिल्ह्यात विविध ठिकाणांहून 25 दुचाकी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ताब्यात घेतल्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसात या सर्व 25 दुचाकी हस्तगत केल्या आहे. दोघांना एरंडोल येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दुचाकीचोर जोडीला 23 जुलै पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nजळगाव जिल्हयातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे कामी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना पथके स्थापन करणे कामी सुचना व मार्गदर्शन केले होते. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार अशोक महाजन , पोहेकॉ . संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे ,अश्रफ शेख, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील , किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, पोहेकॉ .राजु पवार, इंद्रीस पठाण तसेच स.फौ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाला रवाना केले होते.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\n100 रुपयांच्या स्टॅम्पवर विकायचे दुचाकी\nपथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख यांना गोपनिय माहिती मिळाली की, अमळनेर शहरातील एक महिला व धरणगाव शहरातील एक पुरुष हे सोबत जळगाव जिल्हयात फिरुन मोटार सायकली चोरी करीत आहेत व चोरलेल्या मोटार सायकली हया ग्राहकांना 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवर लिहुन देत आहेत. त्या अनुषगांने पोहेकॉ .संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख हे सतत तीन ते चार दिवस या चोरी करणार्या जोडीच्या मागे राहुन ते कश्या प्रकारे चोरी करतात या बाबत माहिती संकलीत करुन निवृत्ती उर्फ छोटु माळी व हेमलता देविदास पाटील या दोघांच्या जोडीला ताब्यात घेतले.\nहेमलता चोरायची दुचाकी, निवृत्ती ठेवायचा लक्ष\nजोडीपैकी हेमलता हिची पुरूषाप्रमाणे हेअरस्टाईल आहे. कुणालाही संशय येवून नये म्हणून पुरुषाच्या पोषाखात हेमलता स्वतः चोरी करायची. दुचाकी करतेवेळी निवृत्ती माळी हा सुमारे 10 ते 15 फुट अंतरावर उभा राहून गाडीचे मालकावर लक्ष ठेवायचा. यानंतर मास्टर चाबीच्या सहाय्याने महिला ही प्रकारच्या मोटार सायकल सुसाट वेगाने चालविण्यात पारंगत आहे पुरुषाचे कपडे परिधान केल्यामुळे हेमलता हिस गाडी चालविणे सोपे जात होते व यातील निवृत्ती हा त्या महिलेच्या मागे बसायचा अशी माहिती समोर आली आहे. सतत तीन दिवसाच्या कामगिरीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या जोडीने जिल्हाभरात ठिकठिकाणी विकलेल्या बजाज प्लटिना – 03 , हिरो पॅशन प्रो – 10 , हिरो स्ल्पेंडर – 04 , हिरो डिलक्स् – 05 ,होंडा शाईन – 02, बजाज सीटी – 01 अश्या एकुण 25 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. संशयित दोघांच्या जोडीला एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दोघांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nअशी जमली बंटी अन् बबलीची जोडी\nहेमलता हिचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाला आहे. तिला 15 वर्षाचा मुलगा आहे. आई वडील तसेच मुलगा यांच्यासोबत ती अमळनेरात वास्तव्यास आहे. तर निवृत्ती हा सुध्दा विवाहित असून त्यालाही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर हेमलता मुलीसोबत असलेल्या समलिंगी प्रकरणात पोलीस ठाण्यापर्यंत पोहचली. या प्रकरणात निवृत्ती याने हिला मदत केली, त्यातून बाहेर काढले होते. यानंतर दोघेही एकमेकां���्या प्रेमात पडले. प्रेमातून प्रेमसंबंध बहरले. दोघांनाही दारुचे व्यसने आहेत. व्यसने पूर्ण करुन हजा मजा करण्यासाठी प्रेमसंबंधात दोघांनी दुचाकीचोरीचा मार्ग पत्करला. पाच ते सहा वर्षापासून दोघेही एकत्र दुचाकी करायचे. दुचाकी विक्री करुन मिळेल त्या पैशांत हजामजा करत असल्याचे समोर आले आहे. दुचाकी चोरली की त्याच दिवशी ओळखीतून विकायचे. यानंतर निवृत्ती हेमलता हिस अमळनेर तिच्या घरी सोडायचा व धरणगावला\nस्टॅम्पवर गाड्या खरेदी करणारेही आरोपी\nसन 1860 चे कलम 411 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सदर गुन्हयात ” कोणतीही चोरीची मालमत्ता , ती चोरीची मालमत्ता आहे हे माहित असताना किंवा तसे समजण्याला कारण असताना जो कोणी अप्रामाणिकपणाने ती स्वीकारील किंवा ठेवुन घेईल त्याला,तीन वर्षे असु शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. सदरच्या गुन्ह्यात स्टॅम्पवर गाडी खरेदी करणार्या 25 जणांनाही आरोपी करण्यात येणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांनी बोलतांना सांगितले. तसेच कोणतेही वाहन खरेदी करतांना / व्यवहार करतांना त्या वाहनाचे मुळ कागदपत्रे पाहुन मालकाबाबत खात्री करुनच सदर वाहन विकत घ्यावे, असे आवाहन डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे\nखाऊच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरणकर्त्या संशयिताचे छायाचित्र, रेखाचित्र जारी\nचिंताजनक ; कोरोनाने जिल्ह्यात दिवसभरात 15 जणांचा मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/214634-2/", "date_download": "2021-07-30T07:22:04Z", "digest": "sha1:YCBF3IYYXIUJHG7G6WZXK57G7PHN7G66", "length": 4703, "nlines": 100, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जळगावत भाजपचे ममता बनर्जी विरुद्ध निदर्शन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजळगावत भाजपचे ममता बनर्जी विरुद्ध निदर्शन\nजळगावत भाजपचे ममता बनर्जी विरुद्ध निदर्शन\nजळगाव – बंगाल निवडणूकि नंतर तिथे भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या भ्याडहल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज निदर्शन व घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार राजूमामा भोळे व इतर सहाकारी उपस्थित होते.\nदहावीचा निकाल जाहीर; ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nलग्नाला केवळ ५० मंडळी मात्र सत्ताधाऱ्यांसाठी आओ जाओ घर…\nऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू नरसंहारापेक्षा कमी नाही\nदहावीचा निकाल जाहीर; ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nलग्नाला केवळ ५० मंडळी मात्र सत्ताधाऱ्यांसाठी आओ जाओ घर तुम्हाला \nलसीकरणासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा (व्हिडियो)\nरेमाडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्या १४ जणांच्या मुसक्या आवळल्या\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/videsh/china-smart-city-controlled-artificial-intelligence-gh-494105.html", "date_download": "2021-07-30T08:00:27Z", "digest": "sha1:Q5EHCDRTB5SLK3MMRJ2PPRLOAKND37ND", "length": 9095, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "OMG! या देशात अख्खं शहरचं Artificial Intelligence वर चालतं, नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या– News18 Lokmat", "raw_content": "\n या देशात अख्खं शहरचं Artificial Intelligence वर चालतं, नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या\nशहरांच्या सुविधा व यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. यामुळे त्या शहरांतील लोकांचे दैनंदिन जीवन उत्तम बनत आहे.\nशहरांच्या सुविधा व यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. यामुळे त्या शहरांतील लोकांचे दैनंदिन जीवन उत्तम बनत आहे.\nबिजिंग, 05 नोव्हेंबर: आधुनिक शहरांमध्ये या शहराचे नाव पहिले घेतले जाते. तिथं आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रोजची कामं सह���पणे केली जाऊ शकतात. आजकाल या संदर्भात एक आणखी शब्द प्रसिद्ध झाला आहे तो म्हणजे स्मार्ट सिटी. शहरांच्या सुविधा व यंत्रणा सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केल्या जात आहेत. यामुळे त्या शहरांतील लोकांचे दैनंदिन जीवन उत्तम बनत आहे. याबाबतीत चीनमधील एक शहर एक पाऊल पुढे आहे. चीनमधील हांग्जो शहर हे संपूर्णपणे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चालत आहे. सर्व काही सॉफ्टवेअर वर आधारित हे शहर आधीपासूनच एक पाऊल पुढे होते परंतु आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमाने हे शहर अधिकच प्रगत झाले आहे.या सर्व गोष्टी ऐकायला एखाद्या कथेप्रमाणे वाटत आहेत पण चीनच्या एका शहराने ते शक्य करून दाखवले आहे. इथल्या सर्व सिस्टीम या येथील लोक किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आधारित नाही तर त्याऐवजी ही सर्व कामे AI करतं. चार वर्षापूर्वी झाली याची सुरुवात 2016 मध्ये या शहराची लोकसंख्या 90 लाखांपर्यंत होती. त्यावेळी ते आलिबाबा आणि फ्रॉक्सकॉन सिटी ब्रेन नावाच्या प्रकल्पासाठी काम करत होते. यानंतर शहरातील काही भाग हा यांच्या AI च्या नियंत्रणाखाली येऊ लागला. यानंतर या शहरातल्या सगळ्या गोष्टी ह्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर चालायला लागल्या. लवकर विकसित झालेले नेटवर्क अगदी काहीच काळात या पूर्ण शहरात एक न्युरल नेटवर्क विकसित झाले पाणीपुरवठ्यापासून ते परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यातपर्यंत सर्व गोष्टी या सॉफ्टवेअरद्वारे होऊ लागल्या. यशाचे शिखर लवकरच गाठले न्यू सायंटिस्ट अहवालानुसार या प्रकल्पाला उत्तम यश मिळाले आहे. रस्ते अपघात असो किंवा गुन्हेगारी सर्व सॉफ्टवेअर नियंत्रणात आल्यामुळेच अधिकच सोपे व सुलभ झाले आहे. या सॉफ्टवेअरशी फक्त दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी जोडलेल्या नाहीत तर आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याचा इशारा देखिल सॉफ्टवेअर देतो. शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलला हे सॉफ्टवेअर कनेक्ट केलेले आहे. तसेच शहरात होणाऱ्या विविध घटना व हवामानाच्या स्थितीबद्दल देखिल ते सॉफ्टवेअर माहिती देतं. याचा समावेश इतर शहरांमध्ये सुद्धा हा प्रकल्प चांगल्याप्रकारे कार्य करीत आहे त्यामुळे अनेक लोकांना मदत होत आहे म्हणूनच चीनने इतर शहरांमध्येदेखील या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे. एवढेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातसुद्धा या प्रकल्पाला लोकप्रियता मिळाले��ी आहे. ही व्यवस्था चीनमध्ये गुप्तपणे मर्यादित आहे याचे कारण म्हणजे लोकांच्या खरेदीपासून ते चळवळीपर्यंत सर्व डेटा यात आहे. त्याच वेळी अलिबाबा चे व्यवस्थापक जियान शेंग हुआ यांनी एका बैठकीत सांगितले की चीनमधील लोकांनी प्रायवसी बाबतीत चिंता करू नये. याबाबतची सर्व जबाबदारी आमची राहील.\n या देशात अख्खं शहरचं Artificial Intelligence वर चालतं, नेमका काय आहे प्रकार जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/wedding-cha-shinema-upcoming-marathi-movie-by-saleel-kulkarni/", "date_download": "2021-07-30T07:56:24Z", "digest": "sha1:2YVTEHT4J6OCCBJVOB2VPSWJPDDN4D2Z", "length": 11577, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "लग्नाचं निमंत्रण तुम्हाला पण आहे बरं का? | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nलग्नाचं निमंत्रण तुम्हाला पण आहे बरं का\nलग्नाचं निमंत्रण तुम्हाला पण आहे बरं का\n“आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हंss.”\nआवरा… झाली का तयारी चला लवकर उशीर व्हायला नको. वन्स वन्स मला सांगा ना मी साडी कुठली नेसू, ही फुला फुलाची नेसू का ही काठा पदराची चला लवकर उशीर व्हायला नको. वन्स वन्स मला सांगा ना मी साडी कुठली नेसू, ही फुला फुलाची नेसू का ही काठा पदराची तू असं कर आतून फुला फुलाची नेस आणि वरतून काठा पदराची. पण आवर लवकर. आवरा, आवरा म्हणून बाप्पाची घाई. काशी मावशी काकाला ओरडून विचारतीये आहोsss तुमची धोतरं घेतली का तू असं कर आतून फुला फुलाची नेस आणि वरतून काठा पदराची. पण आवर लवकर. आवरा, आवरा म्हणून बाप्पाची घाई. काशी मावशी काकाला ओरडून विचारतीये आहोsss तुमची धोतरं घेतली का विसरलात तर काय व्हईल विसरलात तर काय व्हईल आधी घ्या ती, नाई तर माझ्या डोक्याला द्याल ताप. मधेच आवराsss….भरली का ट्रंक, लागतंय का तिचं झाकण आधी घ्या ती, नाई तर माझ्या डोक्याला द्याल ताप. मधेच आवराsss….भरली का ट्रंक, लागतंय का तिचं झाकण उभा रहा त्या झाकणावर. तुटली का कडी उभा रहा त्या झाकणावर. तुटली का कडी आता काय बांध दोरी त्या ट्रंक ला आता काय करणार\nअशी असती सगळी लगीन घाई. सगळे आपल्या आपल्या नादात. लग्न म्हटलं की सगळं वऱ्हाड च्या वऱ्हाड ह्या गावातून त्या गावाला जाणार मग तयारी करायला किती दिवस लागणार तरी शेवटी काहीतरी विसरतंच. आणि होतो सगळं गोंधळ. म्हणून चार सहा लग्नाचा एक्सपिरिअन्स असलेल्या लोकांना लग्न ठरवण्या पासून ते पार वरात घरात पोचेपर्यंत मध्यस्थ म्हणून बोलवायला लागतं ते जसं सांगतील त��ं ऐकायला लागतं, तेंव्हा कुठं तो लग्न सोहळा निर्विघ्न पार पाडतो. आता फक्त महाराष्ट्रच पहिला तर प्रत्येक समाजातली लग्नाची पद्धत वेगळी वेगळी. एका गावात एक तर दुसऱ्या गावात काहीतरी फरक असतोच. मग काही ठिकाणी प्रतिष्ठा महत्वाची, तर काही ठिकाणी लग्नाची ठराविक प्रथा महत्वाची असते. मग काही काही लग्नात तर बऱ्याच गमती जमती घडतात. त्या कशा घडतात तरी शेवटी काहीतरी विसरतंच. आणि होतो सगळं गोंधळ. म्हणून चार सहा लग्नाचा एक्सपिरिअन्स असलेल्या लोकांना लग्न ठरवण्या पासून ते पार वरात घरात पोचेपर्यंत मध्यस्थ म्हणून बोलवायला लागतं ते जसं सांगतील तसं ऐकायला लागतं, तेंव्हा कुठं तो लग्न सोहळा निर्विघ्न पार पाडतो. आता फक्त महाराष्ट्रच पहिला तर प्रत्येक समाजातली लग्नाची पद्धत वेगळी वेगळी. एका गावात एक तर दुसऱ्या गावात काहीतरी फरक असतोच. मग काही ठिकाणी प्रतिष्ठा महत्वाची, तर काही ठिकाणी लग्नाची ठराविक प्रथा महत्वाची असते. मग काही काही लग्नात तर बऱ्याच गमती जमती घडतात. त्या कशा घडतात कुणाची काय धावपळ उडते, कोण रंगात, तर कोण रागात, कुणाला रुसायला तर कुणाला फुगायला हीच वेळ बारी वाटते. कोणी असतं खूप आनंदात तर कोण बसतं ताटकळत. लहान पोरांना क्रिकेटचं ग्राउंड वाटतो तो हॉल, तर कुणी खेळतं शिवा शिविचा खेळ, पण सोहळा एकदाचा पार पाडतो. रंगतदार सोहळा म्हणजे एखाद्या नात्यातल्या व्यक्तीचं लग्न. महिना दोन महिने जातात तयारीला आणि नंतर चे महिना दोन महिने ते सगळं निस्तरायला, म्हणजे जिकडचं तिकडं मांडायला. पण असते सगळी मजाच मजा.\nREAD ALSO : उपेंद्र लिमये ‘सूर सपाटा’ मध्ये साकारणार गावठी कबड्डी प्रशिक्षक\nहीच सगळी लग्नाची मज्या जर आपल्याला मोठ्या पडद्यावर मराठमोळ्या ढंगात पाहायला मिळाली तर ते तीन तास कुठे जातील ते कळायचं नाही. म्हणजे ‘Wedding चा शिनेमा’. असली अफलातून आयडिया कधी सुचली नव्हती कुणाला. हा ‘वेडिंग चा शिनेमा’ लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मराठी गीतकार, संगीतकार, गायक, परीक्षक म्हणून सगळ्यांनाच माहिती असलेलं, गाजलेलं नाव म्हणजे ‘सलील कुलकर्णी’. ह्यांच्या डोक्यातली ही कल्पना ते स्वतःच लेखक, पटकथा लेखक संगीतकार आणि दिग्दर्शक सुद्धा तेच, त्यामुळे त्यांना जसा पाहिजे तसा हा सिनेमा तयार झाला असणार.असा हा हलका फुलका चित्रपट पाहायला मजाच येणार ह्यात शंका नाही. ह्य��त कोण कोण काम करणार आहे हे अजून कळायचं आहे कारण आत्ता फक्त टीझर आलाय. पण थिएटर मध्ये वऱ्हाडाबरोबर बघू की हा चित्रपट, म्हणजे जास्त धमाल येईल ना हा ‘वेडिंग चा शिनेमा’ १२ एप्रिल २०१९ ह्या दिवशी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे हे लक्षातच ठेवा.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/additional-security-forces-were-deployed-in-kashmir-after-reviewing-internal-security-situation/", "date_download": "2021-07-30T07:20:16Z", "digest": "sha1:UR5CZBU4AEZWEGXL6TGE6A2T7AQWKA65", "length": 8487, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेऊनच काश्मीरात जादा सुरक्षा दले – Dainik Prabhat", "raw_content": "\nअंतर्गत सुरक्षा स्थितीचा आढावा घेऊनच काश्मीरात जादा सुरक्षा दले\nनवी दिल्ली – केंद्र सरकारने काश्मीरात दहा हजार जादा सुरक्षा जवान तैनात केले आहेत. त्यावरून विविध शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. त्या विषयी आज खुलासा करताना गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, काश्मीरातील स्थितीचा अंदाज घेऊनच तेथे जादा सैन्य दले तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोटेशनच्या गरजेनुसार अशी तैनाती तेथे नेहमीच केली जाते. त्याविषयी लोकांमध्ये उघड चर्चा केली जात नाही असेही गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.\nकेंद्रीय सुरक्षा दलांच्या शंभर कंपन्या (सुमारे दहा हजार जवान) तेथे तैनात केल्याजात असून या तुकड्या लवकरच आपल्या नियोजित जागी पोहचत आहेत असेही या सूत्रांनी सांगितले. तेथे कार्यरत असलेल्या जवानांना सुट्टी देणे., त्यांच्या ऐवजी अन्य जवानांना तैनात करणे, स्थानिक सुरक्षा गरजेनुसार जादा सैन्य दलाची नेमणूक करणे, इत्यादी कारणांसाठी तेथे हे जादा सैन्य पाठवले जात आहे असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nहमजा बिन लादेन आमच्यासाठी धोकादायकच होता – ट्रम्प\nतमिम इक्बालला विश्रांतीची गरज – शकीब\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/the-loss-of-the-bjp-office-in-the-blast/", "date_download": "2021-07-30T07:05:54Z", "digest": "sha1:SNMKZXXY72ZQEGOAVHYUM2VRF5UQKWHS", "length": 7760, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्फोटात भाजप कार्यालयाचे नुकसान – Dainik Prabhat", "raw_content": "\nस्फोटात भाजप कार्यालयाचे नुकसान\nजमशेदपुर: झारखंडच्या सेराईकेला खारसवान जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात भाजप कार्यालयाचे अंशता नुकसान झाले. नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवला. तथापी त्यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी सकाळच्यावेळी चार शस्त्र धारी इसम त्या कार्यालयात आले. त्यावेळी तेथे झोपलेल्या दोन-तीन जणांना त्यांनी हुसकाऊन बाहेर काढले. आणि त्यानंतर त्यांनी हा स्फोट घडवला.\nस्फोटाची माहिती मिळताच पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले त्यांनी लगेच आजूबाजुला आणखी स्फोटके पेरण्यात आली आहेत किंवा कसे याचा अंदाज घेतला. ज्या भागात हा स्फोट झाला तो भाग खुंती संसदीय क्षेत्रात येतो. येथे सहा मे रोजी मतदान होणार असून माजी मुख्यमंत्री व भाजपचे उमेदवार अर्जुन मुंडा हे येथून निवडणूक लढवत आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपरिणितीच्या फोनमध्ये अर्जुन कपूरचा फोटो\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी…\nनुकसानग्रस्तांना १० हजारांची तात्काळ मदत – वडेट्टीवार\n देशात सलग दुसऱ्या दिवशी बधितांचा आकडा 40 हजारांवर\ncoronavirus : अमेरिकेत मास्क पुन्हा अनिवार्य\n देशात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मंगळवारपेक्षा आज ४७ टक्के अधिक रुग्ण\ncorona vaccine : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांनाही लस\n लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही २६ वर्षीय डॉक्टर ‘दोन’दा पॉझिटिव्ह\nटीकेची झोड ���ठल्यानंतर केंद्र सरकारला जाग; ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंची नोंद होणार\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nप्रशांत किशोर यांना कॉंग्रेसमध्ये कुठला रोल द्यावा\n‘लॉकडाउन सरकारला फार आवडतेय’ – राज ठाकरेंनी लगावला टोला\n‘…तर मोदी सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाहीच’ संजय राऊतांनी लगावला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.herbal-ingredients.com/mr/", "date_download": "2021-07-30T06:26:59Z", "digest": "sha1:2F4LXLER43HDVSPPROZYF7Z6RTN4VOLY", "length": 4210, "nlines": 155, "source_domain": "www.herbal-ingredients.com", "title": "Natural Ingredients, Herbal Extract, Food Supplement - Chenlv", "raw_content": "\nभाज्या आणि फळे पावडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nजैविक माहिती अनुभव 13 वर्षे\nचेंग्डू Chenlv औषधी वनस्पती कंपनी, लिमिटेड (ChenLv औषधी वनस्पती) वनस्पती अर्क, फार्मास्युटिकल कच्चा माल, आहारातील पूरक आणि अन्न पदार्थ एक व्यावसायिक निर्माता आणि वितरक आहे. 2006 पासून, आम्ही पुरस्काराने सन्मानित आणि ग्राहकांना सर्व प्रकारच्या सेवा केली आहे ...\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© Copyright - 2010-2019 : All Rights Reserved. हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nPullulan कँपसुल्स साहित्य , सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य Lofexidine , सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य , multivitamin हर्बल अर्क , फार्मा साहित्य , Active Pharmaceutical Ingredients,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/", "date_download": "2021-07-30T08:14:11Z", "digest": "sha1:TL4JVQVGE54BYIE5CA46KBMWNROG7WY3", "length": 23294, "nlines": 206, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "Maharashtra Live News – All Latest News Destination", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले मोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांना ने आण…\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.०८/०७/२०२१ गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीला संपूर्ण देश नव्हे ,तर जग झुंज देत…\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले दि.३०/०६/२०२१. शाहूनगर परिते ता करवीर येथील भोगावती सारख्या ग्रामीण…\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.२७/०६/२०२१. केखले, येथे मुक्ता फौंडेशन च्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती…\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, गेल्या काही दिवसांपासुन जाकवेल ते गायमुख रस्त्याशेजारी उत्खनन सुरु आहे, पावसामुळे सर्व माती रस्त्यावर…\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.०५/०६/२०२१, सादळे, पर्यावरण दिनानिमित्त सादळे (ता. करवीर ) येथील सिद्धेश्वर डोंगरात ८०० देशी वृक्षांचे…\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.२८/०५/२०२१. पेठ वडगांव (प्रतिनिधी ): वडगांव ता. हातकणंगले येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशा आशयाचे…\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.२२/०५/२०२१. जोतिबा डोंगर वर आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न आता गंभीर बनला असून शासनाकडे पाठपुरावा…\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, शाहूवाडी प्रतिनिधी : पांडुरंग पाटील, कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग…\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, टोप प्रतिनिधी , दि.१४/०५/२०२१, येथील गोकुळची मारुती दूध संस्था उत्पादकांना दरवर्षी यात्रेला लाभांश…\nजरा मुंबईकडून शिका – सुप्रीम कोर्टाने फटकारले\nशे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज\nवीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा\nसीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\nराज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी\nनवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले मोहन धुंदरे यांनी…\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nकासारवाडी येथे विज कोसळुन एकजण ठार\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, कासारवाडी प्रतिनिधी दि.०७/०५/२०२१. कासारवाडी येथे मंडलिक मळ्यात शेतात पाणी पाजत असलेल्या भरत…\nजोतिबा डोंगर येथे नियमित पूर्ववत ���स.टी. सेवा सुरू : मनसेच्या पाठपुराव्याला यश\nजोतिबा डोंगरवर फायनान्स कंपन्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन\nअंबपवाडी येथे शिवसैनिकांच्या कडून घरफाळा व पाणीपट्टी माफ करण्याची मागणी\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले मोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांना ने आण…\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राशिवडे प्रतिनिधी : सुहास निल्ले मोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांना ने आण करण्यासाठी मोफत ओमनी गाडी उपलब्ध करून देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. असे प्रतिपादन भोगावती साखर…\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण ��ाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nकलिंगड लागवडीतून घेतले दोन महिन्यात लाखाचे उत्पादन.\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, दि.१७/०३/२०२१. मादळे प्रतिनिधी करवीर तालुक्यातील मादळे येथील शेतकरी जालिंदर पवार यांनी २०…\nअथणी शुगर लि.भुदरगड युनिटची ३१ डिसेंबरपर्यंतची ऊस बिले बँकेत जमा\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज वृत्तसेवा: जोतिबा डोंगर सौजन्य: निप्पानी नगरी न्युज अथणी शुगर लि. भुदरगड युनिट कारखान्याचे आज अखेर दोन लाख…\nSensitive Skin च्या सर्व समस्या उपाय\nत्वचेचं सौंदर्य जपण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखणंही तितकचं आवश्यक असतं. परंतु, सर्व स्किन टाइप्ससाठी एकच पद्धत वापरता येत नाही. जर तुमची…\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/gunfaygau.html", "date_download": "2021-07-30T08:29:59Z", "digest": "sha1:7PDE6R4J7VWFE4FFQ27IFCNXQZAMQXO4", "length": 9045, "nlines": 84, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "गुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking गुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव\nगुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव\nगुंडेगाव ग्रामवनमध्ये मोठा आर्थिक भ्रष्टाचार करण्याचा वनविभागाचा डाव\nगुंडेगाव ः गुंडेगाव वनहद्दीमध्ये भ्रष्टाचाराचा डोंगरच पोखरण्याचे काम सध्या चालू आहे. गुंडेगाव येथे नुकतेच गुंडेगाव ग्रामपंचायत मध्ये सत्ता पलट झाल्यानंतर सुध्दा आजून जुनीच वनग्राम समिती बरोबर आर्थिक हितसंबंध आसून नविन ग्रामवन समिती नियुक्त करण्यासाठी कोणताही वनविभागाने पत्र व्यवहार गुंडेगाव ग्रामपंचायत कडे केला नाही.वनक्षेत्रात नव्याने तालुका वनक्षेत्रपाल यांनी अंदाजे 30 लक्ष रुपये किंमतीचे बंधारे व डीप सीसीटी चे काम ठेकेदाराशी आर्थिक तडजोड करत बी.वन टेंडर प्रक्रिया पुर्ण करून अंदाजे रक्कम रूपये 2 लक्ष 96 हजार रुपयांचे सात वेगवेगळे टेंडर प्रक्रिया राबवण्याचा घाट घातला आसून या संदर्भात गुंडेगावचे उपसंरपच संतोष भापकर यांनी संपर्क साधला आसता वन विभागाच्या अधिकारी यांनी मुजोरीची भाषा वापरली व सदर गुंडेगाव वनक्षेत्रात मागिल काळात 15 माती बंधारे दुरुस्तीसाठी विधिमंडळात व अधिवेशनात हा विषय आसताना तसेच जिल्हा अधिकारी व वनसंरक्षक यांचे तत्काळ दुरूस्तीचे आदेश आसताना सुध्दा गुंडेगाव वनग्राम समिती मार्फत आजपर्यंत दुरूस्त झाले नसताना सुद्धा वन अधिकारी यांनी मुजोरी करत नविन माती बंधारे बांधण्याचा घाट घातला आसून गुंडेगाव नागरिकांनी यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nयासंदर्भात गुंडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संरपच सौ. मंगल सकट, उपसंरपच संतोष भापकर,ग्रा.सदस्य नानासाहेब हराळ, संतोष धावडे, सतिश चौधरी, राहूल चौधरी, संतोष सकट यांनी नाराजी व्यक्त करून मागिल माती बंधारे दुरूस्त करावे मगच नविन माती बंधारे बांधण्यात यावे , नविन बंधारे बांधण्यासाठी कोणाचाही विरोध नसून मागिल कामे आधी पुर्ण करावीत अशी मागणी होत आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वा���ल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/barber-removed-mustache-without-asking-complaint-files-in-police-1563419986.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:43:33Z", "digest": "sha1:OPQHD7TQKE3SJLYIIKVNCIXWYHUHSHEG", "length": 6276, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "barber removed mustache without asking, complaint files in police | न्हाव्याने न विचारताच मिशा भादरल्या; युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nन्हाव्याने न विचारताच मिशा भादरल्या; युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाची पोलिसांत तक्रार, गुन्हा दाखल\nसोशल मीडियावर व्हायरल झालेला ठाकूर यांचा पूर्वीचा व आताचा फोटो\nनागपूर - न्हाव्याने न विचारता मिशा कापल्या म्हणून ग्राहकाने त्याच्याविरुद्ध चक्क गुन्हाच दाखल केल्याची घटना समोर आली आहे. नागपूर ग्रामीणमधील कन्हान येथे मंगळवारी ही घटना घडली. मिशीवरून कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर यांनी फ्रेंड्स जेंट्स पार्लरचे चालक सुनील लक्षणे यांच्यातील हा वाद झाला. मात्र, सुनीलने आपल्याला धमकी दिल्याने म्हणत ठाकूर यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार, ग्रामीण पोलिसांनी अदखलपात्र गु��्हा दाखल केला.\nकाय घडले : किरण ठाकूर हे फ्रेंड्स जेंट्स पार्लरमध्ये दाढी करायला गेले. तेथे न्हावी सुनील व किरण यांच्या गप्पा रंगल्या. बोलता बाेलता सुनीलने ठाकूर यांच्या मिशीवरून वस्तराच फिरवून टाकला. मिशा उडाल्याचे पाहून ठाकूरही उडालेच दोघांत वादावादी झाली. लक्षणे यांनी ठाकूर यांना “तुम्हाला जे काही करायचे आहे, ते करा. मी पाहून घेईन,’अशी धमकी दिली. यानंतर ठाकूर यांनी तडक पोलिस स्टेशन गाठले.\nहा किरकोळ वाद आहे असे म्हणून पोलिस गुन्हा दाखल करण्यात तयार नव्हते. मात्र सुनील व किरण हमरीतुमरीवर आले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अखेर किरण ठाकूर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लक्षणे यांच्याविरुद्ध धमकी दिल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.\nमी सामाजिक कार्यकर्ता, मिशा नसल्याने जनसंपर्क घटला\nआपल्या मिशीवर घाला घातल्याने ठाकूर संतापलेले होते. त्यांनी वकील, पोलिस व राजकीय दादा-भाऊंसमोर कैफियत मांडली. पोलिसांना ते म्हणाले, आपण सामाजिक क्षेत्रात काम करतो, यामुळे सर्वपरिचित आहोत. मिशा उडवल्याने आपली ओळखच जणू संपली आहे. अवघडल्यासारखे वाटत असल्याने जनसंपर्कही कमी झाला आहे. माझा मुलाच्या शाळेने पालकांचे ओळखपत्र तयार केले आहे. त्यावर माझा िमशीसह फोटो आहे. आता मुलाला शाळेतून आणायला गेलो तर तेही मला पिटाळून लावतील. यामुळे सुनीलवर गुन्हा दाखल करावा. अखेर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1175684", "date_download": "2021-07-30T08:32:19Z", "digest": "sha1:6C5R3JGNXNZTD6OH7YZ7W5FTLTTABKWR", "length": 4488, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"वर्ग:इ.स.चे ३०० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ३०० चे दशक (संपादन)\n०६:१६, २३ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१,४१९ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\nसांगकाम्या: 46 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6672781\n१०:५३, ८ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०६:१६, २३ एप्रिल २०१३ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAddbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्या: 46 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6672781)\n[[वर्ग:इ.स.चे ४ थे शतक]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/computer-typing-results-47-59-percent/", "date_download": "2021-07-30T06:42:04Z", "digest": "sha1:BYX5RWO3NXFUOI5GAA7NXVBAEKH5ICVX", "length": 9013, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कॉम्प्युटर टायपिंगचा 47.59 टक्के निकाल – Dainik Prabhat", "raw_content": "\nकॉम्प्युटर टायपिंगचा 47.59 टक्के निकाल\nपुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या स्पेशल स्किल इन कॉम्प्युटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अँड स्टुडंटस परीक्षेचा निकाल 47.59 टक्के लागला आहे. राज्यातील एकूण 35 केंद्रावर 25 जानेवारीला ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांची ऑनलाईन प्रिंट घेता येणार आहे. परीक्षेसाठी 906 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यातील 708 विद्यार्थी उपस्थित तर अनुपस्थित 198 होते. यात 276 विद्यार्थी उत्तीर्ण तर 95 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. पूर्व अटीची पूर्तता न करणाऱ्या 95 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.\nविद्यार्थ्यांची गुणपत्रके व निकालाच्या प्रती सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी व मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत संबंधित संगणक टंकलेखन संस्थांना वितरित करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना त्याची गुणपत्रके संगणक टंकलेखन संस्थांमधून कार्यालयीन वेळेत मिळणार आहेत. गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी निकाल जाहीर झालेल्या दिनाकांपासून दहा दिवसांत परीक्षार्थीने संस्थेतून ऑनलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय 100 रुपये व उत्तरपत्रिका छायाप्रती मिळविण्यासाठी प्रति विषय 400 रुपये शुल्क येत्या दि. 6 मेपर्यंत भरावे लागणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nजीवनगाणे : जीवनाचा सुखी प्रवास…\nभीमाशंकर मंदिरापर्यंत एसटी जाणार\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/congress-also-has-competent-leaders-post-bhaskar-jadhav-79503", "date_download": "2021-07-30T06:27:33Z", "digest": "sha1:YNGEQJ332GH72SHXEVAUUSQOVL33HWG7", "length": 20484, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा - Congress also has competent leaders for the post: Bhaskar Jadhav | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा\nकाॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nकाॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा\nशनिवार, 10 जुलै 2021\nविधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे 12 आदार निलंबित झाले. याबाबत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कामाचे कौतुक झाले. याबाबत थोरात यांन��� आज येथे बोलताना जाधवांना चिमटा काढला.\nनगर : विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचे वेध लागले असतील, परंतु त्यांना ते पद मिळावे, असेे नाही. काॅग्रेसकडेही विधानसभा अध्यक्षपदावर काम करण्यासाठी सक्षम नेते आहेत, अशा शब्दांत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना चिमटा काढला. (Congress also has competent leaders for the post: Bhaskar Jadhav)\nविधानसभेच्या अधिवेशनात भाजपचे 12 आदार निलंबित झाले. याबाबत तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या कामाचे कौतुक झाले. याबाबत थोरात यांनी आज येथे बोलताना जाधवांना चिमटा काढला.\nकेंद्राचा सहकार मंत्रालयाचा हेतू अनाकलनीय\n‘‘सहकार चळवळ ही राज्याराज्यांत वाढलेली आहे. राज्य सरकारचे सहकारी संस्थांवर नियंत्रण असते. केंद्र सरकारने अशा स्थितीत सहकार मंत्रालय स्थापन केले. केंद्राचा सहकार मंत्रालयाचा हेतू अनाकलनीय आहे. हे मंत्रालय स्थापन केले असले, तरी सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्याचा वापर केला पाहिजे,’’ असे मत थोरात यांनी व्यक्त केले.\nइंधन दरवाढ, महागाई आणि केंद्रीय कृषी कायदे यांविरोधात कॉँग्रेस पक्षातर्फे आंदोलन केले जात आहे. मंत्री थोरात यांनी याबाबत पक्षाची भूमिका नगरला पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली. याप्रसंगी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगराध्यक्ष दीप चव्हाण आदी उपस्थित होते.\nमंत्री थोरात म्हणाले, ‘‘सहकारी संस्थांवर राज्याच्या सहकार विभागाचे नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत केंद्राने सहकार खाते स्थापन कशासाठी केले, हे अनाकलनीय आहे. केंद्राच्या सहकार खात्याचा वापर सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी झाला पाहिजे. केंद्र सरकारने सहकारी बँकांवर निर्बंध आणणारे कायदे आणण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे संचालक मंडळांचे अधिकारच संपुष्टात येत आहेत. सहकारी संस्थांच्या स्थापनेचा हेतू साध्य झाला पाहिजे. त्यांचे अधिकार संपुष्टात येऊ नयेत.’’\nथोरात म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचा नवीन कृषी कायदा हा शेतकरीहिताचा नाही. सर्वसामान्यांना महागाईच्या दरीत लोटणारा आणि भांडवलशाही वाढविणारा आहे. नवीन कृषी कायद्यानुसार फक्त पॅन कार्डच्या आधारे कोणालाही कितीही प्रमाणा��� धान्य खरेदी करता येणार आहे. शेतकऱ्यांशी करार किती वर्षांसाठी करायचा, याचीही तरतूद नाही. जीवनावश्यक वस्तूंमधून डाळी वगळण्यात आल्या आहेत. साठवणुकीला मर्यादा नाही. यातून भांडवलशाही वाढीस लागणार आहे. भांडवलदार मोठ्या प्रमाणावर धान्यांची साठवणूक करून बाजारात कृत्रिम धान्यटंचाई निर्माण करतील. यातून शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.’’\nमोदींच्या बेफिकीर वृत्तीमुळेच कोरोनाची दुसरी लाट आली. देशात लाखो व्यक्तींचा मृत्यू झाला. या प्रतिकूल परिस्थितीमध्येही राज्यातील आघाडीने चांगले नियोजन केले. त्यामुळे ऑक्सिजनअभावी कोणाचा मृत्यू झाला नाही. नाशिकची दुर्घटनाही अपघाताने झाली, असे थोरात म्हणाले.\nसारथी या संस्थेच्या माध्यमातून वसतिगृह, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ‘सारथी’च्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले जाणार आहे.\nखासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nचिपळुणच्या वादावर रावसाहेब दानवे म्हणतात, हे वागणं बरं नव्हं\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी एका महिलेला दिलेल्या उत्तरावरून जोरदार...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला : गुलाबराव पाटील\nजळगाव : नारायण राणे यांना बोलण्यासाठीच केंद्रात मोठा लाडू मिळाला आहे, त्यांना बोलणे गरजेचे आहे. बोलण्याकरताच त्यांना मंत्री केले आहे, ही...\nसोमवार, 26 जुलै 2021\nआमदार नीलेश लंके यांना लवकरच प्रमोशन मिळणार\nकेडगाव (जि. पुणे) : आमदार नीलेश लंके यांनी कोविड काळात केलेल्या कामामुळे त्यांचे नाव राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचले आहे. मी ४७ वर्ष राजकारणात आहे...\nसोमवार, 26 जुलै 2021\nदोन तासाचा दौरा आटोपला..हुश्श..मदतीचे देवेंद्रजी बघून घेतील\nजळगाव : भारतीय जनता पक्षाच्या खासदार व आमदारांनी शिवसेना व त्यांच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\n`भास्कर जाधव यांचा आवाजच `रावडी राठोड` सारखा मला राग आलेला नाही..`\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण (CM Uddhav Thackeray visits flood affected Chiplun city) दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव (...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच उद्दाम, मोकाट सुटलेत भास्कर जाधव...\nनागपूर : शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव MLA of Guhagar Bhaskar Jadhav यांनी संकटग्रस्त महिलेला आज जी वागणूक दिली, ती संपूर्ण...\nसोमवार, 26 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\nअजित पवारांची संरक्षणमंत्री राजनाथसिंहांशी दूरध्वनीवरुन चर्चा\nमुंबई : रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nत्या बारा आमदारांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती\nमुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गदारोळानंतर भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nविधानसभा अध्यक्षपद काॅंग्रेसकडेच आहे आणि राहील; यावरून कसलाच वाद नाही..\nमुंबई : विधानसभा अध्यक्षपदावरून कसलाही वाद नाही, ठरल्याप्रमाणे काँग्रेस पक्षाकडेच अध्यक्षपद आहे आणि ते काँग्रेसकडेच राहिल. आघाडीतील मित्रपक्ष...\nमंगळवार, 13 जुलै 2021\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोलावले तर नक्की जाईन…\nनागपूर : ‘माझ्यावर पाळत ठेवली जात आहे’, हे वक्तव्य मी केले. तेव्हापासून महाआघाडीत धुसफुस सुरू असल्याच्या वावड्या उठविल्या जात आहेत. त्यावरून...\nसोमवार, 12 जुलै 2021\nमल्लिकार्जून खर्गे काॅंग्रेस नेत्यांना कानमंत्र देणार की कानउघाडणी करणार\nमुंबई : काँग्रेसचे (Congress) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge)...\nरविवार, 11 जुलै 2021\nभास्कर जाधव नगर बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat balasaheb thorat congress मंत्रालय इंधन महागाई आंदोलन agitation पत्रकार आमदार विभाग sections शेतकरी वर्षा varsha वन forest डाळ कोरोना corona अपघात स्पर्धा day खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T06:25:03Z", "digest": "sha1:LOJTAERNJYQLMW4VYPTOMWZZ6QDGIZIW", "length": 25098, "nlines": 512, "source_domain": "goarbanjara.com", "title": "मूल भटके विमुक्त नकारात्मक मतदान - का करणार ? - Goar Banjara", "raw_content": "\nमूल भटके विमुक्त नकारात्मक मतदान – का करणार \nमुळ भटके विमुक्त 1950\nपासून मतदान-दान करीत आहेत.\nतरी त्यांच्या पदरात काही पडलेले\nनाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टानी\nदिलेल्या न्यायाप्रमाणे भटके विमुक्त\nनकारात्मक मतदानाचा दान म्हणून\nनाही तर हक्क म्हणून येत्या विधान\nसभा निवडणुकीमध्ये नकारात्मक मत\nजो मतदानाचा अधिकार दिला आहे.\nत्याच अधिकारात काय ताकद आहे\nहे नकारात्मक मत देऊन भटके\nविमुक्त आपली मतशक्ती राजकर्त्यांना\nदाखविणार आहेत. एकच मागणी\nमतदान करण्याच्या पद्धतीला आज\nसाठ वर्षें होऊन गेलीत, भटके विमुक्त\nएकच मागणी करीत आहेत की,\nआम्ही आदिम जमाती वर्गा-\nप्रवर्गा ध्ये येत असून आम्हाला\nवागणूक दिली जात आहे येत्या\nनिवडणूका पूर्वी शासनाने भुमिका\nभटके विमुक्त इशारा देत आहेत.\nओळख, शासन दरबारी झाली आहे\nतर दुसरी कडे आयोग समित्या नून\nपुन्हा आमच्या डोळ्यात धुळ फेकून\nमतदानावर डोळा ठेवून आमची\nकरीत आहे. माझ्या वाचण्यात आले\nआहे एका ठिकाणी डॉ. बाबासाहेब\nआंबेडकर म्हणाले होते की, गुन्हेगार\nजमातीना मतदानाचा अधिकार देऊ\n यांची फसवणूक होऊ नये या\nकरिता तर म्हटले नसतील ना\nआम्ही ऍब ओरिजन जमाती\nठरवून अनुसूचित जाती-जमाती हे\nनाव सुचित भारत सरकारनी 1950\nसाली जाहीर करून ओळख करून\nदिली त्यापूर्वी तर ब्रिटीश गव्हर्मेन्ट\nइ.स. 1827 साली रेग्युलेशन दखख\nद्वारे भटक्या विमुक्त जमातीवर\nनिगरानी पद्धत आणली. त्यांनी\nनोटीफाईड ट्राईब्स म्हणून देशातील\n198 जमातीची यादी जाहीर केली.\nक्रिमिनियल ट्राईब्स ऍक्ट 12\nऑक्टोबर 1871 साली ब्रिटीशांनी\nकेला. म्हणजे जवळपास 133\nभटके विमुक्तांची ट्राईब्स म्हणून3 नोंद\nकेली. क्रिमिनियल ट्राईब्स नावाचा\nकायदा करून त्यांना जन्मजात\nगुन्हेगार करून त्यांचा मानसिक\nभौतिक छळ करून त्यांना एका\nप्रकारे बेटबिगार गुलाम केले. हा\nसगळा इतिहास संविधान कर्त्यांना\nम्हणजे (31 ऑगस्ट 1952) वर्षे\nसोळा दिवसांनी क्रिमिनियल ट्राईब्स\nऍक्टमध्ये बदल करून या प्रवर्गाला\nडी नोटीफाईड ट्राईब्स असे नाव भारत\nसरकारने दिले डी नोटीफाईडचे\nभाषान्तर मुळ आदिम जमाती असे\nकरावयास पाहिजे होते. ते न करता\nविमुक्त असा चुकीचे भाषांतर नाव\nकरून त्यांच्या कपाळी मारलेल्या\nगुन्हागार जमातीचा कलंग डाग\nपुसला गेलेला नाही. विमुक्त म्हणजे\n तर गुन्हेगार चोर जमाती असी\nओळख विमुक्त शब्दामुळे होते. ती\nत्वरीत बदलून भारत सरकार, राज्य\nसरकारनी आदिम जमाती असे या\nप्रवर्गाला नाव द्यावे विमुक्त हे अपमान\nजनक कलंकीत नाव त्वरीत बदलावे\nनसता कोर्टात जावे लागेल. विमुक्त\nभटके असे अपमान जनक नाव देऊन\nयांना वंचित ठेवले आहे हे एक कटु\nसत्य आहे. साठ वर्षानंतर भटक्या\nप्रवर्ग असणे हा मतदानांनी आलेल्या\nलोकशाहीला कलंक नाही काय\nअन्याय ः देशातील बहुतेक प्रांतात\nकाही प्रांतानी केंद्र शासनाकडे\nशिफारसी करून क्षेत्र बंधन मर्यादा\nऊठवून इ.स. 1976 मध्ये आंध्र,\nकर्नाटक, मद्रास प्रांतानी त्यांचा\nप्रांतातील एक्स गुन्हेगार जमातीना\nदिल्या आहेत भाषावार प्रांत रचनुळे\nअसा अन्यास मराठवाडय़ातील एक्स\nगुन्हेगार जमातीवर झाला आहे.\nनिझाम स्टेट मधील सतरा\nजिल्हयातील एक्स गुन्हेगार जमातीना\n1950 ते 1960 संविधानात्मक\nसवलती मिळत होत्या. भाषांतर\nप्रांतरचने wळे इ.स. 1960 मध्ये\nमराठवाडा महाराष्ट्रात विलीन करर्यात\nआला तर तीन जिल्हे आंध्रात तर\nनिझाम स्टेटचे आठ जिल्हे\nकर्नाटकमध्ये भाषावार प्रांत रचनुळे\nविभागले गेले. सतरा जिल्हात राहणारे\nभाईबंध भाषावार प्रांत रचने wळे\nविभागले गेले आंध्र, कर्नाटकमध्ये\nएक्स गुन्हेगार जमातीचे नातेवाईकास\nसंविधात्मक सवलती भाषावार प्रांत\nरचनेनंतर आंध्र, कर्नाटक सरकारनी\nकेंद्राकडे आग्रह करून मिळवून\nदिल्या पण महाराष्ट्रात समाविष्ट\nगुन्हेगार जमातीना महाराष्ट्र शासनांनी\nसंविधानात्मक सवलती का मिळवून\nजमाती म्हणून जातीच्या नावावर\nसवलती मिळतात. तर भाषावार प्रांत\nरचनुळे त्यांची जात बदलत नाही.\nमग मिळणार्या सवलती महाराष्ट्र\nशासनानी का बंद केल्या\nजमातीचे लोक आमचा समावेश\nप्रांतात करा म्हटले तर त्यांची काय\nआयोग समित्याचे नाटक ः\nआयोग समित्या नून त्यांचा अहवाल\nमागवून सवलती न देण्यासाठी यांना\nपुढे मतदान करावयाचे काय\nअग्रवाल आयोगाला नऊ वेळा मुदत\nवाढ देऊन नंतर तो अहवालच\n(1) भारत सरकारनी स्वातंत्र\nमिळाल्या नंतर इ.स. 1949 साली\nक्रिमिनियल ट्राईब्स ऍक्ट इनक्वायरी\nकमेटी नेली त्यांनी या जमातीच्या\nगुन्हेगार जमाती कायद्याने कसा छळ\nकेला त्याचा अभ्यास करून या\nवर्गाला नागरी प्रवाहात आणण्यासाठी\nमहत्त्वाच्या सहा शिफारसी केल्या\nआहेत. त्यातील दोन नंबरच्या\nशिफारसीत यांना घट���ेच्या 341-\nपाहीजे. अशी महत्त्वाची शिफारस\n(2) पंच वार्षिक योजनेची\nयोजनेनी तर एक्स गुन्हेगार\nजामातीला नागरी जीवन प्रवाहात\nआणण्यासाठी विशेष तरतुद केली\nपाहिजे. जरी त्यांना अनुसूचित जाती\nजमातीच्या सवलती मिळत असल्या\nतरी शिफारसी क्र. 1-2-3 इस.\n1970-72 नंतर तर आर्थिक\nनियोजनातून विशेष तरतुदच बंद\nकरण्यात आली आहे. मागच्या दोन\nवर्षापूर्वी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या\nअध्यक्षतेखाली एक समिती ने yन\nविशेष तरतुद केल्याची शिफारसी\nकरून एक वर्षे झाले आहे. त्या\nकाका कालेलकर आयोग, पासून\nनाही) ते मंडल आयोग, एल.आर.\nनाईक यांच्या डिसेन्ट नोट, मध्ये एक्स\nसवलती मिळाल्या पाहिजेत अशा\nसर्व आयोग समित्यांनी शिफारसी\nकेल्या आहेत. केद्र शासनानी पुढे\nअसे धोरण जाहीर केले की प्रांतानी\nअनुसूचित जाती जमातीत समावेश\nकरावी त्या प्रमाणे, वसंतराव नाईक\nमंत्री मंडळानी शिफारस केद्राकडे\nकेली पुढे त्याचा पाठपूरावा न करता\nभाराभार सतित्या महाराष्ट्र शासनानी\nनियुक्त केल्या. अहवाल ही\nसकरात्मक आले असतांना एक्स\nसंविधानात्मक सवलती पासून वंचित\nठेवण्याचे धोरण महाराष्ट्र शासन\nराबवित आहे. पुन्हा शासनांचे लक्ष\nवेधावे या करीता नकारात्मक मतदान\n(मुळे भटके विमुक्त) आदिम जमाती\n“संविधान वाचन व जन जागृति अभियान भाग क्र.4\nगोर बंजारा संघर्ष समिती (भारत) शाखा की स्थापना डोंगरीपाडा, पातलीपाडा व ब्रह्मांड विभाग\nसमाज सेवा करने से क्या मिलेगा यह कभी सोचो मत\nएक कौम जो सफ़र का पर्याय बन गई – बामनिया बंजारा\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nराठोड बेटी वेवार कु चलाव\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nमी आमदार किंवा मंत्री असलो-नसलो तरीही समाजसेवेचे काम अविरत करत राहणार : MLA Sanjay Rathod\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/glossary-divorce/pension-divorce/", "date_download": "2021-07-30T06:41:30Z", "digest": "sha1:PNZIMV7OZRLGO6BUR4IZDQRSYNII25MX", "length": 6098, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "पेन्शन घटस्फोट | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "शब्दकोष तलाक » पेन्शन घटस्फोट\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nघटस्फोटाच्या घटनांमध्ये आपण आपल्या भागीदारांच्या निम्म्या निवृत्तीवेतनासाठी पात्र आहात. हे कायद्यात नमूद केले आहे. हे केवळ आपल्या लग्नाच्या वेळी किंवा नोंदणीकृत भागीदारी दरम्यान जमा झालेल्या पेन्शनचीच असते. या भागाला 'पेन्शन समता' असे म्हणतात. जर आपल्याला पेन्शन वेगळ्या प्रकारे विभाजित करायचे असेल तर आपण यावर करार करू शकता. आपल्या पूर्वपूर्व करारामध्ये किंवा भागीदारी करारात नोटरी लिहून घ्या किंवा एखादा वकील किंवा मध्यस्थ या घटस्फोटाच्या करारात लिहू शकता. हे आपल्या मालमत्तेचे वितरण, घर, पेन्शन, कर्ज आणि आपण पोटगी कशी आयोजित करता यासारखे सर्व कराराचा दस्तऐवज आहे. आपण भिन्न विभाग देखील निवडू शकता. अशा परिस्थितीत आपण पेन्शनच्या आपल्या अधिकारासह इतर हक्कांची भरपाई करा. उदाहरणार्थ, आपल्याला आपल्या पेन्शनचा मोठा भाग मिळाल्यास आपण आपल्या जोडीदाराकडून कमी पोटगी मिळविणे निवडू शकता.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/tag/nana-patole/", "date_download": "2021-07-30T08:07:31Z", "digest": "sha1:F7RD5WJHCEX3VZ3R3I2RGYOKZZZ4ZLQ6", "length": 14902, "nlines": 161, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nana Patole Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडिया���वर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nपत्नीला भेटायला आला अन् गजाआड पोहोचला; पुण्यातील सराईत गुन्हेगार अटकेत\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nCBSE बारावीचा निकाल आज, या वेबसाईटवर पाहा निकाल\nमहापौराची गोळ्या झाडून हत्या; BJP आमदाराचं कनेक्शन आलं समोर\n'सल्लू' गावाबद्दल ऐकलंय का अविवाहित युवकांची लागलीये रांग, मुली का देतायेत नकार\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'मनोज वाजपेयी चारित्र्यहीन माणूस'; सुनील पालच्या टीकेवर अभिनेत्याचं सणसणीत उत्तर\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nमीडियावर भडकली, शिल्पा शेट्टीची थेट हायकोर्टात धाव\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nहसरंगानं वाढदिवशी दिली टीम इंडियाला मोठी जखम, 'ही' कामगिरी करणारा पहिलाच बॉलर\nTokyo Olympics : भारताला मोठा धक्का, दीपिका कुमारीचे आव्हान संपुष्टात\nTokyo Olympics : महिला हॉकी टीमचा पहिला विजय, पदकाची आशा कायम\nरेकॉर्ड स्तरापेक्षा 7817 रुपये स्वस्त आहे सोनं, आज या भावाने करा खरेदी\nबिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करायची आहे जाणून घ्या Cryptocurrency बाबत सर्वकाही\n PNB या ग्राहकांना देत आहे 1 ते 25 लाख रुपये,तुम्हाला असा मिळू शकतो फायदा\nसोनंखरेदीसाठी कमी पडतायंत पैसे आवडीचे दागिने खरेदी करा EMI वर; वाचा सविस्तर\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\nनिरोगी केसांसाठी बदला वाईट सवयी; नाही घ्यावी लागणार कोणतीही Treatment\nराशीभविष्य: मिथुन, कर्क, मकर, कुंभ राशीला आजचा दिवस चांगला\nझटकेदार मिरचीचेही आहेत बरेच फायदे; डायबेटिस असणाऱ्यांनी तर खायलाच हवी\nExplainer: आसाम-मिझोराम वादाचं मूळ कशात काय आहे ब्रिटीश कनेक्शन\nExplainer : ...तर काही वर्षात पृथ्वीचा विनाश निश्चित\nExplainer: ऑलिम्पिकची पदकं नेमकी बनतात तरी कशापासून वाचून ज्ञानात पडेल भर\nCloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या...\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण\nराज्यातील 'हे' 25 जिल्हे होणार UNLOCK, वाचा संपूर्ण यादी\nCoronavirus: कसा तयार होतो कोरोनाचा नवा व्हेरिएंट\nकोरोना लशीचा डोस घेतल्यावर मेसेज आला नाही तर Vaccine Certificate कसं मिळवायचं\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जा��ून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nEuro Cup: भारतीय तरुणीचा जलवा; या टीमला सपोर्ट करण्यासाठी भाषानं शेअर केले PHOTO\nPHOTOS: वयाच्या 11 व्या वर्षी मुलीनं दिला बाळाला जन्म, कुटुंबीयांनाही नव्हती भनक\n Arora sisters चे हे Photo पाहून तुम्हीच सांगा कोण आहे जास्त हॉट\nदरड कोसळली, जीव मुठीत घेऊन लोकांनी काढला पळ, पाहा LIVE VIDEO\nVIDEO: कोल्हापुरातील महापुरात ट्रॅकखालील जमीन गेली वाहून\nनाशकात दोघा भावांवर जीवघेणा हल्ल्याचा Live Video;रस्त्यावर पडला होता रक्ताचा सडा\nVIDEO:भूस्खलनामुळे घर ढिगाऱ्याखाली गाडलं; मालकाला पाहण्यासाठी मुक्या जीवाची धडपड\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nलग्नानंतर पहिल्याच रात्री फरार झाली पत्नी; विवाहाची अजब कहाणी ऐकून पोलिसही हैराण\nमहिलेनं हातामध्ये पकडला भलामोठा किंग कोब्रा अन्..; अंगावर काटा आणणारा VIDEO\nमोठी बातमी, नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला राहुल गांधींचा होकार\nनाना पटोले आणि राज्य प्रभारी एस.के.पाटील आज दुपारी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास बैठक झाली.\nनाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर NCPच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया\nशरद पवार, देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nओबीसी महामोर्चा: नाना पटोलेंची तोफ बारामतीत धडाडणार\nसंजय निरुपम यांच्या नव्या ट्विटमुळे काँग्रेस पक्षाला सुखद धक्का\nनाना पटोले सायकलवरून जाणार राजभवनावर, राज्यपालांची घेणार भेट\nस्वबळाचा नारा: नाना पटोलेंच्या वक्तव्याला पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा\n\"नानांनी 'मन की बात' केली आणि एकच खळबळ माजली\"\nLIVE: पीयूष गोयल यांची राज्यसभा नेते म्हणून निवड\n, शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना केला 'हा' थेट सवाल\nनाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर मी कशाला बोलू\n स्वबळाचा नारा देत नाना पटोलेंची पुण्याच्या पालकमंत्र्यांवर टीका\n'नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू' चंद्रकांत पाटलांची टीका\n नवजात बाळाच्या पोटात जुळे भ्रूण; डॉक्टरांनी केला धक्कादायक खुलासा\nउद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर फडणवीस शाहूपूरीत थांबले; वाचा काय झाली चर्चा\nश्रीलंकेत टीम इंडियांवर COVID-19 चं सावट, 2 महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोन���ची लागण\nVIDEO: सजलेलं बेड पाहून नवरीनं विचारला विचित्र प्रश्न; ऐकूनच नवरदेवाचा हिरमोड\nVIDEO: 'देवमाणूस'...'लगबग माझ्या रायाची'; पुन्हा डॉक्टरच्या प्रेमात पडली चंदा\n'तू माझं पहिलं प्रेम'; निलपरी अमृता खानविलकरला पाहून त्यानं सांगितलं गुपित\nHBD: वडिलांसोबत लग्नात गायचा गाणी, सोनू निगम असा झाला प्रसिद्ध गायक\n'Dhadak girl' जान्हवीचा बोल्ड अंदाज; हॉलिवूड अभिनेत्रीशी होतेय तुलना\nफोटोशूट करतानाच नवरीनं धक्का देत नवरदेवाला पाण्यात ढकललं अन्...; पाहा VIDEO\n'पन्नाशीतही कपडे घालायचा सेन्स नाही'; स्पोर्ट्स ब्रा लुकमुळे मलायका पुन्हा ट्रोल\nक्षणार्धात आगीनं धारण केलं रौद्ररुप; रेल्वे स्टेशनवरील थरारक घटनेचा VIDEO\nWeight Loss: चपातीला भाकरीचा पर्याय; ‘ही’ 5 पिठं करतात वजन कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81/", "date_download": "2021-07-30T07:17:37Z", "digest": "sha1:ISKEWNDJM5UNKGLWEPVUN3EDXYESJQOV", "length": 13268, "nlines": 115, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा नाही | महाराष्ट्र News24", "raw_content": "गुरूवार, 29 जुलै 2021\nमिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा नाही\nमिथुन चक्रवर्तीच्या कुटुंबियांना दिलासा नाही\nहंगामी अटकपूर्व जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला\nमुंबई : रायगड माझा\nबॉलीवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्रीवर बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय चक्रवर्ती आणि पत्नी योगिता बाली यांना दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी कलकत्ता न्यायालयाचे पूर्ण पिठाने हंगामी जामीना संदर्भात दिलेल्या निर्णयानुसार तत्पूरता अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणी घेण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करून फेटाळून लावला.\nबॉलीवूड व भोजपुरी चित्रपटांतील अभिनेत्रे दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात महाक्षय चक्रवर्ती यांच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची तक्रार केली. या तक्रारीची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन महाक्षयसह मिथुन चक्रवर्तीची पत्नी योगिता बाली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या आदे��ामुळे अटक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने या दोघांच्या वतीने दिल्ली न्यायालयात हजर राहण्यापूर्वी हंगामी जामीन द्यावा, अशी विनंती करणारा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला होता.\nया अर्जावर न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील ऍड. ज्योती लोहकरे यांनी त्याला जोरदार विरोध केला. याची न्यायालयाने दखल घेताना कलकत्ता न्यायालयाच्या पुर्ण पिठाच्या निर्णयाचा आधार घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, मनोरंजन, महामुंबई, महाराष्ट्र\nकॉंग्रेसपुढे पेच; हातमिळवणी तृणमूलशी करायची की माकपशी\nकराडमध्ये मुख्याधिकाऱ्यांची हॉकर्सना हुलकावणी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता ब���द करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/850621", "date_download": "2021-07-30T08:09:56Z", "digest": "sha1:F57MPHF7KAI4DPDZ26RFJP564Q4EAK5S", "length": 2947, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०१:२५, १८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती\n५० बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n२१:४७, १७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n०१:२५, १८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या काजवा (चर्चा | योगदान)\n'''इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलांगोवन''' (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय [[कॉंग्रेस]] पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते [[इ.स. २००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील [[गोबीचेट्टीपलायम]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-30T08:38:01Z", "digest": "sha1:QD6HYDY5OAEJAPV4SCOA5ZLXNJB57WHW", "length": 4364, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ३२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ३२ मधील जन्म\n\"इ.स. ३२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/konkans-shivaji-maharajs-fort-and-stone-sculpure-on-world-heritage/", "date_download": "2021-07-30T06:52:01Z", "digest": "sha1:IGNDNBEEMIGO5YANAD6KF5O3FHRGQL63", "length": 24474, "nlines": 185, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बी��ीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सर��ारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nकोंकणातील शिवाजी महाराजांचे किल्ले आणि कातळ शिल्पे होणार जागतिक वारसा ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोकडून तत्वत:स्वीकार\nयुनेस्कोतर्फे जागतिक पातळीवर जनजागृतीसाठी दर वर्षी १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, या वर्षी ‘जटिल भूतकाळ आणि विविधतापूर्ण भविष्य’ ही संकल्पना पुढे ठेऊन हा दिवस साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभाग यांच्यामार्फत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामार्फत सादर करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’ ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा यूनेस्कोने तत्वत: स्वीकार केला आहे. ही बाब भारतासह अवघ्या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाची आहे असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.\nकोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम साजरा करायला बंधने आली आहेत. जागतिक वारसा स्थळांसाठी यूनेस्कोकडून नामांकन मिळवण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. याचा विस्तृत प्रस्ताव पुरातत्व व वास्तुसंग्रहालये संचालनालायमार्फत व इनटॅक या संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येणार आहे. त्यात वास्तुविशारद शिखा जैन, तेजस्विनी आफळे अशा आंतरराष्ट्रीय तज्ञांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी होण्यास ह्या नामांकनामुळे मदत होणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील किल्ल्यांचे महत्व जागतिक पातळीवर अधोरेखित होऊन आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओघ येथे सुरू होण्यास हातभार लागेल. कोकणात आजपर्यंत पर्यटन केवळ समुद्रकिनारे व डोंगरी भागात होत होता, कातळशिल्पामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय कलाप्रेमी पर्यटक कोकणातील सडयांकडे वळतील व स्थानिक अर्थकारणास हातभार लागेल. कातळशिल्पांच्या शोधामुळे कलेचा इतिहास हजारो वर्षे मागे गेला आहे. जागतिक पातळीवरील तज्ञ यामुळे भारतीय संस्कृतीचा पाया अश्मयुगातच रचला गेला या दृष्टीकोनातून बघू शकतील. या कातळशिल्पांच्या पुरास्थळांना राज्य संरक्षित स्मा��क म्हणून घोषित करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.\nया नामांकन प्रक्रियेत छत्रपती शिवाजी महाराजांचे डोंगरी व समुद्री किल्ले -रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा/ रांगणा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग, कुलाबा आदी किल्ल्यांचा तसेच कशेळी, बारसू, रुंढेतळी, देवीहसोळ, जांभरुण, अक्षी, कुडोपी या महाराष्ट्रातील तर गोवा राज्यातील फणसईमाळ या कातळशिल्पस्थानांचा समावेश आहे.\nPrevious भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नवाब मलिक यांना इशारा\nNext केंद्राने साठेबाजी, काळाबाजार करण्याची फडणवीस व भाजपाला परवानगी दिलीय का\nअजित पवारांचे आदेश: एमपीएससीमार्फत नोकर भरती होणार, रिक्त पदांची माहिती पाठवा शासन निर्णयांतून पद भरतीसाठी सूट-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय\n पूर- दरडबाधितांच्या मदतीकरीता फक्त २० कोटींचा निधी नुकसान भरपाईसाठी निधी कोठून आणायचा वित्त विभागाला पडला प्रश्न\nटोकियो ऑलिंपिकमध्ये भारताला वेटलिफ्टींगमध्ये पहिले रौप्यपदक उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून अभिनंदन\nअतिवृष्टीचा फटका ८९० गावांना: जाणून घ्या कोठे किती मृत्यू आणि स्थलांतरीतांची संख्या अद्यापही ५९ अद्यापही बेपत्ता ७६ मृत्यू; सुमारे ९० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले\nदुर्घटनाग्रस्तांसाठी मदत द्यायचीय तर या क्रमांकावर संपर्क साधा : या ठिकाणी कोसळल्या दरडी नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nपवार-मुंडे नंतर दोन प्रतिस्पर्ध्यांचे वाढदिवस एकाच दिवशी : कोणत्या आहेत जमेच्या बाजू उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस एकाच दिवशी\nआता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र\n१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद\nअखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्ये���र आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती\nकोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही\nराज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा\n मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा\nराज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश\nसर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी\nराज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी\n…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार\nबेरोजगार शिक्षकांसाठी खुषखबर: एसईबीसी आरक्षणासह शिक्षण सेवकांची होणार भरती तीन हजार पदे भरण्यास सामान्य प्रशासन विभागाचे मंजूरी\nमंत्रिमंडळ विस्तार: मोदींचे मागासवर्गीय, आदीवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक कार्ड ४३ नव्या मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी\nनीती आयोगाच्या माजी सल्लागाराकडून पंतप्रधान मोदींवर टीकेचा भडीभार आर्थिक निती आणि कोविड परिस्थितीवरून डॉ.अरिंदम चौधरीचा हल्लाबोल\nमुंबई: प्रतिनिधी देशाच्या नियोजन आयोगाचे नाव बदलून नीती आयोगाची स्थापना केल्यानंतर आर्थिक आणि इतर क्षेत्रातील …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/daily-horoscope-rashi-bhavishya-25-jun-2021-nrng-146941/", "date_download": "2021-07-30T07:26:09Z", "digest": "sha1:PH6DW3JJZKQQLORF3XV34MYWPRU4DPLG", "length": 15781, "nlines": 203, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "राशी भविष्य | असा असेल तुमचा आजचा दिवस; या राशीचे उजळणार भाग्य | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nराशी भविष्य असा असेल तुमचा आजचा दिवस; या राशीचे उजळणार भाग्य\nआज संपूर्ण दिवस शरीर निरोगी राहील आणि मन प्रसन्न होईल. व्यावसायिकांना नवीन युक्त्यांचा विचार करण्याची गरज आहे. नोकरदार लोक खूप सावध असले पाहिजेत. विद्यार्थ्यांना आज गुरुंचा आशीर्वाद मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6,\nआज तुमचे भाग्य गाजेल, यामुळे कार्य सुरळीत पार पडेल. पैशाशी संबंधित गोष्टींमध्ये आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणाशीही लग्न केल्याबद्दल चर्चा होऊ शकते. लॉटरी आणि जुगार यामुळे नुकसान होईल. शेजार्यांशी आपले संबंध चांगले ठेवा.\nआजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6\nआज कार्य क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका. छोट्या व्यापाऱ्यांचा चांगला फायदा होईल. कोणत्याही प्रकारच्या कर्ज देण्यापासून दूर रहा. ज्येष्ठांच्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करेल. कोणत्याही प्रकारच्या अफवांपासून दूर रहा. आपल्या अपेक्षेनुसार विवाहसंबंधित गोष्टी पुढे जातील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7\nआजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कामात वाढ होण्याची शक्यता आहे. आपण वाढती उत्पन्न आणि खर्च कमी करण्याचा विचार करु शकता. नोकरीच्या लोकांना चांगले परिणाम मिळतील. एखादी रखडलेली कामे राजकीय व्यक��तीच्या मदतीने सोडवता येतात.\nआजचा शुभ रंग आणि अंक : बैगनी, 8\nआज थोडे कष्ट करुन मोठा नफा मिळू शकेल. प्रॉपर्टीच्याबाबतीत वेळ चांगला असल्याचे म्हटले जाऊ शकते. अचूक युक्तिवादाने, आज आपण कोणाशीही सहमत होऊ शकता. एखाद्या गोष्टीवर अडून बसणे किंवा हट्टी असणे योग्य नाही.\nआजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9\nआज तुम्हाला नवीन नोकरी किंवा जबाबदारी मिळू शकेल. व्यवसायातील चढ-उतारांवर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या वडिलांच्या सल्ल्याची आवश्यकता आहे. आपण थांबविलेले पैसे कोठूनही मिळवू शकता. इच्छित नोकरी मिळविण्याचा योग आहे.\nआजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2\nघरात ‘या’ दिशेला असेल घड्याळ तर लगेच टाका काढून; वाचा वास्तुशास्त्र काय सांगते\nआज काहीतरी चांगले घडणार आहे. परदेशातून व्यवसाय करणार्या लोकांना आज काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात. आज आपल्याला कुटुंबातील काही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : शेंदरी, 1\nआज नवीन कामाची आखणी केली. सर्व पर्यायांचा विचार करा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घ्या. महिला वर्गासाठी वेळ विशेष अनुकूल आहे. पैशाशी संबंधित गोष्टींमध्ये प्रगती होण्यासाठी अधिक वेळ लागेल. व्यवसायात नवीन सौदे होऊ शकतात. गरजू लोकांच्या मदतीसाठी तयार राहा.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4\nआज मिळालेले पैशांची बचत केली पाहिजे. नोकरीत स्थिरता येईल. वृद्धांच्या मताकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याही कार्यात घाई करु नका आणि एकाकीपणा टाळा.\nआजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3\nआज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकता. महत्वाच्या गोष्टी स्वतः हाताळा. प्रॉपर्टीच्या व्यवहाराशी संबंधित व्यवसायात काही फायदेशीर परिस्थिती असू शकते. कुटुंबातील सदस्यांसह ऑनलाइन खरेदी करण्यात वेळ घालवला. तरुणांना मेहनतीचे फळ मिळेल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7\nआज आपल्या रखडलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. भांडवली गुंतवणूक ही लाभार्थी योजनेत असेल. देय व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपण नोकरी बदलण्याचा किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा विचार करू शकता. मुले त्यांचे कार्य वेळेवर करण्याचा प्रयत्न करतील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : कथा, 6\nआज तुमच्या मनाच्या गोष्टी तुमच्या मनात ठेवा. मालमत्तेशी संबंधित मोठी आणि विशेष प्रकरणे आपल्या समोर येऊ शकतात. तरुण त्यांच्या कारकीर्दीसाठी एक नवीन योजना बनवू शकतात. नोकरदार लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/maharashtra-news-marathi/st-bus-help-5800-passengers-to-go-their-home-nrsr-159634/", "date_download": "2021-07-30T07:20:25Z", "digest": "sha1:CEDTK2HFE56GC6E2ZCHLPAO7HTLRG3TX", "length": 12204, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अन् लालपरी देवदूत ठरली... | रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली - लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nअन् लालपरी देवदूत ठरली...रेल्वे प्रवाशांच्या मदतीला एसटी धावली – लालपरीने ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले\nमध्य रेल्वेची(Central Railway) वाहतूक ठप्प झाल्याने हजारो प्रवाशांच�� खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस(Buses) उपलब्ध करून दिल्या.\nमुंबई: मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) कसारा घाटात दरड कोसळल्याने (landslide) मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प (Railway stopped)झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला एसटी धावून आली. कसारा, इगतपूरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने(ST Buses Passengers) गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५८०० प्रवाशांना सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब यांनी दिली.\nपावसामुळे उंबर्डे गावातील दोनशे एकर शेती पाण्याखाली, कचरा प्रकल्पातील कचरा शेतीत पसरल्याने नुकसान\nमध्य रेल्वेची वाहतूक ठप्प् झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतुक गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.\nपुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या\nपावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/chidambaram-is-today-who-will-tomorrow-1566530482.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:04:44Z", "digest": "sha1:IRO6GDNW7QDYBGZCTX2PEJGHACZM32BJ", "length": 14954, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chidambaram is today, who will tomorrow? | आज चिदंबरम, उद्या कोण? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआज चिदंबरम, उद्या कोण\nमेरा पानी उतरते देख\nकिनारे पर घर मत बना लेना\nमैं समंदर हूं, लौट कर जरूर आऊंगा.\nसोहराबुद्दीन एन्काउंटरप्रकरणी तुरुंगवास आणि गुजरातमधून दोन वर्षे तडीपार राहिल्यानंतर अमित शहा गुजरातेत परतले, तेव्हा माध्यमांना सामोरं जाताना त्यांनी एेकवलेला हा शेर आज पुन्हा चर्चिला जातोय. विशेष म्हणजे या घटनेच्या वेळी म्हणजेच २०१० मध्ये देशाचं गृहमंत्रिपद चिदंबरम यांच्याकडे होतं.\nचिदंबरम यांच्या अटकेनं एक वर्तुळ पूर्ण झाल्याचं दिसतंय. पण यात केवळ कायदा आपलं काम करतोय की त्यात सुडाचं राजकारण ओतप्रोत भरलेलं आहे, हा प्रश्नही उपस्थित होतोच. यूपीएच्या काळात चिदंबरम हे काही सर्वेसर्वा नव्हते. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलच्या अनेक गोष्टीही दिल्लीच्या वर्तुळात ऐकायला मिळतात. त्यांना लक्ष्य बनवून काही जुने हिशेब चुकते करण्याची संधी मोदी-शहा यांना मिळाली आहे.\n‘गेल्या पाच वर्षांत मी अनेकांना तुरुंगाच्या दारात घेऊन आलोय. काही जण जामिनावर आहेत, तर काही जण चौकशीसाठी फेऱ्या मारत आहेत. तुम्ही पुन्हा सत्ता द्या, देशाचा पैसा लुटणारे हे लोक तुरुंगात असतील,’ असं विधान पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला अजून शंभर दिवसही झालेले नाहीत, तोपर्यंतच याची पहिली झलक पाहायला मिळत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईडीच्या चौकशीचा फेरा सुरू झाला आहे.\nदेशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आता सीबीआय आणि ईडीच्या जाळ्यात आहेत, पण ही खरंच भ्रष्टाचाराविरोधातली मोहीम आहे की राजकीय डावपेचांचा भाग आहे कारण एकीकडे ईडीची पावलं चिदंबरम, सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतिल पुरी यांच्या दाराकडे वळत आहेत, दुसरीकडे मात्र भ्रष्टाचाराचे आरोप असलेले येदियुरप्पा पुन्हा सन्मानाने मुख्यमंत्री बनले आहेत. कर्नाटकातल्या रेड्डी बंधूंना भाजपचं अभय कायम आहे. शारदा चिट फंडमधले आरोपी मुकुल रॉय भाजपमध्ये आल्यापासून तेही ईडी -सीबीआयसाठी पवित्र झालेत.\nएकेकाळी काँग्रेसमधे असलेले हेमंत विश्व शर्मा यांचा त्या वेळी गाजलेला पाणीवाटप घोटाळा आता अचानक मुरून गेलाय. महाराष्ट्रातही भाजपच्या गोटात येऊन पवित्र झालेल्यांची अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. २०१४ ला मोदी सरकार सत्तेत आलं तेव्हापासूनच चिदंबरम यांच्यामागे हा ससेमिरा सुरू झाला. केवळ आयएनएक्स मीडियाच नव्हे, तर एअरसेल मॅक्सिस करारामध्येही अशाच पद्धतीनं नियमबाह्य फायदा करून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम शारदा चिटफंड घोटाळ्यातीलही आरोपी आहेत. मुलगा कार्ती चिदंबरम २३ दिवस तुरुंगाची हवा खाऊन आलेला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, चिदंबरम यांच्यावरची ही कारवाई पूर्णपणे राजकीय आकसानं होतेय. पण दिल्ली हायकोर्टानं जामीन नाकारल्यानंतर पुढचे २७ तास चिदंबरम का गायब होते निर्दोष आहेत तर मग ते सीबीआय, ईडीपासून पळत असल्याचं चित्र का उभं राहिलं निर्दोष आहेत तर मग ते सीबीआय, ईडीपासून पळत असल्याचं चित्र का उभं राहिलं या कारवाईच्या निमित्तानं जो तमाशा उभा करण्याची संधी दिली गेली, विशेषत: सीबीआयचे अधिकारी अगदी भिंतीवरून उड्या मारून घरात घुसताना कॅमेऱ्यात कैद झाले, ते टाळता आलं नसतं का, याचा विचार काँग्रेसनं करायला हवा. चिदंबरम यांच्या जामिनासाठी काँग्रेसच्या निष्णात वकिलांच्या फौजेनं दिवसभर सुप्रीम कोर्टात पळापळ केली. पण ती अपयशी ठरल्यानंतर अखेर रात्री सव्वाआठ वाजता पत्रकार परिषदेत चिदंबरम प्रकट झाले. या पत्रकार परिषदेवेळी चिदंबरम यांच्या बाजूला कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल यांसार��्या ज्येष्ठ नेत्यांची आवर्जून असलेली उपस्थिती विशेष होती. शिवाय चिदंबरम यांच्या समर्थनासाठी पहिलं जाहीर ट्विट केलं ते प्रियंका गांधी यांनी. राहुल गांधी यांचंही ट्विट आलं, पण ते प्रियंका गांधींच्या नंतर. उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारी म्हणून नेमल्यानंतर सुरुवातीला त्या राज्यापुरतंच सीमित ठेवणाऱ्या प्रियंका आता काही इतर राष्ट्रीय मुद्द्यांवरही आपली मतं आक्रमकपणे मांडत आहेत याचं हे लक्षण.\nदिल्लीत चिदंबरम यांच्या कारवाईची चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात अचानक राज ठाकरे ईडीच्या निशाण्यावर आले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना आलेल्या या ईडीच्या नोटिसीचं टायमिंग अनेक प्रश्न उपस्थित करतंय. महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर येण्याआधी आपण कधी राज ठाकरेंवरचे हे आरोप ऐकलेले नव्हते. सिंचन घोटाळ्यात अजित पवार, तटकरेंना जेलमध्ये टाकण्याची भाषा होत होती. त्या दृष्टीनं काय पावलं पडली याचं ठोस उत्तर सरकारकडे नाहीये, पण आता टर्म संपता संपता अचानक मोर्चा राज ठाकरे यांच्याकडे वळताना दिसतोय. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये आतापर्यंत ज्या गोष्टींची सर्वाधिक चर्चा होतेय, ते विषय गृह खात्याशीच निगडित आहेत. कलम ३७० असो की सीबीआय, ईडीच्या धडक कारवाया. त्यामुळे निर्णय घेण्यात अमित शहा हे मोदींपेक्षा थोडेसे जास्त धाडसी आणि सडेतोड आहेत का, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. याच गतीनं कारवाई होत राहिली तर उद्या रॉबर्ट वाड्रा यांच्यापर्यंतही ईडीचे हात पोहोचायला वेळ लागणार नाही. इतिहासात याची अनेक उदाहरणं पाहायला मिळालेली आहेत. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी काम करताना सरकारनं स्वत:च्या कामांनी आपली प्रतिमा तयार करण्याऐवजी आधीच्यांनाच दोषी मानून त्यांच्या प्रतिमा भंजनाचाच उद्योग चालू ठेवला तर ते या समस्येवरचं उत्तर ठरणार नाही. कारण ज्या २ जी घोटाळ्याचे लांबलचक आकडे ऐकवत हे सरकार सत्तेवर आले, त्या घोटाळ्याचं आणि त्यातील आरोपी ए. राजा यांचं पुढं काय झालं याचं उत्तर कुणाला मिळालंय\nमाजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना सीबीआय गेस्ट हाउसमध्ये काढावी लागली रात्र; आज कोर्टात करणार हजर\nआयएनएक्स घोटाळा : 95 मिनिटांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अखेर माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक\nअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल���याच्या 27 तासांनंतर पी.चिदंबरम आले समोर; म्हणाले - माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत\nकाश्मीरमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळे मोदी सरकारने कलम 370 रद्द केले - माजी अर्थमंत्री पी चिदंबरम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T06:23:46Z", "digest": "sha1:AXPVTUHMLT57WFRGI3RPRZNZ7QC5SZS5", "length": 12105, "nlines": 110, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nफरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री\nफरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nबॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि त्याची हेअरस्टायलिस्ट पत्नी अधुना भबानी यांचा घटस्फोट झाल्यानंतर फरहान आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी चांगलीच रंगली होती. मात्र आता या दोघांचंही ब्रेकअप झाला असून फरहानच्या आयुष्यात शिबानी दांडेकरची एन्ट्री झाल्याची चर्चा सुरू आहे.\nफरहान अभिनेत्री आणि गायिका शिबानी दांडेकर हिच्या प्रेमात पडल्याचं बोललं जातं आहे. २०१५मध्ये एका रिअॅलिटी शोच्या शूटिंग दरम्यान या दोघांची ओळख झाली. फरहान या शोचं सुत्रसंचालन करत होता. तेव्हा पासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. शिबानी आणि फरहान या दोघांनीही याबद्दल बोलण्यास नकार दिला असून सध्या दोघेही लंडनमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.\nसुलतान, शानदार आणि रॉय यांसारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या शिबानीच्या हॉट फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असते. तर फरहान त्याच्या अफेअर्समुळं जास्त चर्चेत असतो.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, फोटो, मनोरंजनTagged फरहान अख्तर, शिबानी दांडेकर\nपहा, नक्की काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या\nमुंबई : ‘किकी’ स्टंट करणारे पोलिसांच्या ताब्यात\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी श��तकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:35:50Z", "digest": "sha1:6RWREUKRK52E3AUO53RUXXYG73WSRI75", "length": 15470, "nlines": 136, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nमुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार\nमुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार\nमुंबई : रायगड माझा वृत्त\nघाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. भर वस्तीत, रहिवाशी भागात विमान कोसळल्याने परिसरात भीतीचं वातावरण आहे. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.\nमुंबईतील घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले, ५ ठार\nदुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान काही दिवसांपूर्वी यूपी सरकारने विकलं होतं. या विमानात पायलट आणि 3 तंत्रज्ञ असे एकूण चार जण होते. यामध्ये एका महिला पायलटचाही समावेश होता. या चौघांचा आणि एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.\nया परिसरात मोठा आवाज होऊन आगीचे लोट पसरले. हा आवाज नेमका कसला नेमकी घटना काय, हे बराच वेळ समजत नव्हतं. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. जागृतीनगर जॉगर्स पार्कजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारतीनजीक चार्टर्ड विमान कोसळलं. भर वस्तीत विमान कोसळल्याने एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली. आगीचे धूर परिसरात पसरत होते. या घ��नेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.\nउत्तर प्रदेशने विमान विकलं\nहे विमान उत्तर प्रदेश सरकारचं होतं. मात्र या विमानाला अलाहाबादमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने हे विमान मुंबईतील यूव्हाय एव्हिएशनला विकलं होतं. या कंपनीने अलाहाबादमधील अपघातामुळे विमानाला झालेला बिघाड दुरुस्त केला. त्यानंतर हे विमान उड्डाणासाठी पूर्णत: सज्ज आहे का हे तपासण्यासाठी आजची चाचणी घेण्यात येत होती.\nचाचणीसाठी दुपारी दीडच्या सुमारास जुहू हेलिपॅडवरुन या विमानाने उड्डाण केलं. मात्र घाटकोपरपर्यंत पोहोचताच दुर्घटनाग्रस्त झालं आणि भर वस्तीत कोसळलं.\nघाटकोपरमध्ये नेमकं काय झालं\n1.00 वा. दुपारी एकच्या सुमारास जुहूवरुन उड्डाण\nदुपारी 1 वा 10 मिनिटांच्या सुमारास घाटकोपरमध्ये विमान कोसळलं\n1.16 वा. अग्निशमन दलाला पहिला कॉल\n1.37 वा. अग्निशमन दल घाटकोपरमध्ये घटनास्थळी दाखल\n1.39 वा. लेव्हल वन आगीची सूचना\n1.40 वा. आगीवर ताबा\nतीन फायर इंजिन आणि 1 जंबो वॉटर टँकर घटनास्थळी\nविमान नेमकं कसं होतं\nअपघातग्रस्त विमान – किंग एअर सी-90 विमान\nUY एव्हिएशन कंपनीचं चार्टर्ड प्लेन\nया विमानाची प्रवासी क्षमता 12\nया विमानात चार जण होते. त्यापैकी दोन महिला होत्या. एक पायलट आणि एक तंत्रज्ञ\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, लाइफस्टाईल, हवामानTagged किंग एअर सी-90, घाटकोपर, चार्टर्ड विमान\nप्लास्टिकबंदीवर एक ‘कदम’ मागे\nनेरळमध्ये इमारतीचा पाया खचल्याने सुरक्षा भिंत कोसळली\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधि��ारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवा��ी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/vishleshan/amarinder-singh-oppose-navjot-singh-sidhu-punjab-congress-president-79831", "date_download": "2021-07-30T07:39:25Z", "digest": "sha1:PY23BSGW2IDGDF3Y5XZPQ2BFXE6LP3ZH", "length": 19399, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "काँग्रेसमधील संघर्ष चिघळला..मुख्यमंत्र्यांनी बोलावली निवडक आमदारांची बैठक - amarinder singh oppose navjot singh sidhu for punjab congress president | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाँग्रेसमधील संघर्ष चिघळला..मुख्यमंत्र्यांनी बोलावली निवडक आमदारांची बैठक\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nकाँग्रेसमधील संघर्ष चिघळला..मुख्यमंत्र्यांनी बोलावली निवडक आमदारांची बैठक\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nपंजाब काँगेसमधील संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे.\nनवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँगेसमधील (Congress) संघर्षावर हाय कमांडने शोधलेला तोडगा तकलादू ठरला आहे. काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. मात्र, यामुळे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) नाराज झाले असून, त्यांनी समर्थक आमदारांची स्वतंत्रपणे बैठक घेतली आहे. यानंतर सिद्धू यांनीही समर्थकांची वेगळी बैठक घेतल्याने काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.\nपंजाबमधील अंतर्गत वाद विधानसभा निवडणुकीआधी पक्षाला परवडणारा नसल्याने नेतृत्वाने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपद मागितले होते. पक्षाने मात्र, त्यांना प्रचारप्रमुखाची जबाबदारी देण्याची तयारी दर्शविली होती. सिद्धू हे प्रदेशाध्यक्षपदावर ठाम होते. अखेर सिद्धू यांची मागणी पक्षाच्या नेतृत्वाने मान्य केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना हटलवे ��ाईल. सिद्धू यांच्यासोबत दोन कार्यकारी अध्यक्ष दिले जातील. यातील एक दलित आणि एक हिंदू असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nसिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष देण्याच्या निर्णयाने कॅप्टन नाराज झाले आहेत. त्यांनी याबद्दल पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. कॅप्टन यांनी तातडीने त्यांच्या समर्थक आमदारांची बैठक बोलावून चर्चा केली. सरकार आणि पक्षाचे नेतृत्व करणारे दोन्ही जाट शीख असावेत याला कॅप्टन यांचा विरोध आहे. कॅप्टन यांनी बैठक घेतल्याचे कळताच सिद्धू यांनीही त्यांच्या समर्थकांची वेगळी बैठक घेतली. यामुळे काँग्रेसमधील संघर्ष आणखी चिघळल्याचे मानले जात आहे.\nमुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सिद्धू यांनी 30 जूनला प्रियांका गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राहुल गांधी आणि सिद्धू यांची भेट झाली होती. दरम्यान, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची नुकतीच भेट घेतली होती. पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे त्याआधी पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी ही भेट होती. राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली होती. या पार्श्वभूमीवर अमरिंदरसिंग यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट महत्वूपर्ण मानली जात होती.\nहेही वाचा : काँग्रेस दोन मंत्र्यांना डच्चू देणार अन् विधानसभा अध्यक्षांसह दलित आमदाराला मिळणार मंत्रिपद\nपुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत होती. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसत होते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n स्वतंत्र्य लढणार ; राष्ट्रवादीला दिल्या शुभेच्छा\nमुंबई : येत्या वर्षाच्या सुरवातीला पाच ��ाज्यांच्या विधानसभा निवडणुका ( Assembly Election 2022 ) होत आहेत. या निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nपंडित नेहरुंना कमकुवत समजणाऱ्यांनी वाजपेयी, मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा\nमुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Nehru यांच्याबाबत केलेल्या...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nकाँग्रेसमधील कुरघोड्या संपेनात; पक्षाचे प्रभारी म्हणाले, सर्व वाद मिटलेच नाहीत\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nसोमवार, 26 जुलै 2021\nह्यांचा जन्म झाला त्यावेळी मी सीमेवर लढत होतो\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनवीन इनिंग सुरू होताच सिद्धू म्हणाले, ज्यादा नही बोलना सी, पर विस्फोटक बोलना सी\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nप्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात; 3 ठार 60 जखमी\nनवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे आज स्वीकारत आहेत. या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nएका चहाने संपला मुख्यमंत्री अन् प्रदेशाध्यक्षांमधील चार महिन्यांचा दुरावा...\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nसिद्धूंनी आशीर्वाद मागताच कॅप्टन अमरिंदरसिंगांची 'टी डिप्लोमसी'\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nनवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत असलेले काँग्रेसचे आमदार सीआयडीच्या रडारवर\nनवी दिल्ली : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्ट��� अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस (Congress) नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh...\nगुरुवार, 22 जुलै 2021\n1930 पासून मुस्लिमांची संख्या सुनियोजितपणे वाढवली; मोहन भागवतांचं मोठं विधान\nगुवाहाटी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी बुधवारी आसाममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. आज त्यांनी मुस्लिम आणि पाकिस्तानच्या...\nबुधवार, 21 जुलै 2021\nकाँग्रेस आमदारांनीच मुख्यमंत्र्यांविरोधात ठोकला शड्डू\nचंदीगड : पंजाबमध्ये (Punjab) मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच...\nबुधवार, 21 जुलै 2021\nपंजाब punjab congress काँग्रेस indian national congress नवज्योतसिंग सिद्धू मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग amarinder singh सोनिया गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B9%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-30T08:05:01Z", "digest": "sha1:HZEVK442V7HE22M6EBKHCCJJQTHXHGER", "length": 5856, "nlines": 38, "source_domain": "nashikcalling.com", "title": "जिल्ह्यात आजपर्यंत १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nजिल्ह्यात आजपर्यंत १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरू\nजिल्ह्यात आजपर्यंत १८ हजार ९३१ रुग्ण कोरोनामुक्त; ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरू\nनाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १८ हजार ९३१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ६८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nउपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:\nनाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २८३, चांदवड ६६ , सिन्नर २४६, दिंडोरी, ५१, निफाड २८५, देवळा ७२, नांदगांव १५३, येवला १४, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०७, पेठ ०१, कळवण ०४, बागलाण ९८, इगतपुरी ५८, मालेगांव ग्रामीण १०५ असे एकूण १४६२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ८२३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५४४ तर जिल्ह्याबाहेरील ०८ असे एकूण ४ हजार ८३७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात २४ हजार ४५७ रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी :\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७२.२९, टक्के, नाशिक शहरात ८०.३६ टक्के, मालेगाव मध्ये ६७.५८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.४९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ७७.४१ इतके आहे.\nकोरोनामुळे आजपर्यंत झालेले मृत्यु :\nनाशिक ग्रामीण १७८, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ३९५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ९५ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ६८९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.\n(वरील आकडेवारी आज (दि. १७ ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)\nअबब.. नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या शुक्रवारी (दि. १९ मार्च) रुग्णांमध्ये पुन्हा वाढ..\nनाशिक शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची आता अँटिजेन टेस्ट सुरु\nइन्स्टाग्रामवर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार.. नाशिकची घटना\nमहत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागात शनिवारी (दि. २९ मे) पाणीपुरवठा नाही\nमास्कच्या दंडाविषयी आयुक्तांचा नवीन फंडा\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://www.maharashtralivenews.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:21:08Z", "digest": "sha1:YM4CBNQVXIMESQ66M34RSZCRC6YGC2B6", "length": 6536, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "मुंबई महानगरपालिका – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरी�� आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील नेरुळ : – नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10…\nजात वैधता प्रमाणपत्राकरिता निवडणूक विभागात अर्ज करण्याचे आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका आयु्क्त तथा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील नवी मुंबई: दि .२४/०२/२०२१ नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहाव्या…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-30T07:59:17Z", "digest": "sha1:2YOJTMSO55YEPLX7FOYEMCL7P66H2TWW", "length": 5699, "nlines": 98, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बँकेकडून ग्राहकांना मिळते अपमानास्पद वागणूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबँकेकडून ग्राहकांना मिळते अपमानास्पद वागणूक\nबँकेकडून ग्राहकांना मिळते अपमानास्पद वागणूक\nभुसावळ (प्रतिनिधी) –येथील युनियन बँकेत ग्राहकांशी अरेरावीची वर्तणूक करण्यात येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही ग्राहकांनी आपल्या खात्याबद्दल माहिती मागितली असता त्यांनादेखील सुरक्षा रक्षकांद्वारे बाहेर काढण्यात आले. प्रमिला राजोरेकर यांच्या मावस भावाचे युनियन बँकेत खाते आहे. मात्र सदर खातेधारक अपंग असल्याने बँकेत येवू शकत नाही. प्���मिला राजोरेकर या बँकेत खात्याबद्दल विचारपूस करण्यास गेले असता त्यांना शाखा व्यवस्थापक एस.ए. भोळे यांनी अपमानास्पद वागणूक देवून सुरक्षा रक्षकाद्वारे बाहेर काढले. तसेच राजोरेकर यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज केेला असून त्यांनी वकिलाच्या माध्यमातून माहिती मागितली असता तरीदेखील दिली जात नसल्याचे त्यांचे वकील मेणे यांचे म्हणणे आहे.\nरावेर तहसिल कार्यालयावर आदिवासी एकता मंचची धडक\nशेतकर्यांना तत्काळ चेकबुक द्यावे\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nजळगाव एसीबीच्या नूतन पोलीस उपअधीक्षकपदी शशीकांत पाटील\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:14:45Z", "digest": "sha1:C6HFKM7FCKKKFSET6YCMBTZ7I5CYLZ4P", "length": 8067, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रावेरात विनाकारण फिरणार्यांवर कठोर कारवाई | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरावेरात विनाकारण फिरणार्यांवर कठोर कारवाई\nरावेरात विनाकारण फिरणार्यांवर कठोर कारवाई\nरावेर : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सोमवारपासून शहर व तालुक्यात अतिशय कडकपणे लॉकडाऊन नियमांचे अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरात विनाकारण फिरणार्यांवर महसूल, पोलिस व नगर पालिकेतर्फे संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी फळ व भाजीपाला विक्रेत्यांना नगर पालिकेने ठरवून दिलेल्या जागेव्यतिरिक्त आढळल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांनी दिला आहे.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nकडक अंमलबजावण��साठी व्हीसीद्वारे बैठक\nसोमवारपासून कडक लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा स्तरावरून शनिवारी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात व्हीसीद्वारे बैठक झाली. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, बीडीओ दीपाली कोतवाल, नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, डॉ.शिवराय पाटील, निंभोरा येथील सहा.पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कडक प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. शहरातील एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शहरातील विविध भागात पालिकेतर्फे यापूर्वीच 15 ठिकाणी जागा निश्चित करून दिल्या आहेत मात्र हे व्यावसायीक तेथे न बसता डॉ.आंबेडकर चौकात गर्दी करतात, असे निदर्शनास आले आहे. अशा विक्रेत्यांविरुद्ध सोमवारपासून पालिका प्रशासन व पोलिस विभागाची संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे. कोरोना नियमांचे उल्लंघण करणार्या विक्रेते, व्यावसायीक व नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यासह गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी लांडे यांनी दिला आहे.\nभुसावळात लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीला आजपासून सुरूवात\nरावेर तालुक्यात 24 तासात चार महिलांचा कोरोनाने मृत्यू\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/modi-government-protects-interests-farmers-mla-ratolikar-nanded-news", "date_download": "2021-07-30T08:44:45Z", "digest": "sha1:VRC6XRNFSAZG6ZPE6Z2YGDHOUS2PRDYP", "length": 11606, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदी सरकारने शेतकर्यांचे हित जोपासले- आमदार रातोळीकर", "raw_content": "\nमोदी सरकारने शेतकर्यांचे हित जोपासले- आमदार रातोळीकर\nनांदेड : केंद्र सरकारच्या कृषी धोरणाबाबत अपप्रचार करणार्या विरोधकांना जबरदस्त चपराक देत मोदी सरकारने चालू आर्थिक वर्षासाठीच्या पिकांच्या हमी भावात मोठी वाढ जाहीर करुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्राने नेहमीच शेतकर्यांचे हित जोपासले आहे. या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ठाकरे सरकारची आहे. या सरकारने आता खंडणीखोरवृत्ती व उदासीन धोरण बाजूला ठेवून केंद्राने जाहीर केलेल्या हमी भावाचा लाभ शेतकर्यांना वेळेत मिळावा यासाठी आवश्यक ती सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी केली.\nकेंद्राने जाहीर केलेल्या नव्या आधारभूत किंमतीनुसार भाताच्या दरात प्रतिक्विंटल 72 रुपयांची वाढ करुन 1, 868 रुपये वरून 1, 940 रुपये केला आहे. सर्वाधिक 452 रुपये वाढ तिळाच्या दरात तर तूर आणि उडीद दरात प्रत्येकी 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या भावानुसार बाजरीला उत्पादन खर्चाच्या 85 टक्के, उडीद 65 टक्के आणि तुरीला 62 टक्के जादा हमीभाव मिळणार आहे. तर उर्वरित पिकांचे भाव किंमान 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. ज्वारी हायब्रिडची आधारभूत किंमत 118 रुपयांनी वाढवली असून आता नवा दर 2, 738 एवढा झाला आहे. ज्वारी मालदंडी 118 रुपयांनी वाढवला असून नवा दर 2, 758, बाजरी 100 रुपयांनी वाढ करुन 2, 250 रुपये हमीभाव ठेवला आहे. नाचणीच्या हमीभावात 85 रुपये वाढ करून आता प्रतिक्विंटल 3, 377 रुपये झाला आहे. मुगाचा हमीभाव आता 7, 275 एवढे झाला आहे. भूईमुगाच्या हमीभावात 275 रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल 5, 550 रुपये केला आहे. यासह एकूण 14 खरीप पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे, असे आ. रातोळीकर म्हणाले.\nहेही वाचा - राज्य सरकारच्या चुकीमुळे विमा कंपन्यांना चार हजार २३४ कोटींचा नफा; अनील बोंडे\nआघाडीत कोणाचा पायपोस कोणाला नाही\nकेंद्र सरकारने कापसाला आजपर्यंतचा सर्वोच्च हमी भाव जाहीर केला आहे. आता राज्य सरकारने कापूस, तूर, धान, सोयाबीन आदी पिकांच्या खरेदी केंद्रांसाठी सक्षम यंत्रणा उभारावी, गतवर्षी कापूस, भात, सोयाबीन, तूर खरेदी��ी केंद्रे वेळेत सुरु न झाल्याने शेतकर्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागला. यावर्षी तरी त्याची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी यक्त केली. केंद्र सरकार शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेत असताना आणि अमाप निधी देत असताना ठाकरे सरकार मात्र त्या योजनांची अंमलबजावणी करण्यात सपशेल अपयशी ठरत आहे. आयत्या पीठावर रांगोळी ओढण्याचे साधे कामही या सरकारला जमत नाही. आघाडीत कोणाचा पायपोस कोणाला नाही, कोणीही यंत्रणा नाही, मंत्र्यांकडे निर्णय क्षमता नाही, अनेक मंत्री खंडणी गोळा करण्यात व्यस्त असतात, असा आरोप आ. रातोळीकर यांनी केला.\nयेथे क्लिक करा - विष्णुपूरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला- गोदाकाठच्या गावांना इशारा\nप्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना युती शासनाच्या कार्यकाळात प्रचंड लाभ मिळालेला असताना आता मात्र महाविकास आघाडीच्या उदासीनतेमुळे विमा कंपन्यांनाच मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे, परिणामी जिल्ह्यातील शेतकरी राजा प्रचंड आर्थिक विवंचनेत असल्याचे आ. रातोळीकर यांनी सांगितले. सन 2016-17 मध्ये जिल्ह्यातील पाच लाख 56 हजार शेतकर्यांचा विमा हप्ता 17 कोटी 96 लाख (शेतकरी व शासन हिस्सा) भरला गेला. त्या मोबदल्यात तत्कालीन युती शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे शेतकर्यांना 502.04 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. 2017-18 मध्ये 10 लाख 41 हजार शेतकर्यांचे 36.41 कोटी रुपये विमा कंपन्यांना हप्त्याच्या माध्यमातून भरण्यात आले. 542.75 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे 2020-21 मध्ये 611.88 कोटी रुपये भरून सुद्धा केवळ 97.91 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकर्यांना मिळाली. ही अत्यंत लाजीरवानी बाब असल्याचे आ. रातोळीकर म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/rasaka-rescue-action-committee-warns-hunger-strike-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-30T08:57:11Z", "digest": "sha1:SPMS6KIHEZO3KI5OOSXKGRNPM64XHVS6", "length": 7490, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ''रासाकाबाबत चालढकल थांबवा, अन्यथा उपोषणच''; बचाव कृती समितीचा इशारा", "raw_content": "\nनोव्हेंबर महिना सुरू झाला असून, लगतच्या तालुका व जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत, मात्र अद्याप निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.\n''रासाकाबाबत चालढ���ल थांबवा, अन्यथा उपोषणच''; बचाव कृती समितीचा इशारा\nनिफाड (नाशिक) : रानवड साखर कारखाना नव्याने भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनाने चालढकल न करता आठ दिवसांत निविदा काढावी अन्यथा शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा रासाका बचाव कृती समितीने प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांच्याकडे सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.\nअन्यथा रासाका बचाव कृती समितीतर्फे बेमुदत उपोषणच...\nरानवड सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी रासाका बचाव कृती समितीने राज्यातील मंत्र्यांसह सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून, लगतच्या तालुका व जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू झाले आहेत, मात्र अद्याप निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे रासाका बचाव कृती समितीतर्फे रासाका सुरू करण्यासंदर्भात त्वरित निविदा प्रसिद्ध करावी. शेतकरी कामगारांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अन्यथा रासाका बचाव कृती समितीतर्फे बेमुदत उपोषणचा इशारा कृती समितीतर्फे रासाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे, उपाध्यक्ष बाबूराव सानप, दत्तू मुरकुटे, सुयोग गिते, हेमंत सानप, वैभव कापसे, विकास रायते, दीपक वडघुले, हरीश झाल्टे, अनिरुद्ध पवार, सचिन वाघ आदींसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.\nहेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग\nऊसतोड हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी रासाकाची निविदा निघालेली नाही. शासनाने आता अंत पाहू नये. आठ दिवसांत कारखान्यासंदर्भात निविदा न काढल्यास शेतकऱ्यांना घेऊन कृती समिती उपोषण करणार आहे. - बाबूराव सानप ऊस उत्पादक शेतकरी\nहेही वाचा > संतापजनक २० वर्षीय दिव्यांग विद्यार्थ्यावर अत्याचार; प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/45885", "date_download": "2021-07-30T06:30:41Z", "digest": "sha1:GJLW6EY4XHESNNJQPMNMD3CSKZVR2CXE", "length": 16032, "nlines": 205, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तमाशा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तमाशा\nसंपादित संपादित संपादित संपादित संपादित\nसंपादित संपादित संपादित संपादित संपादित\nसंपादित संपादित संपादित संपादित संपादित\nसंपादित संपादित संपादित संपादित संपादित\nबरेच काही झाले आहे बरेच काही\nबरेच काही झाले आहे\nबरेच काही होते आहे\nभ्रम तृष्णेचा गोल फिरवतो\nवळते नाही, कळते आहे\nदुनिया एक तमाशा मोठा\nकुठे कुणाचे चुकते आहे<<< वा वा\nगझल आवडली. बरेच काही झाले\nबरेच काही झाले आहे\nबरेच काही होते आहे>> व्वा व्वा\nवाह, मस्तचे सगळी गजल\nवाह, मस्तचे सगळी गजल .....\nभ्रम तृष्णेचा गोल फिरवतो\nवळते नाही, कळते आहे >>>>> हे क्लाऽसच .....\nबेफीजींनी उल्लेखलेलेच शेर मलाही जास्त आवडले इतर शेरही आवडलेतच\nमला शेरांपेक्षा काही सुटे मिसरे जास्त भावले जसे>> कशातुनी बाहेर पडावे << हा मिसरा इतका भिडला की असे वाटले की मी याला कधीपासूनचा ओळखतो जणू तो माझ्या आतच कितीतरी दिवसापासून राहतो आहे\nभ्रम तृष्णेचा गोल फिरवतो वळते\nभ्रम तृष्णेचा गोल फिरवतो\nवळते नाही, कळते आहे..फार आवडला..\nतना जरी दे शीतल छाया\nचंदन रानी जळते आहे\nबेफीजींनी उल्लेखलेलेच शेर मलाही जास्त आवडले इतर शेरही आवडलेतच\nप्रत्येकाला आपआपल्या आवडीनुसार, अनुभवानुसार वेगवेगळे शेर क्लिक होतात.\nहे स्वाभाविक आहे. उदा. तुझ्यावाचुनी चा शेर अनंत आणि चित्तरंजन ह्यांना फार-फार आवडला होता. इथे बहुतेकांना मत्ला आणि भ्रम आवडल्याचे दिसते. मात्र आपली आवड दुस-या कोणाच्या आवडीने प्रभावित होणे हे चांगले लक्षण नाही, असे वाटते. प्रभाव असतो, असावा, मात्र त्यातून लवकरात लवकर बाहेर पडणे चांगले. सुरुवातीच्या दोन-चार वर्षे भटांच्या प्रभावाखाली होतो. त्यातून बाहेर आलो म्हणून आज जे काही बरे-वाईट लिहितो त्यावर आपला रंग देत आहे, प्रयत्नशील आहे. एखाद-दुस-या रचनेवर, विचारावर प्रभाव हेही मान्य आहेच. जसे माझ्या रचनांवर अधेमधे अनंत, चित्तरंजन, आणि भूषण ह्यांचा प्रभाव मला स्वतःला जाणवतो. मात्र सगळ्यातून स्वतःची ओळख, स्वतःचा विचार होणे महत्त्वाचे वाटते. ह्यासाठी अधिकाधिक वाचायला हवे, चिंतन हवे.\nकमी-जास्त बोलल्यास राग नसावा.\nज्या धारेवर राहिलास तू हळू\nज्या धारेवर राहिलास तू\nहळू हळू ओसरते आहे\nशेवटचे २ शेर आवडले\nशेवटचे २ शेर आवडले\nधन्यवाद सर आपण एखाद्याच्या\nआपण एखाद्याच्या लेखनावरील दुसर्याचा प्रभाव ह्या बद्दल सांगीतलेत ते १००% पटले\nपण आपला गैरसमज नको व्हायला म्हणून सांगू इच्छ्तो की इथे दिलेला प्रतिसाद मी बेफीजीना ते शेर आवडले ह्या प्रभावातून ���िलेला नाही मी गझल वाचता वाचताच मला जास्त आवडले शेर शोधून पाहिले मग खाली प्रतिसाद वाचायला सुरुवात केली तर बेफीजीनाही तेच शेर आवडले आहेत हे कळून आले मग मी तेच कोट करण्या ऐवजी फक्त ते वाक्य प्रतिसादात दिले इतकेच\nबेफीजींचा प्रतिसाद येण्या आगोदर माझा प्रतिसाद येवू शकला असता तर आपणास वरील गैरसमज झाला नसता असे वाटते आहे किंवा बेफीजीनी तो प्रतिसाद देण्या आधी कुणी इतरानी तो दिला असता व मीही क्ष यांच्याशी सहमत म्हटले असते तर अश्याही वेळी आपणास हा गैरसमज झाला नसता असे वाटते आहे\nअनेकदा काही गझलांवर माझा प्रतिसाद आधी आला व नंतर बेफीजींचा पण दोघाना अधिक आवडलेले गझलेचे शेर सेमच निघाले आहेत असाच प्रकार माझ्या व इतरही काही प्रतिसादकांच्या बाबतीतही झाला आहे असेही स्मरते\nअसो आपल्या 'प्रभाव' ह्या मुद्द्याशी मी सहमत आहे आपण त्यातून सांगत आहात ते लाख् मोलाचे आहे त्याबद्दल धन्यवाद\nलोभ असावा राग नको :).\n(.तसेही ह्या प्रतिसादात मी आणि तुमच्या प्रतिसादात तुम्ही राग येण्यासारखे काही म्हटले आहे असे वाटत नाही आहे मलातरी )\nमी शेवटच्या शेराच्या पहिल्या ओळीबद्दलही बोललो बाकी कुणे कुठे काही बोलले त्या ओळीवर\nतिसरा आणि चौथा सर्वात विशेष\nतिसरा आणि चौथा सर्वात विशेष वाटले.\nसर..मतला, दुसरा आणि शेवटचा\nसर..मतला, दुसरा आणि शेवटचा खूप आवडले...\nधन्यवाद, गझल वर काढण्यासाठी\nधन्यवाद, गझल वर काढण्यासाठी विशेष धन्यवाद.\nपण मला सर म्हणू नका. वर्गात असल्यासारखं वाटतं.\nओ नाही हो जोशी... समीरजी सरच\nओ नाही हो जोशी... समीरजी सरच आहेत नुसते सर नाहीत तर प्रोफेसर आहेत ते आयाय्टीत ...त्यामुळे खरेतर प्रोफेसर म्हणाल्यास योग्य ठरले असते पण प्रोफेसर म्हटले की देवपूरकर आठवतात म्हणून समीरजीना सरच म्हणूयात आपण लोक्स ..\nजयदीपः मागे एकदा मस्त ... सर\nमागे एकदा मस्त ... सर अशी कमेंट तुम्ही दिली होती म्हणून म्हटले.\nतसा मी नेहमीच मस्त असतो.\nअसो, वैभव मी सर (प्रोफेसर नव्हे) गणिताचा आहे गझलेचा नव्हे.\nप्रोफेसर म्हटले की देवपूरकर आठवतात ह्याच्याशी पूर्ण सहमत.\nक्या बात है. सर्वच शेर खास\nक्या बात है. सर्वच शेर खास आहेत. आवडले.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nदुःख प्रेमाचे निखिल झिंगाडे\nझुगारून मी जगतो आहे निशिकांत\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://aadital.blogspot.com/2017/01/", "date_download": "2021-07-30T06:42:30Z", "digest": "sha1:YUAZOCXH6DOSNQ2DMRCIRBLX27VZMIPD", "length": 45071, "nlines": 61, "source_domain": "aadital.blogspot.com", "title": "आदिताल: जानेवारी 2017 - आदिताल", "raw_content": "\nमंगळवार, २४ जानेवारी, २०१७\nलिहिता येतं म्हणून एखादी कथा लिहून मोकळं झालं, काढता येतं म्हणून सहज एखादं चित्र काढलं किंवा नाचता येतं म्हणून रंगमंचावर उभं राहून नृत्याच्या दोन-चार गिरक्या मारल्या, तर ती अभिव्यक्ती होणार नाही. खऱ्या अभिव्यक्तीत ‘मला काही सांगायचंय ते तुम्ही पाहा-ऐका’ असा सूक्ष्म आदेशवजा भाव असतो. कारण कुठल्याही कलेची खरी अभिव्यक्ती म्हणजे त्या-त्या कलावंताच्या विचाराचं आणि प्रतिभेचं वहन असतं...\nमनुष्याचं जगणं-बोलणंच नव्हे, तर त्याचं संपूर्ण जगणं ही एकप्रकारे त्याची अभिव्यक्तीच असते. ते त्याचं एकप्रकारे स्वतःला प्रकट करणंच असतं. अन्यथा त्याला जे काही म्हणायचंय, ते इतरांना कळणारच नाही. त्यामुळे इतरांशी संवाद साधण्यासाठी त्याला वेगवेगळ्या माध्यमांतून प्रकट व्हावंच लागतं. या प्रकटीकरणासाठी तो कधी भाषेचा वापर करतो, तर कधी एखाद्या कृतीचा. आदिम काळात भाषेचा शोध लागण्याआधी किंवा निर्मिती होण्याआधी आदिमानवाने संवादासाठी गुहांतील भिंतींवर दगडाने चित्रं रेखाटली. आपण कोणत्या आकाराचा-प्रकारचा प्राणी पाहिला हेच त्याने त्यांतून सूचित केलं. हे त्याचं सूचन स्वतःसाठी जसं होतं, तसंच ते त्याच्या इतर बांधवांसाठीही होतं. याचप्रकारे जेव्हा निसर्गातील नानाविध घटितांचा अर्थ त्याला उलगडला नाही, उदाहरणार्थ आकाशातून कोसळणारा पाण्याचा प्रपात, एक तेजोगोल देत असलेला प्रकाश, आकाशात कडाडणारी वीज, रात्रीचा गडद काळा अंधार, ते अगदी दर महिन्याला स्त्रीच्या मांड्यांतून स्रवणारा लाल-काळा-निळा द्राव, तेव्हा त्याने आरडणं-ओरडणं-उड्या मारणं असे प्रकार सुरू केले. हे सारं कधी त्याने भयचकित होऊन केलं, तर कधी ते आनंदानेही केलं. मात्र हे सारं त्याचं स्वतःला प्रकट करणंच होतं. सुरुवातीच्या काळात त्याची ही प्रकटीकरणाची भावना व्यक्तिगत असण्यापेक्षा सामूहिक होती. कारण त्याचं जगणंच सामूहिक होतं. उपजीविकेसाठी शिकार करत इथून-तिथे भटकणारा हा आद���म समाज पुढच्या टप्प्यात शेतीचा शोध लागल्यावर हळूहळू नदीकाठाने वस्ती करुन राहू लागला. त्यामुळे त्याच्या आयुष्याला स्थिरता आली आणि साहजिकच काही काळाने एक मानवी जीवनसंस्कृती आकाराला आली. या प्रवासातच पुढे त्याला भाषा गवसली आणि स्वतःला प्रकट करण्याचं, अभिव्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम त्याला सापडलं. तरीही केवळ भाषा हेच मनुष्याचं प्रकटीकरणाचं एकमेव माध्यम कधीच राहिलं नाही. उक्ती आणि कृती दोन्हीतून तो व्यक्त होत राहिला, तेव्हापासून ते आजतागायत. मात्र मानवाचं हे स्वतःला प्रकट करणं हे कायम त्याच्या जगण्याच्या पातळीवरचं असतं. एखादी गोष्ट सांगण्यासाठी काहीतरी बोलणं आणि काही तरी करणं ही त्याची अभिव्यक्ती असली, तरी त्यामागची प्रेरणा सामान्य असते. किंबहुना ती त्याची जगण्याची सहजप्रेरणा असते. या उक्ती-कृतीसाठी तो आपली बुद्धी किंवा भावना यांना मुद्दाम आपल्याला हवं तसं वाकवत नाही. इथे त्याला इतरांपेक्षा वेगळं असं काही सांगायचं नसतं नि वागायचंही नसतं. इथपर्यंत मनुष्याचं जगणं ही एक साधी अभिव्यक्ती असते... परंतु जेव्हा बुद्धी आणि भावनांच्या प्रभावातून त्याला इतरांपेक्षा वेगळं काही सांगायचं असतं- भाषेच्या माध्यमातून लेखनातून, रंग-रेषांच्या माध्यमातून चित्रांतून, स्वरांच्या माध्यमातून संगीतातून आणि शारीरलयीच्या माध्यमातून नर्तनातून... तेव्हाच ती कलेची अभिव्यक्ती ठरते.\nपरंतु कलेची अभिव्यक्ती म्हणताना कला जीवनापासून वेगळी असते का, याचाही इथे विचार करायला हवा. कारण कलानिर्मिती करणारा कलावंत हा तुमच्या-आमच्यातलाच असतो. जन्म-जरा-मृत्यू असाच त्याचाही जीवनप्रवास असतो आणि जगण्यासाठी म्हणून जे सगळ्यांना करावं लागत असतं, तेच त्यालाही करावं लागत असतं. अन् तरीही मग कलावंत आणि त्याची कला ही जीवनापेक्षा वेगळी काही गोष्ट असते का तर याचं उत्तर निश्चितच ‘हो’ असंच द्यावं लागेल. इथे मला ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला’ या वादात शिरायचं नाही. कारण तो वाद कलेच्या उपयोजनासंदर्भात होता. मला इथे सुचवायचंय की रोजच्या जगरहाटीत अडकलेला असतानाही, इतरांसारखेच रोजचे जगण्या-मरण्याचे प्रश्न छळत असतानाही, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समकाळातल्या प्रश्नांना किंवा अगदी परंपरेने चालत आलेल्या नीती-कल्पनांना नव्याने भिडते, नव्या जाणिवांनी-नव्या संदर्भांनी... तेव्हा ते व्यक्त होणं ही कला असते आणि ती नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळी असते. अर्थात जीवनातून कला वेगळी कधीच काढता येणार नाही. कारण कलेसाठी लागणारं पायाभूत द्रव्य जीवनातूनच मिळत असतं. परंतु त्या द्रव्याला आकार, घाट आणि पोत देण्याचं काम कलावंत त्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे करत असतो. या पातळीवर कुठलीही कला अस्सल-कमअस्सल, उत्कृष्ट-निकृष्ट ठरू शकते. परंतु कलावंताने जे काही नव्याने सांगायचा प्रयत्न केलेला असतो, ती कलानिर्मिती असते आणि ती जीवनापेक्षा वेगळी असते.\n... कलावंताचं हे जे काही वेगळं सांगणं असतं, तीच त्याची एकप्रकारे अभिव्यक्ती असते. शेवटी अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. मात्र कलावंताने रोजच्या जगण्यात, समाजात वावरताना व्यक्त होणं आणि आपल्या कलेच्या माध्यमातून व्यक्त होणं यात महदंतर असतं. कारण समाजात वावरताना कलावंत इतरांसारखाच एक सर्वसमान्य माणूस असतो. परंतु जेव्हा तो कलावंत म्हणून लेखन करत असतो, चित्र काढत असतो किंवा नृत्य-गायन करत असतो, तेव्हा त्यामागे त्याचा काहीएक विचार असतो. विशिष्ट विषयासंदर्भात त्याने केलेलं चिंतन-मनन असतं. आपली सारी सर्जनशीलता पणाला लावून कलावंत एखाद्या आशय-विषय-अनुभवाला भिडत असतो आणि त्यांतून मग त्याला जे गवसत असतं, ते तो रसिकांसमोर मांडत असतो. सांगत असतो. त्याअर्थाने लिहून पूर्ण झालेली एखादी साहित्यकृती, काढून पूर्ण झालेली चित्रकृती, किंवा नर्तकाने सादर केलेलं नृत्य हे कलावतांच्या अभिव्यक्तीचं पूर्ण दृश्यरूप असतं. हे दृश्यरूप तो किती ताकदीने पेश करतो, त्यावर कलावंताचं यशापयश अवलंबून असतं. परंतु लोकांसमोर दृश्यरुपाने आलेली कलावंताची अभिव्यक्ती जेवढी महत्त्वाची, तेवढीच पडद्यामागची त्याची सर्जनाशी चाललेली झोंबाझोंबीही महत्त्वाची असते. किंबहुना सच्च्या कलावंताची अभिव्यक्त होण्याची आस एका कलाकृतीत भागतच नाही. आपल्याला उमगलेला वेगळा अर्थ वेगवेगळ्या मार्गांनी रसिकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याची अखंड धडपड सुरू असते. दिवंगत समीक्षक कुसुमावती देशपांडे यांनी ‘पासंग’ या आपल्या समीक्षात्मक पुस्तकात काढलेले उद्गार इथे उद्धृत करायला हरकत नाही. त्या म्हणतात- ‘श्रेष्ठ कलाकाराला नेहमीच काही सांगायचे असते. ज्याची त्याला प्रचिती आली, जे त्याच्या जिवाला जाऊन भिडल��, जे अव्यक्तपणे पण उत्कटपणे त्याला पटले, ते व्यक्त करण्यासाठी त्याची धडपड असते. निवेदन, अनुभवाचे दान, हे त्याचे मुख्य कार्य असते. साहजिकपणेच हे कार्य साधण्याच्या आवश्यकतेमुळे त्याची निर्मिती सहजसुंदर व साधी होते. साधेपणा, सरळपणा व साधनसामग्रीचा अत्यंत कमी उपयोग हे श्रेष्ठ कलाकृतीचे नेहमीचे विशेष होत. आपली कलाकृती परिणामकारक कशी होईल, याची उच्चतम कलाकाराला चिंता कधीच पडत नाही. आपली कृती सुंदर बनवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न त्याला कधीच करावा लागत नाही. त्याच्या प्रचितीमुळे, त्याच्या आंतरिक उत्कटतेमुळे, आपले विचार व्यक्त करण्याविषयीच्या त्याच्या तळमळीमुळे त्याच्या निर्मितीत सहजसौंदर्य प्रकट होते.’\nकुठल्याही ललितकलेच्या (नृत्य, गायन, चित्र, शिल्प, साहित्य) अभिव्यक्तीसाठी पडद्यामागे कलावंताला करावी लागणारी तपश्चर्या प्रखरच असते. कारण अभिव्यक्ती म्हणजे ते निव्वळ कलेचं प्रकटीकरण नसतं. लिहिता येतं म्हणून एखादी कथा लिहून मोकळं झालं, काढता येतं म्हणून सहज एखादं चित्र काढलं किंवा नाचता येतं म्हणून रंगमंचावर उभं राहून नृत्याच्या दोन-चार गिरक्या मारल्या, तर ती अभिव्यक्ती होणार नाही. खऱ्या अभिव्यक्तीत ‘मला काही सांगायचंय ते तुम्ही पाहा-ऐका’ असा सूक्ष्म आदेशवजा भाव असतो. कारण कुठल्याही कलेची खरी अभिव्यक्ती म्हणजे त्या-त्या कलावंताच्या विचाराचं आणि प्रतिभेचं वहन असतं. जर विचार आणि प्रतिभेचा अभाव असेल, तर त्या अभिव्यक्तीला काहीच अर्थ उरणार नाही. कोणत्याही अभिव्यक्तीचा संबंध फक्त कलावंताच्याच समृद्ध होण्याशी व व्यक्त होण्याशी असतो असं नाही, तो रसिकाशीही असतो. ज्याप्रमाणे आपल्या विचारचिंतनाने व प्रतिभाविलासाने कलावंत अधिक अभिरुचीसंपन्न होत असतो, त्याचप्रमाणे त्याची अभिव्यक्ती असलेली कलाकृती पाहून रसिकानेही अनुभवसमृद्ध होणं गरजेचं असतं. जर एखादी कलाकृती पाहून रसिकाच्या जाणिवांमध्ये-अनुभवामध्ये काहीच भर पडली नाही, तर कलावंताची ती अभिव्यक्ती व्यर्थ होय. कारण कोणत्याही चांगल्या कलेचे-अभिव्यक्तीचे प्रयोजन आस्वादकांना विचारसमृद्ध आणि भावसमृद्ध करणे हेच असते. किंबहुना असायला हवे अन्यथा मग करमणूक आणि कला यांत फरक तो काय राहिला अन्यथा मग करमणूक आणि कला यांत फरक तो काय राहिला इथे दिवंगत समीक्षक दि. के. बेडेकर यांनी ‘साहित्य निर्मिती व प्रक्रिया’ या लेखात मांडलेला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ते लिहितात-‘प्रथम करमणूक व कला यांतील फरक आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. करमणुकीचे नवे-जुने सारे प्रकार घेतले तर त्यावरुन असे दिसून येईल की, लोकांच्या भावना व विचार उद्दीपित करणे एवढेच करमणुकीमुळे साधावयाचे असते व साध्य होते. कलेचा उद्देश मात्र भावना आणि विचार यांना उद्दीपित करणे हा नसतो. 'कला ही कलेसाठी असते' यातही अर्थ आहे. तो माझ्या मते असा की, कलावंताचे काम कोठल्याही भावनेचे व विचाराचे उद्दीपन नसून त्याला काय प्रतीत झाले हे सांगण्याचे असते. हे महत्त्व कार्यकारण भावाच्या पद्धतीने सांगण्याचे काम ज्ञानसाधना करणारा संशोधक करीत असतोच, पण ज्ञानाच्या पद्धतीने न उमगणारे महत्त्व, किंवा महत्त्वाचा एक पैलू कलावंताला दिसतो व कोठल्या तरी कला-माध्यमाच्या सहाय्याने आपल्याला जे उमगले ते तो इतर सर्वांना साकार व ग्रहणीय करुन देतो. करमणुकीपेक्षा वेगळी आणि वेगवेगळ्या आशयांचे दर्शन कलात्मक रीतीने घडविणारी कला ही कलावंताच्या मनाचा, किंबहुना त्याच्या साऱ्या व्यक्तित्वाचा एक सहजोद्गार असते.’\nम्हणजेच कलावंताची अभिव्यक्ती केव्हा महत्त्वाची असते, तर रसिकांच्या मनात एखादी कलाकृती पाहिल्यावर, अनुभवल्यावर मनोरंजनाच्या पलीकडे त्याच्यात कलात्मक अभिरूची निर्माण होते तेव्हा. आणि रसिकाला ही अनुभूती देण्यासाठी सच्चा कलावंत कायम धडपडत असतो. अर्थात त्यासाठी आधी कलावंतालाही त्या अनुभवात न्हाता यायला हवं. कारण कल्पना आणि अनुभव यात नाही म्हटलं तरी एक अदृश्य सीमारेषा असतेच. मुख्य म्हणजे कल्पना ही पूर्णार्थाने कल्पना कधीच नसते. तिला अनुभवाचा किंचितसा स्पर्श झालेला असतोच. तसंच हा अनुभव कलावंताला अंतर्बाह्य भोगता आला पाहिजे. इथे मला प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते यांच्याशी एकदा झालेला एकदा आठवतो. ते ‘जे. जे. स्कूल ऑर्फ आर्ट’मध्ये शिकत असताना लॅण्डस्केपिंगसाठी त्यांना एकदा पुण्याजवळ एका नदीकिनारी नेण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर त्यांचे सगळे वर्गमित्र नदीकाठी बसून भराभर नदी आणि नदीकाठच्या झाडांचं चित्र काढू लागले. कोलतेनी मात्र चित्र काढायच्या आधी धावत जाऊन त्या नदीत उडी मारली आणि नदीच्या प्रवाही पाण्यात छान बुचकळून वर आले. त्या���ागचं कारण सांगताना कोलते म्हणाले होते-‘मलाही नदीचं चित्रच काढायचं होतं, परंतु ते फक्त कल्पेनेने किंवा बघून काढण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवून मग काढणं मला महत्त्वाचं वाटलं. कारण त्या अनुभवण्यातून मला पाण्याची पाणीपण, नदीचं नदीपण कळलं. जसं बाहेरुन कळलं, तसंच आतून आकळलं.’\nखरा कलावंत असा सतत वेगवेगळ्या अनुभूतीसाठी आसुसलेला असतो. खरंतर इतरांच्या आजूबाजूला असणारंच जग त्याच्याही भोवताली असतं. परंतु आपल्या चिंतन-मननातून हेच जग जेव्हा एखादा कलावंत रसिकांसमोर मांडतो तेव्हा, ती एक वेगळीच अभिव्यक्ती होऊन जाते. खरंतर जन्माला येणारी प्रत्येक कलाकृती ही एकप्रकारे रुढार्थाने त्या-त्या कलावंतांची अभिव्यक्तीच असते. मात्र अशा प्रत्येक कलाकृतीला ‘अभिव्यक्ती’ म्हणावं, असं मला वाटत नाही. कारण त्यात त्या कलावंताने काही ‘स्टेटमेंट’ केलेलं नसतं. उदाहरणार्थ मुंबई-पुण्यासारख्या शहरांचं वर्णन करणाऱ्या अनेक कलाकृती-साहित्यकृती आहेत. परंतु जेव्हा जयंत पवार यांच्यासारखा कथाकार आपल्या कथांमध्ये शहरीकरणाचा शहरावर आणि नात्यांवर उमटणारा खोल ओरखडा अधोरेखित करतो, तेव्हा ते त्याने केलेलं स्टेटमेंट असतं. तसंच संदेश भंडारेंसारखा छायाचित्रकार जेव्हा तमाशा आणि ऐतिहासिक वाड्यांमधील देवड्यांची छायाचित्रं काढतो, तेव्हा ती पाहताना त्याचा त्यामागचा विचार जाणवतो. अभिव्यक्तीचे हेच निकष प्रत्येक कला आणि कलाकृतीसाठी लागू होतात.\nइथे कलांकलांमधला एक फरक लक्षात घ्यायला हवा. साहित्य किंवा चित्र एकदा काढलं की ते तिथेच थांबतं. लेखक किंवा चित्रकाराला जे म्हणायचंय ते कलाकृती पूर्ण झाली की सांगून संपतं. मग कलावंताची अभिव्यक्ती म्हणजे एक स्टेटमेंट असतं, हा निकष गायन-वादन-नृत्य यासाठीही लागू होतो का कारण तिथे तर एकच प्रयोग पुन्हा पुन्हा केला जातो, तोही शेकडो-हजारो प्रेक्षकांसमोर… तर गायन-नृत्याच्या कलेतही कलावंताची अभिव्यक्ती महत्त्वाची असते आणि तिथेही या कलावंतांना काही तरी म्हणायचंच असतं कारण तिथे तर एकच प्रयोग पुन्हा पुन्हा केला जातो, तोही शेकडो-हजारो प्रेक्षकांसमोर… तर गायन-नृत्याच्या कलेतही कलावंताची अभिव्यक्ती महत्त्वाची असते आणि तिथेही या कलावंतांना काही तरी म्हणायचंच असतं पट्टीचा नर्तक-गायक प्रत्येक वेळी रसिकांना वेगवेगळीच अनुभूती देत असतो. गानसरस्वती किशोरी आमोणकर, स्वरप्रभा प्रभा अत्रे, किंवा दिवंगत गायक कुमार गंधर्व-भीमसेन जोशी या साऱ्यांच्या मैफली आठवल्या, तर प्रत्येक मैफलीत हे सगळे गायक नवाच कलाविचार मांडत असल्याचं आढळून येईल. कारण बंदिशीतले शब्द आणि आळवायचा राग सारखा असला, तरी प्रत्येक मैफलीआधी त्या-त्या कलावंतांच्या मनोभूमीत त्या बंदिशीचा-रागाचा वेगळा विचार सुरू असतो. त्याचा काहीएक प्रभाव त्या-त्या मैफलीतल्या गाण्यावर होत असतो. म्हणून तर रसिकाला प्रत्येक मैफलीचा येणारा अनुभव वेगळा असतो. हा वेगळा अनुभव गायकाने आपल्या अभिव्यक्तीच्या माध्यमातूनच साधलेला असतो.\n‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा मता’ म्हणजे नवनवीन उन्मेष धारण करणारी प्रज्ञा-बुद्धी म्हणजेच प्रतिभा असं भारतीय साहित्यशास्त्रात सांगितलं आहे. साहित्यशास्त्रात ही उक्ती साहित्यसाठी वापरलेली असली, तरी प्रत्यक्षात ती प्रत्येक ललित कलेसाठी सयुक्तिक आहे. कारण प्रत्येक कलाकृती हा कलावंताच्या प्रतिभेचा नवीनच आविष्कार असतो. अगदी नृत्यातही कथक-भरतनाट्यम-ओडिसी-कुचिपुडी-मणिपुरी या भारतीय शास्त्रीय नृत्यांचे विषय जरी प्रामुख्याने पौराणिक असले, तरी नर्तकांची प्रत्येकवेळची अभिव्यक्ती वेगळी असते. जर नर्तक बुद्धिमान असेल, तर पदन्यास आणि हस्तमुद्रा जरी त्याच असल्या, तरी प्रत्येक वेळी त्याची शारीरभाषा वेगळी असते. हे वेगळेपण त्याच्या उत्स्फूर्ततेत असतं. त्यामुळेच गायकाप्रमाणे अस्सल नर्तककलावंतही प्रत्येक वेळी सर्जनाचा नवाच आविष्कार घडवत असतो आणि हा आविष्कार म्हणजे वर्षानुवर्षं त्याने केलेला नृत्यविचारच असतो. नृत्याची नुस्ती तालीम केलेली असेल, तर त्या नर्तकाचं नृत्य निर्जीवच वाटतं आणि नृत्याचा विचार केलेला असेल, तर ते नर्तन रसिकांना हमखास कलानुभूती देणारं ठरतं. बघता बघता एका क्षणी रसिक त्यांची रसिकत्वाची पातळी सोडून प्रत्यक्ष कलावंताच्या पातळीवर येतात. स्वतःला कलावंताच्या जागी पाहू लागतात. ही ताकद त्या नर्तक कलावंताच्या अभिव्यक्तीचीच असते. याची दोन उदाहरणं पाहू. दिवंगत भरतनाट्यम नर्तिका बालसरस्वती यांनी नृत्यातील ‘अभिनय’ या संकल्पनेला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवलं होतं. केवळ त्यांचा पदमवरील ‘अभिनय’ पाहण्यासाठी रसिक दुरदुरून यायचे. साध्या ‘कृष्णा नी ��ेगने बरो’ या पदमवरचं त्यांचं नृत्य बघा. या गाण्यात यशोदा ‘कृष्णाला लवकर ये रे’ म्हणून विनवत आहे. बालसरस्वतीअम्माना हे नृत्य रसिकांच्या मागणीमुळे प्रत्येक कार्यक्रमात सादर करावं लागायचं. पण दरवेळी तेच नृत्य सादर करताना त्या त्यातल्या आशयाशी एवढ्या एकरूप व्हायच्या की रसिकांना समोर साक्षात् यशोदा आणि कृष्ण दिसायला लागायचे. किंबहुना ते स्वतःतच यशोदा आणि कृष्णाला शोधायचे. ही किमया शक्य व्हायची कारण बालसरस्वती प्रत्येक कार्यक्रमाआधी त्या पदममधील भावासंबंधी विचार करायच्या. त्यांच्यासाठी प्रत्येकवेळी ते पदम नवीनच असायचं. साहजिक मग अभिव्यक्तीचं प्रकटीकरणही वेगळंच व्हायचं.\nदुसरं उदाहरण लावणी या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध लोककलेतलं आहे. भामाबाई पंढरपूरकर नावाच्या लावणीकलावंत होत्या. स्वतः लावणी म्हणणं आणि त्यावर अदा-भावकाम करणं ही त्यांची खासियत होती. एकदा पंढरपूरला रुक्मिणीचे पुजारी उत्पात यांच्या घरी त्यांची बैठक ठरलेली होती. सुरुवातीला वेगवेगळ्या पारंपरिक लावण्या झाल्यावर शेवटाकडे बाईंनी त्यांची नेहमीची हुकमी लावणी बाहेर काढली. या लावणीतला आशय असा होता की- सासुबाईंनी दुधाचा ग्लास देऊन नववधुला शेजघरात पाठवलेलं आहे. नवीनच असल्यामुळे ती घाबरत घाबरतच ती आत शिरते. तिथे बघते, तर नवरा झोपलेला आहे. त्यामुळे काहीशी आश्वस्त होऊन ती पुढे जाते, तर झोपेचं सोंग घेतलेला नवरा मागून तिच्यावर झडप घालतो आणि यामुळे ती ‘बावरून-घाबरुन’ जाते. भामाबाईंनी त्या बैठकीत या बावरण्या-घाबरण्याचे एवढे प्रकार करून दाखवले की, रसिक अचंबित झाले. कधी सशाचं घाबरलेपण, कधी हरिणीची बावरलेली स्थिती, कधी शरीराचा नुस्ता कंप, कधी ओठांची नुस्ती थरथर… बाईंनी अभिनयाची चळतच खुली केली होती. समेला येताना त्यांनी तबलजीला खूण केली आणि त्याने मारलेल्या थापेवर आणि ‘घाबरले गं बाई’ या गाण्याच्या बोलावर त्यांनी धाडकन उत्पातांच्या बैठकीतील लाकडी खांबाला घट्ट मिठी मारली आणि पाय मागून उचलून घेतले… ते दृश्य एवढं परिणामकारक होतं की, क्षणभर काहीतरी झालं म्हणून उपस्थित रसिकच घाबरले. ही एकप्रकारे भामाबाईंच्या कलेला म्हणजे अभिव्यक्तीलाच मिळालेली दाद होती. कारण नाणावलेला कलावंत प्रत्यक्ष सादरीकरणाच्या वेळीही कोणती वेगळी जागा घेता येईल, याचा सतत विचार करत असतो आणि ती त्याची अभिव्यक्तीच असते. कारण या सगळ्या उत्स्फूर्तते मागे वर म्हटल्याप्रमाणे त्या-त्या कलावंतांने अभिव्यक्तीचा सातत्याने केलेला विचारच असतो. आपल्याला पाहताना वाटतं की त्यानं ‘आत्ता’ ती कृती केली. परंतु त्यामागचा विचार त्या कलावंताच्या सुप्त मनात निरंतर सुरूच असतो. तोच एका क्षणी लाव्ह्यासारखा उसळून येतो.\nअभिव्यक्ती अशी असते, कलावंताला सतत टोचणी लावणारी…\nद्वारा पोस्ट केलेले मुकुंद कुळे (Mukund Kule) येथे १९:५५ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमुकुंद कुळे (Mukund Kule)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nबहीण-भावाच्या नात्याचे विविध पदर\nआज राखीपौर्णिमा. या सणाने बहीण-भावाच्या नात्याला एक वेगळा आयाम दिला, तरी याला फार मोठी प्राचीन परंपरा नाही. या सणाने बहीण-भावातील न...\nपिंगळ्याचा शकुन ऐका वं माय\nतांबडं फुटायला अंमळ अवकाश असतो. कोंबड्याच्या आरवण्याचाही मागमूस नसतो. रातकिड्यांची किर्रर्र किरकिर अजून सुरूच असते. अन् एवढ्यातच पिंगळ...\nगोहरला लावलेला काळा रंग खरवडत गेलो आणि गोहर एखाद्या दीपकळीसारखी पुन्हा नव्याने भेटत गेली. तरीही माहीमच्या कब्रस्ताना तून बाहेर पडताना ...\nरुपखणी गुणखणी बावनखणी ................... मुकुंद कुळे लेखातील चित्र : रोहन पोरे ................. नजर भिरभिरत असते , दाण...\nविरुबाई : आंदणी ते मातुश्रीसाहेब\nरेखाचित्र : अतुल बेलोकर प्रवास तरी केवढा तर औरंगजेबाच्या छावणीतल्या, एका तंबूपासून दुसऱ्या तंबूपर्यंतचा... तोही लपून-छपून नाही, तर...\nब्लॉगला भेट देणारे लोक\nअनागर संस्कृती अभिरुची आंबा आठवणी इतिहास कला कृष्ण कोकण खाद्यसंस्कृती ग्रामसंस्कृती डोह देवदासी नाग नायिका निसर्ग नृत्य परंपरा पाणी पुणे पुराणकथा पेशवाई फिरस्ते भटके भीती महाराष्ट्र मिथक राधा लावणी लोककला लोकगीत लोकतत्त्व लोकदेवता लोकरहाटी लोकसंगीत लोकसंस्कृती संगीत संतपरंपरा संस्कृती स्त्री\n© मुकुंद कुळे. वॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T07:41:05Z", "digest": "sha1:IPO5AV3EXP3Q2M4R2MFBAHHDIFKB36GA", "length": 14801, "nlines": 81, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "मराठी खाद्यसंस्कृती – डिजिट��� दिवाळी २०१६", "raw_content": "\nसतीश रत्नपारखी वाईन इतक्या प्रकारच्या असतात की त्यातल्या एका वाईनबद्दल काही चांगलं लिहिलं तर दुसऱ्या वाईनला राग येईल की काय असा प्रश्न पडतो असो. आईस वाईन ही अत्यंत महागडी वाईन असते आणि तेवढीच चवदार सुद्धा . कॅनडामध्ये ओन्टारियो प्रांतात आइस वाईनची निर्मिती खूप प्रमाणात होते. तशी ती जर्मनी, क्रोएशिया, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, फ्रान्स, हंगेरी, इटली,…\nआखाती देशांतले गोड पदार्थ\nवर्षा नायर दुबईत जेव्हा नवीन आले, १६ वर्षांपुर्वी तेव्हा माझ्या घराच्या शेजारीच लेबनीज (लेबनान देशातील) स्वीट्स शॉप होते. मी लग्न करून नुकतीच आले असल्याने लोक घरी जेवायला बोलावत. कधी ईदचे आमंत्रण तर कधी अजून काही. मग जाताना काहीतरी स्वीट घेऊन जावे म्हणून मी त्या शॉपमध्ये जायचे. खूप आकर्षक मांडणी होती, ज्याची कुणालाही भुरळ पडेल. आणि…\nभूषण कोरगांवकर चविष्ट, पौष्टिक आणि स्वस्त या तीन शब्दांत ओरिसाच्या, मी अनुभवलेल्या, खाद्यसंस्कृतीचं वर्णन होऊ शकेल. भात, सर्व डाळी, दही, भाज्या, मांस, मासे (विशेषतः गोड्या पाण्याचे), राईचं तेल, पनीर, खवा, साखर या पदार्थांचा इथल्या आहारात प्रामुख्याने समावेश असतो. चव, साहित्य आणि कृती या तिन्ही बाबतीत बंगाली खाद्यसंस्कृतीही बरंच साधर्म्य असलं तरी ओडिया पदार्थ हे आपली वेगळी, थोडीशी गावरान चव राखून आहेत. शिवाय चिंच, कढीपत्ता, डोशांचे प्रकार,…\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको\nचित्रलेखा चौधरी मेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय…\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए\nमेघना चितळे आणि विक्रम बापट हे दोघे मॅडिसन, यूएसएमध्ये राहातात. दोघांनाही खाण्याची आणि विविध पदार्थ करून बघण्याची नितांत आवड आहे.\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ\nतनश्री रेडीज लग्नाच्या आधी मी आणि माझा होणारा नवरा असे दोघेही हॉस्टेलला राहत असल्याने हॉस्टेल मेसमध्ये मिळणारे जेवण हेच महाराष्ट्रीय जेवण असा जो सर्वसाध��रण नॉन महाराष्ट्रीय लोकांचा गैरसमज होतो तसाच माझ्या केरळी नव-याचा सुद्धा झाला होता आणि तेव्हापासून माझी केरळी खाद्यसंस्कृतीशी ओळख झाली. “We Mallus have better food culture than you people. We have variety…\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश\nशक्ती साळगावकर-येझदानी हिमाचल प्रदेश हे नावच इतकं सुंदर आहे, की हे नाव ऐकताच सुंदर बर्फाची पांढरीशुभ्र ओढणी घेऊन स्वागताला उभी असलेली एक स्त्री डोळ्यासमोर येते. मी पहिल्यांदा या सुंदर प्रदेशात जायचा प्लॅन केला तो एका पंधरा दिवसाच्या ट्रेकिंग ट्रिपसाठी. टूर कंपनीने पाठवलेल्या, ट्रिपवर नेण्याच्या सामानाच्या यादीत माकडटोपी, लाँग जोनस् (लोकरीचा पायजमा), लोकरीचे पायमोजे, मफलर, लेदरचे…\nशर्मिला फडके आणि सायली राजाध्यक्ष बरजात्यांच्या एका गोड-गुळगुळीत सिनेमात (बहुतेक हम साथ साथ है) नेहमी असतो तसाच एक कुटुंबियांनी मिळून एकत्र जेवण्याचा सीन आहे. कुटुंबप्रमुख आलोकनाथ आपल्या २५-३० माणसांच्या कुटुंबकबिल्यासमवेत एका भल्यामोठ्या, साधारण दोनशे लोकांना पुरेल इतकं खाणं मांडून ठेवलेल्या डायनिंग टेबलवर जेवायला बसलेला असताना आपल्या प्रेमळ कुटुंबियांकडे एक (साजूक) तुपकट कटाक्ष टाकून उद्गारतो,” फॅमिली…\nयंदाचा डिजिटल दिवाळी अंक खाद्यसंस्कृती विशेषांक करायचा ठरवल्यावर, त्यात वेगवेगळ्या देशांच्या, प्रांतांच्या, राज्यांच्या, धर्मांच्या, लोकसमुहांच्या खाद्यसंस्कृतींबद्दल शक्य तितकं जास्त साहित्य असावं असं वाटत होतं. भारतातल्या प्रमुख खाद्यसंस्कृतींमधली एक महत्वाची खाद्यसंस्कृती म्हणजे आदिवासींची खाद्यसंस्कृती. आणि महाराष्ट्रातले आदिवासी म्हणजे प्रामुख्यानं गडचिरोली जिल्ह्यातले माडिया गोंड आदिवासी. तेव्हा त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घ्यायला गडचिरोलीला जाऊ असं मेधाताईनं सुचवलं. त्यानुसार राणीताई…\nमराठी-हिंदी मालिकांनी भारतातल्या प्रेक्षकांना वेड लावलेलं आहे. या मालिका भारतीय माणसाच्या, विशेषतः वयस्कर व्यक्तींच्या भावजीवनाचा एक महत्त्वाचा भाग झालेल्या आहेत. या मालिका दररोज दाखवल्या जातात. दररोज दाखवल्या जात असल्यामुळे अर्थातच त्यात स्वयंपाक, स्वयंपाकघर आणि खाणंपिणं आलंच. काही मालिकांमध्ये तर फक्त खाणंपिणंच दाखवलं जातं असंही विनोदानं म्हटलं जातं. शुभांगी गोखले यांनी अनेक मालिकांच्या स्वयं��ाकघरात खूप तन्मयतेनं…\nमद्यपान – एक चिंतन\nआपल्या देशात आणि एकूणच संस्कृतीत मद्यपानाकडे फार चांगल्या दृष्टीनं बघितलं जात नाही. तर परदेशात मद्य हा बहुतेक खाद्यसंस्कृतींचा एक महत्त्वाचा भाग आहे. मग हा फरक का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का शिवाय भारतात मद्यपानाकडे एकूणच दांभिकतेनं बघितलं जातं ते का यासारख्या विचार करायला लावणा-या प्रश्नांचा ऊहापोह केला आहे हृषीकेश जोशी यांनी आपल्या मद्यपान – एक चिंतन या लेखात. त्यांचा हा…\nपु.ल.देशपांडे यांचं एक एव्हरग्रीन पुस्तक हसवणूक. रोजच्या जगण्यातल्या गंमतीदार निरीक्षणांमधून पुलंचा विनोद निर्माण होतो. ‘माझे खाद्यजीवन’ हे हसवणूक पुस्तकातलं प्रकरण खळखळून हसवणारं. जेवणातले विविध रंग, विविध चवी यांचं तितकंच चविष्ट वर्णन पुलंनी आपल्या या लेखातून केलं आहे. पुलंच्या लेखातल्या भागाचं वाचन करायचं तर अतुल परचुरेंशिवाय कोण करणार अतुल परचुरे हे अभिनेता आहेत. अनेक नाटकांमधून, चित्रपटांमधून,…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-special-screening-of-marathi-film-killa-for-zee-marathi-celebs-5031941-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:18:09Z", "digest": "sha1:FRWESKOKONFKBXE6QZU3DGQH2LIHVTBS", "length": 6017, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special Screening Of Marathi Film Killa For Zee Marathi Celebs | झी मराठीच्या कलाकारांसाठी \\'किल्ला\\'चे स्पेशल स्क्रिनिंग, पाहा PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nझी मराठीच्या कलाकारांसाठी \\'किल्ला\\'चे स्पेशल स्क्रिनिंग, पाहा PHOTOS\n(फोेटो - डावीकडून - अभिनेता सुव्रत जोशी, सखी गोखले, पुष्कर चिरपुटकर, सुरभी हांडे आणि देवदत्त नागे )\nमुंबईः मधुकर मुसळे, अजय राय, अलेन म्कॅलेक्स निर्मित आणि एस्सल व्हिजन प्रस्तुत राष्ट्रीय पारितोषिक विजेता मराठी चित्रपट 'क��ल्ला' येत्या 26 जून रोजी प्रदर्शित होतोय. झी मराठी वाहिनीच्या कलाकारांसाठी अलीकडेच 'किल्ला'चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते.\n'का रे दुरावा' फेम सुरुची अडारकर आणि सुयश टिळक, 'जय मल्हार' मालिकेतील देवदत्त नागे आणि सुरभी हांडे, 'होणार सून मी ह्या घरची' मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी, अभिनेत्री सुहिता थत्ते आणि पुर्णिमा तळवलकर, 'जुळून येती रेशीमगाठी' फेम सुकन्या मोने, 'दिल दोस्ती दुनियादारी'ची टीम स्क्रिनिंगला उपस्थित होती. याशिवाय अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही किल्ला बघायला आवर्जुन हजेरी लावली होती.\nदिग्दर्शनात पदार्पण करणारे दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या या सिनेमाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच विविध चित्रपट महोत्सवातही या सिनेमाला खूप पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय यावर्षीच्या झी गौरव पुरस्कारातही 'किल्ला' सिनेमाला 7 विभागात पुरस्कार मिळाले. प्रतिष्ठित अशा बर्लिन चित्रपट महोत्सवातही सिनेमाला मानाचा समजला जाणारा क्रिस्टल बियर आणि स्पेशल ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n'किल्ला’ या चित्रपटातील चिनूची मध्यवर्ती भूमिका केलीये अर्चित देवधरने तर आईच्या भूमिकेत आहे अमृता सुभाष. याशिवाय त्याच्या मित्राच्या भूमिकेत पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी हे बालकलाकार आहेत.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, किल्लाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या कलाकारांची खास छायाचित्रे...\n\\'त्यादिवशी पाऊस पडला नसता, तर मी \\'किल्ला\\' चित्रपट बनवला नसता\\'- दिग्दर्शक अविनाश अरूण\nआमिर खान आणि अनुराग कश्यपला पाहायचा आहे अमृता सुभाष स्टारर \\'किल्ला\\'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/transport-branch-action-more-two-thousand-people-not-wear-seat", "date_download": "2021-07-30T07:59:37Z", "digest": "sha1:RFX65J3WXDUYLIDB5URQWTXBM2GI4XUG", "length": 7226, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सीट बेल्ट न लावण्याची बनतेय फॅशन पण", "raw_content": "\nवाहतूक शाखेची दोन हजारांहून अधिकांवर कारवाई; वाहनाचा विमा नसणाऱ्यांवरही कारवाई\nसीट बेल्ट न लावण्याची बनतेय फॅशन पण\nकोल्हापूर : वाहन चालविताना सीट बेल्ट न लावण्याची फॅशनच बनते आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने आठ महिन्यांत केलेल्या कारवाईतून त्याचे वास्तव समोर येत आहे. सुरक्��ित वाहतुकीसाठी ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे.\nसुरक्षित वाहतुकीसाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी शहर वाहतूक शाखेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. प्रबोधनासह कारवाई अशा दोन वेगवेगळ्या माध्यमातून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून सीट बेल्टचा वापर करावा, याबाबत गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर कारवाईस सुरवात केली होती. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे वाहनांचीही संख्या कमी झाली. लॉकडाउनमध्ये शिथिलता लागू झाली तशी वाहनांची संख्या वाढली. साहजिकच शहर वाहतूक शाखेने कारवाईची मोहीम पुन्हा हाती घेतली.\nहेही वाचा- तरुणांनो सावधान : काही मिनिटातच खात्यावरून पैसे होतायत गायब -\nशहर वाहतूक नियंत्रण शाखेने शहरातील गर्दीच्या ठिकाणांसह शहरात प्रवेश करणाऱ्या मार्गावर सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या दोन हजारांहून अधिक जणांवर कारवाई केली. क्षमतेपेक्षा वाहनांत जास्त प्रवासी घेऊन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अतिरिक्त प्रवाशांमुळे वाहन चालविताना अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघाताचे धोके वाढतात. हे धोके टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणाऱ्या वाहनचालकांवरही कारवाईची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. त्याचबरोबर वाहनांसंबंधीच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यात वाहनांचा विमा नसणारी वाहनेही कारवाईच्या कात्रीत अडकत आहेत.\nजानेवारी ते ऑगस्ट कारवाई अशी :\nप्रकार कारवाई दंड वसूल अनपेड दंड\nसीट बेल्ट न लावणे २०६८ ४,१३,६०० १,८३,८००\nविमो नसलेले वाहन चालवणे ३४ २८,९०० १५,४००\nक्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे १०८ २१,६०० ७,२००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_518.html", "date_download": "2021-07-30T06:58:02Z", "digest": "sha1:WCOCGOUAK4WY6FFSGUF5YWD5G75GUOXE", "length": 11067, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "ज्ञानदेव वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar ज्ञानदेव वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली \nज्ञानदेव वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली \nज्ञानदेव वाफारेंची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली \nसंपदा पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या ठेवी मिळण्याचा मार्ग मोकळा...\nअहमदनगर ः नगर मधील संपदा नागरी पतसंस्थेतील जवळपास 32 कोटी रुपयांच्या अडकलेल्या ठेवी प्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून तत्कालीन संचालकांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याच्या आदेशाला औरंगाबाद उच्च न्यायालयात चेअरमन ज्ञानदेव वाफारे व इतर संचालकांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. उभय बाजूचा युक्तीवाद ऐकून घेऊन उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ज्ञानदेव सबाजी वाफारे व इतर यांचे अपील नूकतेच फेटाळलेले आहे. अशी माहिती अॅड सुरेश लगड यांनी दिली.\nसंपदा नागरी सहकारी पतसंस्थेकडे जवळपास 32 कोटींच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकलेल्या आहेत. त्या ठेवी व्याजासह मिळाव्यात म्हणून संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार संध्या चंद्रकांत खुळे, चंद्रकांत रामकृष्ण खुळे, धनंजय मधुकर पांडकर, अमरसिंग गोपालसिंग परदेशी, शेख करीम गनी, अशोक विठ्ठल सोनार, मंगल अशोक सोनार, माणिक जगन्नाथ कळसकर आदींनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच अहमदनगर कडे या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे सह इतर पदाधिकारी विरुद्ध ठेवी मिळणेबाबत दाद मागितलेली होती. त्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अहमदनगर यांनी सर्व तत्कालीन संचालकांना दोषी धरून व्याजासह ठेवी देण्याचा आदेश केलेला होता. सदर आदेशांची अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांचेमार्फत तहसीलदार नगर यांचेकडे आर.आर.सी वसुलीसाठी (संपत्तीचा लिलाव) करण्यासाठी हे प्रकरण जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच यांनी पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार नगर यांनी संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तत्कालिन संचालकांच्या नगर तालुक्यातील स्थावर मालमत्ता जप्त करून विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे या संपत्तीची विक्री करण्याचा निर्णय तहसीलदार नगर यांनी घेऊन पुढील कारवाई सुरू केली. लिलाव प्रक्रिया सुरू करून लिलाव धारकांकडून स्थावर मालमत्ता विक्रीच्या 25% रक्कमां भरून घेतल्या. तदनंतर ही बाब मान्य नसल्याने ज्ञानदेव सबाजी वाफारे व इतर संचालकांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट पिटीशन नं. 986/2019 चे दाखल केलेले होते.\nआता उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे जिल्हाधिकारी व तहसीलदार नगर यांना बंधनकारक झाले आहे. जर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही तर महस���ल अधिकारी यांच्यावर देखील न्यायालयाच्या आदेशाच्या अवमानाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता तहसीलदार नगर यांना संपदा नागरी सहकारी पतसंस्थेचा लिलाव प्रक्रिया पार पाडून ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्या लागणार आहे असेही अॅड. सुरेश लगड यांनी म्हटले आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T06:41:23Z", "digest": "sha1:QLKU3GEVXPFGC3YSFZAVJ35CIBB6PYLD", "length": 15009, "nlines": 181, "source_domain": "satyakamnews.com", "title": "भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन\nभारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nभारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निध\nभारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाल्याची बातमी आली. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिल्खा सिंग यांनी जिंकून दिले होते. भारताचा पद्मश्री हा किताब देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही निधन झाले होते. मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. मिल्खा सिंग यांनी त्या काळी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही. आतापर्यंत बरीच सुवर्णपदके त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती आणि क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते. १९५८ साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर १९६० साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे.” मिल्खा सिंग यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर त्यांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचबरोबर त्यांना करोनाची लागणही झाली होती. मिल्खा सिंग यांची पत्नी निर्मला सिंग यांचे करोना व्हायरसने निधन झाले. रविवारी संध्या��ाळी चार वाजता त्यांचे निधन झाले होते. करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.\nPrevious articleनवी मुंबईत पावसाची संततधार सुरू\nNext articleराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश टोपे\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nपंढरपूरच्या पायी वारीसाठी राज्यपालांचा पुढाकार, निर्णयाबाबत मुख्य सचिवांकडे नाराजी.\nचिंचोली भोसे ग्रामस्थांनच्या वतीने काझी यांचा सत्कार\nपेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने “एकच...\nडेल्टा प्लसचा धोका वाढला, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला नवीन आदेश\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nवीज मंडळाच्या कार्यालयात बळीराजाचा ठिय्या..\nउपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त् ���हकार शिरोमणी कारखाना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:54:35Z", "digest": "sha1:XKKXJXAFJ6DAZDEMLEYMA7FIHE335IUS", "length": 2841, "nlines": 42, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "उरूळी कांचन – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमेधा कुळकर्णी आम्ही चौघीजणी भोजनगृहात आपापली जेवणाची ताटं घेऊन बसलो होतो. एक गरम भाकरी. सोबत खूपशी ओली हिरवी चटणी, मोठी वाटी भरून शेवग्याचं सूप, तेवढ्याच वाटीत मधुर चवीचं ताक, आणखी एक वाटी भरून तोंडल्याची रसदार भाजी, आमच्यातल्या एकीला भाकरीसोबत लोणीही मिळालं होतं. दोन- तीन घासांची चव घेतल्यावर आमचे शेरे सुरू झाले. सगळं तसं बरं आहे…..पण….\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/aaron-marathi-movie/", "date_download": "2021-07-30T07:50:37Z", "digest": "sha1:H5UL22IAP3ZSSA7Z3Q6MNRDBNVNHGFXK", "length": 9851, "nlines": 46, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "आरॉन 'Aaron' Upcoming Marathi Movie | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\n असे शेक्सपिअरने म्हटले आहे. पण नावात बरेच काही आहे. नाव आपल्याला ओळख देते. आपले नाव आपल्याला आपल्या अस्तित्वाशी जोडते. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे आपले नाव सूचित करते. एखाद्यचे नाव जर अनोखे असेल तर आपण म्हणतो याचा अर्थ काय किंवा किती वेगळे नाव आहे किंवा किती वेगळे नाव आहे असेच काहीसे एका आगामी चित्रपटाबद्दल आहे ज्याचे नाव आहे‘आरॉन‘. आहे ना अनोखे नाव असेच काहीसे एका आगामी चित्रपटाबद्दल आहे ज्याचे नाव आहे‘आरॉन‘. आहे ना अनोखे नाव नावावरून हा मराठी चित्रपट नक्कीच वेगळा असणार असेच सूचित करतो. अतिशय वेगळ्या धाटणीचे नाव असलेल्या या चित्रपटाचे नक्कीच वेगळे कथानक असावे. नुकतेच या मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टरपण त्याचे वेगळेपण सिद्ध करतं. त्यात मराठी कलाकारांप्रमाणे दोन परदेशी कलाकार दिस��ात. ते परदेशी कलाकार हे फ्रेंच कलाकार आहेत. या दोन फ्रेंच कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. बर्नाबास तोथ व अँटोनिएट फेकेटे अशी त्यांची नावे असून या परदेशी कलाकारांबद्दल आतापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे.\nREAD ALSO : आणि डॉ. काशिनाथ घाणेकर: आता काशिनाथ पर्व सुरु ….\n‘जिएनपी फिल्म्स’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. टेलिव्हिजन, नाटक व मराठी चित्रपट माध्यमांतून नावारूपास आलेले कलाकार शशांक केतकर व नेहा जोशी यात एकत्र दिसणार आहेत. तसेच ‘उंबटु’ फेम अथर्व पाध्ये याची ‘आरॉन’ मध्ये प्रमुख भूमिका आहे. त्याचप्रमाणे बंगाली चित्रपटांमधील सुपरस्टार स्वास्तिका मुखर्जी ‘आरॉन’ द्वारे मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करीत आहे.\n‘आरॉन’ या चित्रपटाची हैदराबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल व पाँडिचेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथेदेखील साऊथ आशियाई फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली होती. सर्वच चित्रपट महोत्सवात ह्या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले आहे. कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भरलेल्या द वर्ल्ड इंडिपेंडंट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘आरॉन’ ला “बेस्ट इन्स्पिरेशनल फॅमिली जर्नी’’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nजगभरातील चित्रपट महोत्सव गाजवून ‘आरॉन‘ आता ७ डिसेंबर २०१८ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रित��� खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/printing-business-oxygen-due-lockdown-307780", "date_download": "2021-07-30T07:00:33Z", "digest": "sha1:UJQ235MYXLFLHS7NKPBHYWVEYTVZ234G", "length": 11477, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुद्रण व्यवसायही ठप्प, गडचिरोलीतील व्यावसायिक चिंतेत", "raw_content": "\nगडचिरोलीसारख्या शहरातील मोठ्या मुद्रणालयाचा फक्त उन्हाळ्यातील कमाईचा आकडा पाच ते सहा लाखांच्या घरात सहज जायचा. पण, लॉकडाउन सुरू झाले आणि हे सारेच बंद झाले. लग्न सोहळे नाहीत, राजकीय सभा, मेळावे, परीक्षा नाहीत. आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी दरवर्षीच्या या मोठ्या हंगामात झालेले नुकसान खूप मोठे आहे.\nमुद्रण व्यवसायही ठप्प, गडचिरोलीतील व्यावसायिक चिंतेत\nगडचिरोली : मागील काही वर्षांत नव्या तंत्रज्ञानामुळे वेगाने विस्तारलेला प्रिंटिंग अर्थात मुद्रण व्यवसाय यंदा कोरोनामुळे डबघाईस आला आहे. उन्हाळ्यात पाच लाखांहून अधिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना या उन्हाळ्यात व्यवसाय बंद ठेवावा लागल्याने पाच हजार रुपयेही मिळाले नाहीत. आता ही दुकाने पुन्हा सुरू झाली असली, तरी ग्राहकांची पावले दुकानाकडे वळताना दिसत नाहीत, त्यामुळे���ी व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.\nछपाई तंत्राची सुरुवात गटेनबर्ग याने जर्मनीमध्ये केली असे मानले जाते.\nतत्पूर्वी प्रति निर्माण करण्यासाठी पुनर्लेखन होत असे. पुढे त्यासाठी अनेक यंत्रे विकसित झाली. यात शिफ्ट फेड यंत्र, रोल फेड यंत्र ज्याला वेबफीड यंत्र किंवा रोटरी यंत्र असेही म्हणतात. या यंत्राच्या वापराने या व्यवसायाला गती आली. पुढे संगणक युग अवतरल्यावर या व्यवसायाची प्रगती वाऱ्याच्या वेगाने झाली. डिजिटल छपाईमध्ये नवनवे तंत्रज्ञान येत गेले. ब्ल्यू प्रिंट, डेझी व्हील, डॉट मॅट्रिक्स , लाइन छपाई, हिट ट्रान्सफर मशीन, इंक जेट, इलेक्ट्रोग्राफी, लेझर छपाई अशा नवनव्या तंत्रज्ञानामुळे हा व्यवसाय चांगले बाळसे धरू लागला होता.\nपूर्वी कोणत्याही कार्यक्रमाचे फलक, बॅनर्स कापडावर रंगविले जायचे. त्यासाठी चित्रकारांना बोलवावे लागायचे. या कामात वेळ खूप जायचा आणि खर्चही खूप व्हायचा. पण, फ्लेक्स प्रिंटिंग तंत्रज्ञान आल्यावर तर या व्यवसायाने जणू कातच टाकली होती.\nपूर्वी केवळ कार्यक्रम, राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी बनविले जाणारे फ्लेक्स बॅनर्स आता अगदी बारशाच्या कार्यक्रमापासून लग्न, घरगुती सण, छोट्या, मोठ्या बैठकांपर्यंत बनविण्यात येऊ लागले. त्यामुळे मुद्रणालयात गर्दी वाढू लागली. शिवाय उन्हाळ्यात लग्न सराईत पत्रिका छपाई, शाळा, महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी प्रश्न पत्रिका छपाई, दुकानांचे होर्डीग्स, विविध व्यक्तींच्या वाढदिवसाचे, मोठ्या नेत्यांच्या आगमनाचे बॅनर्स, भित्तिपत्रके, माहितीपत्रके, अशा अनेक कामांसाठी ही मुद्रणालये गर्दीने ओसंडत असायची.\nगडचिरोलीसारख्या शहरातील मोठ्या मुद्रणालयाचा फक्त उन्हाळ्यातील कमाईचा आकडा पाच ते सहा लाखांच्या घरात सहज जायचा. पण, लॉकडाउन सुरू झाले आणि हे सारेच बंद झाले. लग्न सोहळे नाहीत, राजकीय सभा, मेळावे, परीक्षा नाहीत. आता लॉकडाउन शिथिल झाले असले, तरी दरवर्षीच्या या मोठ्या हंगामात झालेले नुकसान खूप मोठे आहे. आताही फ्लेक्स बॅनर्स व इतर छपाई कामांची फारशी मागणी नाही. त्यामुळे या मुद्रणालयांमध्ये शुकशुकाट आहे.\nमुद्रण व्यवसाय फायद्याचा असला, तरी बदलत्या तंत्रज्ञानासोबत पुढे जात राहावे लागते. त्यासाठी या व्यवसायातही गुंतवणूक मोठी आहे. शिवाय अनेकजण वेळेवर पैसे देत नाहीत. त्यामुळे थकीत रकमेचाही प्रश्न असतोच. शिवाय कामांचा व्याप, दगदग, रात्रीची जागरणे असतातच. त्यात आता मोठे नुकसान झाल्याने अनेक व्यावसायिक पर्यायी व्यवसायाच्या शोधात असल्याचे कळते.\nसविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ\nचांगले दिवस नक्की येतील\nकोरोनाच्या लॉकडाउनमुळे अनेक व्यवसायांसोबत आमच्या व्यवसायालाही मोठा फटका बसला. उन्हाळ्याचा काळ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे या काळात झालेले नुकसान मोठे आहे. मात्र, अशा संकटांचा सामना करत पुढे जावेच लागेल. विपरीत परिस्थिती कायम नसते. पुन्हा चांगले दिवस नक्की येतील.\nआशुतोष कोरडे, प्रिंटिंग व्यावसायिक, गडचिरोली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/avoid-alcohol-during-winter-cold-wave-gh-509435.html", "date_download": "2021-07-30T06:32:07Z", "digest": "sha1:SLBU5THIZGCG4S2YTUDEHJYJDUXKZ2OK", "length": 10432, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर...– News18 Lokmat", "raw_content": "\nहुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर...\nखरंच थंडीत (cold) दारू पिणं योग्य आहे का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का थंडीपासून (winter) बचाव होतो का\nखरंच थंडीत (cold) दारू पिणं योग्य आहे का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का थंडीपासून (winter) बचाव होतो का\nनवी दिल्ली, 29 डिसेंबर : थंडी (Cold) सुरू झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave in North India) येण्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD Forecast) वर्तवला आहे. थंडी आणि दारू हे अनेकांसाठी एक समीकरणच आहे. थंडीच्या दिवसात मद्यपान (Alcohol) केल्यास शरीर गरम राहते, असा लोकांमध्ये समज आहे. पण खरंच थंडीत दारू पिणं योग्य आहे का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का दारू प्यायल्यामुळे शरीराचं तापमान वाढतं का थंडीपासून बचाव होतो का थंडीपासून बचाव होतो का असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. कडाक्याच्या थंडीत रात्रीच्यावेळी मद्यपान केल्याने शरीरात गरमी जाणवते. पण असं केल्याने तुमच्या शरीराचं तापमान कमी होतं. आरोग्य विज्ञानाने याबाबत सखोल संशोधन केले आहे. त्यानुसार मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होतं आणि हायपोथ��र्मियाचा धोका वाढतो. उष्णता तयार करण्यापूर्वीच शरीराची उष्णता लक्षणीय कमी होणं याला हायपोथार्मिया असं म्हणतात. यामुळे शरीर थरथरणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तदाब (Blood Pressure) कमी होणे असा त्रास होतो. सामान्यतः शरीराचं तापमान हे 37 अंश सेल्सिअस असते. मात्र मद्यपान केल्याने ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होते. यामुळे बोलणं, चालण्यात अडखळणं आणि त्वचा थंड पडू लागते. जास्त थंडीत मद्यपान केल्यानं हायपोथार्मियाचा गंभीर स्वरुपात त्रास होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, जादा मदयपान केल्याने हायपोथार्मियाच्या घटनांमध्ये 68 टक्क्यांनी वाढ होते. हे वाचा - इथे केला जातो चक्क सापांना पाठीवर सोडत मसाज, VIDEO पाहून बसेल धक्का अल्कहोल हे व्हॅसोडीलायटर या औषधाच्या समकक्ष मानलं जातं. यामुळे रक्तवाहिन्या ताणल्या जातात. या वाहिन्यांमधून जादाप्रमाणात रक्तवहन होऊन ते त्वचेत अधिक प्रमाणात पोहोचतं. यामुळे काही वेळ तुम्हाला उष्णता जाणवते पण नंतर घाम येऊ लागतो. त्यानंतर थंड की उष्ण ही बाब तुमच्या शरीराला ओळखण्यात अडचण येते आणि हायपोथार्मियाची स्थिती तयार होते. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, सामान्य किंवा संतुलित तापमानात मद्यपान केलं तर शरीराच्या मूळ तापमानावर कोणताही परिणाम होत नाही. एका अभ्यासानुसार, 2018 मध्ये अमेरिकेतील ज्या भागात थंडीचं प्रमाण अधिक होतं त्या भागात सर्वाधिक दारू विक्री झाली होती. जास्त थंडी पडली की जास्त मद्यपान करायचं असा समज यामधून दिसून येतो. व्हॅसोडीलायटरमुळे (vasodilator) शरीराला असं वाटतं की, मद्यपान केली की उष्णता वाढते, त्यामुळेच मदयपानाची इच्छा वाढते. मात्र ही बाब शरीरासाठी धोकादायक आहे. अति मद्यपान करणं आणि अधिक मृत्यूसंख्या यांच्या मधील संबंध यापूर्वीच अधोरेखित झाला आहे. संशोधनानुसार जर एखादी व्यक्ती एका आठवड्यात 6 ग्लास दारूचं सेवन करीत असेल तर तिचे आयुष्यमान 6 महिन्यांनी कमी होते. हे वाचा - New Year Party : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाची पार्टी करताना विसरू नका या 8 गोष्टी भारतीय हवामानशास्त्र विभागाने गेल्या शुक्रवारी दिलेल्या इशाऱ्यानुसार, उत्तर भारतातील पंजाब (Punjab), हरियाणा (Haryana), दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमध्ये (Rajastan) तापमानात घट होईल. त्यामुळे या भागात 29 डिसेंबरनंतर कडक थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या अंदाजासोबत थंडीचा बचाव आणि सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने सल्ला देखील प्रसिद्ध केला होता. त्यानुसार थंडीच्या लाटेदरम्यान मद्यपान करणं टाळावं. कारण यामुळे शरीराचं तापमानही घटतं. तसंच अंग थरथरत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. असं झाल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं यात म्हटलं आहे.\nहुडहुडी घालवण्यासाठी कडाक्याच्या थंडीत बिलकुल पिऊ नका दारू नाहीतर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3/", "date_download": "2021-07-30T08:39:43Z", "digest": "sha1:H22WFMHR4UA32YPDE727XDXJBEGQZWD6", "length": 17295, "nlines": 123, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "संस्थाचालकाच्या जाचामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न | महाराष्ट्र News24", "raw_content": "गुरूवार, 29 जुलै 2021\nसंस्थाचालकाच्या जाचामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nसंस्थाचालकाच्या जाचामुळे शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nवाळूज – रांजणगाव शेणपुंजी येथील महाराष्ट्र विद्यार्थी विकास असोसिएशन रांजणगाव शेणपुंजी (ता.गंगापूर, जि.औरंगाबाद) संचालित पुंजाराम महाराज ज्ञानमंदिर विद्यालयाचे शिक्षक महेंद्रसिंग प्रेमसिंग पाटील (३१, रा. नारेगाव, औरंगाबाद) यांनी संस्थाचालकाकडून छळ सुरू असल्याचे कारण पुढे करत शनिवारी सकाळी शाळेचे गेट आतून बंद करत स्वतःला आत कोंडून घेत शाळेच्या तीनमजली इमारतीच्या छतावर चढून ‘मला न्याय मिळाला नाही तर मी खाली उडी घेऊन आत्महत्या करणार’ असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर वाळूज एमआयडीसीचे पोलिस कर्मचारी, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व शिक्षकांकडून पाटील यांची समजूत काढण्यात आल्यानंतर दीड तासाच्या अवधीनंतर पाटील यांनी इमारतीवरून खाली येत शाळेचे मुख्य द्वार उघडले.\nरांजणगाव ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस असणाऱ्या पी.एम. ज्ञानमंदिर विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करणाऱ्या महेंद्रसिंग पाटील या शिक्षकाने शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करत, आतून मुख्य दरवाजा बंद करून स्वतःला आत कोंडून घेत, ते थेट तिसऱ्या मजल्याच्या छतावर चढले. तेथून त्यांनी आत्महत्या करणार असल्याचा इशारा उपस्थितांसह व्हॉट्सअॅप ग्रुपवरील सहकाऱ्यांना दि���ा. बघता-बघता घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान, १०० क्रमांकावर फोनद्वारे या घटनेची माहिती पोलिस प्रशासनाला देण्यात आली.\nवाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या आदेशानुसार सहायक फौजदार नामदेव सुरडकर, पोलिस काॅन्स्टेबल बाळू लहरे व विशेष पोलिस अधिकारी अंबादास प्रधान यांनी तत्काळ शाळेच्या दिशेने धाव घेतली. त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे शिक्षक सेनेचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष अनिरुद्ध कळकुंबे, आदिनाथ अडसरे यांच्यासह गावातील कैलास हिवाळे, दत्तू हिवाळे आदी प्रतिष्ठित नागरिकांसह मोठ्या संख्येत बघ्यांची गर्दी इमारत परिसरात एकत्र आली होती.\nमाझ्या अॅप्रूव्हलसाठी संस्थाचालक हेतुपुरस्सर पाठपुरावा करत नाही\nमी सन २०१२ मध्ये संस्थाचालक यांना १० लाख व त्यानंतर सन २०१८ मध्ये ८ लाख असे एकूण १८ लाख रुपये शिक्षकाच्या नोकरीसाठी दिले. चालू शैक्षणिक वर्ष जून २०१८ पासून मला शाळेच्या हजेरीपटावर सही न करण्याची ताकीद मुख्याध्यापकाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच सध्या उदरनिर्वाहासाठी मी ऑटोरिक्षा चालवण्याचे काम करत असून मला १७ ऑगस्ट रोजी संस्थाचालक यांनी त्यांच्या घरी बोलावून मी दिलेले पैसे परत घेण्यास सांगितले.\nत्यामुळे १८ ऑगस्ट रोजी मी हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, असे सांगत वरीलप्रमाणे आरोप पाटील यांनी केले आहेत. यासंदर्भात संस्थाचालकांशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांचे मत कळू शकले नाही.\nसंबंधित शाळा सन २०१३-१४ पासून २० टक्के पदासाठी डी.एड. ३ पदांकरिता पात्र आहे. मात्र, संबंधित संस्थाचालकाने संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून खोट्या दस्तएेवजांच्या आधारे तीनच्या जागी दोनच जागा दाखवल्या तसेच डी.एड.च्या जागी पदवीधरची जागा रिक्त असल्याचे दाखवण्यात आले.\nPosted in Uncategorized, क्राईम, प्रमुख घडामोडी, फोटो, महाराष्ट्र, राजकारण, रायगड, लाइफस्टाईलTagged महेंद्रसिंग प्रेमसिंग पाटील, शाळा, शिक्षक, संस्थाचालक\nगौतम गंभीर उतरणार राजकारणाच्या मैदानात\nब्रेकिंग # रायगड मध्ये दोन दुर्दैवी घटना\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/maharashtra/important-step-forward-caa-country-says-vinay-sahasrabuddhe-251655", "date_download": "2021-07-30T08:45:29Z", "digest": "sha1:WK2L5HMBQUT5DTIUFB73SFZ4PVZ4RIOD", "length": 6136, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"सीएए' देशाच्या ऐक्यासाठी महत्त्वाचे पाऊल : डॉ. सहस्रबुद्धे", "raw_content": "\n\"\"नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हे देशाच्या ऐक्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.\n\"सीएए' देशाच्या ऐक्यासाठी महत्त्वाचे पाऊल : डॉ. सहस्रबुद्धे\nपुणे - \"\"नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) हे देशाच्या ऐक्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे,'' असे मत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nशहर भाजपतर्फे आयोजित \"नागरिकत्व सुधारणा कायदा' या विषयावरील कार्यशाळेत डॉ. सहस्रबुद्धे मार्गदर्शन करीत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, खासदार गिरीश बापट, प्रदेश चिटणीस राजेश पांडे आदी याप्रसंगी उपस्थित होते. भाजपचे आमदार, माजी आमदार, नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी या कार्यशाळेत भाग घेतला.\nचंद्रकांत पाटील म्हणाले, \"\"मानवतावादी दृष्टिकोनातून \"सीएए'ची निर्मिती करण्यात आली आहे. विरोधी पक्ष त्याबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण करीत ���हे. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पत्रकवाटप, संपर्क या माध्यमांतून सोप्या भाषेत नागरिकांना या कायद्याची माहिती देऊन जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.'' मिसाळ यांनी स्वागत केले, तर राजेश पांडे यांनी प्रास्ताविक आणि गणेश घोष यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%87%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-30T07:00:52Z", "digest": "sha1:3CVDFK2K5FI7FI46MKMHD5H2JYYRH66N", "length": 14223, "nlines": 114, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "भुजबळ इफेक्ट; अजिंक्य गितेंसह भाजपचे पाच नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nभुजबळ इफेक्ट; अजिंक्य गितेंसह भाजपचे पाच नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nभुजबळ इफेक्ट; अजिंक्य गितेंसह भाजपचे पाच नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश\nभारतीय जनता पक्षाच्या पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 ऑगस्टला हे सर्व पदाधिकारी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल. हा पक्ष प्रवेश रोखण्यासाठी भाजपचे नेते काय भूमिका घेतात काय याची उत्सुकता आहे.\nभारतीय जनता युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अजिंक्य गिते यांसह बाळा निगळ, निवृत्ती इंगोले, जय कोतवाल, धनाजी लगड, आकाश तेजाळे हे प्रमुख पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांची नुकतीच बैठक झाली. यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भाजपकडून न्याय व काम करण्याची संधी मिळत नाही अशी तक्रार केली. काम करणाऱ्यांवर अन्याय होतो अशी सगळ्यांचीच भावना असल्याने कोंडमारा होतो अशी खंत व्यक्त करण्यात आली. त्यासाठी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात येईल. याबाबत राष्ट्रवादी काँग्रसेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. येत्या 1 ऑगष्टला शहरात मोठा कार्यक्रमात पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात येईल. यावेळी शक्ती प्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी लवकरच समर्थकांची बैठक घेण्यात येणार आहे.\nविधानसभा, महापालिका निवडणुकांत भाजपने शहरात लक्षणीय कामगिरी केली होती. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून आलेल्या या पदाधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. हे सर्व माजी आमदा�� वसंत गिते यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. नुकतीच माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजुर झाल्यावर त्यांचे शहरात मोठे स्वागत झाले होते. त्याचे राजकीय परिणाम काय होतात, याची चर्चा होती. आता भाजपचे प्रमुख पदाधिकारी पक्षाला रामराम ठोकणार असल्याने राजकीयदृष्ट्या हा पक्षप्रवेश चर्चेचा विषय ठरला आहे.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण\nमुंबई गोवा महामार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nसर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयानंतरही केजरीवाल- प्रशासनातील पेच कायम\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ ��वार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/national/kapil-gurjar-who-fired-during-caa-protest-in-shaheen-bagh-joined-the-bjp-ghaziabad-soon-taken-back-delhi-violence-nrc-rm-509634.html", "date_download": "2021-07-30T07:56:08Z", "digest": "sha1:DB32P2OG5F5DZDMPRZAOJ42VLGYVDFIS", "length": 10590, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने केला भाजप प्रवेश, पण काही तासांतच..– News18 Lokmat", "raw_content": "\nशाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने केला भाजप प्रवेश, पण काही तासांतच..\nएखाद्या कार्यकर्त्याला उत्साहाने हार-तुरे घालत पक्षात प्रवेश द्यायचा आणि पुढच्या काही तासांतच निर्णय फिरवून पक्षातून काढून टाकलं असं कधी ऐकलं नसेल\nएखाद्या कार्यकर्त्याला उत्साहाने हार-तुरे घालत पक्षात प्रवेश द्यायचा आणि पुढच्या काही तासांतच निर्णय फिरवून पक्षातून काढून टाकलं असं कधी ऐकलं नसेल\nगाझियाबाद, 30 डिसेंबर: केंद्र सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) लागू केल्यानंतर या कायद्याला देशभरातून विरोध झाला तर काही ठिकाणी या कायद्याला समर्थनही देण्यात आलं होतं. CAA लागू झाल्यानंतर दिल्लीतील शाहीन बाग येथे मुस्लीम महिलांनी आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन देशातील महत्त्वाच्या विषयांपैकी एक ठरलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही शाहीन बाग आंदोलन चर्चेमध्ये राहिलं.CAA ला विरोध करणारे देशद्रोही आहेत असं म्हणत काही कार्यकर्त्यांनी त्यांना हिंसक विरोधही केला. त्याच वेळी एका युवकाने शाहीन बागेतल्या आंदोलकांवर गोळीबार केला. त्याचा VIDEO सुद्धा समोर आला. आता याच कथित कार्यकर्त्याने भाजपमध्ये प्रवेश केला आणि थोड्यात वेळात पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करत हा प्रवेश नाकारलासुद्धा. 2020 वर्षाच्या सुरुवातीला देशभरात CAA आणि NRC या कायद्यांमुळे देश पूर्णपणे पेटून उटला होता. या आंदोलनाची ठिगणी जामिया मिलीया इस्लामिया या विद्यापीठातून पडली होती. तीन महिन्यापेक्षा अधिक काळ मुस्लीम महिलांनी शाहीन बाग येथे केलेल्या आंदोलनात अनेक वेळा हिंसाचार झाला होता. कपिल गुर्जर नावाच्या युवकानं तर तिथे जाऊन गोळीबारही केला होता. या कपिल गुर्जरची बातमी आणि नाव त्या वेळी समोर आलेल्या VIDEO मुळे सर्वदूर पसरलं. या हिंसाचारामुळे आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं होतं. या घटनेनंतर कपिल गुर्जर हा आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता असल्याचाही आरोप झाला होता. त्यामुळं आम आदमी विरोधी भाजप असा संघर्ष उभा राहिला होता. आता हे आंदोलन शांत झाल्यानंतर कपिल गुर्जर यानं गुरुवारी भाजपत प्रवेश केला. हार-तुरे देऊन त्याचं स्वागतही झालं. आपण सुरुवातीपासून संघाशी (RSS) जोडलेलो असल्याचं या वेळी बोलताना कपिलने सांगितलं. हिंदुत्वासाठी काम करायचं आहे, म्हणून भाजपमध्ये प्रवेश करतो आहे, असं सांगत त्याचा रीतसर पक्षप्रवेश झाला.\nहम बीजेपी के साथ हैं, बीजेपी हिंदुत्व को मजबूत कर रही है, हिंदुत्व को आगे ले जाना चाहती है मैं हिंदुत्व के लिए काम करना चाहता हूं, इसलिए मैं भाजपा में शामिल हुआ हूं मैं हिंदुत्व के लिए काम करना चाहता हूं, इसलिए मैं भाजपा में शामिल हुआ हूं इससे पहले मेरा किसी भी पार्टी से कोई लेना-देना नहीं था इससे पहले मेरा किसी भी पार्टी से कोई लेना-देना नहीं था मैं RSS के साथ भी जुड़ा हूं: कपिल गुर्जर https://t.co/PaMasJxFFG\nपण थोड्या वेळातच पक्षातल्या काही मान्यवरांना याच्या परिणामांची जाणीव झाली असावी. काही तासांतच हा निर्णय फिरवण्यात आला. कपिल गुर्जरला पक्षात सामील करण्याचा निर्णय आम्ही तत्काळ रद्द करत आहोत, असं भाजपच्या गाझियाबादच्या शहराध्यक्षांना सांगावं लागलं.\nआज कुछ युवा भाजपा में शामिल हुए जिसमें कपिल गुर्जर भी शामिल था उसके विवादित शाहीन बाग मामले की कोई जानकारी हमें नहीं थी उसके विवादित शाहीन बाग मामले की कोई जानकारी हमें नहीं थी घटना की जानकारी होने पर कपिल गुर्जर का पार्टी में शामिल किया जाना तत्काल प्रभाव से निरस्त किया जाता है: महानगर अध्यक्ष, भाजपा, महानगर गाजियाबाद https://t.co/PaMasJxFFG\nभाजपने कपिल गुर्जर पक्षप्रवेश प्रकरणी घूमजाव केलं असून कपिल गुर्जरला भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. यावेळी गाझियाबादचे भाजपचे नगराध्यक्ष म्हणाले की, 'आज काही तरुणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये कपिल गुर्जरही होता. शाहीनबाग येथे झालेल्या गोळीबारासंदर्भातली विवादीत पार्श्वभूमी आम्हाला माहित नव्हती. त्यामुळे आम्ही कपिल गुर्जरला भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय मागे घेत आहोत.'\nशाहीन बागेत CAA विरोधकांवर गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरने केला भाजप प्रवेश, पण काही तासांतच..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/sonia-gandhi-goa-due-pollution-delhi-375180", "date_download": "2021-07-30T08:44:33Z", "digest": "sha1:YG2KVJQ5QQCUU6DYINZYIV6SCRKKJQF4", "length": 6206, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला", "raw_content": "\nश्वसनाचा त्रास टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात पोहोचल्या आहेत. दिल्लीतील प्रदूषण कमी होईपर्यंत त्या गोव्यातच थांबतील. राहुल गांधीही त्यांच्यासोबत पणजीमध्ये दाखल झाले आहेत.\nदिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला\nनवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातल्यामुळे श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात पोहोचल्या आहेत. दिल्लीतील प्रदूषण कमी होईपर्यंत त्या गोव्यातच थांबतील. राहुल गांधीही त्यांच्यासोबत पणजीमध्ये दाखल झाले आहेत.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nदम्याचा त्रास असलेल्या सोनियाना डॉक्टरांनी काही दिवसांसाठी दिल्लीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हवापालट म्हणून त्या चेन्नई किंवा गोवा येथे जाऊ शकतात. त्यांच्यासोबत राहुल किंवा प्रियांका गांधी जातील, असेही सांगण्यात आले होते. अखेरीस त्यांनी गोव्याची निवड केली असून आज दुपारीच दिल्लीतून निघून त्या पणजीत पोहोचल्या.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nयाआधीही जुलैमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आरोग्य तपासणीसाठी त्या परदेशातही गेल्या होत्या. त्याही वेळी राहुल त्यांच्यासोबत होते. तेव्हा त्यामुळे हे माता-पुत्र संसद अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकले नव्हते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/krida/iplt20-csk-owener-srinivasan-says-suresh-raina-was-unhappy-hotel-room-340106", "date_download": "2021-07-30T07:45:07Z", "digest": "sha1:FP4GDMQ44OCJESUPHMOYUSRHWUWMKX6A", "length": 10006, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'स्टारडम' रैनाच्या डोक्यात गेलं; चेन्नई संघमालकाचा 'स्ट्रेटड्राइव'", "raw_content": "\nक्रीडा क्षेत्रातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा\n'स्टारडम' रैनाच्या डोक्यात गेलं; चेन्नई संघमालकाचा 'स्ट्रेटड्राइव'\nइंडियन प्रीमियर लीग (IPL) चा 13 वा हंगाम युएईत रंगणार आहे. 19 सप्टेंबरपासून रंगणाऱ्या स्पर्धेसाठी सहभागी 8 संघ युएईमध्ये दाखल झाले आहेत. जैव सुरक्षिततेच्या नियमाचे पालन केल्यानंतर संघांनी सरावालाही सुरुवात केली आहे. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जंचा स्टार खेळाडू स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच माघारी परतला आहे. त्याने वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून माघार घेत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण आता यामागचे आणखी एक धक्कादायक कारण समोर आले आहे. संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांनी यासंदर्भात मोठा खुलासा केलाय. याशिवाय त्यांनी रैनाच्या निर्णयावर कठोर शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.\nकोरोनाच्या धास्तीमुळेच रैनाने घेतली IPL स्पर्धेतून माघार\n'आउटलुक'च्या वृत्तानुसार, हॉटेल व्यवस्थेसंदर्भात रैना नाराज होता. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने रैनाला रोखण्याचा खूप ��्रयत्न केला. पण तो मायदेशी परतण्याच्या निर्णयावर ठाम राहिला. मुलाखतीमध्ये श्रीनिवासन म्हणाले की, रैनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे धक्का बसला असला तरी धोनी परिस्थिती सांभाळून घेईल, यावर विश्वास आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्याच्या घडीला क्रिकेटर्सचा मिजास हा अभिनेत्याप्रमाणे असतो, अशा शब्दांत त्यांनी रैनाला खडेबोल सुनावले. चेन्नई सुपर किंग्जमध्ये सर्व वरिष्ठ खेळाडू एकत्र राहण्याला प्राधान्य देतात, असा उल्लेखही त्यांनी केला.\nIPL 2020 : 1988 जणांची कोविड चाचणी, 2 खेळाडूंसह 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह\nकाही वेळा यश डोक्यात जाते..\nश्रीनिवासन पुढे म्हणाले की, रैना एपिसोडमधून संघ सावरला आहे. जर कोणी समाधानी नसेल तर त्याचा निर्णय घेण्यात ते सक्षम आहेत. आम्ही कोणावरही दबाव आणत नाही. यश मिळाल्यानंतर स्टारडम काहीवेळा डोक्यात जाते, असा उल्लेख करत त्यांनी रैनावर नाव न घेता तोफ डागली. कर्णधार धोनीसह संघासोबत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधला असून सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे सांगितले आहे, असेही ते म्हणाले.\nरैनाला पगार मिळणार नाही\nमाजी आयसीसी अध्यक्षांनी रैना परत येईल, असा विश्वासही व्यक्त केलाय. अद्याप स्पर्धा सुरु झालेली नाही. स्पर्धेत न खेळल्यास त्याला वेतन दिले जाणार नाही. 11 कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल याची जाणीव झाल्यावर रैना निर्णय बदलेल, असा अंदाजही त्यांनी बांधला. पठाणकोटमधील नातेवाईकांवर झालेल्या हल्ल्यामुळे रैनाने स्पर्धेतून माघार घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.\nतब्बल 150 दिवसानंतर विराटने सहकाऱ्यांसोबत केली फटकेबाजी\nकाय आहे संपूर्ण प्रकरण\nचेन्नई सुपर किंग्जचा संघ 21 ऑगस्टला दुबईमध्ये दाखल झाला होता. हॉटेल रुममधील व्यवस्थेवर रैना नाखुश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमधील व्यवस्था अपूरी आहे, असे त्याला वाटत होते. त्याला धोनीप्रमाणे रुम हवी होती. त्याच्या रुममध्ये हवी तशी बाल्कनी नव्हती. दरम्यान संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली. जलदगती गोलंदाज दीपक चाहर आणि यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋतूराज गायकवाड या दोघांसह 13 सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यामुळे रैनाची कोरोनाबाबतची भिती आणखी वाढली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/nanded/govind-nandede-said-the-authorities-should-see-the-faces-of-the-poor-in-the-files-not-the-money", "date_download": "2021-07-30T08:41:50Z", "digest": "sha1:VDTSQNH5DYHEIA3J2WFIZALSSABNE6O3", "length": 11912, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"अधिका-यांना फाईल्समध्ये पैसे नव्हे तर गोरगरीबांचा चेहरा दिसायला हवा\"", "raw_content": "\nगोविंद नांदेडे पुढे म्हणाले की, कवितेतील शब्द हे परिसरातील सर्व शाळांमध्ये रुजले जाऊन आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील वाडी, तांडा, गाव व पाड्यांमधील विद्यार्थ्यांना यामुळे समानतेचे, निष्ठेचे व मानवी मूल्यांचे शिक्षण मिळण्यास मदत होईल.\n\"अधिका-यांना फाईल्समध्ये पैसे नव्हे तर गोरगरीबांचा चेहरा दिसायला हवा\"\nवाई बाजार (नांदेड) : सामाजिक मुल्यांची जाण ठेवत प्रशासकीय अधिका-यांना फाईलमध्ये पैसे नव्हे तर अडल्या-नडल्या गोरगरीबांचा चेहरा दिसायला हवा, असे भावनिक प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे (Govind Nandede) यांना वाई बाजार येथे आयोजित 'आत्मार्त' काव्यसंग्रहाच्या प्रकाशनसमयी ते बोलत होते. (Govind Nandede said the authorities should see the faces of the poor in the files, not the money)\nहेही वाचा: परभणीत २१.४ मिलीमिटर पावसाची नोंद\nशनिवारी (ता.१२) जून रोजी व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेल्या मिलिंद कंधारे यांच्या सामाजिक परिस्थितीवर आधारीत 'आत्मार्त' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन वाई बाजार येथील व्यंकटप्रभू फॅमिली रेस्टॉरंट येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी आपल्या कल्पक आणि अद्वितीय भाषणशैलीतून काव्यसंग्रहासह चौफेर भावनिक फटकेबाजी करताना उपस्थितांची अक्षरश: मने जिंकली.\nहेही वाचा: ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून खादगाव कोरोना मुक्त\nदरम्यान सामाजिक मूल्यांची पेरणी करण्याचा भावार्थ असलेल्या 'आत्मार्त' या काव्यसंग्रहातील कवितांमधील शब्द म्हणजे मानवतेच्या उत्थानाची परिक्रमा असल्याचे प्रतिपादन माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी केले. तर विष्णूकवींच्या भूमीत बहिणाबाई पासूूू ते तुकोबारायांपर्यंतच्या विचारांना उजाळा देत तसेच बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपदेशाची आठवण उपस्थितांना करून दिली.\nहेही वाचा: ट्रकखाली आल्याने युवकाचा मृत्यू शहरातील कारखाना चौरस्तावरील घटना\nदरम्यान 'आत्मार्त' काव्यसंग्रहाचे कवी मिलिंद कंधारे (हृदयाक्षर) यांच्यावर स्तुतीसुमने उधळ��ाना प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष गोविंद नांदेडे पुढे म्हणाले की, कवितेतील शब्द हे परिसरातील सर्व शाळांमध्ये रुजले जाऊन आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील वाडी, तांडा, गाव व पाड्यांमधील विद्यार्थ्यांना यामुळे समानतेचे, निष्ठेचे व मानवी मूल्यांचे शिक्षण मिळण्यास मदत होईल. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून अप्रत्यक्षपणे भावनिक आवाहन करताना ते म्हणाले की, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर एखादी फाईल आली असता त्या अधिका-याला त्या फाईलमध्ये पैसे दिसायला नकोत तर त्यात अडल्या नडल्या त्या गरीब व्यक्तीची दारिद्री, नैराश्य, निरागसता व समस्येने ग्रस्त झालेला चेहरा दिसावा, असे भावनिक आवाहन करून उपस्थितांची मनेे अक्षरश: हेलावून सोडली.\nहेही वाचा: जारीकोट शाळेत साहित्याची मोडतोड; दहा दिवसांत दुसऱ्यांदा घडला प्रकार\nयावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जि.प.सदस्य समाधान जाधव यांच्यासह तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, हाजी कादरभाई दोसाणी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांच्यासह बालविकास प्रकल्प अधिकारी विशालसिंह चौव्हाण, सहा.पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके, किशनराव फोले, गटशिक्षण अधिकारी राजेंद्र रोटे, मराठी गझलकार अबेद शेख, साहित्यिक डॉ.राम वाघमारे, चित्रकार रणजीत वर्मा, एस.एस.पाटील, मिलिंद जाधव, संजय कांबळे, सागर चेक्के, रमेश मुनेश्वर, पोलिस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांची उपस्थिती होती.\nहेही वाचा: नांदेड : वाई बाजार जिल्हा परिषद शाळेत चोरी; संगणक साहित्य लंपास\nकार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साजीद खान यांच्यासह डॉ.मोफिक खान, गंगन्ना पोलासवार, अजय कुमार कंधारे, मुनेश्वर थोरात, रुपेश मोरे, विजय खडसे, शैलेश पारधे, अनाथपिंडक कंधारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कवी मिलिंद कंधारे यांनी सूत्रसंचालन प्रा. आनंद सरतापे तर आभार प्रदर्शन संगीतकार भोला सलाम यांनी केले. (Govind Nandede said the authorities should see the faces of the poor in the files, not the money)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/sci-tech/iphone-vs-android-which-fast-video-trending-social-media-362241", "date_download": "2021-07-30T08:56:14Z", "digest": "sha1:WTSIZTBWSTBM4TLOFCZQFSCVMP2C2IJF", "length": 6944, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | iPhone vs Android - कोणता फोन बेस्�� आणि फास्ट? पाहा VIDEO", "raw_content": "\nसध्या सोशल मीडियावर आयफोन आणि अँड्रॉइड यांच्यात बेस्ट फोन कोणता हे दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.\niPhone vs Android - कोणता फोन बेस्ट आणि फास्ट\nनवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर आयफोन आणि अँड्रॉइड यांच्यात बेस्ट फोन कोणता हे दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अँड्रॉइड फोन किंमतीने स्वस्त असल्यानं तो खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरीही आयफोनच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. सुरक्षेच्या आणि क्वालिटीच्या दृष्टीने आयफोन सरस ठरतो. यावरूनच दोन्हीपैकी बेस्ट कोणता हे दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nअॅपलने तयार केलेल्या आयफोनला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने चांगला आणि कॅमेऱ्यासाठीही सर्वात चांगला मानलं जातं. तर अँड्रॉइड युजर्स मात्र आयफोन स्लो असल्याचा दावा करतात. ते करत असताना अँड्रॉइड फोनचे फायदेही सांगतात. यात सर्वात पहिल्यांदा सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे अँड्रॉइड फोन कमी खर्चात आणि अनेक प्रकारची फीचर्स देते. तसंच युजरला वापरताना कमी अडचणी येत असल्याचा दावा केला आहे.\nहे वाचा - Best Plans: 200 रुपयांपेक्षा कमी रुपयांचे रिचार्ज ; मिळणार 42 GB पर्यंत डेटा आणि कॉलिंग\nट्विटरवर असाच दोन्ही फोनची तुलना करणारा व्हिडिओ शेअर केला जात आहे. यामध्ये एका युजरनं आयफोन आणि अँड्रॉइडमध्ये कोणता फोन वेगाने काम करतो ते दाखवलं आहे. टिकटॉकसाठी तयार करण्यात आलेला हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये आयफोन आणि अँड्रॉइड एकत्र ठेवण्यात आले आहेत. युजर दोन्ही फोनच्या स्क्रीनवर एकाच वेळी टच करून कोणत्या फोनवर पहिल्यांदा अॅप्लिकेशन्स ओपन होतात हे दाखवतो.\nव्हिडीओ शेअर करणाऱ्या युजरने अँड्रॉइड नेहमीच चांगला असेल असं म्हटलं आहे. अर्थात यावर आयफोन युजर्सनी दोन्ही फोनमधील तुलनात्मक फरक सांगितला आहे. दोन्हीमधील बेस्ट कोणता यावरून वाद असला तरी व्हिडीओ मात्र चांगलाच गाजत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/romaniya/", "date_download": "2021-07-30T07:21:36Z", "digest": "sha1:D4MTV3YBYSIEEWELKQWX64JWOZM2GOYY", "length": 5406, "nlines": 98, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "romaniya | गोवा खबर", "raw_content": "\nमडगावात एटीएम मशीनमध्ये हेराफेरी करणाऱ्या 2 रोमानीयन नागरीकांना अटक\nगोवा खबर:मडगाव येथील एसबीआयच्या एटीएम मशीन मध्ये स्किमर बसवून मिळालेल्या डाटाच्या आधारे पैसे काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन रोमानीयन नागरीकांचा फिल्मी स्टाइलने भल्या पहाटे पाठलाग...\nएटीएम मध्ये स्किमर बसवणार्या विदेशी नागरिकाला अटक\nगोवा:एटीएम मध्ये व्यवहार करणे दिवसें दिवस जोखमीचे होऊ लागले आहे.विदेशी नागरिक देखील एटीएम मशीन मध्ये स्किमर लावून गोपनीय माहिती चोरत असल्याने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nजीटीटीपीएलने स्वयंप्रेरणेने हाती घेतले जैवविविधता परिमाण मूल्यमापन; २०१९ मध्ये तयार केला...\nसंजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावलं सुवर्णपदक\nभारतीय अंतराळवीर अंतराळात पाठवण्याच्या गगनयानला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी\nपॅनासोनिकने नव्या इंटेलिजंट उत्पादनाच्या श्रेणीसह घरगुती उपकरण श्रेणीमध्ये केला विस्तार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-electric-bill-in-hike-costumer-harassment-at-aurangabad-3491453.html", "date_download": "2021-07-30T06:16:56Z", "digest": "sha1:NGYSUMI5LG2UXMH5K5ZHCUTOXLZXW3NA", "length": 6714, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "electric bill in hike, costumer harassment at aurangabad | ग्राहकांना वीज बिलाचा शॉक लगा, लगा, लगा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nग्राहकांना वीज बिलाचा शॉक लगा, लगा, लगा\nऔरंगाबाद- नागेश्वरवाडीतील व्यावसायिक लक्ष्मीकांत दहिवाल चार दिवसांपासून हवालदिल आहेत. एक कागद त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरला. ते होते जीटीएलने पाठवलेले वीज बिल. एरवी 700 ते 1 हजार रुपयांच्या दरम्यान येणारे बिल या महिन्यात चक्क साडेचार हजार रुपयांचे आल्याने त्यांना खरेच शॉक बसला.\nत्यात पुन्हा मागील आणि ताज्या बिलावरील युनिटच्या संख्येत तफावत. हेही कमी म्हणून की काय, बिलावरील छायाचित्रही तिसर्याच्याच मीटरचे. त्यांना आता हेलपाटे घातल्याशिवाय हा घोळ निस्तरता येणार नाही. त्यासाठी कामधंदे सोडून जीटीएलच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या नाकदुर्या काढाव्या लागणार आहेत.\nही काही एकमेव घटना नाही. वीज बिलातील गफलतींचा शॉक बसलेले असे शेकडो ग्राहक दरमहा दिसतात. हेलपाटे घालण्यात त्यांचे 8-15 दिवस सहज जातात. औरंगाबादेतील वीज वितरणाचे काम खासगी एजन्सीला दिल्यानंतर कारभारात सुधारणा होईल अशी ग्राहकांची अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही. अंदाजपंचे बिले देणे, मीटर रीडिंगमध्ये घोळ, बिलावर दुसर्याच मीटरचे छायाचित्र, बिल वेळेवर न देणे, बिले न देणे असे प्रकार वीज ग्राहकांच्या वाट्याला येत आहेत. बिलात घोळ झाला तर तो निस्तरताना वीज ग्राहकाला दिवस वाया घालवण्याशिवाय पर्यायच नसतो.\nया तक्रारींबाबत खूप ओरड झाल्यानंतर जीटीएलने तक्रार निवारण केंद्रे सुरू केली, पण प्रकार काही थांबले नाहीत. या तक्रारींच्या कारणांचा शोध घेतला असता रीडिंग घेणारे आणि बिल वाटप करणारे हे याच्या मुळाशी असल्याचे स्पष्ट होते. मीटर रीडिंगसाठी जीटीएलचे 70 कर्मचारी आणि 7 एजन्सीज काम करतात. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने हे प्रकार घडत आहेत. यासंदर्भात बोलताना जीटीएलचे जनसंपर्क अधिकारी समीर पाठक म्हणाले की, आमचे या कर्मचार्यांवर नियंत्रण आणि लक्ष असते.\nग्राहक तक्रार निवारण केंद्रात तक्रार आल्यानंतर त्यांची नोंद होते. सारे संगणकीकृत असल्याने चूक रिपीट झाली तरी ते दिसून येते. त्यामुळे चुकांसंदर्भात वेळोवेळी सूचना दिल्या जातात. बिलातील चुका कमीत कमी असाव्यात या दृष्टीने जीटीएलने यंत्रणेत अधिक सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.\n-वीज बिलांचे वाटप न करणे, दिरंगाई करणे आणि असमाधानकारक काम यामुळे आम्ही दोन एजन्सीजचे काम थांबवले आहे. त्यांना यापुढे जीटीएल काम देणार नाही. बिलांबाबतच्या तक्रारी कमी करण्याला प्राधान्य दिले आहे.’’ समीर पाठक, जनसंपर्क अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/crime/shocking-the-young-woman-ate-poison-from-the-police-station-to-save-her-boyfriend-mhmg-508042.html", "date_download": "2021-07-30T08:06:09Z", "digest": "sha1:SEQC2Q2FPZWT6KBDUIK6CJXV5GANRU4B", "length": 6501, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीने पोलीस ठाण्यातचं खाल्लं विष; रुग्णालयात हलवलं– News18 Lokmat", "raw_content": "\n प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीने पो���ीस ठाण्यातचं खाल्लं विष; रुग्णालयात हलवलं\nप्रियकराला वाचविण्यासाठी या तरुणीने विष घेतलं.\nप्रियकराला वाचविण्यासाठी या तरुणीने विष घेतलं.\nग्वाल्हेर, 24 डिसेंबर : एक तरुणीने आपल्या प्रियकरासाठी टॉयलेटमध्ये जाऊन विष ( poison ) घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बातमी शहरात पसरताच एकच खळबळ उडाली. ही तरुणी प्रियकरासोबत फरार झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अपहरण केल्याची तक्रार दाखल केली. या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रियकरासोबत राहायचे होते, मात्र आई-वडिलांचा विरोध असल्याने दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही मुलीचे प्रेमप्रकरण सुरूच होते. बहोडापूर पोलील ठाणे क्षेत्रात मोतीझीलजवळ राहणारी अल्पवयीन मुलगी त्याच भागात राहणाऱ्या रिंकू जाटवसोबत प्रेम करत होती. तरुणी 13 डिसेंबर रोजी एका नातेवाईकांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बहोडापूर येथे आली होती. येथून रिंकू तिला आग्रा आणि नंतर दिल्लीला घेऊन गेला. यादरम्यान तरुणीचं लोकेशन पोलिसांना सापडलं. पोलिसांनी तरुणीचा शोध घेतला. तर दुसरीकडे बहोडापूर पोलीस ठाण्यात मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणाची तक्रार दाखल केली. मुलगी सापडल्यानंतर तिचे आई-वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र आई-वडिलांसमोर मुलगी रिंकूसोबत राहण्याचा हट्ट करू लागली. याशिवाय रिंकूवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये असंही सांगत होती. मात्र मुलीचे आई-वडील तिचं ऐकण्यास तयार नव्हते. टॉयलेटमध्ये खाल्ल विष रागाच्या भरात मुलीने पोलीस ठाण्याच्या टॉयलेटमध्ये जाऊन विष खाल्ल. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर ठाणे परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलीच्या या कृत्यामुळे तिचे आई-वडिलही घाबरले आणि पोलीस ठाण्याच्या बाहेर गेले. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अल्पवयीन मुलीला तातडीने रुग्णालयात हलवले. मुलीची प्रकृती स्थिर आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.\n प्रियकराला वाचवण्यासाठी तरुणीने पोलीस ठाण्यातचं खाल्लं विष; रुग्णालयात हलवलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:48:22Z", "digest": "sha1:H37Y52L2GZVGEVDY4QTZLRW6Y233LH6I", "length": 16507, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "मुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी सेनेकडून प्रयत्न | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी सेनेकडून प्रयत्न\nमुख्याधिकाऱ्यांची बदली रोखण्यासाठी सेनेकडून प्रयत्न\nचिपळूण : रायगड माझा\nचिपळूण पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी पंकज पाटील यांचा चिपळुणातील तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे तरीही बदली होऊ नये, यासाठी ते प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याविरोधी इशारे देणारे शिवसेनेचे मोठे पदाधिकारी त्यांची बदली रोखण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचा आरोप नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nपालिकेच्या जलतरण तलावात कपिल सांबेरकर या युवकाचा बुडून मृत्यू झाला. प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. आम्ही मुख्याधिकाऱ्यांना कधीही पाठीशी घातलेले नाही. ते बेजबाबदारपणे वागतात, याबद्दल आम्ही वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत.\nशिवसेनेचे शहरातील प्रमुख पदाधिकारी दिवसा मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात इशारे देतात. रात्री हॉटेलमध्ये त्यांच्याबरोबर जेवण आणि पार्टी करतात. ते ज्या दिवशी पालिकेत येणार नाहीत, त्याच दिवशी शिवसेनेचे पदाधिकारी पालिकेत येऊन त्यांच्या विरोधी बोंबा मारतात. पालिकेने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत.\nमुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून मलिदा लाटता यावा, यासाठी शिवसेनेचे काही लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत आहेत. म्हणूनच त्यांची बदली न व्हावी, यासाठी सेनेकडून मंत्रालयस्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सौ. खेराडे यांनी सांगितले.\nचिपळूण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पाटील यांच्याविरूध्द सर्वपक्षीय असंतोष धुमसत असून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या झाल्या होत्या . विरोधकांसह सत्ताधारी आघाडीच्या काही सदस्यांनी पाटील यांच्या कार्यपध्दतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . यावेळी हातातील कागदपत्रे भिरकावणे, सभागृहात उपस्थित कर्मचाऱ्यांच्या नोंदवह्या, कार्यक्रमपत्रिका हिसकावून फाडण्याचे प्रयत्न करणे, मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावरील पुस्तके आपटून त्यांना घेराव घालणे यासारखे अभूतपूर्व प्रकार चिपळूण पालिकेच्या सभेत घडले आहेत . काहीजणांनी तर त्यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचेच आरोप केले. विकासकामांची बिले अद��� करताना त्यांच्याकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जाते, असा या नगरसेवकांचा आरोप आहे.नगर परिषदेत त्यांची वारंवार गैरहजेरी, हाही वादाचा महत्वाचा मुद्दा आहे. त्यापैकी एका सदस्याने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या विषयांना जाहीर तोंड फोडले होते. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांविरूध्द वातावरण तापत होते.\nबदली होऊ नये यासाठी शिफारस\nदोन वर्षापासून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बदलीच्या मागणीसाठी काही जण मंत्रालयात गेले , तेव्हा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून बदली होऊ नये, यासाठी शिफारस असल्याची माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली.\nमुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सर्वच मर्यादा पार केल्या आहेत. त्यांनी पुन्हा पालिकेत येऊ नये. मुंबईतूनच बदली करून घ्यावी. ते पालिकेत आले तर मी त्यांना नक्कीच काळे फासेन.\n– सुधीर शिंदे, नगरसेवक\nPosted in Uncategorized, पर्यटन, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगड\nशिवसेना सरकारचा पाठिंबा काढणार, पण कधी कि निव्वळ दबाव तंत्र\nकाँग्रेस चा २०१९ चा गेम प्लान तयार ….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनान��तर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T08:46:53Z", "digest": "sha1:YJRGU4PFVQZXY4ADHVX4DZJDPHQM3PAE", "length": 8409, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संदर्भांना शीर्षक नसलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:संदर्भांना शीर्षक नसलेली पाने\nतुमच्या पसंती योग्य प्रकारे स्थापिल्या जाईपर्यंत, हा वर्ग सदस्यपानांवर दाखविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे\nतो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो—हा विश्वकोशाच्या वर्गीकरण प्रणालीचा भाग नाही.\nहा वर्ग, जोपर्यंत त्याचेशी संबंधीत माझ्या पसंती या नीट स्थापिल्या जात नाही तोपर्यंत— या वर्गाचे सदस्य असलेल्या लेखपानावर लपविलेला आहे .\nहे वर्ग मागोवा घेण्यास, बांधणीस व याद्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी \"सर्वांचे लक्ष\" वेधण्यास वापरल्या जातात.(उदाहरणार्थ, नापसंत वाक्यरचना वापरणारी पाने), किंवा, ज्या पानांचे संपादन लवकरात लवकर होण्याची आवश्यकता आहे.\nहे वर्ग वेगवेगळ्या याद्यांचे सदस्य असलेले लेख किंवा उपवर्ग यांना अधिक मोठ्या व चांगल्या याद्यांमध्ये(discriminated by classifications) एकत्रित करण्यास आपली सेवा प्रदान करतात.\nलेखन त्रुटी:\"aejot\" ही क्रिया अस्तित्वात नाही.[\n\"संदर्भांना शीर्षक नसलेली पाने\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nसदस्य:ElDiablo9412/भारतात समलैंगिक , उभयलैंगिक व परलैंगिक लोकांचे अधिकार\nसदस्य:ElDiablo9412/भारतात समलैंगिक, उभयलैंगिक व परलैंगिक लोकांचे अधिकार\nकार्नेगी हॉलमध्ये रेफस डू ज्यूडी\nलेखन त्रुटी असणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१८ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_952.html", "date_download": "2021-07-30T07:58:48Z", "digest": "sha1:BKU53SZFRISFLIZQTRTYQ4AQ7VSWFZ3F", "length": 10166, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking स्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव\nस्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव\nस्वयंसेवी संघटनांच्या वतीने रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव\nअहमदनगर ः रोजगार व निवार्याचा प्रश्न एकाच वेळेला लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी उद्योग ग्रामचा प्रस्ताव पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून शहरालगत असलेल्या खडकाळ पड जागेचा वापर करुन सोयी-सुविधा उपलब्ध करुन निवारा व उद्योगधंद्याच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न एकाचवेळी सोडविण्याची संकल्पना उद्योग ग्राममध्ये असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.\nस्वातंत्र्यानंतर निवडणुकांमध्ये गरिबी हटाओच्या फक्त घोषणा व आश्वासने देण्यात आली. मात्र ठोस उपाययोजना नसल्याने सर्वसामान्यांची गरिबी हटली नाही. सर्वसामान्यांना आर्थिक समृध्द करण्यासाठी आर्थिक मानसशास्त्राचा उपयोग करणे गरजेचे आहे. अंबानी यांनी या तंत्राचा उपयोग करुन जगात श्रीमंत होण्याचा मान मिळवला. लोकांची गरज ओळखून सेवा दिल्यास त्याचा लाभ उद्योजक व व्यावसायिकांना होणार आहे. शहरालगत मोठ्या प्रमाणात खडकाळ पड जमीन उपलब्ध आहेत. या जागेवर बेघरांना निवारा व औद्योगिकतेसाठी भूखंड उपलब्ध करुन दिल्यास भारताचे कौशल्याचा विकास साधला जाऊन निवारा व रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे. तर लघु उद्योजकांचे मोठे जाळे पसरण्यास मदत होणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nखडकाळ, नापीक जमीनीचा उपयोग करुन लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेद्वारे उद्योग ग्रामच्या माध्यमातून बेघरांना घरासाठी 80 हजार रुपयात एक हजार चौरस फुटाचा भूमीगुंठा तर लघु उद्योगासाठी 5 हजार चौरस फुटाचा भूखंड 4 लाख रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी जागा देणार्या मुळ शेतकर्याला विकसीत जमीनीचा 30 टक्के भाग परतावा म्हणून मिळणार आहे. 40 टक्के जमीन रस्ते अॅमेनिटीसाठी तर 30 टक्के जमीन औद्योगिक भूखंड जागा विकसीत करणार्या ठेकेदाराला उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी जागा देणार्या शेतकर्यांचा व भूखंड विकसीत करणार्य ठेकेदाराचा मोठा फायदा होणार आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-lockdown-Rules.html", "date_download": "2021-07-30T08:05:17Z", "digest": "sha1:ACO3ZJBYDF4VMDJ35GI2EJRCLDDPODMZ", "length": 24854, "nlines": 112, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> 13 ते 19 जुलैच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू | Osmanabad Today", "raw_content": "\n13 ते 19 जुलैच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू\nअसे आहेत संचारबंदीचे नियम उस्मानाबाद, राज्य शासनाने “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून यातील नियम क्...\nअसे आहेत संचारबंदीचे नियम\nउस्मानाबाद, राज्य शासनाने “महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम, 2020” प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.\nकोरोना विषाणू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शासनाने संपुर्ण राज्यात लॉकडाऊन दि. 31/07/2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तसेच लॉकडाऊन मधील निर्बंधाची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase wise opening of lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता कोरोना कोविड-19 विषाणुचा प्रसार थांबविण्यासाठी उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले असल्याची माझी खात्री झाली आहे.\nत्याअर्थी मी दिपा मुधोळ–मुंडे, जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपुर्ण उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात (औद्योगीक वसाहत क्षेत्र वगळुन) दिनांक 13/07/2020 च्या 00.00 वाजेपासुन ते 19/07/2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागु करीत आहे. या कालावधीत नागरीकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. करोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी\nहोणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून\n1) सर्व किराणा दुकान चालु राहतील.\n2) सर्व दवाखाने, मेडीकल, चष्मा दुकाने, पशुवैद्यकीय सेवा चालु राहतील.\n3) अंडी, मटन, चिकन, दुध व दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, फळ विक्री करणारे व संबंधित वाहतुक करणारे व इतर अत्यावश्यक सुविधा चालु राहतील.\n4) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांनी भाजीपाला विक्रेत्यांना गलोगल्ली फिरुन भाजी विक्री करणेस सुचीत करावे. तसेच एका भाजी विक्रेत्यास एक गल्ली देण्यात यावी. व सदर विक्रेता दुस-या गल्लीमधे येणार नाही याची दक्षता घ्यावी.\n5) सर्व बांधकामे सुरु राहतील. बांधकामावर सर्व मजुरांनी मास्क/स्वच्छ रुमालाचा वापर करावा तसेच सामाजि�� अंतराचे पालन करावे.\n6) जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांडयामधे पाणी दयावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपुर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवागनी राहील.\n7) घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे.\n8) फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध / दुध पाकीटांची विक्री / वितरण करता येईल परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही. घरपोच दुध / दुध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील.\n9) सर्व बॅकेचे कामकाज व मिनी ATM सुरु राहील.\n10) सर्व प्रकारची मालवाहतुक व त्यानुषंगाने उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रात गोदामे चालविण्यास परवानगी देण्यात येत आहे, त्यानुषंगाने त्या आस्थापनांनी हमालांना ओळखपत्र उपलब्ध करुन द्यावीत.\n11) वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालु राहतील.\n12) सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे / विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.\n13) मा. जिल्हा व सत्र न्यायालय उस्मानाबाद येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.\n14) कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहील. सदर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे.\n15) उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील नागरीकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापी अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरीकांनी www.covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.\n16) उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरीकांनी कोरोना विषाणुचे अनुषंगाने (ताप,सर्दी,खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळुन आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.\n17) विद्युत सेवा, मोबाईल व दुरसंचार सेवा पुरविणा-या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.\n18) अंत्यंविधीसाठी शासनाचे आदेशात नमुद केल्यानुसार नियमाप्रमाणे परवानगी राहील.\n19) पेट्रोल / डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणा-या कर्मचा-यांचा वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल / डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल / डिझेल पंपावर काम करणा-या कर्मचा-यांना पेट्रोल / डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील. पेट्रोल / डिझेल पंप सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत चालू राहतील. तथापि पोलीस वेलफेअर पेट्रोल / डिझेल पंप दररोज 24 तास (24 × 7) चालू राहील.\n20) औद्योगीक वसाहतीमधील कारखान्यांमधे काम करणा-या कर्मचा-यांना / व्यक्तींना ओळखपत्र देण्याची जबाबदारी त्या त्या आस्थापनेची राहील तसेच त्यांची वाहतुक ठरलेल्या ठिकाणी करण्याची सोय संबंधित कंपनीने करावी.\n21) प्रशासनाच्या पुर्व परवानगी शिवाय कोण-याही धार्मिक/यात्रा/मेळावे/विविध प्रकारचे प्रदर्शने/आठवडी बाजार/जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.\nया आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तींकडुन या आदेशातील सुचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असे आदेशात नमूद केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचन���\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : 13 ते 19 जुलैच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू\n13 ते 19 जुलैच्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A5%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-30T07:15:12Z", "digest": "sha1:KAQPA4NYYQ5NQOGZCWS5PLDHGPIWUTM7", "length": 12761, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "२ प्रसिद्ध अभिनेत्री देहव्यापाराच्या धंद्यात, अमेरिका पोलिसांचा दावा | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\n२ प्रसिद्ध अभिनेत्री देहव्यापाराच्या धंद्यात, अमेरिका पोलिसांचा दावा\n२ प्रसिद्ध अभिनेत्री देहव्यापाराच्या धंद्यात, अमेरिका पोलिसांचा दावा\nहैदराबाद : रायगड माझा\nदक्षिणेतील नावाजलेल्या २ अभिनेत्री या अमेरिकेत देहव्यापार करीत होत्या असा धक्कादायक खुलासा तिथल्या पोलिसांनी केला आहे. किशन मोदुगुमुडी उर्फ श्रीराज चेनुपती आणि त्याची बायको चंद्रकला हे दोघे दलालाचे काम करीत होते. या दोघांना अटक केल्यानंतर देहव्यापाराच्या धंद्यात अडकलेल्या अनेक अभिनेत्रींची नावे समोर आली आहे. यातील दोन अभिनेत्री तर दक्षिणेतील अत्यंत नावाजलेल्या अभिनेत्री आहेत.\nअमेरिकेच्या पोलिसांना काही नोटस सापडल्या आहेत. या नोटसमध्ये या अभिनेत्रींची नावे, सांकेतिक भाषेत लिहलेला पत्ता आणि अभिनेत्रींना मिळणारी रक्कम याचा उल्लेख आहे. श्रीराज हा आधी सिनेक्षेत्रातच काम करीत होता. तिथे झालेल्या ओळखींच्या आधारे तो अभिनेत्रींना विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने अमेरिकेत बोलवायचा. तिथे गेल्यानंतर तो आणि त्याची बायको या अभिनेत्रींना धमकवायचे आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचे.\nदेहव्यापाराच्या दलदलीत अडकलेल्या ५ तरुणींनी अमेरिकेच्या पोलिसांकडे तक्रार केली होती. तक्रारीमध्ये त्यांनी बंगुळुरू आणि चेन्नईतील दोन सुपरस्टार अभिनेत्रींनाही या जोडप्याने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलल्याचं या तरुणींनी सांगितलं आहे.\nPosted in Uncategorized, जागतिक, देश, प्रमुख घडामोडी, मनोरंजन\nअनैतिक संबंधांच्या संशयावरून जावयाचा खून, अर्धवट जळालेले मुंडके फेकले गोदाव���ीत\nमाणसाने धर्म तयार केला आहे -सुजाता तानवडे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-12-lacvks-lok-sabha-voters-claim-rights/", "date_download": "2021-07-30T08:28:21Z", "digest": "sha1:JXDYDY4QABIX4XKIJBZULR7MFKPG5IKU", "length": 8762, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – पावणेबारा लाख मतदारांनी बजावला हक्क – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – पावणेबारा लाख मतदारांनी बजावला हक्क\nशिरूर लोकसभा निवडणूक : 59.46 टक्के मतदान\nपुणे – शिरूर लोकसभा निवडणुकीमध्ये 21 लाख 73 हजार 484 मतदारांपैकी 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा 2 लाख 2 हजारांनी मतदान वाढले आहे.\nशिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा चुरसीची झाली आहे. दोन तगडे उमेदवार रिंगणात असल्याने शिरूर लोकसभा निवडणुकीची राज्यात चर्चा होती. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरी आणि हडपसर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यातील भोसरी व हडपसर मतदारसंघ वगळता बाकी मतदारसंघ ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात शहरी व ग्रामीण असे दोन्ही भाग समाविष्ट होतात. शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.\nमतदारांच्या संख्येमध्ये सर्वाधिक मतदान हे भोसरी विधानसभा मतदारसंघात झाले. या मतदारसंघात 2 लाख 37 हजार मतदारांनी मतदान केले. त्याखालोखाल हडपसर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 33 हजार मतदान, शिरूर मतदारसंघात 2 लाख 27 हजार, खेडमध्ये 2 लाख, आंबेगावमध्ये 1 लाख 97 हजार तर जुन्नरमध्ये 1 लाख 93 हजार मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदासंघात 62.73 टक्के पुरुष मतदारांनी तर 55.83 टक्के स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण 7 लाख 18 हजार तर 5 लाख 74 हजार स्त्री मतदारांनी मतदान केले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\n#लोकसभा2019 : बसपाचा उमेदवार कॉंग्रेसमध्ये सामील\nपुणे – पाणीकपातीचा आदेश नाही\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nरताळी खरेदीस नागरिकांची पसंती\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/crime/", "date_download": "2021-07-30T07:19:08Z", "digest": "sha1:3DMDLSHYJLGHG74GSZLHMRZABRHALMMM", "length": 6692, "nlines": 113, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Crime | गोवा खबर", "raw_content": "\nड्रग्सच्या लागवडीसह एटीएमफोडी करणाऱ्या 4 रशियन पर्यटकांना मांद्रेत अटक;७लाखांचे ड्रग्स जप्त\nगोवा खबर:गोवा पोलिसांनी शुक्रवारी रात्री दांडोसवाडा-मांद्रे येथे केलेल्या धडक कारवाईत 7 लाख रुपयांचे ड्रग्स बाळगल्या प्रकरणी 4 रशियन नागरीकांना अटक केली. विशेष म्हणजे हे...\nCrime:ड्रग्स बाळगल्या प्रकर��ी कळंगुट मध्ये नायजेरियनास अटक\nगोवा खबर:दीड लाख रूपयांचे ड्रग्स बाळगल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी एका नायजेरियनास अटक केली. तो वापरत असलेली स्कूटर देखील पोलिसांनी जप्त केली आहे. परोबवाडो येथील एका...\nराजस्थानच्या खंडणीखोरास कळंगुट पोलिसांकडून अटक\nगोवा खबर:राजस्थान पोलिसांसाठी खंडणी प्रकरणात वाँटेड असलेल्या रविंदर कुमार सिंग या नवी दिल्ली येथील गुन्हेगाराला कळंगुट पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले. पोलिस निरीक्षक जीवबा...\nखूनी हल्ला प्रकरणी कळंगुट मध्ये एकास अटक\nगोवाखबर :चाकूने भोसकून एकास गंभीर जखमी केल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अमेय धारगळकर याला अटक केली आहे.त्याच्याकडून हल्यासाठी वापरलेला चाकू जप्त करण्यात देखील पोलिसांना यश...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nआप आमदार आतिशी यांची नावेली पंचायतीस भेट\nतेरा मेरा बीचच्या दुसऱ्या पर्वाला जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत प्रारंभ\nमतदान आणि मतमोजणीच्या दिवशी गोव्यात दारू विक्रीस बंदी\n१२ मार्च रोजी स्व. दयानंद बांदोडकर यांची जयंती\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasremedia.com/farmer-family-feeding-poor-people/", "date_download": "2021-07-30T08:20:16Z", "digest": "sha1:TLHIHYKHVBWTSLGD676VXPDH2ULXIRIQ", "length": 13946, "nlines": 83, "source_domain": "khaasremedia.com", "title": "कोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून.. – Khaasre Media", "raw_content": "\nसत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक\n निरोगी शरीरासाठी ‘या’ धातूंच्या ताटात जेवणं करणं आहे लाभदायक\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेत���ऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nचार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये\nपाचवी, आठवी, अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; शिष्यवृत्ती, सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर\nपतीच्या निधनानंतर पण खचली नाही पत्नी; नंतर केले असे काही की झाली सोशल मीडिया स्टार\nधक्कादायक; आसाम मिझोराम संघर्षात ‘या’ मराठी अधिकाऱ्याला लागली गोळी; महाराष्ट्रावर दुःखाचे सावट\nHome / प्रेरणादायी / कोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून..\nकोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून..\nदेशात सध्या कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे खासकरून गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकांना २ वेळचं जेवण देखील मिळत नाहीये. लॉकडाऊन नंतर गरिबांना खूप संकटांचा सामना करावा लागला. पण याच लॉकडाउनच्या संकटात अनेक मदतीचे हाथ देखील समोर आले आहेत.\nअसाच आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील एक परिवार गरीब आणि गरजू उपाशी लोकांसाठी देवदूत बनून आला आहे. हे कुटुंब मागील १५० दिवसांपासून गरीब आणि गरजू लोकांना जेवण खाऊ घालत आहे. विशेष बाब म्हणजे हे कुटुंब काही गर्भश्रीमंत वगैरे नाहीये. स्वतः शेतीवर अवलंबून असलेलं हे एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे.\nस्वतः मध्यमवर्गीय असताना देखील हे कुटुंब खूप मोठे समाजकार्य करून माणुसकीचे दर्शन घडवत आहे. या कुटुंबाला हि सेवा करताना अनेक अडचणी देखील आल्या. पण त्यांनी अडचणींवर मात करत आपली सेवा सुरूच ठेवली आहे. या कुटुंबाने लॉकडाऊन लागल्यानंतर हे सामाजिक काम सुरु केले होते. ते आपल्या गावात लोकांना पोटभरून अन्न खाऊ घालत आहेत.\nसुधा राणी आणि त्यांचे कुटुंब गरजूंसाठी हे जेवण बनवते. त्यांचे जेवणाचे ताट देखील हे कुटुंब स्वतः धुते. या कुटुंबाला लोकांना पिण्यासाठी पाणी आणि जेवण बनवण्यासाठी पाणी हे एक किलोमीटरवरून आणावे लागते. तरी त्यांनी याचा कसलाही त्रास न मानता हे सामाजिक क���र्य सुरूच ठेवले आहे.\nराणीचे पती पालुरू सिद्धार्थ हे एक सामान्य शेतकरी आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. ते मागील अनेक वर्षांपासून सामजिक कार्य करत आले आहेत. राणी यांनी त्यांच्या पतीपासूनच प्रेरणा घेतली आणि गरिबांना पोटभर अन्न खाऊ घालण्याचे ठरवले. आणि त्यांनी हे करून पण दाखवले आहे. गरिबांना सध्या कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nया सामाजिक कार्यात राणी यांना त्यांचे पती, सासरा आणि इतर कुटुंबीय यांनी देखील मोलाची मदत केली आहे. त्यांच्या या कार्याला सुरु करून आता १५० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत.\nराणी यांचं कुटुंबीय हे फक्त शेतीवर अवलंबून आहे. त्यांचे हे काम बघून अनेकांना देखील प्रेरणा मिळत आहे. राणीच्या पतीच्या मते त्यांच्या घरी सध्या भरपूर पाणी उपलब्ध नाहीये. त्यामुळे पत्नीला एक किमी वरून पाणी आणावं लागतं. त्यांनी जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे कि जर पाणी उपलब्ध करून दिले तर त्यांच्या या कार्यात खूप मोठा आधार होईल. या कुटुंबाकडे फक्त ३ एकर जमीन आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nPrevious एकेकाळी कपडे खरेदी करण्यास कंगनाकडे नव्हते पैसे, आज आहे करोडोंची मालकीण\nNext भारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते बिना कपड्याचे.. काय आहे परंपरा\nसत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक\n निरोगी शरीरासाठी ‘या’ धातूंच्या ताटात जेवणं करणं आहे लाभदायक\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nसत्ताधारी महाविकास आघाडीबरोबरच स्वपक्षीयांना देखील राणेंचे खडेबोल; नारायण राणे झाले आक्रमक\n निरोगी शरीरासाठी ‘या’ धातूंच्या ताटात जेवणं करणं आहे लाभदायक\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2021-07-30T08:17:03Z", "digest": "sha1:RHB7AI7NQBHI5X3Q64QDG7KHWP4OWL23", "length": 4258, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रकाशस्रोत - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► दिवे (२ प, ४ सं.)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A/", "date_download": "2021-07-30T06:38:32Z", "digest": "sha1:E2OPO24IXHVRSJVT57Z6WF3A6WCQ375V", "length": 15064, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "या ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी या ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nकोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. आकडेवारीनुसार शिथिलता मिळाल्यानंतर पुण्यातील मार्केटमध्ये, गडांवर, मॉल, दुकानांमध्ये गर्दी ओसांडून वाहताना दिसली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे.\nपुणे मनपा हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, मॉल, सलून, ब्युट��� पार्लर, स्पा आणि वेलनेस सेंटर हे शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील. तर रेस्टॉरंट, बार, फूड कोर्टमधून शनिवार-रविवार केवळ पार्सल सेवा देता येईल, असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.\nपुण्यामध्ये सर्व काही सुरू झालं. त्यामुळे इतके दिवस घरी बसलेले पुणेकर बाहेर निघू लागले आहेत. त्यामुळे गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मात्र कोरोनाची तिसरी लाट यायला ही गर्दी पुरेशी आहे. संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.\nकोरोना संकटाच्या काळात अनेकांनी आपले नातेवाईक, मित्र, जवळच्या व्यक्तींना गमावलं. काही लहानग्यांनी तर आपले आई-वडील अशा दोघांनाही गमावलं आहे. अशा कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पुणे प्रशासनानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या आई-वडिलांच्या संपत्तीवर मुलांचा हक्क असणार आहे.\nPrevious articleशिक्षण हक्क कायद्यानुसार आता प्रत्येकाला प्रवेश मिळणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nNext articleवारकऱ्यांची शिस्त पाहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी एक दिवस वारीमध्ये पायी चालावे:-हभप गणेश महाराज शेटे\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीणा आम्ही आता इथून पुढे स्वतंत्र लढणार:- नानाभाऊ...\nपुढच्या ५ दिवसांत मान्सूनचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज\nकांद��रेभुरे – बेलपाडा ता.जि.पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न\nशिवशाहीर बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा शंभरावा वाढदिवस संपन्न\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (D) गंगापुर शहराध्यक्षपदी संदिप शेळके पाटील यांची...\nमोहोळ भाजपच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=658", "date_download": "2021-07-30T06:40:31Z", "digest": "sha1:DVXPO53WEGKUHT4M7DMF2GHU7VM6EAAC", "length": 2177, "nlines": 41, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "नेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनेहमी गुपीत असव्यात अशा ७ गोष्टी (Marathi)\nआपण आपल्या अत्यंत खाजगी गोष्टी नेहमीच गुप्त आणि लपवून ठेवल्या पाहिजेत. कारण या गोष्टी जर दुसऱ्यांना सांगितल्या तर आपल्याला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इथे आपण अशा ७ गोष्टी पाहणार आहोत ज्या नेहमीच गुप्त ठेवल्या पाहिजेत READ ON NEW WEBSITE\nधन हानि / आर्थिक नुकसान\nघरगुती भांडण - तंटे\nनेहमी आनंदी रहा -१६ सोपे मार्ग\nनेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ\nमहाभारतातील ऐकिवात नसलेल्या कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/leopard-created-panic-rajegaon-finally-cage-373774", "date_download": "2021-07-30T06:43:08Z", "digest": "sha1:DWPIUQIBKONNIC3QCFR2RJ67KEXERBJX", "length": 6085, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | राजेगावमध्ये घबराट निर्माण केलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात", "raw_content": "\nराजेगाव (ता. नेवासे) येथे अनेक दिवसापासून ग्रामस्थांत घबराट निर्माण करत असलेला बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री अडकला आहे.\nराजेगावमध्ये घबराट निर्माण केलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात\nसोनई (अहमदनगर) : राजेगाव (ता. नेवासे) येथे अनेक दिवसापासून ग्रामस्थांत घबराट निर्माण करत असलेला बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी रात्री अडकला आहे. गेल्या महिन्यापासून राजेगाव, शिंगवेतुकाई व पांगरमल परीसरात रोजच बिबट्याचे दर्शन होत होते. त्याने अनेक शेळ्या, मेंढ्या व कुत्रे फस्त केले आहे.\nबिबट्याच्या भितीने शेतीचे कामे ठप्प झाली होती. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वन परिक्षेत्र अधिकारी सुनिल थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मुश्ताक सय्यद, कर्मचारी चांगदेव ढेरे, ज्ञानदेव गाडे, सयाजी मोरे, चंद्रकांत गाडे, मुक्ताजी मोरे यांनी अजय अव्हाड यांच्या वस्तीजवळ चार दिवसापूर्वी पिंजरा लावला होता.\nसोमवारी (ता. १६) रात्री दहा वाजता तीन वर्षाची मादी पिंजर्यात ठेवलेल्या शेळीच्या आवाजाने आली. झेप घेतली आणि पिंजऱ्यात अडकली. रात्री मादी बिबट्याला पाहण्यास बघ्यांची गर्दी जमा झाली होती. आज सकाळी बिबट्यास वैद्यकीय तपासणी व किरकोळ उपचारासाठी लोहगाव येथील नर्सरीत नेण्यात आले आहे. तालुक्यात सध्या चांदा, महालक्ष्मीहिवरे, देडगाव, अंमळनेर, नांदुरशिकारी, पाचेगाव व नेवासे बुद्रुक येथे वन विभागाने पिंजरे लावलेले आहेत.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/bjps-looting-innings-under-the-name-of-parking-during-the-corona-period-it-is-difficult-for-common-people-to-live-due-to-wrong-policies-sanjog-waghere-patil-nrpd-149019/", "date_download": "2021-07-30T08:15:53Z", "digest": "sha1:4DTYXY7ZZVJ53LQDFAINNNGDZBPDG7LI", "length": 16937, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | कोरोना काळात पार्कीगच्या नावाखाली भाजपचा लुटीचा डाव; चुकीच्या धोरणांंमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील - संजोग वाघेरे पाटील | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nपुणेकोरोना काळात पार्कीगच्या नावाखाली भाजपचा लुटीचा डाव; चुकीच्या धोरणांंमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील – संजोग वाघेरे पाटील\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चांगल्या पार्किग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ऐवजी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे गैर आहे.\nपिंपरी: कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदील झालेले आहेत. या परस्थितीत केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उच्चांकी इंधन दरवाढ आणि महागाईने कंबरडे मोडले आहे. याची कोणतीही चिंता न करता पिंपरी-चिंचवडमध्ये या कठीण काळात पार्किग धोरणाच्या नावाखाली पे अँड पार्क करून नागरिकांच्या लुटीचा डाव सत्ताधारी भाजपने आखला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. त्यांनी पे अँड पार्कचे नियोजन तातडीने थांबविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.\nया संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकारने २०१४ पासून आजपर्यंत वेळोवेळी घेतलेले निर्णय हे सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणारे आहेत. मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. कधी नव्हे ते पेट्रोल १०४ रुपये लिटर झाले आहे. मोदी सरकारकडून नागरिकांवर सुरू असलेला हा महागाईचा हा मारा असह्य होत आहे. यात नागरिक सर्वसामान्य नागरिकांना वाहने वापरावीत किंवा नाही, असा प्रश्न पडतो आहे . केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे नागरिक त्रस्त असताना पिपंरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिश्याला कात्री लावणारी धोरणे राबविली जात आहेत.\nअपापारदर्शक, भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला जात आहे. तरी देखील शहरवासीयांकडून पैसे काढून आपली तिजोरी भरण्याचा हव्यास भाजपचा सुरू असल्याचे दिसते आहे. त्यासाठी भाजपने शहरात पार्किंग पॉलिसी राबविण्याचा खटाटोप चालवला आहे. या पार्किग पॉलिसीची १ जुलैपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बीआरटीएस विभागामार्फत अंमलबजावणी करण्याची तयारी चालू असल्याचे प्रसारमाध्यमांमधून समजले आहे. शहरातील रस्त्यांची चार भागात विभागणी करून तेथे खासगी एजन्सीला कंत्राट देण्यात आले आहे. हे कंत्राट घेणारी एजन्सी सर्व ठिकाणी एक आहे.\nयावरून इंधन दरवाढ, महागाईमुळे बेजार झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांकडून आता वाहने उभी करण्याची पैसे घेऊन एकप्रकारे लुटीचा डाव आखलेला आहे. यासाठी शहरातील वाहतुकीचा शिस्त लावण्याचे कारण पुढे केले जात आहे. परंतु, या धोरणामागे सत्ताधारी भाजपचा खरा हेतू हा पिंपरी-चिंचवडकरांची लूट करण्याचा आहे. सद्यस्थितीत कोरोनासारखे भीषण संकट उभे ठाकलेलेले नागरिकांपुढे रोजी-रोटीचा प्रश्न उभा राहिलेला आहे. कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधामुळे व्यावसाय, उद्योग-धंदे अडचणीत आले आहेत. लाखो नागरिकांचे रोजगार गेले आहेत. या परस्थितीत घराबाहेर पडणा-या नागरिकांकडून वाहन उभे करण्यासाठी पैसे उकळणे योग्य नाही. प्रशासनाने तातडीने या धोरणाची अंमलबजावणी थांबवावी, असे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.\nअंमलबजावणी तातडीने थांबवा, अन्यथा आंदोलन\nपिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी देखील या विषयाचे गांभीर्य समजून घ्यावे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी चांगल्या पार्किग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्या ऐवजी नागरिकांवर आर्थिक भार टाकणे गैर आहे. याचा विचार करावा आणि तातडीने या धोरणाची अंमलबजावणी थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने २३ फेब्रुवारी २०२१ रोजी केली होती. या पे अँड पार्कला आम्ही पुन्हा विरोध करत सत्ताधारी व प्रशासनाने या धोरणाची अंमलबजावणी तातडीने थांबवावी आणि पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा द्यावा. तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संजोग वाघेरे पाटील यांनी दिला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:48:36Z", "digest": "sha1:2P4DIEKPWQ574PXKBYLHVHODINWL3B5S", "length": 16323, "nlines": 207, "source_domain": "satyakamnews.com", "title": "डेल्टा प्लसचा धोका वाढला, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला नवीन आदेश | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी डेल्टा प्लसचा धोका वाढला, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला नवीन आदेश\nडेल्टा प्लसचा धोका वाढला, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला नवीन आदेश\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nडेल्टा प्लसचा धोका वाढला, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढला नवीन आदेश\nअनलॉक केल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. तसेच आगामी काळातील कोरोनाच्या तिसर्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने संपूर्ण राज्यात पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हयाच्या ग्रामीण भागात यापूर्वी 7 जून रोजीपासून लागू केलेल्या निर्बंध कालावधीत पुन्हा वाढ करण्याचा आदेश काढला आहे.\nया आदेशानुसार दिवसभर म्हणजेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करून घरी जाणे अपेक्षित आहे. पाच वाजेपर्यंत जमावबंदी तर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी कायम करण्यात आली आहे. ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने दररोज दुपारी चार वाजेपर्यंत तर बिगर अत्यावश्यक दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. शनिवार व रविवार पूर्ण दिवसभर बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने बंद राहणार आहेत.\nमॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगलस्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्केच्या क्षमतेने उघडतील. त्यानंतर पार्सलसेवा सुरू राहील. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने, वॉक, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत दररोज सुरु राहतील. खासगी कार्यालये सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. सरकारी व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती.\nसामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना सायंकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न समारंभात 50 लोक तर अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात. बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे दुपारी 4 वाजेपर्यंत काम सुरू ठेवता येईल. ई-कॉमर्स नियमित सुरू राहील. कृषी क्षेत्रातील कामे सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहतील. सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहील.\nPrevious article1 जुलैपासून सिद्धेश्वर एक्सप्रेस धावणार.\nNext articleपंढरीत पैशासाठी पोलीसांचा तगादा, विविध गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी, युवकाचा आत्मदहनाचा इशारा\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nडाॅ. श्री नामदेव आयवळे यांनी गणेश पाटील यांचा केला यथोचित सन्मान\nमहाराष्ट्र राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू व प्रहारचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंखे यांच्या...\nविधानसभेतील भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करा\nसोलापूर महापालिकेची अवस्था आर्थिक अतिशय बिकट, डिझेल नाही म्हणून जेसीबी, घंटा...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nपशुसंवर्धनच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nडॉक्टर डे च्या निमित्ताने इनरव्हिल क्लब ऑफ पल्स पंढरपूर यांच्या वतीने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/bhanu-sri-mehra-love-horoscope.asp", "date_download": "2021-07-30T08:46:38Z", "digest": "sha1:OPLVWEST3HOKXPROCACQTBUEYJIJ6QBM", "length": 12075, "nlines": 303, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Bhanu Sri Mehra प्रेम कुंडली | Bhanu Sri Mehra विवाह कुंडली Actress", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Bhanu Sri Mehra 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 74 E 56\nज्योतिष अक्षांश: 31 N 35\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nBhanu Sri Mehra जन्मपत्रिका\nBhanu Sri Mehra प्रेम जन्मपत्रिका\nBhanu Sri Mehra व्यवसाय जन्मपत्रिका\nBhanu Sri Mehra जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nBhanu Sri Mehra ज्योतिष अहवाल\nBhanu Sri Mehra फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nतुम्ही तुमच्या जोडीदाराची निवड काळजीपूर्वक कराल. अशा वेळी चूक केली तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला चांगलेच माहित असल्यामुळे तुम्ही काळजी घ्याल. यामुळे तुमचे लग्न काहीसे उशीरा होईल. पण एकदा तुमचा निर्णय झाला की, तुम्ही एक उत्तम जोडीदार असाल.\nBhanu Sri Mehraची आरोग्य कुंडली\nतुम्ही आरामासाठी खूप पैसे खर्च करता. त्यामुळे तुम्ही खवय्ये आहात आणि तुम्ही जेवणाचा आस्वाद घेता. किंबहुना तुम्ही जगण्यासाठी खात नाही तर खाण्यासाठी जगता. त्यामुळे तुमच्या शरीराचे आकारमान कसे असेल ते वेगळे सांगायला नको, त्यामुळे तुमच्या पचनसंस्थेची काळजी घ्यायला हवी. अपचन किंवा तत्सम आजारांकडे दुर्लक्ष करू नका, आणि ते बरे करण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहू नका. हलका व्यायाम करण्यावर आणि शारीरिक हालचालीवर भर द्या. शुद्ध हवेत श्वासोच्छवास करा, हलका आहार घ्या आणि फळे खा. इतके करूनही आजार बरा झाला नाही तर ताबडतोब डॉक्टरांची भेट घ्या. वयाच्या पन्नाशीनंतर येणाऱ्या जडत्वाकडे किंवा सुस्तीकडे लक्ष द्या. तुम्हाला कदाचित काही गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि तुमचे तुमच्या आयुष्यावर नियंत्रण असणार नाही. विविध गोष्टींबाबतची तुमची आवड कायम ठेवा, निरनिराळे छंद जोपासा आणि एखादी व्यक्ती तरुणांमध्ये मिसळत असली तर ती कधीच वृद्ध होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा.\nBhanu Sri Mehraच्या छंदाची कुंडली\nवाचन, चित्रकला, नाटक आणि अशा प्रकारचे मनोरंजन जे कलापूर्ण किंवा साहित्यिक अनुभव देत असेल ते तुमच्या मनात भरेल. तुम्हाला अचानक अध्यात्माची किंवा अद्भूत गोष्टींचे आकर्षण वाटायला लागले तर त्यात आश्चर्य वाटायला नको. कोणत्याही प्रकारचा प्रवास तुम्हाला आवडतो. क्रिकेट आणि फुटबॉलसारख्या खेळांसाठी तुम्ही फार कमी वेळ खर्च कराल. टेबल टेनिस, कॅरम आणि बॅडमिंटनसारखे इनडोअर खेळ खेळणे तुम्हाला आवडते.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-infog-the-patholes-on-the-road-were-provoked-by-the-police-in-pimpari-chinchwad-5916510-NOR.html", "date_download": "2021-07-30T06:25:30Z", "digest": "sha1:VQQ4M3S3FMAFWN2J7OCISIFRPOZHFPY2", "length": 4804, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Patholes on the road were provoked by the Police In Pimpari Chinchwad | पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ढिम्म..पोलिसांनीच बुजवले रस्त्यावरील खड्डे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ढिम्म..पोलिसांनीच बुजवले रस्त्यावरील खड्डे\nपुणे- गेल्या काही दिवसांपासून रिमझिम सुरू असणाऱ्या पावसामुळे नागरिक आनंदी आहेत. मात्र, याच पावसाने प्रशासनाची झोप उडवली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे रस्त्यांची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यात खडे की खड्यात रस्त्या, हेच कळत नाही आहे. मात्र प्रशासनावर अवलंबून न राहता पोलिस प्रशासनाने हातात कुदळ आणि फावळे घेत रस्त्यावरील खड्डे बुजण्याचा काम केले आहे. त्यामुळे आता पोलिस प्रशासनाने गुन्हेगारी थांबवायची की शहरातील खड्डे बुजवायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nपुण्यातील मावळ भागात काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे ग्रामीण भागात रस्त्यांची अवस्था स्विमिंग पुलसारखी झाली आहे. काळे पवनानगर ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणामुळे पवनानगर महागांव रोडवर पोलिस चौकीजवळील रस्त्यावर साचलेले पाणी पोलिस हवालदार राकेश पालंडे यांनी पुढाकार घेऊन स्वत: कदळ, फावडे हातात घेतले. रस्त्यावर गटार काढून साचलेले पाणी काढून रस्ता खुला केला. त्याचबरोबर पवना विद्या मंदिरातील विद्यार्थी, स्थानिक नागरिक यांनी श्रमदान करत पुढाकार घेतला. पवनानगर ही परिसरातील 40 गावे वाड्यावस्त्यांची मुख्य बाजारपेठ तसेच सहकारी कार्यालये, बँका, श��ळा, महाविद्यालय यांचबरोबर शासकीय कार्यालय याच बाजारपेठेत असल्याने येथे कायम गर्दी असते.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फोटो...पोलिसांनीच बुजवले रस्त्यावरील खड्डे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-LCL-nirbhaya-case-verdict-live-today-supreme-court-to-decide-on-death-penalty-of-three-rapist-5912532-NOR.html", "date_download": "2021-07-30T07:25:42Z", "digest": "sha1:IFWJXRWQPVJZ3ABV2CPLD6Z3TEDZ7KRT", "length": 5854, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "nirbhaya case verdict live today supreme court to decide on death penalty of three rapist | Nirbhaya Case: गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कायम; सुप्रीम कोर्टाने तिन्ही आरोपींच्या याचिका फेटाळल्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nNirbhaya Case: गुन्हेगारांची फाशीची शिक्षा कायम; सुप्रीम कोर्टाने तिन्ही आरोपींच्या याचिका फेटाळल्या\nनवी दिल्ली- दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री धावत्या बसमध्ये निर्भयावर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांची फाशीची शिक्षा कायम असेल. सुप्रीम कोर्टाने सोमवारी मुकेश सिंह (२९), पवन गुप्ता (२२) आणि विनय शर्मा (२३) या गुन्हेगारांची फेरविचार याचिका फेटाळून लावली आहे.\nआरोपींना सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेच्या निर्णयावर फेरविचार करण्याचा काहीही आधार नसल्याचे कोर्टाने म्हटले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. आर. भानुमती व न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने हा निर्णय देताना म्हटले की, हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आरोपींना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली होती. आरोपींनी डिसेंबर २०१७ मध्ये फेरविचार याचिका दाखल केली होती. एक आरोपी अक्षयकुमार ठाकूर याने (३१) फेरविचार याचिका दाखल केली नव्हती.\nसुप्रीम कोर्टाने ४ मे रोजी तिन्ही फेरविचार याचिकांवरील निर्णय सुरक्षित ठेवला होता. याआधी ५ मे २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाने बलात्कार व हत्येप्रकरणी चारही आरोपींना दिल्ली हायकोर्टाने सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.\nअत्याचार आणि निर्घृणपणे जखमी केल्यानंतर दोषींनी दक्षिण दिल्लीच्या एका परिसरात पीडितेला रस्त्यावर फेकले होते. सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान पीडितेचा 29 डिसेंबर 2012 रोजी मृत्यू झाला होता. तिहार जेलमध्ये कैदेत असलेला एक आरोपी राम सिंहने आत्महत्या केली होती. आरोपींमध्ये एक अल्पवयीनदेखिल होता. त्याला ज���वेनाइल जस्टीस बोर्डाने दोषी ठरवले होते. 3 वर्षांची शिक्षा उपभोगून तो बाहेर आला आहे. सुप्रीम कोर्टाने आधी दिलेल्या निर्णयात घटना अत्यंत क्रूर आणि निर्घृण असल्याचे म्हटले होते. अशा घटनांनी अशी सुनामी येऊ शकते ती सभ्य समाजाचा विनाश करू शकते, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-pilot-fight-with-engineer-air-india-come-late-4875882-NOR.html", "date_download": "2021-07-30T06:30:27Z", "digest": "sha1:6QTJHZTKSF3SCISH7NNJHNM6XRARZQP5", "length": 4695, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pilot Fight With Engineer, Air India Come Late | नाखुश वैमानिकाने मारला इंजिनिअरला जोरदार ठोसा, एअर इंडियाच्या विमानात थरार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाखुश वैमानिकाने मारला इंजिनिअरला जोरदार ठोसा, एअर इंडियाच्या विमानात थरार\nचेन्नई - एअर इंडिया पुन्हा चर्चेत आली आहे. या वेळी कारण ठरले वैमानिक-इंजिनिअरचे भांडण. चेन्नईहून दिल्लीमार्गे पॅरिसला जाणा-या फ्लाइटवरून वैमानिक मणिकलाल आणि ग्राउंड इंजिनिअर कन्नन यांच्यात वाद झाला. माणिकलालने कन्नन यांना एवढे मारले की त्यांच्या नाकातून रक्त वाहायला लागले. जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागले. उड्डाण घेण्यापूर्वी ही घटना घडली. त्या वेळी विमानात १२२ प्रवासी बसले होते. वादामुळे सकाळी ९.४५ ची फ्लाइट ११.३७ ला रवाना झाली. वैमानिकाला ड्यूटीवरून हटवण्यात आले.\nवैमानिक म्हणाला, विमान नादुरुस्त\n*मुंबईहून चेन्नईला पोहोचल्यावर वैमानिक मणिकलालने इंजिनिअर्सना विमानात काही गडबड असल्याची तक्रार करत दुरुस्ती करण्यास सांगितले.\n*इंजिनिअर्सनी काम सुरू केले. थोड्या वेळानंतर इंजिनिअर व्ही. टी. कन्नन म्हणाले, सर्व काही ठीक आहे. तुम्ही उड्डाण घेऊ शकता.\n*मणिकलाल समाधानी नव्हते. त्यांनी नकार दिला आणि गडबड लवकर दुरुस्त करण्याचा सल्ला दिला. त्यावरूनच वाद पेटला.वाद एवढा भडकला की वैमानिकाने इंजिनिअरच्या चेह-यावर ठोसा लगावला. त्यामुळे इतर इंजिनिअर आणि ग्राउंड स्टाफ संतप्त झाला.\nमणिकलाल यांनी स्वत:ला कॉकपिटमध्ये बंद करून घेतले. ग्राउंड स्टाफने कठोर भूमिका घेतली. अखेर वैमानिक बाहेर आला. एअर इंडियाने कृष्णकुमार यांच्याकडे विमानाची सूत्रे सोपवली. त्यांनी आहे त्या स्थितीत उड्डाण घेतले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/private-doctors-to-register-protest-on-june-18", "date_download": "2021-07-30T08:31:50Z", "digest": "sha1:XZLVMMBT6B73MCEVBACUEVG4IJXAFENV", "length": 9796, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | १८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर पाळणार नोंदवणार निषेध", "raw_content": "\n१८ जून रोजी निषेध दिन; खासगी डॉक्टर नोंदवणार हल्ल्यांचा निषेध\nनागपूर : जागतिक सरासरीपेक्षा भारतामध्ये बळी पडलेल्यांची संख्या १.२७ आहे. ही लक्षणीयरीत्या कमी आहे. कोरोना मृत्यूदर कमी राखण्यात सरकारी तसेच खासगी आरोग्य यंत्रणेचे प्रयत्न आहेत. तरीदेखील डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यात शासन (The government has failed to stop the attacks on doctors) कमी पडले. यामुळेच अशा घटनांचा १८ जून रोजी देशभर निषेध (Protests across the country on June 18) करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरातही निषेध दिन पाळला जाईल, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे (Dr. Sanjay Devtale) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Private-doctors-to-register-protest-on-June-18)\nकोरोना आजाराचा सर्वसाधारण जागतिक मृत्यूदर २.१६ टक्के आहे. सुदैवाने भारतात हा मृत्यूदर १.२७ टक्के आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार देशातील ८० टक्क्यांपेक्षा जास्त जनता ही खासगी आरोग्यसेवा घेते. यामुळे खासगी आरोग्य यंत्रणांचा सिंहाचा वाटा यात आहे. असे असताना दुर्दैवाने दीड वर्षांमध्ये आरोग्य यंत्रणांवर, आरोग कर्मचाऱ्यांवर आणि रुग्णालयांमध्ये देशात २७२ हल्ले झाले. तर महाराष्ट्रात ५७ डॉक्टरांवर हल्ले झाले आहेत.\nहेही वाचा: जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याच्या मृत्यू; एक गंभीर\nसर्वसाधारण दर महिन्याला एक तरी डॉक्टर हा कुठल्यातरी रुग्णाच्या नातेवाइकांच्या हल्ल्याचा बळी पडतो. सुसंस्कृत महाराष्ट्राला ही बाब भूषणावह नाही. महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना आणि वैद्यकीय व्यावसायिक हिंसाचार प्रतिबंध आणि मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा २०१० अस्तित्वात आला खरा, परंतु ११ वर्षांत या कायद्याअंतर्गत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ ३ प्रकरणांचे निकाल आले आहेत. प्रत्यक्षात आरोपीला शिक्षा झालेल्याचे एकही प्रकरण नाही. यामुळे या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी डॉ. प्रकाश देव यांनी केली आहे.\nडॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा.\nतयार होणाऱ्या कायद्यात हिंसाचार हा भारतीय दंड संहितेच्या कक्षेत आणावा.\nवैद्यकीय आस्थापना संरक्षित क्षेत्र घोषित करावे.\nरुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणीकरण करावे\nहल्लेखोरांवरील खटल्यांसाठी जलद न्यायालयात चालवावे\nहेही वाचा: चमत्काराची प्रतीक्षा आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव\nकोरोना काळात जिवाची बाजी लावणारे डॉक्टर आणि अॅलोपॅथीबाबत योगगुरू रामदेवबाबा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. रामदेवबाबा यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतला. रामदेवाबाबांचा देशभर ॲलोपॅथीच्या डॉक्टरांच्या संघटनेने निषेध केला. मात्र, यावर इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव यांनी रामदेवबाबा अशिक्षित असून त्याच्या बोलण्याला कोणीच महत्त्व देऊ नये असे मत व्यक्त केले. रामदेवबाबाला यापूर्वी नागपुरातून कॅन्सर रुग्ण बरे करण्यासाठी आव्हान दिले होते, अद्याप त्यांनी ते आव्हान पूर्ण केले नाही. केवळ आपली चूक कबूल केली. यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी चुकीचे विधाने करतो, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/category/cinema/", "date_download": "2021-07-30T06:22:56Z", "digest": "sha1:4L6MDIUN5CC7H76XOBSJMTU4UPQWUU3L", "length": 5196, "nlines": 83, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "चित्रपट – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आ��्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T06:27:50Z", "digest": "sha1:LCRT77YNPUEBU5H5L5VK6RHQWFRBCGYD", "length": 14521, "nlines": 205, "source_domain": "satyakamnews.com", "title": "श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार\nश्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nश्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने देणगीदारांचा सत्कार\nरविवार दि ०४/०७/ २०२१ रोजी पुणे येथील संजय नारायण पवार यांनी श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस ७२८ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटा नग २ भेट दिल्या. त्यावेळी संजय नारायण पवार यांचा सत्कार श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांचे हस्ते श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीची दैनंदिनी व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला .\nदि.२१/०६/२०२१ जेष्ठ वद्य ११ योगीनी एकादशीनिमीत्त दत्तात्रय हर��भाऊ जाधव रा.पट्टी वडगांव ता.आंबेजोगाई जि.बीड यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस रू.१,००,००० / – अक्षरी एक लाख रूपयांची देणगी दिली होती . त्यावेळी दत्तात्रय हरीभाऊ जाधव यांचा सत्कार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते श्री ची प्रतिमा, उपरणे व दैनंदिनी देऊन करण्यात आला.त्यावेळी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, देणगी विभाग प्रमुख संजय कोकीळ व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते .\nPrevious articleकेंद्र सरकारच्या वित्त विभागाकडून श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा सन्मान\nNext articleलोटस इंग्लिश स्कूल भारतातील उच्च पुरस्काराने सन्मानित\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\n#KOLAPUR | खासदार धनंजय महाडिक यांनी दुरदृष्टी ठेवुन बाॅस्केट ब्रिज चा प्रस्ताव दिला होता...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nचितळे बंधूंना २० लाखांच्या खंडणीसाठी धमकी; क्राइम ब्रांचने शिक्षिकेसह पाच जणांना...\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन कार्यक्रम\nराष्ट्रवादीच्या गटनेत्याचे मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान क���षी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nबेकायदेशीर बांधलेल्या कमला शांती पॅलेसवर कारवाई करण्यास म.न.पा अधिकाऱ्यांची टाळाटाळ :-...\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/glossary-divorce/separation-agreement/", "date_download": "2021-07-30T07:50:42Z", "digest": "sha1:CZJ5OGM7BOWETZTNNVEFYLMK257LXA36", "length": 4926, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "पृथक्करण करार | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "शब्दकोष तलाक » शब्दकोष तलाक » पृथक्करण करार\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nविभक्त करार हा एक दस्तऐवज आहे जो विवाहातील दोन लोक वेगळे किंवा घटस्फोटाची तयारी करताना त्यांची मालमत्ता आणि जबाबदा divide्या विभागून वापरतात. यामध्ये मुलाची देखभाल आणि मुलाचे समर्थन, पालक जबाबदा ,्या, लग्न समर्थन, मालमत्ता आणि debtsण आणि इतर कौटुंबिक आणि आर्थिक पैलू जोडीदारांना वाटप किंवा विभाजन करू शकतात अशा विभागणीच्या अटींचा समावेश आहे.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + ��क्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2021-07-30T08:44:25Z", "digest": "sha1:GLJDX3DJ2U62HLJH5MWOCMW67RLYE35X", "length": 11149, "nlines": 191, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्लीव्हलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nक्लीव्हलंड (इंग्लिश: Cleveland) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या ओहायो राज्यामधील दुसर्या क्रमांकाचे मोठे शहर (कोलंबसखालोखाल) व सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. क्लीव्हलंड शहर ओहायोच्या उत्तर भागात ईरी सरोवराच्या दक्षिण काठावर वसले आहे. १८१४ साली स्थापन करण्यात आलेले क्लीव्हलंड शहर विसाव्या शतकाच्या मध्याला अमेरिकेच्या मिड-वेस्ट ह्या भौगोलिक प्रदेशामधील एक मोठे औद्योगिक व वाहतूक केंद्र होते. येथील अर्थव्यवस्था बव्हंशी उत्पादन उद्योगावर (मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री) अवलंबून आहे. १९५० साली क्लीव्हलंड हे अमेरिकेमधील सातव्या क्रमांकाचे शहर होते व येथील लोकसंख्या जवळपास १० लाख इतकी होती.[१]\nस्थापना वर्ष इ.स. १८१४\nक्षेत्रफळ २१३.४ चौ. किमी (८२.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६५३ फूट (१९९ मी)\n- घनता १,९७४ /चौ. किमी (५,११० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nयेथील अवजड उत्पादन उद्योग बंद पडल्यामुळे गेल्या काही दशकांदरम्यान क्लीव्हलंडची अधोगती होत आहे. २००० साली ४,७८,४०३ इतकी लोकसंख्या असलेले व अमेरिकेतील ३३वे मोठे शहर असलेल्या क्लीव्हलंडने २०१० सालच्या जनगणनेत १७% घट पाहिली. सध्या येथील लोकसंख्या ३,९६,८१५ इतकी असून लोकसंख्येमध्ये सर्वात झपाट्याने घट होणार्या शहरांपैकी क्लीव्हलंड एक आहे.[२]\nईरी सरोवरावरून टिपलेले क्लीव्हलंडचे विस्तृत चित्र\nरॉक ॲंड रोल हॉल ऑफ फेम\nक्लीव्हलॅंड कॅव्हेलियर्सच्या बास्केटबॉल सामन्याचे उद्घाटन\nकेस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठ\nक्याहोगा नदी आणि ईरी सरोवर यांच्या दरम्यान इ.स. १८३२ मध्ये ईरी कालवा तयार होईपर्यंत क्लीव्हलंड शहराचा विकास मंदगतीनेच होत होता.[३] ईरी कालव्याची निर्मिती इ.स. १८२५ मध्ये चालू झाली होती.\nक्लीव्हलंड शहर ईरी सरोवराच्या व क्याहोगा नदीच्या काठावर एका उंचसखल भागात वसले आहे.\nह्या भागातील इतर शहरांप्रमाणे क्लीव्हलंड शहराचे हवामान उन्हाळ्यांमध्ये उष्ण व दमट तर हिवाळ्यांमध्ये शीत असते. सरोवराच्या काठावर असल्यामुळे येथे हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवर्षा होते.\nक्लीव्हलंड (क्लीव्हलंड हॉप्किन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ) साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °फॅ (°से)\nसरासरी कमाल °फॅ (°से)\nसरासरी किमान °फॅ (°से)\nविक्रमी किमान °फॅ (°से)\nसरासरी वर्षाव इंच (मिमी)\nसरासरी हिमवर्षा इंच (सेमी)\nसरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in)\nसरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in)\nविकिव्हॉयेज वरील क्लीव्हलंड पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n^ \"Cleveland\". एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका (इंग्रजी भाषेत) (वेब ed.). एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका. २०१३. ३० ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०२१ रोजी ००:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A8", "date_download": "2021-07-30T08:46:06Z", "digest": "sha1:RQMQ6UGRQM7CYDPAV4GU2ZB4WUVUUGZQ", "length": 8210, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयॉन मॉर्गन - विकिपीडिया", "raw_content": "\n(इयॉन मॉर्गन या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव आयॉन जोसेफ जेरार्ड मॉर्गन\nजन्म १० सप्टेंबर, १९८६ (1986-09-10) (वय: ३४)\nउंची ५ फु ९ इं (१.७५ मी)\nआं.ए.सा. पदार्पण (१२) ५ ऑगस्ट २००६: वि स्कॉटलंड\nएकदिवसीय शर्ट क्र. ५०\nए.सा. प्र.श्रे. लि.अ. आयसीसी\nसामने १८ १८ ५९ ५\nधावा ५४९ ९५९ १५९६ १६०\nफलंदाजीची सरासरी ३२.२९ ३४.२५ ३३.२५ ३२.००\nशतके/अर्धशतके १/३ २/५ २/१० ०/१\nसर्वोच्च धावसंख्या ११५ २०९* ११५ ९३\nचेंडू ० ७९ ३० ०\nबळी ० २ ० ०\nगोलंदाजीची सरासरी n/a २३.०० n/a n/a\nएका डावात ५ बळी n/a ० ० n/a\nएका सामन्यात १० बळी n/a ० n/a n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी n/a २/२४ n/a n/a\nझेल/यष्टीचीत ८/– ९/१ १९/– २/–\n२४ सप्टेंबर, इ.स. २००७\nदुवा: क्रिकइन्फो.कॉम (इंग्लिश मजकूर)\nआयॉन मॉर्गन हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइंग्लंड संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ स्ट्रॉस(ना.) •२३ प्रायर •९ अँडरसन •७ बेल •२० ब्रेस्नन •८ ब्रॉड •५ कॉलिंगवूड •१६ मॉर्गन •२४ पीटरसन •१३ शहझाद •६६ स्वान • ट्रेडवेल •४ ट्रॉट •६ राइट •४० यार्डी •प्रशिक्षक: फ्लॉवर\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१० सप्टेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nआयर्लंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी २१:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:09:55Z", "digest": "sha1:NCTS6YBW7X3ZMV7OGA53A4QYZS6T34AV", "length": 15020, "nlines": 208, "source_domain": "satyakamnews.com", "title": "बीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्��ालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी बीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nबीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nबीज भांडवल, थेट कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन\nइतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत अल्प व्याजदराने कर्ज देण्यात येते. बीज भांडवल आणि थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही.एन. मोहोरकर यांनी केले आहे.\nयंदाच्या 2021-22 या वित्तीय वर्षासाठी 20 टक्के बीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. बीज भांडवल योजनेमध्ये कर्ज मर्यादा 2.5 लाख ते पाच लाख रूपयांपर्यंत असून यामध्ये बँकेचा सहभाग 75 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के तर लाभार्थीचा सहभाग 5 टक्के आहे.\nथेट कर्ज योजनेमध्ये महामंडळाकडून कर्ज मर्यादा एक लाख रूपयांपर्यंत आहे. दोन्ही कर्ज योजनांचा अर्ज जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्ज घेण्यासाठी स्वत: लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक असून सोबत जातीचा दाखला व आधारकार्ड मूळ प्रत सोबत असणे बंधनकारक आहे.\nमहामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना 10 लाख रूपयांपर्यंत आणि गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनांची अधिक माहिती महामंडळाचे संकेतस्थळ www.msobcfdc.org वर उपलब्ध आहे. ही योजना ऑनलाईन स्वरुपात आहे.\nअधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0217-2312595, ईमेल-dmobcsolapur@gmail.com डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, बिग बझार समोर, उपलप मंगल कार्यालय शेजारी, सात रस्ता सोलापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मोहोरकर यांनी केले आहे.\nPrevious articleराष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nNext articleश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छ��� भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nशिवसेना उपशहरप्रमुख शंकर चौगुले यांचा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व...\nआ. प्रणिती शिंदे यांचा एल्गार, महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच, पदाधिकारी कार्यकर्त्यांना...\nआरोग्य उपकेंद्रसाठी ८ कोटी ४० लाखाचा निधी मंजूर : आमदार समाधान...\nसोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सायकल रॅली\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nमा. खासदार धनंजय महाडिक यांचे फेसबुक पोस्टद्वारे कोल्हापुरकरांना भावनिक आवाहन\nशिकार करणाऱ्यांची माहिती वन विभागाला देण्याचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/farhan-akhtar-and-salman-khan-will-be-seen-together/", "date_download": "2021-07-30T06:59:27Z", "digest": "sha1:COFUFI65EYQ6FRRIG6EE5Q3R2R2SK4U3", "length": 8431, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘या’ अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार सलमान खान? – Dainik Prabhat", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्यासह स्क्रीन शेअर करणार सलमान खान\nबॉलीवूडमधील सुपरस्टार अभिनेता सलमान खान याचे आगामी “भारत’ आणि “दबंग 3′ हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. यानंतर संजय लीला भंसाली यांच्या “इंशाअल्लाह’मध्ये तो पहिल्यांदाच आलिया भट्टसोबत काम करणार आहे.\nयाशिवाय सलमान खान आता फरहान अख्तरसोबतही चित्रपटाची निर्मिती करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही दिवसांपूर्वी एका चित्रपटाविषयी चर्चा करण्यासाठी फरहान हा सलमानच्या घरी गेला होता. मात्र, फरहान हा प्रड्यूस किवा डायरेक्ट करणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण दोघेही एकत्रित काम करण्यासाठी उत्साहित आहे.\nदरम्यान, फरहान हा “डॉन 3’चे काम सुरू करण्याची शक्यता धुसुर झाली आहे. तसेच या चित्रपटासाठी शाहरुख खानकडून होकार येणे बाकी आहे आणि फरहानही काम सुरू करण्याच्या मूडमध्ये नाही. त्यामुळे फरहान हा नवीन प्रॉजेक्टच्या तयारीत आहे. हा चित्रपट जर तयार झाल्यास दर्शकांना सलीम-जावेद यांची पुढील पीढी एकत्रित पाहण्यास मिळणार आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या वडिलांनी बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nदोस्तांपेक्षा शत्रूंवरच अधिक भरवसा\nकंगना राणावत, विवेक ओबेरॉय यांच्यासह अनेक कलाकारांचा भाजपला पाठिंबा\nमानहानी प्रकरणी कंगनाची उच्च न्यायालयात धाव\nअभिनेता सलमान खानवर फसवणुकीचा आरोप; पोलिसांनी धाडले नोटीस\n“जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा…”; अमिताभ बच्चन यांची दिलीप…\nनसरुद्दीन शहा न्यूनोमिनयाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल\nअभिनेत्री मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन; बॉलिवूडमध्ये हळहळ\nशबाना आझमींची मद्य विक्रेत्याकडून फसवणूक; ऑनलाईन पैसे भरूनही डिलिव्हरी मिळालीच नाही\nAmrish Puri Birth Anniversary : हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरींनीच\n#HappyBirthday: “डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती\n‘या’ अभिनेत्रीने ६ महिन्यांसाठी गमावली होती स्मृती\nदिलीप कुमार अत्यवस्थ; ICU मध्ये उपचार सुरु\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nमानहानी प्रकरणी कंगनाची उच्च न्यायालयात धाव\nअभिनेता सलमान खानवर फसवणुकीचा आरोप; पोलिसांनी धाडले नोटीस\n“जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा…”; अमिताभ बच्चन यांची दिलीप कुमार यांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-30T07:57:19Z", "digest": "sha1:OXTV53VVSMLYJOPNZVDWQ33DA66JJ3Q2", "length": 7311, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "काँग्रेसच्या निवडणूक अपिलाचे पणजीत प्रकाशन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर काँग्रेसच्या निवडणूक अपिलाचे पणजीत प्रकाशन\nकाँग्रेसच्या निवडणूक अपिलाचे पणजीत प्रकाशन\nकाँग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांच्या निवडणूक अपिलाचे प्रकाशन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.त्याशिवाय एका ऑडियो प्रचार गाण्याचे लॉन्चिंग माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या हस्ते करण्यात आले.मनोहर पर्रिकर हे 23 वर्षे पणजीच्या विकसात अपयशी ठरल्यामुळे मनोहर पर्रिकर यांना पणजी मधील प्रश्न जाणून घेण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे.पणजीची जनता हे सगळे जाणून असल्याने ही निवडणूक निर्णायक ठरेल असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री पर्रिकर यांची अत्याचारी धोरणे लोकांसमोर उघड़ी करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाईक स्पष्ट केले.यावेळी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,माजी प्रदेशाध्यक्ष लुईझीन फालेरो,नीलकंठ हर्ळणकर,सिद्धनाथ बुयांव,जनार्दन भंडारी आदी पदाधिकारी उपस्थित होते\nPrevious articleनारळी पौर्णिमा उत्साहात साजरी\nNext articleकाँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नये-भाजप\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nशिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून शुभेच्छा\nआयएफसीसीआय गुंतवणूक परिषदेस उत्स्फूर्त प्रतिसाद: 80 कंपन्यांचा सहभाग\nटाळेबंदी काळात कपात न करता वेतन देण्याचे एनईसीचे मालकांना निर्देश\nयुवकांच्या हार्वेस्टर यंत्राच्या प्रशिक्षणामुळे शेती विकासाला चालना : कवळेकर\nमाजी सैनिक कल्याण संघटनेच्या मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद\nकोविड लसीचे राजकारण करणे निषेधार्ह : दिगंबर कामत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोविडचा सामना करण्यासाठी भाजपच्या असंवेदनशील सरकारला छत्तीसगडकडून शिकण्याची गरज : चोडणकर\nगोव्यातील ताजमध्ये होणार ईस्टरचे चवदार सेलेब्रेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_15.html", "date_download": "2021-07-30T06:50:55Z", "digest": "sha1:SI4V5A24WUXYRF5JOMQTGKYQWZZLNPKH", "length": 13367, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम ! दादा की ताई ? | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम \nउस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत उस्मानाबाद लोकसभा ...\nउस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. पहिल्या आणि दुसऱ्या यादीत उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार जाहीर झालेला नाही. त्यामुळे निवडणूक आखाड्यात दादा की ताई उतरणार याबाबत सस्पेंस कायम आहे.\nलोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होवून पाच दिवस झाले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार जाहीर करणार आहे.\nशिवसेनेचे विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यास राष्ट्रवादी क���ँग्रेसकडून जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील तर शिवसेनेची उमेदवारी माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील हे निवडणूक आखाड्यात उतरणार आहेत.\nशिवसेनेचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडे आडले आले. शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर होईल, असे सांगितले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार हा पाटील पती - पत्नीपैकी एक राहील हे नक्की आहे. त्यामुळे ताई की दादा याबाबत सस्पेंस कायम आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम \nउस्मानाबादच्या उमेदवारीचा सस्पेंस कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/farmer-suicide-for-not-giving-laptop-to-the-child-in-Osmanabad.html", "date_download": "2021-07-30T07:57:23Z", "digest": "sha1:56N337ENNPRE2KZVMNP2EBJCGGUNASJ4", "length": 14620, "nlines": 89, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> मुलाची लॅपटॉपची इच्छा पूर्ण करू न शकणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या | Osmanabad Today", "raw_content": "\nमुलाची लॅपटॉपची इच्छा पूर्ण करू न शकणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या\nउस्मानाबाद - सोयाबीन न उगवल्याने आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील बहुला गावातली ही घटना आहे. मिळाले���्या माहितीन...\nउस्मानाबाद - सोयाबीन न उगवल्याने आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील बहुला गावातली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने लॅपटॉप मागितला. पण शेतात काहीही पिकलं नसल्यामुळे मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा बळीराजाकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपण हारलो या भावनेनं शेतकऱ्याने आत्महत्या केली.\nराज्यात कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले. त्यात शेतकऱ्यावर आसमानी संकट आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.\nसोयाबीन न उगवल्याने आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील बहुला गावातली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने लॅपटॉप मागितला. पण शेतात काहीही पिकलं नसल्यामुळे मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा बळीराजाकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपण हारलो या भावनेनं शेतकऱ्याने आत्महत्या केली.\nखरंतर, यंदा सोयाबीन पिकलंच नाही. त्यामुळे हताश न होता बळीराजानं पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. पण ते उगवलंच नसल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. अशात लेकरानं लॅपटॉप घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची बाजी लावली.\nमहादेव बिक्कड (वय 42 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आत्महत्येची तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परसिरात खळबळ उडाली आहे. आपल्या घरातला करता पुरुष गेल्यामुळे कोणाकडे पाहायचं असा प्रश्न बिक्कड कुटुंबियांवर आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चा���काला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवा���ात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : मुलाची लॅपटॉपची इच्छा पूर्ण करू न शकणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या\nमुलाची लॅपटॉपची इच्छा पूर्ण करू न शकणाऱ्या शेतकऱ्याची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/page/3/", "date_download": "2021-07-30T07:58:00Z", "digest": "sha1:OPY64MNG2LGZNFE7DZMVTOOJZC6GRV3D", "length": 11136, "nlines": 110, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "Page 3 – कलापुष्प", "raw_content": "\nअखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे ‘लोकदेवता आणि समाजजीवन’ हे ओनलाईन चर्चासत्र ५ सप्टेंबर २०२० ला आयोजिले होते. त्यातील हा भाग … लोकदेवता आणि भक्त. भारतातील\nशोधयात्रा भारताची #२० – काश्मीर\nअनुपमेय निसर्ग सौंदर्याचा वरदहस्त असणारा काश्मीर प्रांत आजही भारताचा मुकुटमणी आहे. गेल्या शतकापर्यंत काश्मीरचे हे अलौकिक सौंदर्य अनाघ्रात होते. ही अनाघ्रात आणि विलक्षण भूमी ऋषी\nपद्मश्री सुभाष काक हे वैज्ञानिक असून Oklahoma State University–Stillwater येथे संगणक शास्त्राचे प्राध्यापक आहेत. ते पंतप्रधानांच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्यांनी विज्ञान,\nश॒तहि॑माः ऋग्वेदातील शीतल काळाची आठवण\nरूपा भाटी या National Institute of Technology, रायपुर येथून स्थापत्यविशारद झाल्या. त्या अमेरिकेतील Institute of Advanced Sciences, MA येथे प्राध्यापक आहेत. त्या संशोधक असून त्यांनी\nहा लेख आहे अमी गणात्रा यांनी लिहिलेला. अमी गणात्रा यांनी अहमदाबादच्या आयआयएम मधून शिक्षण घेतले आहे. त्यांनी ब्राझील, अमेरिका, इंग्लंड, होंगकोंग आदि देशांमध्ये काम केले\nरामायण, महाभारत व वेदातील सरस्वती नदी\nश्री निलेश नीलकंठ ओक यांनी Chemical Engineering मध्ये MS ची पदवी मिळवली असून ते खगोलशास्त्र, पुरातत्त्व, भूशास्त्र, जनुकीयशास्त्र, प्राचीन भारतीय ग्रंथ आणि तत्त्वज्ञान यांचे अभ्यासक\nमूळ भाषण – डॉ. गौरीताई माहुलीकर | मराठी अनुवाद – दिपाली पाटवदकर डॉ. गौरी माहुलीकर (gauri.mahulikar@cvv.ac.in) या मुंबई विद्यापीठातील माजी संस्कृत विभाग प्रमुख होत. सध्या\nछ.संभाजी महाराज, बुधभूषण व गणेशपुजा\nभक्तविघ्नहनने धृतर(य)त्नं, तं नमामि भवबालकरत्नम् १ बुधभूषण, मूळ श्लोक भक्तसंकटे दूर कराया, सत्वर जो कृतीशिलमत्त हत्तीही वठणी वरती लिलया जो आणीलस्तवन जयाचे\nडियर समराट असोक, शिरसास्टांग नमस्कार इनंती इसेष. वळखलत ना सर, मला म्या सोपोऱ्याचा दामू तुमाला मागे मी पत्र धाडलं व्हतं न माझी मागची पत्रे मिळाली\nजे न देखे रवि ते देखे कवी असे म्हटले जाते. त्याची प्रत्यांतरे पावलोपावली येतात. सगळ्याच संस्कृतींमध्ये हे दिसते. प्राचीन ग्रीक कवींनी सूर्याला हेलीओस म्हटले. तो\nदगड कधीच खोटे बोलत नाही\nकोणे एके काळी, रामनामाने शिळांना समुद्रात तारले होते. आज काही शिळांनी रामाच्या लढ्याला तारले. त्या शिळांची, दगडांची, शिलालेखांची, दगडी पन्हाळ्याची, कातळाच्या स्तंभांची, पाषाणाच्या मूर्तींची कथा…\nभारतीय दर्शन परिचय – द्वैत वेदांत\n ‘अद्वैत वेदांत’ शिकवताना, एक जबरदस्त ताण असतो. मुळात आपल्या अनुभूतीची पातळी कुठेच मॅच नसताना, असा विषय हातात घेणे कठीण होऊन जाते. मग\nरामजन्मभूमी – पुरावे, पुरावे आणि पुरावे\nरामजन्मभूमी वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने नुकताच आपला निकाल दिला. त्याद्वारे विवादास्पद जागा ही अनंत प्रभू श्रीरामाची जन्मभूमी असल्याची श्रद्धा आणि विशास अनंत काळापासून\nरामजन्मभूमी याचिकेत श्री रामलल्ला विराजमान ही देवता प्रत्यक्ष पक्षकार आहे. ह्या वादात प्रभू रामचंद्र हे कायदेशीर व्यक्ती मानून त्यांच्या निकट मित्र म्हणजे नेक्स्ट फ्रेंडकरवी उच्च\nआषाढ सरी बरसल्या वर धरतीचे उत्फुल्ल रूप अधिकच लोभस आणि बहारदार दिसू लागते. आणि काही अवधीतच या अनुपम लावण्याने शृंगारलेल्या धरतीच्या सख्याचे श्रावणाचे आगमन होते.\nचौथ्या शतकात भारतातील बौद्ध भिक्षुंबरोबर, बौद्ध धर्म रेशीम मार्गाने चीन मध्ये पोचला. पुढच्या एक-दोन शतकात बौद्ध धर्म चीन मधून कोरिया मध्ये आणि मग जपान मध्ये\nअसे म्हणतात की जेव्हा धर्माला मूर्त स्वरूप, मानवी रूप धारण करावे वाटले ,तेव्हा त्याने रामाच्या रुपाने जन्म घेतलारामो विग्रहवान धर्मः हेच आपल्याला प्रतिभेच्या संदर्भामध्ये म्हणायचे\nशोधयात्रा भारताची #१९ – मंदिर स्थापत्य\nअर्थशास्त्राच्या तिसऱ्या अध्य��यात कौटिल्याने दुर्ग बांधणीचे नियम सांगितले आहेत. या मध्ये नदीदुर्ग (जलदुर्ग), पर्वतदुर्ग, धन्वदुर्ग (दलदलीच्या प्रदेशातील दुर्ग) आणि वन दुर्ग अशा दुर्गांचे वर्णन केले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/reitesh-deshmukhs-upcoming-movie-on-shivaji-maharaj-history/", "date_download": "2021-07-30T08:29:20Z", "digest": "sha1:EUMB7UETJE4II2YPPXZDIA57OWUSRKOF", "length": 12656, "nlines": 47, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "बाहुबली पेक्षाही भव्य असणार हा \"छत्रपती शिवाजी महाराजांवर\" तयार होणारा चित्रपट.| FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nबाहुबली पेक्षाही भव्य असणार हा “छत्रपती शिवाजी महाराजांवर” तयार होणारा चित्रपट.\nबाहुबली पेक्षाही भव्य असणार हा “छत्रपती शिवाजी महाराजांवर” तयार होणारा चित्रपट.\nमराठी चित्रसृष्टीला आता “अच्छे दिन आलेत” असं म्हणायला काहीही हरकत नाही आता. त्याचं कारण, एका पेक्षा एक सरस चित्रपट गेल्या दोन तीन वर्षात आपल्याला पाहायला मिळालेत. त्यातले कलाकार सुद्धा जबरदस्त भूमिका वठवतायत. उत्कृष्ट दिग्दर्शन, सुंदर पार्श्व संगीत, अफलातून तंत्रज्ञान वापरून हे सर्वांग सुंदर चित्रपट तयार होत आहेत, कुठला आधी पहावा हेच कळत नाही. सतत नवीन काहीतरी घेऊन येणारे हे चित्रपट म्हणजे पर्वणीच ठरली आहे. आणि सगळेच भारी. अहो जे लोक सिनेमा बघत नव्हते ते पण आता एकही सोडत नाहीत. म्हणून हा चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळच म्हणू. आता नवीन काय ही उत्सुकता लागून राहते , की येतोच एखादा मस्त सिनेमा. दमच नाही.\nआता ज्याला खरा दमदार सिनेमा म्हणता येईल असा एक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन येतोय, महाराष्ट्राच्या मातीतला हा एक मराठी सिनेमा. बाहुबली पेक्षा भव्य असणार आहे हा सिनेमा. कारण हा असणार आहे महाराजांच्या जीवनावरचा, हो महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरचा. म्हणून हा सगळ्यात भव्य असायलाच पाहिजे. आता बाहुबली पेक्षा भव्य म्हणजे म्हणजे कल्पना करा, आज पर्यंतच्या सगळ्या मराठी ऐतिहासिक चित्रपटात सगळ्यात भव्य. म्हणजे कसा असणार हा चित्रपट\nREAD ALSO : बॉलिवूड मुळे झाली मराठी चित्रपटांची दैना.. त्यांना कधी थेटर तर कधी जास्ती शोजच मिळेना..\n‘लय भारी’, माऊली, ह्या दोन चित्रपटांच्या यशा नंतर “रितेश देशमुख” घेऊन येतो आहे हा भव्य चित्रपट. मराठी माणूसच अशा चित्रपटांना न्याय देऊ शकतो. म्हणून “रितेश देशमुखने” ही जबाबदारी पे���ण्याचं धाडस केलं आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे स्वराज्य उभे करण्याची महाराजांची मनीषा साकार होतानाचे सगळे महत्वाचे प्रसंग ह्या चित्रपटात भव्य स्वरुपात दाखवले जाणार आहेत. आणि छत्रपतींची तरुणपणातली आणि राज्याभिषेकाच्या वेळेच्या रयतेची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर उचळणाऱ्या परिपक्व “जाणता राजा शिवछत्रपती” ही भूमिका सुद्धा रितेश देशमुख करणार आहे. दोन्ही भूमिका करताना त्याने स्वतः मध्ये काय बदल केला आहे हे अनुभवायला सगळेच उत्सुक असणार. ह्या दोन तीन वर्षात बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन ज्या खंद्या दिग्दर्शकानं केलं आहे त्याच “रवी जाधव” यांनी ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ही सुद्धा एक जमेचीच बाजू म्हणता येईल.\nबरेच वर्षांनी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट येतोय आणि तो सुद्धा भव्य दिव्य, म्हणून त्याला खूप मागणी असणार ह्यात शंकाच नाही. आता बाकीचे महाराजांच्या युद्धाचे, आग्र्याहून सुटकेचे, राज्याभिषेकाचे सगळे प्रसंग कसे साकारले जाणार त्यावर ह्या चित्रपटाला मोठं यश मिळणार आहे. पण एवढ्या बिग बजेटचा हा चित्रपट असल्यामुळे नक्कीच सगळ्या गोष्टी उत्तमच असणार. त्यामुळे आत्ताच्या तरुण पिढीला महाराज्यांच्या अफाट कर्तृत्वाचा इतिहास रुपेरी पडद्यावर जाणून घेता येणार आहे . कारण गेल्या अनेक वर्षात असा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एकही चित्रपट आला नाही जसा भालजी पेंढारकर यांचा “छत्रपती शिवाजी” हा उत्कृष्ट चित्रपट होता. चंद्रकांत मांढरे यांनी महाराजांची कायम लक्षात राहील अशी उत्कृष्ट भूमिका साकारली होती.\nत्यामुळे ह्या चित्रपटाला खूप मोठा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे सांगायलाच नको.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयात��न आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_25.html", "date_download": "2021-07-30T06:41:58Z", "digest": "sha1:HEO2GDJ223NXEAMZ2EIRSSQP6RDH2ATY", "length": 14570, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन नाही… | Osmanabad Today", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन नाही…\nनिराश रवी सेना उमरग्यात परत उमरगा – विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर संतप्त झ...\nनिराश रवी सेना उमरग्यात परत\nउमरगा – विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर संतप्त झालेली रवी सेना मुंबईत धडकली होती. दस्तुरखुद्द गायकवाड सरही मुंबईत दाखल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेआणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीत नेमके काय आश्वासन मिळाले हे समोर आले नाही. कामाला लागा, भविष्यात विचार केला जाईल, इतकेच सांगण्यात आले. त्यामुळे ���वी सेना निराश होवून उमरग्यात परतली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख आणि रवी सेनेचे प्रमुख बसवराज वरनाळे बंडखोरी करून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.\nमागील लोकसभा निवडणुकीत अडीच लाख मतांनी विजयी होणाऱ्या रवी गायकवाड यांचा यंदा पत्ता कट झाला. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे रवींद्र गायकवाड नाराज झाले. त्यांची सेना आक्रमक झाली. उमरग्यात मेळावा झाला. पैसे घेऊन उमेदवारी आणल्याचा आरोप झाला. सावंत आणि ओमराजेंवर शिव्यांची बरसात करण्यात आली. नंतर रवी सेना गनिमी कावा करत मुंबईत धडकली. दस्तुरखुद्द गायकवाड सर यांना मातोश्रीवरून बोलावणे आले. रवी सर, शिलेदार आ. ज्ञानराज चौगुले आणि माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील मातोश्रीवर गेले. तह झाला आणि पदरात निराशा पडली. बाहेर पडताच सर काही बोलेनात. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती. नंतर ते आणि त्यांचे शिलेदार मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यांवर गेले. तेथे देवेंद्रजी फक्त गोड गोड बोलले.\nउद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली हे सांगायला सर तयार नाहीत. त्यामुळे रवी सेना बुचकळ्यात पडली आहे.काही रवी सैनिक ओमराजेंना धडा शिकवण्यासाठी माजी उपजिल्हा प्रमुख आणि रवी सेनेचे प्रमुख बसवराज वरनाळे यांना पुढे केले आहे. त्यांना रवींद्र गायकवाड यांनी आशीर्वाद दिला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन नाही…\nउद्धव ठाकरे यांच्याकडून ठोस आश्वासन नाही…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/15-days-mla-ashutosh-kales-firecrackers-78476", "date_download": "2021-07-30T06:24:25Z", "digest": "sha1:ZI7JVPBG3H6NIIMUNLMDW3PTVIRVAFE4", "length": 18017, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी - 15 days for MLA Ashutosh Kale's firecrackers | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी\nआमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nआमदार आशुतोष काळेंच्या फटाक्यांना 15 दिवसांचा अवधी\nबुधवार, 23 जून 2021\nसाईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. हे पद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार, हेही जवळजवळ निश्चित होते.\nनगर : शिर्डीतील साईबाबा (Saibaba Sansthan) संस्थानच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची निवड निश्चित झाली आहे. मात्र औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने ही निवड प्रत्यक्षात होण्यास 15 दिवसांचा अवधी आहे. काल महाविकास आघाडी सरकारने काळे यांचे नाव निश्चित केल्याने कोपरगावमध्ये फटाक्यांची आतिषबाजी झाली. परंतु प्रत्यक्षात पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. (15 days for MLA Ashutosh Kale's firecrackers)\nसाईबाबा संस्थानवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. हे पद राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार, हेही जवळजवळ निश्चित होते. त्यामुळे आमदार काळे यांचे नाव पुढे येत होते. नुकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकित काॅंग्रेसकडे पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्षपद गेले. शिर्��ीचे हे पद राष्ट्रवादीला मिळाल्याने या विषयाला पुष्टी मिळाली. नवीन विश्वस्त मंडळाची नावेही आघाडीने जाहीर केले. त्यामुळे कोपरगावात फटाक्यांची आतिषबाजी झाली. असे असले, तरी औरंगाबादच्या उच्च न्यायालयात नवीन विश्वस्त मंडळ निवडीबाबत याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीला प्रत्यक्ष 15 दिवसांचा अवधी आहे.\nशिर्डीतील साईसंस्थान जगभर प्रसिद्ध आहे. परदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे संस्थानच्या वतीने शिर्डीत सुविधा देणे, भाविकांची लूट होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष देणे, राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक त्या सुविधांसाठी उपाययोजना करणे, स्थानिक व्यावसायिकांचे प्रश्न असे अनेक प्रश्न देवस्थानाजवळ निर्माण होत असतात. त्याची सोडवणूक करण्यासाठी अध्यक्षपदाची भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक आपत्कालिन परिस्थितीत देवस्थानच्या वतीने राज्य सरकारला मोठी देणगी दिली जाते. त्यामुळे या पदाला विशेष महत्त्व आहे.\nअध्यक्ष स्थानिकच म्हणजे नगर जिल्ह्यातीलच असावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक तसेच भाविकांतून होत होती. त्यानुसार हे पद आता काळे यांच्या रुपाने स्थानिकांना मिळणार आहे.\nजयंत पाटील यांची मोठी ओवाळणी\nकाळे यांचे नाव येताच कोपरगावात आतिषबाजी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडोंगर पोखरून निघाला उंदिर 10 गावांत 100 पोलिसांचे छापे, सापडले 2 आरोपी\nसोनई : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभरहून अधिक पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपरमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबी��� सिंग Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nसंकटात धावून जाऊन मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती : रोहित पवार\nकोयनानगर : ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर अडचण येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली...\nबुधवार, 28 जुलै 2021\nजीवन प्राधिकरणाच्या सचिवांना आमदार राजळे यांनी दिले हे आदेश\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील ४७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह शहरटाकळी, बोधेगाव व पाथर्डी योजनांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआता लस कुठे मिळणार \nविरार : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. न्यायालयाने तर घरोघरी जाऊन लसीकरण करता येईल का याची तपासणी करण्यास सांगितले असताना वसई...\nबुधवार, 28 जुलै 2021\nनगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या\nशेवगाव : बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआमदार पाचपुतेंचे दुर्लक्ष झाल्याने नागरी प्रश्नांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र\nश्रीगोंदे : तालुक्यात प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून सामान्यांची परवड होत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांचे तालुक्यात दुर्लक्ष असून,...\nबुधवार, 28 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीस उद्या कराड, पाटणला; स्थलांतरीत कुटुंबियांना देणार धीर\nसातारा : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) कराड, पाटणच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते पुरग्रस्त व...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपूरग्रस्तांसाठी आमदार संग्राम जगताप धावले, संसारोपयोगी साहित्य घेऊन गाड्या रवाना\nनगर : कोकणात अतिवृष्टीने हाहाःकार उडाला असून, अनेकांचा बळी गेला. संसार उद्वस्थ झाले. त्यांच्या मदतीसाठी नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nरोहित पवार करणार भूस्खलनग्रस्तांचे दुःख हलकं; उद्या कऱ्हाड, पाटण दौऱ्यावर\nकऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पुरस्थिती व भूस्खलन झालेल्या भागाची पहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nनगर आमदार आशुतोष काळे औरंगाबाद aurangabad उच्च न्यायालय high court विकास mla firecrackers विषय topics जयंत पाटील jayant patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-tejaswini-sagar-get-gold-medal-in-chess-news-in-marathi-4993563-NOR.html", "date_download": "2021-07-30T06:33:30Z", "digest": "sha1:LJ3OJJ3TRWLYOJY4CFNCQUQ3RCIZCARG", "length": 2605, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tejaswini Sagar Get Gold Medal in Chess News in Marathi | औरंगाबादच्या तेजस्विनीचे ‘सुवर्ण’तेज; जागतिक स्पर्धेत अव्वल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबादच्या तेजस्विनीचे ‘सुवर्ण’तेज; जागतिक स्पर्धेत अव्वल\nऔरंगाबाद- थायलंड येथील जागतिक शालेय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादच्या तेजस्विनी सागरने गुरुवारी सुवर्णपदक पटकावले. तिने ९ पैकी ७ गुणांची कमाई करत १५ वर्षांखालील गटात ही कामगिरी केली. तेजस्विनीने श्रीलंकेच्या केविन्य मियुनी राजपक्षेला नवव्या फेरीत पराभूत केले. बारबयेवाने रौप्य, तर अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या नूर अबीदा शांतीला कांस्य मिळाले.दरम्यान, या स्पर्धेची मी आतुरतेने वाट पाहत होते, असे तेजस्विनीने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-news-about-goods-and-service-tax-5665899-NOR.html", "date_download": "2021-07-30T08:36:08Z", "digest": "sha1:TKSV4RPTP2J45KT6M5YXSSRIOW5GS4NJ", "length": 8211, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about goods and service tax | GST नंरची स्थिती : मालमत्ता व्यवहारावर 1 % अधिभार कायम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nGST नंरची स्थिती : मालमत्ता व्यवहारावर 1 % अधिभार कायम\nनाशिक - राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) रद्द केल्यानंतर महापालिका हद्दीतील मालमत्तांच्या व्यवहारांवर एक टक्का अधिभार अाकारायला सुरुवात केली हाेती, ज्याला बाेलीभाषेत एलबीटीच म्हटले जात हाेते. सर्व करांचे एकत्रीकरण म्हणून जीएसटीकडे पाहिले जात असून, ताे लागू झाल्यानंतर हा अधिभार काढला जाण्याची अाशा सामान्य जनतेसह बांधकाम व्यावसायिकांनाही हाेती. मात्र, त्यात कुठलाही बदल करता महापालिका हद्दीबाहेरील प्रभावक्षेत्रातील गावांत अतिरिक्त एक टक्का कर अाकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला अाहे.\nमालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर अातापर्यंत टक्के मुद्रांक शुल्क, टक्का अधिभार (एलबीटी) अाणि टक्का नाेंदणी शुल्क अाकारले ��ात हाेते. ज्यातील टक्का अधिभार जीएसटीनंतर हटविला जाण्याची अपेक्षा व्यक्त हाेत हाेती, मात्र सरकारने यात कुठलाही बदल केलेला नाही. उलट पालिकाहद्दीलगतच्या प्रभावक्षेत्रातील गावांमध्ये कालपर्यंत टक्के मुद्रांक\nअाणि टक्का नाेंदणी शुल्क अाकारले जात हाेते. त्याएेवजी अाता या गावातही मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर माेजावा लागणारा टक्के मुद्रांक शुल्क अाणि टक्का नाेंदणी शुल्कासह अाता टक्का अधिभारदेखील माेजावा लागणार अाहे. जीएसटीमुळे एक टक्का अधिभार वगळण्याची अपेक्षा ठेवणाऱ्या गृहस्वप्न साकारण्यात सरकारच्या निर्णयापर्यंत ‘वेट अॅण्ड वाॅच’ची भूमिका घेतलेल्या सामान्यांना यामुळे धक्का बसला अाहे.\nजीएसटीचा लाभ सामान्यांना द्यावा\nजीएसटी लागू झाल्यानंतर सर्वच कर यात समाविष्ट हाेतील इतर कर संपुष्टात येतील, अशी अपेक्षा देशवासीयांना हाेती. मात्र, प्रत्यक्षात व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा ठेवणाऱ्या सरकारने मात्र स्वत: पळवाटा शाेधत नागरिकांना जीएसटीतून मिळू शकणारे फायदेही त्यांना मिळू देण्यात टाळाटाळ केल्याची तीव्र भावना जनतेत अाहे. कारच्या किमती दाेन टक्क्यांनी जीएसटीमध्ये उतरतील, असे चित्र असतानाच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वाहनाच्या नाेंदणीचे शुल्क टक्क्यांनी वाढविण्यात अाले. पेट्राेल-डिझेललाही जीएसटी कक्षेबाहेर ठेवण्यात अाले.\nपंजाब सरकारचा मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय\nपंजाब सरकारने परवडणाऱ्या दरातील घरे सामान्यांना उपलब्ध व्हावीत यासाठी मुद्रांक शुल्काची अाकारणी टक्क्यांनी कमी करण्याची तयारी केली असून, ३१ मार्च २०१८ पर्यंत हे केले जाणार अाहे. मात्र, महाराष्ट्र सरकारकडून घर खरेदी करताना मुद्रांक शुल्क अाणि इतर करांचा बाेजा कमी करण्याची जुनी मागणी असतानाही ताे करणे तर दूरच, उलट जीएसटीमुळे जी एक टक्का अधिभार कमी हाेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात हाेती तीही फाेल ठरली अाहे.\nप्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना माेठा धक्का\nहा एक टक्का अधिभार जीएसटीमध्ये समाविष्ट केला जाईल या अपेक्षेने अनेकांनी अापली गृहखरेदी काही दिवसांपासून थांबविली हाेती, मात्र त्यात सरकारने कुठलाही बदल केल्याचा फटका या ग्राहकांना बसणार अाहे.\n- अॅड. कांतिलाल तातेड, दस्तनाेंदणी क्षेत्रातील तज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-up-laxmikant-vajpayee-and-dm-unnao-got-in-debate-4873198-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:39:00Z", "digest": "sha1:2T64HBDD6S3HOP7MNTODHEUPYFBRYD25", "length": 6841, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "UP laxmikant vajpayee and dm unnao got in debate | गंगेत मृतदेह: जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यात खडाजंगी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगंगेत मृतदेह: जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यात खडाजंगी\nउण्णाव (उत्तर प्रदेश) - येथील परियर गावाजवळून वाहणार्या गंगा नदीपात्रात आढळून आलेल्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यावरुन भारतीय जनता पक्ष आणि जिल्हा प्रशासन समोरासमोर आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी आणि जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. एका व्हिडिओतून हा खुलासा झाला आहे.\nगंगेच्या पात्रात सापडलेल्या मृतदेहांवर पुन्हा अंत्यसंस्कार केले जावे अशी भाजप प्रदेशाध्यक्ष वाजपेयी यांची मागणी होती. मात्र, काही कारणांमुळे ते शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी अग्रवाल यांनी बुधवारीच स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांच्यातील शाब्दीक चकमकीचा व्हिडिओ उघड झाला आहे. यात वाजपेयी आणि सौम्या अग्रवाल यांच्या खडाजंगी सुरु असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये दिसते, की वाजपेयी म्हणतात, 'मी संध्याकाळी सात वाजतापासून येथे आहे. तुम्ही रात्री 11 वाजता येता आणि अंधारात मृतदेहांना पुरण्याचा प्रयत्न करत आहात. हे चुकीचे आहे. तुम्ही सकाळपर्यंत वाट का पाहात नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार केले पाहिजे.' यावर जिल्हाधिकारी सौम्या अग्रवाल म्हणतात,'तुम्ही हे का पाहात नाही, की आम्ही रात्रीच्या 11 वाजताही काम करत आहोत.'\nबुधवारी सकाळी गंगेच्या पात्रात मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर उण्णाव प्रशासन कामाला लागले आणि त्यांनी डीएनए सँपल घेण्याचे काम सुरु केले. त्यानंतर तरंगणारे मृतदेह काढून पुरण्यात आले. यावरुन भाजप कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात नारेबाजी सुरु केली. उण्णावच्या जिल्हाधिकार्यांसह जिल्हा प्रशासन दिवसभर घटनास्थळी तळ ठोकून होते. मृतदेहांची वैद्यकीय तपासणी आणि डीएनए सँपलसाठी डॉक्टरांचे पथकही दाखल झाले होते.\nबुधवारी सकाळ��� मृतदेहांचे दहन केले जाणार असे ठरले होते, मात्र दुपारी शासनाच्या निर्देशानुसार ते पुरण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान भाजप खासदार साक्षी महाराज आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी काम थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रशासनाने कडक भूमिका घेतल्यानंतर खासदार साक्षी महाराज यांनी काढता पाय घेतला.\nकेंद्र सरकारने राज्य सरकारकडून या प्रकरणाचा अहवाल मागविला आहे. राज्याचे मुख्य सचिव देबाशीष पांडा यांनी जिल्हाधिकारी अग्रवाल यांना अहवाल देण्यास सांगितले आहे.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, जिल्ह्याधिकार्यांच्या नेतृत्वातील घटनास्थळी काम करणारे पथक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/one-killed-in-kopardi-in-a-fight-against-ganesh-festival-5982810.html", "date_download": "2021-07-30T06:42:13Z", "digest": "sha1:OEDMI4G5NPGTXQXR6ROAWBTPYK25QCEL", "length": 4355, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "One killed in Kopardi in a fight against Ganesh festival | गणेशोत्सवातील वर्गणीवरून भांडणात कोपर्डीत एकाचा खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगणेशोत्सवातील वर्गणीवरून भांडणात कोपर्डीत एकाचा खून\nकर्जत - गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितल्याचा राग येऊन कोपर्डी येथे १५ ला रात्री झालेल्या भांडणात शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक (४५ वर्षे) याचा खून झाला. गणेश बंकट सुद्रिक (३० वर्षे) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी संदीप गोरख सुद्रिक व अतुल विशाल सुद्रिक (कोपर्डी) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.\nबबन चव्हाण यांच्या किराणा दुकानासमोर शिवाजी ऊर्फ संजय किसन सुद्रिक व संदीप गोरख सुद्रिक हे गप्पा मारत होते. शिवाजी याने संदीपला गणपतीची वर्गणी किती झाली, खर्च किती झाला आणि किती पैसे शिल्लक राहिले याचा हिशेब विचारला. त्याचा राग संदीपला आला. त्यांच्यात बाचाबाची सुरू असतानाच संदीपचा पुतण्या अतुल विश्वनाथ सुद्रिक तेथे आला. भांडण सोडवण्यासाठी गणेश बंकट सुद्रिक आला असता त्यालाही संदीप आणि अतुलने मारहाण केली. संजयच्या डोक्यास जबर मार लागून तो खाली कोसळला.\nत्याचा मुलगा मनोज आणि इतरांनी त्यास कुळधरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, पण डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व उपनिरीक्षक एस. पी. माने कोपर्डीला गेले, मात्र तोपर्यंत संदीप व अतुल पळून गेले होते. मनोज सुद्रिकच���या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या तपासासाठी पथके पाठवण्यात आली आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/elections-fighters-mess/", "date_download": "2021-07-30T08:07:28Z", "digest": "sha1:2BEHEHPO32KI6KYQ7TQLWUYPZHICEPA3", "length": 8576, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "निवडणूक यंत्रणेचा उडाला गोंधळ – Dainik Prabhat", "raw_content": "\nनिवडणूक यंत्रणेचा उडाला गोंधळ\nअचानक यंत्रे बंद पडल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ\nनगर – नगर लोकसभा मतदार संघात मंगळवारी मतदानास सुरुवात झाल्यानंतर अचानक मतदान यंत्रे बंद पडल्याने निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला होता. सुरुवातीस घेण्यात येणाऱ्या मतदान चाचणी दरम्यान 187 केंद्रांमध्ये मतदान यंत्रेच सुरू झाली नव्हती. त्यानंतरही मतदान केंद्र सुरू असताना सकाळी अकरा वाजेपर्यंत अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. नगर दक्षिण मतदार संघात आतापर्यत 396 मतदान यंत्रे बदलण्यात आली. त्यामुळे निवडणूक यंत्रणेचा मोठा गोंधळ उडाला. हे यंत्र तातडीने बदल्यात आली.\nमांडवा येथे मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदारांना 1 तासाहून अधिक काळ हाल सोसावे लागले. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत मतदारांनी रांगांमध्येच विश्रांती घेतली. तसेच जामखेड तालुक्यातील नान्नज, मुंगेचीवाडी, खर्डा येथेही 2 तासांपेक्षा जास्त वेळ मतदान यंत्रे पडली होती. त्यामुळे मतदार यंत्र सुरू होण्याची वाट पाहत मतदार शाळेच्या पडवीत बसले होते. तसेच खराब झालेली यंत्रे तातडीने बदलून देण्यात आली. अहमदनगर एम. आय. डी. सी. येथील गोदामातून ज्या ठिकाणच्या यंत्रांमध्ये दोष निर्माण झाले आहेत, तेथे पर्यायी यंत्रे पोहोचविली जात होती. बिघडलेले यंत्र बदलण्यात वेळ गेल्याने मतदारांना अनेक ठिकाणी ताटकळत उभे राहवे लागल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – टेबल, खुर्च्या टाकून बूथ मांडणे पक्षाच्या कार्यकर्त्यांना पडले महागात\n…आणि सुळे यांनी गाडी वळविण्यास सांगितले\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/geneeral/", "date_download": "2021-07-30T07:31:41Z", "digest": "sha1:HWBCDVWZTQDY2T5QPMRCTHUZ4ZCMIUCW", "length": 4400, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "Geneeral | गोवा खबर", "raw_content": "\nआंबोली दुर्घटनेतील एकाचा मृतदेह मिळाला\nआंबोली घाटाजवळच्या कावळेसाद पॉइंट येथे चार दिवसांपूर्वी दरीत पडलेल्या दोन तरुणांपैकी प्रताप उजगरे राठोड याचा मृतदेह शुक्रवारी बाहेर काढण्यात आला. दुसऱ्या तरुणाचा अद्याप शोध...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nहेल्थकेअर टेलेकन्सल्टेशन सेवेची सुरूवात\n‘एक भारत श्रेष्ठ भारत अभियानांतर्गत जोडराज्य गोवा-झारखंड’ वर वेबिनारचे आयोजन\nशेळ मेळावलीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी आयआयटी विरोधकांशी केली चर्चा\nपणजी अष्टमी फेरी कला अकादमीत भरणार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/tandav-web-series-supreme-court/", "date_download": "2021-07-30T06:46:49Z", "digest": "sha1:DEKQR4TQ75QWK4U4XBL5VM2LD22Q25W7", "length": 21468, "nlines": 187, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nसर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच\nदेशाच्या राजकारणात मागील पाच वर्षात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांडव वेब सिरीजची निर्मित करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या तांडव वेबसिरीजच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यांप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात तांडव टिमने धाव घेतली. परंतु न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी या टिमला त्या त्या उच्च न्यायालयात जावे असा सल्ला दिला.\nतांडव वेबसिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये राजकिय विडंबनात्मक नाट्य सादर करताना नारद आणि शंकराच्या प्रतिकात्मक रूपांचा वापर करण्यात आला. त्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत सहा राज्यांमध्ये तांडव टिमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या. हे सर्व गुन्हे रद्दबातल करावेत अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करत अटकपूर्व जामिन मिळावा या स्वरूपाची याचिका तांडव टिमने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली.\nत्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती अशोक भूषण, आर. सुभाष रेड्डी, एम.आर.शाह यांच्या खंडपीठाने तांडव टिमच्याकडून मांडण्यात आलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य योग्य पध्दतीचे नसल्याचे स्पष्ट करत अटकपूर्व जामिन देण्य���स नकार दिला. यासंदर्भात त्या त्या राज्यांच्या उच्च न्यायालयात धाव घ्यावी असा सल्ला दिला.\nज्येष्ठ विधिज्ञ फली नरीमन यांनी बाजू मांडताना सांगितले की, देशातील सहा राज्यात तांडवच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या रद्द कराव्यात अशी मागणी केली.\nत्यावर सॉलिटर जनरल मुकुल रोहितगी यांनी रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख अर्णव गोस्वामी प्रकरणाचा संदर्भ देत किती राज्यात जावून युक्तीवाद केला जाणार असा सवाल केला.\nयावेळी सर्वोच्च न्यायालयाने तांडव टिमला फटकारताना तुम्ही तुमच्या स्क्रिप्टच्या माध्यमातून लोकांच्या धार्मिक भावना दुखावू शकत नाही अशा शब्दात फटकारले.\nPrevious याच दिवसाची वाट पहात होते का… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का\nNext मुख्यमंत्र्यांचा निर्धार, कर्नाटकातील मराठी प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन वार्धक्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक\nअभिनेते राजीव कपूर यांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nनसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया\nअमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा\nयारा ओ यारा आणि चलो बुलावा गाण्याचे गायक नरेंद्र चंचल यांचे निधन वयाच्या ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nतांडवचे निमित्त…मात्र ५ वर्षातील राजकिय घटनांचा इतिहास तत्कालीन परिस्थितीवर भाष्य करणारी वेबसीरीज\nनव्या नाटकांचे नाट्यनिर्मितीचे अनुदान पुढील आठवड्यात मिळणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nएनसीबीला २ महिन्याच्या शोधानंतर सापडली ही कॉमेडियन अभिनेत्री आणि तिचा पती भारती सिंह आणि हर्षला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक\nमहाविकास आघाडी सरकार राज्यात परवडणारी सिनेमागृहे उभारणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माहिती\nराज नी शॉन कॉनरी यांना वाहिली अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली; वाचा त्यांच्याच शब्दात बॉन्ड म्हणजे शॉन कॉनरी\nचित्रपट, टि.व्ही.सीरीयल यासह मनोरंजन क्षेत्रासाठी लवकरच स्वतंत्र धोरण सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची घोषणा\nभारताला ऑस्कर मिळवून देणाऱ्या मराठमोळ्या वेषभूशाकार भानू अथैय्या यांचे निधन दिर्घ आजाराने कुलाबा येथील घरी घेतला शेवटचा श्वास\nया फिल्म स्टार्सच्या कंपन्यांची रिपब्लिक, टाईम्स नाऊसह चारजणांच्या विरोधात याचिका दिल्ली उच्च न्यायालयात केली दाखल\nमुंबईसह महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण सांस्कृतिक व कार्यमंत्री अमित देशमुख यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी मुंबई व उपनगर परिसरात चित्रपट निर्मिती, दूरचित्रवाणी मालिका, जाहिराती, माहितीपट, वेबसिरीज इत्यादीच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/03/blog-post_35.html", "date_download": "2021-07-30T06:28:16Z", "digest": "sha1:WNMVABLL4OW4G4NR5DMINIGP7MCUKYY7", "length": 16260, "nlines": 93, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> शिवसेनेतील बंडाळी आणि सावंत पर्व ! | Osmanabad Today", "raw_content": "\nशिवसेनेतील बंडाळी आणि सावंत पर्व \nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी, एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मजबूत मोट बांधली असता...\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी, एकीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मजबूत मोट बांधली असताना, दुसरीकडे शिवसेनेत बंडाळी माजली आहे.\nविद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांचे समर्थक नाराज नव्हे तर संतप्त झाले आहेत. शनिवारी उमरग्यात रवी सेनेचा मेळावा पार पडला, त्यात संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर शिव्यांची बरसात करण्यात आली, पैसे देवून उमेदवारी आणल्याचा थेट आरोप संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्यावर करण्यात आला, रवी सरांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडून लढण्याची साद घालण्यात आली. रवी सर मेळाव्याला उपस्थित नव्हते, पण त्यांनी अप्रत्यक्ष खतपाणी घातले, हे कळते.\nशनिवारच्या मेळाव्यानंतर रवी सेनेने याच रात्री दोन ट्रॅव्हल्स आणि असंख्य गाड्या घेवून मुंबईकडे कूच केली आहे. रविवारी मातोश्री किंवा सेना भवन मध्ये जावून ही रवी सेना रवींद्र गायकवाड यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची मागणी करणार आहे. मागणी मान्य न झाल्यास सर्व रवी सेना शिवसेना सोडणार आहे.\nओमराजेंच्या उमेदवारीवरून शिवसेनेत एकीकडे बंडाळी माजली असताना , राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मजबूत मोट बांधली आहे. शनिवारी तिकडे उमरग्यात रवी सेना बंडाचे निशाण फडकावत असताना, दुसरीकडे तुळजापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा संयुक्त मेळावा पार पडला, या मेळाव्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते. आम्ही एक आहोत, हा संदेश यातून देण्यात आला.\nगेली पाच वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस देशात आणि राज्यात सत्तेच्या बाहेर आहे, मात्र जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेवर दोन्ही पक्षांनी सत्ता कायम ठेवली आहे. एकीकडे या दोन्ही पक्षात एकी पहावयास मिळत असताना दुसरीकडे शिवसेना दुभंगताना दिसत आहे. ते राणा जगजितसिंह पाटील यांच्या पथ्यावर पडत आहे.\nउद्योगपती तानाजी सावंत शिवसेनेत आल्यापासून तानाजी पर्व सुरू झाले आहे. सावंत यांच्यामुळे माजी जिल्हाप्रमुख सुधीर पाटील बाहेर पडल���, आता भाजपात आहेत.परंडयाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सावंत यांच्यामुळे अडगळीत पडले आहेत, ते सावंतावर खार खावून आहेत.आता दोन वेळा आमदार आणि एक वेळा खासदार झालेले रवींद्र गायकवाड नाराज झाले आहेत.\nसेनेत जुना निष्ठावंत गट आणि नवा गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करत आहेत.लिमिटेड असलेली भाजप शांत आहे. त्यामुळे सेनेचे ओमराजें यांना निवडणूक जड झाली आहे. सेनेतील बंडाळी न थांवल्यास ओमराजेंचे भवितव्य अवघड आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या ज���ल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : शिवसेनेतील बंडाळी आणि सावंत पर्व \nशिवसेनेतील बंडाळी आणि सावंत पर्व \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/07/Praniti-shinde.html", "date_download": "2021-07-30T06:27:11Z", "digest": "sha1:MGUOV7K2CP24SMS7KL7BCI4WGXJQUYKW", "length": 7500, "nlines": 77, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "समाज परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात यावे - आमदार प्रणिती शिंदे - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra समाज परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात यावे - आमदार प्रणिती शिंदे\nसमाज परिवर्तनासाठी युवकांनी राजकारणात यावे - आमदार प्रणिती शिंदे\nनागपूर - आज राजकारणात युवकांना मोठी संधी आहे. राजकारणात येऊन समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यासाठी त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.\n48 व्या राष्ट्रकुल सं��दीय मंडळाच्या वतीने संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळीचे योगदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी विधान मंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, अवर सचिव सुनील झोरे तसेच विविध विद्यापीठांचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.\nआमदार शिंदे म्हणाल्या, राजकारणात येण्याअगोदर 2004 साली जाई-जुई संस्थेच्या माध्यमातून समाजकार्य करण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या अनेक महिलांना रोजगार मिळवून दिला. समाजकारणासाठीच राजकारणात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.\nदेशाची एकता हीच देशाची शक्ती आहे. महापुरुषांच्या विचाराचे प्रसारण एका चौकटीत न ठेवता ते प्रसारीत करणे हे प्रत्येक युवकाचे कर्तव्य आहे. मी एक भारतीय आहे. प्रत्येक नागरिकाने स्वाभिमान बाळगून देशाची अखंडता राखण्यात आपली भूमिका बजावली पाहिजे. असे त्या म्हणाल्या.\nआजही महिला वरिष्ठ पदावर गेलेल्या पुरुषांना आवडत नाही. महिलांविषयी युवकांनी आदर ठेवला पाहिजे. त्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याशिवाय महिलांवर होणारे अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी अनेक कायदे आहेत पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना दिसत नाही. यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन स्त्रियांबद्दल असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या.\nयुवकांमध्ये संवाद खूप महत्वाचा असून यामधून खूप काही शिकता येऊ शकते. महिलांना आरक्षण दिले गेले आहे. राजकारणात येण्यासाठी अनेक पक्ष आहेत. या पक्षांच्या माध्यमातून राजकारणात येऊ शकतात. याविषयी युवकांनी मानसिकता बदलायला हवी, असेही त्या शेवटी म्हणाल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/glossary-divorce/absolute-divorce/", "date_download": "2021-07-30T07:38:15Z", "digest": "sha1:AZG62JW5CRI2ADH5XK52SSSZLXXXO3AE", "length": 4549, "nlines": 89, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "परिपूर्ण घटस्फोट | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "शब्दकोष तलाक » परिपूर्ण घटस्फोट\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nजेव्हा दोन्ही पक्ष पुनर्विवाह करण्यास मोकळे असतात तेव्हा लग्नाची अंतिम, कायदेशीर समाप्ती (कायदेशीर विभक्ततेपेक्षा वेगळे) परिपूर्ण घटस्फोट मर्यादित घटस्फोटापेक्षा वेगळा करार म्हणून कार्य करते.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T08:42:45Z", "digest": "sha1:JFSZK4HZKTBQRDYAEE2TTOOLYC6PL526", "length": 4905, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पंजाबमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या पंजाब राज्यातील शहरांविषयीचे लेख.\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\n► अमृतसर (८ प)\n► कपुरथला (२ प)\n► पतियाला (३ प)\n► मोहाली (२ प)\n► लुधियाना (३ प)\n\"पंजाबमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण २६ पैकी खालील २६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २००८ रोजी १२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/corona-in-maharashtra-highest-cases-63-thousands/", "date_download": "2021-07-30T07:14:09Z", "digest": "sha1:YYJ4BRKDPMADQ7UCTN5J64VSVPIASCGH", "length": 29993, "nlines": 261, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "कोरोना: अबब बाधित ६३ हजारावर... तर आठवड्यात ४ लाखाची वाढ", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी ���ुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nकोरोना: अबब बाधित ६३ हजारावर… तर आठवड्यात ४ लाखाची वाढ ६३ हजार २९४ नवे बाधित, ३४ हजार ८ बरे झाले तर ३४९ मृतकांची नोंद\n४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले./ सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतोय. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात१.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटीव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली,\nकाल रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख एन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सिजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदुरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे असेही ते म्हणाले.\nचार दिवसाच्या अंतराने राज्यातील रूग्णसंख्येचा विस्फोट झाला असून तब्बल ६३ हजार २९४ बाधितांची संख्या राज्यात आढळून आली आहे. साधारणत: राज्यात ७ व्या ते ८ व्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या वाढली. मुंबई महानगर प्रदेशातील कल्याण डोंबिवली, ठाणे शहर व ग्रामीण, नवी मुंबईत रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यानंतर नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या आढळून आली आहे.\nतर मागील २४ तासाच ३४,००८ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत २७ लाख ८२ हजार १६१ जण बरे होवून घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.६५ एवढे झाले आहे. राज्यात ६३ हजार २९४ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधितांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७ वर पोहोचल्याची माहिती राज्याचे आरो��्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nतर राज्यात आज ३४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर १.७% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ०७ हजार २४५ (१५.४१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१ लाख ७५ हजार ५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५ हजार ६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.\nराज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-\nअ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू\nदैनंदिन एकूण दैनंदिन एकूण\n१ मुंबई महानगरपालिका ९,९८६ ५,२०,४९८ ७९ १२,०२३\n२ ठाणे १,०८७ ६१,६२४ १ १,०३६\n३ ठाणे मनपा १,७८३ ९७,५३० १ १,३७५\n४ नवी मुंबई मनपा १,३०६ ८४,८७६ ५ १,२३७\n५ कल्याण डोंबवली मनपा २,५५२ १,०१,८५७ ० १,१६०\n६ उल्हासनगर मनपा २३२ १६,१७२ १ ३७७\n७ भिवंडी निजामपूर मनपा ८९ ८,९०६ १ ३६६\n८ मीरा भाईंदर मनपा ४५६ ३७,५२२ ४ ७०७\n९ पालघर ४४५ २२,४८९ ० ३२७\n१० वसईविरार मनपा ६६६ ४०,५४१ ० ७९०\n११ रायगड ७५५ ४७,०८५ १ १,०३९\n१२ पनवेल मनपा ५९६ ४५,०७४ ५ ६८९\nठाणे मंडळ एकूण १९,९५३ १०,८४,१७४ ९८ २१,१२६\n१३ नाशिक १,७२४ ७१,८१५ १७ ९८५\n१४ नाशिक मनपा १,६०८ १,४१,२०१ ३ १,२६७\n१५ मालेगाव मनपा ११ ७,४३६ ० १८९\n१६ अहमदनगर १,७२२ ७५,६०३ ६ ८३४\n१७ अहमदनगर मनपा ५९८ ३८,९२८ ५ ४५७\n१८ धुळे २१९ १७,२५२ ० २१९\n१९ धुळे मनपा ८९ १४,२०४ ० १७९\n२० जळगाव १,२५८ ७३,४२८ ५ १,२६१\n२१ जळगाव मनपा ४३८ २५,४७२ १ ३८०\n२२ नंदूरबार ४७९ २४,८१० १ ३४६\nनाशिक मंडळ एकूण ८,१४६ ४,९०,१४९ ३८ ६,११७\n२३ पुणे ३,२७६ १,४९,१६५ ६ २,३०१\n२४ पुणे मनपा ६,९२३ ३,३९,३५९ ७ ४,८८७\n२५ पिंपरी चिंचवड मनपा २,३९१ १,६३,०६२ ३ १,४१८\n२६ सोलापूर ८४६ ५५,९०८ ३ १,३१८\n२७ सोलापूर मनपा ३७४ २१,१७२ १ ७०७\n२८ सातारा ८४३ ७३,११७ ८ १,९३९\nपुणे मंडळ एकूण १४,६५३ ८,०१,७८३ २८ १२,५७०\n२९ कोल्हापूर १५४ ३६,८९५ ० १,२७२\n३० कोल्हापूर मनपा ८१ १६,५४७ २ ४३५\n३१ सांगली २७९ ३८,०७१ १ १,२००\n३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५० २०,५०० १६ ६८१\n३३ सिंधुदुर्ग १९६ ८,३५० ४ २०१\n३४ रत्नागिरी १७६ १४,१४६ ० ४३६\nकोल्हापूर मंडळ एकूण १,०३६ १,३४,५०९ २३ ४,२२५\n३५ औरंगाबाद ४३९ २८,५०३ १६ ३९०\n३६ औरंगाबाद मनपा ९६६ ७०,३४१ २० १,१०३\n३७ जालना ६०५ २९,६२४ ५ ५१२\n३८ हिंगोली १०७ ८,७९२ ३ १२३\n३९ परभणी ४९६ १०,५६० ८ २१७\n४० परभणी मनपा ४०२ १०,२२४ ४ १८८\n���रंगाबाद मंडळ एकूण ३,०१५ १,५८,०४४ ५६ २,५३३\n४१ लातूर १,११६ ३२,३७६ ३ ५२५\n४२ लातूर मनपा ४९० ११,७३२ १ २७९\n४३ उस्मानाबाद ६८१ २५,७३१ ७ ६३६\n४४ बीड १,०९० ३३,०११ ११ ६८८\n४५ नांदेड १,०६६ २५,०२८ ८ ५३७\n४६ नांदेड मनपा ५३८ ३३,६८१ ३ ५२०\nलातूर मंडळ एकूण ४,९८१ १,६१,५५९ ३३ ३,१८५\n४७ अकोला ८६ ११,६७८ २ १७१\n४८ अकोला मनपा २१३ २०,३७९ ० ३२७\n४९ अमरावती १६३ १८,८७७ १ ३२१\n५० अमरावती मनपा ११८ ३३,३६४ १ ३६५\n५१ यवतमाळ २४३ ३१,३११ २ ५७७\n५२ बुलढाणा ८८ ३६,६५० ४ ३११\n५३ वाशिम ४६५ १९,०६६ २ २०६\nअकोला मंडळ एकूण १,३७६ १,७१,३२५ १२ २,२७८\n५४ नागपूर २,४५७ ५४,९२७ ७ १,०२६\n५५ नागपूर मनपा ४,३३४ २,२९,३३१ २७ ३,२९२\n५६ वर्धा ३८२ २६,०७२ २ ४००\n५७ भंडारा १,४४९ २८,४७७ १ ३२९\n५८ गोंदिया ७२७ २०,६६७ ९ २०१\n५९ चंद्रपूर ४५५ २२,०९५ ११ २९२\n६० चंद्रपूर मनपा १६९ १२,५५७ २ १८५\n६१ गडचिरोली १६१ ११,४३० ० १२१\nनागपूर एकूण १०,१३४ ४,०५,५५६ ५९ ५,८४६\nइतर राज्ये /देश ० १४६ २ १०७\nएकूण ६३,२९४ ३४,०७,२४५ ३४९ ५७,९८७\nआज नोंद झालेल्या एकूण ३४९ मृत्यूंपैकी २१० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६१ मृत्यू, नागपूर-१५,सांगली-१५, औरंगाबाद-८, अहमदनगर- ४, हिंगोली-३, जळगाव-३, परभणी- ३, बुलढाणा- २, नाशिक-२, जालना-१, नांदेड-१, उस्मानाबाद-१, रायगड-१, ठाणे-१ आणि वशिम-१ असे आहेत.\nPrevious मुख्यमंत्र्याचे टास्क फोर्सला निर्देश: या सुविधांमध्ये वाढ करा\nNext मोठा निर्णयः १० वी , १२ वीची परीक्षा पुढे ढकलली; या महिन्यात होणार\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरण���त महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाच��� हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathitrendingstatus.in/2020/08/good-morning.html", "date_download": "2021-07-30T07:51:47Z", "digest": "sha1:LMKN47WY6HW7SUU35XKHLELIM3DUJDV3", "length": 15702, "nlines": 163, "source_domain": "www.marathitrendingstatus.in", "title": "!! Good Morning !! !! शुभ सकाळ !!", "raw_content": "\n1). *परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा* *हे कलयुग आहे.. *इथे खोटयाला स्वीकारलं जात.* *आणि खऱ्याला लुटलं जातं.* 🙏🏻🙏🏻 *जय शिवराय* 🙏🏻🙏🏻 🚩🚩 *शुभ सकाळ* 🚩🚩\n2). *नातं आपुलकीचं असावं* *एकमेकांना जपणारं असावं...* *जवळ असो वा लांब* *नेहमी आठवणीत राहणार असावं...* 🍁 *\n*चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....* *मग* *संकट कितीही मोठ असु द्या..* *फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा......*\n4). *पाणी झाडाला आणि* 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*,😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......* *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........* 🙏 *सुप्रभात🙏\n5). यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका नशिब हे लिफ्टसारखं असतं तर कष्ट म्हणजे जिना आहे लिफ्ट कधीही बंद पडू शकते पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो... 🌸💐शुभ सकाळ💐🌸\n6). *माणसाने कितीही प्रयत्न* *केले तरी,अंधारात सावली,* *म्हातारपणात शरीर, आणि* *आयुष्याच्या शेवटच्या* *काळात पैसा, कोणाचीच साथ देत नाही\n7). जगातील एकच* *गोष्ट माणसाला* *यशस्वी होऊ देत नाही* *ती म्हणजे* *स्वतःच्या मनातील भीती* 🌹🙏 शुभ सकाळ 🙏 🌹\n8). आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी कोणाच्या डोळयात पाणी येणें हे सर्वात मोठे यश आहे शुभ सकाळ\n9). आपली माणसं आपल्या जवळ नसली तरी चालतील... पण त�� जिथे आहेत तिथे सुरक्षित राहावी... हिच ईश्वरचरणी प्रार्थना..\n10). *प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...पण समजून घेणारी*\n*समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...*\n😊 शुभ सकाळ 😊\n11). 🌈 *\" आजचा सुविचार \"*\n_*आयुष्य बनवायला तर पूर्ण आयुष्य पडलं आहे... आधी ही वेळ सांभाळा जिथे आयुष्य थांबलं आहे..\n*❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞*\n12)*आवडीची वस्तू नाही मिळाली तर मिळालेल्या गोष्टीची आवड निर्माण झाली पाहिजे...\n13). सुखाचा कोणताच क्षण चिरंजीव नसतो फक्त आठवणींच्या काळातच त्याला चिरंजीवीत्व प्राप्त होतं...\n*कोकिळा स्वतःची भाषा बोलते*\n*म्हणून ती मुक्त आहे.*\n*परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो*\n*म्हणून तो पिंजऱ्यात गुलाम बनून राहतो.*\n*म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा*\n*तरच आयुष्य हे सुंदर असेल.*\n16). ☀️गुड मॉर्निंग☀️ - Explanation आपल्याला जो समजुन घेतो त्याला स्पष्टीकरणाची गरज नसते , ज्याला समजुन घ्यायचंच नसतं त्याला कितीही स्पष्टीकरण दिले तरी उपयोग नसतो\n*नात्यांचा स्वाद अमृता सारखा असतो*\n*थेंबभर मिळाला तरी आयुष्यभर पुरतो॥*\n*आपुलकीचं नातं दुधात मिसळलेल्या साखरेसारखे असतं*\n*तरी वेगळं होणं शक्य नसतं||*\n🌻🌞 *शुभ सकाळ* 🌞🌻\n💐 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा* 💐\n18). *🎭जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते...*\n*धीर देणारा हात 🤝,*\n*समजुन घेणार्या हृदयाची ❤ गरज असते....*\n*🌸 शुभ सकाळ 🌸*\n19). नाती फुलपाखरा सारखी असतात . घट्टधरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातात . ढिले सोडलीत तर ऊडुन जातात . पण हळूवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात, शुभ सकाळ\n20). *प्रगती करायची असेल तर,*\n*जुने वाद सोडून देत चला.*\n*जुन्या विषयाचे ओझं डोक्यात ठेवलं*\n*तर प्रगतीचा वेग मंदावतो.*\nनशीबाच्या खेळामुळे नाराज होऊ नका.\nजीवनात कधी उदास होऊ नका .\nनका ठेवू विश्वास हातावरच्या रेषांवर.\nभविष्य तर त्यांचंही असतं,\n21). आपण कोण आहात हे कधीही विसरू नका. केवळ आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकता, आणि आपले जीवन जगू शकता. आपल्या सर्व माणुसकींसोबत आपल्या मानवतेची दृष्टी कधीही गमावू नका. बलवान व्हा आणि कधीही स्वतःला नकार देऊ नका, त्याऐवजी आपल्या स्वत:च्या वैयक्तिक प्रवासाचा नेता व्हा.\n22). शुभ सकाळ मी तुमच्या आयुष्यातील तितकी महत्वाची व्यक्ती नसलो तरी आशा करतो जेव्हा कधी आठवण येईल , तेव्हा नक्की म्हणाल , इतरांपेक्षा वेगळा आहे\n23). ��ैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे . मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे . मैत्रीला घर नाही म्हणूनच ती आपल्या हृदयात आहे शुभ सकाळ\n24). *नातं आपुलकीचं असावं* *एकमेकांना जपणारं असावं...* *जवळ असो वा लांब* *नेहमी आठवणीत राहणार असावं...* 🍁 *\n25). - ॥ सुविचार ॥ संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं . सुप्रभात\n27). *कधीच कोणाला कमी लेखु नका कारण एक छोटासा विषाणू सुद्धा जगाची गती थांबवण्याची ताकद ठेवतो.* *💐शुभ सकाळ💐*\n\"समाधान आणि आनंद कुठे\nशोधण्याची गरज नसते.तो आपल्याजवळच असतो. फक्त ते समजणे महत्वाचे आहे. \"\n29). *👌जगातील सर्वात सुंदर msg...*\n*\"आयुष्यात कितीही चांगली कर्म करा\"...*\n*\"कौतुक हे स्मशानातच होतं\".....\n🎵 〇 *सुंदर विचार* 〇 🎵\n*आंधळा माणूस* एका मंदिरात गेला,\nमंदिरात दर्शन घेत असलेले\nलोक त्याला बघून म्हणाले,\n*देवाला बघु शकणार का\n*माझा देव* तर मला पाहतोय ना...\n*\"दृष्टी नाही तर दृष्टीकोण चांगला पाहिजे\"*\n*आपला दिवस मंगलमय होवो...\nगुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेचा २०२१\nदेव दगडात असतो कि नसतो\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nदसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा|Happy Dashara| दसरा शुभेच्छा\nनमस्कार मित्रांनो, अपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेंडिंग स्टेटस वरती. मित्रांनो तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो आम्ही आमच्या ब्लॉग वरती दररोज नवनवीन स्टेटस घेऊन येत असतो तर ब्लॉगला अशीच भेट देत रहा ....................... जय महाराष्ट्र जय शिवराय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=39&Itemid=226&limitstart=3", "date_download": "2021-07-30T08:22:54Z", "digest": "sha1:RQVENNKLPY67DMNA33AQIEOKCV3XACOH", "length": 4293, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "इंदूरकडे प्रस्थान", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\nसखाराम व मालती आगगाडीत बसली. मालतीच्या जीवनात एक निराळा प्रयोग सुरू झाला. नवीन प्रयोग. सखाराम सर्व देशात भटकून आलेला, मालती कधी बाहेर न पडलेली. परंतु तिला अपार उत्साह वाटत होता.\nएका स्टेशनवर रामफळे आली होती.\n त्यांना रामाच्या फळांची भेट नेऊ.” मालती म्हणाली.\nसखारामने ती रामफळे घेतली. मालतीने ती करंडीत हलकेच ठेवली.\nती बाहेर बघत होती. काय बघत होती गाडी भरधाव जात होती. तिचे विचारही धावत होते. तिचे मन घनाकडे कधीच गेले होते. परंतु हे मातीचे शरीर,-- याला जायला वेळ लागतो.\nसायंकाळ होत आली. सुंदरपूर जवळ आले. गिरणी दिसू लागली. नदीचा पूल आला. तिकडे घाट दिसत होता. एका बाजूला टेकडी होती. घाटावरील देवळे पाहून मालतीने प्रणाम केला. गाडीचा वेग कमी होत होता. मालतीच्या हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढत होता. घनाजवळ काय बोलू. कसे त्याच्याकडे बघू, हसू की गंभीर असू,-- ती मनात ठरवीत होती. परंतु काही ठरेना. कृत्रिमता कशाला हृदयातील भाव तोंडावर उमटू देत. सूर्य दिसल्यावर कसे फुलायचे ते फुले का ठरवीत असतात हृदयातील भाव तोंडावर उमटू देत. सूर्य दिसल्यावर कसे फुलायचे ते फुले का ठरवीत असतात सूर्यफूल का योजना आखते सूर्यफूल का योजना आखते वसंत ऋतु आला म्हणजे कसे कुऊ करायचे ते का कोकिळा ठरवते वसंत ऋतु आला म्हणजे कसे कुऊ करायचे ते का कोकिळा ठरवते हे सारे सहज होत असते.\nहे बघा स्टेशन. अपार गर्दी आहे\n‘कामगारांचा विजय असो. घनश्याम जिन्दाबाद, सखाराम जिन्दाबाद.’ असे जयघोष झाले. परंतु घना कोठे आहे मालतीचे डोळे भिरीभिरी सर्वत्र बघत होते, तिला तिचे निधान आढळले नाही\n“हे घनाच्या वतीने हार. त्यांच्या हातच्या सुताचे त्यांनी मुद्दाम काढून ठेवले होते.” रामदास म्हणाला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:46:08Z", "digest": "sha1:INQGHODBZVSQU6N33IU5CUVIUMGRMKJY", "length": 5727, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "श्री संत मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी यांचे निधन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nश्री संत मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी यांचे निधन\nश्री संत मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी यांचे निधन\nमुक्ताईनगर : तालुक्यातील मेहुण येथील रहिवासी तथा श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा व आरतीचे रचयिता अॅड.गोपालशास्त्री दशरथ चौधरी (68) यांचे गुरूवार, 28 मे 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुलोचनाबाई चौधरी, मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परीवार आहे. उन्मेश चौधरी यांचे ते वडील होते. ऐतिहासीक श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथा व असे सोमेश्वर पुरातन अशी दोन पुस्तके त्यांची नुकतीच प्रकाशित झाली होती. श्री संत मुक्ताई यांच्यासह अनेक विषयांवर त्यांनी अध्यात्मिक पुस्तकांचे लेखन केले आहे. अॅड.चौधरी यांनी रचलेली नित्य मुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ही संत मुक्ताई यांची आरती वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने गायली जात आहे.\nजिल्ह्यात आज नवीन १४ कोरोना बाधित रुग्ण आढळले\nपी.एम.फंडाला निधी देत शेलवडात झाला आदर्श विवाह\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC/", "date_download": "2021-07-30T07:08:51Z", "digest": "sha1:GG7PYV5TMHVODMYDRARVFQA6EWFG53AM", "length": 17388, "nlines": 178, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "मनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/मनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,\nगेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीला संपूर्ण देश नव्हे ,तर जग झुंज देत आहे. त्याचा फटका देखील श्री क्षेत्र जोतिबा डोंगर वरील ग्रामस्थांना बसला , येथील ग्रामस्थांचा सर्व उदर निर्वाह हा मंदिरावर अवलंबून आहे.\nपरंतु ते सुद्धा कित्येक महिने बंद आहे ,त्यामुळे लोकांवर उपास मारीची वेळ आली आहे,त्यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून कोणत्याही प्रकारचा कर मिळालेला नाही, आणि ग्रामपंचायतीने देखील कोणताही तगादा लावलेला नाही, आणि त्यात भरीस भर म्हणून महावितरण कंपनीने पाणी पुरवठा वीज कनेक्शन तोडले .परिणामी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली, 15 दिवस गावात वीज कनेक्शन तोडल्यामुळे पिण्यासाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला याची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पन्हाळा तालुका सचिव लखन लादे , आणि तालुका प्रमुख विशाल मोरे यांनी घेतली आणि महावितरण कंपणीला येत्या दोन दिवसात कनेक्शन जोडले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सामुदायिक आत्मदहन करण्यात येईल असे निवेदन दिले गेले ,आणि मनसेच्या पाठपुराव्याला अखेर दोन दिवसात यश आले.\nमहावितरण कंपनीने तात्काळ वीज कनेक्शन जोडले.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमहाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा सर्वाधिक मृत्यूदर\nकामधेनू दूध संस्थेच्यावतीने दूध उत्पादकांना ११ लाख ७० हजार रुपयांचे वाटप\nटोल फ्री क्रमांकाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून उमेदवारांना नवीन सुविधा उपलब्ध\n10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पध्दतीनेच होणार :- शिक्षणमंत्री\n18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजतापासून सुरु होणार\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसन 2021-22 च्या आर.टी.ई.एक्ट. 2009 अंतर्गत आरक्षित 25 टक्के प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात\nमनसेचे चव्हाणवाडी केंद्र शाळेच्या धोकादायक वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी पन्हाळा पंचायत समिती समोर आंदोलन.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/blog-post_62.html", "date_download": "2021-07-30T06:31:57Z", "digest": "sha1:ZBY7EUXKWYKWQJY6XKPDK57ETXD6O66U", "length": 8058, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "शिव भोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nशिव भोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार\nशिव भोजन थाळी पार्सल स्वरूपात मिळणार\nनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपुर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या‘ अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश आज दिले.\nकोरोना काळात मजुर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधाच देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\n��ुजबळ म्हणाले, \"सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल आपण केला नाही. पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्व सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे\".\nकोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी सरकारने \"ब्रेक दि चेन\" या मोहिमेच्या अंतर्गत काही कडक निर्बंध लागू केले आहेत. या नियमांच सर्वांनी पालन केले तरच आपण कोरोनाला रोखू शकतो त्यामुळे सर्वांनी राज्यसरकारला सहकार्य करावे, असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी केले आहे\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/nevasa.html", "date_download": "2021-07-30T07:11:20Z", "digest": "sha1:WYDCML6QLNYHK6FLMFKCOAQVPST6HGA7", "length": 7207, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी\nमक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साज���ी\nमक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी\nनेवासा ः नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे स्थानिक शिवसेना शाखा व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचार्यांना शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे यांच्या वतीने मास्कचे मोफत वाटप करण्यात आले.\nयावेळी झालेल्या कार्यक्रमात स्थानिक शिवसैनिक व उदयन गडाख पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून शिवप्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर अंगणवाडी सेविका शोभना साळवे, आरोग्य सेविका कल्पना कोळेकर, छाया साळवे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील साळवे, वायरमन मोशे साळवे यांचा कोरोना काळातील उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला.\nयावेळी ग्रामसेवक संजय वाघ, हिराबाई साळवे, योसेफ चव्हाण, अनिल हिवाळे, अरुण साळवे, दीपक चाबुकस्वार, अविनाश हिवाळे, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ नवघरे, श्रीमती जगदाळे, आकाश बनकर, श्रीमती बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-��ोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Mumbai-Maharashtra-BJP-Movement.html", "date_download": "2021-07-30T07:17:24Z", "digest": "sha1:GENMPIIUBJZQC7ZCCJZ7DAKMHZRIXGDX", "length": 15916, "nlines": 89, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> पीककर्ज वितरणासाठी बँकेकडून दिरंगाई | Osmanabad Today", "raw_content": "\nपीककर्ज वितरणासाठी बँकेकडून दिरंगाई\nभाजप किसान मोर्चातर्फे सोमवार पासून बँकांमध्ये ठिय्या आंदोलन मुंबई - खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकार...\nभाजप किसान मोर्चातर्फे सोमवार पासून बँकांमध्ये ठिय्या आंदोलन\nमुंबई - खरीप हंगाम अर्ध्यावर आला असताना सुद्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याकरीता दिरंगाई करत असून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे अध्यक्ष व माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे कर्ज मिळावे यासाठी सोमवार 10 ऑगस्ट पासून भाजपा कार्यकर्ता प्रत्येक बँकेत जावून शेतकऱ्यांना कर्ज वितरणाचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक म्हणून मदत करणार आहे तसेच कर्ज माफीनंतरचे व्याज बँकांनी हडपू नये म्हणून ठिय्या आंदोलन करणार असल्याचे डॉ. अनिल बोंडे यांनी प्रसिद्धीपत्रामध्ये म्हटले आहे.\nराज्य सरकारने कर्जमाफी घोषित केली मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात दुर्लेक्ष केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपाचे कर्ज मिळू शकलेले नाही. कर्ज माफी झालेल्यांना व जुने कर्ज असलेल्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे पिक कर्जाकरिता फक्त सातबारा, आठ ‘अ’ व आधार कार्ड एवढ्याच गोष्टीची आवश्यकता आहे. मात्र यंदा कर्जमाफी याद्यांची तपासणी करून सुद्धा बँका शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे भरायला सांगणे, शेतनकाशा, फेरफार, ना हरकत प्रमाणपत्र अशा अनावश्यक कागतपत्रांची मागणी करत आहे. या सगळ्या कागदपत्रांची जमवाजमव करताना वेळ निघून जात आहे.\nअमरावती विभागामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून 2201 कोटी रुपयाचे कर्ज वाटप अपेक्षित होते. मात्र 1351 कोटीचे कर्ज वाटप झाले आहे. अमरावती जिल्हा सहकारी बँकेने फक्त 33% रक्कमेचे वाटप केले आहे. अमरावती विभागामध्ये राष्ट्रीयकृत बंकेनी 5974 कोटी रुपयाचे वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी फक्त 1834 कोटी ���ुपयाचे वाटप केले आहे. अमरावती विभागामध्ये फक्त 30% कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बॅंकेनी केले आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये फक्त 23% कर्जवाटप राष्ट्रीयकृत बॅंकेनी केले आहे.\nशेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज मिळावे यासाठी भाजपा कार्यकर्ते पुढाकार घेऊन सोमवार पासून प्रत्येक जिल्हा आणि राष्ट्रीयकृत बँकेत शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करताना शेतकऱ्यांना कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहाय्यक म्हणून मदत करणार, बँक अधिकाऱ्यांना कर्ज वितरणासाठी फक्त आवश्यक कागदपत्रे घेण्यासाठीच बाध्य करणार आणि कर्ज माफीनंतरचे व्याज बँकांनी घेवू नये अशी मागणी करणार असल्याची माहिती डॉ. बोंडे यांनी दिली.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शि���्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : पीककर्ज वितरणासाठी बँकेकडून दिरंगाई\nपीककर्ज वितरणासाठी बँकेकडून दिरंगाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/How-to-deal-with-stock-market-volatility.html", "date_download": "2021-07-30T07:06:03Z", "digest": "sha1:W6OVBPXTK735SLV4L7CDJU67AVFTIZ5R", "length": 22360, "nlines": 96, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी ? | Osmanabad Today", "raw_content": "\nशेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी \nअस्थिरता हा शेअर बाजाराचा मूलभूत स्वभाव आहे. बाजाराचा हा एक अपिरहार्य पैलू आहे कारण शेअर बाजार नेहमीच दोलायमान असतो ज्याचा अचूक अंदाज लावला ...\nअस्थ���रता हा शेअर बाजाराचा मूलभूत स्वभाव आहे. बाजाराचा हा एक अपिरहार्य पैलू आहे कारण शेअर बाजार नेहमीच दोलायमान असतो ज्याचा अचूक अंदाज लावला जाऊ शकत नाही. निरोगी दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाचे सार म्हणजे अस्थैर्याच्या पैलूचे योग्य रितीने मूल्यांकन करणे आणि विजेता म्हणून उदयास येणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध मार्ग आणि संयोजन लक्षात घेऊन विशिष्ट धोरण आखणे आवश्यक आहे. यामुळे गुंतवणुकदाराला बाजारातील अनिश्चितेत मार्ग सापडेल. शेअर बाजारातील ही अस्थिरता कशी हाताळावी याबद्दल मार्गदर्शन करत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे सिनियर इक्विटी रिसर्च अॅनलिस्ट .श्री. जयकिशन परमार.\nअस्थिर बाजाराचे संकेत ओळखायला शिका: शेअर बाजारातील अस्थिरता हाताळण्याची मूलभूत पायरी म्हणजे, एखादी गोष्ट कशी ओळखावी, हे शिकले पाहिजे. त्यानंतरच आपण आपले ध्येय गाठण्यासाठी योग्य क्रिया करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पहिले आणि महत्त्वाचे म्हणजे, किंमतीतील प्रचंड चढ-उतार आणि भारी व्यापार ही अस्थिर बाजाराची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.\nसहसा, याद्वारे बाजारातील असमतोल प्रतिबिंबित होतो. कठोर आर्थिक उपाययोजना, कंपनीतील काही बातम्या किंवा लोकप्रिय प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (आयपीओ) या कारणांमुळे सदर स्थिती उद्भवते. अस्थिर बाजाराच्या संकेतांचे मूल्यांकन व्यापारी, अल्प विक्रेते आणि संस्थात्मक गुंतवणकदार यांच्या दिवसभरातील कृतीच्या आधारेही करता येते.\nअस्थिर बाजारात गुंतवणूक करण्यापासून दूर रहा: अस्थिर बाजारस्थिती हाताळण्याचा व्यवहार्य दृष्टीकोन म्हणजे तो पूर्णपणे टाळणे. अशा वेळी चढ-उतार स्पष्ट ओळखू येईपर्यंत थांबण्याचा सल्ला येथे देता येईल. किंमती कमी होणे हे बाजारात गुंतवणूक करण्याचे योग्य संकेत नसतात. काही काळानंतर कमी किंमतीतील शेअर्सचे मूल्य वाढेल, हे निश्चित नसते. याउलट किंमत आणखी कमी होऊन, तुम्ही अडचणीत सापडू शकता. अशा वेळी गुंतवणुकदाराने स्टॉकच्या ट्रॅक रेकॉर्डचे आणि मूलभूत तत्त्वांचे काळजीपूर्वक विश्लेषण केले पाहिजे.\nमहसूल वृद्धी, कर्ज ते इक्विटी गुणोत्तर आणि भविष्यातील शक्यता यासारख्या घटकांचा काळजीपूर्वक विचार केल्यास स्टॉकचा अस्थिरतेचा इतिहास आहे की नाही, हे ठरवणे सोपे जाईल आणि त्याद्वारे आपल्याला त्यात गुंतवणूक करण्यापासून द���र राहता येईल.\nबाजारात घाईने उतरणे किंवा बाहेर पडणे टाळा: अस्थिर बाजारासमोर स्पष्ट भूमिका घेण्याची आणखी एक पायरी म्हणजे, आपली एंट्री आणि एक्झिट योग्य वेळी असावी. या खेळात असंख्य घटक असल्यामुळे अनुभवी गुंतवणूकदारांकडूनही योग्य बाजारवेळेला आव्हान मिळू शकते. पॅनिक मोडमध्ये असताना सुरुवातीच्या गुंतवणुकदारांनी काही कृती करणे टाळावी. गुंतवणूक जपण्यासाठी घाईत आपले स्टॉक्स विकू नका.\nएखादा गुंतवणूकदार स्टॉक मार्केटमध्ये पैसे गमावत असताना भावना महत्त्वाची भूमिका बजावतात.तथापि, हे लक्षात ठेवा की, आपण आपल्याकडील स्टॉक विकल्याशिवाय एक पैसाही गमावणार नाहीत. विक्रीची अंमलबजावणी होईपर्यंत स्टॉक्स केवळ कागदावरच घसरतात. त्यामुळे भीतीने स्टॉक विक्री करणे आणि अकाली एक्झिट घेणे टाळले पाहिजे.\nपोर्टफोलिओतील वैविध्य हे उत्तर ठरू शकते: वैविध्य हा काही पूर्णपणे योग्य उपाय नाही, कारण यातून प्रत्येक वेळी नफ्याची हमी मिळतेेच असे नाही. तथापि, याद्वारे अस्थिरतेचे परिणाम कमी होत असल्याने हा एक प्लस पॉइंट असू शकतो. वैविध्याद्वारे ओव्हरएक्सपोजरचा धोका टाळता येतो. या दिशेने चाललेले पाऊल म्हणजे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे. यात समकक्ष स्टॉक्स, बाँड्स आणि कॅशमध्ये गुंतवणूक होते. त्यामुळे एखाद्या गुंतवणूक क्षेत्रातच जास्त प्रमाणात धोका पत्करण्यापेक्षा वरील गोष्टीचा सल्ला देता येईल.\nतुमच्या वित्तीय व्यावसायिकाकडून माहिती घ्या: ‘अतिघाई संकटात नेई’ अशी जुनी प्रसिद्ध म्हण ट्रेडिंगसाठीही प्रभावी ठरते. तुम्हाला योग्य मोजून-मापून निर्णय घेत जोखिमीची भूक असेल तर हा घटक तुमच्या फायद्यासाठी मदत करेल. बाजार समजून घेण्यासाठी स्वत:चा वेळ घ्या आणि भावनांवर आधारीत घाईने कृती करू नका. एखाद्या व्यावसायिकाच्या माहितीचा फायदा न घेता आपण एखाद्या उद्योगातील घटनेवर आधारीत कृती करणेही योग्य ठरणार नाही.\nसर्वोत्कृष्ट गुंतवणुकीची सुनिश्चिती करण्यासाठी वित्तीय तज्ञ तुमचे गुंतवणूक ध्येय, जोखीम सहनशीलता आणि आर्थिक परिस्थितीचे मू्ल्यांकन करण्यात वित्तीय तज्ञ मदत करू शकतात.\nतुमचे वय आणि सेवानिवृत्ती नियोजनाच्या आधारे वेगवेगळ्या मालमत्तांचे वाटप करा. एक गुंतवणूकदार म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण जेवढे लहान गुंतवणूकदार आहात, तितकी जोखीम घेण्याची सहनशक्ती मोठी असते. म्हणजेच, तुमच्या वयानुसार, तुमच्या वेळेचे क्षितीज बदलत जाते. तुम्ही तरुण असाल तर तुमच्याकडे जास्त वेळ आहे. तर दुसरीकडे तुम्ही साठीत असाल तर सेवानिवृत्ती लवकरच असल्याने भांडवल संरक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल.\nअंतिम सूचना: गुंतवणुकदाराला अस्थिर बाजाराच्या संभाव्य जोखीमीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमच्याकडे प्रयत्न व अनुभवी धोरण असेल तर गुंतवणुक करण्याचाच पर्याय निवडाल. तथापि, बाजाराची स्थिती लक्षात घ्या. अस्थिरता कायम राहिली तर तुमच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. भविष्यात काय घडेल याची पूर्ण तयारी आणि धक्कादायक घटकांविरुद्ध उभे राहण्याची क्षमता असणे यावरच योग्य धोरण अवलंबून असते.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी \nशेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/nashik-district-all-reports-received-4-august-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:36:00Z", "digest": "sha1:V76PJ5ZJONYRJ7WG5BDDH62723ANPTIJ", "length": 6128, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.4 ऑगस्ट) 468 पॉझिटिव्ह; शहरात 393 तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.4 ऑगस्ट) 468 पॉझिटिव्ह; शहरात 393 तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.4 ऑगस्ट) 468 पॉझिटिव्ह; शहरात 393 तर 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक (जिल्हा प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि.४ ऑगस्ट) एकूण ४६८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात ग्रामीण ७२, नाशिक शहर ३९३, मालेगाव ०३, जिल्हा बाह्य ० अशा रुग्णांचा समावेश आहे. तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण १२ मृत्यू झाले आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रात ९, मालेगावमध्ये ० तर नाशिक ग्रामीणमध्ये ३ मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ५०३ रुग्ण बरे झाले आहेत.\nत्यामुळे आता नाशिक महानगरपालिका क्षेत्रात: आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५००, एकूण कोरोना रुग्ण:-११५६५, एकूण मृत्यू:-३०९ (आजचे मृत्यू ०९), घरी सोडलेले रुग्ण :- ८१३८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३११८ अशी संख्या झाली आहे.\nनाशिक जिल्ह्यात मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nनाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) गांधीनगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) नवनाथ नगर, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३)पाराशरे वाडा, नाशिक येथील ५३ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) शिंगाडा तलाव, नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुषाचे निधन झालेले आहे. ५) सारडा सर्कल, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) सदभावना चौक, सिडको, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) अण्णाभाऊ साठे नगर, नाशिक येथील ५० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) राणे नगर, नाशिक येथील ७३ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ९)चेहडी पंपिंग, नाशिक रोड येथील २४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.\nजिल्ह्यात आजपर्यंत ७६ हजार ९८५ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ४८६ रुग्णांवर उपचार सुरू\nनो फेरीवाला झोनमध्ये फळे विक्रीस विरोध केला म्हणून महिलेने घातला गोंधळ; गुन्हा दाखल\nनांदूरमध्यमेश्वर येथे गोदापात्रातील गाळात पडून २ बिबट्यांचा मृत्यू \nनाशिक: कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्व अधोरेखित झालेय – राज्यपाल कोश्यारी\nजिल्ह्यात आजपर्यंत ९३ हजार ८२७ रुग्ण कोरोनामुक्त; २ हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू\nमहापालिकेच्या बिटको रुग्���ालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://satyakamnews.com/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:28:48Z", "digest": "sha1:TLYKBEGFRO7WGAJEARIMPNKIBGCFNXVW", "length": 15857, "nlines": 216, "source_domain": "satyakamnews.com", "title": "भरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी भरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nभरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nभरपावसात पत्रकार सुरक्षा समितीचा एल्गार आंदोलने तीव्र करण्याचा निर्धार\nपत्रकार सुरक्षा समितीची बैठक सोलापूर येथे घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार होते या बैठकीत\nप्रभावी पत्रकार संरक्षण कायदा\nजेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना\nयादीवर नसलेल्या वृतपत्र ना शासकीय जाहिराती\nकोरोना मुळे निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसाला पाच लाख रुपये शासकीय मदत\nपत्रकारांसाठी विमा व घरकुल योजना\nपत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी\nराज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी\nराज्यातील युट्युब व वेब पोर्टल ला शासकीय मान्यता व जाहिराती मिळणे\nया सह पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन पत्रकारांच्या शासन दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नावर आक्रमक आंदोलने कारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला\nयशवंत पवार यांची सरकार वर बोचरी टीका\nदेशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 74 वर्ष पूर्ण होत असून लोकशाही चा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी नसणे ही बाब खूपच वेदनादायी असून पत्रकार म्हणून नोंदणी नसल्याने केंद्र सरकार व राज्य सरकार च्या विविध योजनेचा लाभ शेकडो पत्रकारांना मिळत नसल्याची खंत व्यक्त करून\nमूठभर पत्रकारांना खूष करण्यासाठी शेकडो पत्रकारांना वाऱ्यावर सोडल्याचा गंभीर आरोप प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी सरकार वर केला आहे. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष तानाजी माने शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी ( बी एस ) सचिव अभिषेक चिलका अक्षय बबलाद हरी भिसे अ करीम कामले संतोष खलाटे विवेकानंद खेत्री श्रीनिवास पेद्दी श्रीनिवास गोरला सतीश गडकरी ऋषिकेश ढेरे नागनाथ गणपा रोहन उपासे संजय वाघमारे विष्णू सुरवसे इत्यादी पत्रकार उपस्थित होते\nPrevious articleपावसाळ्यात गोठ्याची स्वच्छ्ताअत्यावश्यक-कृषीकन्या मानसी गोडसे\nNext articleकोल्हापूरात पूरस्थिती;पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली..\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nवडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा जलसंपदामंत्री जयंत पाटील...\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nसोशल मीडियाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाचे विचार, कार्य जनतेपर्यंत पोहोचवा :- अभिजीत...\nमा.खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या 120 बेड्सच्या भव्य कोविड...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nसोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी सायकल रॅली\nपंढरपुरातील मा. आमदार कै.औदुबर आण्णा पाटील, कै. सुधाकरपंत परिचारक व कै....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/gwyneth-paltrow-horoscope-2018.asp", "date_download": "2021-07-30T07:25:50Z", "digest": "sha1:5RGDX2ZACLNX74BBL2QIH5GXDVQCCLTE", "length": 20736, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ग्वेनेथ पॅल्ट्रो 2021 जन्मपत्रिका | ग्वेनेथ पॅल्ट्रो 2021 जन्मपत्रिका Hollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » ग्वेनेथ पॅल्ट्रो जन्मपत्रिका\nग्वेनेथ पॅल्ट्रो 2021 जन्मपत्रिका\nज्योतिष अक्षांश: 34 N 3\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nग्वेनेथ पॅल्ट्रो प्रेम जन्मपत्रिका\nग्वेनेथ पॅल्ट्रो व्यवसाय जन्मपत्रिका\nग्वेनेथ पॅल्ट्रो जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nग्वेनेथ पॅल्ट्रो 2021 जन्मपत्रिका\nग्वेनेथ पॅल्ट्रो ज्योतिष अहवाल\nग्वेनेथ पॅल्ट्रो फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमस��बंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या ग्वेनेथ पॅल्ट्रो ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nकामातून किंवा व्यवसायातून मिळणारे उत्पन्न आणि पत उंचावेल आणि त्यातून अधिक लाभ होईल. विरोधकांची हार, वाढलेली संपत्ती, ज्ञानार्जन आणि वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. या कालावधीत होणार प्रवास लाभदायी असेल. हा प्रवास तुम्हाला मानवता, तत्वज्ञान आणि सखोल दृष्टी शिकवेल. व्यावसायिक आणि घरच्या पातळीवरील जबाबदाऱ्या सफाईदारपणे पार पाडाल.\nतुम्ही तुमचा स्वभाव समतोल ठेवा, जेणेकरून चांगले निष्कर्ष मिळतील. या काळात विकास होईल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी सुसंवाद राहील. उत्पन्नाचा स्रोत व्यवस्थित राहील आणि कौटुंबिक आयुष्याचा आनंद घ्याल. अध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही सक्रीय व्हाल. तुम्ही बढतीची अपेक्षा करत असाल तर ते नक्की होईल. तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. अचानक होणार प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. तुम्ही थोडा दानधर्म कराल आणि तुमची या काळात समृद्धी होईल.\nतुम्ही एखादा नवीन प्रकल्प सुरू करण्याचा किंवा योजना राबविण्याचा विचार करत असाल तर नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमच्या कारकीर्दीतही प्रगती होईल. तुमची काम करायची तयारी असेल तर हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी कराल आणि हुशारीने गुंतवणूक कराल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणाऱ्या सहकार्यात वाढ होईल. चविष्�� आणि उंची जेवणाप्रती तुमची चव विकसित होईल. घरी एखादे स्नेहभोजन होण्याची शक्यता आहे.\nया कालावधीत तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. जवळचे प्रवास संभवतात आणि हे लाभदायी ठरू शकतात. मुक्तहस्ते खर्च कराल. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यामध्ये प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. विशेषत: तुमच्या जोडीदाराला डोकेदुखी अथऴा डोळ्यांसंदर्भात त्रास होऊ शकतो.\nयशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.\nहा तुमच्यासाठी संमिश्र घटनांचा काळ आहे. आऱोग्याच्या किरकोळ तक्रांरींकडे दुर्लक्ष करू नका. कारण या समस्यांचे भविष्यात गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकते. अल्सर, संधीवात, मळमळ, डोक्याशी आणि डोळ्यांशी संबंधित तक्रारी, सांधेदुखी किंवा एखाद्या धातुमुळे होणारी जखम याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या मार्गात कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. परंतु, खच्चीकरण होऊ देऊ नका कारण तुमचा आत्मविश्वास तुमचे काम निभावून नेईल. सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होण्यीच शक्यता आहे म्हणूनच या संदर्भात सतर्क राहण्याचा सल्ला आहे. सट्टेबाजारातील व्यवहार किंवा धोका पत्करण्यासाठी हा काळ अनुकूल नाही.\nहा संमिश्र घटनांचा काळ आहे. व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही 100 टक्के योगदान द्याल. तुमचे ध्येय निश्चित राहील आणि एकदा हाती घेतलेले काम पूर्ण होईपर्य़ंत तुम्ही थांबणार नाही आणि तुमची एकाग्रताही कायम राहील. तुमच्या व्यक्तिमत्वात अहंकाराचा समावेश होण्याची शक्यता आहे. तुमच्या या वागणूकीमुळे तुमच्या लोकप्रियतेत घट होईल. लोकांशी संवाद साधताना सौम्य आणि लवचिक राहा. तुमच्या भावाबहिणींनी तुम्ही मदत कराल. तुमच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागेल.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T06:32:37Z", "digest": "sha1:RQ32O6AQJBWG3HK626VCH4NVLU2IQMKS", "length": 12860, "nlines": 117, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पीएमपी बसमधून सव्वादोन लाखांची चोरी | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nपीएमपी बसमधून सव्वादोन लाखांची चोरी\nपीएमपी बसमधून सव्वादोन लाखांची चोरी\nपिंपरी – पीएमपीएमएल बसमधील प्रवासादरम्यान महिलेचे सव्वादोन लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान काळेवाडी फाटा ते पी एन गाडगीळ ज्वेलर्स चिंचवडगाव या मार्गावर घडली. जयश्री सुनील ढमक (वय 37, रा. थेरगाव, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयश्री ढमक या काळेवाडी फाटा येथून चिंचवड गावात येत होत्या. त्या काळेवाडी फाटा बस स्टॉपवरून पीएमपीएमएल बसमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास बसल्या. चिंचवड गाव येथील पी एन गाडगीळ ज्वेलर्स दुकानाजवळ उतरल्या. उतरल्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोने-चांदीचे दागिने गायब झाल्याचे समजले. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या पर्समधील पैशांचीही चोरी झाली होत. एकूण 2 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने बस प्रवासादरम्यान चोरून नेला आहे. शुक्रवारी देखील काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी या मार्गावर प्रवास करत असताना 60 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोर���ला गेले होते. त्यामुऴे शहरात प्रवासादरम्यान चोरीचे प्रमाण पाहता पोलिसांना सोनसाखळी चोरीप्रमाणे आता या नवीन चोरीच्या प्रकाराकडेही गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. या दोन्ही घटनांचा तपास वाकड पोलीस तपास करीत आहेत.\nPosted in Uncategorized, क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, रायगड\nघोडेस्वारीमध्ये दोन पदके, सायनाचे पदक निश्चित\nलिव्ह इन रिलेशनमधून महिलेचा खून\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/delhi-capitals-win-the-toss-and-elect-to-bat/", "date_download": "2021-07-30T07:42:50Z", "digest": "sha1:D3CQMCG3745UKW7TBR6LH4UXPAMRVDIT", "length": 9622, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#DCvRCB : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा निर्णय – Dainik Prabhat", "raw_content": "\n#DCvRCB : नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाजीचा निर्णय\nदिल्ली – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील सर्वात समतोल असणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला यंदाच्या मोसमात बाद फेरीत पोहोचण्यास एक विजयाची आवश्यकता असून आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले ऑफ गाठण्यास दिल्लीचा संघ उत्सुक असणार असून बंगळुरूच्या संघाचा एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपवण्यास कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे बंगळुरूचा संघ आपला विजयरथ कायम राखण्यास उत्सुक असणार आहेत.\nदिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात दिल्ल�� येथील फिरोज शाह कोटला मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीची कौल हा दिल्ली कॅपिटल्सकडून लागला असून दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nआयपीएलच्या बाराव्या हंगामात सर्वात खराब सुरुवात अनुभवलेल्या बंगळुरूच्या संघाने लागोपाठ सहा पराभवांनंतर विजय मिळवत स्पर्धेत पुनरागमन केले असून आता केवळ एक पराभव त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात बंगळुरूला विजय मिळवणे अत्यावश्यक असून यंदा त्यांनी 11 पैकी सात सामन्यांत पराभव तर चार सामन्यात विजय मिळवला असून सध्या क्रमवारीत अखेरच्या स्थानी आहेत. त्यातच त्यांचे केवळ तीन सामने बाकी असून आगामी तीनही सामने जिंकल्यास त्यांचे चौदा गुण होतील त्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यास रनरेटचा आधार घ्यावा लागणार आहे.\nपृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, शेरफेन रूदरफोर्ड, कॉलिन इनग्रॅम, अक्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, संदीप लामिछाने\nरॉयल चैलेंजर्स बैंगलोर :\nपार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डी विलियर्स, मार्कस स्टोइनिस, हेनरिक क्लासेन, गुरकिरत सिंह मान, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, उमेश यादव, नवदीप सैनी, युज़वेंद्र चहल\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपेप्सिको शेतकऱ्यांशी तडजोड करण्यास तयार\nजेट एअरवेज कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर मह��ला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/narayan-sai-life-imprisonment-in-rape-case/", "date_download": "2021-07-30T08:32:55Z", "digest": "sha1:6O3SF6ABALYNGUXAPT3HEUM6VKXLFKNF", "length": 7400, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बलात्कार प्रकरणी नारायण साईला जन्मठेप – Dainik Prabhat", "raw_content": "\nबलात्कार प्रकरणी नारायण साईला जन्मठेप\nसुरत – गुजरातमधील आश्रमात महिला साधकावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.न्यायालयाने नायारणला एक लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. त्याच्या चार साथीदारांना प्रत्येकी 10-10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नारायण साईला 27 एप्रिल रोजी दोषी ठरवले होते.\nसुरतमध्ये राहणाऱ्या दोन बहिणींनी नारायण साई आणि आसाराम बापू याच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. सुरतमधील जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. पीडित महिलांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. हे प्रकरण सुमारे 11 वर्षे जुने होते. या प्रकरणात कोर्टात 53 जणांनी साक्ष दिली. नारायण साई याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. तब्बल दोन महिन्यांनी पोलिसांनी सप्टेंबरमध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्रमधील पीपली येथून नारायण साईला अटक केली होती.\nदरम्यान, शुक्रवारी न्यायालयाने नारायण साईला दोषी ठरवले होते. 30 एप्रिल रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार होते. त्यानुसार आज न्यायालायने शिक्षा सुनावली असून नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबत एक लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यात चार टप्प्यात सरासरी 60.68 टक्के मतदान\nमोदींची उमेदवारी रद्द करावी – तृणमूलची मागणी\nआसाराम बापूचा मुलगा ‘नारायण साई’ला बलात्कार प्रकरणी जन्मठेप\nबलात्कार प्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेबाबत ३० एप्रिल’ला निर्णय\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\n��ंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nआसाराम बापूचा मुलगा ‘नारायण साई’ला बलात्कार प्रकरणी जन्मठेप\nबलात्कार प्रकरणी नारायण साई दोषी; शिक्षेबाबत ३० एप्रिल’ला निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/approval-to-provide-funds-to-gram-panchayats-from-the-grant-of-the-15th-finance-commission-information-of-rural-development-minister-hasan-mushrif-nrvk-146498/", "date_download": "2021-07-30T07:17:13Z", "digest": "sha1:MONVJM5JCOPRIDGAHCLFV37L6R5XTZAT", "length": 13889, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना | पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतींना निधी देण्यास मान्यता; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\n80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींनापंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ग्रामपंचायतींना निधी देण्यास मान्यता; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती\nराज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित (Untied) अनुदानातुन पथदिव्यांची देयके आणि बंधित (Tied) अनुदानातुन पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी आज जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे.\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींना त्यांची पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके पंधरा���्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अदा करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nराज्यात सध्या कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची तसेच पाणीपुरवठा योजनांची देयके अदा न झाल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सद्य परिस्थिती पाहता पंधराव्या वित्त आयोगाच्या अबंधित (Untied) अनुदानातुन पथदिव्यांची देयके आणि बंधित (Tied) अनुदानातुन पाणीपुरवठा योजनांची देयके अदा करण्यासाठी आज जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकान्वये मान्यता देण्यात आली आहे.\nग्रामपंचायतीने त्यांना प्राप्त झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ही देयके अदा करावयाची आहेत. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार असून देयकांच्या पुर्ततेअभावी कोणत्याही गावात पथदिव्यांची वीज किंवा पाणीपुरवठा योजना खंडीत होणार नाही, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\n80 टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना\nराज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे 80:10:10 प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या निधीतील सर्वाधिक 80 टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढला आहे. उर्वरीत निधीपैकी 10 टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर 10 टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळत आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्�� सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/photos-of-7696-voters-in-chinchwad-assembly-constituency-disappear-from-voter-list-nrka-149896/", "date_download": "2021-07-30T08:26:24Z", "digest": "sha1:RWCPVSZQSX6A7SOOIYM53G62LOKVWIM3", "length": 13245, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ७६९६ मतदारांचे फोटो मतदारयादीतून गायब ! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nपुणेचिंचवड विधानसभा मतदारसंघातील ७६९६ मतदारांचे फोटो मतदारयादीतून गायब \nपिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे उघड झाले आहे. छायचित्र नसलेल्या या मतदारांचे छायचित्र घेण्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यादीत छायाचित्र नसलेल्या नागरिकांनी आपले छायाचित्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी स्मिता झगडे यांनी केले आहे.\nराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे छायाचित्र अद्ययावतीकरण करण्याचा कार्यक्रम घोषित झाला आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या एवूâण ४९१ यादी भागामधील ७ हजार ६९६ मतदारांची छायाचित्र मतदार यादीमध्ये दिसून येत नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची दूरध्वनी क्रमांकासहित यादी जिल्हाधिकारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये माहितीकरिता व संपर्काकरिता उपलब्ध केली आहे. ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी त्यांची अलीकडच्या काळातील दोन रंगीत छायचित्रे वीजबील, गॅस पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेचे खातेपुस्तक किंवा पासपोर्ट अशा रहिवासी पुराव्यासह चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात समक्ष जमा करावीत. अथवा, शनिवार आणि रविवारी होणाऱ्या विशेष शिबिरात मतदान केंद्रावरील संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करावे.\nज्या मतदारांची या कालावधीत रहिवास पुरावा व छायाचित्र जमा होणार नाहीत. त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. तसेच १ जानेवारी २०२१ नंतर ज्या मतदारांनी नावनोंदणी केलेली आहे. अशाच मतदारांचे मतदान ओळखपत्र वाटप मतदान केंद्रावर केले जाईल. शिबिर हे केवळ ४९१ यादी भागांमध्ये असलेल्या मतदारांसाठी मर्यादित आहे. इतर यादी भागातील छायाचित्र नसलेल्या मतदारांसाठी स्वतंत्र शिबिर यानंतर आयोजित करण्यात येईल.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कोणत्याही मतदान केंद्रातील किंवा १ जानेवारी २०२० पूर्वी मतदार नावनोंदणी केलेल्या मतदारांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी कोमल टिके (८८३०५११२१५) आणि अमर कांबळे (७०२०७८७८८१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाह��� Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/money/big-scam-of-110-crore-in-modi-governments-pm-kisan-samman-nidhi-scheme-rs-47-crore-has-been-recovered-mhjb-480026.html", "date_download": "2021-07-30T07:05:13Z", "digest": "sha1:V32CFZLEFZ77ECGPRDKYRHRZ5DJZTMXH", "length": 10220, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "PM शेतकरी सन्मान निधी घोटाळा: 'शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम', मोदी सरकारचे स्पष्टीकरण– News18 Lokmat", "raw_content": "\nPM शेतकरी सन्मान निधी घोटाळा: 'शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम', मोदी सरकारचे स्पष्टीकरण\nमोदी सरकारच्या (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan Saman Nidhi Yojana) तामिळनाडू राज्यात 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.\nमोदी सरकारच्या (Modi Government) पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan Saman Nidhi Yojana) तामिळनाडू राज्यात 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे.\nओम प्रकाश, नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : मोदी सरकारच्या (Modi Government) महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये (PM Kisan Saman Nidhi Yojana) तामिळनाडू राज्यात (Tamil Nadu) 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठा घोटाळा झाल्याचा खुलासा झाला होता. त्यानंतर शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम असल्याचे मोदी सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे अशी घटना पुन्हा होऊ नये याकरता खबरदारी घेण्याचे काम देखील सुरू झाले आहे. तामिळनाडूची क्राइम ब्रँच सीआयडीने याप्रकरणी 10 गुन्हे दाखल केले आहेत, तर 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा आणि ब्लॉक स्तरीय पीएम किसान लॉग इन आयडी निष्क्रिय करण्यात आला आहे. झालेल्या घोटाळ्यापैकी अद्याप 47 कोटींची वसुली झाली आहे. या प्रकरणाच्या तपासात असे समोर आले होते की, काही कर्मचाऱ्यांनी फसवणूक करून 110 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम ऑनलाइन पद्धतीने काढली होती. (हे वाचा-SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम 18 सप्टेंबरपासून बदलणार) केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अशी माहिती दिली आहे की, तामिळनाडूतील काही राज्यात युजरनेम आणि अन्य काही माहिती चोरून अपात्र लोकांचे रजिस्ट्रेशन पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत झाले होते. कल्लाकुरीची, विल्लुपुरम, कलाकुरुची आणि कुलाडोर या जिल्ह्यामध्ये अशाप्रकारे अवैध काम करणाऱ्या 19 कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा संपुष्टात आल्या आहेत. तीन ब्लॉक स्तरीय संचालकांना निलंबित करण्यासाठी कडक कारवाई करण्यात आली आहे, कारण ते सुपरव्हिजन करण्यासाठी जबाबदार होते. एवढेच नाही तर त्यांनी या फसवणूकीची माहितीही दिली नाही. या योजनेतील भ्रष्टाचाराचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे स्पष्ट करा. दरम्यान ही योजना सुरू होऊन 20 महिने झाले आहेत. शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्यांचे काम केंद्र सरकारने असे स्पष्टीकरण दिले आहे की, पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाची ओळख पटवणे ही राज्यांची जबाबदारी आहे. या योजनेंतर्गत जिल्हा व कृषी अधिका्यांकडे 2 टक्के लाभार्थ्यांची फिजीकल पडताळणी करण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट करा. मात्र पायाभूत स्तरावर असे काम दिसून येत नाही आहे. (हे वाचा-ऑक्टोबरआधी Flipkart देणार 70000 लोकांना नोकरी, कोणत्याही पदवीची आवश्यकता नाही) केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वार्षित 6000 रुपये पाठवतात. ही योजना 100 टक्के सरकार अनुदानित आहे. महसूल रेकॉर्ड हा राज्याचा विषय असल्याने त्याचे व्हेरिफिकेशन राज्यांनी करणे आवश्यक आहे. जेव्हा राज्य सरकार त्यांच्या शेतकर्यांच्या डेटाची पडताळणी करतात आणि ते केंद्राकडे पाठवतात, तेव्हा पैसे पाठविले जातात. केंद्र सरकार थेट पैसे पाठवत नाही. हे सांगण्यात आले आहे की राज्यांनी पाठविलेल्या आकडेवारीच्या आधारे हे पैसे प्रथम राज्यांच्या खात्यात जातात. त्यानंतर राज्य खात्यातून पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात.\nPM शेतकरी सन्मान निधी घोटाळा: 'शेतकऱ्यांची ओळख पटवणे राज्य सरकारचे काम', मोदी सरकारचे स्पष्टीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-30T07:07:06Z", "digest": "sha1:UPKUVWBR4QOCOWA2HBJWBELC2OTCLEQT", "length": 15210, "nlines": 117, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "शिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल : केंद्रीय पर्यटन मंत्री | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nशिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल : केंद्रीय पर्यटन मंत्री\nशिवरायांच्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल : केंद्रीय पर्यटन मंत्री\nरायगड : रायगड माझा वृत्त\nदेशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याचे योगदान महत्त्वपूर्ण असून छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन मंत्री के. जे.अल्फोन्स यांनी रायगडावर केले. त्यांनी रायगडला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. सोबत रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे होते.\nशिवरायांनी इतक्या उंच पर्वतावर उभारलेली राजधानी पाहून आपण भारावून गेलो असल्याचे सांगत ना. अल्फोन्स यांनी जगभरातील अनेक ऐतिहासिक स्थळे पाहिली, पण छत्रपतींची राजधानी सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्त केले. गडावर चाललेले उत्खननाचे काम पाहून समाधान व्यक्त केले. या उत्खननात मिळालेल्या सर्व वस्तू त्यांनी पाहिल्या. गडाचा लष्करीदृष्ट्या अभ्यास, तसेच गडावर मिळालेल्या सर्व वस्तूंचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास व महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले यांचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केल्यास जगभरातले अभ्यासक रायगडाकडे आकर्षित होतील, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.\nमहाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून रायगडाच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खा. संभाजीराजे छत्रपती हे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांनी या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे ही विशेष समाधानाची बाब आहे. रायगड किल्ल्याबरोबरच परिसरातील गड पायथ्याला असलेल्या एकवीस गावांचा विकास करण्याच्या योजनेला सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.\nसंभाजीराजे म्हणाले, रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आणि गडकिल्ल्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून मी जगाच्या नकाशावर शिवछत्रपतींचा इतिहास तसेच रायगड किल्ल्याचा लौकिक पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून रायगड विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य घेऊन एक चांगला उपक्रम राबविणार आहोत. यावेळी भारतीय पुरातत्त्व खात्याचे डॉ. ए. के. सिन्हा, कॅप्टन शिवाजीराव महाडकर, प्रा. रामनाथन, बिपीन नेगी, पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात उपस्थित होते.\nPosted in देश, पर्यटन, प्रमुख घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगडTagged के. जे.अल्फोन्स, खासदार संभाजीराजे, छत्रपती, रायगड किल्ला, संभाजी महाराज\nकोकण विधान परिषद जागेसाठी उद्या मतदान\nकर्नाटक गेले आता भाजपचे लक्ष दक्षिणेतील ‘या’ राज्यावर\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T08:36:03Z", "digest": "sha1:LOEQAMGPBGEYOSJUSA7OB5LMFKTQYMC5", "length": 7889, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुणक साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचे जे (भौगोलिक) गुणकासाठी आहेत किंवा त्यांचेसाठी तो (आवश्यक आहे).\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: क्रिया साचे, म्हणजे,साचे जे मजकूर,चित्रे व इतर घटक उत्पादित करतात.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया ��र्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► गुणक साचा (१८ प)\n\"गुणक साचे\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nनकाशा प्रारुपण व क्रिया साचे\nविकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-30T08:19:58Z", "digest": "sha1:DGB7GYY3BLH2BIH36PICJX4DXPFW3V27", "length": 15410, "nlines": 203, "source_domain": "satyakamnews.com", "title": "माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश! | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी माऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nमाऊली भगरे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्��वेश\nअंकोली तालुका मोहोळ येथील राष्ट्रवादीचे धडाडीचे व सामाजिक कार्यकर्ते श्री. माऊली भगरे यांनी व त्यांच्या अनेक सहका-यांनी भारतीय जनता पार्टीवर व सोलापूर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज दादा डोंगरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेउन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे नेते लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर .मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण. तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील. मोहोळ शहर अध्यक्ष सुशील भैय्या क्षीरसागर. माजी तालुकाध्यक्ष तथा जेष्ठ नेते माऊली आण्णा जगताप. जिल्हा उपाध्यक्ष पांडूरंग आण्णा बचुटे. अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष तथा सरपंच दिपक गवळी. विशाल पवार. अल्पसंख्याक आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष मुजीब भाई मुजावर.माजी तालुकाअध्यक्ष कालीदास पाटील. बुवा जगताप सोहळे. जगन्नाथ वसेकर. सिकंदर टाकळीचे माजी सरपंच अनुसे. सोहळ्याचे उपसरपंच जगताप. भारत दिगंबर पवार. चंद्रकांत पुजारी. अभिजीत उर्फ नानासाहेब पवार. रणजीत सज्जन पवार. समाधान सुरवसे. धनंजय आवताडे. नानासाहेब देशमुख. अशोक पवार. रामराव पवार. किरण गायकवाड. अरुण पवार. सचीन डोके. शशी धुमाळ. सुधाकर पवार. अजिंक्य भोसले. पांडूरंग पवार. सचीन गायकवाड.संजय पाटील ( आगलावे ) अनिल लिगाडे. कुमार लिगाडे. पप्पू कुंभार. गुरू गव्हाणे. धनंजय पुजारी. अभिजीत पुजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयराज दादा डोंगरे. व लोकसेवक संजय आण्णा क्षीरसागर. सुनील दादा चव्हाण. यांनी मनोगत व्यक्त करून भाजपा मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुका सरचिटणीस सतीश दादा पाटील यांनी केले. प्रस्तावना व आभार प्रदर्शन माऊली भगरे यांनी केले.\nPrevious articleग्रामीण भागातील रस्ते दुरूस्तीसाठी भरीव निधी देणार – आ. आवताडे\nNext article१०० कोटीची प्रॉपर्टी असणारी एकमेव व्यक्ती\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nवाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरेतेची गरज\nमहाडिक गटाचा सहकार पॅनल ला जाहीर पाठिंबा\nअनुदान, बीजभांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nमाढा मतदार संघातील विविध विकास कामांचे जि.प.सदस्य मा.रणजीतभैय्या शिंदे यांच्या हस्ते...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nलोटस इंग्लिश स्कूल भारतातील उच्च पुरस्काराने सन्मानित\nमहार वतनाच्या जमिनी विभाजन करून द्या – अनिल पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sara-ali-khan-spotted-rumored-ex-boyfriend-and-karthik-aryan-251928", "date_download": "2021-07-30T07:40:41Z", "digest": "sha1:3XG2UW5GMCC77DBNHPZA4UJFAVED77RN", "length": 9158, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Ex बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा, नक्की मामला आहे तरी काय ?", "raw_content": "\nसारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती.आता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत ती दिसली आहे.\nEx बॉयफ्रेंडसोबत दिसली सारा, नक्की मामला आहे तरी काय \nमुंबई : सारा अली खानने काही वेळ्तच बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. केदारनाथ आणि सिंबा हे दोन चित्रपट तिने केले आणि दोन्ही चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले. साराचे आई वडील दोघेही सेलिब्रिटी आहेत आणि तरीही साराने स्वत:ला सिद्ध केलं आहे. सारा वैयक्तिक आयुष्यातही जॉली व्यक्ती आहे. मुलाखतींमधून तिची फन साइड नेहमीच दिसून येते. तिची फॅनफोलॉइंग दिवसेंदिवस वाढत आहे. आणि सेलिब्रिटींच्या चाहत्यांची कमीदेखील नाही. सारा आणि तिच्या बॉयफ्रेंडची चर्चा खूप झालीच. पण, काही दिवसांपूर्वीच ते दोघे एकत्र नसल्याची चर्चा सुरु होती.\nकबीर सिंगची प्रिती आहे बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्याची गर्लफ्रेंड\nआता पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडसोबत ती दिसली आहे. त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या लिंकअपच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सुरु होत्या. कॉफी विथ करणमध्येही साराने कार्तिकला आवडण्याचा खुलासा केला होता. पण, काही दिवसांपूर्वीच या गोड कपलचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली. कधी डिनर डेट तर कधी वाढदिवस, दोघांना एकमेकांसोबत अनेकदा स्पॉट करण्यात आले. सोशल मीडियावरही य़ा दोघांनी एकमेकांसोबतचे क्युट फोटो शेअर केले. पण, कार्तिक आणि साराने त्यांच्या नात्याचा अधिकृतपणे कधीच खुलासा केला नाही.\nनुकतचं या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. त्यानंतर बी-टाऊनमध्ये आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. या दोघांनी पॅपराझींना पोस देत काही फोटोही क्लिक केले. मुंबईच्या 'मैडॉक फिल्म ऑफिस' च्या बाहेर त्यांना स्पॉट करण्यात आले. पिंकविला साइटच्या इनस्टाग्राम अकाउंटवर त्यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. प्रोजेक्ट संदर्भात त्यांची मीटिंग असल्याचं सांगितलं जात आहे.\nस��राच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव न्यु कमर अनन्या पांडेशी जोडलं गेलं होतं. अनन्या पांडे कार्तिक हे दोघं ‘पत्नी पत्नी और वो’या चित्रपटातून एकत्र झळकले होते. पण, आता पुन्हा एकदा सारा आणि आर्य़नला एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये उलट-सुलट चर्चा होत आहेत.\nमृण्मयी देशपांडेचे दिग्दर्शनात पदार्पण; 'मन फकीरा'चे मोशन पोस्टर लॉन्च\nसारा सध्या डेविद धवन यांच्या 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. सैफ आणि दीपिका यांच्या 'लव आज कल' चित्रपटाचा सिक्वेल 'लव आजकल 2' मध्येही ती झळकणार आहे. त्यामध्ये कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना ती दिसणार आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेला पुढच्या वर्षी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. तर, 'कुली नंबर 1' 1 मे 2020 ला रिलिज होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/60163", "date_download": "2021-07-30T06:12:14Z", "digest": "sha1:UWGJRLHAXW7FFZ3P4GZYMJSOKA5GOLX6", "length": 14428, "nlines": 253, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\nसंगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद\nगणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु कस्सं मी करु काही कळेना ..मला सुचेना\nसाऽहेब म्हणतोऽऽ काम कर\nशिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर\nसीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.\nसाहेब म्हणतो काम कर\nमी म्हणते कशी मी करु\nकाम कर ग कविन, कर ग कविन\nवेस्टर्नचा, हार्बरचा स्टाफ़ नाही आला\nमदत नाही मला, कशी मी करु\nकाम कर ग कविन, कर ग कविन\nया प्रिंटरचा, त्या स्कॅनरचा\nकाम कर ग कविन, कर ग कविन\n��िशोब त्याला देऊन झाला\nनुकत्याच झालेल्या ले ऑफ़चा\nत्याने एकदा पाढा वाचला\nसाहेबाच्या केबीन मधून आले बाहेर\nपण डोस्कं काही चालेना\nसाहेब देतो एकच नारा\nआधी काम पुर्ण करा\nआलीया भोगासी असावे सादर\nसाहेबाला दयावाच लागतो आदर\nधरा फ़ेर द्या ताल\nलेऑफ़च्या लिस्टीत नैतर जाल\nकामाचा वाजतोय सारखा बझर\nलवकर जायचय म्हणून माझी\n(साहेबाला गेले मी विनवायला\nलवकर जायचय मला घरला\nसंभाषण आमचं असं झाल\nझालं तस्सच इथे मी दिलं)\n आज लवकर जाऊ का घरी, जाऊ का घरी\nगणपती जायचेत गावाला, गावाला\nक्लायंटला \"कोट\" पाठव ग कविन,पाठव ग कविन\nमग जा तू घरच्या कामाला, कामाला\nक्लायंटला \"कोट\" धाडला हो साहेब, धाडला हो साहेब\nआता तरी जाऊ का मी घरला\nक्लायंटची ऑर्डर घे ग कविन, घे ग कविन\nमग जा तू घरच्या कामाला, कामाला\nक्लायंटची ऑर्डर घेतली हो सोहेब, घेतली हो साहेब\nआता तरी जाऊ का मी घरला\nक्लायंटला रिसीट पाठव ग कविन, पाठव ग कविन\nमग जा तू घरच्या कामाला, कामाला\nरिसीट पण इमेल केली हो साहेब, केली हो साहेब\nआता तरी जाऊ का मी घरला\nऑर्डर कुरीयर कर ग कविन, कर ग कविन\nमग जा तू घरच्या कामाला, कामाला\nऑर्डर कुरीयर केली हो साहेब, केली हो साहेब\nआता तरी जाऊ का मी घरला\nक्लायंटला फ़ोन लाव ग कविन, लाव ग कविन\nमग जा तू घरच्या कामाला, कामाला\nक्लायंटला फ़ोन लावला हो साहेब, लावला हो साहेब\nआता तरी जाऊ का मी घरला\nआणा लीव नोट, करतो साईन\nजाऊद्या घरी कविनला, कविनला\nआणली लीव नोट, घेतली साईन\nगेली पण घरी कविन, कविन\nआता तुम्ही म्हणाल या सगळ्यात आम्हाला काय मिळालं\nतुमचा संगीतक भोंडला रंगला पण खिरापत कुठ आहे\nमग अस्सं नाही बा विचारायचं. तुम्हीही गाण्यातच विचारायचं अस्सं...\nऑफीसला केलस बाय गं\nमग घ्या तुमच्या खिरापती इथून\nखूष का खिरापत खाऊन\nमग मला निवडा बरका वोट देऊन\nकवे, एक नंबर लिहीलंयस हे\nकवे, एक नंबर लिहीलंयस हे\nअरे मस्त आहे हे. एकदम टीपिकल\nअरे मस्त आहे हे. एकदम टीपिकल हापिस वर्णन. बॉस बरोबर भोंडला\nसायबा बरोबर भोंडला आणि साहेब\nसायबा बरोबर भोंडला आणि साहेब गंडला\nभारी आणि थॅन्क्स टू मराठी\nआणि थॅन्क्स टू मराठी सिरीअल्स.. भोंडल्याच्या चालीत वाचता आले\nहे ही अति सुंदर जमलं आहे.\nहे ही अति सुंदर जमलं आहे.\nवा.. काय छान आहे ग.. हे\nवा.. काय छान आहे ग.. हे अस्सच असतय..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nअक्षरचित्रे - चि. सतेज ( वय ७ वर्षं) वावे\nमहिला दिन २०१४ संयोजक_संयुक्ता\nदिवाळी अंक २००९ - पूर्वतयारी admin\nअसंही जोडलेलं एक नातं... विद्या भुतकर\nस्वप्नाळू : भाग २ विद्या भुतकर\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Cast-validity.html", "date_download": "2021-07-30T07:56:27Z", "digest": "sha1:Y2Y6GNUUXPVY72H6NEVKKPRULXL7Y5HP", "length": 8334, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश\nजात वैधता प्रमाणपत्र नसले तरी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश\nकायद्यातील सुधारणेस राज्यपालांनी दिली मंजुरी -\nमुंबई - सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.\nयावर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतु, जात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, २००० (२००१ चा महा. २३), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपाल राव यांना विनंती केली होती. त्यानुसार राज्यपाल महोदयांनी या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे.\nया सुधारणेनुसार यावर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक��त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गामधील विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा सादर करून त्याआधारे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.\nमात्र महाविद्यालयात प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे. जर विद्यार्थ्याने प्रवेश नियामक प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकापूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याचा राखीव प्रवर्गातून मिळवलेला तात्पुरता प्रवेश रद्द होणार आहे. ही तरतूद फक्त सन २०१८-१९ या वर्षांसाठीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे. आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश काढण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:48:03Z", "digest": "sha1:BZFBAAZU73XPQMMUQU25EGMESUWZ4EXT", "length": 9644, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उजनीची मायनस वाटचाल जोरात – Dainik Prabhat", "raw_content": "\nउजनीची मायनस वाटचाल जोरात\nशेतकऱ्यांच्या जीवाला घोर : 32.53 टक्के पाणीसाठा\nरेडा- उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे महाकाय धरण उघडे पडलेले भकास दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात 110 टक्के भरलेले धरण सात महिन्यांत मायनस 32.53 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे पाणी कपातीच्या संकटाला सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील गावे कासावीस होणार आहेत. शेतकरी आणि नागरिकांना अजून दोन महिने जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. तसेच जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोलासह अनेक शहरांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस उष्णतेची लाट वाढत आहे.\nयामुळे बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढलेले आहे. दररोज एक टक्का उजनी धरणातील पाणी कमी होत असून दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी जाणार आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस कमी पडल्याने भूजलपातळी खालावली आहे. विहिरी व बोअरवेलने मार्च महिन्यातच तळ गाठला आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे नियोजन काटकसरीने करावे लागणार आहे. कालवा व बोगद्याचे तोंड बंद पडले आहे. आता पाणीच नसल्यामुळे कालवा बोगदाकाठच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडल्यानंतर धरणाची पाणीपातळी वाढल्यानंतर कालवा व बोगद्याला पाणी सोडता येणार आहे.\nउजनीची पाणीपातळी 488.180 मीटर आहे. एकूण पाणीसाठा 1309.28 दलघफूमी इतके आहे. त्यात धरणातील उपयुक्त पाणीसाठा मायनस 493.53 दलघफूमी आहे. एकूण पाणीसाठा टीएमसी 46.23 आहे. तर उपयुक्त मायनस 17. 43 टीएमसी आहे. गेल्यावर्षी आजच्यादिवशी उजनीत पाणीसाठा प्लस 21.83 टक्के होता. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या गावे आणि शहरांची भर पडणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nग्रेट पुस्तक : ट्रेन टू पाकिस्तान – खुशवंतसिंग\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nपाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केले अत्याचार, पंतप्रधान इम्रान खान ट्रोल\n“भाजपच्या काळात दहशतवाद्यांना महिलांच्या वेशात पकडलं जातंय” जाणून घ्या…\n‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार : उपमुख्यमंत्री\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nसीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल आज दुपारी\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n#Video बायकोशी भांडण तरुणाने गाठली थेट सासुरवाडी अन् विद्युत टॉवरवर जाऊन केला…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\n“संपूर्ण गावाने एकत्र येऊन पुनर्वसनाची मागणी करा, नाही तर…”;उद्धव ठाकरेंनी…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-file-for-land-measurement-drone/", "date_download": "2021-07-30T08:01:12Z", "digest": "sha1:ZQ4F72CKMF353ONPO77HRGFG6K5SVHUO", "length": 10449, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – जमीनमोजणीसाठीचे ड्रोन दाखल – Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – जमीनमोजणीसाठीचे ड्रोन दाखल\n36 हजार गावठाणांची मोजणी करणार\nपुणे – राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरू होणार असून या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील 36 हजार गावठाणांची मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणातील रहिवाशांना आपल्या मालमत्तेची सनद मिळणार असून जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता.त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनचा वापर करण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. यामुळे सर्वसाधारणपणे पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी 15 ते 30 दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या सहायाने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमिअभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता.\nसध्यस्थितीत जमीन मोजणीसाठी ईटीएस मशीनचा वापर करण्यात येतो. यामुळेही जमीन मोजणी लवकर होण्यास मदत होते. मात्र, आता भूमिअभिलेख विभाग त्याहीपुढे जाऊन ड्रोनच्या सहाय्याने जमिनींची मोजणी करणार आहे. त्यामुळे एका दिवसात ड्रोनच्या सहायाने तीन गावठाणांची मोजणी करणे शक्य होणार आहे.\nराज्यातील गावठाणांची मोजणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यासाठी ग्रामविकास विकास विभागाच्या वतीने कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन आणले आहेत. मेपासून प्रत्यक्षात गावठाणाची मोजणीच्या कामास सुरूवात करण्यात येणार आहे.\n– किशोर तवरेज, उपसंचालक, भूमी अभिलेख\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे ���्लिक करा\nपुणे – इंद्रायणी एक्स्प्रेसच्या वेळेत बदलाच्या हालचाली\nराज्यभरातील एसटी बसस्थानके कात टाकणार\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील…\nजम्मू-काश्मीर: स्फोटकांनी भरलेला ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \nबैलगाडा शर्यतीसाठी प्रसिध्द पंढरीनाथ फडकेही अटक\nविकएंडला जवळपास लाखाच्या पुढे दंड वसूल\nपुणे – कर्मचाऱ्यांचे हित जपले जाईल\nमालकाला श्वानांचा ताबा न्यायालयाने नाकारला\nराज्य मंडळाची वेबसाइट सुरळीत\nपुणे – “ऑन स्पॉट नोंदणी’त अधिकाऱ्यांची “घुसखोरी’\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\n स्वस्त धान्याचा काळा बाजार उघड; ३८ धान्यांचे कट्टे लपवले दुकानातील कामगारांच्या घरी\nजम्मू-काश्मीर: स्फोटकांनी भरलेला ड्रोन नष्ट करण्यात सुरक्षा दलांना यश\nउपायुक्तांच्या भेटीनंतरही मांजरी बुद्रुक येथील कचराकोंडी कायम \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/there-is-no-violation-of-bcci-rules-sachin-tendulkar/", "date_download": "2021-07-30T08:29:02Z", "digest": "sha1:AJWNVKJNDESNJOWGYNJJVDTVPEZOGMLW", "length": 8439, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन नाही – सचिन तेंडूलकर – Dainik Prabhat", "raw_content": "\nबीसीसीआयच्या नियमांचे उल्लंघन नाही – सचिन तेंडूलकर\nमुंबई – मी मुंबई इंडियन्स आयपीएल संघाकडून कोणताही मोबदला घेत नाही. त्यामुळे माझ्याकडून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या कोणत्याही नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असे स्पष्टीकरण सचिन तेंडुलकर याने देताना आपल्यावरी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.\nबीसीसीआयचे चौकशी अधिकारी डी. के. जैन यांनी पाठवलेल्या नोटीशीला दिलेल्या 14 मुद्द्यांचा अंतर्भाव असलेल्या उत्तरात तेंडुलकरने सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. आपण मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचे मार्गदर्शक असून बीसीसीआयच्या हितसंबंधांबाबतच्या नियमावलीत उल्लेख केलेल्या कोणत्याही पदावर काम करत नाही, असेही तेंडुलकर याने लेखी उत्तरात म्हटले आहे.\nयावेळी सचिनने असे नमूद केले की, मुंबई इंडियन्ससाठीच्या योगदानाचा कोणताही मोबदला आपण संघाकडून घेत नसून त्यासाठीचे कोणतेही अधिकृत कार्यालयीन पद मी स्वीकारले नाही. मार्गदर्शक म्हणून काम करत असताना संघाबाबत कोणताही निर्णय घेण्याची जबाबदारीरी आपल्यावर नाही. तसेच माझ्या अनुभवाच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाला योग्य ते मार्गदर्शन करणे हे माझे काम आहे. हा मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाचा भाग आहे. बीसीसीआयच्या नियम 38 (4) (जे) यात उल्लेख केल्याप्रमाणे गव्हर्नन्स, मॅनेजमेट आणि एम्ल्पॉयमेंटशी संबंधित कोणतेही पद मी भूषवित नाही, असे स्पष्टीकरण तेंडुलकरने दिले आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nनवाजुद्दीन आणि राधिका आपटेच्या “रात अकेली है’चे शुटिंग पूर्ण\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/coronavirus-global/google-doodle-series-will-thank-coronavirus-helpers-over-next-two-weeks-279980", "date_download": "2021-07-30T08:43:43Z", "digest": "sha1:SPLQMPW4J2WEDDAQ7RR5YHVAQNRQQ4KU", "length": 8832, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल", "raw_content": "\nकोरोनाच्या विषाणूंनी जग���ला विळखा घातलेला असताना डॉक्टर आणि नर्सेस मात्र अशा परिस्थितीत धीराने रुग्णांची सेवा करत आहेत. अशात गुगलने त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना थँक्यू म्हणत एक खास डूडल बनवले आहे.\nCoronavirus : डॉक्टर, नर्सेसना गुगलकडून थँक्यू; बनवले खास डूडल\nनवी दिल्ली : कोरोनाच्या विषाणूंनी जगाला विळखा घातलेला असताना डॉक्टर आणि नर्सेस मात्र अशा परिस्थितीत धीराने रुग्णांची सेवा करत आहेत. अशात गुगलने त्यांच्या कार्याचा सन्मान करत त्यांना थँक्यू म्हणत एक खास डूडल बनवले आहे. दिवस-रात्र एक करुन आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी करोनाच्या संकट अधिक पसरू नये यासाठी काम करताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये तर रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोना झाल्याची उदाहरणेही आहेत. असं असतानाही डॉक्टर आणि नर्सेस त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nगुगलच्या या खास डूडलवर कर्सर नेल्यावर To all doctors, nurses and medical workers; thank you हा मेसेज झळकतो. या डूडलमध्ये वरच्या बाजूला एक हार्ट म्हणजेच हृदयाचा इमोजीही दिसत आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्यांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी हा इमोजी वापरण्यात आला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीसारख्या घटनांच्यावेळी डॉक्टर आणि नर्सेसला मानसिक आधाराची गरज असते. तोच आधार देण्यासाठी आणि ते करत असलेल्या सेवेसाठी गुगलने आजचे डूडल समर्पित केले आहे.\nतलवारीने कापलेला त्या पोलिस अधिकाऱ्याचा हात डॉक्टरांनी पुन्हा जोडला\nजगभरामधील वेगवेगळ्या भागातील लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक लोकं एकमेकांची मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर या संकटाच्या प्रसंगी फ्रण्ट लाइनवर काम करणाऱ्या सर्वांच्या कामाची नोंद घेण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही डूडलच्या काही सीरीज लॉन्च करत असल्याचेही गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या डूडल सिरीजच्या माध्यमातून गुगल कोरोनाव्हायरस हेल्पर्सला सलाम करणार आहेत. यामध्ये डॉक्टर, वैज्ञानिक, शिक्षक, समाजसेवक आणि आत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दखल घेतली जाणार असल्याचे गुगलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nकेंद्राला हवे लॉकडाऊन; पंधरा दिवसांची वाढ शक्य\nदरम्या���, जगभरातील अनेक देशामध्ये आलेल्या या संकटावर मात मिळवण्यासाठी डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. असं असतानाही काही ठिकाणी डॉक्टर आणि नर्सेसलाच वाईट वागणूक दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तुमच्यामुळे करोनाचा प्रसार होतोय असं म्हणणं किंवा सोसायटीमधील लोकांनी त्रास देणं अशा काही घटना भारतामध्येही समोर आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-corona-news_12.html", "date_download": "2021-07-30T07:14:26Z", "digest": "sha1:763MRBUZH46LVTOXNNGPVSJVP373B7HR", "length": 15934, "nlines": 95, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद शहर बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट' | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद शहर बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'\nउस्मानाबाद - सुरुवातीचे ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच शिरकाव आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितां...\nउस्मानाबाद - सुरुवातीचे ३७ दिवस ग्रीन झोन मध्ये असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच शिरकाव आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३५४ वर पोहचला आहे. धक्कादायक म्हणजे उस्मानाबाद शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर असून अद्याप शनिवारी सकाळी पाठवलेल्या स्वॅबचे अहवाल येणे बाकी आहेत.\nपहिल्या दोन महिन्यात एकअंकी संख्येवर असलेल्या काेरोनाबाधीतांच्या संख्येने नंतरच्या काळात शतकोत्तर वाटचाल केली आहे. शहरातील म्हाडा कॉलनी, महात्मा गांधी नगर, रामनगर, उस्मानपुरा, झोरी गल्ली, काळा मारुती चौक, बोंबले हनुमान चौक, नेहरू चौक, पापनाशनगर असे एक ना अनेक कंटेनमेंट झोन शहरात तयार झाले आहेत.शनिवारी सहा कैदी आणि एका पत्रकाराचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे.\nहा पत्रकार जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेस हजर होता, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि अनेक पत्रकार होम क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे.\nउमरगा तालुक्यातील मुरूम शहरात पालिका प्रशासन, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या दक्षतेमुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले नव्हते. परंतु, लातुर येथील विवाह सोहळ्यास गेलेल्या शहरातील हॉटेल व्यावसायिकाचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. मुरूम येथील एक जण सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्य��ची माहिती मिळत असल्याने मुरूम शहरातही कोरोनाने शिरकाव झाल्याने धावपळ उडाली आहे.\nउमरगा तालुक्यात ५६ कोरोना बाधित\nउमरगा शहरातील कोविड उपजिल्हा रूग्णालयातील तीन कर्मचारी आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. शनिवारी सकाळी तालुक्यात चार जण पॉझिटिव्ह आल्याने त्यात खासगी डॉक्टर अाणि रुग्णालयातील पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या कुटूंबातील एक मुलगा, शहरातील एक ज्येष्ठ नागरिक तर मुरूम येथील एकाचा समावेश आहे.\nभूम तालुक्यातील वालवड येथे शुक्रवारी रात्री महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही महिला कुकड़गाव रोड़वरील माळी वस्ती येथील असून ही वस्ती सील केली आहे. सदरील महिला राळेसांगवी येथील रुग्णाच्या संपर्कातील आहे.\nसोलापुरात उपचार घेणारे तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह\nआरळी बु.(ता. तुळजापूर) व वाशी तालुक्यातील तेरखेडा, पारडी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.हे तिघेही सोलापूर येथे उपचार घेत असून तेथेच स्वॅब घेतले होते. त्यांच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद शहर बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'\nउस्मानाबाद शहर बनले कोरोनाचे 'हॉटस्पॉट'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=39&Itemid=226&limitstart=7", "date_download": "2021-07-30T08:25:50Z", "digest": "sha1:O4HNQQDN2FQABAD7BTCN4QC3YPPEDNE4", "length": 3953, "nlines": 47, "source_domain": "saneguruji.net", "title": "इंदूरकडे प्रस्थान", "raw_content": "शुक्रवार, जुलै 30, 2021\n“मी करून त्यांना पाठवीन.” मालती म्हणाली.\n“तो त्रास नसून आनंद आहे.” मालती म्हणाली.\n“आम्ही तर तुम्हा दोघांची खाणावळीत व्यवस्था केली होती.” तो म्हणाला.\n“खाणावळीत नको. वेळ आहे. येथे सारे सामानही आहे. भाऊ भाजी वगैरे घेऊन येईल. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. कंटाळाच आला तर खाणावळीत जेवून येऊ.” ती म्हणाली.\nरामदास गेला. मालतीने शेगडी पेटवली. सखाराम काहीतरी लिहीत होता. थोड्या वेळाने रामदासने भाजी आणून दिली. मालतीने भाकरी-भाजी केली. सुटसुटीत स्वयंपाक. पसारा त्या दोघांना आवडत नसे. तिने घनासाठी डबा भरला. घरून आणलेले पदार्थही दिले. करंडीही दिली. रामदास ते सारे घेऊन गेला.\n“चिठ्ठी त्यांना द्या.”सखाराम म्हणाला.\nरामदास लॉकपमध्ये असलेल्या घनाभाऊंना डबा देण्यासाठी गेला. घना टकळीवर कातीत बसला होता. रामदासला पाहून तो आनंदला. शिपायाने कोठडीचे दार उघडले. तो डबा देण्यात, आला. फळांची करंडीही.\n“मालतीताईंनी ती बरोबर आणली होती. तुम्हांला देण्यासाठी म्हणून.” रामदासने सांगितले.\nघनाने जेवण केले, आणि त्याने ते रामफळ फोडले. शिपायाला व रामदासलाही त्याने दिले.\n“सखारामभाऊंनी ही चिठ्ठी दिली आहे.” रामदास म्हणाला.\n“पोलिसदादांना विचारून दे.” घना म्हणाला.\n“द्या. त्यात दुसरे काय असणार तुम्ही साधी सरळ माणसे. बाँब फेकणारी थोडीच आहात तुम्ही साधी सरळ माणसे. बाँब फेकणारी थोडीच आहात\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://raigad.gov.in/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:39:40Z", "digest": "sha1:42FSOHXXBJXTGXVEEEEM33RG3R34CRCZ", "length": 9791, "nlines": 153, "source_domain": "raigad.gov.in", "title": "वेबसाईटवर महिती होस्ट करण्यासाठीचे पत्र | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nवेबसाईटवर महिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nवेबसाईटवर महिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/prayer/", "date_download": "2021-07-30T08:06:36Z", "digest": "sha1:UFGWOVZZNYQEH2I22LIPVEQH7XLWX2N6", "length": 4670, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "prayer | गोवा खबर", "raw_content": "\nपर्रिकरांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी पणजी चर्चमध्ये प्रार्थना\nगोवाखबर:मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीमध्ये वेगाने सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना,होम हवन,पूजा राज्यभरात सुरुच आहेत.पणजी चर्च मध्ये काल पार पडलेल्या प्रार्थना सभेला हिंदू, मुस्लिम आणि...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nफॉर्मेलिन मासळी प्रकरणात शिवसेनेची अज्ञाता विरोधात तक्रार\nपंतप्रधानांची अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट\nगोव्यामध्ये भारतातील पहिल्या तरंगत्या जेट्टीचे लोकार्पण\nजनतेच्या माथी आपल्या नाकर्तेपणाचे खापर फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यानी ताबडतोब पायउतार व्हावे:काँग्रेस\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/desh/deaf-and-mute-man-sterilised-pretext-giving-covid-vaccine-79703", "date_download": "2021-07-30T06:59:11Z", "digest": "sha1:4HP2DWOTBN4RSSKG275LNJOVNQTGOODS", "length": 17888, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "धक्कादायक : कोरोना लस देण्याच्या बहाण्याने अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी - deaf and mute man sterilised on pretext of giving covid vaccine | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधक्कादायक : कोरोना लस देण्याच्या बहाण्याने अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शु���्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nधक्कादायक : कोरोना लस देण्याच्या बहाण्याने अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी\nबुधवार, 14 जुलै 2021\nसरकारने कोरोना लसीकरणावरील भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत.\nनवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात लसीकरणाच्या नावाखाली एका अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी (Sterilization) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.\nउत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या तरुणाचे नाव ध्रवकुमार असे आहे. त्याला आशा सेविका कोरोना लस देण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेली होती. तिथे त्याची नसबंदी शस्रक्रिया करण्यात आली. सकाळी त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. शस्त्रक्रिया केल्यानंतर सायंकाळी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हा तरुण घरी पोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आशा सेविकेने लस घेतल्यास पैसे मिळतील, असे सांगून त्याला रुग्णालयात नेले होते, असा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. आशा सेविकेला तो तरुण अविवाहित असल्याचे माहिती असूनही तिने त्याला शस्त्रक्रियेसाठी कसे नेले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.\nया प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाकडे चौकशी अहवाल मागितला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने त्या तरुणाच्या गावी पोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने नसबंदी शस्त्रक्रियेच्या अर्जावर सही केली होती. त्याला विचारल्यानंतर त्याने इशाऱ्याने तीन मुले असल्याचे सांगितले होते. याचवेळी शस्त्रक्रिया करताना त्या तरुणाने कोणताही विरोध केला नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nहेही वाचा : अखेर खातेवाटप झालं...मुख्यमंत्र्यांकडे तब्बल 13 खाती पण गृहमंत्री भाजपचा\nसध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणा�� भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते.\nसरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nअमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका\nनाशिक : महापालिकेच्या निवडणुका मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच लढू, (Upcoming NMC elections in Amit Thakre leadership) असे स्पष्टीकरण...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nमुलांच्या लग्नातील गर्दीवर आमदार राऊत म्हणाले, तर लाखभर लोक आले असते\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nगँगस्टर छोटा राजनची प्रकृती ढासळली; तातडीने एम्समध्ये हलवले\nनवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन राजेंद्र निकाळजे ऊर्फ छोटा राजन (Chhota Rajan) याची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील अखिल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nलशीशिवाय कोरोनाशी लढा म्हणजे विनापात्याच्या तलवारीने युद्ध\nमुंबई : देशातील लसीकरणाच्या संथ गतीबद्दल प्रदेश काँग्रेसचे क��र्यकारी अध्यक्ष नसीम खान (Naseem Khan) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nछगन भुजबळ म्हणाले, `तूर्तास वीकेंड लॉकडाउन कायम`\nनाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने शनिवारचा वीकेंड लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सध्या सुरू आहे. (Since covid19 contagion is reducing...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुख्यमंत्री महोदय, आम्हाला वेळ द्या, राज्य डबघाईला चालले आहे..\nऔरंगाबाद ः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार घेऊन पावणे दोन वर्ष उलटली आहेत, पण या दोन वर्षात आपण विरोधी पक्षाच्या आमदारांना वेळच दिलेला नाही. कोरोना...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआवर्तनाबाबत स्नेहलता कोल्हे यांचे अभियंत्यांना आदेश\nकोपरगाव : नांदूर मधमेश्वर जलद प्रकल्पांतर्गत भावली धरण ओव्हरफ्लो झाले असून, याभागात पावसाने दडी मारल्याने तातडीने पाण्याचे आवर्तन सोडून त्याद्वारे...\nबुधवार, 28 जुलै 2021\nठेवीदारांना मोठा दिलासा; बँक बुडाल्यास 90 दिवसांत मिळतील पाच लाख\nनवी दिल्ली : मागील काही वर्षांत विविध कारणांमुळं दिवाळखोरीत निघालेल्या किंवा बंद पडलेल्या बँकांमुळे अनेक खातेदारांची आर्थिक कोंडी झाली. आता बचत...\nबुधवार, 28 जुलै 2021\nलहान मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा\nनवी दिल्ली : देशात 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरू असताना आता लहान मुलांनाचे लसीकरणही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nकोरोना corona उत्तर प्रदेश आरोग्य health भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2021/02/bmc-election--congress.html", "date_download": "2021-07-30T07:30:24Z", "digest": "sha1:NX7FKEWI7J7GVEQQB4BQS3VURJ522EGG", "length": 7191, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज - नाना पटोले - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome politics मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज - नाना पटोले\nमुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी काँग्रेस सज्ज - नाना पटोले\nमुंबई, दि. १६ फेब्रुवारी -\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात रणनिती ठरवण्यासाठी काँग्रेसची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वार्डनिहाय चर्चा करून प्रत्येक वार्डात संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.\nमुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, विधिमंडळ काँग्रेस नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. अमिन पटेल, चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशीष दुवा, सोनल पटेल आदी उपस्थित होते.\nबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भात चर्चा झाली असून मतदार पुनर्रचना करताना त्यात अनेक त्रुटी झाल्या आहेत. एससी, एसटी, महिलांना यात योग्य ते प्रतिनिधीत्व दिसून येत नाही. काँग्रेस पक्ष सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून सर्व समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. त्यासंदर्भात जेष्ठ नेते जनार्दन चांदूरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीचा अहवाल मुख्यमंत्री व निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. मुंबई शहराच्या विकासाला डोळ्यासमोर ठेवून हे शहर आणखी चांगलं कसं होईल यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T06:50:21Z", "digest": "sha1:VJSRPPG7ZXYZGWB2VPESDHEFBS2PHOSD", "length": 2495, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "क्वीन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nक्वीन्स हे न्यूयॉर्क शहराच्या ५ नगरांपैकी एक नगर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने क्वीन्स न्यूयॉर्क शहराचे सर्वात मोठे नगर आहे.\nन्यूयॉर्क शहराच्या नकाशात क्वीन्सचे स्थान\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन ���रण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/digital-enabled-branch-of-bajaj-finance/", "date_download": "2021-07-30T07:29:41Z", "digest": "sha1:BWMRYPI55UGLYOL6KH76ZOQZJZJ2ENVK", "length": 7722, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बजाज फायनान्सच्या डिजिटली सक्षम शाखा – Dainik Prabhat", "raw_content": "\nबजाज फायनान्सच्या डिजिटली सक्षम शाखा\nपुणे – बजाज फायनान्स ही ठेवी स्वीकारणारी नॉन-बॅंकिंग फायनान्शियल इन्स्टिट्युशन (एनबीएफसी) असून बजाज फायनान्स ग्रुपची शाखा आहे. पुण्यातील कॅंप, नळस्टॉप, फातिमानगर, पिंपरी आणि औंध भागात डिजिटली-सक्षम फिक्स्ड डिपॉझिट सेवा शाखा लॉंच करण्यात आल्या आहेत.\nयेत्या 12-24 महिन्यांत कंपनीची 40-50 शाखा सुरू करण्याची योजना आहे. या शाखा इंटरऍक्टीव्ह डिजिटल काउंटर्स, ऍलेक्सा कियॉस्क आणि वायफाय-क्षम टॅब्जनी सुसज्ज आहेत, ज्यामुळे ग्राहकांना व्यवहार, गुंतवणूक करता येईल, बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये फिक्स्ड डिपॉझिट जमा करण्यासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल.\nबजाज फायनान्स लिमिटेडच्या रिटेल अँड कॉर्पोरेट लायबिलीटीजचे बिझनेस हेड सचिन सिक्का यावेळी म्हणाले की सध्याच्या अनेक माध्यमांव्यतिरिक्त डिजिटल मंचाच्या माध्यमातून आम्ही रिटेल डिपॉझिटर्स सेवा देत आहोत. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिटसाठी आकर्षक असा 8.75% व्याजदर देते आहे, जो वरिष्ठ नागरिकांसाठी 9.10 टक्के याप्रमाणे आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकॉर्नर पॉकेट करंडक खुल्या स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन\nब्रीज खेळ जोडीने मार्गक्रमण करण्याचे धेय्य शिकवतो – जे.के.भोसले\nस्वारगेट परिसरात वाहतूक मार्गात बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर\nपानशेत-93, वरसगाव धरण 83% भरले\n#Video पुणे :वनाज ते आनंदनगर मेट्रोची ट्रायल रन\nरस्ते दुरुस्तीत नियोजनाचाच “चिखल’\nराज्यात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज\nपुण्यात आज कोविशील्डचे प्रत्येक केंद्रावर 100 डोस उपलब्ध\nPune : अंथरुणाला खिळून असलेल्यांचे लवकरच लसीकरण\nपुण्यात नवे करोनाबाधित पुन्हा तीनशेपार\nPune : सोमवारपासून दररोज 1,100 पीएमपी धावणार\nपुण्यात दिवसभरात सुमारे 42 हजार जणांचे लसीकरण\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nस्वारगेट परिसरात वाहतूक मार्गात बदल, ‘या’ पर्यायी मार्गाचा करा वापर\nपानशेत-93, वरसगाव धरण 83% भरले\n#Video पुणे :वनाज ते आनंदनगर मेट्रोची ट्रायल रन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/prabhu-will-implement-policy-for-export-of-commodities/", "date_download": "2021-07-30T07:05:00Z", "digest": "sha1:PION6INRVU4RRKG56VY44IH4JRTFAQSR", "length": 9843, "nlines": 121, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शेतमाल निर्यातीचे धोरण राबविणार ः प्रभू – Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतमाल निर्यातीचे धोरण राबविणार ः प्रभू\nरेल्वेच्या माध्यमातून 8 लाख 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक\nशिर्डी – देशाचे अर्थकारण बळकट करण्यासाठी शेतमाल निर्यातीचे धोरण राबविण्याची गरज आहे. त्यासाठी 7 लाख कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेवून एक कल्स्टर तयार करण्यात येणार आहे. त्याबरोबर काही शेतमाल कमी वेळेत चांगल्या बाजारपेठेत जाण्यासाठी देशातील पहिला प्रयोग पश्चिम महाराष्ट्रात एअर करगो शेती माल निर्यात सेवा राबविण्याचा मानस असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी शिर्डीत दिली.\nशिर्डीत साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर प्रभू पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, शिर्डी विमानतळ हे कोल्हापूर-शिर्डी-तिरुपती अशी विमानसेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. रेल्वेच्या माध्यमातून 8 लाख 16 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले होते आणि आता त्यापेक्षाही जास्त करण्याचे चिन्ह आहेत. शेतमाल निर्यात करण्यावर भर देण्यात येणार आहे. काही शेतमाल हा कमी वेळेत चांगल्या बाजारपेठेत जावा, यासाठी देशातील प्रयोग राबविण्यात येणार असून त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एअर कारगो शेतमाल निर्यात सेवा राबविली जाणार आहे. यासाठी कारगो टर्मिनलही तयार करण्यात येणार आहे.\nयाला जोडून लॉजिस्टीक व्यवसाय जोडला जाणार आहे. हे येणाऱ्या दिवसात होईल. देशाच्या इतिहासात 2 लाख 70 हजार कोटी वस्तूची निर्यात झाली तर 3 लाख कोटी ही सेवा क्षेत्राची निर्यात झाली. हा विक्रम याच वर्षी झाला. जागतिक आव्हाने असतांना इतकी निर्यात झाली. या अगोदर व्यापार वाढला की तुट कमी होत होती. आता ही चीन बरोबर ही तूट जवळपास 70 कोटींनी कमी झाली. याचाच अर्थ जवळपास 32 टक्के निर्यात वाढली आहे. देशाच्या नव्या विकासाची वाटचाल सुरु केली पाहिजे. त्यासाठी साईबाबा ताकत देतील, असा विश्वास सुरेश प्रभू यांनी व्यक्त आहे. देशातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेती व ग्रामीण अर्थकारण सुधारणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nऊस गाळप, उताऱ्यात पुणे विभाग दुसरा\nपुणे – पदाधिकाऱ्यांचा जुन्या इमारतीतून निघेना पाय\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/akola/pm-kisan-yojana-funds-in-the-account-of-farmers-in-akola", "date_download": "2021-07-30T07:57:23Z", "digest": "sha1:2UZVQCKI5WCFFDBQGQ5BJV5GQCJLEBIF", "length": 9940, "nlines": 138, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Akola; ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!", "raw_content": "\nAkola; ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार\nअकोला ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये मानधन देण्याची योजना सुरू केली आहे. य�� योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६८ हजार ७०१ शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे मानधन जमा झाले आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सदर योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. (PM Kisan Yojana funds in the account of farmers in Akola)\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना वर्षाला त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.\nहेही वाचा: अकोटात प्रसुती दरम्यान मातेसह नवजात बालकाचा मृत्यू\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवण्याच्या कटकटीपासून शेतकऱ्यांची सुटका झाली आहे. अकोला जिल्ह्यातील जवळपास दोन लाखांवर शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.\nहेही वाचा: कृषी व्यवसायिकांच्या मनमानीला कोण आवर घालणार\nदोन लाखांवर लाभार्थ्यांना तिसरा हप्ता मिळाला\nयोजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर लाभार्थी शेतकऱ्यांना योजनाचा तिसरा हप्ता मिळाला आहे. तर दोन लाख १६ हजार ४३३ लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लाभार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे.\nनिवडणुका आणि कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे विलंब\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी २-२ हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविले जातात. आठव्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण तयारी केली होती. तथापि, पाच राज्यांमधील निवडणुका आणि कोरोना संसर्ग वाढण्याच्या घटनांमुळे पैसे देण्यास विलंब झाला. विधानसभा निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर करण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी १४ मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात आठवा हप्ता जमा केला. परंतु जिल्हा प्रशासनाकडे त्याची माहिती येण्यास विलंब लागला.\nहेही वाचा: सातवीतील मुलाचं स्टार्टअप; टाकाऊ वस्तूपासून बनविले उपकरणे\nशेतकऱ्यांना मिळालेले मानधन (लाभार्थी शेतकरी)\n- पहिला हप्ता - २ लाख १६ हजार ४३३\n- दुसरा हप्ता - २ लाख ११ हजार ८९६\n- तिसरा हप्ता - २ लाख ३ हजार ४३५\n- चौथा हप्ता - १ लाख ८७ हजार ९८०\n- पाचवा हप्ता - १ लाख ४२ हजार ९१६\n- सहावा हप्ता - १ लाख ३५ हजार ५७६\n- सातवा हप्ता - १ लाख २२ हजार १९०\n- आठवा हप्ता - ६८ हजार ७०१\nसंपादन - विवेक मेतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/fifty-crores-turnover-liquor-business-two-days-293956", "date_download": "2021-07-30T07:14:59Z", "digest": "sha1:BMWQ7NTXHA6KIH4KPEGDOR3P5DQWW7LH", "length": 12543, "nlines": 132, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अखेर तळीरामांनीच सांभाळली अर्थव्यवस्था, केवळ दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल", "raw_content": "\nदारूविक्री सुरू होताच कोट्यांवधींचा निधी बाजारात आला. गेल्या दोन दिवसांत दारू व्यवसायात ५० कोटींच्यावर उलाढाल झाली. यातून राज्य शासनाला २ कोटींवर महसूल प्राप्त झाला. तर दारू पिणाऱ्यांची गर्दी पाहता विक्री आदेशात सुधारणा करण्यात आली. यानुसार आता पोलिस आयुक्त हद्दीत म्हणजे शहरालगतच्या ग्रामीण भागातील वाईन शॉप, बिअर शॉपींचे दुकाने बंद करण्यात आली असून शहराप्रमाणे घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.\nअखेर तळीरामांनीच सांभाळली अर्थव्यवस्था, केवळ दोन दिवसांत ५० कोटींची उलाढाल\nनागपूर : लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिन्यांपासून दारू दुकाने बंद होती. परिणामी तळीरामांच्या घश्याला चांगलीच कोरड पडली. कधी एकदाचा दारूचा घोट घशात जातो, असे झाले होते. अखेर दोन महिन्यांनी दारूची दुकाने उघडली अन् तळीरामांचा जीव भांड्यात पडला. या काळात देशभरातील व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. केंद्र आणि राज्य शासनाच्या महसुलात देखील मोठी तूट निर्माण झाली. दरम्यान, दारूविक्री सुरू झाल्यामुळे सरकारला या व्यवसायातून महसूल मिळणे सुरू झाले आहे. सोशल मीडियावर तळीरामांचा खिल्ली उडवली जात होती. अखेर याच तळीरामांनी अर्थव्यवस्थेला आधार देणे सुरू केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये...\nVideo : विषाणूंपेक्षा जलद गतीने पसरताहेत विषाणुंसंदर्भातल्या अफवा, टोमँटोवर आला म्हणे विषाणु\nदारूविक्री सुरू होताच कोट्यांवधींचा निधी बाजारात आला. गेल्या दोन दिवसांत दारू व्यवसायात ५० कोटींच्यावर उलाढाल झाली. यातून राज्य शासनाला २ कोटींवर महसूल प्राप्त झाला. तर दारू पिणाऱ्यांची गर्दी पाहता विक्री आदेशात सुधारणा करण्यात आली. यानुसार आता पोलिस आयुक्त हद्दीत म्हणजे शहरालगतच्या ग्रामीण भागातील वाईन शॉप, बिअर शॉपींचे दुकाने बंद करण्यात आली असून शहराप्रमाणे घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.\nकोरोनाच्या नियंत्रणाकरिता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात आली. यात दारू दुकानांचाही समावेश होता. जवळपास पावणे दोन महिन्यापासून दारू दुकाने बंद असल्याने पिणाऱ्यांची मोठी अडचण झाली होती. अखेर शुक्रवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दुकाने सुरू झाली. ग्रामीण भागात दुकानातून आणि होम डिलेव्हरीची व्यवस्था करण्यात आली होती. तर शहरी भागात फक्त होम डिलिव्हरीच होती. तेही परवानाधारकांनाच ही देण्यात येणार आहे. शहरातील परवाना नसलेल्यांनीही शहर सीमेलगतच्या ग्रामीण भागात येणाऱ्या दारूच्या दुकानावर धाव घेतली होती. यामुळे ग्रामीण भागातील दारू दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडली होती.\nशासनाला २ कोटींचा महसूल\nशहरसीमेलगतच्या कामठी तालुक्यातील काही भाग व नागपूर ग्रामीण हद्दीत गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला होता. गर्दी टाळा, असे वारंवार शासनाकडून सांगण्यात येत असतानाही गर्दी होत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दारूविक्रीबाबत काढलेल्या आदेशात बदल केला. दुसऱ्या दिवशीही दारू खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.\nनव्या आदेशानुसार यानुसार आता शहर सीमेलगतच्या शहर पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील दारू दुकानातून आता दारूविक्री होणार नाही. येथून केवळ शहराप्रमाणेच घरपोच दारू मिळेल. देशी दारूची दुकाने मात्र सुरू राहतील.\nसुधारित आदेश आजपासूनच अंमलात आल्याने अनेक मद्यपींचा चांगलाच हिरमोड झाला आहे. यामुळे शहर व शहर सीमेलगतच्या परिसरातील परवाना नसलेल्या शौकिनांनी ग्रामीण भागातील दारू दुकानाकडे आपला मोर्चा वळविला हो���ा. परंतु येथेही अनेक दुकानांतील दारूचा साठा संपुष्टात आला होता. तर ज्या ठिकाणी उपलब्ध होता तेथे चढ्या दरानेही विक्री होत असल्याचे काहींनी सांगितले.\nशहरी भागात देशी दारू\nशहरीभागात देशी दारू विक्री बंदी असतानाही काही वाईन शॉपमधून देशी दारूची विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यात दारूविक्री सुरू करण्यात आली. घरपोच दारू देणाऱ्या डिलिव्हरी बॉयकडे २४ बॉटल्स ठेवण्याचे अधिकार देण्यात आले. असे असताना पोलिसांकडून या डिलिव्हरी बॉयची अडवणूक होत आहे. एकप्रकारे शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचीच अवहेलना त्यांच्याकडून होत असल्याचे आरोप होत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T06:32:02Z", "digest": "sha1:5KNWZWXMFCHTA73E3UYZFPTOS4TK744X", "length": 8383, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "अखेर बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर, २८ रोजी लागणार निकाल | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर अखेर बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर, २८ रोजी लागणार निकाल\nअखेर बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर, २८ रोजी लागणार निकाल\nगोवा खबर:बारावीच्या परिक्षेचा निकाल अमुक तमुक तारखेला लागणार असे सांगत सोशल मीडियावर धुमाकुळ घालणाऱ्यांचे उद्योग आता बंद होणार आहे.बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख आज जाहीर झाली आहे.\nगोवा शालान्त मंडळाने यंदा घेतलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल २८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जाहीर होणार आहे.\nशालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी या तारखेची घोषणा केली आहे. यंदा सुमारे १८ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. १२ वीच्या निकालाबाबत गेले दोन दिवस उलट सुलट चर्चा सुरु होती. मात्र निकाल शनिवारी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी आज स्पष्ट केले.\nशालान्त मंडळाकडून शनिवारी सकाळी १० वाजता वेबसाईट्सवरुनही निकाल प्रसिद्धहोणार आहे. तसेच एसएमएस व आयव्हीआरएसद्वारेही आपला निकाल पाहण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असेल.\nया संकेतस्थळांवर निकाल उपलब्ध असेल.\nत्याशिवाय एसएमएसद्वारेGOA12SEAT NUMBER –टाईप करून 56263 क्रमांकावर, GOA12 सीट नंबर टाईप करून58888, GOA12सीट न���बर टाईप करून 5676750 व GB12सीट नंबर टाईप करून 54242 वर मेसेज पाठवल्यास निकाल जाणून घेता येईल.\nNext articleराष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यांत ’16 एमएम’ मधील 71 चित्रपटांची नव्याने भर\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nसर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने मागवल्या प्रवेशिका\nफुटबॉल फीवर आता एअरटेल टीव्हीवर\nलोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत काॅंग्रेसची मते ६.३२ टक्के वाढली : गिरीश चोडणकर\nनगरपालिका दुरुस्ती गोमंतकीयांना व्यवसायांपासून वंचित ठेवेल : डीमेलो\nभारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट\nकोरोना पासून असुरक्षित लोकांच्या जीवनाचे रक्षण करण्यासाठी अनिल अग्रवाल यांनी उभारला १०० कोटींचा निधी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nस्व. मनोहर परिकर यांचे निकटवर्ती विश्वजित परब यांचा आपमध्ये प्रवेश\nभारताच्या स्वातंत्र्यानंतर गोव्याची स्वतंत्र ओळख ठेवण्याचा आणि ते राखण्याचे धोरण पं....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/government-will-support-youth-for-theirs-small-and-mediam-business-said-ajit-pawar/", "date_download": "2021-07-30T07:52:32Z", "digest": "sha1:YO4JX3JSU3O5XWFYANETWORJ5WVIHL4Y", "length": 23897, "nlines": 186, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "राज्यातील पाच लाख युवक-युवतींच्या सुक्ष्म व लघु उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकां���्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nराज्यातील पाच लाख युवक-युवतींच्या सुक्ष्म व लघु उद्योगासाठी अर्थसंकल्पात तरतूद 'मुख्यमंत्री रोजगार निर्मिती' कार्यक्रमाअंतर्गत 'माझा व्यवसाय माझा हक्क' उपक्रमांचा शुभारंभ\n‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त करत पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघू उद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असून येत्या अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nबारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला.\nयावेळी आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला, सचिन पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर, ससुनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, एच.डी.एफ.सी. बॅकेच्या श्रृती नंदुरबार, ॲक्सीस बॅकेचे योगेश हरणे, बंधन बँकेचे सत्यजीत मोहिते, रत्नाकर बँकेचे मिलिंद विचारे आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट प्राप्त केले तर मोठया प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसा��ी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय, फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे ते म्हणाले.\nमुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगून ते म्हणाले की, राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या युवक – युवतींनी पुढे यावे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.\nPrevious कोरोना : रुग्ण पॉझिटीव्हीटीच्या प्रमाण टक्केवारीत घट\nNext मराठा समाजातील ७३९ तरुणांवर राज्य सरकार अन्याय का करतेय\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा उद्योगांचा कोव्हिडविषयक टास्क फोर्स उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले देशातील अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दिड वर्षानंतर दुसरे पॅकेज\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंपनीच्या मालकी हक्कात बदल करण्यास मान्यता\nकरदाते आणि जीएसटी भरणाऱ्यांचे वाद आता होणार कमी महाराष्ट्र वस्तु व सेवाकर (सुधारणा) विधेयक २०२१ च्या प्रारुपास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता\nराज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई\nरेपो रेट आणि कर्जाचा दर जैसे थे तर अंदाजित विकासदरात एक टक्क्याची घट रिझर्व्ह बँकेकडून द्विमासिक धोरण जाहिर\n‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन\nव्यापार, उद्योग क्षेत्रांच्या मदतीसाठी वाणिज्य मंत्रालयात वॉ��� रूम मदतीची केंद्र सरकारची भूमिका - पियुष गोयल\nराज्याच्या तिजोरीत किती जमा आणि खर्च येणार तर तूट किती वाचा केंद्राकडून ७० हजार कोटी न दिल्यास तूट वाढू शकते अशी भीती\nराज्यातील जनतेसाठी अर्थसंकल्पातून अजित पवार यांनी काय दिले क्लिक करा संपूर्ण अर्थसंकल्प आपल्यासाठी\nदेशाबरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावरून घसरली उणे ८ टक्के वाढीचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात अंदाज\n…तरच आपण आत्मनिर्भर बनू, केंद्राने धोरण तयार करावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधानांना बैठकीतच ठणकावले\nलघु उद्योग महामंडळ, खादी ग्रामोद्योगच्या या वस्तू आता फ्लिपकार्टवर या दोन संस्थांबरोबर सामंजस्य करार- उद्योग मंत्री देसाई\nजाणून घ्या काय स्वस्त होणार काय महागणार तर ज्येष्ठ नागरीकांना करातून सूट-केद्रिय अर्थमंत्री सीतारामन यांची घोषणा\nआत्मनिर्भर अर्थसंकल्पातील जाणून घ्या महत्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्या या घोषणा\nआत्मनिर्भर अर्थसंकल्प : सरकारी कंपन्या विक्रीला- जनतेच्या आरोग्यासाठी नव्या योजना केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प\nउद्योगांचे वीज दर कमी होणार ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही\nपंतप्रधान मोदींच्या या जवळच्या उद्योगपती आणि त्याच्या कंपन्यांना सेबीने केला दंड रिलायन्स आणि मुकेश अंबानीवर पेट्रोल घोटाळ्याप्रकरणी कारवाई\nमुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास उद्योजकांच्या यादीत असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसह अन्य …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय ���लर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Omraga-Lockdown.html", "date_download": "2021-07-30T07:51:33Z", "digest": "sha1:5C4T37YGH7BLPYEFTQQDDF5UQCOEFMZV", "length": 20505, "nlines": 100, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उमरगा नगर पालिका क्षेत्रात 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू | Osmanabad Today", "raw_content": "\nउमरगा नगर पालिका क्षेत्रात 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू\nउमरगा - उमरगा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोज...\nउमरगा - उमरगा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी उमरगा नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाल्याची खात्री झाली आहे.\nत्यामुळे जिल्हादंडाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन संपूर्ण उमरगा नगर पालिका क्षेत्रात दिनांक 25 जुलै 2020 च्या 00.00 वाजेपासून ते 01 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.\nया कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना विषाणूचा (COVID-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.\n➤फिरते दुध विक्रेते यांच्या मार्फत घरपोच दुध, दुध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल, परंतु एका ठिकाणी उभे राहुन दुध विक्री करता येणार नाही. घरपोच दुध, दुध पाकिटे वाटपाच्या वेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दुध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते दुपारी 12.00 पर्यंत राहील.\n➤सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये, दवाखाने व त्यांच्याशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.\n➤जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वा��प न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी द्यावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायरस कर्मचारी यांना त्यांची ओळखपत्राआधारे परवानगी राहील.\n➤ घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे. वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालू राहतील.\n➤सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील.\n➤प्रमुख अपर जिल्हा न्यायालय व सत्र न्यायाधीश उमरगा येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.\n➤उमरगा नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना इतर जिल्हयात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी www.covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.\n➤उमरगा नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप,सर्दी,खोकला,डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.\n➤विद्युत सेवा, मोबाईल व दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील.\n➤अंत्यविधीसाठी शासनाचे आदेशात नमूद केल्यानुसार नियमाप्रमाणे परवानगी राहील.\n➤पेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल, डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.\n➤प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, विविध प्रकारचे प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात येत आहे.\nया आदेशाची कडक अमलबजावणी सर्व संबंधित यं��्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशात नमूद केले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्ग�� ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उमरगा नगर पालिका क्षेत्रात 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू\nउमरगा नगर पालिका क्षेत्रात 25 जुलै ते 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/modern-day-kaurava-bjp-people-have-touched-womans-clothes-79465", "date_download": "2021-07-30T07:06:57Z", "digest": "sha1:OHY4HEEN7W6NOB33VYGAYCKG3MYLAJCH", "length": 18373, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ते आधुनिक काळातील कौरव ! भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घातलाय - That modern day Kaurava! BJP people have touched a woman's clothes | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nते आधुनिक काळातील कौरव भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घात��ाय\nते आधुनिक काळातील कौरव भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घातलाय\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nते आधुनिक काळातील कौरव भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घातलाय\nशनिवार, 10 जुलै 2021\nउत्तर प्रदेशात निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या लोकांकडून एका महिलेचा अपमान झाला आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकाराबाबत आमदार पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.\nनगर : महाभारतात (Mahabharat) कौरवांनी द्रोपदीचे वस्त्रहरण केल्याचे आपणास माहिती आहे. पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय. कारण उत्तर प्रदेशात एका महिला भगिनीच्या वस्त्राला भाजपच्या लोकांनी भर रस्त्यात हात घातलाय. हे आधुनिक काळातील कौरव तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित करून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निषाणा साधला आहे. (That modern day Kaurava असा प्रश्न उपस्थित करून आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निषाणा साधला आहे. (That modern day Kaurava\nउत्तर प्रदेशात निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या लोकांकडून एका महिलेचा अपमान झाला आहे. याबाबतचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या प्रकाराबाबत आमदार पवार यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे.\nअभाविपच्या माध्यमातून परिषद की पाठशाला\nसंगमनेर : सुमारे दिड वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शाळा, महाविद्यालये बंद आहेत. आर्थिक परिस्थिती व अपुरे नेटवर्क या कारणामुळे बहुसंख्य विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उपयोग करु शकत नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जाण्याचा धोका संभवतो आहे. या पार्श्वभुमिवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने संगमनेर तालुक्यात परिषद की पाठशाला हा नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत असून याला पालक व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसादही मिळत आहे.\nया उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडून ठेवण्याच्या उद्देशाने, एक ते नऊ जुलै या कालावधीत 50 हुन अधीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील सुमारे 15 ते 20 ठिकाणी दररोज 400 शालेय विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. या उपक्रमाद्वारे शालेय शिक्षणासह व्यावहारिक प्रशिक्षण, कौशल्य विकास, नवीन तंत्रज्ञान अशा अनेक विषयांचे धडे विद्यार्थी गिरवीत आहेत. तसेच कार्यकर्त्यांचेही प्रशिक्षण होत आहे.\nयासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांची शिक्षणातील रुची वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण खेळ, गाण्यांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे. प्रार्थना, अभ्यासातील खेळ, गम्मत गोष्टी या अंतर्गत घेण्य़ात येतात. पसायदानाने पाठशालेचा शेवट होतो.\nखासदार विखेंना मंत्रीपदाची हुलकावणी\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nरस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड\nराशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nडोंगर पोखरून निघाला उंदिर 10 गावांत 100 पोलिसांचे छापे, सापडले 2 आरोपी\nसोनई : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने चार वरिष्ठ अधिकारी, अठरा अधिकारी व शंभरहून अधिक पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५२ जणांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nपरमबीर सिंग यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त Mumbai Police परमबीर सिंग Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्यावर ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nसंकटात धावून जाऊन म��त करणे ही महाराष्ट्राची संस्कृती : रोहित पवार\nकोयनानगर : ज्या ज्यावेळी महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती, गाव, शहरावर अडचण येते. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र मदतीसाठी धावून जातो. ही आपली...\nबुधवार, 28 जुलै 2021\nजीवन प्राधिकरणाच्या सचिवांना आमदार राजळे यांनी दिले हे आदेश\nपाथर्डी : भगवानगड व परिसरातील ४७ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह शहरटाकळी, बोधेगाव व पाथर्डी योजनांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआता लस कुठे मिळणार \nविरार : राज्यात लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. न्यायालयाने तर घरोघरी जाऊन लसीकरण करता येईल का याची तपासणी करण्यास सांगितले असताना वसई...\nबुधवार, 28 जुलै 2021\nनगर अर्बन बॅंक सोनेतारण गैरव्यवहार शेवगावच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या\nशेवगाव : बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज घेण्याच्या आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलेल्या नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील व्यवस्थापक...\nबुधवार, 28 जुलै 2021\nआमदार पाचपुतेंचे दुर्लक्ष झाल्याने नागरी प्रश्नांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र\nश्रीगोंदे : तालुक्यात प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून सामान्यांची परवड होत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांचे तालुक्यात दुर्लक्ष असून,...\nबुधवार, 28 जुलै 2021\nदेवेंद्र फडणवीस उद्या कराड, पाटणला; स्थलांतरीत कुटुंबियांना देणार धीर\nसातारा : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (बुधवारी) कराड, पाटणच्या दौऱ्यावर येत असून या दौऱ्यात ते पुरग्रस्त व...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nनगर भारत mahabharat उत्तर प्रदेश आमदार रोहित पवार bjp people व्हिडिओ संगमनेर वर्षा varsha कोरोना corona नेटवर्क शिक्षण education उपक्रम प्रशिक्षण training विकास विषय topics खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://raigad.gov.in/document-category/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T08:39:10Z", "digest": "sha1:MNFW5VSRGVGV4Y6L2XEWS6VXIVN4VONM", "length": 10590, "nlines": 161, "source_domain": "raigad.gov.in", "title": "आपत्ती व्यवस्थापन | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाध��कारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nदस्तऐवजांचा श्रेणीनुसार क्रम लावा\nसर्व आपत्ती व्यवस्थापन ई-नागरिक सुविधा केंद्र जनगणना 2021 जनजागृती संबंधीत जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र ठाणे-पालघर-��ायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे नवीन करोनाविषाणू आजराबाबत (COVID - 19) प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nआपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ 27/04/2018 View (8 MB)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/desh/delhi-high-court-rejects-chirag-paswan-petition-against-pashupati-kumar-paras-79431", "date_download": "2021-07-30T07:38:01Z", "digest": "sha1:HD3VUW4RMWQ54OBL3UOXSESMXGIT6WEH", "length": 18839, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "चिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले - delhi high court rejects chirag paswan petition against pashupati kumar paras | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nचिराग पासवान न्यायालयीन लढाई हरले; काका पारस अखेर जिंकले\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार झाला आहे. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस यांनाही स्थान देण्यात आले आहे.\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार झाला आहे. या विस्तारात लोक जनशक्ती पक्षात (LJP) फूट पाडणारे खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांनाही स्थान देण्यात आले आहे. पारस यांच्या विरोधात लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, उच्च न्यायालयाने चिराग यांची याचिका फेटाळून लावली आहे.\nलोकसभा अध्यक्षांनी पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्य���ा दिली आहे. या विरोधात चिराग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेत तथ्य दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे चिराग यांना मोठा धक्का बसला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेररचनेत 43 मंत्र्यांनी 7 जुलैला शपथ घेतली. पंतप्रधान मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील हा पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार होता. रामविलास पासवान आणि सुरेश अंगडी यांचे निधन आणि शिवसेना व अकाली दल हे पक्ष सरकारमधून बाहेर पडल्याने मंत्रिमंडळातील रिक्त जागा वाढल्या होत्या. यामध्ये पासवान यांच्याजागी त्यांचे बंधू पारस यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. परंतु, चिराग पासवान यांनी त्यावरच आक्षेप घेतला होता.\nपारस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यामुळे चिराग हे भाजपपासून आणखी दुरावले जाण्याची शक्यता आहे. याआधी बोलताना चिराग पासवान यांनी म्हटले होते की, पशुपतीकुमार पारस यांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे. त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्यामुळे आणि पक्ष नेतृत्वाची फसवणूक केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यास आमचा ठाम विरोध आहे. पंतप्रधान हे त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाचाही समावेश करु शकतात. परंतु, आमच्या पक्षाचा विचार करता पारस हे आता सदस्यही नाहीत. त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केल्यास आमच्या याच्याशी संबंध असणार नाही.\nहेही वाचा : गेहलोत-पायलट वादावर फॉर्म्युला ठरला...मंत्रिमंडळ विस्ताराचे काउंटडाऊन सुरू\nलोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे पारस हे बंधू आहेत. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग हे पक्षाची धुरा सांभाळत आहेत. चिराग यांच्याविरोधात पारस यांनी उघड बंड पुकारले होते. लोक जनशक्ती पक्षातील या फुटीमागे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा हात असल्याची चर्चा सुरू आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत चिराग यांच्यामुळे नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाला मोठा फटका बसला होता. यामुळे चिराग यांच्याविरोधात नितीशकुमारांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला = 8+7+7+7+4\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) नवीन मंत्रिमंडळ स्थापनेसाठी भाजप (BJP) हाय कमांडने पाच सूत्री नियमावली तयार केली आहे. समुदायानुसार मंत्रिमंळात...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nएकेकाळी दोन खासदार असलेला पक्षही देशाचे नेतृत्व करत आहे\nनवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये भाजपला नामोहरण केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी राष्ट्रीय...\nबुधवार, 28 जुलै 2021\nगोंधळ घालणाऱ्यांना उघडे पाडा, संसदेचे कामकाज बंद पडल्याने मोदी भडकले..\nनवी दिल्ली : पेगॅसस हेरगिरी प्रकरणी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज ठप्प पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमोदी, शहांचा पुन्हा धक्का; चर्चेत नसलेले बोम्मई कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार, याबाबत...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nपंतप्रधान मोदींकडे सोळा दिवसांपूर्वीच पोहचला होता येडियुरप्पांचा राजीनामा\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी सोमवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. पण...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nआज ना उद्या भाजपचे पाप उघडकीस येईल, मग जनताच धडा शिकवेल...\nनागपूर : जासुसीचे जे प्रकरण सध्या समोर आले आहे आणि कर्नाटकचे सरकार त्याच पद्धतीने पाडले गेले आहे. भाजपच्या ज्या चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या 'ग्लोबल' शुभेच्छा\nमुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nकेंद्रातील मंत्र्यांनी दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा\nमुंबई : जगभरात ज्या वेळी पूर किंवा दरडी कोसळण्याचा घटना घटतात. त्यावेळी बचावकाऱ्यात अडथळे येऊ नये हा नियम आहे. पण महाराष्ट्र मध्ये सुद्धा जर अशा काही...\nमंगळवार, 27 जुलै 2021\nअमित शहांनी पाठ फिरवली अन् दोन राज्यांतील वाद चिघळला\nनवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहा मागील आठवड्यात पूर्वोत्तर राज्यांच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली...\nसोमवार, 26 जुलै 2021\nमुंबईला गेलेलं मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर परत साताऱ्यात यावे : रामदास आठवले\nसातारा : खराब वातावरण असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर आले नाही. पण मी गाडीतून आलेला असून माझी गाडी वातावरण खराब करू शकत नाही. टेक्निकल...\nसोमवार, 26 जुलै 2021\n शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केलं आश्चर्य\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nराजीनामा देताच येडियुरप्पांनी मानले भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे विशेष आभार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी राजीनामा दिला आहे. राज्यातील भाजप (BJP) सरकारच्या...\nसोमवार, 26 जुलै 2021\nनरेंद्र मोदी narendra modi खासदार narendra modi union cabinet cabinet ljp उच्च न्यायालय high court लोकसभा संसद मंत्रिमंडळ रामविलास पासवान ram vilas paswan मुख्यमंत्री नितीशकुमार nitish kumar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/blog/the-dutch-sickness-benefits-act-after-work-disability-as-result-of-psychological-complaints-after-pregnancy/", "date_download": "2021-07-30T07:47:22Z", "digest": "sha1:I5FPWEQ3IZWMJAZHMZXSOVAYPN4ZSAZL", "length": 7474, "nlines": 130, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "डच आजार लाभ कायदा ... | Law and More बी.व्ही", "raw_content": "ब्लॉग » गर्भधारणेनंतर मनोवैज्ञानिक तक्रारीचा परिणाम म्हणून कामाच्या अपंगत्वानंतर डच आजारपणाचा फायदा कायदा\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nगर्भधारणेनंतर मनोवैज्ञानिक तक्रारीचा परिणाम म्हणून कामाच्या अपंगत्वानंतर डच आजारपणाचा फायदा कायदा\nआजारी लाभ कायद्याच्या कलम २ a अ च्या आधारे काम करण्यास सक्षम नसलेली महिला विमा उतरवल्यास काम करण्यास असमर्थतेचे कारण गर्भधारणेशी संबंधित असल्यास किंवा तिला जन्म देण्यास पात्र असेल. पूर्वी, मानसिक तक्रारींसह कार्य करणे, अपंगत्व कार्य करणे आणि गर्भधारणेदरम्यान किंवा बाळ देणे दरम्यानचे कनेक्शन क्वचितच केले गेले आणि ओळखले गेले. अलीकडील केस कायदा या मुद्द्यासंदर्भात बदल घडवून आणतो.\nमागील पोस्ट नेदरलँड्समध्ये एखाद्याला लिंग पदनामशिवाय पासपोर्ट मिळाला आहे\nपुढील पोस्ट बरेच लोक सामग्री समजून घेतल्याशिवाय करारावर सही करतात\nइमिग्रेशन- आ��ि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:25:23Z", "digest": "sha1:BW72HKFKPK2PYCH7HFRHNPWQRM54UV6V", "length": 13175, "nlines": 113, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nपालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी\nपालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी\nमुरुड जंजिरा: अमूलकुमार जैन\nमुरूड तालुक्यातील काशीद येथे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रवासी जेट्टीची जागेची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. या जेट्टीमुळे मुंबईकडून काशिदकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे.\nरायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी काशीद समुद्रकिनारी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रोरो जेट्टी उभारली जाणार आहे. या प्रस्तावित जेट्टीची आज पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी भेट घेवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग विधानसभा अध्यक्ष महेश मोहिते, महाराष्ट्र सागरी मंडळाचे सुधीर देवळे, मुरूड नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. काशीद जेट्टीच्या उभारणीसाठी आणि अन्य सुविधांसाठी 112कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुरुड काशीदकडे येणाऱ्या पर्यटकांना मुंबईहून थेट काशीद समुद्र किनाऱ्यावर येण्यास मिळणार आहे. या रो रो प्रकल्पामुळे काशीद तसेच मुरुडच्या परिसराला आर्थिक चालना मिळणार आहे. या प्रकल्पातंर्गत काशिद येथे रो-रो जेट्टी, ब्रेक वॉटर बंधारा, पार्किंग टर्मिनल इमारत, जोडरस्ता तसेच विद्युत आणि पाण्याची सोय करण्यात येणार आह���.\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र, राजकारण, लाइफस्टाईल, व्यवसायTagged अमूलकुमार जैन, प्रशांत ठाकूर, महेश मोहिते, रविंद्र चव्हाण, सुधीर देवळे, स्नेहा पाटील\nप्रेक्षकांच्या भेटीला येतोय ‘दे धक्का’चा सिक्वल\nबेन स्टोक्सनं फेसबुकच्या माध्यमातून केलं न्यूझीलंड ‘हे’ आवाहन\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक म��त\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-30T07:47:50Z", "digest": "sha1:NTEKDOOG5P3JWP77RTHR4KFYYTRJAIQS", "length": 15103, "nlines": 122, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "महाराष्ट्रात स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा-अमित शाह तर उद्धव म्हणाले, आमचा काही एक मित्र नाही! | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nमहाराष्ट्रात स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा-अमित शाह तर उद्धव म्हणाले, आमचा काही एक मित्र नाही\nमहाराष्ट्रात स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा-अमित शाह तर उद्धव म्हणाले, आमचा काही एक मित्र नाही\nविरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतल्याने भाजपाध्यक्ष अमित शाह नाराज झाले आहेत. अमित शाह यांनी रविवारी मुंबईत संबोधित केले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा, तयारी आतापासूनच सुरु करा, अशा सूचना शाह यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.\nअमित शाह यांनी सांगितले की, लोकसभेच्या जागांसाठी लवकरच प्रभारी नियुक्त करण्यात येतील. सर्व जागांसाठी आतापासूनच तयारीला लागा, शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र लढले तरी भाजपचेच कमळ फुलले पाहिजे.\nदुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्ही नरेंद्र मोदींची स्वप्न पूर्ण करण्यासाठी नाही तर आम आदमीच्या स्वप्नांसाठी लढत आहोत. शिवसेना काही एका पक्षाचा मित्र नाही.\nएनडीएचा घटक असलेल्या शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठी आपल्या सदस्यांना व्हिप जारी केला होता. मात्र, नंतर तो मागे घेतला होता. नंतर शिवसेनेच्या सदस्यांनी अविश्वास ठरावावर झालेल्या चर्चेतही सहभाग घेतला नाही. विशेष म्हणजे शिवसेनेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचेही कौतुक केले होते.\nअमित शाह यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, त्यांना भाजप-शिवसेना युतीची चिंता करू नये. त्यांना कार्यकर्त्यांना ’23 पॉईंट वर्किंग स्ट्रॅटेजी’च्या धर्तीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पक्ष मजबुतीसाठी नव्या मतदार जोडण्यास सांगितले आहेत. प्रत्येक केंद्रावर 25 कार्यकर्त्यांना तैनात करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.\nउद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही केंद्र सरकारच्या कोणत्याही भूमिका किंवा नीतीला विरोध केला नाही तर देशातील जनतेच्या हितासाठील निर्णय घेतला. विरोधीपक्ष काय करत आहे हे देशातील जनतेने पाहिले आहे. आम्ही सरकारसोबत आहे. परंतु आम्ही तटस्थ राहिलो. आम्ही कोणत्याही विरोधी पक्षाच्या संपर्कात नाही. जे काही केले ते खुलेआम केले.\nPosted in Uncategorized, देश, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगड\nमराठा आरक्षणासाठी औरंगाबादमध्ये तरुणाची गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या\nमुंबईतील हॉस्पिटलमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांकडून पोलिसांच्या गाड्याची तोडफोड\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/special-article-sharad-pawar-80th-birthday-narhari-zirwal-nashik", "date_download": "2021-07-30T08:13:44Z", "digest": "sha1:YDGNQTLV7E5IZOUZ57266GXD5M67I2WC", "length": 13259, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Powerat80 : कार्यपद्धती व वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण!", "raw_content": "\nशरद पवारसाहेब यांनी जसे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण केले तसेच अगदी समुद्रातील पाणबुडीपासून ते हवेतील मिग- २१ विमानापर्यंतचा गाढा अभ्यास त्यांना आहे. क्रिकेटचे मैदान, सीमेवरील जवान, शेतातील मजूर असो वा शेतकरी, समुद्रात मासे धरणारा असो वा कोळसा खाणीत काम करणारा कामगार कुणाचाही प्रश्न शरद पवार सोडवताना दिसतात.\nPowerat80 : कार्यपद्धती व वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण\nनाशिक : शरद पवारसाहेब यांनी जसे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण केले तसेच अगदी समुद्रातील पाणबुडीपासून ते हवेतील मिग- २१ विमानापर्यंतचा गाढा अभ्यास त्यांना आहे. क्रिकेटचे मैदान, सीमेवरील जवान, शेतातील मजूर असो वा शेतकरी, समुद्रात मासे धरणारा असो वा कोळसा खाणीत काम करणारा कामगार कुणाचाही प्रश्न शरद पवार सोडवताना दिसतात. शेतीबाबतीत जमिनीत कोणते पीक घ्यावे व वेलीवर कोणते पीक घ्यावे, ही माहिती त्यांना आहे.\nऑलराउंडर व्यक्तिमत्त्व - शरद पवार\nप्रशासनावर उत्तम पकड व प्रशासकीय व्यक्तींमध्ये आदरयुक्त दरारा असलेले एकमेव नाव म्हणजे शरद पवार. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाचा अनुभव असल्यामुळे प्रशासन कसे हाताळावे, याची पूर्णपणे खडान् खडा माहिती शरद पवारसाहेबांना आहे. तरुणांना लाजवेल, अशी कार्यपद्धती व आजही वेळेसंदर्भात अचूक पालन कसे करावे, याचे एकमेव उदाहरण शरद पवार यांच्या कायार्तून दिसते. - नरहरी हिरवाळ, उपाध्यक्ष, विधानसभा\nएक उत्तम ऑलराउंडर व्यक्तिमत्त्व म्हणजे पवारसाहेब होय. प्रत्येक विभागातील तांत्रिक व भौगोलिक गोष्टी माहिती असल्यामुळे पवारसाहेबांनी सांगितलेले काम अधिकाऱ्यांना करताना कोणत्याही प्रकारची मनमानी वा टाळाटाळ करता येत नाही, हे विशेष यामुळे नियमात बसून काम कसे करावे, याची उत्तम माहिती अधिकाऱ्यांना मिळते. अतिशय स्पष्ट काम करण्याची पद्धती असल्यामुळे नेमात असेल तर काम करणे व कायद्याच्या चौकटीत बसत नसेल, तर त्या कामाला हात न लावता देणे, असा दरारा पवारसाहेबांनी प्रशासनावर कायम ठेवला आहे.\nकेंद्रातील संरक्षणमंत्रिपद असो की कृषिमंत्री पद, ज्याही खात्यावर पवारसाहेबांनी कामकाज केले, त्या खात्यामध्ये त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. प्रशासनात एखादी चांगली व्यक्ती दिसली, तर तिला राजकारणात आणून त्यामार्फत चांगल्या पद्धतीची जनसेवा करून घेताना अनेक उदाहरणे आपल्याला दिसून आली आहेत. यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले अनेक जण पवारसाहेब आमचे ‘आयडॉल’ आहेत, असे ज्यावेळी सांगतात. त्या वेळी खऱ्या अर्थाने पवारसाहेबांची उंची व त्यांच्या कार्याची कार्यपद्धती वेगळे सांगण्याची गरज पडत नाही. शरद पवार यांना प्रत्येक खात्याविषयी माहिती असल्याने कोणतेही काम ज्यावेळेस त्यांच्याकडे दिले जाते. त्या वेळेस त्यात समाधानकारक उत्तर मिळते. प्रामुख्याने देशाचा सेवक म्हणून सीमेवर तैनात असलेला सैनिक असो किंवा शेतात राबून देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करणारा शेतकरी असो. या देशातील दोन्ही प्रमुख घटकांची अडचण दूर करण्यासाठी या दोन्ही घटकांची अडचण कायम सोडविण्यासाठी संबंधित विभागाचे मंत्रिपदही त्यांनी भूषवत तेथेही एक अनमोल कार्य करून ठेवले आहे, असे एकमेव उदाहरण शरद पवार यांच्या कार्यातून दिसते.\nलातूरचा भूकंप असो वा गुजरातचा, प्रत्येक ठिकाणी संकट हे देशावरील नसून ते आपल्यावरील आहे, असे मानून कामकाज केल्याची उदाहरणे आहे. लातूरला केलेल्या कामकाजाच्या जोरावर त्यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले.\nशेतीच्या बाबतीतही व्हीएसआय (वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट) मध्ये पंतप्रधानांना प्रचारण करून साखरेच्या समस्या शासन तसेच प्रशासनाकडून सोडविण्यासाठी त्याचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. प्रशासनाच्या कोणत्याही कामकाजात अडचण येण्याच्या आत त्याच्यावरील उपाययोजना पवारसाहेब अधिकाऱ्यांना देतात. यामुळे कोणतेही समाजकार्य थांबत नाही. प्रशासन व शासन यांचा समन्वय कसा साधायचा, याचे कदाचित दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.\nदिंडोरी तालुक्यातून रात्रीच्या वेळी जात असतानाही रस्त्याच्या कडेला पडलेले दगड कशाचे आहेत, हे श्रीराम शेटे यांना विचारले असता हे दगड शेतकऱ्यांनी द्राक्षबागा लावण्यासाठी काढले आहेत, असे सांगताच यासाठीही आता शासन मदत करेल, असा तत्काळ शब्द देत त्यासाठी प्रशासनाला याबाबत अहवाल तयार करायला सांगून थेट केंद्रात योजना अमलात आणली, हे त्याच्या कार्याचे एक अद्वितीय उदाहरण आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला आमदारकीपासून थेट उपाध्यक्षपदापर्यंत दिलेला बहुमान हा माझ्या जीवनात ‘ना भूतो ना भविष्यती’ असा आहे, अशा या महान नेतृत्वाला महाराष्ट्रातील तमाम जनता व मतदारसंघातील नागरिकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-07-30T08:51:23Z", "digest": "sha1:Y64KL42TCWDII7ATOWXAUPNCRP56J4HU", "length": 11413, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रूग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरूग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू\nरूग्णवाहिका न मिळाल्याने कोरोना बाधिताचा मृत्यू\nजामनेर (प्रल्हाद सोनवणे)-जामनेर शहरातील जामनेरपुरा येथील 65 वर्षीय वृद्ध रुग्णाचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या रुग्णाला आज सकाळी 11 वाजता उपजिल्हा रुग्णालय येथे खाजगी वाहनांनाने उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना जळगाव जिल्हा कोवीड रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका बोलविण्यात आली. मात्र 108 नंबर वर फोन करुन सुध्दा साडेतीन तासांनंतरही रुग्णवाहीका आली नाही. नाईलाजाने रुग्णांच्या नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहीका बोलविली. तरीही कोरोनाबाधित रुग्णाला जळगाव कोविड रुग्णालयात पाठविण्यात आले नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्या रुग्णाचा दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जामनेर उपजिल्हा रुग्णालयात खाजगी रुग्णवाहिकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप संतप्त झालेल्या नातेवाईकांनी केला.\nजामनेर येथे स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रूग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कोरोना बाधिताचा उपचाराअभावी मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक व डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रुग्णाचा बळी गेला असुन रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार असणार्या वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने जामनेरपुरा भागातील नातेवाईकांचा जमाव जमा झाला होता. रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करुन रुग्णालयातच कोरोनाबाधित मृत रुग्णाचा मृतदेह जाळुन टाकु अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड व दुर्लक्ष प्रशासन करीत असून गिरिजा कॉलनीतील रुग्णांच्या बाबतीत असाच प्रकार घडला. तासन्तास रूग्णवाहिकेची वाट पाहावी लागत आहे. वारंवार संपर्क साधुनही जबाबदारी झटकण्या पलीकडे प्रशासन काहीच करीत नाही या मुळे कोरोना बधितांची संख्या वाढण्यास प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nभाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी प्रशासकीय अनास्थामुळे अनेक रुग्णांचे बळी जात असुन त्यामुळेच जिल्ह्यात मृत्यूदर वाढत असुन संबधित अधिकार्यांना तात्काळ निलंबित करुन मनुष्यवधाचा गुन्हा करावा अशी मागणी करुन संताप व्यक्त केला.\nआमदार महाजनांनी विचारला जाब\nयावेळी नगरसेवक बाबुराव हिवराळे, श्रीराम महाजन,सुभाष पवार,किशोर बोरसे यांच्यासह नातेवाईक संतप्त झाल्याने काही वेळात आ गिरिष महाजन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, ता आरोग्य अधिकारी राजेश सोनवणे, विनय सोनवणे उपस्थीत होते.\nप्रशासन गंभीर नाही – आमदार गिरीश महाजन\nजिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून 4 महिन्यांपासून प्रशासनाला सूचना केल्या आहेत की प्रत्येक कोविड सेंटरला रुग्णवाहिका देण्यासाठी मागणी केली होती. परंतु भुसावळची जामनेरला, जामनेरची पाचोर्याला या पलीकडे प्रशासनाने ��ाहीच केले नाही. खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्यासाठी सूचना केल्या असून काहीही कार्यवाही होत नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळेच रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.\nप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे करणार राष्ट्रवादी प्रवेश \nरुग्णांचे स्वॅब घेण्याबाबत प्रयोगशाळांवर निर्बंध \nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/pune-weather-forecast-maharashtra-no-chill-for-another-week-due-to-cylcone-in-tamilnadu-501198.html", "date_download": "2021-07-30T07:49:17Z", "digest": "sha1:S4IPMVBXS6C7EIMHCOKFCQP4IA3RBROO", "length": 7128, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुन्हा एकादा चक्रीवादळ; थंडी राहिली दूर! पुण्यात आठवडाभर तरी नाही येणार गारवा– News18 Lokmat", "raw_content": "\nपुन्हा एकादा चक्रीवादळ; थंडी राहिली दूर पुण्यात आठवडाभर तरी नाही येणार गारवा\nडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी हवेत गारवा आलेला नाही. गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना (Pune weather) किमान आठवडाभरत ती ती जाणवणार नाही.\nडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात अनेक ठिकाणी हवेत गारवा आलेला नाही. गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणेकरांना (Pune weather) किमान आठवडाभरत ती ती जाणवणार नाही.\nनवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेली चक्रीवादळांची (Cyclone) मालिका या आठवड्यातही कायम राहणार आहे. दक्षिण भारताला (Deep depression) गेल्याच आठवड्यात जोरदार चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला. ऐन थंडीत राज्याच्या अनेक भागात ढगांची दाटी झाली होती. आता हे वादळ शमतंय न शमतंय तोवर एका नव्या वादळाची नांदी बंगालच्या उपसागरात झाली आहे. हवामान विभागाने (IMD)दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढच्या 24 तासांत याचं रुपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ पूर्व किनारपट्टीवर कमी तीव्रतेचं चक्रीवादळच घोंघावणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढचे चार दिवस तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि केरळ - आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमानच्या समुद्रात निर्माण होत असलेल्या या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला, तरी या दक्षिण भारतातल्या चक्रीवादळामुळे राज्यात अपेक्षित असलेली थंडी आणखी लांबली आहे. नोव्हेंबर महिन्यात मोजून दोन-तीन दिवस चुणूक दाखवून या वर्षी थंडी गायब झाली आहे. थंडी गायब पुढचे काही दिवस तरी राज्यात सध्याच्या वातावरणात फारसा फरक होणार नसल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे. म्हणजे थंडीसाठी अजूनही प्रतिक्षाच करावी लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात थंडीसाठी सुयोग्य असं स्वच्छ, कोरडं हवामान नसेल. त्याऐवजी मळभ असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊसही होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात असतं त्यापेक्षा तापमान जास्त राहील.\nPublished by:अरुंधती रानडे जोशी\nपुन्हा एकादा चक्रीवादळ; थंडी राहिली दूर पुण्यात आठवडाभर तरी नाही येणार गारवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/p-chidambaram-spent-night-at-cbi-office-opened-when-he-was-home-minister-1566464227.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:42:07Z", "digest": "sha1:3RNAGV56T7BM4C23TEGPMCCIYXMOIR2U", "length": 5884, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "P Chidambaram Spent Night At CBI Office Opened When He Was Home Minister | पी.चिदंबरम यांनी गृहमंत्री असताना केले होते CBI च्या मुख्यालयाचे उद्घाटन, आता आरोपी म्हणून तेथेच काढावी लागली रात्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपी.चिदंबरम यांनी गृहमंत्री असताना केले होते CBI च्या मुख्यालयाचे उद्घाटन, आता आरोपी म्हणून तेथेच काढावी लागली रात्र\nनवी दिल्ली - आयएनएक्स घोटाळ्याप्रकरणी माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना बुधवारी सीबीआयने अटक केली. यानंतर त्यांना दिल्ली येथील सीबीआय मुख्य���लयात ठेवण्यात आले. पी.चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना प्रमुख अतिथी म्हणून या सीबीआय मुख्यालयाचे उद्घाटन केले होते. आता त्यांच्यावरच या ठिकाणी आरोपी म्हणून रात्र काढण्याची वेळ आली.\n30 जून 2011 रोजी केले होते उद्घाटन\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सीबीआयची नवीन इमारत उभारण्यात आली. 30 जून 2011 रोजी तत्कालीन गृहमंत्री असलेले पी.चिदंबरम यांच्या हस्ते सीबीआयच्या नवीन इमारतची उद्घाटन करण्यात आले होते.\nउद्घाटनावेळी व्हिजिटर्स बुकमध्ये चिदंबरम यांनी लिहिले होते की, ''1985 पासून वेगवेगळ्या कारणांद्वारे सीबीआयसोबत जवळून काम केले आहे. या संस्थेची नवीन इमारत पाहून मला अभिमान वाटतो. भारताची प्रमुख तपास यंत्रणा बळकटीने वाढू शकेल आणि आपल्या प्रशासकीय यंत्रणेचा मजबूत आधारस्तंभ होईल अशी आशा आहे.\"\nउद्घाटन कार्यक्रमानंतर सर्व केंद्रीय मंत्र्यांनी या इमारतीची पाहणी केली होती. त्यांनी अगदी तळ मजल्यावरील गेस्ट हाउसच्या लॉक-अप सुविधादेखील बघितल्या होत्या. चिदंबरम यांना सध्या त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे.\n'तीन तलाकसारखी कुप्रथा बंद केली नसती, तर भारतीय लोकशाहीवर हा सगळ्यात मोठा डाग असता'- अमित शाह\nकलम ३७० हटवल्यानंतर गृहमंत्र्यांचे प्रथमच वक्तव्य; मनात शंका होती, पण नंतर काय होईल, याबद्दल संभ्रम नव्हता\nदेश तोडण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणार;, ‘जम्हुरियत-कश्मिरियत-इन्सानियत’ द्वारेच समस्येवर उत्तर शोधणार : अमित शहा\nगृहमंत्री अमित शाह यांचा नवीन 'जम्मू-काश्मीर पॅटर्न', मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा करत आहेत विचार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/11/07/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T07:44:37Z", "digest": "sha1:GGVEVOKMJ7IYHBUU3RSQ77EAM3NJPDIB", "length": 28807, "nlines": 126, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "कॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको\nमेक्सिकोला जायचं ठरलं तेव्हा उत्साहाबरोबरच मनात थोडी धाकधूक होती. आधी जमैकाला जाऊन आल्यामुळे पॅकिंगचा थोडासा अनुभव होताच, पण तरी मेक्सिकोला काय मिळते,काय जेवण असते याबद्दल गुगलवर शोधणं चालू केले. तिकडे चिकन, मटण, मासे खात असतील याचा अंदाज होता पण गुगलवर शोधल्यावर कळलं की मेक्सिकोत चित्रविचित्र किडेदेखील खातात. पण मी चिकन आणि कधीतरी मटण आणि मासे खाते आणि शिवाय सोबत नेलेल्या आपल्या डाळी, मसाले असतीलच हा विचार करून मी निश्चिंत होते.\nतब्बल ३० तासांचा प्रवास करून आम्ही मेक्सिकोला पोहोचलो. तिथे माझ्या नव-याचा मित्र आम्हाला घ्यायला आला होता, आधीच घराची सोय करून ठेवली होती त्यामुळे काही अडचण नाही आली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. आम्हाला मेक्सिकोमध्ये सगळेच नवीन होते त्यामुळे धीरजच्या मित्रासोबतच आम्ही बाहेर गेलो. तिथे मार्केटमध्ये गेल्यावर लक्षात आले, अरेच्या इथे तर भाजी मंडई, खाण्याचे स्टॉल्स, कपड्यांचे स्टॉल्स, बऱ्यापैकी सगळे आपल्यासारखेच आहे. आम्ही पहिल्यांदा चिकन टाको विथ साल्सा खाल्लं आणि ते मस्त होतं.\nफार फार वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये मायन आणि अझ्टेक संस्कृती होती. अझ्टेक लोक त्यांच्या पदार्थांमध्ये साध्या मिरचीचा वापर करत होते. त्यांच्या आहारामध्ये कॉर्न, कडधान्यं, वेगवेगळ्या रंगांच्या सिमला मिरच्या, टोमॅटो, रताळी, स्क्वॅश, हर्ब्ससोबतच टर्की, हरीण, ससा, वेगवेगळे लहान पक्षी यांचा समावेश होता. कॉर्न, हिरवी-पिवळी-लाल-केशरी सिमला मिरची, साधी मिरची, चॉकलेट यांचा जन्म तर मूळ मेक्सिकोमधलाच. १५२१ साली स्पॅनिश लोकांनी मेक्सिकोवर हल्ला केला. त्यानंतर साधारणपणे ३०० वर्ष स्पेनने मेक्सिकोवर राज्य केले तेव्हा कॉर्टेझ नावाच्या स्पॅनिश प्रवाशाकडून मेक्सिकोमधील मूळ लोकांना चिकन, मटण, बीफ, पोर्क, चीज यांची ओळख झाली आणि त्याचबरोबर स्पॅनिश लोकांना मायन आणि अझ्टेक लोकांकडून शेंगदाणे, चॉकलेट, अवोकाडो, कॉर्न, मिरची अशा काही पदार्थांची ओळख झाली. मेक्सिकन लोकांनी स्वातंत्र्य मिळवले त्यादरम्यान मेक्सिकन लोकांवर स्पॅनिश संस्कृतीबरोबरच स्पॅनिश पदार्थांचा देखील जास्त प्रभाव झाला. अशाप्रकारे हळू हळू ओरिजिनल मायन आणि अझ्टेक संस्कृती, स्पॅनिश, फ्रेंच, अमेरिकन खाद्यसंस्कृती मिळून मेक्सिकन खाद्यसंस्कृती तयार झाली.\nआपल्या भारतात जसे प्रत्येक राज्याच्या खाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तशाच मेक्सिकोच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. जसे उत्तरेला मीट (बीफ, पोर्क, टर्की, डक) आणि दक्षिणेला चिकन आणि काही भाज्या हे कॉमन आहे. संपूर्ण जगामध्ये मेक्सिको हे तिथल्या टकीलासाठी प्रसिद्ध आहे. आगावे(एक प्रकारचे निवडुंग)च्या रसापासून टकीला बनवतात जी मेक्सिको आणि मध्य मेक्सिकोच्या हवामानाला अनुकूल आहे. मेक्सिकोमध्ये विकसित शीतपेयाचे उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सोडा हे तेथील लोकप्रिय पेय आहे. पण साध्या सोड्याऐवजी मेक्सिकन लोक फ्रुट-फ्लेवरचे सोडा, फ्रुट-फ्लेवरचे पाणी आणि ताज्या फळांचा रस पिणे जास्त पसंत करतात.\nमेक्सिकोमध्ये लोकांचे जेवण हे त्यांच्या उत्पन्नावर आधारित आहे. कामगार वर्गातील लोकांच्या आहारामध्ये तांदूळ, सोयाबीन, टोमॅटो, पेपर, पोर्क, कॉर्न किंवा गव्हापासून बनवलेले तोर्तीया यांचा समावेश असतो तर मध्यम आणि उच्च वर्गामध्ये अमेरिकन, युरोपियन पदार्थांचा समावेश असतो. कॉर्न पासून मेक्सिकन लोक पोझोल (एक प्रकारचे चवीला अतिशय छान असे सूप ), अतोले (गरम कॉर्न पासून बनवलेले चॉकलेट, वॅनिला, कॉफी, आणि वेगवेगळ्या फळांचा स्वाद असलेले पेय, टाको, तोर्तीया असे बरेच पदार्थ बनवतात. तोर्तीयाचा वापर केसदिया बनविण्यासाठी करतात, तर टाकोपासून बरेच पदार्थ बनवता येतात जसे चिकन टाको, बीफ टाको, फिश टाको, चीज टाको. अहाहा चीझ टाको अप्रतिम अगदी…छान गरम गरम टाको त्यावर त्यांचे वेगवेगळे प्रकारचे चीज आणि त्यावर ग्रीन आणि रेड साल्सा म्हणजे तर अगदी पर्वणीच…पूर्वीच्या काळी आपल्याकडे जसे चूल वापरायचे तसेच ते देखील चूल त्याचप्रमाणे लोखंडी तवे वापरायचे.आणि साल्सा तयार करण्याकरता किंवा एखादी पेस्ट तयार करण्याकरता पाटा-वरवंटा वापरायचे आणि अजून देखील मार्केटमध्ये गेल्यावर ब-याच स्टॉल्सवर पाटा-वरवंट्याचा सर्रास वापर होताना दिसतो. खेडेगावामध्ये तर अजूनही रोज त्याचा वापर करतात.\nबऱ्याचदा सकाळी माझा नवरा ऑफिसला निघाला की मी खास त्याच्याबरोबर ऑफिसपर्यंत जायचे कारण तिकडे सकाळी लागलेले नाश्त्याचे आणि ज्यूसचे स्टॉल्स. तिथे सकाळी ६ वाजल्यापासूनच गल्लोगल्ली स्टॉल्स लागतात त्यामधल्या टाकोचे वेगवेगळे प्रकार, चुरोज, हॉर्चाता, फ्राईड एग, मेक्सिकन पोटॅटो ऑम्लेट असे बरेच पदार्थ असतात आणि ज्यूसचे स्टॉल्स असतात. मी नाश्ता क्वचितच केला पण मी ज्यूससाठी खास जात असे… मॉर्निंग वॉकही व्हायचा आणि त्यानंतर आपल्यासमोर काढलेला ताज्या फळांचा मस्त फ्रेश ज्यूस व्वा… मेक्सिकोमध्ये जेवढ्या लोकांना भेटले त���यापैकी बहुतेक लोक घरी जेवण बनवतच नाहीत. नाश्ता, लंच, डिनर सगळे बाहेरच करतात. हो पण त्यांचा सण असला की ते घरी स्वयंपाक करतात.\nप्रत्येक गुरुवारी आणि रविवारी मेक्सिको सिटीमध्ये बाजार भरतो आणि विशेष म्हणजे इतर लोकांसोबत उच्च मध्यम वर्गातील लोकसुद्धा तिथे बाजार करायला येतात. त्या बाजारात कपड्यांपासून ते फळे, भाज्या, चिकन, फिशपर्यंत सगळेच मिळते आणि सकाळी गेलो तर अगदी फ्रेश. मेक्सिकोमध्ये फळं खूप छान मिळतात. संत्री तर अशी मिळतात की खाऊन पोट तर भरते पण मन कितीही संत्री खाल्ली तरी भरणार नाही. आणि आंबा तर जणू काही हापूस आंबाच, कदाचित त्यापेक्षाही अतिशय गोड…\nमेक्सिकन लोक कशावरही लिंबू आणि लाल मिरची खाऊ शकतात पण त्यांची लाल मिरची अजिबात तिखट नसते त्याला एक वेगळीच छान चव असते. ते आंबा, चिंच, बिअरमध्ये देखील मिरची आणि लिंबू घेतात. आपण जर आपल्या आंब्यावर लिंबू-मिरची घेऊन ट्राय केले तर कदाचित आपल्याला आवडणार नाही पण तिकडे ते छान लागते त्यांच्या मिरचीची चवच वेगळी असते… आइस्क्रीममध्येही लिंबू, (लेमन झेस्ट, लिंबाचा रस, साखर, पाणी, चवीनुसार मीठ घालून लाकडी पॉटमध्ये हाताने फिरवलेले) आणि चिली फ्लेवर असतात, मी तर त्या लिंबाच्या आइस्क्रीमच्या प्रेमातच पडले होते. बिअरमध्येही लिंबू, मिरची, टोमॅटो सॉस, सोया सॉस मिक्स करून पितात.\nआपल्याकडे जसे वरूण म्हटलं की इंद्रदेव, सूर्य म्हटलं की अग्निदेव असं मानून त्यांची पूजा केली जाते तसेच मेक्सिकोमध्येसुद्धा आहे. मेक्सिकन लोक धार्मिक आहेत. तिकडे विशिष्ट सणाला विशिष्ट पदार्थ करतात. तिकडे देखील बरेच सण साजरे केले जातात. २ फेब्रुवारीला एक लोकप्रिय धार्मिक सुट्टीचा दिवस-डाया दे ला कॅन्डेलरीआ (Candlemas) असतो त्यादिवशी मेरीचे शुद्धीकरण करतात आणि येशू कडून आशीर्वाद घेऊन घरातील सगळी मित्र-मंडळी तमाले (tamale) वर ताव मारतात. तमाले ही एक पारंपरिक मेसोअमेरिकेन डिश असून कॉर्नपासून बनवलेल्या स्टार्ची डोमध्ये (कणीक) आवडीप्रमाणे चिकन, मटण, बीफ, फळे, भाज्या, चीज एकत्र करून त्याचं सारण केळीच्या पानामध्ये किंवा कॉर्नच्या सालांमध्ये वाफवले जाते आणि खाताना वरचे केळीचे किंवा कॉर्नचे साल काढून टाकून आतले तमाले आवडीप्रमाणे सॉस घालून सीझन केले जाते. २ नोव्हेंबरला डे ऑफ द डेड हा हॅलोवीन सारखा सण साजरा केला जातो, यावेळी अंडी आणि साखर म���क्स करून बनवलेला गोड ब्रेड (पॅन दे मूएर्तो) खातात. ख्रिसमसला रोमेरितोस (रोजमेरीबरोबर सॉस आणि बटाटे), बकलाव, टर्की, सुकलेले कॉडफिश शिजवून टोमॅटो, ऑलिव्ह आणि कांद्याच्या सॉसबरोबर सर्व्ह करतात. सप्टेंबरमध्ये सेंट्रल मेक्सिकोमध्ये जमून चिले एन नोगाडा (पोब्लानो चिले स्टफ विथ व्हाइट वॉलनट सॉस, लाल डाळिंब, आणि पार्स्ले ) खातात. हा पदार्थ मेक्सिकन ध्वजासारखा दिसतो.\nमेक्सिकोमध्ये इतक्या छान छान वस्तू मिळतात कि ज्यांना विंडो शॉपिंग आवडत असेल त्यांना तर अख्खा दिवशी कमीच पडेल. हाताने बनवलेले नेकलेस, शाली, कानटोप्या, वॉल म्युरल्स अशा सगळ्या गोष्टी इथे फार सुरेख मिळतात.\nअवोकाडोपासून ग्वाकोमोल हा साल्सा बनवतात हा साल्सा कुरकुरीत टाकोबरोबर खातात. मेक्सिकोमध्ये कोणत्याही हॉटेलमध्ये गेल्यावर हे कुरकुरीत टाको त्याबरोबर ग्वाकोमोली, रेड, ग्रीन साल्सा हे प्रत्येक जेवणाबरोबर दिलं जातं.\nआम्ही एकदा रविवारी पार्कमध्ये फिरायला गेलो होतो. मेक्सिकोमध्ये पार्क खूप आहेत आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे रविवारी नेहमीच तिथे सुवेनिएरचे स्टॉल्स, खाण्याचे स्टॉल्स असतात. त्यादिवशी आम्ही फिरत होतो, सगळे लोक काहीतरी हिरव्या रंगाच्या पापडावर चीज आणि सगळ्या प्रकारचे साल्सा घेऊन खात होते आम्ही तो पदार्थ खाऊन बघू असे ठरवले आणि घ्यायला गेलो तेव्हा कळले की तो हिरवा पापड हिरव्या कॉर्नपासून बनवलेला आहे त्यावर उकळलेला राजमा पसरवून त्यावर वेगवेगळे साल्सा, चीज, कॅक्टस, कोथिंबीर घालून सजवतात आणि मग खातात. छान लागतो चवीला… बरेच जण त्यावर फ्राय केलेले किडे-नाकतोडे घेऊन अगदी आवडीने खात होते. डिस्कवरीवर बघितले होते मेक्सिकन लोक किडे खाताना तेव्हा विचित्र वाटले होते पण मेक्सिकोमध्ये गेल्यावर काहीच वाटले नाही कारण ते त्यांचे एक प्रकारचे खाद्यच आहे, आणि त्यावरही लिंबू,मिरची घेऊन आपण भेळ खातो तसे अगदी आवडीने खातात.\nआम्ही Chichen Itza- सन पिरॅमिड आणि मून पिरॅमिड बघायला गेले होतो त्यावेळेस हॉटेलमध्ये धीरजच्या मित्राने मुंग्यांच्या अंड्यांची भाजी ( अंडी, कॅक्टस, कोथिंबीर मिक्स करून तेलावर फ्राय करतात ) मागवली होती, मेक्सिकोमध्ये ही अंडी सिझनमध्येच मिळतात. लुद्विग (धीरजच्या मित्राचे नाव) टाकोवर ती भाजी, ग्रीन-रेड साल्सा,चीज घेऊन खात होता. मला मेक्सिकन खाद्यपदार्थांपैकी क��सदिया आणि हॉर्चाता जास्त आवडले, मेक्सिकोत असताना मी ब-याचदा केसदिया करायची आणि तो खूप छान व्हायचा पण इथे बनवला तेव्हा त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती नाही आली कारण त्यात वापरण्यात येणारे चीज. मेक्सिकोमध्ये केसदियासाठी वेगळे ( oxaca चे ओरिजिनल चीज )चीज वापरतात. हॉर्चाता बनवल्यावर मला मेक्सिकोमधल्या Casa de Tono या हॉटेलमधली चव आठवली, एकदम मस्त हॉटेल होते. तिथे पोझोले आणि हॉर्चाता छान मिळते अगदी.\n१. १/२ वाटी तांदूळ\n२. १ लिटर पाणी\n३. १ ते २ कप दूध /कंडेन्सड मिल्क\n५. थोडा वॅनिला इसेन्स\n१. प्रथम तांदूळ धुवून तांदूळ आणि पाणी, तांदूळ थोडे जाडसर राहतील अशाप्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यावे.\n२. वरील मिश्रणामध्ये दालचिनीच्या २ काड्या घालून कमीत कमी १२ तास फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.\n३. त्यांनतर त्यामध्ये दूध, साखर, वॅनिला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आणि अजून थंड हवे असल्यास बर्फ घालून सर्व्ह करावे.\n४. कंडेन्स्ड मिल्क वापरणार असाल तर साखर घालायची आवश्यकता नाही. बनवायला सोपे आणि चवीला अतिशय मस्त.\nनवीन नवीन रेसिपी ट्राय करायला,गाणी ऐकायला,आणि फिरायला आवडते. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.\nफोटो – चित्रलेखा चौधरी व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकमेक्सिको खाद्यसंस्कृतीDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post डेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए\nNext Post छेनापोडं आणि दहीबरा\nअंक वाचून मजा आली. बटाट्याची गंमत व केरळ चा अनुभव आवडले.\nआवडली ही माहिती, रंगबिरंगी, वेगवेगळ्या वासांची नि चवींची. हाॅर्चाताच्या रेसिपीत तांदूळ कच्चेच ठेवायचे असतात का\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-30T07:14:24Z", "digest": "sha1:OFRTJSDQR45NHQCUD7FP7S4VTGMSGJ5J", "length": 14213, "nlines": 206, "source_domain": "satyakamnews.com", "title": "कांद्रेभुरे – बेलपाडा ता.जि.पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी कांद्रेभुरे – बेलपाडा ता.जि.पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न\nकांद्रेभुरे – बेलपाडा ता.जि.पालघर येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nप्रतिनिधी – लक्ष्मण राजे\nसफाळे :- सुनंदा चॅरिटेबल अॅन्ड एज्युकेशन ट्रस्ट पुरस्कृत, अनुसया राजाराम सांगवेकर वाचनालय, कै. अनंत दाजी वझे वाचनालय यांच्या संयुक्तरित्या विद्यमाने दिनांक १६ जुलै २०२१ रोजी ग्रामपंचायत कांद्रेभुरे ता,जि पालघर येथील बेलपाडा व कांद्रेभुरे येथे प्रभारी पोलीस अधिकारी श्री भीमसेन गायकवाड सहा. पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे ता,जि पालघर, यांच्या हस्ते नवतरूण पिढीला साक्ष ठेवत वृक्ष रोपण करण्यात आले. तसेच याप्रसंगी सौ.अनिशा पाटील पोलीस पाटील कांद्रेभुरे, सुनंदा एक माणुसकीची भिंतीचे अधिकारी, पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच या वृक्षारोपण कार्यक्रमात श्री भीमसेन गायकवाड सहा, पोलीस निरीक्षक केळवा सागरी पोलीस ठाणे यांच्या तर्फे लहान मुलांना शैक्षणिक वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले. श्री दिनेश ल गुडेकर अध्यक्ष, सुनंदा एक माणुसकीची भिंत, यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुणे, आणि गावकरी यांचे आभार मानले.तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम या पुढेही होतील असे मनोगत व्यक्त केले.\nPrevious articleविठ्ठल मंदिरात फक्त ठाकरे फॅमिलीच; महापूजेला कोणालाही नाही प्रवेश\nNext article��ामान्यांनी जगायचे कसे\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nमौजे खवणी येथील कामचुकार ग्रामसेवकाची बदली केल्याने ग्रामस्थांचे बेमुदत “टाळे ठोको...\nशहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे\nवाचन संस्कृती टिकवण्यासाठी डिजीटल साक्षरेतेची गरज\nपंढरपूरची वारी पोहोचली सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारच्या निर्णयाला आव्हान.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nआ. समाधानदादा आवताडे यांच्या अटकेच्या निषेर्धात पंढरपूरमध्ये आंदोलन\nभाजपाच्या मोहोळ शहराध्यक्षपदी मा.सुशील (भैय्या) क्षीरसागर यांची पुनश्च एकदा फेरनिवड..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T06:18:46Z", "digest": "sha1:6SO6U2YTXLAMQZEAW4P7UYYHBUDGUC6N", "length": 16411, "nlines": 208, "source_domain": "satyakamnews.com", "title": "तेजस्विनीचे ऑनलाईन महिला शिबिर संपन्न… | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी तेजस्विनीचे ऑनलाईन महिला शिबिर संपन्न…\nतेजस्विनीचे ऑनलाईन महिला शिबिर संपन्न…\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nप्रतिनिधी – लक्ष्मण राजे\nपुणे :- दिवसेंदिवस सरकारी व खाजगी नोकऱ्यांचे घटत जाणारे प्रमाण पाहता महिलांना उद्योजकतेचे पुढे आणण्याकरिता, तेजस्विनी महिला संस्था,लोणी काळभोर, पुणे यांच्यातर्फे आयोजित तेजस्वी झेप अंतर्गत महिला उद्योजिकांसाठी उद्योजकतेच्या यशाची गुरुकिल्ली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.हे तेजस्विनीचे दुसरे यशस्वी ऑनलाईन शिबीर होते. तसेच यामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ५० महिलांनी आपला उत्फूर्त सहभाग नोंदविला होता.या शिबीरात नाव नोंदणी करणाऱ्या सहभागी महिलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन तेजस्विनी अध्यक्षा- श्रीमती शुभांगीताई राजकुमार काळभोर, तेजस्विनी मार्गदर्शक सौ. संगीताताई काळभोर, तेजस्विनी सल्लागार डॉ. अलका नाईक, सौ. जयश्रीताई नांदे, तेजस्विनी सहायक, मुख्याध्यापिका सौ. संगीताताई लंघे, ��ेजस्विनी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व उत्कृष्ट आयोजन केले. १७ जुलै २०२१ रोजी हे शिबिर उत्कृष्टरित्या पार पडले.तसेच व्यवसाय निर्मिती आणि व्यवसाय मार्केटिंग यासंदर्भात एक ऑनलाईन वेबिनार/ शिबिर गुगल मीट या ॲपद्वारे घेण्यात आले. यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी साधुन महिलांनी आपल्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले.या शिबिराचे आदरणीय मार्गदर्शक पुढीलप्रमाणे होते.श्रीमती माधुरी गुजराथी,पुणे\nउद्योजिका,समाजसेविकामार्केटींग क्षेत्रातील मार्गदर्शक श्रीमती अंजली एस.नक्षत्र,मुंबई महाराष्ट्र प्रेंसीडेंट (वुमन सेल) भारतीय भ्रष्टाचार कमिटी (Anti courruption Committee) ह्युमन राईट्स महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी नक्षत्र ऐक्झिबीशन फाऊंडर ,\nडॉ.अलका नाईक मुंबई, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, प्राध्यापिका, लेखिका, कवयित्री, या सर्व मान्यवरांनी महिलांच्या सर्व प्रश्नांना समर्पकपणे सर्वांना समाधान मिळेल अशी अभ्यासपूर्ण व अनुभवपूर्ण उत्तरे दिली. अनेक महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेऊन, आपल्या शंकांचे निरसन करून घेत आपल्या वेळेचा सदुपयोग करून घेतला.अशा प्रकारे उत्कृष्ट असे हे शिबिर पार पडले,असे संस्थेच्या कार्यक्रम समितीच्या सदस्या सौ.मनिषा कडव यांनी कळविले आहे .\nPrevious articleकौंडण्यपूर येथील आई रुक्मिणी माता पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे थाटात प्रस्थान.\nNext articleमराठवाड्यात मनसे जिल्हा अध्यक्ष यांचा स्नेह मेळावा\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\n#KOLAPUR | खासदार धनंजय महाडिक यांनी दुरदृष्टी ठेवुन बाॅस्केट ब्रिज चा प्रस्ताव दिला होता...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nसचिवास 100 रूपयांची लाच घेताना पकडले\nदोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; २५ लाख इतकी...\nदहावीचा निकाल जाहीर; 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nमालवाहतुकीत दोन महिन्यात एसटीने कमावले कोटी रूपये सोलापूर विभाग राज्यात आघाडीवर\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nबळीराजा शेतकरी संघटना नूतन पदाधिकारी निवडी संपन्न.\nशेजबाभूळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या 7 बालसंशोधकांचा सत्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "http://www.maharashtralivenews.com/social/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-30T08:23:15Z", "digest": "sha1:KI57QI57FNDY7UROCRD2EP2PQZMHY7EN", "length": 17349, "nlines": 182, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलक��\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/सामाजिक/नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\nनवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 अनधिकृत शाळा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर\nमुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील\n– नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10 प्राथमिक शाळेनी शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता अनधिकृत चालवित असल्याचे निदर्शनास आले आहे. आर.टी.ई. अधिनियम 2009 मधील कलम-18 अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. सन 2021-22 मधील खालील नमुंमपा क्षेत्रातील 10 अनधिकृत शाळेची यादी दि. 30 जानेवारी, 2021 अखेर जाहीर करण्यात आली आहे.\nतरी संबंधित शाळा व्यवस्थापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खाजगी शाळेत पालकांशी संपर्क साधून पुढील शिक्षणासाठी दाखल करावे आणि परवानगीशिवाय सुरू केलेली शाळा बंद करावी. तसेच या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत, असे पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.\nज्या पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश या अनधिकृत शाळेत घेतले आहेत, त्यांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश रद्द करून नजिकच्या शासनमान्य शाळेत प्रवेश घ्यावा, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nकासारवाडी येथील मारुती दूध संस्थेची सभासदांना लाॅकडांऊनमध्ये मदत\n18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरण रजिस्ट्रेशन आज संध्याकाळी 4 वाजतापासून सुरु होणार\nजोतिबा डोंगरावर सामाजिक कार्यकर्ते योगेश भारती यांनी उभारले वीस बेडचे अलगिकरण कक्ष\n नियम पाळा लॉकडाऊन टाळा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nलगोरी फाऊंडेशन चा हळदी कुंकूवाचा कार्यक्रम सखीच्या जल्लोषात साजरा\nफुलेवाडी येथे आनंदमार्ग प्रचारक संघाच्यावतीने आध्यात्मिक आणि सामाजिक सेमिनार कार्यक्रम झाला संपन्न\nप्रत्येकाने शाश्वत सुखासाठी नात्यातील सामंजस्यपूर्ण गोडवा जपणे आवश्यक आहे.असे म��� सौ.स्मिता जोशी यांनी व्यक्त केले.\nसंभापूर मध्ये ग्रामपंचायत तर्फे महिलादिन कार्यक्रम संपन्न\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/videsh/us-election-2020-donald-trump-joe-biden-both-have-equal-chance-result-may-delay-furhter-if-it-goes-to-american-court-494033.html", "date_download": "2021-07-30T08:35:20Z", "digest": "sha1:2ARR4K3353HFVMEKEUCIKX2FCBRIPHS6", "length": 7439, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "US Election : ट्रम्प की बायडन? रात्रीपर्यंत निकाल स्पष्ट झाला नाही, तर अमेरिकेत उद्भवू शकते नवी भानगड– News18 Lokmat", "raw_content": "\nUS Election : ट्रम्प की बायडन रात्रीपर्यंत निकाल ���्पष्ट झाला नाही, तर अमेरिकेत उद्भवू शकते नवी भानगड\nUS Election 2020 : निकाल यायला आणखी वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र अक्ष्यक्षाची निवड रखडणार अशी चिन्हं आहेत. काय आहे ही भानगड\nUS Election 2020 : निकाल यायला आणखी वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र अक्ष्यक्षाची निवड रखडणार अशी चिन्हं आहेत. काय आहे ही भानगड\nवॉशिंग्टन, 5 नोव्हेंबर : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे (US Presidential Election 2020) निकाल अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडेन दोघांपैकी कुणालाही स्पष्ट विजय मिळणार नाही, हे त्यामुळे उघड झालंच आहे. अटीतटीचा सामना असलेली 7 राज्य काय निकाल देतात याकडे आता अमेरिकेचं लक्ष आहे. पण इथून निकाल यायला वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र निकाल चांगलाच रखडणार अशी चिन्हं आहेत. ट्रम्प कोर्टात जाण्याचा दावा करत आहेत, तसे ते खरंच गेले, तर कदाचित महिनाभरसुद्धा अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरू शकणार नाही. अमेरिकेतले न्यायाधीश सार्वभौम, स्वायत्त नाहीत अमेरिकेतली न्यायव्यवस्था भारतीय न्यायव्यवस्थेपेक्षा वेगळी आहे. आपल्याकडे न्यायमूर्तींना सार्वभौमत्व आहे. न्यायव्यवस्था स्वायत्त आहे आणि त्याचा राजकीय पक्षांशी काहीही संबंध नाही. पण अमेरिकेत न्यायाधीशांची नेमणूक राजकीय पक्षच करतात. निवडणुकीआधीच ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या पदी महिला न्यायाधीशाची नेमणूक करून ठेवलेली आहे. म्हणूनच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल आपल्याविरोधात जातोय हे लक्षात येताच ट्रम्प कोर्टात जाऊ शकतात. त्यांनी आधीच तसं सूतोवाच केलेलं आहे. अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं, तर निकालाला विलंब होणार हे निश्चित. अमेरिकेच्या इतिहासात हे पहिल्यांदा झालेलं नाही अमेरिकेच्या इतिहासात हा विलंब पहिल्यांदा झालेला नाही. अगदी अलीकडच्या निवडणुकांमध्ये 2000 साली जॉर्ड बुश (धाकटे) सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनाही मोठ्या संख्येने बहुमत मिळालेलं नव्हतं. तेव्हाही निकालाचं प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. त्या वेळी फ्लोरिडा स्टेटचा कौल महत्त्वाचा ठरला. आता ट्रम्पसुद्धा याच पद्धतीचा विचार करू शकतात. अमेरिकेची राज्य आणि राज्यांतर्गत कायदे खूप बलवान आहेत. त्यामुळे राज्यांच्या कौलावरच अध्यक्षाची निवड तिथे होते.\nPublished by:अरुंधती र��नडे जोशी\nUS Election : ट्रम्प की बायडन रात्रीपर्यंत निकाल स्पष्ट झाला नाही, तर अमेरिकेत उद्भवू शकते नवी भानगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C", "date_download": "2021-07-30T08:38:54Z", "digest": "sha1:3YFCOFJQG6KRSL37YJ3UFPNDRIL6AV4D", "length": 55913, "nlines": 353, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राम गणेश गडकरी - विकिपीडिया", "raw_content": "\n(गोविंदाग्रज या पानावरून पुनर्निर्देशित)\nगोविंदाग्रज , बाळकराम, सवाई नाटकी\nगणदेवी, जि. नवसारी , गुजरात\nकविता, नाटके, विनोदी कथा\nनाटके:' एकच प्याला, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव\nप्रथम पत्नी - सीताबाई गडकरी\nद्वितीय पत्नी - रमाबाई गडकरी\nराम गणेश गडकरी (टोपणनावे: गोविंदाग्रज, बाळकराम) (मे २६, इ.स. १८८५; नवसारी, गुजरात - जानेवारी २३, इ.स. १९१९; सावनेर) हे मराठी कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक होते. गोविंदाग्रज ह्या टोपणनावाने त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या, आणि बाळकराम ह्या टोपणनावाने काही विनोदी लेख लिहिले. ह्या साहित्याच्या जोडीला 'एकच प्याला', 'प्रेमसंन्यास', 'पुण्यप्रभाव', आणि 'भावबंधन' ही चार पूर्ण नाटके (आणि 'राजसंन्यास' आणि 'वेड्यांचा बाजार' ही दोन अपुरी राहिलेली नाटके) लिहिली.\nराम गणेश गडकरी यांना महाराष्ट्राचा ’शेक्सपियर’ समजले जाते.\nविविध नाट्यप्रेमी संस्थांनी, राम गणेश गडकरी यांच्या आणि त्यांची पत्नी रमाबाई यांच्या नावाने नाटककारांसाठी आणि नाट्याभिनयासाठी अनेक गडकरी पुरस्कार ठेवले आहेत.\nनागपूरला ’राम गणेश गडकरी’ या नावाचा एक साखर कारखाना आहे.\n६ राम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता\n७ राम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके\nगडकरींचा जन्म मे २६, इ.स. १८८५ रोजी नवसारी येथील गणदेवी या गावात झाला. वयाच्या ८ व्या वर्षीच त्यांचे वडील गणेश वासुदेव गडकरी निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. या कौटुंबिक धक्क्यांतून सावरताना गडकरींचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकऱ्यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.\nमहाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसे��� शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरिभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविता व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले.\nगडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.\nवाग्वैजयंती हा गडकरींचा एकमेव काव्यसंग्रह आहे. यात मुक्तच्छंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. ते कवितांची पार्श्वभूमी एखाद-दुसऱ्या परिच्छेदात सांगून नंतर कविता सादर करीत. आपले लहान बालक मृत्युशय्येवर असतानाची मातेची मनःस्थिती राजहंस माझा निजला ह्या कवितेत गडकर्यांनी मांडलेली आहे. त्या कवितेच्या प्रस्तावनेचा तो परिच्छेद वाचला की कवितेत शिरण्याची एक विशिष्ट मनःस्थिती तयार होते. कवितालेखनासाठी गडकऱ्यांनी गोविंदाग्रज हे टोपण नाव घेतले होते.\nगडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकर्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. राम गणेश गडकऱ्यांनी 'मासिक मनोरंजन'मध्ये 'बाळकराम' ह्या टोपण नावाने विपुल लेखन केले. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला.\nनाटके, काव्य आणि विनोदी लेखन ह्या तीन मुख्य प्रकारांच्या ��ाहेर वर्गीकरण करावे लागेल असे लेखन अन्य साहित्य ह्या विभागात समाविष्ट केले आहे. चिमुकली इसापनीती हे गडकऱ्यांचे सर्वांत छोटे म्हणजे जेमतेम दहा पानांचे पुस्तक बालकांसाठी आहे. त्यात मुलांसाठी इसापनीतीतील गोष्टी आहेत. या पुस्तकांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य असे की, गडकऱ्यांनी जाणीवपूर्वक एकही जोडाक्षर आपल्या ह्या लिखाणात येऊ दिलेले नाही.\nयाशिवाय, गडकऱ्यांनी काही स्फुट लेखही लिहिलेले आहेत. राम गणेश गडकरी यांचे अन्य साहित्य:-\nसमाजात नटाची जागा आणि इतर दोन निबंध\nगुरू श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना पत्र\nराम गणेश गडकरी यांची एक अप्रसिद्ध गद्य कविता[संपादन]\nभांबूराव आणि दाणेवाला यांच्यातील संवाद :-\nभांबूराव : आंबेमोहर काय भाव\nदाणेवाला : असडी सत्तविसाने दिला.\nभांबूराव : बोला; एकच गोष्ट\nदाणेवाला : हा मण दिला, आत्ताच गोमाजिला.\nदाणेवाला : माल जरा पहा तर खरे; भावात सव्वीस घ्या.\nभांबूराव : साडे पंच्विस द्या.\nदाणेवाला : हं घ्या. कितिकसा (हवा\nदाणेवाला : चला माप घ्या.\nहाच मजकूर शार्दूलविक्रीडित वृत्तात :-\nआंबे॒मो | हर का | य भाव | असडी\nसत्तावि |साने | दिला\nबोला; | एकच गोष्ट |\nहा | मण दिला,| आत्ताच | गोमा |जिला.|\nमाल जरा |पहा | तर खरे; | भा | वात | सव्वीस घ्या |\nसाडे पंच्विस द्या. | हं घ्या | कितिकसा\nपल्ला. || चला माप घ्या. ||\nराम गणेश गडकरी यांच्या जीवनावर व साहित्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nअप्रकाशित गडकरी (आचार्य अत्रे, १९६२)\nकवितेतला राजहंस-कविश्रेष्ठ गोविंदाग्रज (प्रवीण दवणे)\nकवी गोविंदाग्रज (भ.श्री. पंडित)\nकिर्लोस्कर, देवल, गडकरी यांच्या नाटयकृतीचे मूल्यमापन व रसग्रहण (ना.सी. फडके)\nगडकरी जीवन चरित्र (वि.ना. कोठीवाले)\nगडकरी ह्यांच्या आठवणी (गो.गो. अधिकारी)\nगडकरी, व्यक्ति आणि वाङ्मय (वि.स. खांडेकर, (१९३२)\nगडकरी - सर्वस्व (आचार्य अत्रे)\nगडकऱ्यांची नाट्यप्रकृति व नाट्यसृष्टी (वसंत वरखेडकर)\nगडकऱ्यांची नाट्यशैली (रु.पां. पाजणकर)\nगडकऱ्यांचा नाट्यसृष्टी (वसंत शांताराम देसाई)\nगडकऱ्यांचा वाग्विलास (पां.ग. क्षीरसागर)\nगडकऱ्यांचा विनोद (शिवराम गोविंद भावे)\nगडकऱ्यांची संसार नाटके (त्र्यं.वि. सरदेशमुख)\nगडकऱ्यांचे अंतरंग (रा.शं. वाळिंबे)\nगोविंदाग्रजांची गूढगीते (कृ.रा. परांजपे)\nगोविंदाग्रज शैली : स्वरूप व समीक्षा (डॉ. सुरेश भृगुवार)\nगोविंदाग्रज समीक्षा (अक्षयकुमार काळे) या ��ुस्तकाचे प्रकाशन १९८५ साली वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाले होते.\nगोविंदाग्रज - समीक्षा (साहित्य समीक्षा); लेखक - उल्हास कोल्हटकर\nनाट्यस्वरूप गडकरी (शं.ना. सहस्रबुद्धे)\nप्रतिभावंत राम गणेश गडकरी (डॉ. नीला पांढरे)\nप्रतिभासम्राट राम गणेश गडकरी (माधव यशवंत गडकरी)\nसंगीत भावबंधन नाटकावरील टीका (वा.ह. घारपुरे)\nमराठी नाटक .... राम गणेश गडकरी (ललिता कुंभोजकर)\nराम गणेश गडकरी (चिं.ग. कोल्हटकर)\nकै. राम गणेश गडकरी यांच्या आठवणी (प्रभाकर सीताराम गडकरी) (१९३८ व १९४४)\nराम-सुधा अथवा गडकऱ्यांच्या नाटकातील सुभाषिते (सुमंत जोशी)\nराष्ट्रीय चरित्र माला : राम गणेश गडकरी (चरित्र, १९८२).\nराम गणेश गडकरी यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातात, त्यांतल्या काही या :-\nगडकरी करंडक स्पर्धा : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ही स्पर्धा भरवते. या करंडकासाठीची १५वी स्पर्धा चिंचवड येथे २० ते २२ जानेवारी २०१४ या दिवसांत होणार आहे.\nगडकरी नाट्यलेखन स्पर्धा : या स्पर्धा देवयानी प्रकाशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (नागपूर शाखा), अंकुर वाचनालय, चांदूर (अकोला जिल्हा), अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मुंबई शाखा) वगैरे संस्था घेतात.\nराम गणेश गडकरी यांचा अर्धपुतळा पुण्याच्या संभाजी उद्यानात उभा करण्यात आला. २३ जानेवारी १९६२ रोजी आचार्य अत्रे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. त्यानंतर राजसंन्यास नाटकामध्ये गडकरींनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी तथाकथित गलिच्छ लिखाण केले असल्याचा निखालस खोटा आरोप ठेवून त्यांचा पुतळा ३ जानेवारी २०१७ रोजी संभाजी ब्रिगेड संघटनेच्या ४ लोकांनी उचकटला व मुठा नदीत बुडवला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणावरून पोलिसांनी चार गुन्हेगारांना अटक केली. पुतळ्याच्या जागेवर तूर्तास गडकरींची तसबीर ठेवली आहे. लवकरच तेथे गडकरींचा नवीन पुतळा उभारला जावा अशी पुणेकरांची इच्छा आहे.\nया गुन्ह्यासाठी संभाजी बिग्रेडचे सक्रिय कार्यकर्ते हर्षवर्धन मकदूम, प्रदीप कणसे, स्वप्निल काळे आणि गणेश कराले या चौघांना अटक झाली. त्यांनी सांगितल्या जागी नदीच्या पात्रातून पुतळा आणि पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हातोडी आणि अन्य अवजारे बाहेर काढण्यात आली.\nकाँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांनी सन १९९८ मध्ये सावनेर तालुक्यात हेटीसुरला येथे राम गणेश गडकरी साखर कारखाना काढला. तो काही वर्षे चालला. पुढे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे त्यावरील कर्ज वाढत गेले. सन २००५मध्ये कर्जाची रक्कम ७१.४६ कोटी रुपयांवर पोहोचली. ६० दिवसांची जप्तीची नोटीस बजावायची आणि कारखान्याची संपत्ती विक्रीस काढायची, अशी कर्जवसुलीची पद्धत रूढ झाली होती. कारखाना विक्रीस काढण्यापूर्वी त्याचे मूल्यांकन केले जाते. सावनेर तालुक्यातील या कारखान्याच्या ११०.८० एकर जमिनीचे मूल्यांकन के.आर.व्ही. चारी आणि व्ही.आर. देशकर यांनी २६ कोटी ३१ लाख रुपये इतके ठरवले. त्यात कारखान्याची यंत्रसामग्री, जमिनीची किंमत आणि इमारत अशा सगळ्यांचा समावेश होता. ही किमान रक्कम आल्याशिवाय कारखाना विक्री करू नये, असा नियम असला तरी या कारखान्याची केवळ १३ कोटी ३६ लाखांत विक्री करण्यात आली.\nहा राम गणेश सहकारी साखर कारखाना सात वर्षे बंद होता. कसेबसे तीन उसाच्या हंगामांचे गाळप झाले होते. कारखाना बंद पडल्यावर तेथील यंत्र सामग्रीची चोरी झाली. कारखाना विकल्यावर तेथील यंत्रे राहुरीमध्ये आणून तो कारखाना सुरू करण्यात आला.\nराम गणेश गडकरी यांच्या कारकिर्दीवर श्रीराम रानडे यांनी लिहिलेला आणि विजय गोविंद यांनी सादरीकरण केलेला हा श्राव्य कार्यक्रम आहे.\nराम गणेश गडकरी समग्र साहित्याचे संकेतस्थळ\nराम गणेश गडकर्यांच्या कविता विदागारातील आवृत्ती (मराठी मजकूर)\nलोकसत्ता - 'स्मरण राम गणेशांचे'; ले.: श्रीराम रानडे (मराठी मजकूर)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पा���णकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी · भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नाराय��� बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधु��र केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nइ.स. १८८५ मधील जन्म\nइ.स. १९१९ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०४:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/ahmednagar_796.html", "date_download": "2021-07-30T07:45:37Z", "digest": "sha1:GL2IXIKCWR2WZ5YTR3M2HOARGYFR4KPL", "length": 9150, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अॅड. पादीर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अॅड. पादीर\nलॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अॅड. पादीर\nलॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने ‘अ’ वर्ग कायम राखला ः अॅड. पादीर\nलॉयर्स को-ऑप सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन संपन्न\nअहमदनगर ः अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीची 2019 - 20 ची वार्षिक सर्वसाधारण सभा लॉयर्स सोसायटीचे चेअरमन अॅड.नानासाहेब पादीर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन अॅड. प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी अॅड. रफिक बेग आदिंसह लॉयर्स सोसायटीचे संचालक व वकिल सभासदही ऑनलाइन सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर होत साधक बाधक चर्चा होत खेळीमेळीत ही सभा संपन्न झाली.\nयावेळी बोलतांना चेअरमन अॅड. नानासाहेब पादीर म्हणाले, लॉयर्स सोसायटीचे सर्व सभासद वकिलांच्या सहकार्यामुळे उत्कृष्ट काम चालू आहे. गेल्या वर्षी आलेल्या करोना व्हायरसच्या संकटामुळे न्यायालयाचे कामकाज अद्याप पूर्ण क्षमतेने चालू नाहीये. याचा मोठा परिणाम लॉयर्स सोसायटीवर झाला असला तरी लॉकडाऊन काळातही लॉयर्स सोसायटीने चांगले काम करत ऑडीटचा ‘अ’ वर्ग कायम राखत चार कोटी हून अधिक रुपयांचा व्यवसाय केला आहे. येत्या वर्षात सभासदांना शेअर सर्टिफिकीट देण्याचा मानस आहे. यापुढील काळातही लॉयर्स सोसायटीच्या माध्यामातून सभासद वकिलांना जास्तीतजास्त चांगल्या सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.\nयावेळी व्हाईस चेअरमन अॅड. प्रभाकर शहाणे, सेक्रेटरी अॅड. रफिक बेग, अॅड.अरविंद मुळे आदींनी सभासदांच्या शंकांचे समाधान केले. यावेळी संचालक अॅड. सुधीर टोकेकर, अॅड.बाळासाहेब गोफणे, अॅड.सुरेश कोहकडे, अॅड.रविंद्र शितोळे, अॅड. स्वाती नगरकर, अॅड.सविता कराळे, अॅड.सुरेश ठोकळ, अॅड.चंद्रकांत शेकडे, अॅड.मंगेश सोले, अॅड.शिवाजीराव अनभुले, अॅड.बी.एस.खांडरे, व्यवस्थापक अश्विनी पवार, एस.एल.दंडवते, एस.ए.घोलप, ए.ए.मुळे आदि कर्मचारी आदींसह सभासद ऑनलाइन उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/06/blog-post_431.html", "date_download": "2021-07-30T07:37:45Z", "digest": "sha1:O43TONNWARJEPCSU5J56YE53BFTWPFPD", "length": 9003, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar रस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती\nरस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती\nरस्त्यांच्या कामासाठी ४ कोटींचा निधी - आ. नीलेश लंके यांची माहीती\nजिल्हा वार्षीक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ५०/५४ शिर्षकाखाली पारनेर नगर मतदारसंघातील रस्त्यांसाठी ४ कोटींचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.\nविविध गावांना मंजुर ���ालेेला निधी पुढीप्रमाणे :\nमौजे दैठणेगुंजाळ ते पिंपळगांव कौडा इजिमा २८६ रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, मौजे पुणेवाडी ते रा. मा. ६७ कान्हूर पारनेर इजिमा २२७ रस्ता सुधारणा करणे ५० लक्ष, मौजे हत्तलखिंडी रा. मा. ६७ पारनेर कान्हूर रोड ते इजिमा २८८ रस्ता सुधार करणे ५० लक्ष, मौजे वनकुटे ते पठारवाडी इजिमा २६० रस्ता सुधार करणे ५० लक्ष, मौजे हंगा शहंजापुर सुपा प्रजिमा १९४ रस्ता सुधारणा करणे १ कोटी, मौजे खारे कर्जुने हिंगणगांव, निमगांववाघा केडगांव प्रजिमा १७० रस्ता सुधारण करणे १ कोटी.निधीसंदर्भात माहीती देताना आ. लंके म्हणाले, कोरोना महामरीमुळे विकास कामांना काहीसा ब्रेक लागला होता. आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने विविध विकास कामांच्या यापूर्वी दिलेल्या प्रस्तावांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राधान्याने मंजुरी दिली आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावांतील विकास कामे मार्गी लावण्याचे आपले नियोजन असून कोणतेही गाव विकासापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. प्रमुख गावांबरोबरच लहान गावे वाडया वस्त्यांवरही विकासाची गंगा पोहचली पाहिजे हे आपले ध्येय असून विकास कामांमध्ये राजकाणाचा अडसर कदापीही येणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. आदीवासी बांधवांसाठीही विविध योजना राबविण्यात येणार असून त्यांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर सादर करण्यात आले आहेत. लवकरच या योजनांचा निधी मंजुर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - र��ज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Paranda-Lockdown-Rules.html", "date_download": "2021-07-30T07:28:07Z", "digest": "sha1:6FWZZOPRD3OC6NU7QHWIOIBKVUKFYNLU", "length": 22073, "nlines": 100, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> परंडा नगर परिषद क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू | Osmanabad Today", "raw_content": "\nपरंडा नगर परिषद क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू\nउस्मानाबाद -कोरोना विषाणू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. ...\nउस्मानाबाद -कोरोना विषाणू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शासनाने संपूर्ण राज्यात दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase wise opening of lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कोरोना कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी परंडा नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले आहे.\nत्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण परंडा नगर पालिका क्षेत्रात दिनांक 13 ऑगस्ट 2020 च्या 00.00 वाजेपासून ते दि.20 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास ���क्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना विषाणूचा (Covid-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.\nफिरते दूध विक्रेते यांच्यामार्फत घरपोच दूध, दूध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल. परंतु एका ठिकाणी उभे राहुन दूध विक्री करता येणार नाही. घरपोच दूध, दूध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दूध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते 10.00 पर्यत राहील.\nसर्व सरकारी व खाजगी रुग्णालये, दवाखाने व त्यांचेशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.\nजार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी द्यावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवानगी राहील.\nघरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे. वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालू राहतील.\nसर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक शासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 10 टक्के राहील.\nदिवाणी व फौजदारी न्यायालय परंडा येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.परंडा नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी www. covid19. mhpolice. in या संकेतस्थळावर अर्ज करावा.\nपरंडा नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.\nविद्युत सेवा, मोबाईल व दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील. अंत्यविधीसाठी 10 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.\nपेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल, डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.\nपीक कर्ज व अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.\nप्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, विविध प्रकारचे प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nसंचारबंदीच्या कालावधीत सर्व आस्थापनांनी कोविड-19 चे संसर्गाच्या तपासणीचे अनुषंगाने प्रशासनामार्फत रॅपिड अँटीजेन टेस्ट करुन घ्यावी.\nया आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशात नमूद केले आहे .\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : परंडा नगर परिषद क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू\nपरंडा नगर परिषद क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/2019/07/08/kushan_youdheya/", "date_download": "2021-07-30T07:12:24Z", "digest": "sha1:JN5AOQHDQ6MUCGQSD4UMBS3M5OAVBBA4", "length": 12979, "nlines": 72, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "कुषाण व यौधेय – कलापुष्प", "raw_content": "\nचीनच्या वायव्य प्रांतात इ. स. पू १६५ मध्ये युह ची नावाची जमात राज्य करत होती. यांचे राज्य ५ वेगवेगळ्या प्रातांत विभागलेले होते. त्या प्रांतांवर वेगवेगळ्या टोळ्या राज्य करत होत्या. त्यातील कुई शुआंग नावाच्या टोळीचा सरदार कुषाण हा अत्यंत शूर व पराक्रमी होता. त्याने इतर चारही टोळ्यांवर आपले वर्चस्व स्थापित केले.\nइ.स. १ ले शतक ते इ.स. ३ रे शतक या काळात कुषाणांचे राज्य भारताच्या वायव्य प्रांतात होते.\nकुजुल कडफायसीस हा या राजवटीचा संस्थापक समजला जातो. कुजुल कडफायसीस याने पाचही टोळ्यांना एकत्र करुन बलाढ्य राज्याची निर्मिती केली. कुजुल कडफायसीस हा जवळ जवळ ८० वर्षे राज्यावर होता. त्याने आपला राज्यविस्तार मोठ्या प्रमाणात केला. त्याने काबूल, कंदाहार व वायव्य भारतातील गांधार प्रातावर राज्य करणार्या शक आणि इंडोग्रीक राजांचा पराभव केला. कुजुल कडफायसीस याची प्रारंभीच्या नाण्यांवर एका बाजुला इंडो ग्रीक राजा हर्मेस (Hermaeus) चेहेरा आहे. त्याच्या बाजूला खरोष्टी लिपीत त्याचे नाव आहे. मागील बाजूस कुजुल कडफायसीसचे नाव आलेले आहे. त्यामुळे प्रारंभीच्या काळात कुजुल कडफायसीस हा हर्मेसचा सामंत असावा किंवा त्यांचे संयुक्त राज्य असावे. यानंतरच्या कुशाणांच्या सगळ्या नाण्यांवर शक शासकांचा प्रभाव दिसतो. एका बाजूस राजाची प्रतिमा व दुसर्या बाजूस देवतेची प्रतिमा अशा प्रकारची नाणी त्यांनी पाडली.\nकुजुल नंतर त्याचा मुलगा विम तख्तू हा राज्यावर आला. त्याची नाणी काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.\nत्यानंतर राज्यावर आलेल्या विम कडफायसीस याने सिंधू नदीच्या पलीकडील पंजाब प्रांत, काश्मीर, सिंध व उत्तर प्रदेशचा भाग जिंकून बनारसपर्यंत आपला राज्यविस्तार केला. भारतात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सोन्याची नाणी पाडणारा हा पहिला राजा होता. याच्या नाण्यांवर मागील बाजूस शिव, नंदी व त्रिशुळ कोरलेले दिसते. या परकीय राजांनी स्थानिक लोकांच्या देवता आपल्या नाण्यांवर कोरल्या. यावरून त्यांचे एतद्देशीय समाजाशी एकीकरण झाल्याचे दिसून येते.\nविम कडफायसीस नंतर कुषाण राजवटीतील बलाढ्य राजा म्हणजे कनिष्क. कनिष्काने प्रारंभी विम कडफायसीस सारखीच नाणी काढली. नंतर त्याने नाण्यांवर येणारी ग्रीक, खरोष्टी व प्राकृत भाषांच्या बरोबरच तोखारियन भाषेचाही वापर केलेला दिसतो. कनिष्काच्या नाण्यांवरही ग्रीक, रोमन, इराणी तसेच भारतीय देवतांच्या प्रतिमा आढळतात.\nकनिष्कानंतर हुविष्क हा राजा झाला. त्याने आपल्या नाण्यांसाठी सोने, चांदी, तांबे या धातूंचा वापर केला. हुविष्काच्या नाण्यांवर विशाख, महासेन व स्कंद यांच्या प्रतिमा पहिल्यांदा येतात.\nवासुदेव दुसरा हा कुषाण राजवटीतील शेवटचा राजा होय. याच्या नाण्यांवर ब्राह्मी लिपी वापरलेली आढळते. याची नाणी आकाराने मोठी व कमी जाडीची आहेत. याच्या नंतर कुषाण साम्राज्याला उतरती कळा लागली.\nयौधेय हे गणराज्य किंवा जनपद साधारणत: इ.स.पू २ र्या शतकापासून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच राजस्थान या प्रांतावर राज्य करत होते. या गणराज्याच्या अस्तित्वाचे भौतिक पुरावे फारसे मिळत नसले तरीही त्यांची नाणी बर्याच प्रमाणात मिळालेली आहेत. तसेच यौधेय गणराज्याचे उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमधे आलेले आहेत. पाणिनीच्या अष्टाध्यायी मधे यौधेयांचा आयुधजिवी असा उल्लेख सापडतो. शस्त्र हेच त्यांच्या उपजिविकेचे साधन होते. यौधेय हे उशीनराचे वंशज असल्याचा उल्लेख हरिवंशात येतो. अर्जुनाने यौधेय, मालव व त्रिगर्त यांचा पराभव केला असा उल्लेख महाभारतातील कर्णपर्वात तसेच द्रोणपर्वात आलेला आहे.\nयौधेयांची अनेक तांब्याची नाणी सापडली आहेत. सतलज आणि यमुना नद्यांच्या खोर्यांमधे यांची अनेक नाणी सापडली आहेत. त्या नाण्यांवर ’यौधेयगणस्य जय:’ व ’भगवतो स्वामिन ब्राह्मण यौधेय देवस्य’ असे लेख सापडतात. यौधेय या गणाचे मुख्य काम युध्द करणे असल्याने यांच्या नाण्यांवर देवांचा सेनापती कार्तिकेयाचे अंकन केलेले दिसते. यांच्या नाण्यांवर बहुधान्यके यौधेयनाम असाही लेख आलेला आहे. बहुधान्यक म्हणजे सध्याचे रोहतक असावे. यौधेयांची चांदीची नाणीही मिळाली आहेत. यौधेयांच्या मातीच्या मुद्रा लुधीयाना प्रांतात सापडल्या आहेत.\nकार्तिकेयाचे अंकन असलेले आणि ’यौधेयगणस्य जय:’ असा लेख असलेले यौधेयांचे नाणे\nयौधेय हे गण युध्दप्रविण होते. सिकंदरने भारतातील पंजाब प्रांत पादाक्रांत केला. पण त्याचे थकलेले सैन्य हे यौधेयांच्या धास्तीने व्यास नदीपलीकडे असलेल्या त्यांच्या प्रांतावर चालून जाण्याचे धाडस करु शकले नाही. क्षत्रप राजा रुद्रदामनच्या जुनागढ येथील शिलालेखात त्याने यौधेयांचा पूर्ण नाश केला असा उल्लेख येत असला तरी इ.स. ३ र्या शतकात यौधेयांनी आपली सत्ता पुन्हा प्रस्थापित केली. पंजाब प्रांतातून कुषाणांची सत्ता नष्ट करण्याचे बरेचसे श्रेय हे यौधेयांचे आहे. पुढे गुप्त राजवटीने यौधेय गणांचा पुर्ण नाश केला.\nतिकिटावर असलेल्या यौधेयांच्या तांब्याच्या मुद्रेवर हरिणकुळातील प्राण्याचे अंकन केलेले आहे. त्याच्या वरती एक कलश असुन कलशाच्या वरच्या बाजूस ’श्री’ हे शुभचिन्ह अंकित केलेले आहे. या नाण्याच्या मागील बाजूस कार्तिकेयाचे अंकन केलेले आहे.\nPrevious Post: विमलेश्वर मंदिर\nNext Post: भारत माझा देश आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:52:34Z", "digest": "sha1:GCFTHXKTRP4VKVVJUNVZOONOTX4DFG7S", "length": 7571, "nlines": 122, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पणजीत लाखो रूपयांच्या नोटा जळून खाक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पणजीत लाखो रूपयांच्या नोटा जळून खाक\nपणजीत लाखो रूपयांच्या नोटा जळून खाक\nपणजीतील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम जळून खाक;लाखो रुपये जळाल्याचा संशय\nपणजी:राजधानी पणजी मधील एमजी रोडवरील धनलक्ष्मी बँकेचे एटीएम काल रात्री जळून खाक झाले.एटीएम मधील लाखो रुपये जळून गेले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.रात्री साडे नऊच्या सुमारास आग लागली.\nएमजी रोडवर धनलक्ष्मी बँकेशेजारी बँकेचे एटीएम आहे.रात्री सव्वा नऊ ते साडे नऊ दरम्यान शार्ट सर्किटमुळे एटीएमला आग लागली.बघता बघता आग भडकत गेली.एटीएमच्या वर एसीचे 4 कॉम्प्रेसर होते ते देखील आगिच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशामक दलाच्या जवानांनी खबर मिळताच घटनास्थळी धाव घेऊन 2 बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश मिळवले असले तरी दरम्यानच्या काळात एटीएम पूर्ण पणे जळून खाक झाले होते.एटीमच्या वरती आणखी आस्थापने आहेत.शेजारी विशाल मेगा मार्ट आहे.आग जास्त फैलू नये यासाठी अग्निशामक दलाने केलेले प्रयत्न यशस्वी ठरले.आग आणखी भड़कली असती तर मोठा अनर्थ घडला असता. आगीत नेमके किती रुपये जळून खाक झाले हे तपासा नंतरच स्पष्ट होणार आहे.\nPrevious articleगोव्यात घूमणार ओस्सयSS ओस्सयSSचा गजर\nNext articleBig Breaking:मुख्यमंत्र्यांना गोमेकॉमधून डिस्चार्ज\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nडॉ. प्रमोद सावंत यांचे राज्य सरकारचे आर्थिक नियोजन : संदेश साधले\nकेजरीवाल यांच्या वीज हमीशी भाजपा किंवा कांग्रेस बरोबरी करू शकत नाही वा त्याबाबत वादही करू शकत नाहीत : आप\nबाणस्तारी पूल 22 रोजी वाहतूकीस बंद\nकाजू इंडिया २०१७ – ५व्या जागतिक काजू परिषदेचे १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान आयोजन\nएमएमटीसी लिमिटेडच्या माध्यमातून जपान आणि दक्षिण कोरियाला कच्च्या पोलादाचा पुरवठा करण्यासाठी दीर्घकालीन कराराला केंद्रीय...\nअॅमेझॉन , फ्लिपकार्टचा ग्रेट इंडियन सेल\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोवामुक्तीच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित वर्षभर कार्यक्रम\nराज्य कार्यकारी समितीची पुनरावलोकन बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89/", "date_download": "2021-07-30T07:37:46Z", "digest": "sha1:5Z6X2PCDUMRNEME5CRKWRFS47ROK5SKE", "length": 8145, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "‘केस्तांव दी कोफुसांव’चा उद्या कला अकादमित भव्य प्रीमियर शो | गोवा खबर", "raw_content": "\nHome मनोरंजन खबर ‘केस्तांव दी कोफुसांव’चा उद्या कला अकादमित भव्य प्रीमियर शो\n‘केस्तांव दी कोफुसांव’चा उद्या कला अकादमित भव्य प्रीमियर शो\nगोवा खबर:सुचिता नार्वेकर निर्मित आणि स्वप्निल शेटकर दिग्दर्शित कोकणी ‘केस्तांव दी कोफुसांव’ या सिनेमाच�� भव्य प्रीमियर शो उद्या सकाळी साडे दहा वाजता कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.प्रीमियर शो साठी प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक उपस्थित राहणार आहेत.\n‘केस्तांव दी कोफुसांव’ हा सिनेमा 28 सप्टेंबर पासून राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.प्रेक्षकांनी आगाऊ तिकीटे बुक करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असल्याने उद्याच्या प्रीमियर शोची उत्सुकता सगळ्याना लागून राहिली आहे.\nसुचिता नार्वेकर या धाडसी युवतीने या सिनेमाची कथा लिहीण्या बरोबरच निर्मितीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.\n‘केस्तांव दी कोफुसांव’ सिनेमात कोकणी नाटक आणि सिनेमाचा सुपरस्टार असलेला राजदीप नाईक प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे.याशिवाय प्रसिद्ध तियात्र कलाकार अनिल पेडणेकर,बंटी उंडेलकर,अनिल रायकर, अवधूत कामत,गौरी कामत,स्पिरिट फर्नांडिस आणि दोन बालकलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवतील यात शंका नाही.रोहन नाईक यांनी संगीत दिलेली गाणी पूर्वीच सोशल मीडियावर सुपर हिट झाली आहेत.संवाद आणि गीत लेखनाची जबाबदारी सिद्धहस्त गीतकार साई पाणंदीकर यांनी सांभाळली आहे.\nNext articleमुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच राहतील:शहा\n52 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅनोरामा विभागासाठी आवेदने पाठवण्याचे आवाहन\nगोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2021 दरम्यान 52 व्या इफ्फीचे आयोजन\nभारतीय विज्ञान चित्रपट २०२१ महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचा समारोप समारंभ संपन्न\nईडीसीला विक्रमी 61 कोटी रूपयांचा नफा\nदावे निकाली काढण्यासाठी दूरसंचार विभागाची मार्गदर्शक तत्त्वे\nभारतात डिजिटल लिंगभेद संपविण्यासाठी निता अंबानी आणि इव्हांका ट्रम्प एकत्र\nआरोग्य खात्याचे लोकांना आवाहन\nमाशेलकरांसारखे अनेक शास्त्रज्ञ गोव्यातून देशाला मिळोत: मुख्यमंत्री\n“लस सुरक्षा” द्या, त्यानंतर इयत्ता बारावीची “परीक्षा” घ्या : आप\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nअब बेगम हीरो बनेगी : मेहरुनिसा\nपटकथा ही प्रत्येक प्रॉडक्शन डि���ायनरसाठी बायबल आहे : उज्ज्वल गावंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:32:33Z", "digest": "sha1:4X2ZLKX5EE2SZEICNBTKZEAREG327PRB", "length": 9868, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत\nपर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत\nगोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना लढवणार\nगोवाखबर:गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना सुभाष वेलिंगकर यांच्या गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून लढवणार आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याला मान्यता दिली आहे.निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पणजी येथील पत्रकार परिषदेत दिली.\nसघटनात्म बांधणीसाठी गेले 2 दिवस गोव्यात असलेल्या राऊत यांनी आज जितेश कामत यांची राज्यप्रमुख म्हणून निवड झाल्याची घोषणा केली. राऊत यांनी मनोहर पर्रिकर यांच्या पुन्हा बिघडलेल्या तब्बेती बद्दल चिंता व्यक्त करत ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा आपल्या कामात सक्रिय व्हावेत अशा सदिच्छा दिल्या.\nराऊत म्हणाले,शिवसेनेने लोकसभेच्या दोन्ही जागा गोवा सुरक्षा मंच सोबत लढवणार असून त्याची तयारी सुरु झाली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात गोव्यात येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या हस्ते पक्षाच्या नवीन कार्यालयांचे उद्धाटन केले जाणार आहे.\nपर्रिकर लवकर बरे होऊन पुन्हा सक्रिय होवोत:राऊत\nमुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाची गोव्याला गरज आहे.त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याचे ऐकून चिंता वाटली. पर्रिकर यांनी काही काळ विश्रांती घेऊन योग्य ते उपचार करून घेऊन लवकरात लवकर बरे होण्याची गरज आहे.त्यांच्या नेतृत्वाची गोव्याला गरज आहे.बहुतेक राजकारणी कामाच्या ओघात आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करतात आणि त्याची किंमत त्यांना मोजावी लागते.पर्रिकर हे गोव्याच्या मोकळ्या हवेत वावरले आहेत.त्यांना दिल्ली मधील हवा मानवली नाही हे ���रे.पर्रिकर यांच्या नंतर गोव्यात भाजपमध्ये दूसरे नेतृत्व तयार झाले नसल्याने आजारी असून देखील अर्थसंकल्प सादर करण्यासाठी त्यांना गोव्यात यावे लागले.\nPrevious articleपर्रिकरांच्या आरोग्य स्वास्थ्यासाठी पणजी चर्चमध्ये प्रार्थना\nNext articleमिथेन गॅस हायड्रेट, उर्जेचा नवा स्रोत भारतातही उपलब्ध: राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nदृष्टीदोष असलेल्या मतदारांसाठी २० मार्च रोजी जागृती सत्र\nआप तर्फे पणजी आणि ताळगावच्या 200 रिक्षा चालकांना मोफत रेशनचे वाटप\nनवी दिल्ली येथून भारतीय रेल्वेच्या 3 विशेष गाड्या आज पुन्हा रुळावर धावणार\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nजादुगार सुहानीचा 14, 15 रोजी ‘स्टॅण्ड अप मॅजिक’ शो\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून संसद आदर्श ग्राम योजनेचा आढावा\n2019 च्या निवडणुकीत ‘जो हिन्दू राष्ट्र का कार्य करेगा, वही देश...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/amit-shaha/", "date_download": "2021-07-30T08:34:48Z", "digest": "sha1:UBDLNBMO355E645N2AC6KZWVFX7KS4QR", "length": 6335, "nlines": 108, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "amit shaha | गोवा खबर", "raw_content": "\nगठबंधन सरकार आले तर रोज नवीन पंतप्रधान-शहा\nगोवा खबर:काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्या भेटीशी राफेलला जोडून तुच्छ राजकारण केले आहे.राहुल यांच्या...\nनिवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा आज फूंकणार रणशिंग\n30 हजारहुन अधिक कार्यकर्ते राहणार उपस्थित गोवा खबर:आगामी लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज रणशिंग फूंकणार आहेत. भाजपने निवडणूकांची जय्यत...\nभाजप अध्यक्ष अमित शहांवर कोर्टाच्या अवमानप्रकरणी कारवाई व्हावी:शिवसेना\nगोवा खबर:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मधील निवडणूक प्रचारात गोव्यातील म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्याची केलेली भाषा शिवसेनेला...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nमहाराष्ट्र विधान परिषदेच्या, स्थानिक स्वराज संस्था मतदार संघातल्या सहा जागांसाठीची द्वैवार्षिक...\n2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य...\nवृक्षारोपण करून शिवसैनिकांनी साजरा केला शिवसेनेचा वर्धापन दिन\nगोवा टपाल सेवा स्थापनेची 180 वर्षे पूर्ण\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/05/Election.html", "date_download": "2021-07-30T08:07:03Z", "digest": "sha1:OJJG7V6RGTSTWGJSM2SAXCGOT7V3LUVB", "length": 6727, "nlines": 74, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम - 20 जून पर्यंत घरोघरी भेटी देणार - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम - 20 जून पर्यंत घरोघरी भेटी देणार\nमतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम - 20 जून पर्यंत घरोघरी भेटी देणार\nमुंबई - भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 च्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर्स- बीएलओ) 20 जून 2018 पर्यंत घरोघरी भेटी देऊन पडताळणी करणार आहेत. नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.\nया मोहिमेमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या परंतु, अद्याप मतदार नोंदणी झालेली नाही अशा नागरिकांची मतदार नोंदणी केली जाणार आहे. यामध्ये 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या भावी युवा मतदारांनाही सामावू�� घेतले जाणार आहे. तसेच दुबार, मयत आणि स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. ही सर्व माहिती बीएलओ घरोघरी जाऊन जमा करणार आहेत. या मोहिमेदरम्यान छायाचित्र मतदार यादीमध्ये श्वेत-धवल (ब्लॅक ॲण्ड व्हाईट) छायाचित्र असलेल्या मतदारांनी रंगीत छायाचित्र बीएलओंकडे जमा करावे.\nतक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक - भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सोयीसाठी तसेच तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी समाजमाध्यमांचा (सोशल मीडिया) प्रभावी उपयोग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 8104212100 हा विशेष व्हॉट्सॲप क्र. उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर मतदारांनी आपले नाव, भ्रमणध्वनी क्रमांक व पत्ता, विधानसभा मतदारसंघाचे नाव या माहितीसह आपल्या तक्रारीची माहिती थोडक्यात पाठविल्यास तक्रार दाखल करुन घेऊन ती सोडविण्यासाठी त्वरित प्रयत्न करण्यात येतील, असेही कुर्वे यांनी स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/07/Forensic-Lab.html", "date_download": "2021-07-30T08:09:10Z", "digest": "sha1:HCJJYEO4OIW3L4KQFBQHBPW74TA6FEYB", "length": 12871, "nlines": 75, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "विजय ठाकरेंच्या बदलीतून मिळाला चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना न्याय - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome maharashtra विजय ठाकरेंच्या बदलीतून मिळाला चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना न्याय\nविजय ठाकरेंच्या बदलीतून मिळाला चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना न्याय\nमुंबई - प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील उपसंचालक विजय ठाकरे यांच्या मनमानी व कर्मचारी हिताच्या धोरणाच्या विरोधात अखेर नागपूर येथे बदली करून महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची मागणी मान्य केली, त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री दीपक केसरकर यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले असून आता अन्य मागण्यांचादेखील सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, असे आवाहन अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी केले आहे.\nसंघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने, मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन म्हामुणकर, नरेश कमाने, मार्तंड राक्षे, न्यायसहाय्यक प्रयोगशाळा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गणपत भांगरे व पदाधिकारी यांनी या विषयावर आंदोलन केले होते तसेच चतुर्थ श्रेणी महिला कर्मचारी व शासकीय कुटुंब मंचाच्या अध्यक्ष सुवर्ण��� शेवाळे, सरचिटणीस संध्या भोईटे, शांता वाघेला, विमल दिघे व पदाधिकारी यांनी आझाद मैदान येते आमरण उपोषणदेखील केले होते. त्याची दखल घेत दीपक केसरकर यांनी लेखी आश्वासन देऊन ही कारवाई केली. त्याबद्दल संघटनेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला आहे.\nशासनाने आता अन्य मागण्यांबाबतदेखील सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे आवाहन भाऊसाहेब पठाण यांनी केले आहे. आपल्या मागण्यांबाबत गेल्या आठवड्यात मंत्रालयाच्या आरसा गेटवर संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली होती तसेच आझाद मैदान येथे देखील उपोषण करण्यात आले. संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले तसेच दोन दिवसांची लाक्षणिक संपदेखील करण्यात आला होता. 21 व 22 सप्टेंबर 2017 या दिवशी केलेल्या संपानंतर 27 सप्टेंबर 2017 नंतर बेमुदत संपाची हाक दिली गेली. त्यावेळी उपसचिवांनी मुख्य सचिवांसमवेत भेट घडवून आणली. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. या लेखी आश्वासनानंतर अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी वर्ग हवालदिल आहे.\nआमच्या मागण्या मान्य करण्याबाबत शासकीय स्तरावरून कार्यवाही होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली तरी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे मत भाऊसाहेब पठाण यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबत कर्मचा-यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे असल्याचे सांगितले. अनुकंपा तत्वावरील सेवाभरती विनाअट करावी, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासन सेवेत समाविष्ट करावे, चतुर्थश्रेणी कामगार निवृत्त झाल्यानंतर त्याच्या एका पाल्यास शासकीय सेवेत नोकरी मिळावी, सर्व खात्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तत्काळ भरावीत, या कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहत गृह खात्याप्रमाणे बांधून द्यावी, चतुर्थश्रेणीतून तृतीय श्रेणीत 25 ऐवजी 50 टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नये, 6 जून 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक – अ व एक – ल यामध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश या व्यतिरिक्त) नियम व आदेश रद्द करण्यात यावे, सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा, सन 2005 पासूनची चतुर्थश्रेणी कर्मचारी अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुन्या पद्धतीने लागू करावी, कृष�� विभागात आकृतीबंध पदे निर्माण करताना 1998 प्रमाणे वाहन चालक व चतुर्थश्रेणी पदे निर्माण करावीत, महसूल विभागातील हवालदार, नाईक, दप्तरी, पदाचे मूळ वेतन लिपिकाप्रमाणे लागू करण्यात यावे व शैक्षणिक अर्हतेनुसार तलाठी या पदावर पदोन्नती मिळावी, शासकीय वसतीगृहांमध्ये राहणारे सेवानिवृत्त कर्मचारी व अनुकंपा तत्वावरील राहणारे कुटुंब यांना तीन महिन्याऐवजी बारा महिने राहण्याचा कालावधी वाढवून द्यावा, ड वर्ग कर्माचाऱ्यांचे खासगीकरण करू नये, जे कर्मचारी ठेका पद्धतीने वर्षानुवर्षे कामे करत आहेत, त्यांना शासन सेवेत समाविष्ट करावे व पुढील ठेकेदरी पद्धत बंद करावी, आरोग्य विभागातील वैद्यक शिक्षण व द्रव्य विभागातील बदली कामगार वर्षानुवर्षे काम करत आहेत, त्यांना तत्काळ कायम करावे तसेच महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांना शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सातवा वेतन आयोग लागू करावा, कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा, अशा संघटनेच्या मागण्यात असून याबाबत वेळीच शासनाने दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर आंदोलन तीव्र स्वरुपाचे करण्यात येईल, असेही भाऊसाहेब पठाण यांनी याबाबत बोलताना सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%AF%E0%A5%AC", "date_download": "2021-07-30T08:54:01Z", "digest": "sha1:D7IQFR5FED4O3QL4PF5FYUBUIRKV3ZYI", "length": 4996, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४९६ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १४९६ मधील जन्म (१ प)\n► इ.स. १४९६ मधील मृत्यू (रिकामे)\n\"इ.स. १४९६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४९० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/recognition-of-the-four-quotes-on-dehurod-at-a-higher-rate/", "date_download": "2021-07-30T07:34:12Z", "digest": "sha1:JMBJQ4CIR56B5IAGILK2WCWZO6LCRDI3", "length": 12029, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "देहूरोडमध्ये चार निविदांना वाढीव दराने मान्यता – Dainik Prabhat", "raw_content": "\nदेहूरोडमध्ये चार निविदांना वाढीव दराने मान्यता\nकॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा : सप्टेंबर महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध\nदेहुरोड – कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मालकीच्या इमारतींची दुरुस्ती आणि सुधारणा, कॅंटोन्मेंट भागात तारेचे कुंपण घालणे, कॅंटोन्मेंटचे रुग्णालय दुरुस्ती आणि बोर्डाच्या विविध इमारती रंगकामाच्या अनुक्रमे 50 लाखांच्या चारही निविदांना 36-37 टक्के वाढीव दराने मान्यता देण्यात आली. सर्व कामे बोर्डाकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे सभेत सांगण्यात आले. बोर्डाची पाणी योजना देखभाल-दुरुस्ती, बोर्डाच्या इमारती दुरुस्तीची निविदा पुन्हा मागविणे आणि खासगी ठेकेदाराकडून पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षारक्षक तसेच सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याच्या तरतुदींप्रमाणे वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nकॅंटोन्मेंटचे अध्यक्ष ब्रिगेडिअर ओ. पी. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, उपाध्यक्षा सारिका नाईकनवरे, बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळराव तंतरपाळे, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, लष्करी सदस्य विकास वर्मा, पल्लव सूद, विवेक कोचर उपस्थित होते.\nबोर्डाच्या सभेच्या सुरुवातीला लष्करी सदस्य लेफ्टनंट कर्नल पल्लव सूद व विकास वर्मा यांना गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कॅंटोन्मेंटच्या रुग्णालयासाठी लागणारे सोनोग्राफी यंत्र, लेक्ट्रोलाईट यंत्र, एक्स रे यंत्र खरेदीच्या तीन निविदांना मान्यता देण्यात आली. बोर्डाच्या हद्दीतील सुमारे 9 हजार 500 मिळकतींचे 2019 ते 2022 या त्र्यैवार्षिक करनिर्धारण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.\nकॅंटोन्मेंट बोर्डाने 2012 मध्ये बोर्डाच्या हद्दीची निश्चिती करून हद्दीवर खांब (पिलर) लावले होते. त्यानंतर रुपीनगर भागातील सुमारे बाराशे ते पंधराशे सुमारे दोनशे मिळकतीची नोंद महापालिकेकडे झालेली आहे. संबंधित भागात महापालिका सुविधा देत असून, येथील मतदारांची नावेही महापालिकेच्या मतदार यादीत समाविष्ट आहेत. त्यामुळे याबाबत मुल्ला ऍण्ड मुल्ला ��ा कायदेशीर सल्लागारांचे मत घेण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला. कॅंटोन्मेंट बोर्डाची सप्टेंबर महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करावी लागणार असून, मतदार यादी तयार करताना सर्वोच्च न्यायालयाने पंचमढी कॅंटोन्मेंट बोर्डाच्या एका खटल्यात दिलेल्या निर्णयानुसार संरक्षण विभागाच्या जागांवरील अतिक्रमितांची नावे यादीत समाविष्ट करण्यास मनाई केली होती. त्यामुळे बोर्डाची अंतिम मतदारयादी तयार करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी कायदेशीर मत घेण्यात येणार आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रचाराच्या अंतिम टप्प्यात मावळमध्ये सभांचा धडाका\nप्रशासनाकडून 93 कोटींचा सुधारित टंचाई आराखडा\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nपाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केले अत्याचार, पंतप्रधान इम्रान खान ट्रोल\n“भाजपच्या काळात दहशतवाद्यांना महिलांच्या वेशात पकडलं जातंय” जाणून घ्या…\n‘मेट्रो’मुळे पुण्याला नवी, आधुनिक ओळख मिळणार : उपमुख्यमंत्री\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nसीबीएसई बोर्डाचा 12वीचा निकाल आज दुपारी\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\n#Video बायकोशी भांडण तरुणाने गाठली थेट सासुरवाडी अन् विद्युत टॉवरवर जाऊन केला…\n‘राज कुंद्राने कुठला चित्रपट…’ नितेश राणेंच्या ‘या’…\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nपाकिस्तानात पाच जणांनी बकरीवर केले अत्याचार, पंतप्रधान इम्रान खान ट्रोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lilliput.com/mr/touch-montior/", "date_download": "2021-07-30T08:02:53Z", "digest": "sha1:5DZLTSMOZU4GQXHR6KANSFMBP4ISGLZ4", "length": 6560, "nlines": 176, "source_domain": "www.lilliput.com", "title": "टच मॉन्टिअर", "raw_content": "\n12 जी-एसडीआय संचालक मॉनिटर\n4 के संचालक मॉनिटर\nएचडीएमआय मॉनिटर 5-10 ″\nएसडीआय मॉनिटर 5-12 ″\nसुरक्षा मॉनिटर 7-16 ″\nकॅपेसिटिव्ह टच मॉनिटर 7-13.3 ″\nमेटल हाऊसिंग मॉनिटर 7-15 ″\nप्रतिरोधक टच मॉनिटर 7-15 ″\nयूएसबी मॉनिटर 7-14 ″\nOEM आणि ODM सेवा\nआर अँड डी टीम\n12 जी-एसडीआय संचालक मॉनिटर\n4 के संचालक मॉनिटर\nएचडीएमआय मॉनिटर 5-10 ”\nएसडीआय मॉनिटर 5-12 ”\nसुरक्षा मॉनिटर 7-16 ”\nकॅपेसिटिव्ह टच मॉनिटर 7-13.3 ”\nमेटल हाऊसिंग मॉनिटर 7-15 ”\nप्रतिरोधक टच मॉनिटर 7-15 ”\nयूएसबी मॉनिटर 7-14 \"\nFA1210 / C / T _ 12.1 इंच औद्योगिक कॅपेसिटीव्ह ...\nएफए 1016 / सी / टी _ 10.1 इंचाचा पूर्ण एचडी कॅपेसिटिव्ह स्पर्श ...\n779GL-70NP / C / T _ 7 इंच उंच ब्राइटनेस कॅपेसिट ...\nएफए 1014-एनपी / सी / टी _ 10.1 इंच एचडी कॅपेसिटिव्ह टच मी ...\nएफए 1012-एनपी / सी / टी _ 10.1 इंचा कॅपेसिटिव्ह टच मॉन्टीअर\nTK1330-NP / C / T _ 13.3 इंच औद्योगिक कॅपेसिटीव्ह ...\nTK700-NP / C / T _ 7 इंच औद्योगिक ओपन फ्रेम ...\nTK970-NP / C / T _ 9.7 इंच औद्योगिक ओपन फ्रेम टी ...\nTK1500-NP / C / T _ 15 इंच औद्योगिक ओपन फ्रेम टी ...\n765 जीएल-एनपी / सी / टी _ 7 इंच डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ ...\n12 पुढील> >> पृष्ठ 1/2\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nसुरक्षा मॉनिटर 7-16 ”\nयूएसबी मॉनिटर 7-14 \"\nआर अँड डी टीम\nOEM आणि ODM सेवा\nक्र .२ F फु क्यूई नॉर्थ रोड, लॅन टियान इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झोन, झांग झोउ, फू जियान, 3 363००5, चीन\nहॉट उत्पादने - साइटमॅप - एएमपी मोबाइल\n5 इंच 4 के कॅमेरा मॉनिटर , Lilliput , एसडी सीसीटीव्ही मॉनिटर , USB समर्थित मॉनिटर , Lilliput मॉनिटर , प्रसारण मॉनिटर ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/category/political/", "date_download": "2021-07-30T07:16:53Z", "digest": "sha1:S5CVWBBKIQTJAKJI6C2X7WOWI4ANOX5Y", "length": 10448, "nlines": 127, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "राजकीय – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्���्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nजरा मुंबईकडून शिका – सुप्रीम कोर्टाने फटकारले\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील . नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना मोठ्या प्रमाणात…\nशे.का.पक्षाचे केरबा भाऊ पाटील यांचा गोकुळ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर, राधानगरी प्रतिनिधी : सुहास निल्ले दि.२६/०३/२०२१. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा…\nवीज तोडणी तूर्तास थांबवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभागृहात घोषणा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.०२/०३/२०२१ मुंबई: सध्या वाढीव वीज बिलाबाबत सर्वजण त्रस्त झालेले दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यभरात…\nसीताराम कुंटे यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील दि.२८/०२/२०२१. मुंबई :- राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून…\nराज्यातील ग्रामपंचायती होणार मालामाल – १५ व्या वित्त आयोगाव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणार वेगळा निधी\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील पुणे:- आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पुणे…\nनवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ लोकाभिमुख अर्थसंकल्प\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर मुंबई प्रतिनिधी : पांडुरंग पाटील नवी मुंबई- नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2020-21 चा…\nतब्बल अकरा महिन्यानंतर सर्व महाविद्यालये झाली सुरू\nमहाराष्ट्र लाईव्ह न्युज ,वृत्तसेवा : जोतिबा डोंगर. क.बावडा प्रतिनिधी : प्रणाली सातपुते, दि.१५/०२/२०२१ कोरोनाच्या महामारी मुळे सर्व देशभर लॉकडाउन करण्यात…\n*खानापुरमध्ये आमदार प्रकाश आ���िटकर गटाची सत्ता*\nगारगोटी दि.१८(प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या चर्चेत असणारी भुदरगड तालुक्यातील खानापुर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणली संत्तातर घडवून आणले.आमदार…\nमहाराष्ट्रात दिवाळीनंतरच शाळा सुरु होणार;\nदि. १२ /१०/२०२० . राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/04/ahmednagar_20.html", "date_download": "2021-07-30T08:29:12Z", "digest": "sha1:KRMCCHXFKEHZC65CXRMDSDWDLPPBAYUF", "length": 9260, "nlines": 85, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking बूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी\nबूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी\nबूथ हॉस्पिटलच्या सेवा कार्यात पंजाबी व सिंधी समाजाचा खारीचा वाटा : प्रदीप पंजाबी\nअहमदनगर ः करोनाच्या संकटात गेल्या वर्षापासून नगरच्या बूथ हॉस्पिटलने सामाजिक जाणीवेतून रुग्ण सेवा केली आहे. आताही आलेल्या दुसर्या लाटेत त्यांचे हे कार्य अविरतपाने चालू आहे. या कार्यात खारीचा वाटा उचालाच्या दृष्टीने पंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी भरीव मदत केली आहे. आपण सर्व एकत्र येत नियमांचे पालन करून या करोना विरोधात लढा देवू, असे प्रतिपादन पंजाबी समाजाचे ���ूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी यांनी केले.\nपंजाबी व सिंधी समाजाच्या वतीने बूथ हॉस्पिटलला करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी रोख आर्थिक मदत, पौष्टिक खाद्यपदार्थ व शुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स देण्यात आले. पंजाबी समाजाचे नूतन अध्यक्ष प्रदीप पंजाबी व सिंधी समाजाचे नूतन अध्यक्ष महेश मद्यान यांच्या हस्ते बूथ हॉस्पिटलचे व्यवस्थापक मेजर देवदान कळकुंबे यांच्या कडे सर्व मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी राधाकृष्ण मंदिराचे अध्यक्ष राकेश गुप्ता, जयकुमार रंगलाणी, मानक भटलाई, सुनील बजाज, मन्नु कुकरेजा, कुमार ग्राबा, मनोज खूपचंदाणी, कानू गोपलाणी, अनिल सबलोक, पंजाबी सेवा समितीचे उपाध्यक्ष हितेश ओबेरॉय, संजय धुप्पड, पियुष जग़्गी, मोहित पंजाबी, डॉ.महेश तिवारी, डॉ. अभिजीत केकान आदी उपस्थित होते.\nयावेळी महेश मद्यान म्हणाले, करोनाच्या पर्दुर्भावामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण झाले असताना सर्वसामान्य करोना बाधित रुग्णांवर मोफत उपचार करून बूथ हॉस्पिटलने मोठे सामाजिक दावित्व निभावले आहे. त्यांच्या या सेवा कार्याला पंजाबी व सिंधी समाजाचे कायम पाठबळ राहील. मेजर देवदान कळकुंबे यांनी पंजाबी व सिंधी समाजाने दिलेल्या मदती बद्दल सर्वांचे आभार मानून सर्व दानशुरणी बूथ हॉस्पिटलला मदत करावी असे आवाहन केले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर या���ची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-PalakMnatri-Shankarrao-Gadakh.html", "date_download": "2021-07-30T06:43:45Z", "digest": "sha1:HX3KZ2NOYN5PII35FK3JAF3YEY5AYMNC", "length": 21215, "nlines": 96, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> पुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार - पालकमंत्री गडाख | Osmanabad Today", "raw_content": "\nपुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार - पालकमंत्री गडाख\nउस्मानाबाद - डॉ क्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात जिल्ह्यातील दानशूर संस्थांच्या स...\nउस्मानाबाद - डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात जिल्ह्यातील दानशूर संस्थांच्या सहकार्यातून कार्यान्वित होत असलेली कोरोना चाचणी प्रयोगशाळा पुढील आठवड्यात जिल्हावशीयांच्या सेवेत सुरू होणार आहे.\nजिल्ह्यातील सर्व बँका , पतसंस्था , नगर पालिका , साखर कारखाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या सहकार्यातून उस्मनाबाद येथील कोविड लॅबचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्यात ही लॅब चालू होणार आहे. प्रयोगशाळेतील सर्व साहित्य पोचले आहे. त्याची जोडणी करण्याचे काम येथील अभियंते करत असून एक ते दोन दिवसात ते पूर्ण होत आहे. त्यानंतर यासाठी लागणारा प्रशिक्षित वर्ग विद्यापीठातील उपकेंद्रतूनच दिला जाणार आहे. त्यांचेही प्रशिक्षण पूर्ण होत असून पुढील आठवड्यात ही प्रयोगशाळा जिल्हावाशीयांच्या सेवेत येत आहे.\nत्यामुळे जिल्ह्याची इतरत्र चाचणीसाठी होणारी धावपळ थांबणार असून त्यासाठी आता केवळ एक आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मी स्वतः ही प्रयोगशाळा तात्काळ सुरू व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी नित्यनियमाने संपर्क करीत आहे. तसेच विद्यापीठातील प्रयोगशाळेचे काम पाहणारे सर्व सहकारी यांच्याशी संपर्कात असून लवकरच उपकेंद्रातील ही प्रयोगशाळा कार्यान्वित होईल.\nकोरोणाचा संसर्ग कमी करायचाय, वाढवायचा नाही....\n'घरीच रहा ;कोरोनाला टाळा' असं आपण सर्वांना सांगतो, आणि हेच योग्य आहे. जर मी दौरा केला तर अधिकारी कर्मचारी हे सर्व एकमेकांच्या संपर्कात येतात. यातून कोरोनाचा संसर्ग रोखण्याऐवजी वाढू शकतो. त्यामुळे प्रमुख अधिकाऱ्यांची झूमआप द्वारे मीटिंग घेतो. फोनवरून संपर्क करतो. असेही नाही एखादी फाइल माझ्या सहीमुळे राहिलेली आहे. त्यामुळे दौरा केलाच पाहिजे. सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. जिल्ह्यात कोठेही कोणाची तक्रार नाही. त्यामुळे योग्य वेळ आल्यानंतर मी प्रत्येक तालुकानिहाय दौरा करणारच आहे.\nगेल्या एक महिन्यापासून माझ्या कुटुंबातील सदस्याचे आजारपणाच्या विविध टेस्ट अहमदनगर, पुणे, चेन्नई व मुंबई येथे चालू असल्याने एक महिन्यापासून मी जिल्ह्यात येऊ शकलो नाही. ही वस्तुस्थिती आहे. परंतु, सर्व सामान्य जनतेला अडचण येऊ नये. म्हणून मी जिल्हा प्रशासनाच्या, लोकप्रतिनिधींच्या व जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या संपर्कात आहे. तसेच फोनद्वारे अनेकांच्या कामाचा पाठपुरावा चालू होता. एखाद्या ठिकाणी आर्थिक अडचण असेल किंवा अन्य कोणती अडचण असेल तर ती सोडवण्यासाठी त्याचा पाठपुरावा करीत आहे. आई तुळजाभवानीच्या कृपेने कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न पार पडेलच. परंतु अनेकांना माझ्या कुटुंबातील आरोग्याचा प्रश्न माहीत असूनही त्यांनी खालच्या पातळीचे राजकारण केले याचा खेद वाटतो. शेवटी, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते. त्यामुळे पुढील आठवड्यात प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे.\nसध्या जगात व राज्यासमोर कोविडचे मोठे संकट उभे असून सगळी यंत्रणा याचा मुकाबला करीत आहे. आपल्या सर्वांना एकत्र येऊन या महामारीचा मुकाबला करायचा आहे. आपल्या जिल्ह्यात कोविड चे रुग्ण वाढल्याने सर्वांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन समितीमधून सामान्य रुग्णालय व आयुर्वेदिक कॉलेजसाठी सुमारे साडे सहा कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असून चालू वर्षीही कोरोनासाठी रु. २२ कोटींची तरतुद केलेली आहे.\nप्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेतलेली आहे. दि. १५ मार्चला विधानसभेचे अधिवेशन संपल्याबरोबर दि. १७ मार्च रोजी पालकमंत्री म्हणून सगळ्यात पहिली बैठक उस्मनाबादची झालेली आहे. तेव्हापासून सुमारे ४ बैठका घेतल्या आहेत.\nसन २०२० ची जिल्हास्तरीय खरीप हंगामपुर्व आढावा राज्यांत सर्वात पहिली उस्मनाबाद जिल्ह्यात मी घेतली. शेतक-यांच्या बांधावर खते व बी बियाण्यांचे वाटप, बियाणे व खतांच्या उपलब्धतेचा प्रश्न, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न , पाणी प्��श्न यात लक्ष घातले आहे. बोगस बियाण्यांच्या सुमारे ७५६८ प्राप्त आहेत. यापैकी सुमारे ७५३१ ठिकाणी पंचनामे करण्यात आलेले आहेत. कृषिधन सीड्स, green gold, Basant Agroteck, वरदान, सालासर आणि पतंजली या ६ कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केलेले असुन पोलीस तपास करीत आहेत.\nजिह्यातील रेशन वाटप व्यवस्थेत सुरवातीला अनेक समस्या होत्या. परंतु, यात मी जातीने लक्ष दिले. स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत करून गावातील तसेच वाड्या वस्त्यावरील गरीब कुटुंबा पर्यंत कसे याचे वाटप होईल यात लक्ष दिले. शनैश्वर देवस्थानच्या वतीने जिल्ह्यात २५ टन अन्नधान्याचे वाटप जिल्ह्यातील गोरगरिबांना केलेले आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील यापुर्वीची परिस्थिती व माझी उपलब्धी जिल्हावासियांच्या समोर आहे. आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता मी कटिबद्ध आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्��ासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : पुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार - पालकमंत्री गडाख\nपुढील आठवड्यात कोविड लॅब चालू होणार - पालकमंत्री गडाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Rajesh-Tope.html", "date_download": "2021-07-30T07:02:35Z", "digest": "sha1:BURSTEN4ZPBTA3DTVCQJTCTU452LQDOM", "length": 24406, "nlines": 107, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> सर्व सामान्य नागरिकांना आरोग��याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात - आरोग्य मंत्री राजेश टोपे | Osmanabad Today", "raw_content": "\nसर्व सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात - आरोग्य मंत्री राजेश टोपे\nउस्मानाबाद - कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा...\nउस्मानाबाद - कोरोना महामारीचे संकट सर्वत्र असून यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी सर्व प्रकारचे खास अधिकार दिलेले आहेत. हा आजार सामान्य नसून जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा वेळेवर मिळाव्यात यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करून सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी covid-19 च्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत दिले.\nउस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली(दि.19जुलै) आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. कैलास घाडगे- पाटील, आ. ज्ञानराज चौगुले, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. सुरेश धस, राज्याच्या आरोग्य विभागाच्या वॉररुम प्रमुख डॉ. अर्चना पाटील, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश खापर्डे, विद्यापीठ सिनेट सदस्य संजय निंबाळकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.\nपुढे बोलताना ना. टोपे म्हणाले की, जिल्ह्यात ॲन्टीजन तपासणी वाढ��िण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने एकाच कंपनीला नेमले असून तपासणीचा दर ४५० रुपये ठरविलेला आहे. एक हजार लोकसंख्येच्या मागे तीन तपासणी करण्याचे प्रमाण असून जिल्ह्यात १० हजार ॲन्टीजनची आवश्यकता आहे. तसेच क्वॉरंटाईन सेंटरची देखरेख करण्याची जबाबदारी विभागीय अधिकारी यांच्यावर सोपविण्यात यावी. क्वॉरंटाईन सेंटरची संख्या अपूरी पडल्यास मंगल कार्यालय हॉल हे ताब्यात घेऊन त्याचा आढावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.\nतसेच क्वॉरंटाईन उपचार घेत असलेल्या रुग्णांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे असून त्यांना अंडी व दूध आदी खाद्यपदार्थ कोविडच्या प्रोटोकॉल प्रमाणे द्यावेत. विशेष म्हणजे या रुग्णांना वेळेवर जेवण मिळावे यासाठी चांगल्या केटरची नेमणूक करावी व क्वॉरंटाईनची स्वच्छता राखण्याबरोबरच सदरील सेंटरचा फोटो काढून जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावा व त्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी. त्यासाठी पैशाची अडचण भासू दिली जाणार नसल्याचा निर्वाळाही ना. टोपे यांनी यावेळी दिला.\nकोरोना -१९ यावर उपाययोजना करण्यासाठी आमदारांना ५० लाख रुपये खर्च करण्यास परवानगी दिली असून कोरोनावर मात करण्यासाठी जे साहित्य खरेदी करायचे आहे ते खरेदी करण्यास जिल्हाधिकार्यांनी तात्काळ मान्यता देण्याच्या सक्त सूचनाही यावेळी ना. टोपे यांनी देऊन कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस आरोग्य विभागाचे सर्व वैद्यकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n* १७ सीएचओंची नेमणूक करण्यास परवानगी\n* ऑक्सिजन सिलेंडर घेण्यास मान्यता देण्यात आली\n* जिल्ह्यात आरएचसीटी स्कॅनसाठी परवानगी\n* आयएमए डॉक्टरांनी वार्डला किमान ७ दिवस सेवा देणे बंधनकारक\n* सह्याद्री हॉस्पिटल उस्मानाबाद व उमरगा येथील साई हॉस्पिटलला प्रायव्हेट कोविड सेंटरची मान्यता\n* खाजगी दवाखान्यात ऑडीटर नेमण्यात येणार\n* जिल्ह्याच्या सीमेवर पल्स ऑक्सिमीटर, पल्स थर्मल याची चांगल्या प्रकारे तपासणी करण्यात येणार\n* प्रायव्हेट दवाखान्यात मोफत सेवा मिळणार\nदवाखान्याची बांधकाम तात्काळ पूर्ण करण्यात येणार\n* नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु होणार\n*ॲम्बुलन्स शिल्लक ठेवण्यात येणार\n* अर्सेनिक अल्बम-३० गोळ्या खरेदीस परवानगी\n* लोकप्रतिनिधींनी कार्यकर्त्यांच्या स्तरावर दर्जेदार क्वॉरंटाईन सेंटर करावे\nखाजगी डॉक्टरांनी सेवा देणे बंधनकारक\n\"अशा महामारीच्या काळामध्ये खाजगी प्रॅक्टिस (IMA) करणाऱ्या डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात रुग्णांना सेवा देणे आवश्यक व बंधनकारक आहे. जे डॉक्टर सेवा देण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची नेमणूक करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांनी सेवा देण्यास नकार दिल्यास त्यांचे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार शासनाला आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी शासनाने या डॉक्टरवर मोठ्या प्रमाणात रक्कम खर्च केलेली आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून जनतेची सेवा करावी अशी आर्त साद महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे राज्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी घातली\".\nप्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत जिल्हा प्रशासनाने आजपर्यंत राबवलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. तसेच सद्य परिस्थितीमध्ये जिल्ह्यात कोरोना चा संसर्गबाबत सविस्तर माहिती दिली.\nयावेळी आ. कैलास घाडगे-पाटील,आ. ज्ञानराज चौगुले, आ. सुरेश धस, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर,खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व जिप अध्यक्षा प्रा. अस्मिता कांबळे या सर्व लोकप्रतिनिधी यांनी कोरोनाचे उपचार व संसर्ग रोखण्याबाबत आपले प्रश्न मांडून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली तर याबाबत मंत्री महोदयांनी लक्ष घालून केलेल्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे त���वळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : सर्व सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात - आरोग्य मंत्री राजेश टोपे\nसर्व सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सर्व सुविधा तत्परतेने पुरवाव्यात - आरोग्य मंत्री राजेश टोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/blog/alimony-and-recalculation/", "date_download": "2021-07-30T06:46:21Z", "digest": "sha1:J3UY2IABPNKIDREMQXW25V6HAHIK6J2S", "length": 16679, "nlines": 133, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "पोटगी आणि पुनर्गणना | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » पोटगी आणि पुनर्गणना\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nआर्थिक करार घटस्फोटाचा एक भाग आहेत\nकरारांपैकी एक सहसा भागीदार किंवा मुलाच्या पोटगीचा असतो: मुलासाठी किंवा माजी जोडीदाराच्या जगण्याच्या किंमतीमध्ये योगदान. जेव्हा माजी भागीदार एकत्रितपणे किंवा त्यापैकी एक घटस्फोटासाठी फाइल करते तेव्हा पोटगी गणना समाविष्ट केली जाते. पोटगी देयकाच्या मोजणीवर कायद्यात कोणतेही नियम नाहीत. म्हणूनच न्यायाधीशांनी काढलेले तथाकथित \"ट्रामा स्टँडर्ड्स\" यासाठी प्रारंभिक बिंदू आहेत. गरज आणि क्षमता या गणनाच्या आधारे आहेत. गरज म्हणजे घटस्फोटाच्या आधी माजी भागीदार आणि मुलांना सवय होती. सहसा घटस्फोटानंतर माजी भागीदारास त्याच स्तरावर कल्याण प्रदान करणे शक्य नसते कारण आर्थिक जागा किंवा करण्याची क्षमता खूपच मर्यादित असते. मूलभूत पोटगी हे सहसा भागीदारांच्या पोटगीपेक्षा प्राधान्य असते. जर या निर्धारानंतर अद्याप काही आर्थिक क्षमता शिल्लक राहिली असेल तर ती कोणत्याही भागीदारांच्या पोटगीसाठी वापरली जाऊ शकते.\nभागीदार किंवा मुलाच्या पो���गीची गणना माजी भागीदारांच्या सद्य परिस्थितीच्या आधारे केली जाते. तथापि, घटस्फोटानंतर, ही परिस्थिती आणि त्यासह देय देण्याची क्षमता कालांतराने बदलू शकते. याची विविध कारणे असू शकतात. या संदर्भात आपण विचार करू शकता, उदाहरणार्थ, नवीन जोडीदाराशी लग्न करणे किंवा डिसमिसलमुळे कमी उत्पन्न. याव्यतिरिक्त, आरंभिक पोटगी चुकीच्या किंवा अपूर्ण डेटाच्या आधारावर निश्चित केली गेली असेल. अशा परिस्थितीत पोटगी पुन्हा मोजणे आवश्यक असू शकते. जरी बहुतेकदा हा हेतू नसतो, तरीही कोणत्याही प्रकारच्या पोटगीची गणना केल्यास जुन्या समस्या उद्भवू शकतात किंवा माजी भागीदारासाठी नवीन आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, जेणेकरून माजी भागीदारांमधील तणाव पुन्हा वाढू शकेल. म्हणूनच बदललेली परिस्थिती सबमिट करुन सल्ला द्यावयाचा असेल की मध्यस्थी करुन पोटगी परत मोजावी. Law & Moreयास मदत करण्यात आनंदाने मध्यस्थ आहेत. Law & Moreचे मध्यस्थ आपल्याला सल्लामसलत करून मार्गदर्शन करतील, कायदेशीर आणि भावनिक समर्थनाची हमी देतील, दोन्ही पक्षांचे हित विचारात घेतील आणि नंतर आपल्या संयुक्त कराराची नोंद करतील.\nकधीकधी, मध्यस्थीमुळे पूर्व-भागीदारांमधील इच्छित निराकरण होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे पोटगीच्या पुनर्वापराबद्दल नवीन करार होतात. त्या प्रकरणात कोर्टाचे पाऊल स्पष्ट आहे. आपण हे पाऊल कोर्टापर्यंत नेऊ इच्छिता मग आपल्याला नेहमी वकीलाची आवश्यकता असते. त्यानंतर वकील न्यायालयात पोटगीचे दायित्व बदलण्याची विनंती करू शकते. त्या प्रकरणात, आपल्या माजी जोडीदारास बचावाचे विधान किंवा प्रति-विनंती सबमिट करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी असेल. त्यानंतर कोर्ट देखभाल बदलू शकते, म्हणजेच वाढ, घट किंवा शून्य ठरवते. कायद्यानुसार यास “परिस्थितीत बदल” आवश्यक आहे. अशा बदललेल्या परिस्थिती पुढील उदाहरणे आहेतः\nनवीन किंवा भिन्न कार्य\nपुनर्विवाह, सहवास किंवा नोंदणीकृत भागीदारीमध्ये प्रवेश करणे\nपॅरेंटल एक्सेस सिस्टममध्ये बदल\nकायद्यात “परिस्थितीत बदल” ही संकल्पना निश्चितपणे परिभाषित केलेली नसल्यामुळे, त्यात वर नमूद केलेल्या परिस्थितीशिवाय इतर परिस्थितींचा समावेश असू शकतो. तथापि, ज्या परिस्थितीत आपण कमी काम करणे किंवा फक्त नवीन भागीदार मिळणे निवडले आहे तेथे एकत्र न राहता, लग्न न करता ���िंवा नोंदणीकृत भागीदारीत प्रवेश न घेता हे लागू होत नाही.\nन्यायाधीशांना असे दिसते की परिस्थितीत कोणताही बदल होत नाही मग आपली विनंती मंजूर होणार नाही. परिस्थितीत काही बदल आहे का मग आपली विनंती मंजूर होणार नाही. परिस्थितीत काही बदल आहे का मग नक्कीच तुमची विनंती मंजूर होईल. योगायोगाने, आपल्या विनंतीस आपल्या पूर्व भागीदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्वरित आणि समायोजनाशिवाय मंजूर केले जाईल. सुनावणीनंतर साधारणतः चार ते सहा आठवड्यांच्या दरम्यान निर्णय घेण्यात येतो. या निर्णयामध्ये न्यायाधीश जोडीदाराकडून किंवा मुलाच्या देखरेखीसाठी कुठलीही नवीन ठरलेली रक्कम देय असल्याचा दिवस देखील सूचित करेल. याव्यतिरिक्त, देखभाल मध्ये बदल पूर्वगामी प्रभावासह होईल हे न्यायालय निश्चित करू शकते. न्यायाधीशांच्या निर्णयाशी आपण सहमत नाही का मग नक्कीच तुमची विनंती मंजूर होईल. योगायोगाने, आपल्या विनंतीस आपल्या पूर्व भागीदाराकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्वरित आणि समायोजनाशिवाय मंजूर केले जाईल. सुनावणीनंतर साधारणतः चार ते सहा आठवड्यांच्या दरम्यान निर्णय घेण्यात येतो. या निर्णयामध्ये न्यायाधीश जोडीदाराकडून किंवा मुलाच्या देखरेखीसाठी कुठलीही नवीन ठरलेली रक्कम देय असल्याचा दिवस देखील सूचित करेल. याव्यतिरिक्त, देखभाल मध्ये बदल पूर्वगामी प्रभावासह होईल हे न्यायालय निश्चित करू शकते. न्यायाधीशांच्या निर्णयाशी आपण सहमत नाही का मग आपण 3 महिन्यांत अपील करू शकता.\nआपल्याकडे पोटगी विषयी प्रश्न आहेत किंवा आपण पोटगी पुन्हा मोजायला आवडेल का मग संपर्क साधा Law & More. येथे Law & More, आम्हाला समजले आहे की घटस्फोट आणि त्यानंतरच्या घटनांमुळे आपल्या जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच आपला वैयक्तिक दृष्टीकोन आहे. आपल्यासह आणि शक्यतो आपल्या माजी जोडीदारासह आम्ही दस्तऐवजाच्या आधारावर संभाषणादरम्यान आपली कायदेशीर परिस्थिती निश्चित करू शकतो आणि नकाशा तयार करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि नंतर पोटगीच्या पुनर्वसनासंदर्भात आपली दृष्टी किंवा इच्छेची नोंद करू शकतो. आम्ही कोणत्याही पोटगी प्रक्रियेत आपल्याला कायदेशीररित्या मदत करू शकतो. Law & Moreयांचे वकील व्यक्ती आणि कौटुंबिक कायद्याचे क्षेत्रातील तज्ञ आहेत आणि शक्यतो आपल्या जोडीदारासह एकत्रितपणे या प्रक्रिय���द्वारे आपले मार्गदर्शन करण्यास आनंदी आहेत.\nमागील पोस्ट फोटोंवर कॉपीराइट\nपुढील पोस्ट त्वरित डिसमिसल\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nफॉर्म पाठविला आहे. धन्यवाद.\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80,_%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:52:20Z", "digest": "sha1:O3UHTGREEZLSKV2NNDJ2YYNM6HVAL7QZ", "length": 24132, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुरी, ओडिशा - विकिपीडिया", "raw_content": "\nसमुद्रसपाटीपासुन उंची ० फूट (० मी)\nपुरी भारताच्या ओड़िशा राज्यातील एक शहर व पुरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर तेथे असलेल्या जगन्नाथाच्या मंदिरामुळे 'जगन्नाथपुरी' म्हणून अधिक ओळखले जाते. सध्या असलेल्या मंदिराची पुनर्बांधणी दहाव्या शतकाच्या नंतर जुन्या मंदिराच्या जागेवर झाली. त्याचा प्रारंभ राजा अनंतवर्मन देव या गंग राजघराण्यातील राजाकडून झाला.[१]\n३ नव-कलेवर उत्सव : इतिहास\n४ मूर्तीसाठी लाकडाचा शोध\n५ लाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक आणि मूर्ती घडविण्याची क्रिया\nजगन्नाथपुरी हे ओडिसामध्ये भुवनेश्वरपासून वीस मैलांवर समुद्रतीरी वसलेले एक नगर आहे. हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र असून याला श्रीक्षेत्र, पुरुषोत्तमक्षेत्र अशी अन्य नावेही आहेत.जगन्नाथपुरी शहरात जगन्नाथाचे एक पुरातन मंदिर आहे. मंदिरामध्ये श्रीजगन्नाथ, श्रीबलभद्र, देवी सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या लाकडी मूर्ती आहेत. जगन्नाथ मंदिराची रथयात्रा दरवर्षी आषाढ महिन्यात होते. त्यावेळी मूर्ती विराजमान झालेला प्रचंड वजनाचा लाकडी रथ ओढायला शेकडो माणसे लागतात. (म्हणून फार मोठे काम करणे याला जगन्नाथाचा रथ ओढणे असे म्हणतात,)\nहिंदू पंचांगानुसार ज्या वर्षी अधिक आषाढ महिना येतो, त्या वर्षी जगन्नाथपुरीला जगन्नाथाच्या नवीन काष्ठमूर्ती तयार करून त्यांची शास्त्रोक्त विधिवत प्रतिष्ठापना करणे म्हणजेच ‘नव-कलेवर’ होय.(कलेवर म्हणजे देह.) या मूर्ती लाकडाच्या असल्याने वास्तविक दर १२ वर्षांनी त्या बदलणे आवश्यक असते. परंतु रथयात्रा आषा��� महिन्यात होत असल्याने जेव्हा अधिक आषाढ महिना येतो तेव्हाच नवीन मूर्ती घडवून जुन्या मूर्ती बदलतात. त्यामुळे कधीकधी मूर्ती बदलण्यास १२ हून अधिक वर्षे लागू शकतात. त्याशिवाय ‘इंद्र नीलमणी’ पुराणानुसार श्रीकृष्णाच्या पायाला अधिक आषाढ अमावास्येलाच बाण लागून ते वैकुंठाला गेले होते. म्हणून तो दिवस जगन्नाथपुरीला वैकुंठगमन उत्सव, नव-कलेवर उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.\nनव-कलेवर उत्सव : इतिहास[संपादन]\nकाही जाणकारांच्या मते, ओरिसामधील हिंदू राजांच्या पतनानंतर व काही विशिष्ट कारणवश मूर्ती बदलण्याची आवश्यकता भासली. मुसलमानी राजवटीत बंगालचा नबाब करानीचा सेनापती काळा पहाडने ओरिसावर स्वारी केली. भुवनेश्वरची अनेक मंदिरे पाडून तो जगन्नाथपुरीकडे वळला. तेव्हा श्रीजगन्नाथाच्या भक्तांनी सगळ्या मूर्तीना देवळातून हलवले. पण त्याआधी भक्तांनी त्यामधील ‘ब्रह्म’ काढून ते मृदुंगात लपवून कुजंगगडावर लपवून ठेवले होते. काळा पहाडने मूर्ती हाताला लागल्यावर त्या जाळून टाकल्या. या घटनेनंतर २० वर्षांनी कुजंगगडाच्या राजांनी नव्या मूर्ती घडवून, त्यात ‘ब्रह्म’ची स्थापना करून त्यांची पुरीच्या मंदिरात स्थापना केली. त्यानंतरच्या मुसलमानी राजवटींत अनेकदा जगन्नाथ मंदिराबाहेर गेले आणि ‘नव-कलेवर’ होऊन परत आले. औरंगजेबाच्या काळात तर मंदिर आणि जगन्नाथ दोघांचेही खूप हाल झाले. त्यानंतर १७३३ साली जगन्नाथ ‘नव कलेवर’ होऊन देवळात परत आले.\nत्यानंतर ओरिसावर मराठ्यांचे राज्य होते. त्यांच्या कारकिर्दीत जगन्नाथपुरी आणि मंदिरातही शांती प्रस्थापित झाली. पुरीच्या देवळासमोरील अरुण स्तंभाची स्थापना मराठ्यांच्या राजवटीत झाली. कोणार्कच्या सूर्यमंदिरातील भग्न अवशेष जगन्नाथपुरीला आणून त्यांनी जगन्नाथाच्या देवळातील भोग मंडपाचे आवर, स्नान मंडप, मंदिराभोवतालची भिंत तसेच अनेक देवळे बांधली. सोन्याची लक्ष्मी घडवून या देवळात तिची स्थापना केली. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी येण्याअगोदर व या कंपनीच्या काळातही ‘नव-कलेवर’ झाल्याच्या नोंदी आहेत. गेल्या १०० वर्षांत १९३१, १९५०, १९६९, १९७७ आणि १९९६ साली ‘नव कलेवर’ झाले. १८ जुलै २०१५ रोजी एकविसाव्या शतकातले पहिले नव कलेवर झाले.\nनव-कलेवराची तयारी चैत्र महिन्यापासून सुरू होते. चैत्र शुद्ध दशमी ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका चांगल्या दिवशी शुभ मुहूर्त बघतात. त्या मुहूर्तावर धर्मशास्त्रानुसार सर्व विधी करून श्रीजगन्नाथाची आज्ञा घेऊन दैतापती छत्रचामरे घेऊन बडदांड (ज्या रस्त्यावरून जगन्नाथाचा रथ ओढला जातो तो रस्ता) वरून दारुयात्रेला (तिन्ही देव व सुदर्शनासाठी लागणाऱ्या झाडाच्या ओंडक्याच्या शोधासाठी केलेले प्रस्थान) निघतात. यालाच ‘वनजाग विधी’ असेही म्हणतात. तेथून ते पुरी राजाच्या राजवाड्यावर जातात. राजा तिथे भिल्लांचा नायक-विश्वावसूवर कामाची सर्व जबाबदारी सोपवतो. मग त्याच्या देखरेखीखाली काकटपूर मंगळादेवीच्या दर्शनासाठी दैतापती निघतात. तिथे ते प्राची नदीच्या किनारी सिद्धमठात राहतात. देवीची पूजाअर्चा करून तिचा कौल मिळायची वाट बघतात. मुख्य दैतापतीला स्वप्नादेश मिळतो. ओंडके (दारु) कुठे कुठे मिळतील, हे मुख्य दैतापतीला स्वप्नात येते. त्यानुसार चार गटांत विभागणी होऊन दैतापतींचे चार गट चार ओंडक्यांसाठी त्या-त्या ठिकाणी रवाना होतात. नव कलेवरासाठी जो ओंडका वापरला जातो त्याला ‘दारु’ म्हणतात. हा ओंडका कडुिलबाच्या झाडाचा असतो.\nहे झाड कसे असावे याचे काही नियम ठरलेले आहेत. झाडाच्या आसपास एखादा आश्रम वा देऊळ असावे. जवळ स्मशान असावे. झाडाच्या आसपास नदी अथवा मोठा जलाशय असावा. झाडाच्या बुंध्याशी नागाचे वारूळ असावे. वारुळात नागाची वस्ती असावी. झाडाच्या फांद्या जमिनीपासून १२ फूट उंचीवर असाव्यात. म्हणजेच जमिनीपासून झाडाचा बुंधा १२ फूट एकसंध असावा. फांद्यांनी जवळच्या दुसऱ्या कोणत्याही झाडाला स्पर्श केलेला नसावा. झाडावर पक्ष्यांचे एकही घरटे नसावे. दुसऱ्या कोणत्याही वेली झाडावर वाढत नसाव्यात. आणि नवल करण्यासारखी अट म्हणजे, झाडावर शंख, चक्र, गदा, पद्म यापकी एखादे चिन्ह असणे आवश्यक आहे.\nअशा लक्षणांनी युक्त असे झाड सापडले, की झाड उतरवण्याअगोदर त्याच्या आसपासची जागा स्वच्छ करून तिथे होम करण्यासाठी जागा निवडतात. छोट्या छोट्या राहुट्या उभारून त्यात दैतापती राहतात. प्रथम पाच प्रकारची धान्ये पेरतात. मग मुख्य पुरोहित (विद्यापती) व विश्वकर्मा पाताळ नृसिंहाच्या मंत्राने नृसिंहाची उपासना करून होमात आहुती देतात. झाडावर असणाऱ्या देवतांना झाड सोडून जाण्याची विनंती करतात. जगन्नाथाची आज्ञामाळ घेऊन दैतापती व ब्राह्मण वाद्यांच्या गजरात झा��ाभोवती सात प्रदक्षिणा घालून ती माळ झाडाला बांधतात. एकदा झाडाला माळ बांधली, की झाड उतरवेपर्यंत सगळे उपवास करतात. सोन्याची व चांदीची अशा दोन छोट्या कुऱ्हाडी तयार करतात. त्या दोन व लोखंडाची एक अशा तीन कुऱ्हाडींची पूजा होते. होम झाला की विधिवत प्रथम विद्यापती सोन्याची, विश्वावसू चांदीची व विश्वकर्मा लोखंडाची कुऱ्हाड झाडाला लावतात. त्यानंतर झाड पाडणारे कामाला लागतात. मापाप्रमाणे बुंधा घेऊन झाडाचा उरलेला भाग तिथेच खड्डा खणून पुरून टाकतात. याला ‘पाताळी’ असे म्हणतात. हे सारे आटोपल्यावर सगळे उपास सोडतात.\nलाकडाच्या ओंडक्यांची वाहतूक आणि मूर्ती घडविण्याची क्रिया[संपादन]\nझाडापासून मिळालेले ओंडके जगन्नाथपुरीच्या देवळात नेतात. त्यासाठी लाकडाचीच चारचाकी गाडी तयार केली जाते. चाकांसाठी वडाचे लाकूड वापरतात. मुख्य दांडा चिंचेच्या झाडाचा असतो. ओंडका लाल कापडात गुंडाळून गाडीवर ठेवतात व ही गाडी वेताच्या अथवा काथ्याच्या दोराने माणसे ओढत नेतात. चारही ओंडके जगन्नाथपुरीला उत्तरेच्या दारातून (याला ‘वैकुंठद्वार’ म्हणतात.) कोयली वैकुंठमध्ये आणून ठेवतात. तिथे चार खोल्यांमध्ये हे चार ओंडके ठेवून त्यांची पूजा होते.\nमूर्ती घडविणे : ज्येष्ठ पौर्णिमेला देवांना स्नान घालून त्यांची पूजा, नेवैद्य वगैरे झाल्यावर आधीचे देव कोणासही दर्शन देत नाहीत. यालाच ‘अणसर’ असे म्हणतात. देव अणसरात गेले की नवीन दारूंना स्नान घालून दारुशाळेत आणतात. इथेच विश्वकर्मा त्यापासून चार नव्या मूर्ती बंद दाराच्या आत घडवतात. त्या घडवताना होणारे आवाज कोणाच्याही कानावर पडू नयेत म्हणून बाहेर अखंड वाद्यांचा गजर चालू असतो. ज्येष्ठ महिन्याच्या अमावास्येच्या रात्री नवीन मूर्तीना रथात बसवून जगन्नाथाच्या देवळाला प्रदक्षिणा घालतात. दैतापतींखेरीज ही रथयात्रा इतर कोणीही बघत नाहीत.\nत्याच अमावास्येच्या रात्री पूर्ण अंधारात, पती महापात्र (मुख्य पुजारी) दारे बंद करून, डोळ्यांना पट्टी बांधून व हातालाही कापड गुंडाळून जुन्या मूर्तीच्या आत असलेला अलौकिक पदार्थ (यालाच ‘ब्रह्म’ म्हणतात.) बाहेर काढतात व नव्या मूर्तीमध्ये त्याची स्थापना करतात. हे झाल्यावर जुन्या मूर्तीना २७ फूट मातीखाली समाधी देतात.\nपुरीच्या समुद्र किनाऱ्यावरून सूर्योदय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केल���ले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ नोव्हेंबर २०२० रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/mps-should-talk-about-development-works/", "date_download": "2021-07-30T08:24:25Z", "digest": "sha1:4NQ3KEOYNUARQMH2BS5WX5BMILFRK2H7", "length": 10799, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खासदारांनी विकासकामांबाबत बोलावे – Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रचाराला मंत्री, नेत्यांची फौज आणल्यावरून डॉ. कोल्हेंनी उडविली खिल्ली\nराजगुरुनगर – शिरूर लोकसभेचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला असून शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना त्यांचा पराभव दिसत असल्यामुळेच शिवसेना व भाजपाचे मंत्री व नेते शिरुर लोकसभा मतदार संघात दाखल झाले आहेत. मतदानापूर्वीच आढळराव यांनी हार मानल्याचे यातून दिसते; मात्र आपण या सर्व मंत्री व नेत्यांचे स्वागत करतो. त्यांना आता कळेल की, त्यांचे 15 वर्षे खासदार राहिलेले आढळराव किती निष्क्रिय आहेत, अशी कोपरखळी मारत राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी खासदार आढळराव यांची खिल्ली उडविली आहे.\nखेड तालुक्यातील प्रचार दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मंत्री व नेत्याची फौज येत असल्याबाबत विचारले असता त्यांनी आढळराव सध्या मनातून पराभत झालेत. मनातून हारलेले रणांगणात जिंकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी मंत्री व नेते आले तरी त्याचा काहीच फरक पडणार नाही. त्याचे कारण म्हणजे, येथील जनतेने मनातून आता ठरवले आहे की, यंदा बारी पलटी करायची म्हणजे करायची. त्यामुळेच विरोधी उमेदवार बिथरलेत. शिरुर लोकसभेच्या प्रचारादरम्यान पिछाडीवर पडलेल्या आढळराव यांनी विकासकामांवर न बोलता वैयक्तिक टीका केली. खरे तर, यामुळे मतदारसंघाचे प्रश्न सुटणार नाहीत हे सुज्ञ मतदारांना समजते. त्यामुळे मनातून हारलेल्या शिवसेनेच्या आढळरावांनी आत��� उसने अवसान आणत प्रचाराला धार आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्याचा उपयोग होणार नाही. आढळराव 15 वर्षे खासदार राहिलेत.\nपंधरा वर्षांचा कालखंड म्हणजे खूप मोठा आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे मतदार संघातल्या हजारो युवकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याचे नियोजन नाही. मतदार संघातल्या छोट्या मोठ्या शहरांचे नियोजन नाही. मतदारसंघात विविध साधनसंपत्ती आहे; परंतु त्यानुसार त्याचा विकास करण्याचे काम झाले नसल्याने वर्षानुवर्षे संबंधित लोक गरीबीतच जगत आले. खासदारांची ही निष्क्रियता त्यांच्या वैयक्तिक बाबतीत दिसली नाही. त्यांनी स्वतःचा मात्र विकास केला. सर्वसामान्य मतदारराजाला तुम्ही फार काळ अंधारात ठेवू शकत नाही. जनता सुज्ञ आहे आणि जनतेने यावेळी परिवर्तनाचा निर्णय केला आहे.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nम्हाडाच्या घरकूल योजनेच्या नरक यातना संपेनात\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्तीप्रदर्शन\nऐतिहासिक गर्दीच्या रॅलीने शेळके यांच्या प्रचाराची सांगता\nभयमुक्त भोसरीसाठी आम्ही पोलीस आयुक्तालय केले\nशहरात 2387 टपाली मतदान\nखोट्या टिमक्या वाजविणे बंद करा – विलास लांडे\nशहरात पोलिसांचा “ऑल आऊट’ धमाका\nमावळसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nपिंपरी : महापालिका देणार जीवनसत्व व कॅल्शियमयुक्त गोळ्या\n“ऑनलाईन फेस्टिव्हल्स’ने “दिवाळी’ व्यावसायिकांचे दिवाळे\nभर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्तीप्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasremedia.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T06:50:26Z", "digest": "sha1:3KDK7F5PRQQUVDX47F4LTJAJX3YXLICF", "length": 11646, "nlines": 82, "source_domain": "khaasremedia.com", "title": "भारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते बिना कपड्याचे.. काय आहे परंपरा? – Khaasre Media", "raw_content": "\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nचार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये\nपाचवी, आठवी, अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; शिष्यवृत्ती, सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर\nपतीच्या निधनानंतर पण खचली नाही पत्नी; नंतर केले असे काही की झाली सोशल मीडिया स्टार\nधक्कादायक; आसाम मिझोराम संघर्षात ‘या’ मराठी अधिकाऱ्याला लागली गोळी; महाराष्ट्रावर दुःखाचे सावट\nआमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ\nब्रेकिंग न्यूज; आमदार निलेश लंके ह्यांचा मंत्रिमंडळात होऊ शकतो समावेश; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने केले सूचक वक्तव्य\nHome / नवीन खासरे / भारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते बिना कपड्याचे.. काय आहे परंपरा\nभारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते बिना कपड्याचे.. काय आहे परंपरा\nभारतातील पहाडी भागात वेगवेगळ्या प्रथा आहे आणि आजही ह्या प्रथा इथे सुरु आहेत. अशीच एक आगळीवेगळी प्रथा भारतातील हिमाचल प्रदेश मध्ये सुरु आहे.\nकुलू भागातील खेड्यात आजही विवाहीत स्त्रीला ५ दिवस न ग्न रहावे लागते. भारतातील हि विविधता भारतास एक वेगळे स्थान मिळून देते. वाचा संपूर्ण माहिती या प्रथेविषयी..\nहि आगळी वेगळी प्रथा स्त्रिया पूर्ण करतात. पिढ्यान पिढ्या हि प्रथा हिमाचल प्रदेश मध्ये काही समाजात सुरु आहे. मनीकर्निका नावाच्या खेड्यात आजही न ग्न ५ दिवस राहावे लागते. ती तिचे शरीर लोकराच्या धाग्याने झाकून ठेऊ शकते.\nया ५ दिवसात पती व पत्नीस एकमेकासोबत बोलायला जमत नाही. एकमेकापासून दोघांना दूर ठेवण्यात येते. विवाहीत स्त्री जेव्हा हि प्रथा पूर्ण करत असते तेव्हा तिच्या पतीस हि दा रू अथवा कुठलाही अ मली पदार्थ सेवन वर्ज्य आहे.\nपारंपारीक कुल्लू फोक नृत्य-\nहे लोक ह्या प्रथेस काळा महिना म्हणतात आणि हि प्रथा १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाते. या काळा दरम्यान महिला ह्या प्रजननक्षम नसतात असा त्यांचा समज आहे. ह्या प्रथेमुळे देव कृपा करतात आणि दैत्य किंवा रा क्षसी शक्ती आपल्या पासून दूर राहतात असा त्यांचा समज आहे.\nघरातील प्रत्येक काम या महिलांना अश्या अवस्थेत करावे लागते.अजब गजब भारतातील हि अजब गजब प्रथा आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.\nPrevious कोरोना काळात मागील १५० दिवसांपासून उपाशी लोकांना जेवण देत आहे हे कुटुंब, १ किमी वरून..\nNext या हिंदू व्यक्तीकडे सोपवण्यात आली आहे अयोध्येत बनत असलेल्या मशिदीची जबाबदारी\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nचार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/men-are-corona-biggest-victims-todays-solapur-city-19-men-and-15", "date_download": "2021-07-30T07:58:51Z", "digest": "sha1:VQ2NOMB4MPD6QWLLSP42PY3CXFSAK5I7", "length": 7496, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुरुषच कोरोनाचे सर्वाधिक बळी ! आज शहरात 19 पुरुष अन् 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह", "raw_content": "\nशहरातील 87 हजार 178 संशयितांची झाली कोरोना टेस्ट\nआतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा\nशहरातील तीन हजार 787 महिलांना झाला कोरोना; 172 महिलांचा झाला मृत्यू\nआतापर्यंत सात हजार 960 रुग्णांनी केली कोरोनावर मात\nआज अक्कलकोट रोडवरील गांधी नगरातील 55 वर्षीय महिलेचा झाला मृत्यू\nपुरुषच कोरोनाचे सर्वाधिक बळी आज शहरात 19 पुरुष अन् 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nसोलापूर : शहरातील सर्वाधिक पुरुषच कोरोनाचे बळी ठरले असून एकूण रुग्णांमध्येही पुरुषच अव्वल आहेत. आतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून त्यात 340 पुरुषांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील तीन हजार 787 महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 172 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. आज शहरात 346 अहवालात 19 पुरुष आणि 15 महिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर अशा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.\nशहरातील 87 हजार 178 संशयितांची झाली कोरोना टेस्ट\nआतापर्यंत शहरातील पाच हजार 413 पुरुषांना कोरोनाची बाधा\nशहरातील तीन हजार 787 महिलांना झाला कोरोना; 172 महिलांचा झाला मृत्यू\nआतापर्यंत सात हजार 960 रुग्णांनी केली कोरोनावर मात\nआज अक्कलकोट रोडवरील गांधी नगरातील 55 वर्षीय महिलेचा झाला मृत्यू\nशहरात आज रेसिडेन्सी क्वार्टर, शाहीर वस्ती (भवानी पेठ), बाळे, नेताजी सुभाष सोसायटी (भारती विद्यापीठजवळ), जीवनज्योती नगर (रंगभवन), गांधी नगर (अक्कलकोट रोड), संतोष नगर (बाळे), स्वामी समर्थ नगर, न्यू पाच्छा पेठ (अशोक चौक), बिलाल नगर (जुळे सोलापूर), लष्कर (दक्षिण सदर बझार), विडी घरकूल, बाल शिवयोगी नगर, लक्ष्मी- विष्णू हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), भवानी पेठ, कर्णिक नगर, हैदराबाद रोड, सात रस्ता (रेल्वे लाईन), भवानी पेठ, अंत्रोळीकर नगर (होटगी रोड), आशा नगर (एमआयडीसी रोड) आणि विजय देशमुख नगर (विजयपूर रोड) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरात सध्या अवघे 43 संशयित होम क्वारंटाईन असून 87 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/nagpur-police-arrested-woman-in-kidnapping-case", "date_download": "2021-07-30T08:42:02Z", "digest": "sha1:SB7YSR3DG5HY2OFWKBLX3GKRIGA4723U", "length": 7891, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ऐशोआरामाचा हव्यास नडला, पतीच्या वाढदिवशीच पडल्या हातात बेड्या", "raw_content": "\nऐशोआरामाचा हव्यास नडला, पतीच्या वाढदिवशीच पडल्या हातात बेड्या\nनागपूर : श्रीमंत बापाच्या घरात जन्मलेली शीतलला ऐशोआरामाच जीवन जगण्याची इच्छा होती. श्रीमंतीत वाढलेल्या मुलीचे केंद्र सरकारच��या सेवेत असलेल्या उपविभागीय अभियंतासोबत लग्न झाले. पती काटकसरी होती. त्यामुळे शीतलला पैशाची उधळण करता येत नव्हती. तिला फॅशन आणि लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी पैसा हवा होता. पतीला सव्वा लाख रुपये पगार होता. मात्र, तिला हवा तेवढा पैसा खर्च करण्यासाठी मिळत नसल्याने ती निराश राहत होती. त्यातूनच तिला डॉक्टर दांपत्याकडून १ कोटी रुपये कमाविण्याची कल्पना सुचली, अतिपैशाचा हव्यास तिला नडला आणि तिच्या पतीच्या वाढदिवशीच शितलच्या हातात पोलिसांनी बेड्या (nagpur crime news) ठोकल्या. (nagpur police arrested woman in kidnapping case)\nहेही वाचा: हॉलमार्किंगच्या नियमांमध्ये बदल, तुमच्याजवळील सोन्याचं काय होणार\nशीतल इटनकर हिला दोन महिन्यांपूर्वी कोरोना झाला होता. ती डॉ. तुषार आणि राजश्री पांडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. दोघांनीही शर्थीचे प्रयत्न करीत तिला कोरोनातून वाचवले. कोरोनाकाळात पांडे दाम्पत्याने चांगली कमाई केली, त्यामुळे तिच्या मनात डॉक्टरकडून एक कोटी रुपये खंडणी उकळण्याची आयडिया आली. दोन आठवड्यापूर्वीच तिने प्लान केला. डॉक्टरला दोन्ही मुलांच्या अपहरणाची धमकीचे पत्र पाठवून एक कोटी रुपये उकळण्याची तयारी केली.\nफेसबुकने केला घोळ -\nडॉ. तुषार आणि डॉ. राजश्री यांना फेसबुकवर फोटो अपलोड करण्याची सवय आहे. त्यांनी मुलगा व मुलीचे अनेक फोटो अपलोड केले. ही बाब शितलच्या लक्षात आली. एका मुलाच्या जिवाची किंमत ५० लाख, अशी एक कोटी डॉक्टर सहज देऊ शकते, असा तिने विचार केला. १७ जूनला सायंकाळी एका ठिकाणी पैशाची बॅग आणायची. ती तेथे ठेवून मागे न पाहता निघून जायचे, पोलिसांना सांगितल्यास किंवा ट्रॅकर ठेवल्यास मुलांच्या जीवाला धोका असेल, असा उल्लेख धमकीच्या पत्रात केला होता.\nपोलिसांनी आखला प्लान -\nठाणेदार विजय आकोत यांनी शीतलला रंगेहात पकडण्याचा प्लान केला. सांगितलेल्या ठिकाणी पैशाची बॅग ठेवायची. ती बॅग उचलण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रंगेहात अटक करायची. त्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. पोलिसांची तैनातीही नियुक्त केली होती. परंतु, गुरुवार उजाडण्यापूर्वीच शीतलला पोलिसांनी अटक केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/bank/", "date_download": "2021-07-30T07:50:06Z", "digest": "sha1:4KSHFWVR7PGKGXIZIDK43QJEIBLUTTZP", "length": 4535, "nlines": 93, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "bank | गोवा खबर", "raw_content": "\nबँकांमध्ये ��ता पाच दिवसांचा आठवडा\nबँकांच्या कामकाजाच्या वेळा लवकरच बदलण्याची शक्यता असून यापुढं बँका आठवड्यातून केवळ पाच दिवस सुरू राहणार आहेत. पाच दिवसांच्या आठवड्यामुळं कमी होणारे कामाचे तास भरून...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nरोजगार निर्मितीत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल...\nहोली राइट्स चित्रपटात मुसलमान महिलांच्या संघर्षाचे चित्रण : फरहा खातून\nदहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांविरोधात जागतिक समुदायाने कठोर कारवाई करावी- उपराष्ट्रपती\nभारतीय पर्यटन खात्याकडून योग शिबिराचे आयोजन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/12/Osmanabad-Lohara-Paranda-Crime-news.html", "date_download": "2021-07-30T08:14:42Z", "digest": "sha1:445JIHAORYT72CLT7FSW5ATTN3WK23FT", "length": 13509, "nlines": 87, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना\nपरंडा : पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दिपक भारत जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांनी दि. 06.12.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील अंबाबाईच्...\nपरंडा: पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दिपक भारत जाधव, रा. सरणवाडी, ता. परंडा यांनी दि. 06.12.2020 रोजी 09.30 वा. सु. गावातील अंबाबाईच्या मंदीराजवळ भाऊबंद- शनी दिलीप जाधव यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने पायावर वार करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शनी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nलोहारा: चेतनकुमार लक्ष्मण बोडगे, रा. लोहारा हे दि. 05.12.2020 रोजी 19.30 वा. सु. आपल्या घरी होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- आबुजर समद पठाण व शारुख मेहमुद पठाण या दोघानी चेतनकुमार बोडगे यांच्या घरात घुसून चेतनकु���ार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडाने मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चेतनकुमार बोडगे यांनी दि. 06.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 327, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nनळदुर्ग: नरसिंग रक्माजी बनसोडे, रा. नंदगाव, ता. तुळजापूर यांच्या भावाने गावकरी- संतोष कांबळे यांच्या ट्रकवरील चालक नोकरी सोडल्याच्या कारणावरुन संतोष कांबळे व अमर कांबळे या दोघा भावांनी नरसिंग बनसोडे यांना दि. 04.12.2020 रोजी 19.00 वा. सु. गावातील चौकात शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नरसिंग बनसोडे यांनी आज दि. 07.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअ��ियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना\nउस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीच्या तीन घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2021-07-30T07:55:14Z", "digest": "sha1:MDIOD2MKID2XTZVP2J7QNMBLPC6POGOZ", "length": 3196, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जॅक सॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजॅक सॉक (जन्म: २४ सप्टेंबर १९९२, लिंकन, नेब्रास्का) हा एक अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. याने २०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत बेथनी मॅटेक-सॅंड्सबरोब��� मिश्र दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक तर स्टीव जॉन्सन बरोबर पुरुष दुहेरी प्रकारातील कांस्यपदक मिळवले.\nयाशिवाय सॉक २०१४ विंबल्डन स्पर्धेत चेक प्रजासत्ताकचा खेळाडू व्हासेक पॉप्सिपिल सह पुरुष दुहेरीमधील विजेता आणि २०११ यू.एस. ओपनमध्ये मेलनी ऊडिनसह मिश्र दुहेरी प्रकारातील विजेता होता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Maharashtra-CM-udhav-thakre.html", "date_download": "2021-07-30T07:40:38Z", "digest": "sha1:C734PP5LFVHYSXY4CKJFYD5SCJZN67VH", "length": 16178, "nlines": 90, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे | Osmanabad Today", "raw_content": "\nमृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दर देखी...\nमुंबई : कोरोना रुग्णांवर सर्व जिल्ह्यांमधून योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत जेणे करून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल तसेच मृत्यू दर देखील झपाट्याने कमी होऊ शकेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात सुविधा मर्यादित आहेत त्यामुळे त्या झपाट्याने वाढवणे आणि कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता मोठ्या प्रमाणावर तपासण्या करून मृत्यू दर शून्यावर आणणे हे एकमेव उद्दिष्ट्य आहे. यादृष्टीने विविध जिल्ह्यांमधील टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी मुंबईच्या राज्य टास्क फोर्सच्या डॉक्टरांशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला व चर्चा केली, याप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, मृत्यू दर कमी नाही तर शून्यावर आणणे हेच आपले उद्दिष्ट्य असले पाहिजे, त्यादृष्टीने नेमके कशा रीतीने उपचार देण्यात येत आहेत तसेच त्या उप��ारांमध्ये सर्व जिल्ह्यांत एकसुत्रीपणा आणि समानता असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यांतील टास्क फोर्स आणि मुंबईतील टास्क फोर्सची एकत्रित बैठक आपण आयोजित केली आहे. मुंबईत टास्क फोर्सने चांगले काम केले आहे. सुरुवातीला औषधे नव्हती, आता काही विशेष औषधे उपलब्ध झाली आहे. पण त्यामुळे सर्वत्र या औषधांच्या उपयोगासाठी मार्गदर्शक तत्वे आवश्यक आहेत. धारावी आणि वरळीत प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस तर ही औषधेही नव्हती तरी आपण या भागांत साथीला नियंत्रणात ठेवले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य खच्ची होऊन न देणे देखील तितकेच महत्वाचे आहे.\nडॉ तात्याराव लहाने यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी यावेळी सांगितले की, वैद्यकीय उपचारांच्या बाबतीत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे दिली जातात त्याकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. नको तिथे अनावश्यक औषधी देऊ नये. अडचण येईल तेव्हा तत्काळ आम्हाला संपर्क करा.\nडॉ राहुल पंडित म्हणाले की, ही विशेष औषधे महत्वाची नाहीत तर रुग्णांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ऑक्सिजन उपलब्ध ठेवणे खूप आवश्यक आहे.\nडॉ शशांक जोशी , डॉ मुफ्फझल लकडावाला यांनी देखील उपचारांविषयी जिल्ह्यांच्या डॉक्टर्स व शल्यचिकित्सक यांच्याशी चर्चा केली व शंका निरसन केले, उपचाराविषयी सुचना केल्या.\nया बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांचीही उपस्थिती होती.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंच��� योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : मृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमृत्यू दर शून्यावर आणणे हेच उद्दिष्ट्य - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:57:04Z", "digest": "sha1:HXPM6LKP26E7JHO2LUSQL7SMZST7IAVH", "length": 35275, "nlines": 123, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "स्कॉचची पंढरी – आईला – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nस्कॉचची पंढरी – आईला\nइंग्रजी लेखन – रूपल कक्कड\nअनुवाद – गौरव सबनीस\nमादक पेयांमध्ये स्कॉचचीही एक प्राप्त रुची, acquired taste असते. बरीच वर्षे माझा नवरा, त्याचे मित्र मोठ्या हौशीने जेव्हा ड्रिंक्ससाठी बसायचे तेव्हा मलाही आग्रहाने त्याची चव द्यायचे. पण मला एका घोटापलीकडे जाता यायचं नाही. स्कॉच औषधासारखी वाटते, मी आपली वोडका-रमच्या कॉकटेलवर समाधानी. पण चार वर्षांपूर्वी अशा एका मद्यपानाच्या बैठकीत माझा रुचीपालट झाला. लागवूलीन १६ (म्हणजे, १६ वर्षे मुरवलेली) नावाच्या महागड्या स्कॉचचा एक छोटा ग्लास माझा मित्र योगेश याने चार थेंब पाणी घालून माझ्या हाती दिला. आणि तो घोट औषधासारखा न लागता चक्क चांगला वाटला. तो ग्लास संपेस्तोवर मी देखील स्कॉचप्रेमी झालेले होते.\nत्यानंतर हळूहळू विविध प्रकारच्या स्कॉच मी पिऊन पाहिल्या. आणि आता माझ्या नवर्याप्रमाणेच ते माझं लाडकं मद्य झालं आहे. सिंगल मॉल्ट स्कॉच. तेही Islay (ज्याचा स्थानिक उच्चार चक्क ‘आईला’ असा करतात) नावाच्या स्कॉटलंडमधल्या विशिष्ट बेटावरचं. आईला स्कॉचचं वैशिष्ट्य त्याची धूम्रयुक्त (smoky) आणि थोडीशी कोळसट (peaty) चव. पीट नावाचा कोळश्याचा एक प्रकार आईलावर मुबलक प्रमाणात सापडतो. तो जाळून त्याच्या धुराने barley (मराठीत जव किंवा सातू) भाजून ही स्कॉच बनवतात. त्यामुळे त्याला ही चव येते.\nसाहजिकच, या वर्षी स्कॉटलंडला जायचा योग आला तेव्हा आम्ही चार दिवस त्या चिमुकल्या रम्य बेटासाठी राखून ठेवले. स्कॉटलंडच्या पश्चिमी किनाऱ्यावर चाळीस किमी लांब आणि पंचवीस किमी रूंद आईलावर जेमतेम ती��� हजार लोक राहतात. मुख्य उद्योग अर्थात स्कॉचनिर्मितीचा. बेटावर आठ जगप्रसिध्द distillery म्हणजे दारूखाने आहेत. स्कॉचप्रेमींसाठी ही श्रद्धास्थानंच. प्रत्येक distillery मध्ये पर्यटकांसाठी दौरे व इतर कार्यक्रम आखलेले असतात. तासभर चालणार्या दौर्यात तुम्हाला स्कॉच बनविण्याच्या प्रक्रियेचं सविस्तर प्रात्यक्षिक दिलं जातं आणि शेवटी स्कॉचचा एक dram (साधारण ३० मि.ली.) प्यायला दिला जातो. कंदिलाच्या आकाराच्या छोट्या नाजुक काचेच्या ग्लासात ते देतात. तो ग्लास तुमच्यासाठी distillery कडून भेट दिलेला असतो. या सगळ्याची किंमत फक्त ६ पौंड मी अणि माझ्या पतीने असे बरेच दौरे करत निरनिराळ्या distillery चे दहा ग्लास गोळा केले.\nआम्हाला स्कॉच बनविण्याची प्रक्रिया तोंडपाठ झाली आहे. स्कॉचचे घटक फक्त तीन – बार्ली, पाणी, आणि यीस्ट. सर्वात आधी बार्लीचं धान्य २-३ दिवस पाण्यात भिजवून ठेवतात. मग त्याला अंकुर फुटतात. मग त्या सातूला कोळशावर जाळून मंद आचेवर दोन दिवस भाजून वाळवतात. ते पाहून मला हुरड्याची आठवण झाली. खरोखरच, आईला स्कॉच अलौकिक आहे. स्कॉटलंडमध्ये इतर ठिकाणी देखील स्कॉच बनवितात. पण तिथे बार्ली वाळवायला लाकूड किंवा गॅस वापरतात. त्यामुळे त्यांना आईला स्कॉचसारखी स्मोकी चव नसते.\nवाळवलेल्या बार्लीचं मग गिरणीत पीठ करतात. ते गरम पाण्यात मिसळतात. या मिश्रणाला मोठ्या पिंपात ढवळतात. मग त्यातलं द्रव वेगळं काढून घेतात. या द्रवाला maltose हे नाव आहे. या maltose ची नंतर स्कॉच होते. द्रव काढल्यानंतर जो चोथा उरतो तो गाय-बैलांसाठी खाद्य म्हणून वापरतात. Maltose ला गार होऊ देतात. मग त्यात यीस्ट टाकतात. यीस्ट घातल्यावर ३६ तासांनी द्रव फसफसतो. त्याला Wash म्हणतात. लागवूलीनच्या दौऱ्यात आम्हाला Wash ची चव दिली. ती बियरसारखी असते. तिथले कामगारदेखील म्हणाले की एक प्रकारे Wash म्हणजे बियर. या Wash चं मग भल्या मोठ्या ५० फूट उंच मोदकाच्या आकाराच्या stills मध्ये distillation अर्थात उर्ध्वपतन करतात. म्हणजे त्या मिश्रणाची चांगली वाफ होते. वर तरंगते आणि त्यातला शुद्ध मद्यार्क पुन्हा द्रवरुपात बदलतो. त्याबरोबर थोडेसं पाणी देखील असते. हा द्रव साधारण वाइनसारखा असतो.\nत्याचं पुन्हा एकदा distillation करतात. मद्यार्काचं प्रमाण आणखी वाढतं. त्या मोठ्या stills वर नळ्या असतात. तिथे बाष्पाचा द्रव होतो. त्या नळीचे कोन प्रत्येक distillery मध्ये वेगळे असतात. काही ठिका���ी काटकोन तर काही ठिकाणी तीव्र कोन. आईलामधील सर्व distillery एक सारखे बार्ली, कोळसा आणि पाणी वापरतात. तरीही त्यांच्या चवीत फरक का तो फरक त्या नळीच्या कोनामुळे येतो, असं कळलं.\nयानंतर मिळणारा द्रव म्हणजे शुद्ध आणि यंग व्हिस्की. ही यंग व्हिस्की पारदर्शक असते. तिचा मद्यार्क असतो साधारण ७०%. या यंग व्हिस्कीला मग लाकडी पिंपात टाकतात. आणि मग त्या पिंपात ३ ते २५ वर्षे मुरवतात. याला ageing हे नाव आहे. म्हणजे माझी लाडकी लागावूलीन १६, जी मी आज पीत आहे ती २००० साली प्रथम पिंपात घातली होती. या ageing प्रक्रियेत दर वर्षी साधारण २% मद्यार्क वाळून उडून जातो. आणि द्रवाचा पारदर्शीपणा जाऊन बदामी-सोनेरी रंग यायला लागतो. त्याला ते लोक angel’s share म्हणतात. असं बरीच वर्ष मुरवल्यानंतर ते लाकडी पिंप उघडतात आणि बाटलीत टाकतात. कधीकधी चवीसाठी वेगवेगळ्या वर्षातलं पिंप उघडून मिसळतात.\nसिंगल मॉल्ट म्हणजे नक्की काय तर सिंगल मॉल्ट म्हणजे एकाच कारखान्यातल्या पिंपातून बनविलेली व्हिस्की. आमच्यासारख्यांना त्या आवडतात. पण काही लोकांना निरनिराळ्या कारखान्यातून सहा-सात वेगवेगळ्या स्रोतांपासून मिसळून बनविलेल्या स्कॉच आवडतात. त्यांना blended स्कॉच हे नाव आहे. आणि त्यातला सगळ्यात प्रसिद्ध ब्रँड आहे Johnny Walker.\nव्हिस्की मुरवायला जे लाकडी पिंप वापरतात तेही फार महत्वाचं असतं. इतकी वर्ष त्या लाकडाच्या आत मुरविल्यामुळे साहजिकच व्हिस्कीला त्या लाकडाचीही थोडी चव येते. स्कॉटलंडमध्ये जी लाकडी पिंपं वापरली जातात ती चक्क अमेरिकेहून second hand विकत घेतलेली जातात. अमेरिकेतल्या bourbon व्हिस्कीला मुरवायला वापरलेली असतात ती. अमेरिकन कायद्यानुसार ओक किंवा सायडर झाडाच्या लाकडापासून बनविलेली ही पिंपं फक्त एकदाच वापरली जाऊ शकतात. हा कायदा अमेरिकेतील लाकूड उत्पादकांच्या राजकीय प्रभावामुळे त्यांच्या भरभराटीसाठी अस्तित्वात आला आहे, असं म्हणतात. पण स्कॉटलंडमध्ये असला कायदा नाही. त्यामुळे ते ही अमेरिकेत एकदा वापरलेली पिंपं विकत घेऊन दोन तीनदा वापरतात. म्हणजे प्रत्येक स्कॉचच्या घोटात किंचित तरी अमेरिकन bourbon व्हिस्कीचा अंशही असतो.\nआईलामध्ये पोहोचल्यावर आम्ही सर्वात आधी आमच्या लाडक्या लागवूलीन distillery ला गेलो. एका हसतमुख तरुणीने आम्हाला तासाभराच्या दौ-यावर नेलं. सगळी प्रक्रिया समजावली. Wash ची चव दिली. आणि शेवटी एक ड्���ाम व्हिस्की दिली आणि तो ग्लास आम्हाला भेट म्हणून दिला. इथे फोटो काढायची परवानगी नसते. त्यांना त्यांची गुपितं राखून ठेवायची असणार. लागवूलीन १८१६ मध्ये स्थापन झालं. २०१६ मध्ये त्यांचा चक्क दोनशेवा वाढदिवस. लोकांना लागवूलीन इतकी का आवडते हे सांगायला एक विडीयो बूथ उघडला होता. मी आणि माझ्या नवर्यानेदेखील तिथे आमचे सुंदर अनुभव सांगितले.\nत्यानंतर आम्ही शेजारच्या आर्डबेगला गेलो. त्यांच्या Old Kiln Cafe नामक हॉटेलात जेवायला गेलो. आणि एक ५ ड्राम व्हिस्की टेस्टिंगसुद्धा मागविलं. एका तरुणीने येऊन आम्हाला त्या पाच ड्रामचं वर्णन सांगितलं. आणि नंतर एक ग्लास आम्हाला भेट दिला. या कॅफेमध्ये काही स्थानिक लोकांशी गप्पा झाल्या. आईलाची लोकसंख्या फक्त ३,००० असल्यामुळे जवळजवळ सगळे लोक एकमेकांना ओळखतात. व्हिस्की उद्योगातून लोकांची भरभराट झाली असल्याने तिकडे गुन्ह्याचं प्रमाण शून्य आम्ही भाड्याने सायकली घेतल्या तेव्हा त्यांना कुलुपंही नव्हती. आम्ही विचारलं तेव्हा दुकानदार म्हणाला, “आईलावर कुलुपं कशाला आम्ही भाड्याने सायकली घेतल्या तेव्हा त्यांना कुलुपंही नव्हती. आम्ही विचारलं तेव्हा दुकानदार म्हणाला, “आईलावर कुलुपं कशाला वाट्टेल तिकडे सोडून जा सायकल. कोणी चोरणार नाही”. इथे सगळे स्थानिक अतिशय मनमिळाऊ आणि मदतीला सज्ज.\nस्कॉच टेस्टिंगचंही एक खास तंत्र आहे. distillery मधले लोक तुम्हाला ते समजावतात. आधी ग्लास नाकाखाली धरून वास घ्या. अनुभवी मंडळींना ओक, शेरी, पीट वगैरे वास येतात. मग एक छोटा घोट घ्या. त्यातून जी चव येते ती अनुभवा. मग हवं तर थोडंसं पाणी घाला. जे मी नेहमी घालायचे. माझ्या मते थोडेसे पाणी घातल्याने स्कॉचची चव बहरून येते. बर्फ घालण्याला मात्र त्यांची हरकत असते. बर्फामुळे स्कॉच सुसंगत राहत नाही आणि त्याची चव बदलत राहते. एका distillery मध्ये एक कुत्सित प्रतिक्रिया ही होती, “बर्फ घालून प्यायचं तर Johnny Walker प्या. आणि पेप्सी, सोडा वगैरे मिसळायचा विचार जरी केलात तर तुम्हाला आईलामधून ताबडतोब तडीपार करतील.”\nत्यानंतर आम्ही लॅफ्रॉयला गेलो. त्यांचं अभ्यागत केंद्र समुद्रकिनार्यालगत असल्यामुळे मला ते सगळ्यात प्रेक्षणीय वाटले. तिथे आम्ही Flavor Tasting चा अनुभव घेतला. १५ पौंड मध्ये व्हिस्कीचे तीन ड्राम आणि त्यांच्याबरोबर पेअर केले जाणारे खाद्यपदार्थ. जसे winepairing असते तसे scotch pairing. ते तीन घास होते ब्लू चीझ, संत्रं आणि चॉकलेटचे. तो घास घ्या आणि मग त्याबरोबर जुळविलेल्या स्कॉचचा घोट घ्या. म्हणजे स्कॉचची चव आणखी बहरुन येईल, असं आम्हाला सांगितलं. मला ब्लू चीज नंतरचा घोट सगळ्यात जास्त आवडला.\nत्यानंतर आम्ही लॅफ्रॉय संग्रहालय पाहिलं, तिथे पूर्ण इतिहास मांडलेला होता. अनेक गंमती ऐकायला मिळाल्या. उदाहरणार्थ, अमेरिकेत जेव्हा १९२० च्या शतकात दारू बंदी होती तेव्हा लॅफ्रॉयला औषध म्हणून तिकडे कायदेशीरपणे विकलं जात असे. शौकीन लोक डॉक्टरला काही पैसे देऊन त्याचं प्रिस्क्रिप्शन घेत असत आणि मजा लुटत असत. लॅफ्रॉय व्हिस्कीचा वास आजसुद्धा फारच तीव्र आणि औषधी वाटतो. पण लॅफ्रॉयवाले वाईट वाटून घेत नाहीत. त्यांचं म्हणणं, “हो, आमच्या व्हिस्कीला आहे बुवा भयाण वास.” लोकांनी ज्या ज्या वासांशी त्या वासाची तुलना केली आहे, त्या सर्व वस्तू एकत्र करून एका भिंतीवर प्रदर्शित केल्या आहेत – बूटपॉलिश पासून ते कोबीपर्यंत\nआम्ही गेलो त्या सगळ्या distillery पैकी लॅफ्रॉयवाले सगळ्यात दानशूर. आम्ही आत शिरल्याक्षणी एक ड्राम ओतून दिला. मग टेस्टिंग. त्यानंतर आणखी दोन तीन. त्यांच्या दुकानातून आम्ही बाटल्या विकत घ्यायचा विचार करत होतो तेव्हा आणखी ३-४ ड्राम ओतले. असे एकूण ६-७ ड्राम पोटात गेल्यावर साहजिकच आमचा मूड थोडा प्रफुल्लित झाला होता. मग सेल्सगर्लने विचारलं, “अजून काही टेस्ट करायचं आहे” आधीच एवढं फुकटचं प्याल्यामुळे हावरटपणा नको वाटायला म्हणून मी म्हणाले, “नको, ठीक आहे”. तेव्हा तिने डोळा मारत एक महागडी २३ वर्षीय बाटली काढली आणि म्हणाली, “ही खूप छान आहे, हिची टेस्ट मागा. ग्राहकांनी ज्याची टेस्ट मागितली ती द्यायची हा लॅफ्रॉयचा नियम आहे.” मी मनात म्हटलं, “इतक्या प्रेमाने आग्रह करत आहेस तर ओत बाई अजून फुकटची स्कॉच.” लॅफ्रॉयच्या ह्या दानशूर प्रवृत्तीचा त्यांना नक्कीच फायदा होत असेल, कारण एवढे फुकट ड्राम प्याल्यानंतर आम्ही राजी-खुशीने तिथून तीन बाटल्या विकत घेतल्या.\nलागवूलीन हे माझ्या स्कॉच जीवनातले पहिले प्रेम. त्यामुळे Save the best for the last या तत्वाचं पालन करत आईलाहून निघणार त्या सकाळी त्या distillery ला पुन्हा भेट द्यायचं ठरविलं. या खेपेला आम्ही Warehouse Demonstration चा अनुभव घेतला. किंमत २३ पौंड. या अनुभवात लागवूलीन legend अर्थात तिथला दिग्गज गोंडस आणि रंगतदार वृद्ध कर्मच��री इयन मकार्थर अभ्यागतांना एका गोदामात नेऊन ५ वेगवेगळ्या वयाच्या (१२ वर्षे ते ३४ वर्षे) स्कॉचची रंजक चव वर्णनासह देतो. ते सुद्धा थेट पिंपात एक मोठ्ठी लोखंडी pipette बुडवून श्वास आत घेऊन ती स्कॉच काढून. शाळेत titration च्या वेळी नळीवर तोंड लावून ओढतात किंवा गाडीतून पेट्रोल नळी वापरून काढतात, तसंच. दोन तीन वेळेला त्याने अभ्यागतांना हे कार्य करायची संधी दिली. माझ्या नवर्यालाही संधी मिळाली. त्याने २३ वर्षीय स्कॉच pipette ने ओढताना लबाडपणे २-३ घोट हे घेतले. या २३ वर्षीय स्कॉचच्या एका बाटलीची बाजारातली किंमत १५०० पौंड म्हणजे माझ्या पतीने तीन घोटात आईला ट्रीपच्या खर्चाचा एक मोठ्ठा ऐवज वसूल केला म्हणा की\nत्या pipette मधून मग ती स्कॉच एका चंबूत आणि चंबूतून वैयक्तिक ड्राम ग्लासमध्ये ओतली जाते. तासभर त्या काळोख्या गोदामात, शेकडो लाकडी पिम्पांच्यामध्ये बसून आम्ही इयनने दिलेल्या स्कॉच घोट-घोट पीत होतो. तो विनोद करत देत असलेली ऐतिहासिक माहिती ऐकत होतो. इयन गेल्या ४७ वर्षांपासून लागवूलीनमध्ये कामाला आहे. अमेरिकन टीवी मालिका Parks and Recreation च्या दोन भागांत त्याने पाहुणा कलाकार म्हणून कामही केलं आहे.\nस्कॉच जितक्या जुन्या तितक्या महाग. त्यांची प्रत्येकी ३० मि.ली. चव, ती इयनसारख्या प्रगल्भ यजमानाकडून मिळणं. त्यासाठी देलेले २३ पौंड ही फारच माफक किंमत. ३४ वर्ष जुन्या स्कॉचची एक बाटली चक्क २००० पौंडांना विकली जाते. तिचा ड्राम पिताना विचार आला.. या स्कॉचचं आणि माझं वय एकच आमच्या आजूबाजूला शेकडो लाकडी पिंप रचून ठेवली होती. वेगवेगळ्या वयाची स्कॉच तिथे मुरत होती. मी इयनला विचारलं, “या गोदामातली सगळ्यात प्रौढ स्कॉच कधीपासून इथे मुरत आहे आमच्या आजूबाजूला शेकडो लाकडी पिंप रचून ठेवली होती. वेगवेगळ्या वयाची स्कॉच तिथे मुरत होती. मी इयनला विचारलं, “या गोदामातली सगळ्यात प्रौढ स्कॉच कधीपासून इथे मुरत आहे\nहसत हसत त्याने उत्तर दिलं, “तुझ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष केनेडी होता ना, तेव्हापासून जेव्हा तिला विकले जाईल तेव्हा एका बाटलीची किंमत इयनच्या संपूर्ण आयुष्यातल्या वेतनाच्या बेरजेच्या दहापट असेल जेव्हा तिला विकले जाईल तेव्हा एका बाटलीची किंमत इयनच्या संपूर्ण आयुष्यातल्या वेतनाच्या बेरजेच्या दहापट असेल\nमग त्याने एक पिंप आम्हाला दाखवून गोदामातली सगळ्यात कोवळी, फक्त ���ीन दिवस आधी मुरवायला ठेवलेली स्कॉच दाखवली, चवही दिली. ताजी व्हिस्की असल्यामुळे अर्थातच पारदर्शक, आणि ६५-७०% मद्यार्क. मी एक छोटा घोट घेतला आणि लगेच तोंड वाकडं केलं. गोव्यातल्या फेणीसारखी घसा जाळणारी चव. घश्यापासून ते पोटापर्यंत आग लागल्यासारखं वाटलं. ageing केलेल्या स्कॉचला जे रुचकर पैलू असतात तसलं काही नव्हतं त्या चवीत. माझं तोंड पाहून इयनने विचारलं, “नाही आवडली” मी मान हलवली. तो म्हणाला, “अरेरे, तुझा हा अनुभव या कडव्या आठवणीने नको संपवायला. आता हे घे.” आणि त्याने ३४ वर्षीय स्कॉचचा अजून एक ड्राम ओतून माझ्या हाती दिला.\nतर या अतिशय आल्हाददायक आणि गोड अनुभवानंतर आम्ही अखेर आईलाचा निरोप घेतला. जर तुम्हाला स्कॉच आवडत असेल, तर ही तीर्थयात्रा नक्की करा. जरी स्कॉच आवडत नसेल तरी हे रम्य चिमुकलं बेट, आणि तिथले मनमिळाऊ आणि गोड रहिवासी नक्कीच पाहण्यासारखं आहे.\nइंग्रजी लेखन – रूपल कक्कड\nअनुवाद – गौरव सबनीस\nगौरव सबनीस न्यू यॉर्क मध्ये राहतो. तो एक मार्केटिंग प्रोफेसर आहे व त्याला निरनिराळ्या देशांच्या खाद्यसंस्कृतींचा अनुभव घ्यायला आवडते.रूपल कक्कड न्यू यॉर्क मध्ये राहते. ती डोळ्यांची डॉक्टर आहे व तिला प्रवास करायला, फोटो काढायला व खायला-प्यायला खूप आवडते.\nफोटो – रूपल कक्कड व्हिडिओ – YouTube\nऑनलाऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकस्कॉचस्कॉच व्हिस्कीDigital Diwali 2016Digital KattaIslayMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali MagazineScotchScotch Whiskey\nPrevious Post दम (बिर्याणी) है बॉस…\nNext Post एक प्याली चाय, कभी भी हो जाय\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-30T07:13:35Z", "digest": "sha1:A5DU5Y5ONOLRK2I3HPGGFJ7RSALMAFRR", "length": 11757, "nlines": 116, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "बेकायदा बांधकामांना अभय देण्याच्या सरकारच्या धोरणाला आव्हान | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nबेकायदा बांधकामांना अभय देण्याच्या सरकारच्या धोरणाला आव्हान\nबेकायदा बांधकामांना अभय देण्याच्या सरकारच्या धोरणाला आव्हान\nन्यायालयाने निर्णय राखून ठेवला\nमुंबई : रायगड माझा\nअनधिकृत बांधकामे पाडण्याचे न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या बांधकामांना सरंक्षण देणाऱ्या धोरणा विरोधात आव्हान देण्यात आलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.\nराज्य सरकारने न्यायालयाच्या दणक्यानंतर 31 डिसेंबर 2016पर्यंतची बेकायदा बांधकाम नियमित करण्याचा निर्णय घेतला. तसे धारेणही न्यायालयात सादर केले. या धोरणासाठी राज्य सरकारने एमआरडीपी कायद्यात दुरूस्तीही केली. या दुरुस्तीच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए. के. मेनल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. उभयपक्षांच्या युक्तीवाद आज पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, फोटो, महामुंबई, महाराष्ट्र, राजकारण, रायगड\nसंगमनेर तालुक्यातील ढोरवाडीत भीषण आग…\nभुजबळांना बाहेर काढणं हे भाजपचं राजकारण – राज ठाकरे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्���ुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T07:18:27Z", "digest": "sha1:L2OKVLO7RGJDRUESLMD6D3PES77C5C3Y", "length": 12507, "nlines": 107, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "सातारा-खंडाळा येथे रत्नागिरी-पुणे एसटीला अपघात, 19 जखमी | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nसातारा-खंडाळा येथे रत्नागिरी-पुणे एसटीला अपघात, 19 जखमी\nसातारा-खंडाळा येथे रत्नागिरी-पुणे एसटीला अपघात, 19 जखमी\nसातारा : रायगड माझा वृत्त\nरत्नागिरी ते पुणे एसटी बस गाडीक्रमांक एम-एच 20 बीएल 2442 चा पंढरपूर फाटा शिरवळ येथे वेगावर नियंत्रण न राहिल्याने कंटनेराला पाठीमागुन जोराची धडक दिली. या अपघातामध्ये एकुण 19 जण जखमी झाले, यावेळी जोराचा ब्रेक लागल्याने यावेळी प्रवाशांना नाकाला, तोंडाला, पायाला व जबड्याला मार लागला आहे.\nया एसटीच्या अपघातात अब्दुलरहीम सरदार बैरगदार (43) रा.नानीज जि,रत्नागिरी., एस.टी.चालक रामचंद्र दादाराम फड (39) रा,संदना आंबेजोगाई बीड., प्रसाद प्रभाकर सिखरे(22),रा,अजनरी ता.लांन्जा जि,रत्नागिरी., स्वाती धनजंय कुलकर्णी (37)रा.पुणे.5) रत्नाकर दिंगाबरराव भालेराव (47), शितल रत्नाकर भालेराव (36) दोघे पतिपत्नि रा,हैद्राबाद, संतोष बारकु खेराडे (41)रा,आंबेगाव पुणे., प्रमिला दशरथ मोरे (50), दशरथ शिवराम मोरे (55)दोघे पतिपत्नि रा.कुरतडे जि,रत्नागिरी, काशिमबी दौलत शेख (40) रा.विजापुर,, संगिता प्रकाश ठकारे (43) व , सागर प्रकाश ठकारे (24) आई मुलगा दोघे रा.पुणे,रेश्मा रविंद्र राणे (36) रा,अंधेरी मुबंई ,संजना संतोष खेराडे (34)रा.पुणे,शिवाजी नितीन रेडीज (23)रा,मुंबई ,प्रियंका विकास राणे (27)रा.पुणे गवळण रामचंद्र फड (32) रा. आंबेजोगाई, धनंजय हणमंत कुलकर्णी (42) , सानिका धनजंय कुलकर्णी (11) वडिल मुलगा दोघे रा.पुणे जे जखमी झाले आहेत.\nPosted in Uncategorized, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र\nरायगडच्या राजकारणाला घराणेशाहीचा विळखा\nपाणी टंचाईवर मात करण्यासाठी पर्जन्याधारित साठवण टाकी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने व���हिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बही�� भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/133675", "date_download": "2021-07-30T06:11:23Z", "digest": "sha1:EX5QYGRK6MYKJIIKZHXRIXEIPWZ55CJL", "length": 2598, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:चावडी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:५९, १३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती\n२३८ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n→Members please join स्वागत आणि साहाय्य चमू\n०९:५८, १३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\n०९:५९, १३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nमहाराष्ट्र एक्सप्रेस (चर्चा | योगदान)\n(→Members please join स्वागत आणि साहाय्य चमू)\n[[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] १७:२६, १२ सप्टेंबर २००७ (UTC)\nGood idea Mahitgar. Count me in. [[सदस्य:महाराष्ट्र एक्सप्रेस|महाराष्ट्र एक्सप्रेस]] ०४:२९, १३ सप्टेंबर २००७ (UTC)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AA", "date_download": "2021-07-30T06:10:46Z", "digest": "sha1:47IO5H3B27X2J3WOI2H6CTJMF4FNZ7PS", "length": 5085, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३२४ मधील जन्म (१ प)\n► इ.स. १३२४ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १३२४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकू��� हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/the-high-court-is-required-to-examine-some-of-the-evidence-against-the-accused/", "date_download": "2021-07-30T06:57:39Z", "digest": "sha1:KRVZ2WNK27KZYG47BKXJFQ36S3RPVUH6", "length": 11863, "nlines": 125, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नवलखांविरोधातील पुराव्यांचा काही अंशी तपासणे गरजेचे – हायकोर्ट – Dainik Prabhat", "raw_content": "\nनवलखांविरोधातील पुराव्यांचा काही अंशी तपासणे गरजेचे – हायकोर्ट\nकोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण : न्यायालयाने निर्णय राखून ठेवला\nमुंबई (प्रतिनिधी) – कोरेगाव-भीमा हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या संशय असल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतम नवलखा यांच्या विरोधात तपास यंत्रणेने सादर केलेल्या पुराव्यांची काही अंशी चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. बॉम्ब फेकतो तो एकटाच दहशतवादी नसतो, तर त्याला मदत करणारेही दहशतवादी असतात, असे स्पष्ट करत खंडपीठाने गुन्हा रद्द करावा म्हणून नवलखा यांनी दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय राखून ठेवला.\nमाओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी आपल्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द करुन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने ऍड. अरूणा कामत-पै यांनी गौतम नवलखा आणि माओवाद्यांचे पाकिस्तानची दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनसोबत थेट संबंध आहेत. याचसंदर्भात गौतम नवलखा यांचीही महत्त्वाची भूमिका असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. भीमा-कोरेगावच्या घटनेवरून हे सारं प्रकरण उघडकीस आले. तसेच या तपासातून जी माहिती समोर आली त्यातून या प्रकरणातील सर्व आरोपींना देशाविरोधात युद्धच पुकारायचे होते, असा आरोप केला.\nहिजबुलकडून शस्त्रास्त्र, विस्फोटकं आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी नक्षलींना तसेच माओवाद्यांना सर्वतोपरी सहाय्य मिळते. यासंबंधीचे पुरावे अटकेत असलेल्या रोना विल्सन आणि सुरेंद्र गडलिंगच्या लॅपटॉपमधून मिळाल्याचा दावा ही केला.\nयावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. युग चौधरी यांनी राज्य सरकारचे सर्व दावे फेटाळून लावले.नवलखांविरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नाही.\nत्यांनी बोललेली किंवा केलेली कोणतीही गोष्ट त्यांच्याविरोधात जात नाही. केवळ दुसऱ्यांनी लिहिलेल्या मजकूरात उल्लेख झाल्याचा संशय आहे. म्हणून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही, असा दावा करताना केंद्र सरकारने युएपीए कायद्याअंतर्गत सुधारणा करून एखाद्या व्यक्तीला थेट दहशतवादी ठरवण्यासाठी सुरू केलेली कारवाई आत्ताच थांबवायला हवी. अन्यथा या देशात लोकांचे जगण मुश्कील होईल, अशी भिती व्यक्त केली. उभय पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने पोलिसांनी नवलखांविरोधात सादर केलेल्या काही पुराव्यांचा तपास होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करून निर्णय राखून ठेवला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nमतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करा – सचिन सावंत\nधरण क्षेत्रात गेल्या 24 तासात अतिवृष्टी\nपायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री…\nशिवसेनेचे एकला “चलो रे’\nRain Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\nनारायण राणे यांच्या अधिकाऱ्याच्या झापण्याच्या व्हीडिओला संजय राऊतांनी दिलं…\nशरद पवार यांची पुरग्रस्तांसाठी मोठी घोषणा; 16 हजार कुटुंबांना मदत\nकारगिल विजय दिवसानिमित्त वीर जवानांना श्रद्धांजली\nऔरंगाबाद : बिअरची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड\n#Video : महामार्गावर फिल्मी स्टाईल भाईगिरी; भाईगिरीचा लाईव्ह व्हिडिओ समोर\nभास्कर जाधव यांच्या ‘त्या’ कृतीवर शिवसेनेतून आली पहिली प्रतिक्रिया; संजय…\nGold-Silver news : तीन महिन्यांत 58 हजार 752 कोटींच्या सोन्याची आयात\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल ला���फ हिरो\nपायाभूत सुविधांच्या धर्तीवर आरोग्य क्षेत्रात जपानने अर्थसहाय्य करावे – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nशिवसेनेचे एकला “चलो रे’\nRain Alert : पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-30T08:49:14Z", "digest": "sha1:QJEZRYUQM4QPKIW7XAVTNVRLLJJILNMY", "length": 27620, "nlines": 116, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "प्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nप्रेमात पडायला लावणारी पाककला – ग्रीस\nमेघना चितळे आणि विक्रम बापट\nग्रीस हा देश युरोप, आफ्रिका आणि आशिया या खंडांच्या मध्यात वसलेला असून तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, ऑलिंपिकबरोबरच पाककलेसाठीही ग्रीस जगप्रसिद्ध आहे. ग्रीक खाद्यजीवनावर जगाच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही खाद्यसंस्कृतींचा प्रभाव जाणवतो. दक्षिणेला असलेल्या भूमध्य समुद्रामुळे ग्रीसला वैशिष्ट्यपूर्ण हवामान लाभलं आहे. या हवामानामुळे ग्रीसमध्ये भाज्या, फळं, धान्य, मासे, शेळ्या-मेंढ्यांचं दूध यांचं वैविध्य आहे.\nपर्यटन हा ग्रीसमधला एक महत्त्वाचा व्यवसाय. हजारो वर्षांपासून रुजलेली ग्रीक संस्कृती अनुभवण्यासाठी इथे दरवर्षी जगभरातून पर्यटक येतात आणि इथल्या ऋतुमानानुसार मिळणार्या खाद्यपदार्थांच्याही प्रेमात पडतात.\nभरपूर सूर्यप्रकाशात न्हायलेली शुभ्रपांढरी, निळ्या, तपकिरी रंगांची निळ्याशार समुद्राकाठची ग्रीक घरं हा ग्रीसच्या पर्यटनव्यवसायाचा मानबिंदू. ग्रीक लोकांसाठी पाककला हा जिव्हाळ्याचा विषय. अणि लोकांचं आदरातिथ्य करणं ही तर त्यांची संस्कृती.\nपारंपरिक ग्रीक जेवणात भाज्या, फळं, वनस्पती, ऑलिव तेल, डाळी, धान्य, सुकामेवा यांच्या भरपूर वापराबरोबर sea food आणि मीटचा मध्यम वापर असतो. यामुळेच कदाचित ही भूमध्य (Mediterranean) भोजनशैली पौष्टिक मानली जाते.\nग्रीसमध्ये ऑलिवची झाडं भरपूर प्रमाणात असल्यामुळे ऑलिव आणि त्यापासून काढलेलं तेल हे त्यांच्या भोजनातले प्रमुख घटक आहेत. ग्रीसमध्ये खाण्यासाठी अनेक प्रकारच्या ऑलिव्सचा वापर केला जातो. कलामता ऑलिव या नावाचं जांभळ्या रंगाचं ऑलिव तिथे लोकप्रिय आहे. या ऑलिवच्या तेलाला रुचकर स्वाद असतो. त्यामुळे हे तेल फक्त गरम करून पाककृतीत न वापरता कच्चंही त्याच्या स्वादासाठी वापरलं जातं. हे तेल सूप आणि सॅलड्सवर घातलं जातं किंवा त्यामध्ये पावाचा तुकडाही बुडवून खाल्ला जातो. ऑलिव तेलाची चव सौम्य करण्यासाठी स्वयंपाकामध्ये आम्लयुक्त पदार्थ वापरतात. भारताप्रमाणे लिंबूवर्गीय फळं इथे त्यासाठी वापरली जातात. लिंबू अथवा संत्र्याचा रस वापरला जातो.इथे द्राक्षापासून बनविलेल्या लाल अथवा पांढर्या वाइन विनेगरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बालसेमिक नावाचं विनेगर वैशिष्ट्यपूर्ण असतं. द्राक्षाचा रस उकळून, घट्ट करून, आंबवण्याची प्रक्रिया करून हे बनवतात. याचा रंग गडद ब्राउन असतो आणि प्रवाहीपण सिरपप्रमाणे असतं. बरीच वर्ष मुरवल्यामुळे याचा स्वाद वाढून संमिश्र चव तयार होते. १०-२० वर्षे मुरवलेलं विनेगर पदार्थाची चव वाढवतं. हे विनेगर चवीला आंबट गोड असतं. या विनेगरचा वापर सॅलड, सी फूड, मांसाहारी पदार्थ, आणि सॉसेस यात केला जातो.\nभारताप्रमाणेच ग्रीसमध्ये भाज्यांचीही विविधता आढळते. टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, काकडी, बटाटे, भेंडी, ढोबळी मिरची, लसूण, कांदे, घेवडा, शेपु (dill), पुदिना, लिंबू, तुळस (basil), ओरेगानो (oregano) वगैरे भाज्या आणि वनस्पती त्यांच्या जेवणात नेहमी असतात. चीज आणि दहीग्रीसमधील जेवणात मेंढीच्या दुधापासून बनवलेल्या फेटा चीजचा वापर मुबलक केला जातो. होतोफेटा चीज हे पांढर्या रंगाचं, मऊ, चवीला थोडं खारट आणि दह्याप्रमाणे आंबट असतं. फेटा चीजचा चुरा ग्रीक कोशिंबिरींवर भुरभुरून टाकल्यावर छान लागतो. या कोशिंबिरी काकडी, टोमॅटो, ऑलिव यांच्या असतात. स्पॅनाकोपिता नावाचा, भारतातील पॅटीससारखा दिसणारा फेटा चीजचा पदार्थ ग्रीसमध्ये लोकप्रिय आहे. पालक आणि कांदा ऑलिव तेलाबरोबर परतून त्यात फेटा चीज आणि अंडं घालतात. नंतर हे मिश्रण फिलो नावाच्या पेस्ट्रीमध्ये भरून बेक केलं जातं.\nउन्हाळ्याच्या मोसमात कलिंगड आणि फेटा चीज यांचं अतिशय चविष्ट लागणारं सॅलड करू शकतो आणि हे करायलाही सोपं असतं. ग्रीक जेवणात असे चीजचे विविध प्रकार असतात. दह्याचाही भरपूर वापर इथे करतात. डिप्स, कोशिंबिरी, सॉसेजमध्ये दही असतं. ग्रीक दही हे पाणी काढून घट्ट केलेलं असतं. प्रथिनं, दुग्धयुक्त जिवाणूयुक्त असल्याने ते पाचकही असतं. तमालपत्र, लवंग, दालचिनी, मोहरी, बडिशेप, जायफळ हे भारतात साम��न्यपणे वापरले जाणारे मसाले ग्रीक खाद्यपदार्थांतही भरपूर वापरले जातात. आपल्याकडे जशी काकडीची कोशिंबीर दही घालून बनवली जाते, त्याच पद्धतीने ग्रीक जेवणात काकडीचा दह्यातला ताझिकी (tzatziki) नावाचा डिप लसूण, ऑलिव तेल, मीठ घालून बनवला जातो. फरक एकच. या डिपमध्ये कोथिंबिरीऐवजी शेपू घालतात. भारतात कच्चा शेपू विशेष वापरला जात नाही. मात्र ग्रीसमध्ये शेपू कोथिंबिरीप्रमाणे वापरला जातो.\nइथे रोजमेरी, शेपू, पुदिना, पार्सली, तुळस, ओरेगानो या वैविध्यपूर्ण वनस्पती स्वयंपाकघराच्या खिडकीत छोट्या कुंडीत वाढवल्या जातात आणि स्वयंपाकात सर्रास वापरल्या जातात. ग्रीसमधील ओरेगानोला भारतातील कसुरी मेथीप्रमाणे कडवट चव असते. या कडवटपणामुळेच आपण बटर चिकनमध्ये गोड चव सौम्य करायला जशी कसुरी मेथी वापरतो तशी इथे ओरेगानो वनस्पती वापरली जाते. गरमागरम मोस्सुकाग्रीसमध्ये ग्यारो (gyro) नावाचं मीट घालून केलेलं सॅन्डविच प्रसिद्ध आहे. यामध्ये ब्रॉयलर केलेल्या मीटचे पातळ काप, ताझिकी सॉस, काकडी, टोमॅटो, कांदा, फेटा चीज हे पिटा नावाच्या नानसारख्या ब्रेडमधे गुंडाळून सॅन्डविच करतात. वेगवेगळं मीट किंवा भाज्या घालून केलेले हे पिटा खायला एकदम सुटसुटीत आणि पोटभर होतात. ग्रीक भोजन पद्धतीमध्ये वांग्याचा मोस्साका (moussaka) नावाचा पदार्थसुद्धा खूप लोकप्रिय आहे. यात परतलेली वांगी, टोमॅटो आणि बारीक वाटलेलं मीट असतं. एका मोठ्या भांड्यात तळाशी ऑलिव ऑइलमध्ये परतलेल्या वांग्याचे काप लावले जातात. त्यावर टोमॅटो, लसूण, कांदे, मसाले यांचा शिजवलेला सॉस ओतला जातो. यात मीट घालून नॉनव्हेज मोसाका पण करतात. सगळ्यात वरचा थर बेचमेल (béchamel) सॉसचा असतो. हे सॉस बटर, पीठ, मीठ, काळी मिरी, दूध, चीज यापासून बनवलं जातं. हे थर खरपूस सोनेरी होईपर्यंत ओवनमध्ये भाजले जातात. अशा प्रकारे तयार केलेला गरमागरम मोस्सुका घरी किंवा रेस्टॉरंटमध्ये मोठ्या कुटुंबाच्या जेवणात हमखास वाढला जातो.\nग्रीसमध्ये अवघोलेमोनो (avgholemono) नावाचं भाताचं चिकन broth आणि अंडं घालून सूप केलं जातं. हे चवीला क्रीमी असतं आणि त्यात लिंबाचा वापर भरपूर होतो.\nपारंपरिक ग्रीक खाद्यसेवा देणारी रेस्टॉरंट्स इथे लोकप्रिय आहेत. त्यांना तवेर्ना म्हणतात. कुटुंबाचा व्यवसाय म्हणून ही चालवली जातात. तिथला रोजचा मेन्यू त्या दिवशी उपलब्ध झालेला भाजीपाला, सागरी खाद्य अशा सामग्रीनुसार ठरत असतो. अशा रेस्टॉरंटमध्ये मिळणारा एक खास पदार्थ डोलमा. अनेक प्रकारचं सारण वापरून डोलमा केला जातो. त्यात भात, मसाले, सुगंधी वनस्पती, मांस, सागरी खाद्य, सुकामेवा वगैरे द्राक्षाच्या पानांमध्ये गुंडाळून शिजवलं जातं. आंबट-खारट अशा मिश्र चवीचा डोलमा फिंगरफूड म्हणून आवडीने खाल्ला जातो. यासाठी आधी सारण बनवलं जातं. नंतर द्राक्षाची पानं थोडी उकडून मऊ केली जातात. त्यामुळे त्यात सारण त्यात भरून त्याची गुंडाळी करणं शक्य होतं. मग हे सारण भरून तयार पुरचुंड्या broth, तेल, लिंबू अशा मिश्रणात नाजूकपणे शिजविल्या जातात. ही डिश ग्रीक योगर्टमध्ये बारीक वाटलेले लसणाचे तुकडे, शेपू, लिंबू घालून बनवलेल्या डिप बरोबरदेखील वाढली जाते. ऋतुमानानुसार उपलब्ध असणारे चांगले पदार्थ ( ingredients ) वापरणे हाच ग्रीक पाककलेचा आत्मा आहे.\nहे सॅलड बनविण्यासाठी लाल सिमला मिरची वापरावी. लाल सिमला मिरची हिरव्या सिमला मिरची पेक्षा गोडसर असते. विशेषत: ही मिरची भाजल्यवर खरपूस caramelize होऊन आणखी चविष्ट लागते. लाल सिमला मिरची घेऊन तिला थोडं ऑलिव ऑइल लावा. ही मिरची तुम्ही शेगडीवर अथवा ओवनमध्ये भाजू शकता. ओवनमध्ये ३५० फॅ. ला १५ मिनिटं भाजून घ्या. नंतर ती मिरची खरपूस भाजली जाईपर्यंत – दोन-तीन मिनिटं broil वर ठेवा. आता ही भाजलेली मिरची ओवनमधून काढून प्लास्टिकच्या पिशवीत किंवा अॅल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून ठेवा. असं केल्याने दोन मिनिटांनी तुम्ही सहजगत्या ती सोलून घेऊ शकाल. आता सोललेल्या मिरचीतल्या बिया काढून मिरचीचे ८-१० मोठे तुकडे करा. काकडी व सिमला मिरचीच्या तुकड्यांवर मीठ पेरा आणि हे सर्व तुकडे एका प्लेटमध्ये मांडून घ्या. आता त्यावर थोडे बिया काढलेले ऑलिव्स टाका. आम्ही हिरवे ऑलिव वापरले आहेत. कलामाता ऑलिवसुद्धा चालतील. वरून थोडा फेटा चीजचा चुरा घाला. यावर आता थोड्या ऑलिव ऑइलचा शिडकावा हलक्या हाताने करा. शेवटी थोडे बालासमिक विनेगर शिडकवा. यावर ताज्या शेपूने गार्निश करा. शेपूऎवजी तुम्ही पार्सली किंवा पुदिन्याचाही वापर करू शकता.\nहा लेख दिवाळीनिमित्त लिहीत असल्याने ग्रीक भोजनशैलीतील एक गोड पदार्थ सादर करीत आहोत. आपल्याकडे सणासुदीला घरात भरपूर सुकामेवा आणला जातो. भेट म्हणूनही दिला जातो. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे ग्रीक दही हे आपल्या चक्क्यासारखं असतं. आपण ��्रीखंड करताना चक्का फेटून त्यात गोडव्यासाठी साखरेचा वापर करतो. शिवाय त्यात चारोळीचाही वापर केला जातो. यासारखीच ही आपली ग्रीक पाककृती आहे. ग्रीसमध्ये साखरेऐवजी, थाइम (thyme) या वनस्पतींच्या फुलांपासून मिळणार्या मधाचा वापर करतात. इथे बदाम, पिस्ते अथवा अक्रोडचे तुकडे त्यावर पेरले जातात. सुकामेवा वापरून तुम्ही हे सहज करू शकता. कोणत्याही गोड पदार्थात किंचितसं मीठ घातल्याने पदार्थ अतिगोड लागत नाही. या ग्रीक पाककृतीसाठी चक्का घेऊन त्यात चिमूटभर मीठ घालून चमच्याने हलक्या हाताने फेटा. शक्य झाल्यास चांगल्या दर्जाचा कच्चा मध वापरा. कच्चा मध सर्वसाधारणपणे गरम करत नसल्याने घट्ट असतो. या मधाला थोडा वेळ गरम पाण्यात ठेवून प्रवाही करून घ्या. मधात एक काटा-चमचा घालून मध हया चक्क्यावर शिंपडून घ्या. हे अलगद मिक्स करा. वर तुमच्या आवडीचा सुकामेवा वापरा. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे आम्ही बदामाचे तुकडे वापरले आहेत. यावर पुन्हा एकदा थोड्या मधाचा शिडकावा करा. आणि या चविष्ट व पौष्टिक पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्या.\nमेघना चितळे आणि विक्रम बापट\nआम्ही दोघं ( मेघना आणि विक्रम ) मूळचे पुण्याचे आहोत. आणि गेली १०-१२ वर्षे US मध्ये रहात असून सध्या Madison, WI ला असतो. वेगवेगगळ्या खाद्यसंस्कृतींमधील नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची आणि त्या पाककृती स्वत: करून पाहण्याची आम्हा दोघांना आवड आहे. विक्रमची आवडती पुण्यातील श्रीकृष्ण मिसळ असो किंवा Atelier Crenn मधील जेवणातून दिसलेली सर्जनशील अभिव्यक्ती असो, यातून नवीन पदार्थांच्या चवी, रंग, पोत, तंत्र, मांडणी अनुभवणं आणि शिकणं यात एक वेगळाच आनंद असतो.आमचे खाद्यप्रवासाचे अनुभव आणि पाककृती लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही www.breakingnaan.com नावाचा ब्लॉग लिहितो.\nफोटो – मेघना चितळे आणि विक्रम बापट व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकग्रीस खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline Diwali Magazine\nPrevious Post कृतज्ञ खाद्यसंस्कृतीचा देश – जपान\nNext Post टर्किश डिलाइट – २\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, य��एसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-glamorous-record-breaking-spearfishing-huntress-gets-abuse-online-5034100-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:40:22Z", "digest": "sha1:YIM4DSSFGA4HMFPK4NHVG7WYCRJC6GWM", "length": 5146, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Glamorous Record Breaking Spearfishing Huntress Gets Abuse Online | PHOTOS : सगळे म्हणतात 'Killer', हिने केला आहे मासे मारण्याचा विक्रम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS : सगळे म्हणतात 'Killer', हिने केला आहे मासे मारण्याचा विक्रम\nमासे पकडण्याचा विक्रम करणारी महिला.\nलंडन - सवडीच्या वेळेत समुद्रात माशांची शिकार करण्याची हौस असणारी एक 28 वर्षांची महिला सध्या चर्चेत आहे. व्हॅलेन्टाइन थॉमस नावाची ही महिला लंडनमध्ये राहते. तिने मासे मारण्याचा जागतिक विक्रम केला आहे. प्राण्यांच्या हक्कासाठी झगडणारे तिला 'किलर' म्हणून संबोधत असल्याने ती चर्चेत आहे. अनेक लोक तिला घाणेरड्या कमेंट्स देत असल्याने ती त्रस्तही आहे. त्याचवेळी हे काम पाहून अनेकांकडून लग्नाच्या ऑफर येत असल्याचे तिने सांगितले आहे.\nही महिला समुद्रात निर्भयपणे मासे पकडण्याचे अनेक फोटो सोशल साईट्सवर शेअर करत असते. त्या फोटोंवर कॉमेंट्स करून लोक तिला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. थॉमस म्हणाली की, लोक माझ्यावर सेक्सी कॉमेंट्स करता, माझा द्वेष करतात, पण मला काही चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत. मासे मारण्याबरोबरच ते शिजवून खायलाही आवडत असल्याचे ती सांगते. जे मासे खात नाही, त्यांची कधीही शिकार करत नाही, असे उत्तर ती प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना देते.\nपहिल्या वेळी जेव्हा व्हॅलेंटाईन मासे पकडण्यासाठी गेली होती, तेव्हा वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. ती पार्टनरपासून फार दूरवर गेली होती. तिला पोहायचे होते, पण शरीर साथ देत नव्हते. पण नंतर तिला एक दोरी मिळाली आणि त्या दोरीच्या मदतीने ती किनाऱ्यापर्यंत पोहोचली. ती अटलांटीक तसेच साऊथ आफ्रिकेच्या समुद्रातही मासे मार��्यासाठी गेली आहे. 2013 मध्ये तिने अटलांटिक समुद्रात सर्वात मोठा मासा मारण्याचा विक्रम केला होता.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, महिलेचे निवडक PHOTOS\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80?fbclid=IwAR3e1ULocg_ddyOAV0mxEsakhC8RWHyFkpjqnvFyldbIPeMcakQi5msITZc", "date_download": "2021-07-30T06:15:33Z", "digest": "sha1:7X23MQ6X73TW6YYY44OJ4J4TCKOSR6AG", "length": 3569, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:दैनिक लोकशक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n३ मे २०१९ पासूनचा सदस्य\nदैनिक लोकशक्ती हे डिजिटल वर्तमानपत्र असून यात विविधांगी बातम्यांचा मागोवा घेतला जातो. ' आवाज तरुणांचा ' ही त्याची टॅग लाईन असून तरुणांनी एकत्र येऊन मुक्त व हक्काचे आपले व्यासपीठ असावे म्हणून हे वर्तमानपत्र सुरू केले आहे. यातील अन्वयार्थ, संपादकीय , विशेष लेख हे इतर वर्तमानपत्रांपेक्षा वेगळे व कमालीचे उच्च दर्जाचे आहेत. सध्या डिजिटल जमाना असल्याने त्याही माध्यमात मराठीतून बातम्या लिहणारी ही युवकांची टीम नक्कीच वाखण्याजोगी काम करत आहे.\nhttp://thelokshakti.com अधिकृत संकेतस्थळ आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०१९ रोजी १७:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/08/Mumbai-Maharashtra-BJP-chitra-wagh.html", "date_download": "2021-07-30T06:26:24Z", "digest": "sha1:7DMWCJXQAXEBK2PX3JTKYBZUYK7EFQBW", "length": 13728, "nlines": 88, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका | Osmanabad Today", "raw_content": "\nलैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका\nभाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी मुंबई - लैंगिक अत्याचार , बलात्कार या सारख्या खटल्यातील आरोपींना कोरोनाच्या कारणाम...\nभाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांची मागणी\nमुंबई - लैंगिक अत्याचार, बलात्कार या सारख्या खटल्यातील आरोपींना कोरोनाच्या कारणामुळे जामीन देण्यास गृह विभागाने विरोध करावा, अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी राज्याचे पोलीस महानिरीक्षक ( कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांना दिले आहे.\nश्रीमती वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गेल्या तीन चार महिन्यात कोरोनाच्या कारणामुळे कैद्यांना जामीन मिळू लागला आहे. मात्र असा जामीन देताना बलात्कार, लैंगिक अत्याचारासारखे गुन्हे असलेल्या कैद्यांना जामीन मिळू नये अशी आमची मागणी आहे. असे गुन्हे दाखल असलेल्या एका कैद्याने जामीन मिळाल्यावर पीडित महिलेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याची घटना नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात नुकतीच घडली. पीडित महिलेने या दबावाला बळी पडण्यास नकार दिल्याने त्या महिलेच्या 10 वर्षीय मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला गेला. असे प्रकार अन्यत्रही होण्याची भीती आहे. त्यामुळे अशा आरोपींना जामीन मिळू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे.\nलैंगिक अत्याचार, बलात्कारासारख्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या कैद्यांना जामीन दिला गेला तर त्याच्यावर घातलेल्या निर्बंधांची संबंधित पोलीस ठाण्यांनी कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही श्रीमती वाघ यांनी केली आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर��न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : लैंगिक अत्याचारा��े गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका\nलैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या आरोपींना जामीन देऊ नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2021-07-30T06:20:50Z", "digest": "sha1:GZWKA2ZGDYKLLMEMGOIKZEX323PDO3EU", "length": 8204, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "तांत्रिक बिघाडा नंतर दाबोळीवर एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लैंडिंग | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर तांत्रिक बिघाडा नंतर दाबोळीवर एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लैंडिंग\nतांत्रिक बिघाडा नंतर दाबोळीवर एअर एशियाच्या विमानाचे इमर्जन्सी लैंडिंग\nगोवा खबर :दाबोळी विमानतळावरून १६८ प्रवाशांना घेऊन बंगळूरकडे रवाना झालेल्या एअर एशिया विमानात आज सकाळी तांत्रिक बिघाड आल्याने हे विमान त्वरित पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवावे लागले. विमानाच्या मागच्या बाजूला असलेल्या चाकांच्या हायड्रोलीक सिस्टीम मध्ये बिघाड झाल्याचे वैमानिकाला समजल्या नंतर त्यांनी १० मिनिटांच्या आत विमान दाबोळी विमानतळावर उतरवले.\nआज सकाळी ७.३५ च्या सुमारास ही घटना घडली. एअर एशियाचे ‘आय ५१३२’ या विमानाने दाबोळी विमानतळावरून बंगळुरला जाण्यासाठी उड्डाण घेतल्यानंतर विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचे वैमानिकाला आढळून आल्यानंतर विमान पुन्हा दाबोळी विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.एअर एशियाच्या वैमानिकाने याबाबत दाबोळी विमानतळावरील संबंधित अधिकाऱ्यांना माहीती देऊन पुन्हा विमान उतरवण्यासाठी परवानगी घेतली.त्यानंतर १० मिनिटात विमान रनवे वर सुरक्षित उतरवण्यात आले. एअर एशिया विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान दाबोळी विमानतळावर उतरवण्याची या आठवड्यातील ही दुसरी घटना असल्याचे सांगितले जात आहे.\nया विमानातील १६९ प्रवाशांना बंगळूरला जाणाऱ्या अन्य विमानांमध्ये सोय करण्यात आली.\nPrevious articleराजधानी पणजीत आज पासून कडक प्लास्टिक बंदी\nNext articleदूधसागर धबधबा पर्यटन हंगामाला सुरुवात\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद��याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nओदिशामधील अम्फान चक्रीवादळाची झळ पोहोचलेल्या भागांची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2020 साठी पंतप्रधानांनी मागवल्या मत आणि सूचना\nकोविड 19 लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती\nकोविड संकटात जनतेची लूट करुनही गरजवंताना मदत नाही: काँग्रेसचा आरोप\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकोविडमधून बरे झाल्यानंतर 3-6 महिन्यानंतरही रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येतात, रुग्णांनी घाबरुन...\nकोविड-१९ च्या रुग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/maratha-organization-aggressively-protested-on-maratha-reservation-hold-supreme-court-by-burning-three-legged-chair-at-beed-update-news-mhsp-478489.html", "date_download": "2021-07-30T07:26:26Z", "digest": "sha1:HWHZLZP3SWXRGNESVT3N6X7VOJ3FGC5Z", "length": 9698, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुन्हा एल्गार! मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध– News18 Lokmat", "raw_content": "\n मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध\nमराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक\nमराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक\nबीड, 9 सप्टेंबर: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. यावरून विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा आरक्षण स्थगित होण्यास राज्यातील महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरलं जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य भूमिका घेतली नाही, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हेही वाचा...असं अधिवेशन घ्यायचं असेल तर 'मातोश्री'च्या गच्चीवर घ्या,नारायण राणेंची जहरी टीका बीडमध्ये मराठा आरक्षण स्थगित झाल्याचे पडसाद उमटले आहेत. मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचा तीन पायाची खुर्ची जाळून तीव्र निषेध केला. त्याचबरोबर राज्यभर पुन्हा एल्गार करण्यात येईल, असा इशारा देखील मराठा कार्यकर्त्यानी केला आहे.\nदरम्यान, मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आल्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रासाठी 'काळा दिवस सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारव घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात मराठा समाजाच्या दृष्टीनं आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं आजचा 'काळा दिवस' असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारनं टिकणारे आरक्षण दिलं होतं. मुंबई हायकोर्टानं आमची बाजू मान्य केली होती. मुंबई हायकोर्टानं मान्यतेची मोहोर उठवली होती. मात्र, 'महाभकास' आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली. तात्पुरती स्थगिती हा शब्द योग्य नाही आहे. खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत आता आरक्षण नाही. आता याबद्दल आंदोलन करुनही उपयोग नाही आहे. आम्ही याविषयी आग्रह धरत होतो, पण आम्ही तयारी केलीये असं फक्त ट्वीट करून अशोक चव्हाण हे फक्त सांगत होते. सरकारनं स्वत: हून घटनात्मक खंडपीठाकडे जावं असा अर्ज केला नाही, इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण नको होतं, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हेही वाचा..'जलयुक्त' नव्हे तर 'झोलयुक्त' शिवार सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारव घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात मराठा समाजाच्या दृष्टीनं आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं आजचा 'काळा दिवस' असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारनं टिकणारे आरक्षण दिलं होतं. मुंबई हायकोर्टानं आमची बाजू मान्य केली होती. मुंबई हायकोर्टानं मान्यतेची मोहोर उठवली होती. मात्र, 'महाभकास' आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली. तात्पुरती स्थगिती हा शब्द योग्य नाही आहे. खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत आता आरक्षण नाही. आता याबद्दल आंदोलन करुनही उपयोग नाही आहे. आम्ही याविषयी आग्रह धरत होतो, पण आम्ही तयारी केलीये असं फक्त ट्वीट करून अशोक चव्हाण हे फक्त सांगत होते. सरकारनं स्वत: हून घटनात्मक खंडपीठाकडे जावं असा अर्ज केला नाही, इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण नको होतं, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हेही वाचा..'जलयुक्त' नव्हे तर 'झोलयुक्त' शिवार 'मी लाभार्थी'खर्च भाजपकडून वसूल करा ना उद्धव ठाकरे, ना शरद पवार यांनी याच लक्ष दिलं नाही. मात्र, भाजप स्वस्थ बसणार नाही. हे करंटे लोकं आहेत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली.\n मराठा संघटना आक्रमक, तीन पायाची खुर्ची जाळून केला सरकारचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-onion-ring-recipe-5212881-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:38:00Z", "digest": "sha1:7YCKI57PU6TW4SFHXCJACC7QKQGQA3XO", "length": 3192, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "onion ring recipe | विंटर मॉर्निंगसाठी ओनियन रिंग्स, वाचा स्पेशल रेसिपी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविंटर मॉर्निंगसाठी ओनियन रिंग्स, वाचा स्पेशल रेसिपी...\nओनियन रिंग्स वेस्ट अमेरिकाचा फेव्हरेट ब्रेकफास्ट आहे. हे खुप सोपे आणि फ्लेवरयुक्त आहे. क्रिस्पी ऑनियन रिंग्स चहा सोबत सकाळच्या थंडीमध्ये बेस्ट ऑप्शन आहे. चला तर मग रेसिपी वाचूया...\n- 3 रिंगमध्ये कापलेला कांदा.\n- अदर 1 तुकडा\n- 2 बारीक कापलेले लसुन\n- 10-12 पान कढीपत्ता\n- 2 लाल मिर्च्या\n- 1 हिरवी मिर्ची\n- 1-2 कप पीठ\n- 2 मोठे चमचे कॉर्नफ्लोर\n- 1 लहान चमचा बेकिंग सोडा\n- आवश्यकते प्रमाणे तेल\nओनियन रिंग्सची रेसिपी वाचण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...\nआज तयार करा हेल्दी कांदा कचोरी, वाचा रेसिपी...\nआज तयार करा स्पेशल शेजवान फ्राइड इडली, वाचा रेसिपी...\nआज तयार करा टेस्टी मावा कचोरी, वाचा रेसिपी...\nघरच्याघरी बनवा चटपटीत अंडा चाट, वाचा ही स���पी रेसिपी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://raigad.gov.in/gallery/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:06:17Z", "digest": "sha1:ZUD52IZXROCDI6A3GA6A6ZJAJC7ETUC5", "length": 11162, "nlines": 189, "source_domain": "raigad.gov.in", "title": "रायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्र – उरण (तहसील व नगर परिषद क्षेत्र) | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक ��िकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nरायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्र – उरण (तहसील व नगर परिषद क्षेत्र)\nरायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधित क्षेत्र – उरण (तहसील व नगर परिषद क्षेत्र)\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nफेसबुक वर सामायिक करा\nट्विटर वर सामायिक करा\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/11-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T08:23:39Z", "digest": "sha1:6QMVRE5WKXKQL4MJIPNYA2VI3ASYPW6O", "length": 8994, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "11 फूटी मगर भरवस्तीत आल्याने सावईवेरेत घबराट | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर 11 फूटी मगर भरवस्तीत आल्याने सावईवेरेत घबराट\n11 फूटी मगर भरवस्तीत आल्याने सावईवेरेत घबराट\nगोवा खबर:फोंडा तालुक्यातील सावईवेरे बाजारा जवळील अनंत मंदिरा शेजारून वाहणाऱ्या ओहळात आज सकाळी तब्बल 11 फुट लांब आणि 400 किलो वजनाची भली मोठी मगर दाखल झाल्याने स्थानिकांमध्ये घबराहट निर्माण झाली.प्राणी मित्रांनी तिच्या मुसक्या आवळून तीला वन खात्याकडे सुपुर्द केल्या नंतर स्थानिकांचा भांडयात पडला.\nकोठंबी येथून वाहणाऱ्या मांडवी नदीत मोठ्या मगरींचे नेहमीच वास्तव्य असते.याच नदीला जोडून एक ओहळ कांगवाळी येथून सावईवेरेच्या दिशेने वाहतो.\nजोरदार पावसामुळे ओहळातील वाढलेल्या पाण्य�� सोबत तब्बल 11 फूटी मगर सावईवेरेत पाहुणी म्हणून दाखल झाली.बाजारपेठेतील अनंत मंदिरा शेजारुन वाहणाऱ्या ओहळात सकाळी 7 च्या सुमारास काही विद्यार्थ्यांच्या नजरेस ही मगर पडली.बघता बघता खबर गावभर पसरली आणि मगरीला पाहण्यासाठी ओहळाकाठी एकच गर्दी झाली.\nप्रत्यक्षदर्शी देवदत्त वेरेकर यांनी दिलेल्या माहिती नुसार,गावातील ओहळात भली मोठी मगर आल्याची खबर यतिन नाईक यांना समजताच त्यांनी केरी येथील प्राणीमित्र चरण देसाई यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. लागलीच चरण देसाई आल्या सहकाऱ्यां सोबत मगर पकडण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन सावईवेरेत दाखल झाले.\nसकाळी साडे आठ वाजता देसाई घटनास्थळावर दाखल झाले.त्यांतर मगर पकडाची कवायत सुरु झाली.दुपारी 12 वाजे पर्यंत ही कवायत सुरु होती.शेवटी मगरीच्या मुसक्या आवळण्यात देसाई आणि सहकाऱ्यांना यश आले.नंतर ही मगर वन खात्याकडे सुपुर्द करण्यात आली.मगर पकडल्या नंतर सावईवेरेकरांचा जीव भांडयात पडला.\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nदेशभरात एकाच सामाईक पद्धतीनुसार, पीयूसी (प्रदूषण नियंत्रणात) प्रमाणपत्र जारी करण्याबाबतची अधिसूचना केंद्रीय रस्ते वाहतूक अणि महामार्ग मंत्रालयाकडून जारी\nत्या बोगस पत्रका विरोधात पणजी भाजप मंडळाची पोलिसात तक्रार\nकोलवाळ पुलाजवळ बस कलंडून 20 प्रवासी जखमी\nविना मास्क फिरणाऱ्यांना दंड होणार आणि मास्कही मिळणार\nसार्वजनिक ठिकाणी जंतुनाशक फवारणी आणि स्वच्छता करण्यासाठी भारतीय कंपनीने केली ड्रोनची निर्मिती\nआर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी शिरोडकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मायकेल पॉम्पिओ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nसमावेशकतेसाठी चित्रपट प्रदर्शनावेळी संवाद नसलेल्या मूक दृष्यांचे श्राव्य इफ्फीत केले जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_28.html", "date_download": "2021-07-30T08:04:34Z", "digest": "sha1:TMGPUE6UIQI6LYI4D7VVCRHYRIBW7NRW", "length": 8320, "nlines": 87, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "बुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Nagar बुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड\nबुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड\nबुरुडगावच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची बिनविरोध निवड\nअहमदनगर ः तालुक्यातील बुरुडगाव हे नगर शहराच्या अत्यंत जवळचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावची ग्रामपंचायत 15 सदस्यांची असून सर्वात मोठी असल्याने राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाते. या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सिराज उस्मान शेख यांची सर्व सदस्यांच्या सहमतीने बिनविरोध निवड करण्यात आली.\nसरपंच अर्चना कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक हरिभाऊ येवले यांनी काम पाहिले.\nयावेळी सदस्य खंडू काळे, दिलीप पाचारणे, शितल ढमडेरे, ज्योती कर्डिले, अक्षय चव्हाण, माजी सरपंच बापू कुलट, जब्बारभाई शेख, विलास धोत्रे, बाळासाहेब कर्डिले, विलास कर्डिले, सतीश कर्डिले, प्रविण कर्डिले, अमित जाधव, सलीम शेख, रज्ञाक शेख, राजू शेख, बाबासाहेब खाकाळ, संदीप गिरे, सचिन जाधव, दीपक कार्ले आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना सिराज शेख म्हणाले की, सरपंच अर्चना कुलट यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाला आम्ही सर्वजण चालना देऊन माझ्यासारख्या तरुणाला गावच्या उपसरपंचपदाची जबाबदारी दिली. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन.\nविकासकामांसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. सर्व सदस्यांना उपसरपंचपदाची संधी देण्याची आमचा प्रयत्न असून त्यानुसार प्रत्येकाला उपसरपंचपदाची संधी मिळत आहे. गावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना गावपातळीवर आणण्यासाठी आम्ही सदेव प्रयत्नशील राहू, असे ते म्हणाले.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कड�� निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/parner_12.html", "date_download": "2021-07-30T07:38:26Z", "digest": "sha1:CRMECLUNSMRCWPYNLTYV37ENWI2MB5UA", "length": 8642, "nlines": 86, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "वाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking वाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड\nवाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड\nवाडेगव्हाणच्या उपसरपंचपदी रवींद्र शेळके यांची बिनविरोध निवड\nसभापती गणेश शेळके यांनी केले अभिनंदन\nपारनेर ः पारनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे मानले जाणार्या वाडेगव्हाण येथील उपसरपंच पदासाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे यामध्ये उपसरपंच पदी रवींद्र श्रीधर शेळके यांची निवड करण्यात आली आहे.\nवाडेगव्हाण येथे उपसरपंच पदाचा राजीनामा 1 महिन्यापूर्वी दिला असल्याने हे पद रिक्त झाले होते त्यानंतर या पदासाठी निवडणूक प्रक्रिया प्रशासनाने राबवली होती त्यानुसार दि.15 रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत रवींद्र श्रीधर शेळके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी घोषित केली यावेळी गावातील विकासकामांना महत्त्व दिले जाणार असून गावात शासनाच्या विविध योजना पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्या माध्यमातून ���ाबविल्या जाणार आहे तसेच आपल्या कार्यकाळात मध्ये गावातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित उपसरपंच रवींद्र शेळके यांनी दिली आहे यावेळी शेळके यांची उपसरपंच पदी निवड झाल्या नंतर त्यांचे पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी अभिनंदन केले.\nयावेळी सरपंच बाळासाहेब सोनवने, माजी उपसरपंच उध्दव शेळके,माजी सरपंच संध्याताई शेळके,चेअरमण प्रमोददादा घनवट,माजी सरपंच संतोष शेळके, व्हा.चेअरमण संदीप शेळके,तुषार पवार, ग्रा.सदस्य गणेश सोनवणे, मंगल शेळके, यमुना सोनवणे, सुरेखा रासकर, सपना झांबरे, कीरण सोनवणे, नंदू रणदिवे, सुमीत सोनवणे उपस्थित होते.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/bjps-dr-smita-patil-joins-shivsena-jalgaon-politics-79951", "date_download": "2021-07-30T08:04:08Z", "digest": "sha1:WQNMM7SZ756ZRLZEO73HM67MUP3THZ36", "length": 17216, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भाजपच्या स्मिता पाटील यांनी बांधले शिवबंधन ! - BJP`s Dr Smita patil joins Shivsena, Jalgaon Politics | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्��ाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभाजपच्या स्मिता पाटील यांनी बांधले शिवबंधन \nभाजपच्या स्मिता पाटील यांनी बांधले शिवबंधन \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभाजपच्या स्मिता पाटील यांनी बांधले शिवबंधन \nरविवार, 18 जुलै 2021\nयेथील अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.\nजळगाव : येथील अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्ष तथा भाजपच्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील (Asmita fdoundation`s state coordinator resigne BJp & Join shivsena) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री एकनाथ शिंदे (Minster Eknath Shinde) यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.\nपाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या शिवालय या संपर्क कार्यालयात प्रवेश सोहळा झाला. प्रा डॉ. अस्मिता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांनी शिवबंधन बांधल्याचे जाहीर करण्यात आले.\nप्रा. डॉ. अस्मिता पाटील या प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष होत्या. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपच्या प्रवक्त्या, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या राज्य समन्वयक या पदावर काम करण्याची संधी देण्यात आली. परंतु त्यांना पदानुसार योग्य तो न्याय न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून त्या भाजपपासून दुरावल्या होत्या. अखेर त्यांनी भाजपचा त्याग करत हाती शिवबंधन बांधले. त्यांच्यासोबत पाचोरा व भडगाव तालुक्यातील त्यांच्या सहकारी महिलांनीही शिवसेनेत प्रवेश केला.\nयावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्कमंत्री संजय सावंत, आमदार चिमणराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, कन्नडच��� आमदार उदेसिंग राजपूत, पाचोरा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख सुनील पाटील, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, उद्धव मराठे, दीपकसिंग राजपूत, ॲड. दिनकर देवरे, नाना वाघ यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबच्चू कडू म्हणतात, राजकारणातील वाद कुठे खरे असतात\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nवसई-विरार, भिवंडी महापालिकेची हद्द वाढणार; या गावांचा होणार समावेश\nविरार : वसई-विरार महापालिकेतून २९ गावे वगळण्याचा तिढा मुंबई उच्च न्यायालयात असतानाच या महापालिकेचा विस्तार होण्याची चिन्हे आहेत. वसई तालुक्यातील...\nसोमवार, 26 जुलै 2021\nजळगावला हवंय विकासासाठी दमदार नेतृत्व\nजळगाव : शहर आणि जिल्हा सध्या दमदार नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. (Jalgaon in need of strong leaders) सर्वव्यापी नेतृत्व नसल्याने जळगावची सध्या घुसमट...\nरविवार, 25 जुलै 2021\nएकनाथ शिंदेंना आव्हान देऊ पाहणाऱ्या अमित घोडांनी घेतला हा निर्णय\nकासा (जि. पालघर) : पालघर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नाट्य मोठ्या प्रमाणत घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीनाट्य शमल्यानंतर...\nबुधवार, 21 जुलै 2021\nअकलूज नगरपालिकेचा वाद पोचला राज्यपाल कोशियारींच्या दरबारात\nमुंबई : अकलूज, माळेवाडी या ग्रामपंचायतींचे नगरपालिकेत, तर नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रुपांतर करण्याचा वाद आज (ता. २० जुलै) राज्यपाल...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nभाजप धक्का देण्याचा धसका : तीन मंत्री, दोन खासदार, पाच आमदार होते टेन्शनमध्ये\nपालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या वैदेही वाढाण; तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर सांबरे...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nमोहिते पाटलांनी कोर्टात लढाई जिंकली : अकलूज नगरपरिषदेचा जीआर तीन आठवड्यांत काढण्याचा आदेश\nनातेपुते : अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायतीची लढाई मोहिते पाटील यांनी अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जिंकली आहे. गेल्या २६...\nशनिवार, 17 जुलै 2021\nआमच्यासाठी प्रदेश प्रभारी महत्वाचे, म्हणत पटेलांचा पटोलेंवर निशाणा…\nनागपूर : स्थानिक नेते काय बोलतात, याकडे आम्ही लक्ष देत नाही. काँग्रेस प्रमुखांचे प्रतिनिधी असलेले महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील In-Charge H. K....\nशनिवार, 17 जुलै 2021\nराष्ट्रवादी काँग्रेसची आमदाराला डावलून अपक्षाला रसद; पालघर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे दोन गट\nविरार : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीमध्ये असलेली गटबाजी उफाळून आली असून, प्रदेशमधून...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देणार; एकनाथ शिंदेंनी घेतली लोणकर कुटुंबियांची भेट\nपुणे : महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली....\nगुरुवार, 15 जुलै 2021\nशिवसैनिकांच्या तक्रारी, भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहतांना शिवसेना घेरणार..\nविरार : एके काळी नरेंद्र मेहता Narendra Mehta म्हणजे भाजप आणि भाजप BJP म्हणजेच नरेंद्र मेहता, असे समीकरण होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत...\nरविवार, 11 जुलै 2021\nउज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार एकनाथ शिंदेंशी बंद दाराआड चर्चा\nमुंबई : राज्याचे विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले...\nरविवार, 11 जुलै 2021\nभुजबळांच्या कोपरखळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना ठसके\nनाशिक : बारा आमदारांच्या निलंबनानंतर आज शहरात महापालिकेच्या बससेवेच्या कार्यक्रमासाठी (Inuaguration of Bus service) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nएकनाथ शिंदे eknath shinde जळगाव jangaon asmita bjp shivsena eknath shinde आमदार महिला women गुलाबराव पाटील चंद्रकांत पाटील chandrakant patil जिल्हा परिषद वाघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.webdunia.com/article/pune-news/puja-chavan-case-pune-city-bjp-vice-president-swarada-bapat-s-complaint-to-the-police-maharashtra-news-pune-news-121022500053_1.html", "date_download": "2021-07-30T06:50:35Z", "digest": "sha1:6SKS4YP7TSPMIJDCDKVFZJ2GKIVA4WUT", "length": 11391, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पुजा चव्हाण प्रकरण, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांचा पोलिसात तक्रार अर्ज | Webdunia Marathi", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपुजा चव्हाण प्रकरण, पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांचा पोलिसात तक्रार अर्ज\nपुजा चव्हाण प्रकरणात पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या सून आणि पुणे शहर भाजपच्या उपाध्यक्षा स्वरदा बापट यांनी दिली पोलिसात तक्रार दिली आहे.\nसंजय राठोड याच्यावर कलम 306, 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांकडे केली. या प्रकरणात ज्या काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या त्यातून संजय राठोड यांचे संबंध पुजा चव्हाणशी होते हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंगातून किंवा संजय राठोड यांच्याकडून होणाऱ्या दबावाला कंटाळून पुजा चव्हाण हिने आत्महत्या केली असे स्वरदा बापट यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी स्वरदा बापट यांनी केली.\nपुण्यात कोरोनाचे पुन्हा एकदा एका दिवसात 700चा टप्पा पार\nभाजप महापाैरांच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल, ‘मिस पिंपरी चिंचवड’ साैंदर्य स्पर्धा आयोजकांच्या आली अंगलट\nभोसरी जमीन प्रकरण, राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून दिलासा\nमहापालिकेच्या प्रशासन विभागाकडून लवकरच क्षेत्रीय कार्यालयाची एकत्रित विभागणी करुन तीन परिमंडल स्थापन\nTiktok स्टार समीर गायकवाडने पुण्यात केली आत्महत्या\nयावर अधिक वाचा :\nTokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व\nजान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...\nउद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...\nसोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...\nसोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...\nAadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...\nCOVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...\nPUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...\nBattlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...\nBank Holiday :बँका ऑगस्टमध्ये 15 दिवस बंद राहतील, सुट्टीची ...\nवेगवेगळ्या सणांमुळे ऑगस्टमध्ये बँका 15 दिवस बंद राहतील.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ...\nसीबीएसई 12 वी चा निकाल दुपारी 2 वाजता जाहीर केला जाईल\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज बारावीचा निकाल म्हणजेच शुक्रवारी दुपारी अडीच ...\nकारच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू\nवर्धा जिल्ह्यातील चिस्तूर गावाजवळ झालेल्या कारच्या भीषण अपघातात कारचे नियंत्रण सुटल्याने ...\nतालिबानबद्दल इम्रानचे पुन्हा प्रेम वाढले, बचावामध्ये ते ...\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा तालिबानच्या प्रेमात वाढले आहेत आणि दहशतवादी ...\nजम्मूच्या सांबा येथे तीन ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन ...\nजम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात संशयित पाकिस्तानी ड्रोन 3 वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना ...\nCyclone Tauktae: मुंबईत मुसळधार पाऊस\nहरिद्वार कुंभ 2021: शाही स्नानाचा उत्साह\nएरो शो 'एयरो इंडिया 2021'\nRepublic Day 2021: राजपथ येथे झाक्यांचे पूर्ण ड्रेस रिहर्सल करण्यात आले\nमुंबईत - अवेळी पाऊस\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा प्रायव्हेसी पॉलिसी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://web.bookstruck.in/book/show?id=665", "date_download": "2021-07-30T07:54:20Z", "digest": "sha1:WRN6EAU3JN6V6FBFDSXSHLIMMIJYZSAX", "length": 2872, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुन्हा नव्याने सुरुवात| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपुन्हा नव्याने सुरुवात (Marathi)\nहे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. हि सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे. READ ON NEW WEBSITE\nपुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या प्रमुख संस्था:\nपुस्तक पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sonu-sood-tests-positive-for-covid-19", "date_download": "2021-07-30T07:05:22Z", "digest": "sha1:RCS4HIW6NSLDRMXHA4WOHNM3XPXEPSJU", "length": 6463, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोनू सूदला कोरोना; म्हणाला, 'क्वारंटाइन असलो तरी लोकांची मदत करत राहीन'", "raw_content": "\nसोनू सूदला कोरोना; म्हणाला, 'क्वारंटाइन असलो तरी लोकांची मदत करत राहीन'\nअभिनेता सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. लॉकडाउनच्या काळात सोनूने गरीब मजूर आणि कामगारांची घरी जाण्यात मदत केली होती. त्यानंतरही विविध माध्यमांतून लोकांची मदत करत आहे. आता सोनू सूदला कोरोना झाल्याचं कळताच चाहत्यांनी त्याला इतरांसोबतच स्वत:चीही काळजी घेण्यास सांगितलं आहे.\n'आज सकाळी माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:ला आधीच क्वारंटाइन करून घेतलं असून योग्य ती काळजी घेत आहे. पण काळजी करू नका, यामुळे मला तुमच्या समस्या सोडवण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीसाठी मी नेहमीच असेन हे लक्षात ठेवा', अशी पोस्ट त्याने लिहिली. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.\nलॉकडाउनच्या काळात गरीब मजुरांसाठी आणि कामगारांसाठी सोनू सूद 'देवदूत' बनून आला होता. काम आणि पैसा नसलेल्या गरीबांना त्याने सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम त्याने केलं होतं. परोपकाराचं हे काम त्याने अजूनही सुरू ठेवलं असून विविध प्रकारे तो गरजूंची मदत करत आहे.\nहेही वाचा : कोरोना चाचणी करावी लागू नये म्हणून रेल्वे स्थानकाबाहेर लोकांची पळापळ\nराज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६३,७२९ नवे रुग्ण आढळले. दैनंदिन रुग्णसंख्येचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. याच काळात ३९८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख ३८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यात सर्वाधिक १ लाख १६ हजार रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/08/blog-post.html", "date_download": "2021-07-30T06:58:06Z", "digest": "sha1:LFVVYTBDBVKQXXFDLDMH4OCDJRA3OKDD", "length": 17023, "nlines": 99, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> राणा जगजितसिंह यांचे अखेर ठरले ! अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश | Osmanabad Today", "raw_content": "\nराणा जगजितसिंह यांचे अखेर ठरले अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nउस्मानाबाद - राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सोलापुरात १ सप्टेंबर रोजी भाजपाचे र...\nउस्मानाबाद - राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. सोलापुरात १ सप्टेंबर रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत राणा जगजितसिंह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी ३१ ऑगस्ट रोजी ते आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा येत्या 1 सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत येत आहे. त्यानंतर ही यात्रा सोलापुरात पोहचणार असून, याच दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. समारोपप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यांचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक, उस्मानाबादचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आदी राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे राजकीय गोटात मोठा भूकंप होत आहे.\n31 ऑगस्ट रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार \nउस्मानाबादेतील लेडीज क्लबच्या मैदानावर 31 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राणा जगजीतसिंह पाटील हे आपल्या कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. \"मला तुमच्याशी काही बोलायचयं\" असे आवाहन करीत त्यांनी \"परिवार संवाद\" ठेवला आहे. यानिमित्त त्यांनी फेसबुकवर भावनिक साद सुद्धा घातली आहे.\nआमदार राणा जगजीतसिंह पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त सर्वप्रथम उस्मानाबाद लाइव्हने दिले होते, त्यानंतर वेळोवेळी त्यावर फ्लॅश टाकला होता, अखेर हे वृत्त खरे ठरले आहे.राणा जगजीतसिंह पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.\nआमदार राणा जगजीतसिंह पाटील यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नव्हती, पण केवळ शरद पवार यांच्या आग्रहामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी त्यांनी भाजपचे तोरण बांधले आहे. भाजप आणि शिवसेनची युती फिस्कटली तर उस्मानाबाद आणि युती झाली तर तुळजापूर मतदारसंघातून ते 'कमळ' चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.\nराणा जगजीतसिंह पाटील हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागणार आहे.\nराणा जगजितसिंह पाटील भाजपच्या वाटेवर \nआ. राणा जगजितसिंह ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत \nराणा जगजीतसिंह पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा \nराष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेकडे पाटील पिता – पुत्राची पाठ \nराणा जगजितसिंह यांच्याभोवती चक्रव्यूह \nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : राणा जगजितसिंह यांचे अखेर ठरले अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\nराणा जगजितसिंह यांचे अखेर ठरले अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_62.html", "date_download": "2021-07-30T08:03:28Z", "digest": "sha1:H7GVFDP4LSOSQRHNHZ5UFVIMJOSZ7HC6", "length": 11868, "nlines": 69, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "शरद पवारांची परिचारक परिवारावर एका शब्दानेही टिका नाही! सभा फुल्लं पण आमदारांची बत्ती गुल्ल्ं... - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर शरद पवारांची परिचारक परिवारावर एका शब्दानेही टिका नाही सभा फुल्लं पण आमदारांची बत्ती गुल्ल्ं...\nशरद पवारांची परिचारक परिवारावर एका शब्दानेही टिका नाही सभा फुल्लं पण आमदारांची बत्ती गुल्ल्ं...\nMahadev Dhotre ऑक्टोबर १८, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी) निवडणूक अंतिम टप्प्यावर आली असताना सर्व स्तरातून भाजपा उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा वाढत असल्याने भारत भालके डेंजर झोन मध्ये असल्याचे स्पष्ट दिसत असताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांची सभा भालकेंना तारणारी ठरेल अशा आशेवर भालके समर्थक होते. मात्र आज पंढरीतील शिवतीर्थावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवारांची जाहीर सभा झाली. त्यासभे मध्ये शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या भाषणात सुधाकरपंत अथवा परिचारक कुटूंबायांवर एका शब्दानेही टिका केली नाही. त्यामुळे भालके समर्थकांची निराशा झाली आहे शरद पवारांची सभा हाच आ.भालकेना अखेरचा आधार वाटत होता. त्यामध्ये पवारांनी शांत राहून परिचारकां वरील प्रेम दाखविले असल्याची चर्चा सुरू झाली आहे मुळात शेवटच्या क्षणापर्यत उमेदवारी साठी भाजपा व सेनेच्या दारात बसलेल्या आ.भालकें विषयी पवार व राष्ट्रवादीचे चांगले मत नाही ज्या पक्षाचे ते विदयमान आमदार आहेत त्या काँग्रेसमध्येही त्यांची विश्वासार्हता संपल्या मुळे व भाजपाने प्रवेश नाकारला व सेनेने उमेदवारी नाकारल्या नंतर त्यांना शरद पवार व राष्ट्रवादीची आठवण झाली त्यामुळे केवळ निवडून येण्यासाठी पवार प्रेम दाखविणा-या भालकेंना राष्ट्रवादीचे नेते चांगले ओळखून आहेत. आ भालके निवडून आलेच ते आपले राहतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही म्हणुनच शरद पवार व शिंदेंनी यांच्यासाठी परिचारकांना न दुखावण्याचे ठरविले असावे कपटी व धोकादायक मित्रा पेक्षा दिलदार शत्रु बरा असेच राष्ट्रवादी व काॕग्रेसला वाटत असावे एकुणच पवारांच्या सभेला गर्दी झाली असली तरी त्या सभेचा फायदा आ भालकेंना होण्याची शक्यता वाटत नाही.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १८, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत्पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महाम��र्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.hdbandage.com/about-us/", "date_download": "2021-07-30T08:18:06Z", "digest": "sha1:6AMVNI7SSGKMR3F24SPOOXBUO6DF3O4B", "length": 7236, "nlines": 137, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "आमच्याबद्दल - अंजी हाँगडे मेडिकल प्रॉडक्ट्स कं, लि.", "raw_content": "\nअंजी हाँगडे मेडिकल प्रॉडक्ट्स कं, लि.वैद्यकीय उपकरणांचा व्यावसायिक उपक्रम आहे. आमची कंपनी येथे आहे - अंजी ज्याचे उत्तम वातावरण आणि वातावरणीय वाहतुकीसाठी संयुक्त राष्ट्र संघाने बेस्ट सिटी फॉर ह्युमन रेसिडेन्सचे मूल्यांकन केले आहे. हे बंदर शहरांच्या अगदी जवळ आहे (शांघायपासून दोन तास अंतरावर, निंगबोपासून 3 तास अंतरावर). या अनुकूल परिस्थितीमुळे आमच्या कंपनीच्या वेगवान विकासास प्रोत्साहन मिळते.\nआम���्या कंपनीकडे वर्ग 100,000 स्वच्छ खोली, मालिका प्रगत उत्पादन रेखा आणि चाचणी उपकरणे आहेत. आमच्याकडे आयएसओ 13485, सीई आणि एफडीए प्रमाणपत्र देखील आहेत. ब years्याच वर्षांत हाँगडे लोक “अखंडता, गुणवत्ता, वैज्ञानिक आणि नावीन्यपूर्णतेवर आमचा“ हाँगडे ”ब्रँड अधिक चांगल्या आणि चांगल्या प्रकारे बनवण्याचा आग्रह धरतात. आमची मुख्य उत्पादने म्हणजे पीओपी पट्टी, लवचिक पट्टी, कास्ट पॅडिंग, चिकट मलमपट्टी, फायबरग्लास पट्टी, पॅराफिन कापसाचे किंवा रेशमाचे तलम पारदर्शक कापड, प्रथमोपचार किट इत्यादी आउट-स्टँडिंग उत्पादनाची गुणवत्ता, वितरणाची वेगवान गती आणि विक्रीनंतरची उत्कृष्ट सेवा, आम्ही जिंकला वस्तुमान ग्राहकांची देश-विदेशातून मान्यता. हाँगडे ब्रँड बहुतेक आरोग्य सेवा कामगार आणि वैद्यकीय उद्योगांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने आणि सेवा ऑफर करण्यासाठी उत्पादन तंत्रज्ञान आणि गुणवत्ता सुधारित ठेवेल आणि घरगुती प्रथम श्रेणीच्या वैद्यकीय उपकरणांच्या ब्रँड क्रमांकासाठी प्रयत्न करेल.\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू औद्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T08:12:23Z", "digest": "sha1:CLTEK4Q724TYH7QB3AYNOLCW6QFGU2WT", "length": 5947, "nlines": 35, "source_domain": "nashikcalling.com", "title": "आनंदवली येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी रम्मी राजपूतसह ११ जणांवर गुन्हा दाखल – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nआनंदवली येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी रम्मी राजपूतसह ११ जणांवर गुन्हा दाखल\nआनंदवली येथील वृद्धाच्या खूनप्रकरणी रम्मी राजपूतसह ११ जणांवर गुन्हा दाखल\nनाशिक (प्रतिनिधी): आनंदवली येथील राहणारे रमेश वाळू मंडलिक (७५) यांच्या खूनप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रम्मी राजपूतसह ११ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.\nयाप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि विशाल रमेश मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडील शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांना अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार केले. या प्रकरणात नातेवाइक संशयित सचिन त्र्यंबक मंडलिक, जगदीश त्र्यंबक मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल जयराम मंडलिक, मुक्ता एकनाथ मोटकरी, भूषण भीमराव मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दतात्रेय काशीनाथ मंडलिक, नितीन खैरे, आबाजी पाराजी भडांगे, भगवान चांगले आणि रम्मी राजपूत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गंगापूर पोलिसांनी वरील संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल तपास करीत आहेत.\nआनंदवली खूनप्रकरणी नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस (दि. २४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.\nआनंदवली येथील रमेश मंडलिक खूनप्रकरणी संशयित बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे यांचे नाव तक्रारदारांनी दिले असून, कोल्हे यांनी जमीन वादात मध्यस्थी करत जमीन विक्री करण्यास दबाव आणला असल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित कोल्हे यांना अटक केली असल्याच्या माहितीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी दुजोरा दिला आहे.\nकोरोना संदर्भातला आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक नाशिकमध्ये दाखल\nनाशिक शहरातल्या थत्ते नगर येथे एक व्यक्ती पॉझिटिव्ह\nमहानगरपालिका आयुक्तांनी या कारणामुळे दिली खासगी रुग्णालयांना तंबी \nकोरोना हॉटस्पॉटमध्ये नाशिक एक नंबरला \nनाशिक शहरात रविवारी 49 कोरोनाबाधित रुग्ण; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.maharashtralivenews.com/religious/%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-3/", "date_download": "2021-07-30T07:20:04Z", "digest": "sha1:4LOP5FYELLPIPK73VMOURFSHHACQ3WUF", "length": 13780, "nlines": 148, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "दख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्य��� लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/धार्मिक/दख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर,\nश्री क्षेत्र वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगर येथील श्री दख्खनचा राजा जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त दुपारी तीन च्या अभिषेक नंतर श्री कृष्ण रूपातील विशेष महापूजा बांधण्यात आली ही महापूजा श्रींचे मुख्य श्री शुभम दादर्णे तसेच श्री दगडू भंडारी, राजाराम भंडारी, प्रविण भंडारी, लखन भंडारी,शुभम भंडारी,अजित भंडारी,यांनी ही पूजा साकारली .\nदख्खनचा राजा श्री जोतिबाचे मंदिर सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले आहे. मंदिरातील सर्व धार्मिक विधी ,पूजा नित्यनियमाने सुरू आहेत\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर\nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंड��त केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/know-about-last-and-highest-full-moon-aka-cold-moon-of-the-year-gh-509362.html", "date_download": "2021-07-30T08:18:01Z", "digest": "sha1:F45J74MX67GLHT6KGGPFATHRXQMECOIJ", "length": 8441, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आज आणि उद्या दिसणार Cold Moon; या वर्षातील ही शेवटची संधी सोडू नका– News18 Lokmat", "raw_content": "\nआज आणि उद्या दिसणार Cold Moon; या वर्षातील ही शेवटची संधी सोडू नका\nयावर्षी शनी आण गुरु (Saturn and Jupiter) एकमेकांच्या जवळ आल्याची ग्रेट कंजक्शन (Great Conjunction) मोठी खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. आता आकाश निरीक्षकांना (Sky Watchers) वेध लागले आहेत ते यावर्षीच्या आणखी एका पण अखेरच्या महत्वपूर्ण पर्वणीचे.\nयावर्षी शनी आण गुरु (Saturn and Jupiter) एकमेकांच्या जवळ आल्याची ग्रेट कंजक्शन (Great Conjunction) मोठी खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. आता आकाश निरीक्षकांना (Sky Watchers) वेध लागले आहेत ते यावर्षीच्या आणखी एका पण अखेरच्या महत्वपूर्ण पर्वणीचे.\nमुंबई, 29 डिसेंबर: यावर्षी शनी (Saturn) आणि गुरु (Jupiter) हे दोन मोठे ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याची मोठी खगोलशास्त्रीय घटना आपण अनुभवली. या खगोलशास्त्रीय घटनेला ग्रेट कंजक्शन (Great Conjunction) म्हणतात. आता आकाश निरीक्षकांना (Sky Watchers) वेध लागले आहेत ते यावर्षीच्या अखेरच्या पण महत्वपूर्ण पर्वणीचे. हे पर्व आहे पूर्ण चंद्र दर्शनाचे. याला कोल्ड मून (Cold Moon) असेही म्हटलं जातं. 2020 मधील 13वा आणि अखेरचा पूर्ण चंद्र दोन दिवस दिसणार आहे. संपूर्ण ग्रेगोरियन वर्षातील ही सर्वोच्च घटना म्हणून नोंदली जाईल. ऐतिहासिक गुरु-शनि युती ही आकाश निरीक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरली होती. हा योग अनेक वर्षांनंतर होत असल्याने आकाश निरीक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. त्यानंतर अशीच उत्सुकता कोल्ड मूनबाबतही आकाश निरीक्षकांमध्ये आहे. द ओल्ड फार्मर्स अल्मानाकने (The Old Farmers Almanac) दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी आणि 30 डिसेंबर 2020 रोजी 8 वाजून 57 मिनिटांनी या पूर्णाकृती आणि मोठ्या चंद्राचे म्हणजेच कोल्ड मूनचे दर्शन होईल. सुर्यास्त��च्या काही वेळ अगोदरपासूनच लोकांना या डिसेंबरमधील पूर्ण चंद्राचे दर्शन होऊ लागेल, असेही अल्मानाकने स्पष्ट केले. 2020 मधील कोल्ड मून का 2020 आहे खास हा कोल्ड मून (Cold Moon) हा संपूर्ण आकाशाच्या एका विशिष्ट उंचीवर असेल, त्यामुळे तो दीर्घकाळापर्यंत क्षितीजावर दिसेल. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या दिवशी चंद्राचे हे रुप दिसणार असून यास लाँग नाईट मून (Long Night Moon) असंही म्हटले जाते. चंद्राचे हे रुप दिसण्याचा हा दिवस ख्रिसमसनंतरचा आहे. त्यामुळेच या पूर्ण चंद्राला युरोपमध्ये Moon After Yule असे म्हणतात. (हे वाचा-काय सांगता हा कोल्ड मून (Cold Moon) हा संपूर्ण आकाशाच्या एका विशिष्ट उंचीवर असेल, त्यामुळे तो दीर्घकाळापर्यंत क्षितीजावर दिसेल. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या दिवशी चंद्राचे हे रुप दिसणार असून यास लाँग नाईट मून (Long Night Moon) असंही म्हटले जाते. चंद्राचे हे रुप दिसण्याचा हा दिवस ख्रिसमसनंतरचा आहे. त्यामुळेच या पूर्ण चंद्राला युरोपमध्ये Moon After Yule असे म्हणतात. (हे वाचा-काय सांगता... या उद्योजकाने बांधलं समुद्रावर तरंगणारं घर) ओल्ड फार्मर्स अल्मानाकने दिलेल्या माहितीनुसार, कोल्ड मून हे नाव मुळच्या अमेरिकन लोकपरंपरेतून आले आहे. या परंपरेनुसार या शब्दाचा अर्थ 'या वर्षातील शांत परिस्थिती' असा होतो. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्ण चंद्राचे दर्शन जगभरात दोन वेगवेगळ्या तारखांना होणार आहे. अशिया पॅसिफिक (Asia Pacific), युरोप (Europe) आणि अफ्रिकेत (Africa) कोल्ड मून 30 डिसेंबरला दिसणार असून, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत (South And North America) तो 29 डिसेंबरला दिसेल. यानंतर पुढील तीन दिवस या पुर्ण चंद्राचे दर्शन घेता येणार असल्याचे फोर्ब्सने म्हणले आहे.\nआज आणि उद्या दिसणार Cold Moon; या वर्षातील ही शेवटची संधी सोडू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/viral/happy-new-year-2021nagpur-police-asked-what-is-todays-program-tweet-people-gave-a-reply-mhss-509960.html", "date_download": "2021-07-30T06:39:59Z", "digest": "sha1:ZDRPWNI4DBAE3OTDAJLLGEMJIZXQELV4", "length": 7128, "nlines": 100, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूर पोलिसांनी विचारलं 'आज क्या प्रोग्राम है', कमेंट वाचून हसू आवरणार नाही!– News18 Lokmat", "raw_content": "\nनागपूर पोलिसांनी विचारलं 'आज क्या प्रोग्राम है', कमेंट वाचून हसू आवरणार नाही\nरात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच न��गपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून...\nरात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच नागपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून...\nमुंबई, 31 डिसेंबर : कोरोनाच्या (Corona) काळोखाने बुडालेल्या 2020 या वर्षाला आता अवघ्या काही तासांत निरोप देण्यात येणार आहे. एव्हाना जगाच्या पाठीवर नववर्षाचे जल्लोषात (new year's eve) स्वागत सुद्धा झाले आहे. सर्वत्र एकावर एक पॅग रिचवले जात आहे. तर कुठे पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. अशातच नागपूर पोलिसांनी (Nagpur police) 'और आज क्या प्रोग्राम है' असं विचारून एकच कल्लोळ केला आहे. कोरोनाचा नवीन विषाणू सापडल्यामुळे राज्यभरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रात्रभर ओल्या पार्टी करणाऱ्यांच्या बेतात असलेल्या तळीरामांच्या प्लॅनिंगवर पाणी फेरले आहे. त्यातच नागपूर पोलिसांनी और आज क्या प्रोग्रॉम है' असं विचारून चांगलाच टोला लगावला आहे.\nआता पोलिसांनी असा काही सवाल विचारल्यावर ट्वीटरकरांनी एकापेक्षा एक भन्नाट उत्तरं दिली. 'एक दिवस तरी सोडा' असं म्हणत रोहित शर्माच्या फोटोवर याला काय अर्थय राव' असं विचारून एकाने पोलिसांपुढे लोटांगणच घातले आहे. नागपूर पोलिसांनीही त्याच भाषेत उत्तर देत धोनीचा फोटो रिट्वीट केला आहे. यात धोनी टॉस जिंकल्यावर नेहमीप्रमाणे 'डेफिन्टेली नॉट' असं म्हणतो, तोच फोटो पोलिसांनी रिट्वीट केला आहे.\nतर एका जणाने 'बासुंदी आहे सर', असं खुमासदार उत्तर दिले आहे.\nआज नाईट ड्यूटी है इसलिए अपुन कल सेलिब्रेट करेगा pic.twitter.com/ekEN1lrrRU\nनागपूर पोेलिसांच्या या ट्वीटवर आलेले काही मजेदार ट्वीट...\nनागपूर पोलिसांनी विचारलं 'आज क्या प्रोग्राम है', कमेंट वाचून हसू आवरणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T07:12:56Z", "digest": "sha1:HM6ATTWJC43PRURBI227RBJCF2K7IDM4", "length": 17222, "nlines": 209, "source_domain": "satyakamnews.com", "title": "सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्क�� अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nसीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nसीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nसोलापूर जिल्ह्यास लागून असलेल्या सांगली, सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करा. तेथील टेस्टींग आणि ट्रेसिंग वाढवा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या.\nसोलापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज नियोजन भवन येथे बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाची त्यांनी सातारा आणि सांगली जिल्ह्यालगत असलेल्या माळशिरस, सांगोला तालुक्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे सांगितले. यावर तेथील ट्रेसिंग वाढवा, त्या तालुक्यात गर्दी होणार नाही, याकडे लक्ष द्या, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.\nवैद्यकीय क्षेत्रातून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे बालकांची तपासणी तर कराच पण त्याचबरोबर पालकांचे लसीकरण प्राधान्याने करुन घ्या, असे श्री. भरणे यांनी सांगितले.\nयानुसार 2492 दिव्यांग आणि 142 कुपोषित बालकांच्या पालकांना लसीकरण करण्यात आल्याचे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी सांगितले. याबरोबरच गर्भवतींचे लसीकरण सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nतिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने औषधे, इंजेक्शन यांचा पुरेसा साठा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी सांगितले.\nबैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, जावेद शेख, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत, महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. अरुंधती हराळकर उपस्थित होत्या.\nPrevious articleवडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सूचना\nNext articleभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nकैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी विधिमंडळाचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार:-...\nराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने पूरग्रस्तांना १६ हजार किट्सचं होणार वाटप\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\n08 वर्षांनंतर सोलापूर जिल्हा बँकेचा दर्जा वाढला\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nआषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-international-film-festival-253267", "date_download": "2021-07-30T08:42:13Z", "digest": "sha1:ML2ZNOBUIRZMP4VPGENNBE6RK5KJIPU4", "length": 23836, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत? चला औरंगाबादला!", "raw_content": "\nभारतीय सिनेमा स्पर्धा विभागाचा समावेश,\nजगभरातील 40 फिल्म्सचे होणार प्रदर्शन\nआंतरराष्ट्रीय गाजलेले चित्रपट पाहायचेत\nऔरंगाबाद : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोचवणाऱ्या सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली. 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल येथे होत आहे. यानिमित्त औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळी राहणार आहे.\nनाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद आयोजित औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने होत आहे. प्रोझो��� मॉल यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. पैठण मेगा फुड पार्क प्रा. लि., सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तृती असणार आहे. एमजीएम फिल्म आर्ट डिपार्टमेंट या महोत्सवाचे ऍकॅडमीक पार्टनर आहेत. एस. प्रेस. ओ हे बेव्हरेज पार्टनर तर ओआरबीसी हे थीम पार्टनर आहेत.\nहेही वाचा : एका क्लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी \nजागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोचावेत. तसेच चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोचावे. या उद्देशाने या महोत्सव आयोजन करण्यात आले आहे.\nमहोत्सवाच्या पाच दिवसांत भरगच्च कार्यक्रम होत आहेत. महोत्सवात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश आहे. पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलास पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर आहेत. ज्युरी सदस्य म्हणून प्रेमेंद्र मुजुमदार (कोलकाता), जितेंद्र मिश्रा (दिल्ली), दार गई (युक्रेन) राहणार आहेत.\nहेही वाचा : रिक्षा चालक का झालेत त्रस्त\nफिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेसी हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेसीने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परीक्षण करणार आहेत. त्यांच्या कमिटीमध्ये व्ही. के. जोसेफ हे कमिटी अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. नम्रता जोशी व रेखा देशपांडे या कमिटीमध्ये ज्युरी मेंबर म्हणून काम करणार आहेत.\nफिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी (ता. पाच) सायंकाळी सहा वाजता होत आहे. या प्रसंगी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, \"हेल्लारो' या सुवर्णकमळ विजेत्या राष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, महोत्सवाचे आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे उपस्थित राहणार आहेत. यावेळी पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.\nहेही वाचा : सत्तेतल्या नेत्यांना वायफळ बडबड करु नका \nसमारोप सोहळा व जीवन गौरव पुरस्कार\nफेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार (ता. नऊ) सायंकाळी सात वाजता होत आहे. याच सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपची फिल्म म्हणून \"पॅरासाईड' (गिसैनचुंग) (साऊथ कोरिया/2019) ही जगातील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक बोंग जून हो यांची कोरिएन फिल्म दाखविण्यात येणार आहे.\nमास्टर क्लास व विशेष परिसंवाद\nमहोत्सवानिमित्त गुरुवारी (ता. सहा) दुपारी 12 वाजता येथे अंदाधुन, बदलापूर या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या मास्टर क्लासचे आयोजन केले आहे. या मास्टरक्लाससाठी पूर्व नोंदणी आवश्यक असणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग, श्री. राघवन यांच्या समवेत संवाद साधतील. दुपारी चार वाजता \"इतिहास व सिनेमॅटीक लिबर्टी' या विषयावर परिसंवाद होत आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते प्रसाद ओक या परिसंवादात आपले विचार व्यक्त करतील. अभिनेते चिन्मय मांडलेकर चर्चेचे संवादक असतील. शुक्रवारी (ता. सात) दुपारी 12 वाजता आशय फिल्म क्लब, पुणेचे संचालक व प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सतीश जकातदार यांचे \"महाराष्ट्राची 60 वर्षे आणि मराठी सिनेमा' या विषयावर विशेष दृक-श्राव्य व्याख्यान आयोजित केल�� आहे. शनिवारी (ता. आठ) दुपारी 4 वाजता \"स्त्री दिग्दर्शक : जाणिवा आणि दृष्टिकोन' या विषयावर स्त्री सिने दिग्दर्शकांसमवेत विशेष परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौरी शिंदे, सुमित्रा भावे, अभिनेत्री व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, प्रतिमा जोशी या आपले विचार व्यक्त करतील. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या मान्यवरांसोबत संवाद साधतील. रविवारी (ता. नऊ) सकाळी दहा वाजता एमजीएम फिल्म आर्टस विभागात फिप्रेसी संघटनेतर्फे माध्यम व सिनेक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी \"भारतीय चित्रपट समीक्षा' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.\nकलाकारांची उपस्थिती व संवाद\nया दरम्यान स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून, त्यांच्या चित्रपटाच्या खेळानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच महोत्सवाच्या काळात डॉ. मोहन आगाशे, चित्रपट अभिनेते व कवी किशोर कदम, दिग्दर्शक समीर विद्वंस, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता ललित प्रभाकर, लेखक अरविंद जगताप, प्रा. गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक राजकुमार तांगडे यांची उपस्थिती राहणार आहेत.\nहेही वाचा : राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला \nमहोत्सवात मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणाऱ्या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म या ज्युरी कमिटीने निवडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवादरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला 25 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.\nमहोत्सवादरम्यान मृणाल सेन, डॉ. श्रीराम लागू व डॉ. गिरीष कर्नाड या सिनेसृष्टीतील तीन महान कलावंतांवर आधारीत विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान प्रोझोन मॉल येथे करण्यात येणार आहे.\nफिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात वीस\nमहाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन प्रसिद्ध चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले आहे.\nसवलतीच्या दरात घ्या आनंद\nफिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आली आहे. जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकां करिता केवळ चारशे रुपये कॅटलॉग शुल्क ठेवले आहे. ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दोनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे.\nक्लिक करा : का वाढला ऑनलाईन विजबील भरणा\n18 जानेवारीपासून प्रतिनिधी नोंदणी सुरवात होणार असून आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, नाथ सीड्स, पैठण रोड, एमजीएम फिल्म आर्टस् डिपार्टमेंट, निर्मिक ग्रुप व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सूतगिरणी रोड, विशाल ऑप्टिकल्स उस्मानपुरा, हॉटेल स्वाद, उस्मानपुरा, हॉटेल नैवेद्य सिडको बसस्टॅण्ड, साकेत बुक वर्ल्ड औरंगपुरा, क्रियेटिव्ह हब, कॅनॉट प्लेस सिडको या केंद्रांवर चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.\nअशी आहे संयोजन समिती\nऔरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱ्या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, अजीत दळवी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mantralaya-vishleshan/waiting-bhujbal-jayant-patil-balasahebs-dinner-invitation", "date_download": "2021-07-30T07:34:56Z", "digest": "sha1:7M2FG4HOCJYXV77ULPP6SMWAAVALDCKW", "length": 21222, "nlines": 220, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "भुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रतिक्षा! - Waiting for Bhujbal, Jayant Patil, Balasaheb's dinner invitation | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रत��क्षा\nभुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रतिक्षा\nभुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रतिक्षा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nभुजबळ, जयंतराव, बाळासाहेब यांच्याकडील भोजनाची अजितदादांना प्रतिक्षा\nमंगळवार, 13 जुलै 2021\nमुंबई : महाविकास आघाडीतील नेत्यांमधील थट्टामस्करी आज श्रोत्यांना अनुभवास मिळाली. त्याला निमित्त ठरल ते शंकरराव चव्हाण जलपुरस्कारा प्रदान करण्याच्या समारंभाचे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते. शंकरराव यांच्या कार्याबद्दल या नेत्यांनी गौरवोद्गार काढले.\nअजित पवार यांनी या निमित्ताने फिरकी घ्यायची संधी शंकरराव चव्हाण यांच्या आठवणी सांगताना साधली. चव्हाण यांचा मुख्यमंत्री म्हणून कसा दबदबा होता, याचे स्मरण अजितदादांनी केले. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी सचिवालयाचे नामकरण मंत्रालय केले. प्रशासनावर त्यांची पकड होती. शरद पवार हे चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात होते. त्यांच्याकडून मला चव्हाण साहेबांच्या आठवणी कळायच्या. त्यांच्या काळात कॅबिनेटच्या आधी सर्व मंत्री एकत्र भोजनासाठी एखाद्या मंत्र्याकडे कुटुंबासह जमत होते. बुधवारी कॅबिनेट असेल तर मंगळवारी भोजन असायचे. त्यानिमित्ताने सर्व एकत्र येत. भोजनासाठी एकत्र आल्याने विचारांची आदानाप्रदान व्हायची आणि कामे मार्गी लागायची,``असेही त्यांनी सांगितले.\nही बातमी वाचा : पंकजा मुंडे यांच्याकडून समर्थकांचे राजीनामे नामंजूर\nहाच धागा पुढे पकडून अजितदादा म्हणाले ``महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हा एकोपा निर्माण व्हावा यासाठी नवा पायंडा पाडला होता. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एकत्र जेवण दिले. मग मी सर्वांना एकत्र जेवण दिले. त्यानंतर जयंत पाटलांचे निमंत्रण मिळेल. भुजबळ साहेब निमंत्रण देतील असे वाटत होते. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याही निमंत्र��ाची आम्ही वाट पाहिली,``असे अजित पवार म्हणताच हशा पिकला. त्यावर ``अहो करोना आहे. त्यामुळे जेवणाचे निमंत्रण लांबले,`` अशी सारवासारव थोरात यांनी केली. त्यावर मी आणि मुख्यमंत्री यांनी जेवण दिल त्यावेळी ही करोना होता बरं. काहीतरी पटेल असे बोला, असे प्रत्युत्तर अजित पवारांनी देताना पुन्हा जोरदार हशा पिकला. त्यावर अजित पवार यांनी गमतीचा भाग आहे, जाऊ द्या असे सांगितले. मात्र अशा भोजनामुळे भेदाभेद दूर होतात. इतरांना चविष्ट बातम्या मिळत नाही. याची नोंद सेवासदन (थोरात यांचे निवासस्थान), राॅयल स्टोन (चव्हाण यांचे निवासस्थान) , रामटेक (भुजबळ यांचे निवासस्थान) यांनी घेतली तर बरे होईल, अशीही पुस्ती त्यांनी जोडली.\nअजित पवार यांच्या या भोजनाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणात घेतला. बाळासाहेब, तुम्ही जेवायला बोलवा. आम्ही स्वबळावर तेथे येऊ, असे ठाकरे म्हणताच हास्य फुलले. त्यावर स्वबळावर म्हणजे त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. आम्ही आमची काळजी घेऊन तेथे जेवणाला येऊ, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nया वेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यातील सर्वात मोठे योगदान हे जायकवाडी धरण आहे. चव्हाण साहेब यांनी आठमाही कालवे संकल्पना मांडली. महाराष्ट्रामध्ये जलसंपदा मंत्री म्हणून त्यानी केलेले काम मोठे आहे. मराठवाड्यात आपले पाणी अडविण्याची क्षमता वाढवणे गरजेचे आहे. मराठवाड्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, तर दुसरीकडे पाणी वाहून जाते आहे, त्यासाठी पाणी लिफ्ट करून नेण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. विदर्भाचाही विचार केला आहे. त्यात वैनगंगेचे पाणी नळगंगेपर्यंत आणायचे आहे. तत्वतः याला मान्यता दिली आहे, हा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणणार आहे. कृष्णेचे पाणी ही मराठवाड्याला देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचे काम आमचा विभाग करतोय, असा दाव त्यांनी केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदुसरं तळीये टाळण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल\nअलिबाग : महाड व पोलादपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्ये ठिकठिकाणी दरड कोसळून ९५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nशिवसेना शाखाप्रमुखाकडून डिलिव्हरी बॉयला मारहाण\nमुंबई: ई-कॉमर्स साईटसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत करीत असलेल्या एका तरुणाला शिवसेना शाखाप्रमुखाने मारहाण केल्याची घटना नुकतीच मुंबईत घडली....\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nरस्त्याच्या कामाची मुदत संपली, ठेकेदाराला ठोठावला सव्वा कोटींचा दंड\nराशीन : अडीचशे कोटी खर्चून हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून सुरू असलेल्या बारामती-अमरापूर रस्त्याच्या कामापैकी खेड ते कर्जत या ३५ किलोमीटरच्या कामाला...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर तिसऱ्या लाटेच्या तोंडावर दिवसभरात आढळले हजारावर कोरोना पाॅझिटिव्ह\nनगर : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने आता सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत झालेली परिस्थिती लक्षात घेऊन...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nनगर जिल्ह्यातील निवडणुकांबाबत संजय राऊत काय देणार कानमंत्र\nसोनई : शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संचलित शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन ऑक्सिजन प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी (ता. 31) शिवसेना नेते खासदार...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ शिवसेनेची पंतप्रधानांवर टीका\nमुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran khan) यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ‘उचलली जीभ आणि लावली...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\n‘यिन’चे नाशिकमध्ये आजपासून अधिवेशन\nनाशिक : ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या (Sakal media Group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) (Young inspirator network) माध्यमातून राज्यभरातील...\nशुक्रवार, 30 जुलै 2021\nकृषी कर्ज माफीबाबत भागवत कराडांनी संसदेत स्पष्टच सांगितलं...\nनवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांवरील थकित कृषी कर्जाचा आकडा जवळपास 17 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढला आहे. त्यातच कोरोना महामारी, पुर, वादळांसारखी नैसर्गिक...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nबॅंकेत खाती नसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्तांना रोख रकमेची मदत द्या.....\nकऱ्हाड : मुसळधार पावसासह आलेल्या महापुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. मात्र, तरीही सरकार बाधितांसाठी...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nराज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन 'जैसे थे' तर 25 जिल्हे होणार अनलॉक\nमुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याचा मोठा निर्णय राज्य...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nआमदार राऊतांच्या दोन्ही मुलांवर लग्नानंतर चारच दिवसांत गुन्हा दाखल\nसोलापूर : कोरोनाविषयक (Covid) निर्बंध (Lockdown) असतानाही बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी त्यांच्या...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nकाॅंग्रेसच्या विचारधारेमुळे देशाची लोकशाही टिकून ः थोरात\nअकोले : काँग्रेस पक्ष हा गोरगरीब व सर्वसामान्यांच्या विकासासाठी कायम कटिबद्ध आहे. या पक्षाच्या विचार धारेमुळे देशाची लोकशाही टिकून आहे म्हणून...\nगुरुवार, 29 जुलै 2021\nमुंबई mumbai विकास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अजित पवार ajit pawar जयंत पाटील jayant patil अशोक चव्हाण ashok chavan बाळासाहेब थोरात balasaheb thorat मंत्रालय प्रशासन administrations शरद पवार sharad pawar पंकजा मुंडे pankaja munde ramtek महाराष्ट्र maharashtra vidarbha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/478472", "date_download": "2021-07-30T08:25:45Z", "digest": "sha1:REEWN5VUYRKEJVFYB5YQYUNUIXJSH6ON", "length": 3002, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:०२, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n९ बाइट्स वगळले , ११ वर्षांपूर्वी\n१९:३४, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nछो (\"इ.व्ही.के.एस. इलान्गोव्हन\" हे पान \"इ.व्ही.के.एस. इलांगोवन\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\n२१:०२, २७ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंभाजीराजे (चर्चा | योगदान)\n'''इरोड वेंकट कृष्णस्वामी संपथ इलान्गोव्हनइलांगोवन''' (तमिळ: ஈ.வெ.கி.ச.இளங்கோவன்) हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत.ते [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील [[गोबीचेट्टीपलायम]] लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/police-seized-two-pistol-from-the-accused-in-the-poman-murder-case-satara-crime-news", "date_download": "2021-07-30T08:57:16Z", "digest": "sha1:AM3EPC2BUILSHWD6IGAEYNOMSMFNNQ74", "length": 7417, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पोमन खून प्रकरणातील संशयिताकडून दोन पिस्तूल, काडतूस जप्त", "raw_content": "\nयेरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून वैभव जगताप व ऋषिकेश पायगुडे यांनी जामिनावर सुटल्यानंतर मंगेशचा खून करून मृतदेह वाठार बुद्रुक येथील नीरा उजवा कालव्यात ��ाकला होता.\nपोमन खून प्रकरणातील संशयिताकडून दोन पिस्तूल, काडतूस जप्त\nलोणंद (सातारा) : वाठार बुद्रुक (ता. खंडाळा) येथील पोमन खून प्रकरणातील (Poman Murder Case) अटक केलेल्या संशयितांकडून पोलिसांनी गावठी बनावटीचे दोन पिस्तूल (Pistol) व जिवंत काडतूस हस्तगत केले. लोणंद पोलिसांकडून (Lonand Police Station) मिळालेल्या माहितीनुसार, वाठार बुद्रुक येथे नीरा उजव्या कालव्यात (Nira canal) पोमणनगर-पिंपळे (ता. पुरंदर) येथील मंगेश सुरेश पोमन (वय ३५) याचा मृतदेह सापडला. (Police Seized Two Pistol From The Accused In The Poman Murder Case Satara Crime News)\nयेरवडा कारागृहात (Yerawada central jail) शिक्षा भोगत असताना झालेल्या वादातून वैभव जगताप व ऋषिकेश पायगुडे यांनी जामिनावर सुटल्यानंतर मंगेशचा खून करून मृतदेह वाठार बुद्रुक येथील नीरा उजवा कालव्यात टाकला होता. या प्रकरणी पोलिसांनी वैभव सुभाष जगताप (वय २८, रा. पांगारे, ता. पुरंदर) यास प्रथम अटक केल्यावर त्याने या खुनाची कबुली दिली. त्यानंतर ऋषिकेश पायगुडे याला नाशिक येथे आंबाड परिसरात अटक केली. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर त्याच्याकडे कसून तपास केला असता तो अट्टल गुन्हेगार असल्याचे आणि पुणे येथून तडीपार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून पुणे येथून या खुनाच्या गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्तूल, एक जिवंत काडतूस व मोटारसायकल हस्तगत केली.\nहेही वाचा: साम-दाम, दंड, भेद नितीसह ताकदीनं कृष्णाच्या निवडणुकीत सामील : विश्वजीत कदम\nदरम्यान, ऋषिकेशचा गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का, याचा पोलिस शोध घेत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल (Superintendent of Police Ajay Kumar Bansal), अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर हे तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/bharat-biotech-reduced-covaxin-price/", "date_download": "2021-07-30T08:01:20Z", "digest": "sha1:ZKANCU3KKF6BZRYEIOYHJRVAFYEWZEVT", "length": 20301, "nlines": 185, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "आता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मा��णी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nआता भारत बायोटेकनेही केली लसीच्या किंमतीत कपात २०० रूपयांची कपात केल्याची ट्विटरद्वारे माहिती\nराज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रात मोफत लसीकरणाची घोषणा करताच सीरम इस्टीट्युटने कोविशील्ड लसीच्या किंमतीत प्रती डोस १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आपल्या प्रती डोसच्या किंमतीत थेट २०० रूपयांनी कपात करत ६०० रूपयांची लस आता ४०० रूपयात राज्य सरकारला विकणार असल्याची माहिती भारत बायोटेकने ट्विटरद्वारे दिली.\nभारत बायोटेक कंपनी या महिन्यात आणि पुढील महिन्यात प्रत्येकी १० लाख डोस महाराष्ट्राला उपलब्ध करून देणार आहे. तर जूलै महिन्यात २० लाख लस डोस उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणाऱ्या लसी या ४०० रूपये दराने उपलब्ध होणार आहेत. सीरम पाठोपाठ आता भारत बायोटेकनेही आता आपल्या लसीच्या दरात कपात केल्याने राज्यातील लस खरेदीच्या पैसे काही प्रमाणात वाचणार आहेत. तसेच वाचणाऱ्या पैशातून अतिरिक्त लसींचे डोसही खरेदी करता येणे शक्य होणार आहे.\nPrevious ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक’ दिसणार आता वेब पोर्टलवर\nNext गुन्हे दाखल होवू लागल्याने सरकार विरोधात परमबीर सिंग पुन्हा न्यायालयात\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीस��रील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2019/02/83.html", "date_download": "2021-07-30T06:23:34Z", "digest": "sha1:W4DCE5XBYWY5NV6344TPUT5MEFGEAQYZ", "length": 13550, "nlines": 86, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> ‘83’ मध्ये हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका | Osmanabad Today", "raw_content": "\n‘83’ मध्ये हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका\nमागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला रणवीर सिंहचा गली बॉय सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. त्याच दरम्यान रणवीर त्याच्या आगामी 1983 क्रिके...\nमागच्या आठवड्यात प्रदर्शित झालेला रणवीर सिंहचा गली बॉय सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकुळ घालत आहे. त्याच दरम्यान रणवीर त्याच्या आगामी 1983 क्रिकेट वर्ल्ड कप विजेत्या टीमवर येऊ घातलेला चित्रपटामुळे देखील चर्चेत आहे. रणवीर ‘83’ या चित्रपटात भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार कपिल देव याची भूमिका साकारणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील अनेक व्यक्तिरेखा आपल्या समोर येणार आहेत. त्यातच आता या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका कोण साकारणार याचे वृत्त मुंबई मिररने दिले आहे.\nयाबाबत मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात रवी शास्त्रीची भूमिका ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ फेम अभिनेता धैर्य कारवा साकारणार अ���ल्याचे म्हटले आहे. धैर्यने ‘उरी’मध्ये सरताज सिंह चंदोक नामक पात्र साकारले होते. त्याच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. तूर्तास स्वत:ला रवी शास्त्रीच्या भूमिकेत बसवण्यासाठी धैर्य मेहनत घेत आहे.\nत्याचबरोबर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा तर साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटामध्ये पंजाबी अभिनेता एमी विर्कही झळकणार आहे. यात चिराग पाटील वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारणार आहे. तर मान सिंग यांच्या भूमिकेत पंकज त्रिपाठी दिसणार आहे. क्रिकेटर सुनील गावस्कर यांची भूमिका अभिनेता ताहिर भसीन साकारणार आहे.\nखुले व्यासपीठ मुख्य बातमी स्पेशल न्यूज\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी ���ार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : ‘83’ मध्ये हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका\n‘83’ मध्ये हा अभिनेता साकारणार रवी शास्त्रींची भूमिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/2020/04/14/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A5%A9-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-30T07:30:29Z", "digest": "sha1:R7N7RZOSMNYDA3HFRN7HE5LW3BVEQV2Z", "length": 11062, "nlines": 65, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "शोधयात्रा भारताची #३ – सरस्वती सिंधू संस्कृती – कलापुष्प", "raw_content": "\nशोधयात्रा भारताची #३ – सरस्वती ���िंधू संस्कृती\nआसिंधु सिंधुपर्यँता यस्य भारतभूमिका\nपितृभू: पुण्यभूचैव स वै हिंदुरिति स्मृत:\nया श्लोकात उल्लेख असणारी सिंधू नदी ही प्रत्येक भारतीयाला वंदनीय आहे. याच नदीच्या काठी भारतीय संस्कृती निर्माण झाली आणि बहरली. मानवाच्या स्थैर्याचा इतिहास हा नद्यांच्या खोऱ्यापासून सुरू होतो. जगभरातील विविध संस्कृती नद्यांच्या खोऱ्यात निर्माण झाल्या. टायग्रीस, युफ्रेटीस, सिंधू, सरस्वती या नद्यांच्या खोऱ्यात प्राचीन नगरे वसली आणि भरभराटीला आली. पौर्वात्य संस्कृतीमध्ये भारतातील हडप्पा आणि मोहेंजोदारो ही दोन प्रमुख शहरे होती. प्राचीन नगर रचनेचा इतिहास सामान्यतः या शहरांपासूनच सुरू झाला.\nया प्राचीन नगर रचनेचा इतिहास खूप interesting आहे. ही नगरे वर्तुळाकार किंवा लंबचौकोनी आकारात वसलेली असत. ही नगरे नदीकाठी असल्यामुळे पुरापासून संरक्षण होण्यासाठी या शहरांना भक्कम तटबंदी असे. वर्तुळाकार रचनेच्या नगरांमध्ये मध्यभागी बालेकिल्ला (citadel) असे. तर सार्वजनिक करमणुकीच्या इमारती शहराच्या पश्चिमेला असत. सिंधू संस्कृतीच्या नगरांमध्ये प्रचंड मोठ्या वास्तू बांधण्यात आल्या. तटबंदी, धान्याची कोठारे इतकेच नव्हे तर बंदरात बोटी दुरुस्त करण्याच्या गोद्या ही बांधण्यात आल्या. सामान्य जनांची घरेही दोन तीन मजली असत. मोहेंजोदारो मध्ये दर तिसऱ्या घराला विहीर होती. सांडपाण्याची व्यवस्था उच्चप्रतीची होती.\nमोहेंजोदारो हे शहर साधारणपणे २०० हेक्टर वर पसरले होते. बांधकामासाठी या लोकांनी अत्यन्त प्रमाणबद्ध विटा वापरात आणल्या होत्या. याचे प्रमाण ४:२:१ म्हणजे ४०×२०×१० सेमी असे होते. प्राचीनकाळी इतरत्र कुठेही अशा प्रमाणबद्ध विटा वापरल्या गेल्या नाहीत.\nसिंधू संस्कृतीमधील शहरे व्यापारावर बहरली. हा व्यापार केवळ प्रदेशांतर्गत नव्हता तर परदेशांशीही मोठया प्रमाणावर व्यापार होत असे. या व्यापारामुळे सर्वत्र सुबत्ता नांदत होती. प्राचीन भारताच्या वैभवाचा आणि सामर्थ्याचा पाया ५००० वर्षांपूर्वी रचला जात होता.\nआदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास म्हणजे मानवाने आपल्या बुद्धीचा केलेला विकास आहे. परिस्थितीनुरूप बदल घडवत आणि विकसित होत मानव प्रजातीचा विकास हा आजच्या क्षणापर्यंत येऊन ठेपला आहे. हा प्रवास अविरत आहे. मानवाच्या या अविरत यात्रेत विकासा���्या अनेक पायऱ्या तो चढत गेला. या पायऱ्यांना आपण संस्कृती (civilization) म्हणतो. या संस्कृतींचा विकास हा वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या प्रदेशात झाला.\nसिंधू संस्कृतीचा कालखंड आजपासून ५००० वर्षे मागे जातो. ही संस्कृती अचानक नागरी संस्कृती म्हणून उदयाला आली की छोट्याशा ग्रामीण वसाहती संस्कृती मधून तिचे रूपांतर भव्य अशा नागरी संस्कृतीमध्ये झाले याचे संशोधन अजूनही सुरू आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, या संस्कृतीच्या प्रगतीमध्ये व्यापाराचा खूप मोठा सहभाग आहे.\nसिंधू संस्कृतीचा विस्तार हा बराच मोठा होता. आजपर्यंत सापडलेल्या स्थळांवरुन हा विस्तार १५०० किमी च्या विस्तृत पट्ट्यात पसरलेला होता. इतक्या मोठ्या प्रदेशामध्ये अंतर्गत व्यापार तर होतच असे पण परदेशी व्यापार ही मोठ्या प्रमाणावर होत असे.\nसिंधू आणि सरस्वतीच्या अखंड जलस्रोतांमुळे या कालखंडात संपन्नता होती. धान्याचे मुबलक उत्पादन होते. मोहेंजोदारो, हडप्पा, लोथल येथे धान्याची कोठारे होती. तर हडप्पा येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गोदमजवळच घरे उभारली होती. कोठारांबाहेर धान्य उतरवून घेण्यासाठी कट्टे बांधले होते.\nलोथल (गुजरात) येथील एक वास्तू अवशेष unique आहे. या ठिकाणी समुद्र तटावरील गोदीचे(dock) बांधकाम समोर आले आहे. या गोदीमध्ये समुद्रातील पाणी गोदीत घेण्यासाठी आणि जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकण्याची व्यवस्था होती. जगातील सर्वात प्राचीन बंदर (port) म्हणून लोथल ओळखले जाते. या वास्तू रचनेवरून समुद्राच्या भरती आणि ओहोटीचे ज्ञानही प्राचीन स्थापत्यकारांना होते हे लक्षात येते. सध्याच्या लोथलपासून समुद्रकिनारा जरी लांब असला तरी साडेतीन चार हजार वर्षांपूर्वी हा किनारा लोथल जवळच असला पाहिजे.\nसिंधू संस्कृतीचे वैभव हे असे विविध अंगांनी झळाळत होते. आणि या सुबत्तेच्या काळात मानवी आयुष्यात रंग भरणाऱ्या विविध कलाही बहरत होत्या.\nPrevious Post: शोधयात्रा भारताची #२ – पुरातत्वखात्याची कुळकथा\nNext Post: वेदांत रोगजन्तु शास्त्राविषयीची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/family-function-experiences-at-the-true-voter-center/", "date_download": "2021-07-30T06:33:25Z", "digest": "sha1:UE6MP7DKLN2I7ELCXJ4QK5PBJC3LPEIR", "length": 12453, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सखी मतदार केंद्रात कौटुंबिक सोहळ्याचा अनुभव – Dainik Prabhat", "raw_content": "\nसखी मतदार केंद्रात कौटुंबिक सोहळ्याचा अनुभव\nमहिलांचा व तरुणाईचा मतदानाबाबत उत्साह वाढविण्यासाठी सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. या ठिकाणी खास सेल्फी पॉइंट म्हणून लोखंडी कमानी उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी जो तो आपला फोटो मोबाईलमध्ये काढत होता. महिलांनी, युवतींनी तसेच पुरुषांनादेखील येथे सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.\nनगर – लोकसभा निवडणूक 2019 मध्ये पहिल्यांदाच महिला मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणि जिल्हा प्रशासनाने नवीन पाऊल उचलले. विधानसभा क्षेत्रनिहाय सखी मतदान केंद्र (ऑल वुमेन पोलिंग बुथ) तयार करण्यात आले होते. नगर शहरात चार केंद्र होते. यामध्ये अ.ई.एस. डीएड कॉलेज व आयकॉन पब्लिक स्कुल या दोन ठिकाणी सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या दोन्ही ठिकाणी मतदानाला आलेल्या महिलांशी संवाद साधला असता, येथे येऊन अगदी कौटुंबिक सोहळ्यात आल्यासारखं वाटत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.\nया केंद्रामध्ये मतदानासंबंधी सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने केले. केंद्राच्या सुरक्षिततेची जबाबदारीदेखील महिला पोलिसांनीच केली. महिलांनी निर्भिडपणे मतदान केंद्रावर पोहचून मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आपला मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावा, हा यामागील उद्देश होता. नगर शहरासह या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघात शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा व कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात 10 मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.\nशेवगाव मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 133 – जिल्हा परिषद शाळा भगुर, राहुरी मतदार संघातील मतदान केंद्र क्र.50- नूतन मराठी शाळा नंबर 1 राहुरी बुद्रुक, पारनेर मतदार संघातील मतदान केंद्र क्र.184- पारनेर इंदिरा विकास भवन मेन हॉल, जुन्या तहसील ऑफीस जवळ पूर्व बाजू पारनेर, श्रीगोंदा मतदार संघातील मतदान केंद्र क्र.247 श्रीगोंदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा शहर, कर्जत जामखेड मतदार संघातील मतदान केंद्र क्र.106 जामखेड ल.ना. हौशिंग विद्यालय जामखेड, मतदान केंद्र क्र. 194 जिल्हा परिषद शाळा, भांडेवाडी यांचा सखी मतदान केंद्र होते.\nगुलाबी रंगाने सजले मतदान केंद्र सखी मतदान केंद्र संपूर्ण गुलाबी आणि पांढऱ्या रंगाने सजविण्यात आले होते. गुला���ी आणि पांढऱ्या रंगाच्या फुग्यांनी संपूर्ण परिसर फुलून गेला होता. त्याबरोबर मतदान केंद्रासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मतदान केंद्रात पुगे लावण्यात आले होते. परंतु मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारापासून सजावट करण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या मतदारासह वेगळाच अनुभव या सखी मतदान केंद्रांच्या माध्यमातून आला.\nजागोजागी रांगोळी, स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजाविण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. केंद्रातील महिला अधिकारी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व महिलांनी एकसारख्या साड्या परिधान केल्या होत्या. त्यात दिल्ली दरवाजा येथील अ.ई.एस. डीएड् कॉलेजमधील दोन्ही मतदान केंद्रांची सजावट मतदारांसाठी आकर्षिण करीत होती. अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती. पाहता क्षणीच कुठल्या लग्नसमारंभात आल्यासारखे भासत होते. पोलीस महिला कर्मचारी मतदारांचे स्वागत करीत होत्या.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nसातारा, माढ्यात सरासरी 60 टक्के मतदान\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\nजिल्ह्यात रब्बीचे साडेसहा लाख हेक्टरचे नियोजन\nपावसाचा सव्वाचार लाख हेक्टरला फटका\nलॉटरी लागल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक\nश्रीरामपूर गोळीबार प्रकरणी दोघे ताब्यात\nगंजबाजार, घासगल्ली, नवी पेठेतील अतिक्रमणे हटविली\nपाणीपुरवठा योजना सौरऊर्जेवर चालवणार : खा. विखे\nझेडपीच्या सभेत दोन्ही काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्षाची चिन्हे\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nअवकाळी मदतीच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा\nअवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा\nश्रीगोंद्यात कॉंग्रेस झाली “अस्तित्वहीन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/09/job.html", "date_download": "2021-07-30T06:19:44Z", "digest": "sha1:YT7DDKK67KYVZLA477QRI6Z5PLIQNKKA", "length": 17141, "nlines": 132, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> उस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती | Osmanabad Today", "raw_content": "\nउस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\nउस्मानाबाद - सध् या राज्यभरात कोव्हीड - 19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभु...\nउस्मानाबाद -सध्या राज्यभरात कोव्हीड - 19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभुमीवर अनेक कारखाने/कंपन्या यांना आवश्यक मनुष्यबळाची मोठया प्रमाणवर कमतरता भासत आहे. तसेच सद्य:स्थितीत उस्मानाबाद जिल्हयात स्वगावी स्थलांतरीत झालेल्या नोकरी/कामगार/मजुर वर्गाचा रोजगाराचा प्रश्न निमार्ण झालेला असून तो तातडीने सोडवणे गरजेचे आहे.\nया उपाय योजनांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/ कंपनी यांचेकडील 402 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने (स्काईप/व्हॉटसअप/फोनकॉल) माध्यमातून मुलाखती घेउन निवड प्रकिया करणार आहेत.\n10 वी/12 वी पास.\n· वेतन :- पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील.\n· सुविधा:- कॅन्टीन, निवास, ट्रान्सपोर्टेशन इ. सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, ऑनलाईन/फोनकॉल मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील.\n· कार्यालयाचा संपर्कासाठी दुरध्वनी क्र : 02472 – 222236\n· महत्वाची सुचना -दिनांक 29 सप्टेंबर 2020 ते 05ऑक्टोबर 2020 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अप्लाय करू शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक/कपंन्याकडून मुलाखती/ निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.\nया ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या\nसंकेतस्थळावर जॉबसिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रतेचा\nतपशील मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत ��रावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात.\nया ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुद��र माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : उस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\nउस्मानाबाद : खाजगी क्षेत्रात 402 पदे भरण्यासाठी इच्छुक पुरुष उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/nashik-famillies-story-amid-covid-19/", "date_download": "2021-07-30T07:56:11Z", "digest": "sha1:R7BQPDSDUG5YR6D3TJJ4Z4H4GRWAD5TX", "length": 5262, "nlines": 34, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नक्की काय हवंय.. दारू की कुटुंब… – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनक्की काय हवंय.. दारू की कुटुंब…\nनक्की काय हवंय.. दारू की कुटुंब…\nकोरोना लॉकडाऊन २४ मार्च २०२० रोजी भारतात सुरु झाला. बघता बघता सर्वच दुकानं, व्यवसाय, उद्योगधंदे बंद केली गेली. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता..कोरोना लॉकडाऊनचा फटका सगळ्यांनाच बसला. आणि ३ मे उजाडला.. हा लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्यात आला. नाशिक कॉलिंगने केलेल्या सर्वेप्रमाणे लोकांना लॉकडाऊन शिथिलीकरणानंतर आधी काय काय करणार असे विचारले असता… “बाहेर चक्कर मारणार..”, कामावर जाणार, अशा प्रतिक्रिया आल्या होत्या.. पण ४ मे रोजी सकाळचे चित्र काही निराळच दिसलं…\nसमाजात इतके मद्यप्रेमी आणि व्यसनाधीन लोकं आहेत, ज्यांच्यासाठी दारू हे चैनीच्या गोष्टीपेक्षाही अधिक दैनंदिन गरज आहे. अशा लोकांनी सकाळपासूनच दारू दुकानांबाहेर अगदी एक किलोमीटरपर्यंत कुठल्याही सोशल डीस्टन्सचं भान न ठेवता रांगा लावल्या..हे अगदीच वाईट चित्र होतं.. खरोखरच दारू ही, आपल्या स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या जीवनाहून अधिक महत्वाची आहे का..\nआपण या देशाचे सुजाण नागरिक आहोत.. कोरोना संपलेला नाही हे सर्वांना अवगत आहे..तरीदेखील समाजात वावरतांना हे असं वागणं, स्वत:ला लाजवणारं नाही का… अशा काळात, फक्त कुटुंबाच्या दैनंदिन गरजा आणि कुटुंबाचा विचार खरंतर केला गेला पाहिजे.. आजही कोरोना संसर्गाचा धोका आपल्या डोक्यावर टांगती तलवार ठेऊन आहे हे विसरता कामा नये… त्यामुळे सर्वानीच सार्वजनिक ठिकाणी जातांना मास्क वापरणे, फिजिकल डीस्टन्सचं भान ठेऊन आपल्या स्वत:ला, घरच्यांना, समाजाला, शहराला आणि देशाला कोरोनामुक्त होण्यासाठी हातभार लावला पाहिजे…\nकेबिनमधील वायरिंगमध्ये आग लागल्याने मालट्रक पेटला\nनाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी: उपचारादरम्यान गरोदर महिलेचा मृत्यू\nकोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; या मोठ्या हॉस्पिटलला बजावली मनपाने नोटीस \nनाशिक शहरात बुधवारी (दि.१७ जून) रात्री अजून २२ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद\nघराचा दरवाजा उघडा असल्याने संधी साधत, चोराने लॅपटॉप केला लंपास \nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/blog/preventive-custody-when-is-it-permissible/", "date_download": "2021-07-30T08:25:41Z", "digest": "sha1:LSRHLSXAHJ2HCXQFDBRWJZR7SFLDS6VB", "length": 26109, "nlines": 159, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "प्रतिबंधात्मक कोठडीः हे कधी परवानगी आहे? | Law & More B.V.", "raw_content": "ब्लॉग » प्रतिबंधात्मक कोठडीः हे कधी परवानगी आहे\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nप्रतिबंधात्मक कोठडीः हे कधी परवानगी आहे\nपोलिसांनी तुम्हाला काही दिवस न���रकैदेत ठेवले होते आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पुस्तक काटेकोरपणे केले गेले आहे का उदाहरणार्थ, कारण असे करण्याच्या कारणास्तव आपल्याला कायदेशीरपणाबद्दल शंका आहे किंवा कारण असा विश्वास आहे की हा कालावधी बराच मोठा आहे. आपण किंवा आपले मित्र आणि कुटुंबीयांबद्दल याबद्दल प्रश्न असणे सामान्य आहे. खाली आम्ही आपल्याला सांगत असतो की न्यायालयीन अधिकारी संशयितास अटक करण्यापासून ताब्यात घेण्यापासून कारावासापर्यंत ताब्यात घेण्याचा आणि कोणत्या संभाव्य मुदतीच्या मर्यादेस लागू शकतात.\nआपण अटक केली असल्यास, कारण असे आहे की तेथे / एखाद्या गुन्हेगारी गुन्ह्याचा संशय होता. असा संशय आल्यास एखाद्या संशयितास शक्य तितक्या लवकर पोलिस ठाण्यात नेले जाते. तिथे गेल्यावर त्याला किंवा तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले जाते. जास्तीत जास्त 9 तासांच्या कालावधीस परवानगी आहे. हा एक निर्णय आहे जो (सहाय्यक) अधिकारी स्वतःच घेऊ शकतो आणि त्याला न्यायाधीशांच्या परवानगीची आवश्यकता नसते.\nपरवानगीपेक्षा जास्त काळ अटक आहे असा विचार करण्यापूर्वीः सकाळी १२.०० ते सकाळी between .०० दरम्यानचा वेळ मोजला जात नाही नऊ तासांच्या दिशेने. उदाहरणार्थ, संशयित व्यक्तीला रात्री ११.०० वाजता चौकशीसाठी ताब्यात घेतल्यास, रात्री ११.०० ते १२.०० दरम्यान एक तास निघून जाईल व दुसर्या दिवशी सकाळी :11. 00० पर्यंत हा कालावधी पुन्हा सुरू होणार नाही. त्यानंतर नऊ तासांचा कालावधी दुसर्या दिवशी संध्याकाळी :11.00:०० वाजता संपेल\nचौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या कालावधी दरम्यान, अधिका a्याने निवड करणे आवश्यक आहेः तो संशयित घरी जाईल असा निर्णय घेऊ शकेल, परंतु काही प्रकरणांमध्ये तो संशयित आरोपीला कोठडी सुनावण्यात यावा असा निर्णय घेईल.\nआपल्याला ताब्यात घेण्यात आलेले असताना आपणास आपल्या वकिलाशिवाय इतर कोणाशीही संपर्क साधण्याची परवानगी नसल्यास, सरकारी वकिलांच्या प्रतिबंधात्मक उपाय लावण्याच्या सामर्थ्याने हे करावे. ही चौकशी अन्वेषणात असल्यास संशयित व्यक्तीला पकडल्याच्या क्षणापासून सरकारी वकील हे करु शकतात. संशयिताचा वकीलही याला बांधील आहे. याचा अर्थ असा की जेव्हा संशयिताच्या नातेवाईकांकडून वकिलाला बोलवले जाते, उदाहरणार्थ, निर्बंध मागे घेतल्याशिवाय त्याला कोणतीही घोषणा करण्याची परवानगी नाही. निर्बंधाविरोधात आक्षेप नोंदविण्याची नोटीस लावून वकील नंतरचे प्रयत्न साधू शकतात. सहसा, या आक्षेपावर एका आठवड्यात कारवाई केली जाते.\nनिवारक कोठडी म्हणजे रिमांड घेण्याच्या क्षणापासून ते तपासणा mag्या दंडाधिका .्यांच्या कोठडीपर्यंतचा प्रतिबंधक कोठडी. याचा अर्थ असा की एखाद्या संशयितास फौजदारी कारवाई प्रलंबित ठेवण्यात आले आहे. तुला कोठडी सुनावण्यात आली आहे का हे प्रत्येकास अनुमत नाही हे प्रत्येकास अनुमत नाही विशेषतः कायद्यात नमूद केलेल्या गुन्ह्यांच्या बाबतीतच याची परवानगी आहे, जर एखाद्या फौजदारी गुन्ह्यात गुंतल्याची गंभीर शंका असल्यास आणि एखाद्याला दीर्घ कालावधीसाठी प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याची चांगली कारणे देखील आहेत. प्रतिबंधात्मक कोठडी नियम 63 XNUMX आणि से. मध्ये कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते. या गंभीर संशयासाठी नेमके किती पुरावे असले पाहिजेत हे कायद्यात किंवा प्रकरणात कायद्यात स्पष्ट केले नाही. कायदेशीर आणि खात्रीपूर्वक पुरावे कोणत्याही परिस्थितीत आवश्यक नाहीत. संशयित व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सामील आहे याची उच्च शक्यता असणे आवश्यक आहे.\nकोठडीत रिमांड घेत प्रतिबंधात्मक कोठडी सुरू होते. म्हणजेच संशयितास ताब्यात घेतले जाऊ शकते जास्तीत जास्त तीन दिवस. ही जास्तीत जास्त मुदत आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की कोठडीत रिमांड घेतल्यानंतर संशयित व्यक्ती नेहमीच तीन दिवसांपासून घरापासून दूर असेल. संशयिताला कोठडीत ठेवण्याचा निर्णय (सरकारी) सरकारी वकील देखील ठेवतात आणि न्यायाधीशांकडून परवानगी घेण्याची आवश्यकता नसते.\nसंशयितास सर्व संशयावरून कोठडी सुनावली जाऊ शकत नाही. कायद्यात तीन शक्यता आहेतः\nजास्तीत जास्त चार वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यास फौजदारी गुन्हा केल्याचा संशय असल्यास प्रतिबंधात्मक कोठडी देणे शक्य आहे.\nधमकी देणे (गुन्हेगारी संहितेचा परिच्छेद 285), अपहरण (फौजदारी संहिताचा 1), दोषी याचिका सौदेबाजी (फौजदारी संहिताचा 321bis), मृत्यू किंवा अशा अनेक विशिष्ट गुन्हेगारी गुन्ह्यांच्या प्रकरणात रिमांडवर नजर ठेवणे शक्य आहे. प्रभावाखाली वाहन चालवण्याच्या बाबतीत गंभीर शारीरिक हानी (417, फौजदारी संहिताचा परिच्छेद 175) इ.\nनेदरलँड्समध्ये संशयित व्यक्तीचे निश्चित निवासस्थान नसल्���ास आणि तातडीने ताब्यात घेणे शक्य आहे ज्याचा अपराध केल्याचा संशय असेल त्या कारणासाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते.\nजास्त काळ एखाद्याला ताब्यात घेण्याची कारणे देखील असू शकतात. डच फौजदारी प्रक्रियेच्या कलम a 67 ए मध्ये नमूद केलेले एक किंवा अधिक आधार असल्यास अस्थायी अटके लागू केली जाऊ शकतात, जसे कीः\nउड्डाण करण्यासाठी एक गंभीर धोका,\n12 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा\n6 वर्षापेक्षा अधिक कारावासाची शिक्षा किंवा एखाद्या शिक्षेस दंडनीय अशा गुन्ह्याबद्दल पुनर्विवादाचा धोका\nप्राणघातक हल्ला, बडबड इत्यादीसारख्या नामांकित गुन्ह्यांसाठी for वर्षांपूर्वीचे पूर्वीचे दोष\nसंशयिताची सुटका केल्याने पोलिसांचा तपास निराश होऊ शकतो किंवा अडथळा निर्माण होऊ शकेल अशी शक्यता असल्यास संशयितास प्रतिबंधात्मक कोठडीत ठेवण्याची निवड बहुधा केली जाईल.\nजेव्हा तीन दिवस निघून जातात तेव्हा अधिका्याकडे अनेक पर्याय असतात. सर्व प्रथम, तो संशयित व्यक्तीला घरी पाठवू शकतो. जर अद्याप तपास पूर्ण झाला नसेल तर, ताब्यात घेण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय एकदा अधिकारी घेऊ शकतात जास्तीत जास्त तीन वेळा 24 तासांनी. प्रत्यक्षात हा निर्णय कधीच घेतला गेला नाही. जर अधिका investigation्याला असे वाटते की तपास पुरेसे स्पष्ट आहे, तर तो तपासणी करणार्या दंडाधिका .्याला संशयितास ताब्यात ठेवण्यास सांगू शकतो.\nअधिका ens्याने याची खात्री करुन दिली की त्या फाईलची प्रत तपासणी करणारे न्यायदंडाधिकारी व वकील यांच्यापर्यंत पोहोचली आणि तपास करणा mag्या दंडाधिका .्याला संशयित व्यक्तीला चौदा दिवस तुरुंगात ठेवण्यास सांगितले. संशयितास पोलिस ठाण्यातून न्यायालयात आणले जाते आणि न्यायाधीश त्यावर सुनावणी घेतात. वकील देखील उपस्थित आहे आणि संशयिताच्या वतीने बोलू शकतो. सुनावणी सार्वजनिक नाही.\nपरीक्षक दंडाधिकारी तीन निर्णय घेऊ शकतात:\nतो अधिका's्याचा दावा मंजूर करावा असा निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर संशयित व्यक्तीला त्या कालावधीसाठी ताब्यात घेण्यात येते चौदा दिवस;\nतो अधिका's्याचा दावा फेटाळून लावावा असा निर्णय घेऊ शकतो. त्यानंतर संशयितास अनेकदा त्वरित घरी जाण्याची परवानगी दिली जाते.\nतो सरकारी वकीलाच्या दाव्यास परवानगी देण्याचा निर्णय घेऊ शकतो परंतु संशयितास प्रतिबंधात्मक कोठडीतून निलंबित करण्याचा निर्णय घेऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की परीक्षक दंडाधिकारी संशयिताशी करार करतात. जोपर्यंत त्याने केलेल्या करारावर पाळत नाही तोपर्यंत न्यायाधीशांनी ठरवलेल्या चौदा दिवसांची त्याला गरज नाही.\nप्रतिबंधक कोठडीचा शेवटचा भाग म्हणजे लांबलचक नजरबंदी. चौध दिवसानंतरही संशयिताने कोठडीत रहावे असा सरकारी वकील मानत असेल तर तो कोर्टाला ताब्यात घेण्यास विचारू शकतो. हे शक्य आहे जास्तीत जास्त नव्वद दिवस तीन न्यायाधीश या विनंतीचे मूल्यांकन करतात आणि निर्णय घेण्यापूर्वी संशयित आणि त्याचा वकील सुनावणी घेतात. पुन्हा तीन पर्याय आहेतः निलंबनासह एकत्रितपणे परवानगी द्या, नाकारू द्या किंवा परवानगी द्या. संशयिताच्या वैयक्तिक परिस्थितीच्या कारणास्तव प्रतिबंधात्मक कोठडी निलंबित केली जाऊ शकते. प्रतिबंधक कोठडी सुरू ठेवण्यात समाजातील हितसंबंध नेहमीच संशयित व्यक्तीला सोडण्यात येण्यापासून हितकारक असतात. निलंबन अर्ज करण्याच्या कारणास्तव मुलांची काळजी, कामाची आणि / किंवा अभ्यासाची परिस्थिती, आर्थिक जबाबदा .्या आणि काही देखरेखीचे कार्यक्रम समाविष्ट असू शकतात. रस्त्यावर किंवा संपर्कावरील बंदी, पासपोर्ट आत्मसमर्पण करणे, विशिष्ट मनोवैज्ञानिक किंवा इतर तपासात सहकार्य किंवा प्रोबेशन सेवेसह सहकार्य आणि शक्यतो ठेवीची भरपाई यासारख्या प्रतिबंधात्मक कोठडीच्या निलंबनासह अटी जोडल्या जाऊ शकतात.\nजास्तीत जास्त 104 दिवसांनंतर एकूणच, खटला सुनावणीस आला पाहिजे. याला प्रो फॉर्मा हियरिंग असेही म्हणतात. प्रवृत्तीच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश हा निर्णय घेऊ शकतो की संशयित व्यक्ती दीर्घकाळापर्यंत प्रतिबंधात्मक कोठडीत राहू नये की नेहमीच ए जास्तीत जास्त 3 महिने.\nहा लेख वाचल्यानंतर आपल्याकडे प्रतिबंधात्मक कोठडीबद्दल अद्याप प्रश्न आहेत मग संपर्क साधा Law & More. आमच्या वकीलांना गुन्हेगारी कायद्याचा भरपूर अनुभव आहे. आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहोत आणि आपणास फौजदारी गुन्हा असल्याचा संशय असल्यास आपल्या हक्कांसाठी आनंदाने उभे राहू.\nमागील पोस्ट देखभालीसाठी पात्र असणारा माजी भागीदार काम करू इच्छित नाही\nपुढील पोस्ट वैधानिक द्विस्तरीय कंपनीचे इन आणि आऊट\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार���म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:02:01Z", "digest": "sha1:TKH4F6KT4N37K62A3BOYZUBYZ72CMURQ", "length": 5149, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एअर जमैका - विकिपीडिया", "raw_content": "\n(एर जमैका या पानावरून पुनर्निर्देशित)\nमायामीमधून उड्डाण केलेले एअर जमैकाचे एक विमान\nएअर जमैका ही कॅरिबियनमधील जमैका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. कॅरिबियन एअरलाइन्स ह्या कंपनीच्या मालकीच्या असलेल्या एअर जमैकाचे मुख्यालय किंग्स्टन येथील नॉर्मन मॅन्ली आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये आहे. सध्या एअर जमैकाच्या ताफ्यामध्ये ५ बोईंग ७३७ विमाने असून जमैकामधील किंग्स्टन व मॉंटेगो बे, अमेरिकेमधील फोर्ट लॉडरडेल, ओरलॅंडो व न्यू यॉर्क, कॅनडामधील टोरॉंटो तसेच बहामासमधील नासाउ ह्या शहरांना एअर जमैकाद्वारे विमानसेवा पुरवली जाते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-07-30T08:45:06Z", "digest": "sha1:VNCB7TEJ6VOP6KERGO6IM5NUXMMGYX7W", "length": 15236, "nlines": 366, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हियेना - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्रान्सच्या व्हियेन विभागासाठी पहा: व्हियेन.\nक्षेत्रफळ ४१५ चौ. किमी (१६० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६२३ फूट (१९० मी)\n- घनता ४,१३४ /चौ. किमी (१०,७१० /चौ. मैल)\nप्रमाण���ेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ\nव्हियेना किंवा वीन (जर्मन: Wien) ही ऑस्ट्रिया देशाची राजधानी, ऑस्ट्रिया या देशातील ९ राज्यांपैकी एक राज्य व देशातील सर्वात मोठे शहर आहे. ऑस्ट्रियाच्या पूर्व भागात डॅन्यूब नदीच्या काठी वसलेल्या व्हियेना शहराची लोकसंख्या सुमारे १७.१४ लाख असून त्याच्या महानगर क्षेत्रात अंदाजे २४ लाख लोक (ऑस्ट्रियाच्या लोकसंख्येपैकी २५ टक्के) राहतात. व्हियेना शहर चेक प्रजासत्ताक, हंगेरी व स्लोव्हाकिया देशांच्या सीमेजवळ असून येथून ब्रातिस्लाव्हा ही स्लोव्हाकियाची राजधानी केवळ ६० किमी अंतरावर आहे.\nइ.स.पू. ५व्या शतकापासून व्हियेना उल्लेख इतिहासात आहे. याचे मूळ नाव उइंदोबोना असे होते. इतिहासपूर्व रोमन साम्राज्यकाळात वसवण्यात आलेले व्हियेना शहर मध्य युगात ऑस्ट्रियन साम्राज्याची व नंतर ऑस्ट्रिया-हंगेरीची राजधानी होती. सध्या एक प्रगत व आधुनिक दर्जाचे शहर असलेल्या व्हियेनामध्ये ओपेकचे मुख्यालय तसेच संयुक्त राष्ट्रांची अनेक कार्यालये आहेत.\n१२ संदर्भ आणि नोंदी\nव्हियेनामधील नागरी वाहतूक दृतगतीमार्ग, रेल्वे व जलद परिवहनावर अवलंबून आहे. भुयारी जलद वाहतूकीसाठी व्हियेना ऊ-बान तर मेट्रोसेवेसाठी व्हियेना एस-बान ह्या दोन रेल्वेसेवा उपलब्ध आहेत. येथील ट्रामसेवा जगातील सहाव्या क्रमांकाच्या वर्दळीची आहे. ऱ्हाईन-माइन-डॅन्यूब कालव्याद्वारे व्हियेनापासून जर्मनीमधील बहुसंख्य औद्योगिक शहरांपर्यंत जलवाहतूक सुलभ आहे.\nव्हियेना आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑस्ट्रियामधील सर्वात मोठा विमानतळ आहे व ऑस्ट्रियन एअरलाइन्स ह्या प्रमुख विमान वाहतूक कंपनीचे मुख्यालय व्हियेनामध्येच स्थित आहे.\nअर्न्स्ट-हॅपल-स्टेडियोन हे ऑस्ट्रियामधील सर्वात मोठे फुटबॉल स्टेडियम व्हियेनामध्येच असून देशामधील अनेक लोकप्रिय फुटबॉल क्लब येथेच स्थित आहेत. युएफा यूरो २००८ स्पर्धेमधील ८ यजमान शहरांपैकी व्हियेना एक होते. फुटबॉल व्यतिरिक्त आईस हॉकी हा खेळ देखील येथे लोकप्रिय आहे.\nव्हिएन्नाचे खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.\nविकिव्हॉयेज वरील व्हियेना पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nओबरओस्टराईश • क्यार्न्टन • जाल्त्सबुर्ग • तिरोल • नीडरओस्टराईश • फोरार्लबर्ग • बुर्गनलांड • व्हिय��ना • श्टायरमार्क\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०२० रोजी १८:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/ipl2019-mumbai-indians-against-chennai-super-kings/", "date_download": "2021-07-30T08:03:20Z", "digest": "sha1:II564FOPA42MW65JREOY7PIGX5G2POI5", "length": 14275, "nlines": 131, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#IPL2019 : अंतिम फेरीसाठी आज मुंबई आणि चेन्नई झुंजणार – Dainik Prabhat", "raw_content": "\n#IPL2019 : अंतिम फेरीसाठी आज मुंबई आणि चेन्नई झुंजणार\n-केदार जाधव खेळण्याची शक्यता कमी\nचेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स\nवेळ – रा. 7.30 वा\nस्थळ – एम. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई\nचेन्नई – आयपीएलचा बारावा मोसम समाप्तीकडे आला असून बाद फेरीतील पहिला सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघांदरम्यान होणार असून अजच्या सामन्यातील विजेत्या संघाला थेत अंतिम फेरीत प्रवेश मिळेल तर दुसऱ्या संघाला एक सामना खेळावा लागणार असून त्या सामन्यातील विजेता संघ आजच्या सामन्यातील संघाबरोबर अंतिम फेरीत मुकाबला करेल.\nमुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. मात्र, मधल्या काही सामन्यांमध्ये दोघांनाही पराभव पत्करावे लागल्याने दोनही संघ थोडे अडखळले. मात्र, अखेर चेन्नईने सर्वप्रथम प्ले ऑफ्स फेरी गाठली. पंजाबविरुद्ध शेवटचा साखळी सामना पराभूत होऊनही चेन्नईचा संघ गुणतालिकेत अव्वल होता. पण मुंबईने कोलकाताला नऊ गडी राखून धूळ चारत गुणतालिकेत अग्रक्रम पटकावला.\nमुंबईने कोलकात्याला पराभुत केल्याने कोलकाताचा संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला तर सनरायजर्स हैदराबादचा संघ धाबगतीच्या सरासरीच्या बळावर बाद फेरीत दाखल झाला. यावेळी मुंबईने यंदाच्या मोसमात आपल्या 14 सामन्यांपैकी 9 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर पाच सामन्यांमध्ये त्याअंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यातच साखळी सामन्यांमधील दोन्ही सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने चेन्नईच्या संघाला पराभुत करण्याची किमया साधली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात चेन्नईच्या संघापेक्षा मुंबईच्या संघाचे पारडे अधीक जड असेल.\nतर, दुसरीकडे मुंबईच्या संघा प्रमाणेच चेन्नईच्या संघाने देखील आपल्या चौदा सामन्यंपैकी नऊ सामन्यांमध्ये विजय तर पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करला असून चेन्नईचा संघ बद फेरीत पोहोचणारा सर्वात पहिला संघ ठरला होता. यावेली चेन्नईच्या संघने आतापर्यंत चांगली कामगिरी केली असली तरी त्यांच्या समोर सर्वात मोठी चिंता ही सलामीच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यात येणारे अपयश ही आहे. त्यामुळे त्यंना लवकरात लवकर या चिंतेचे निरसन करावे लागणार असून गोलंदाजांना देखील त्यांच्या कामगिरीत सुधारना करणे गरजेचे आहे. कारण, गत सामन्यात पंजाबच्या संघाने चेन्नईच्या सर्व गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत सामन्यात सहज विजय संपादन केला होता. त्यामुळे जर मुंबईच्य संघला पराभुत करायचे असेल तर चेन्नईच्या सलामीवीर आणि गोलंदाजांना आपल्य कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे आहे.\nत्यातच आयपीएलच्या इतिहासात मुंबई आणि चेन्नई यांच्यात झालेल्या एकूण 26 सामन्यांमध्येही मुंबईच पुढे आहे. या सामन्यांपैकी मुंबईने 15 सामने जिंकले आहेत, तर 11 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. याशिवाय चेन्नईच्या मैदानावर झालेल्या मुंबई चेन्नई सामन्यातही मुंबईने 4-2 अशी आघाडी राखली आहे. आता पहिला प्ले ऑफ्स सामना चेन्नईमध्ये होणार आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इतिहासाची पुनरावृत्ती करणार की चेन्नई नव्या इतिहासाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nचेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड व���ली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.\nमुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – रमजानच्या पार्श्वभूमीवर खजुराची 100 टन आवक\nअपहरण केलेल्या मुलीची लवासाजवळील जंगलातून सुटका\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nदीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश; स्पर्धेतून बाहेर\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/the-two-men-stabbed-with-nine-stolen-bikes/", "date_download": "2021-07-30T07:45:08Z", "digest": "sha1:BKSOGZH3HNHVQMQIDST4HXZAMCN7D2EL", "length": 10224, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चोरीच्या नऊ दुचाकींसह दोघे जण गजाआड – Dainik Prabhat", "raw_content": "\nचोरीच्या नऊ दुचाकींसह दोघे जण गजाआड\nसातारा – सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी तब���बल नऊ दुचाकी चोरी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील दोघांना अटक करण्यात आली. एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. साताऱ्यातील एका युवतीमुळे चोरट्यांची माहिती मिळाल्यानेच टोळी गजाआड झाली. विकास मुरलीधर मुळ (वय 19, रा. पॉवर हाउस झोपडपट्टी, मंगळवार पेठ, सातारा), बाळा उर्फ सुरज किसन सकटे (वय 22, रा. सातारा रोड ता. कोरेगाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.\nयाबाबत पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेली सातारा शहर व परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने शाहूपुरी पोलीस चोरट्यांच्या मागावर होते. काही चोरट्यांचा पोलिसांना संशय आल्याने त्यांच्या मागावर होते. हे चोरटे साताऱ्यातील एका परिसरात फिरत असताना त्या परिसरातील एका युवतीने पोलिसांना माहिती दिली होती. पोलिसांना राजवाडा येथे संशयित दुचाकीवर आढळले. पोलिसांनी थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ते दुचाकीवरुन पळून जाऊ लागले. पोलिसांनी संशयितांचा पाठलाग करुन पकडले. तिघांना दुचाकीबाबत विचारले असता ते निरूत्तर झाले.\nपोलिसांनी चौकशीला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यातून एक लाख 63 हजारा रुपये किमंतीच्या तब्बल नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेतली आहेत. आम्हाला दुचाकी चालवण्याची हौस असल्याने त्या चोरल्याची कबुली या दोघांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलिस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलिस हवालदार लैलेश फडतरे, अमित माने, अधिकराव खरमाटे, सचिन माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, मोहन वाघमळे, अमर काशीद, मीना गाढवे यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी 26 इच्छुकांची हजेरी\n नगर जिल्ह्यात करोना पुन्हा उद्रेकाच्या दिशेने\nअहमदनगर : कर्जत,जामखेड शहरावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\n करोना संसर्गवाढीच्या वेगात देशातील ‘टॉप-टेन’मध्ये अहमदनगर\nशिवसेनेच्यावतीने नगरमध्ये शिवजयंती उत्साहात\nनगरला ‘स्वच्छ भारत’ अभियानात ओ.डी.एफ.प्लस प्लस मानंकन\n राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक; बुधवारी आढळले तब्बल ‘एवढे’…\n‘त्यांना’ सध्या पायरीवर उभं राहण्याची वेळ आलीय; बाळासाहेब थोरात यांचा…\nकर्जतमध्ये पत्नीसह दोन मुलांची हत्या करुन डॉक्टरची आत्महत्या;सुसाईड नोटमध्ये सांगितले…\n विधवा भावजय सोबत लहान दिराने घेतले ‘सात फेरे’\nरेखा जरे खून प्रकरण : सुपारी देऊनच रेखा जरे यांना संपविले\nपूरग्रस्त कोकणवासीयांना आमदार सुनील टिंगरे यांची मोठी मदत\nपंतप्रधानांच्या सूचनेनंतर नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्यात भेट; राजकीय चर्चांना उधाण\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\n नगर जिल्ह्यात करोना पुन्हा उद्रेकाच्या दिशेने\nअहमदनगर : कर्जत,जामखेड शहरावर आता ‘तिसऱ्या डोळ्याची नजर’\n करोना संसर्गवाढीच्या वेगात देशातील ‘टॉप-टेन’मध्ये अहमदनगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-HOL-hollywood-icon-marilyn-monroes-final-photoshoot-images-to-be-auctioned-4927995-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:59:06Z", "digest": "sha1:LO3JU4C4SQPYZKI5VL2VW6ZSDUSBTUBR", "length": 4628, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hollywood Icon Marilyn Monroe’s final photoshoot images to be auctioned in Texas | हॉट अॅक्ट्रेस मर्लिन मुनरोच्या शेवटच्या सेक्सी PHOTOSचा होणार लिलाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहॉट अॅक्ट्रेस मर्लिन मुनरोच्या शेवटच्या सेक्सी PHOTOSचा होणार लिलाव\n(मर्लिनच्या शेवटच्या फोटोशूटची छायाचित्रे)\nलंडनः हॉलिवूडची आयकॉन मर्लिन मुनरोच्या अखेरच्या छायाचित्रांचा लिलाव पुढील आठवड्यात टॅक्ससमध्ये होणार आहे. व्होगसाठी बर्ट स्टर्न यांनी 1962मध्ये काढलेली मर्निलची ही छायाचित्रे टॅक्ससमध्ये होणा-या हॅरिटेज ऑक्शनमध्ये लिलावासाठी ठेवली जाणार आहेत. स्टर्न यांचे 2013मध्ये निधन झाले.\nव्होग या मॅगझिनसाठी बर्ट स्टर्न यांनी 1962 मध्ये मर्लिनची खास अदा आपल्या कॅमे-यात कैद केली होती. ही मर्लिनची शेवटची छायाचित्रे ठरली. वयाच्या 36व्या वर्षी मर्लिनचे निधन झाले. तिच्या या छायाचित्रांना 'द लास्ट सिटिंग' या नावाने ओळखले जाते.\nटॅक्ससमध्ये होणा-या लिलावात मर्लिनचे मित्र जॉर्ज बॅरिस यांनी क्लिक केलेल्या छायाचित्रांचाही समावेश असणा��� आहे. 1955मध्ये त्यांनी 'द सेवन ईयर इच' या सिनेमाच्या शूटिंगवेळी त्यांनी मर्लिनची ही छायाचित्रे क्लिक केली होती. या छायाचित्रांमध्ये मुनरो कॅलिफोर्नियाच्या बीजवर दिसत आहे. बॅरिस यांनी मर्लिनची ही छायाचित्रे तिच्यावर तयार होणा-या एका पुस्तकासाठी गोळा केली होती. मात्र तीन आठवड्यांतच त्यांचे निधन झाले. त्यामुळे हे पुस्तक आकारास येऊ शकले नाही.\nतज्ज्ञांच्या मते, लिलावात प्रत्येक प्रिंटसाठी चार हजार पाऊंडची बोली लागण्याची शक्यता आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा फोटोशूटमधील मर्लिनची तिच्या चाहत्यांना आजही भूरळ घालणारी दिलखेचक अदा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-HAS-funny-bahubali-comedy-photos-in-divya-marathi-5058266-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:39:12Z", "digest": "sha1:SNSZ2O2KGECCVX6ER7RYAGOYCGMUNVO5", "length": 4183, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Bahubali comedy photos in divya marathi | FUNNY: सापडले \\'बाहुबली 2\\' चे पोस्टर, पाहा धमाकेदार फोटो आणि हसा खळखळून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFUNNY: सापडले \\'बाहुबली 2\\' चे पोस्टर, पाहा धमाकेदार फोटो आणि हसा खळखळून\nबाहूबली या चित्रपटाने व्यवसायाचे सर्व रेकॉर्ड तोडून फक्त ९ दिवसात 300 कोटींचा गल्ला जमावलाय. चित्रपट प्रेक्षकांना एवढा आवडतो आहे की, दुसरा आठवडा सुरू होऊनही अनेक ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकत आहेत. मात्र हा चित्रपट पाहिलेल्या सर्वच प्रेक्षकांना इमानदार कटप्पाने बाहूबलीला का मारले याचा प्रश्न पडलाय. त्यामुळे सर्वच प्रेक्षक बाहूबलीच्या पुढील भागाची आतूरतेने वाट पाहात आहेत. हीच संधी साधून काही मस्तीखोरांनी बाहूबली पार्ट 2 च्या पोस्टरला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर वायरल केलंय. हे पोस्टर पाहून प्रत्येकालाच खुप हसू येईल, सोबतच मध्यम वर्गीयांच्या जीवनाची कल्पनाही येईल. आज आम्ही तुमचा सोमवार आनंदात घालवण्यासाठी अशाच काही FUNNY फोटोंचा नजराणा आणला आहे. हे फोटो नक्कीच तुम्हाला खुप हसवतील.. चला तर मग तयार व्हा या हास्यसफरीला...\nपुढील स्लाईडवर पाहा, इतर धमाकेदार FUNNY BAHUBALI आणि इतर PHOTOS..\nFunny:.. आणि मित्रांनी Happy Birthday करताच ती झाली लाजीरवाणी\nFunny: कोण म्हणतं फक्त मुलेच खोडकरपणा करतात, पाहा हे फोटो\nWhatsapp Funny: कोणाचे आले \\'अच्छे दिन\\' पाहा, पाहाल तर पोट दुखेपर्यंत हसाल\n, पाहा रशियातील गमती जमती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-rajshahi-program-in-dhar-king-anointed-4874034-PHO.html", "date_download": "2021-07-30T08:34:50Z", "digest": "sha1:LQIOZICLVS25Y43AOGFGUUQSUA6OLUCI", "length": 3954, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rajshahi Program In Dhar, King Anointed | PHOTOS: असा झाला मराठी ROYAL FAMILY च्या राजाचा शानदार राज्याभिषेक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPHOTOS: असा झाला मराठी ROYAL FAMILY च्या राजाचा शानदार राज्याभिषेक\nधार (मध्यप्रदश) – देशामध्ये लोकशाही असतानाही धार शहरामधील राजबाडा येथे गुरुवारी राज्याभिषेकाचा समारंभ पार पडला. या समारंभाला राज्यरोहण समारंभ असे नाव देण्यात आले हाते. समारंभात मोठ्या प्रमाणावर लोक पगडी, मोर, शेरवानी अशा शाही वेषामध्ये आली होती. ‘महाराजा पधार रहे हैं’ अशी ललकारी देत आणि धार राज्याचे गीत गात समारंभाला सुरुवात झाली.\nधार घराण्याच्या महारानी मृणालिणी देवी राजे पवार यांच्या निधनानंतर धार राज्याचे उत्तराधिकारी असणारे हेमेंद्रसिंह पवार यांना राजवंशातील लोकांनी ‘महाराज’ ही पदवी दिली.\nसकाळी शहरात लाउड स्पीकरवरुन सर्व शहरवासियांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. सायंकाळी 5.30 वाजता लाल कारमधून पवारांची शहरातून रॅली काढली. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोकांनी फुलांनी स्वागत केले. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारनंतर त्यांनी राजवाड्यात प्रवेश केला.\nराजघराण्याची परंपरा पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्वत:ला जहागीरदार समजणा-यांनी महाराजाला काही वस्तू भेट दिल्या. जमीनींची माहिती दिली.\nपुढील स्लाइडवर पाहा, photos.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5-%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T08:46:36Z", "digest": "sha1:WY7VTH5IARGOLTP2ZTTSHDTNVECPWZV4", "length": 6425, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अमेरिकन निवडणुकीत चीन व रशियाचा हाथ? | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअमेरिकन निवडणुकीत चीन व रशियाचा हाथ\nअमेरिकन निवडणुकीत चीन व रशियाचा हाथ\nवॉशिंग्टन: अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत चीन आणि रशियाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे संभावित उमेदवार जो बाइडन यांनी केला आहे. निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बाइडन यांनी एक डिजिटल कार्यक्रम घेतल���. त्यावेळी ते बोलत होते.\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nगुप्तचर यंत्रणांकडून याबाबत आपल्याला माहिती मिळाली आहे पण त्यांनी कोणतेही पुरावे देण्यास टाळले. रशिया आणि चीन या दोन्ही देशांकडून अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाइट हाउस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदने मात्र बाइडेन यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वेळी त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप केले. ट्रम्प डाक विभागाच्या व्यवहारांवर निर्बंध घालू शकतात. त्यामुळे टपाली मतदान होऊ नये, असे ते\nदेशात कोरोनाचा कहर सुरूच; २४ तासात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण\nलखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; पाच जण ठार\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले आमने-सामने; त्यानंतर घडलं असं…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-30T06:36:39Z", "digest": "sha1:TKEEGMFA5ZTFT3WA46MT3AIWYNFS6QPV", "length": 12006, "nlines": 115, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खतांसाठी शेतकर्याचा आत्मदहनाचा इशारा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखतांसाठी शेतकर्याचा आत्मदहनाचा इशारा\nखतांसाठी शेतकर्याचा आत्मदहनाचा इशारा\nरावेर (शालिक महाजन)- खरीपाच्या पिकांची चांगली वाढ व्हावी म्हणून शेतकर्यांची युरीयाला मोठी मागणी असलीतरी रावेर तालुक्यात नऊ हजार 140 मेट्रिक टन युरीाचा पुरवठ��� केल्यानंतर होलसेल विक्रेते शेतकर्यांना युरीया देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने शेतकर्यांचा मनस्ताप वाढला आहे. दुकानदारांच्या जाचाला कंटाळून शेतकर्यांनी आता थेट आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे. झोपलेल्या कृषी विभागाने जागे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nरावेर तालुक्यात केळीसह कपाशी, मका, ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणारवर करण्यात आली असून पिकांची वाढ चांगली व्हावी म्हणून शेतकरी पिकांना युरीया या रासायनिक खतांचा डोस देतो रंतु रावेरातील काही कृषी केंद्र चालक अल्पभूधारक शेतकर्यांना यूरीया देण्यास टाळाटाळ करीत असून त्यांच्याकडे युरीया उपलब्ध असतांनादेखील निव्वळ अल्पभूधारक शेतकरी आहे म्हणून त्यांची फिरवा-फिरव केली जात असल्याचा आरोप आहे. या जाचाला कंटाळुन सोमवार, 10 रोजी दोन शेतकर्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.\nतालुक्याला 12 हजार मेट्रिक टन युरीयाची गरज\nरावेर तालुक्याला 12 हजार मेट्रिक टन युरीया लागतो. त्यापैकी सात हजार 140 मेट्रीक टन युरीयाचा यंदाच्या खरीप हंगामात पुरवठा झाला आहे तर दोन हजार मेट्रिक टन युरीयाचा साठा एप्रिलअखेर पर्यंत कृषी दुकानांकडे शिल्लक होता. एकूण 9 हजार 140 मेट्रिक टन यूरीया तालुक्यात उपलब्ध असतांना शेतकर्यांची यूरीयासाठी भटकंती होत असून थेट आता शेतकर्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.\nयूरीयाला आहे शेतकर्यांची पसंती\nरावेर शहरात रासायानिक खतांचा पुरवठा करणारे पाच होलसेल डीलर्स आहे. पिकांना यूरीया खताचा डोस दिल्यास चांगली वाढ होते तसेच सबसीडी कापुन यूरीयाची बॅग शेतकर्यांना फक्त 266 रुपयात मिळते म्हणून तालुक्यातील शेतकर्यांची यूरीया रासायानिक खताला पहिली पसंती असते.\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nतर आत्महत्या हाच पर्याय : आरीफ खान\nमाझ्याकडे साडेचार एकर शेती असून त्यात कपाशी केळी लागवड केली आहे. रावेरात कृषी दुकानदारांच्या गोडावूनमध्ये यूरीया उपलब्ध असतांना मला दिला जात नाही. मला आठ दिवसांपासून फिरवले जात आहे कर्ज काढून यंदा मी शेती केली आहे. मला यूरीया न मिळाल्यास माझ्याकडे आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याचे शेतकरी आरीफ खान यांनी सांगितले.\nयूरीयासाठी दररोज भटकंत��: भागवत बारी\nमाझ्याकडे एक एकर स्वत:ची तर चार एकर नफ्याची शेती मी केली असून केळीसह कपाशी लागवड केली आहे. मी सुध्दा रोज सकाळ झाली की कृषी दुकानदारांकडे यूरीयाच्या शोधात फिरतो पण कोणीही देत नाही. रावेरातून बाहेर यूरीया जातो परंतु स्थानिक शेतकर्यांना यूरीया दिला जात नसल्याचे दुःख असल्याची भावना भागवत बारी यांनी व्यक्त केली.\nकृषी विभागाने तपासणी करण्याची गरज\nरावेरात यूरीया रासायनीक खताची टंचाई निर्माण झाली आहे. यूरीयाअभावी शेतकर्यांना थेट आत्महत्या करण्याची वेळ येत असल्यास यापेक्षा दुर्दैवी बाब कुठलीही नाही. कृषी विभाने तत्काळ स्थानिक यूरीया पुरवठा करणार्यांचे गोडाऊन तपासायला हवे तसेच कारवाई करायला हवी, असा सूर व्यक्त होत आहे.\nयूरीयाची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात आली आहे. अनेक दुकानांमध्ये यूरीया उपलब्ध असतांना सुध्दा अल्पभूधारक शेतकर्यांना दिला जात नसून मिश्रखते घेतली तरच यूरीया दिला जात आल्याचे शेतकर्यांमधून बोलले जात आहे. या प्रकाराला पंचायत समिती कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकार्यांचा वरदहस्त लाभला असल्याची चर्चा रंगली आहे.\nसोन्याच्या दरात चार हजाराची घसरण; चांदी १२ हजाराने स्वस्त\nअज्ञात वाहनाने उडवल्याने अनोळखी महिलेचा मृत्यू\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले…\nरोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला\nनिर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल\nचिंचोलीत 28 हजारांचा मुद्देमाल लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/296-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:38:43Z", "digest": "sha1:PDP4AG6FMCZZBPZPM2GNIQ5PVMT57DVC", "length": 5847, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "296 शेतकर्यांच्या कापूस खरेदीला शासनाकडून ब्रेक | Janshakti Newspaper", "raw_content": "\n296 शेतकर्यांच��या कापूस खरेदीला शासनाकडून ब्रेक\n296 शेतकर्यांच्या कापूस खरेदीला शासनाकडून ब्रेक\nरावेर : सीसीआयतर्फे रावेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्रावर शेतकर्यांच्या कापसाची बुधवारपासून पुन्हा शासनाने खरेदी थांबविली आहे. रावेर कापूस खरेदी केंद्रावर नाव नोंदणी केलेल्या रावेर व यावल तालुक्यातील 296 शेतकर्यांच्या कापसाची खरेदी पुन्हा थांबली आहे रावेर तालुक्यातील कापूस विक्रीसाठी नाव नोंदणी केलेल्या शेतकर्यांच्या 10 जानेवारीपर्यंत तीन हजार 200 क्विंटल कापसाची खरेदी झाल्यावर सीसीआयने ही खरेदी बंद केली होती. 20 मे रोजी ही खरेदी सुरू करण्यात आली. त्यानंतर चार दिवस कापसाची खरेदी केल्यावर पुन्हा 3 जूनपासून खरेदी बंद करण्यात आली. या चार दिवसांत एक हजार 779 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. रावेर तालुक्यातील 246 व यावल येथील 129 शेतकर्यांनी नाव नोंदणी केलेल्या एकूण 375 शेतकर्यांपैकी 79 शेतकर्यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे तर 296 शेतकर्यांची कापूस खरेदी रखडली आहे.\nभारत आक्रमक : चीनचे सैन्य २ किमी मागे हटले\nस्व.मुंडे साहेबांच्या वाटेला आलेला संघर्ष आमच्यासाठी प्रेरणा देणारा\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले…\nरोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला\nनिर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल\nचिंचोलीत 28 हजारांचा मुद्देमाल लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://kalaapushpa.com/2020/02/20/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T06:22:46Z", "digest": "sha1:GLOB5NMXDR25TAIVDU35KR2DCJ2VKGAL", "length": 28416, "nlines": 91, "source_domain": "kalaapushpa.com", "title": "शिवपार्वती – कलापुष्प", "raw_content": "\nइतक्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ किंवा खरेतर ‘व्हॅलेंटाईन सप्ताह’ संपन्न की काय तो झाला तरुणाईकरिता अगदी गजबजलेला आठवडा. ‘रोझ डे’, ‘टेडी डे’, ‘चॉकलेट डे’ वगैरे कसले कसले ‘डेज्’ झाले. ‘रोझ डे’ला गडद लाल रंगांचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करायचे. ‘प्रॉमिस डे’ हा प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. ‘प्रोपोज डे’ आपल्या प्रेमाची कबुली देऊन, लग्नाची मागणी घालायची. प्रेमी युगुलांसाठी हा एक सणच म्हणा. प्रेम करणे, प्रपोज करणे नवीन का आहे तरुणाईकरिता अगदी गजबजलेला आठवडा. ‘रोझ डे’, ‘टेडी डे’, ‘चॉकलेट डे’ वगैरे कसले कसले ‘डेज्’ झाले. ‘रोझ डे’ला गडद लाल रंगांचे गुलाब देऊन आपले प्रेम व्यक्त करायचे. ‘प्रॉमिस डे’ हा प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या. ‘प्रोपोज डे’ आपल्या प्रेमाची कबुली देऊन, लग्नाची मागणी घालायची. प्रेमी युगुलांसाठी हा एक सणच म्हणा. प्रेम करणे, प्रपोज करणे नवीन का आहे मानव पृथ्वीवर अवतरण्याच्या आधीपासून ‘प्रपोज डे’ आहे.\nमानवांमध्ये, देवांमध्ये मात्र मनपसंत जोडीदाराला ‘प्रोपोज’ करणाऱ्यांमध्ये आद्य प्रेमिका आहे – उमा हिमवान् पर्वताची कन्या पार्वती. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या हिमवान् पर्वताची कन्या पार्वती. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली ही गिरीकन्या गिरीजा, आकंठ प्रेमात पडली कुणाच्या तर अंगाला भस्म लावलेल्या, व्याघ्रांबर परिधान केलेल्या, दाढी जटा वाढवलेल्या एका कफल्लक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू गं तुझ्यासाठी पण, पार्वती काही बधली नाही. तिने शिवशंकर शंभोला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले. पुढे पाने खाणेसुद्धा बंद केले, तेव्हा तिला ‘अपर्णा’ नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वत: पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती आदर्शच म्हणायला हवी.\nशंकर तर ध्यान लावून बसलेले. त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार इकडे तर इंद्रादिक देवसुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस���था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, “जा रे, तू तरी शंकराला ध्यानातून जागे कर. तुझ्या मदनबाणाने त्याला घायाळ कर पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली, “जा रे, तू तरी शंकराला ध्यानातून जागे कर. तुझ्या मदनबाणाने त्याला घायाळ कर म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला उत्सुक होईल म्हणजे तो पार्वतीशी विवाह करायला उत्सुक होईल” कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले” कामदेवाने त्याचा उसाचा गोड धनुष्य घेतला, भात्यात पाच प्रकारचे मदनबाण घेतले आणि कैलासावर पोहोचला. त्याने शंकरावर मदनबाण सोडताच शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले (शंकराचा राग उतरल्यावर, कामदेवाच्या पत्नीने रतीने, शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जीवंत केले. कामदेवाला जिथे पुन्हा शरीर प्राप्त झाले, नवीन रूप मिळाले तो प्रांत ‘कामरूप’ या नावाने प्रसिद्ध झाला. जो आज आपण ‘आसाम’ म्हणून ओळखतो.)\nआत्ता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. “तो काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्याला राहायला न घर ना दार. कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल, तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का” शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला” शंकराची न��ंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला\nफार शिकण्यासारखी गोष्ट आहे ही. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले. अगदी इतक्यात घडलेली दोन-तीन जळीतकांड वाचत आहोत. ‘प्रपोज’ केल्यावर ‘नाही’ म्हटले म्हणून किंवा उपभोग घेऊन स्त्रीला जाळले गेले. अशा घटना वाचून सांगावेसे वाटते की, स्त्रीला नाही, कामवासनेला जाळायचे असते. स्वत:च्या ‘Lust’ ला जाळायचे असते. पण, हे शिकवणार कोण वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखून दिले. अगदी इतक्यात घडलेली दोन-तीन जळीतकांड वाचत आहोत. ‘प्रपोज’ केल्यावर ‘नाही’ म्हटले म्हणून किंवा उपभोग घेऊन स्त्रीला जाळले गेले. अशा घटना वाचून सांगावेसे वाटते की, स्त्रीला नाही, कामवासनेला जाळायचे असते. स्वत:च्या ‘Lust’ ला जाळायचे असते. पण, हे शिकवणार कोण शिवपुराणातील ही शंकराची कथा हे शिकवण्यासाठीच लिहिली आहे. लहानपणापासून पुराणातील या गोष्टी सांगितल्या-ऐकल्या तर संस्कार होतील आणि याचसाठी आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वानगी नाहीत, तर आजही ‘रिलेव्हन्ट’ आहेत. त्यातील धडे आजही गरजेचे आहेत.\nशंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई-वडील आलेत. विवाहाला स्वत: ब्रह्म पुरोहित म्हणून आला आहे. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगल वाद्ये वाजत आहेत. वधू-वर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वरच्या हातात द्यायच्या ऐवजी, चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे चुकलं का काही पुरोहिताचे चुकलं का काही पुरोहिताचे की पार्वतीने लग्नात शंकराचा हात मागितला असे सुचवायचे आहे\nप्रेमळ जोडपे कसे असावे याचे धडेच शिव-पार्वतीने घालून दिले आहेत. शंकर उगीच फोनमध्ये किंवा पेपरमध्ये डोके खुपसून बसणारा किंवा लग्नाच्या आधी गणांसोबत रमायचा तसे तासन्तास त्यांच्यात रमणारा नवरा नाहीये. पार्वती पण आपल्या माहेरच्या वैभवाचे गुणगान करणारी बायको नाही. दोघे एकमेकांना वेळ देतात. गप्पागोष्टी करतात. आपल्या मनातील गुज सांगतात. एकत्र फिरायला जातात. कित्येक कहाण्यांची सुरुवात ही ‘एकदा काय झालं शंकर पार्वती विमानातून जात होते’ अशी होते. इतकंच काय, दोघे मिळून सारीपाटाचा डावसुद्धा खेळतात. एकदा सारीपाट खेळताना शंकर सारखा जिंकला, तेव्हा पार्वती खट्टू झाली. मग शंकर एक डाव मुद्दाम हरला, त्या डावात पार्वतीने त्याचा नंदी जिंकून घेतला आणि आपल्या सख्यांकडून तिने नंदी आणवून घेतला\nलक्षात घेण्यासारखे आहे बरे, पार्वती कधीच एकटी नसते. तिच्याबरोबर कायम तिची सखी असते. सखी-पार्वती अशी जोडगोळीच आहे. तिच्या बरोबर तिच्या मैत्रिणी असतात. ‘माझे मूड, माझ्या स्त्रीमनातील तरल संवेदना’ वगैरे नवऱ्याने समजून घेतल्याच पाहिजेत, असा तिचा आग्रह नाही. शॉपिंगला नवऱ्याने आलेच पाहिजे, अशी तिची अपेक्षा नाही. अशा तिच्या गरजा पण नाहीत. कारण, तिला मैत्रिणी आहेत. जीवाभावाच्या, साथ देणाऱ्या, तिच्या तक्रारी ऐकून घेणाऱ्या, उपाय सुचवणाऱ्या आणि तिची चूक असेल तर ती चूक दाखवून देणाऱ्यासुद्धा.\nआता संसार म्हटला की, भांडणे आलीच शंकर-पार्वती असले म्हणून काय झालं शंकर-पार्वती असले म्हणून काय झालं एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला. पण द्वारपालांनी त्याला अडवले. ‘अंदर की बात’ अशी की, शंकर-पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती. रागावून, तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला. पण द्वारपालांनी त्याला अडवले. ‘अंदर की बात’ अशी की, शंकर-पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती. रागावून, तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग. तो म्हणाला, “मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो पण रावणाला आला राग. तो म्हणाला, “मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो” रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी, यक्ष-गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार” रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी, यक्ष-गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली. पण भांडण झालंय, मग शंकराला कसे बिलगणार म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो\nशिव-पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढउतार पण आलेत. आता हा गंगावतरणाचाच प्रसंग पाहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवत आणली की काय, या विचाराने खिन्न होऊन तिथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, “अगं, जाऊ नकोस. तू समजतेस असे काही नाही या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतकेच\nशंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. ‘ऑफिसचा स्ट्रेस’ घरी आणून बॉसचा राग तो बायकोवर काढत नाही. घरी तो अतिशय शांत, सुस्वभावी, प्रेमळ आणि भोळा नवरा आहे. संसारात, मुलाबाळात रमणारा गृहस्थ आहे. एखाद्या रविवारी सकाळी जर पार्वतीने “अहो किती रद्दी साठली आहे, तेवढी टाकून येता का किती रद्दी साठली आहे, तेवढी टाकून येता का” असे म्हटले तर तो शांतपणे, “येताना भाजी आणायची का” असे म्हटले तर तो शांतपणे, “येताना भाजी आणायची का” असे विचारून रद्दीची पिशवी घेऊन जाईल” असे विचारून रद्दीची पिशवी घेऊन जाईल शंकर-पार्वती आणि त्यांची दोन मुले हे चौकोनी कुटुंब आहे. अशा कुटुंबवत्सल शंकराचे वर्णन करताना संत कृष्णसुत म्हणतात-\nधरुनी मृदू गाल, चुंबना घेई\nते कौतुक पाहुनी हासे अंबाबाई\nश्रीसांब जगादिस्तंभ, गौरी हेरंभ जयाच्या अंकी\nउद्धार करा मी, रुतलो या भवपंकी\nया दैवी जोडप्याच्या संसारात, पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे, समुद्रमंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला. तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पट्कन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्याचा कंठ विषाने काळानिळा झाला. कर्पुरासारख्या गौरवर्णीय शंकराला ‘नीलकंठ’ नाव मिळाले. शंकर-पार्वतीचा संवाद तर दैवी आहे\nकधी पार्वतीने म्हणावे, “मला किनई आज अगदी बोअर झालंय गडे एखादी गोष्ट सांगा ना एखादी गोष्ट सांगा ना” की लगेच शंकराने तिला विद्याधर राजांच्या सात भल्यामोठ्या रोमांचकारी कहाण्या सांगाव्यात. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात, ते गीतातत्त्व आहे तरी काय” की लगेच शंकराने तिला विद्याधर राजांच्या सात भल्यामोठ्या रोमांचकारी कहाण्या सांगाव्यात. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योगसाधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योगमार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात, ते गीतातत्त्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, “देवी, तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही. तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे, तर रोज नवीनच आहे असे दिसते तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, “देवी, तुझे रूप जसे नित्यनूतन असल्याने तुझा थांग लागत नाही. तसे गीतेतील तत्त्वज्ञानाचा विचार करू जावे, तर रोज नवीनच आहे असे दिसते\nतेथ हरू म्हणे नेणीजे \nदेवी जैसे का स्वरूप तुझे \nतैसे हे नित्य नूतन देखिजे \nगीतातत्त्व ॥ ज्ञा. १.७१ ॥\nत्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले, तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे, ‘गिरिजापती’, ‘उमाकांत’, ‘पर्वतीपती.’ पण, पार्वतीची मात्र स्वत:ची ओळख आहे. अंबा, दुर्गा, गौरी, उमा ती कधी स्वत:ची ओळख, ‘मी शंकराची भार्या’ अशी करून देत नाही. पहा तर या शिल्पात शंकरदेखील हेच सुचवत आहे – शक्तीशिवाय मी अचेतन शव आहे ती कधी स्वत:ची ओळख, ‘मी शंकराची भार्या’ अशी करून देत नाही. पहा तर या शिल्पात शंकरदेखील हेच सुचवत आहे – शक्तीशिवाय मी अचेतन शव आहे पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे, प्राण आहे\nसहजच भारतातील ‘व्हॅलेंटाईन डे’ हा शिव-पार्वतीच्या स्मरणाने होतो. लग्नाच्या आधी वधू गौरीहराची पूजा करते ते याकरिता की, माझा संसार शिव-पार्वतीच्या संसारासारखा होवो लग्नानंतर पहिली पाच वर्षे नवरी श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करते. ते देखील यासाठी की, गौरीने प्रसन्न होऊन माझा प्रपंच नेटका करावा लग्नानंतर पहिली पाच वर्षे नवरी श्रावण महिन्यात मंगळागौरीची पूजा करते. ते देखील यासाठी की, गौरीने प्रसन्न होऊन माझा प्रपंच नेटका करावा पार्वती जशी शंकराच्या गळ्यातील ताईत झाली, तालिका झाली तसे पत्नीने नवऱ्याच्या गळ्यातील ताईत व्हावे, म्हणून विवाहिता दर वर्षी हरतालिकेची पूजा करते. हे सगळे आपल्याकडचे प्रेम साजरं करायचे ‘डेज’ आहेत. सेंट व्हॅलेंटाईनच्या कित्येक शतके आधीपासून आपल्याकडे प्रेमाचे ‘डेज्’ साजरे केले जात आहेत. या ‘डेज्’ ना शिव-पार्वतीच्या कथेची पार्श्वभूमी लाभली आहे.\nशिव-पार्वतीच्या कथेला फक्त संसारिक, प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे. शिव-पार्वती नुसतेच ‘प्रपोज’ करायला शिकवत नाहीत, तर ‘प्रपोज’ करणाऱ्याची/करणारीची परीक्षा घ्यायला शिकवतात. ‘प्रपोज’ करणारा/करणारी परीक्षेत पास झाली तरच ‘हो’ म्हणायचे हे शिकवतात. नुसतेच ‘एकमेकांवर प्रेम करत फिरा,’ असे शिकवत नाहीत, तर ते विमानातून फिरताना कोणी दु:खी कष्टी दिसले, तर तिथे थांबून त्याची चौकशी करून त्याला मदत करायला शिकवतात. नुसतेच लग्न करायला शिकवत नाहीत तर ते निभवायला शिकवतात. नवरा – बायकोची बरोबरी शिकावात. “गप गं तुला काय कळते यातले तुला काय कळते यातले” असे न म्हणता बायकोचे ऐकायला शिकवतात आणि नवरा-बायकोचे अद्वैत शिकवताना दोघांना पुरुष-प्रकृतीच्या पातळीवर घेऊन जातात.\nPrevious Post: नवरा फ्रीज उघडतो\nNext Post: वारकरी, नाथपंथ, वीरशैव आणि महानुभाव – मराठी मातीच्या आध्यात्मिक जडणघडणीचे शिल्पकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://markandeyeducation.com/about-us/", "date_download": "2021-07-30T07:15:05Z", "digest": "sha1:FPEWPQ2HG5IA2SJ4ZHSBDLDAG4XPISOS", "length": 7860, "nlines": 58, "source_domain": "markandeyeducation.com", "title": "ABOUT US – मार्कण्डेय एज्युकेशन कन्सल्टन्सी", "raw_content": "\nदहावी नंतर काय कराव \nबारावी नंतर काय कराव \nप्रवेश प्रकीर्या करिता लागणारी कागदपत्रे\nयशस्वी,प्रभावी व प्रेरणादायी मार्गदर्शनाचा स्त्रोत\nनमस्कार, आदरणीय पालकवर्ग आणि विदयार्थी मित्रांनो,\nनांदेड जिल्हयातील आदिवाशी बहुल भागातील विदयार्थ्याच्या हितासाठी आम्ही सुचक प्रयत्न करीत आहोत. हिमायतनगर, किनवट, माहुर, हदगाव,भोकर आणि विदर्भातील उमरखेड या तालुक्यातील विदयार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरींग, वकील, बी.एससी (एग्री) या व इतर शाखांचे परीक्षा आवेदनपत्र भरणे आणि या शाखामध्ये प्रवेश घेणेसाठी योग्य महाविदयालय निवडणे यासाठी हजारो रुपये खर्च करुन जिल्हा च्या ठिकाणी जावे लागत होते. आजच्या धावपळीच्या युगात ही बाब अतिशय खर्चिक आणि वेळ घेणारी आहे. परीणामी बरेच पालक आपल्याच मुलामुलींचे फॉर्मसुध्दा भरत नाहीत. शेकडो मुलेमुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणुन आम्ही हिमायतनगर येथे “मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सी” सुरु केलेली आहे. सन 2017-18 वर्षी वेगवेगळया शाखेच्या जवळपास 300 विदयार्थ्यांनी आम्हाला सेवेची संधी दिली.\nआपल्या सेवेत www.markandeyeducation.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देऊन विविध रोजगार नोकरी संधींचे संकलित सेवा प्रदान करत आहोत. सदरील संकेतस्थळ हे आपणास नवीन नोकरीच्या अद्ययावत जाहिराती, तसेच उपलब्ध होणारे प्रवेशपत्र, विविध कटऑफ व नुकतेच जाहीर झालेले निकाल तात्काळ उपलब्ध करून देत आहे.\nआधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना जास्तीत जास्त नोकरीचे अर्ज ऑनलाईन भरावे लागतात व भरपूर नोकरीविषयक जाहिराती संबंधित संकेतस्थळावर प्रकाशित होतात. या संकेतस्थळावर जे उमेदवार स्वतःचे खाते उघडतील त्यांना त्यांच्या मोबईल नंबर वर अद्ययावत नोकरीविषयक जाहिरातींचे sms अगदी मोफत पाठविण्यात येणार आहेत.\nजेव्हा आम्ही गुणवंत विदयार्थी ची एक झलक पाहतो, तेव्हा आम्हाला असे आढळले आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या कारकीर्दीचे पर्याय निवडणे खूप सोयीस्कर होते. तथापि, आजकाल परिस्थिती त्यापासून खूप दूर आहे. आजच्या कट-गलेच्या स्पर्धात्मक वातावरणात केवळ इच्छा काम करत नाही. एखाद्याला नवीनतम परीक्षेच्या नमुन्यांविषयी जागरूक असले पाहिजे आणि यश मिळवण्याच्या मार्गासाठी योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील त्या करिता ग्रामीण विदयार्थी साठी ऑनलाईन सराव परीक्षा .\nशेवटी एवढ सांगू इच्छितो की, सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये ���ोकरी मिळविणे हि एक कठीण समस्या आहे परंतू माहिती तंत्रज्ञानाचा व इंटरनेटचा वापर करून होईल तेवढी माहिती अद्ययावत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. उमेदवारांच्या नोकरी मिळविण्याच्या कार्यात तसेच पालकांच्या पाल्याच्या भविष्य निश्तितीच्या कार्यात मदत करून वाट मिळविण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न.\n\"आम्ही तुम्हाला सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आपण बाहेर पडाल.\"\nState Quota मेडिकल कॉलेज\nबी.ई / बी.टेक. इंजिनिअरिंग\nपॉलिटेक्निक ( SSC )\nपॉलिटेक्निक ( HSC )\nहे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A3%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2021-07-30T07:01:54Z", "digest": "sha1:JUNVJKYIZWPNVD64P6ENJB6CGNM2WUEC", "length": 4189, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस\nभारतातील एक राजकीय पक्ष\n(तृणमूल कॉंग्रेस या पानावरून पुनर्निर्देशित)\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस\nलोकसभेमधील पक्षनेता सुदीप बन्धोपाध्याय\nस्थापना 1 जानेवारी 1998\nअखिल भारतीय तृणमूल काँग्रेस हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ रोजी ह्या पक्षाची स्थापना केली. हा पक्ष मुख्यत्वेः पश्चिम बंगाल मध्ये राजकीय दृष्ट्या क्रियाशील आहे. मार्क्सवादी पक्षाला हरवून हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी बनलेला आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://raigad.gov.in/notice/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-2/", "date_download": "2021-07-30T06:26:56Z", "digest": "sha1:T7LD4LY6QJZKHB3SSZEC2G24FHZSB73M", "length": 12203, "nlines": 163, "source_domain": "raigad.gov.in", "title": "नवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा. | जिल्हा रायगड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nकोव्हिड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता\nकोव्हीड-19 प्रसिद्धीपत्रक / डॅशबोर्ड\nरायगड जिल्हा लस वितरण प्रसिद्धीपत्रक\nमाझे कुटुंब – माझी जबाबदारी\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचा संदेश\nमा. जिल्हाधिकारी रायगड यांचे आदेश\nउपविभागीय अधिकारी कार्यालयांकडून जारी करण्यात आलेले कंटेनमेंट झोन आदेश\nकोव्हीड-१९ संबंधित ई-शासन — ऑनलाईन सॉफ्टवेअर्स\nसी. क्यू. एम. एस.\nकोविड-19 हॉस्पिटल बेड उपलब्धता माहिती (पनवेल महानगरपालिका )\nआरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी लिङ्क (URL)\nकोविड -19 ई-पास सुविधा\nसंपर्क, आवाहन आणि प्रेस नोट\nमहाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग\nभारत सरकार स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय संकेतस्थळ\nजन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी\nतहसिल आणि पोलीस ठाणे\nआपले सरकार सेवा केंद्र (सी एस सी)\nमहाराष्ट्र शासन दिनदर्शिका(ई-बुक), सार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nडिजिटल पेमेंट – ई – दान पेटी\nश्री क्षेत्र हरिहरेश्वर येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nअष्टविनायक मंदिर, महड येथील इ-दानपेटी बाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरास्त भाव दुकानातील भीम ऍपद्वारे कॅशलेस सुविधेबाबत म्हसळा येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड जिल्हा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठीचे नमुना पत्र\nएसटीडी आणि पिन कोड\nइत्तर ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम – किसान)\nजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच\nरायगड जिल्हा पर्यटन ऍप\nरायगड पर्यटन विविधा ( फ्लिपिंग ई-बुक)\nरायगड पर्यटन विविधा पीडीएफ बुक (सुलभ अभिगम्यतेसाठी (For navigation) हायपरलिंक केलेले अनुक्रमणिका व इतर पाने)\nरायगड जिल्ह्यातील धार्मिक स्थळे\nरायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध समुद्रकिनारे\nरायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण\nरायगड जिल्ह्यातील ऐ��िहासिक ठिकाणे\nवेबसाईटवर माहिती होस्ट करण्यासाठीचे पत्र\nसार्वजनिक सुविधा प्रणाली (नियतन व वितरण)\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल मराठी\nमराठी यूनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहिती – पुस्तक\nमायक्रोसॉफ्ट इंडिक इनपुट टूल हिंदी\nहिंदी युनिकोड टायपिंग वापरण्याविषयी माहितीपुस्तक\nसार्वजनिक व स्थानिक सुट्ट्या\nठाणे-पालघर-रायगड या प्रादेशिक योजनेतील विकास केंद्राची अधिसूचना, अहवाल व नकाशे\nनवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.\nनवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.\nनवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.\nनवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.\nनवी मुंबई प्रकल्प अंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाकरीता मौजे- चिर्ले ता-उरण भूसंपादन अधिनियम कलम 21/5 प्रमाणे कलम 21/1 व 4 प्रमाणे काढण्यात आलेल्या वैयक्तिक नोटीसा.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हाधिकारी रायगड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 23, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/womens-corner/radhika-deshpande-write-article-celebration-light-372378", "date_download": "2021-07-30T08:46:20Z", "digest": "sha1:D4YJOLMUGIJFLNGEUMCZOKKWOLL6IV5I", "length": 13689, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वुमनहूड : प्रकाशाचा आशयघन उत्सव", "raw_content": "\nदसरा, वसुबारस, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज हे सण एकापाठोपाठ येतात. हे सण साजरे करण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तू, फराळ, दिवे आणि नवनवीन कपडे हे सारं काही गोळा करण्यात आपण सध्या व्यग्र असू.\nवुमनहूड : प्रकाशाचा आशयघन उत्सव\nरानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री\nदिवाळी जवळ आली, ���ी हवेत गारवा येतो, एक वेगळाच उत्साह असतो. वातावरण प्रफुल्लित करणारं असतं. अशा चैतन्यमयी वातावरणात सकारात्मकतेची ऊर्जा अधिक प्रमाणात असते. आजूबाजूची माणसं आनंदी आणि हसरी वाटतात. हळूच एखादं फुलपाखरू डोळ्यांसमोरून उडून जातं, आजूबाजूची झाडं बहरलेली असतात. दूरवर असलेल्या रातराणीचा सुगंध आपल्यापर्यंत पोचतो. असं तुम्हालाही जाणवत असेल नाही दसरा, वसुबारस, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज हे सण एकापाठोपाठ येतात. हे सण साजरे करण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तू, फराळ, दिवे आणि नवनवीन कपडे हे सारं काही गोळा करण्यात आपण सध्या व्यग्र असू.\nलहानपणी मी माझ्या आजीला प्रश्न करायचे, की ‘हे सगळे सण आपण का, कशासाठी साजरे करतो त्यामागची कहाणी सांग.’ तर आजी मला फक्त गोष्टरूपात सांगून थांबायची नाही, तर त्यामागील अध्यात्मिक कारणसुद्धा ती मला समजावून सांगायची. उदाहरणार्थ, दसरा आपण का साजरा करतो, तर ‘दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा विजय’ हा क्षण साजरा करण्यामागचं अजून एक कारण आहे. वसुबारस या सणामध्ये आपण गाय आणि तिचं वासरू या दोघांची पूजा करतो. आपण गायीला मातेचं स्थान दिलेलं आहे. वात्सल्यरूपी गोमातेला आपण स्मरण करायचं असतं. वंदन करायचं असतं. त्यानंतर येते दिव्यांची दीपावली. अंधकारापासून प्रकाशाकडे नेणारा दिवा मनामनात उजळला पाहिजे. त्याची ज्ञानज्योत तेवत राहायला हवी आणि त्याच्या प्रकाशानं इतरांचं आयुष्य उजळायला हवं. ज्या ज्ञानाच्या प्रकाशानं आपला आत्मा उजळला आहे, त्या ज्ञानानं आपण इतरांना अंधकारातून प्रकाशाकडे न्यायला आहे. दिवाळीत दिवे लावण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘ब्रदर्स डे’ असे दिवस नाहीत, तर सण आहेत जे आयुष्यभर साजरे केले जातात. वसुबारस, पाडवा, भाऊबीज हे सण उत्कट भावनांना वाचा फुटून प्रकट होण्यासाठीच. भारतीय संस्कृतीत प्रत्येक क्षणाला शास्त्रोक्त अर्थ आहेच; पण त्यामागे अध्यात्मिक अर्थसुद्धा दडलेला आहे. ही अंधश्रद्धा नव्हे. कुठलीही गोष्ट श्रद्धेनं करायला हवी ही भावना भारतीय संस्कृतीत पूर्वकालीन आहे. मग ते कर्म असो व पूजा.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या सणांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हेच करायला पाहिजे ते करायला नको अशी कुठलीही जोर जबरदस्ती किंवा सक्ती नाही आणि य��तच त्याचं सौंदर्य दडलेलं आहे. अमुक गोष्ट केली नाही किंवा २१ दुर्वा वाहिल्या नाहीत, तर आपला देव आपल्यावर कोपत नाही. तोही समजून घेतो. या वर्षी सरकारनं फटाके उडवण्यास मनाई केली आहे. प्रदूषण खूप होत आहे, त्यावर आळा घालायला हवा, हा त्यामागील उदात्त हेतू बघता आपल्या समाजातील अनेक लोक या निर्णयाचं स्वागतच करतील. भारतीय संस्कृती ही पुढारलेली आणि नवनवीन गोष्टी स्वीकारणारी आणि सातत्यानं बदलत राहणारी आहे आणि त्यामुळेच ती आजही टिकून आहे आणि यापुढेही राहील. आज आपण स्वतंत्र, बंधनमुक्त अशा वातावरणात वावरू शकतो. मला माझा देश, आपली संस्कृती, आपले सण साजरे करावेसे वाटतात. इथं जगणं म्हणजे एक उत्सव आहे. आपण आपले सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदानं साजरे करायला हवेत- कारण त्यामागील कारणं ही समाजाला एकत्र आणण्यासाठी आहेत, शास्त्रीय आहेत आणि त्याला अध्यात्माची जोड आहे. आपण अशा संस्कृतीत राहतो जिथं इतरांचे सणसुद्धा तितक्याच आनंदानं साजरे करण्यात येतात. प्रश्न फक्त एकच राहतो. पिढ्यान् पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा आपण पुढच्या पिढीला देण्याचं काम करतो आहोत का संस्कृतीचं बीज आपण त्यांच्यात पेरून त्याला खतपाणी घालतो आहोत का संस्कृतीचं बीज आपण त्यांच्यात पेरून त्याला खतपाणी घालतो आहोत का आपले सण, त्यांचं महत्त्व, त्याच्यामागची कारणं त्यांना पटतील अशा भाषेत समजावून सांगतो आहोत का आपले सण, त्यांचं महत्त्व, त्याच्यामागची कारणं त्यांना पटतील अशा भाषेत समजावून सांगतो आहोत का हे एकदा तपासून पाहा.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्याकडची दिवाळी आम्ही नातेवाइकांबरोबर एकत्र मिळून साजरी करतो. सण साजरे करणे म्हणजे देव देव करत न बसता माणसातला देव ओळखून त्याची पूजा करणं, त्याला जोपासणं हेच खऱ्या अर्थानं सण साजरे करणं आहे. यंदाच्या दिवाळीत चित्र, मूर्ती, दगडरूपी देवापुढे नतमस्तक होऊन हजारो, लाखो आत्मरूपी दिव्यांना तेलाचं अर्घ्य देऊन आपण तेवत ठेवण्याची प्रार्थना करूया. देव सगळ्यात असतो. दिवाळी वर्षातून एकदाच येते. तेव्हा ती निश्चित साजरी करा. आवाज न करता जर ती एखाद्या दिव्याप्रमाणे शांत, स्तब्ध, स्थिर, ऊर्जात्मक, आशयघन साजरी करता आली, तर आजूबाजूची हवा, वातावरण आणि परिस्थिती तुम्हाला प्रतिबिंबात्मक वाटेल. हवेतील गारवा वाढत चालला आहे. उबदार दुलईत शिरायला हवं. दादा, ताई, मावशीनं चार वेळा हाक मारून झाली आहे. सगळे माझ्याबरोबरच फराळ करायला थांबले आहेत. जायला हवं. जाता जाता...\nपरत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maharashtralivenews.com/religious/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2021-07-30T06:24:13Z", "digest": "sha1:ER53OTKROIHP2IGPOYP5VB2EHGHO7SW4", "length": 15332, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nHome/धार्मिक/श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील खेटे यात्रा रद्द :जिल्हाधिकारी यांची घोषणा\nपरत इतिहासाची पुनरावृत्ती: गेल्या वर्षी चौथ्या खेट्याला मंदिर बंद झाले होते, तर या वर्षी चार ही खेटे होणार नाहीत.\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्त सेवा : जोतिबा डोंगर\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर ,वाडीरत्नागिरी येथे दि.२८ फेब्रुवारी पासून खेटे यात्रेला प्रारंभ होत आहे. यामध्ये 2८ फेब्रुवारी पासून पुढील चार रविवार समावेश आहे, गेल्या वर्षी चौथ्या खेट्यापासूनच मंदिर दर्शनासाठी कोरोनाच्या पाश्वभूमीवर बंद करण्यात आले होते , या खेटे यात्रे दरम्या�� भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी मंदिर परिसरात होत असते त्या अनुषंगाने कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी यात्रा, उत्सव ,उरूस, इ.चे नियोजन करण्यास बंदी घातलेली आहे. त्यामुळे वाडीरत्नागिरी ,जोतिबा डोंगर येथील २८ फेब्रुवारी पासून पुढे चार रविवारी संपन्न होणारे खेटे आयोजित करण्यात येऊ नयेत असे जिल्हाधिकारी यांनी देवस्थान समितीला सूचित केले आहे.\nपारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी करणेस आणि कमीत कमी मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पूजा करणेस परवानगी देण्यात आली आहे.तथापि सदर श्री जोतिबा खेटे कार्यक्रमास भाविकांना आणि नागरिकांना प्रवेश देऊ नये असे ही सांगण्यात आले आहे.एकंदरीत या वर्षीचे सर्व खेटे हे भाविकांच्या शिवाय संपन्न होणार\nश्री क्षेत्र जोतिबा डोंगर\nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nफक्त एकवीस मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार जोतिबा चैत्र यात्रेचा पालखी सोहळा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज रंगपंचमी निमित्त विशेष महापूजा\nदख्खनचा राजा श्री जोतिबाची आज महाशिवरात्री निमित्त विशेष महापूजा\nगडमुडशिंगीत त्रिवार्षिक बिरदेव यात्रा अखेर रद्द\nदख्खनचा राजा जोतिबाचा पहिला खेटा निरामय शांततेत भाविकांच्या विना संपन्न\nजोतिबा खेट्यांवर कोरोनाचे सावटभाविक आणि दुकानदार यांच्यामध्ये संभ्रमावस्था..\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जात��� \nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nदख्खनचा राजा श्री जोतिबांची मकर संक्रांती निमित्त दुपारी बैठी राजेशाही अलंकारिक विशेष महापूजा बांधण्यात आली.\nदख्खनचा राजा जोतिबाची नवरात्रीउत्सवामध्ये सोहन कमळ पुष्पातील महापूजा का बांधली जाते \nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nजोतिबा डोंगरावर सापडला दुर्मिळ जातीचा “विटेकरी बोवा सर्प”\nउद्या होणार आयपीएल चा पहिला रंगतदार सामना .\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/category/films/", "date_download": "2021-07-30T08:38:33Z", "digest": "sha1:EB5P72BXIYVYIKL3MTJY2GX4HQC3U4CL", "length": 23037, "nlines": 157, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "फिल्मीनामा - Marathi e-Batmya", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित प��ारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्य शासनाचा बहुमानच- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख\n13 hours ago\tफिल्मीनामा 0\nमुंबई : प्रतिनिधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. राज्य शासनाचा २०२१ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. …\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n3 weeks ago\tफिल्मीनामा 0\nमुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्योत्तराच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीला वटवृक्ष बहरत असतानाच दिलीपकुमार नावाची रत्नाची खाण मिळाली. बॉलीवूडसह सिनेरसिकांच्या जवळपास ३ पिढ्याहून अधिक जणांना आपल्या अभिनयाची भुरूळ घालणारे आणि अभिनयाचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार उर्फ मोहम्मद युसुफ खान यांचे आज सकाळी वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. तर संध्याकाळी त्यांच्यावर …\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन\nMay 22, 2021\tफिल्मीनामा 0\nमुंबई: प्रतिनिधी आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतातील राम लक्ष्मण युगाचा अस्त झाला. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांनी मिळून संगीतकार म्हणून आपल्या …\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन वार्धक्यामुळे वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास\nMay 7, 2021\tफिल्मीनामा 0\nमुंबई: प्रतिनिधी दूरदर्शनच्या मोनपलीच्या काळात सृष्टी से पहले कुछ असत असा वेगळ्याच ताल स्वरात एक गायन ऐकायला यायचे. भारत एक खोज या स्व.पंडित नेहरू यांच्या पुस्तकावर आधारीत मालिकेची सुरुवात व्हायची आणि या संगीतामुळेच पाहणाऱ्या प्रत्येक दर्शकाचे लक्ष त्या संपूर्ण टि.व्ही.वर केंद्रीत व्हायचे. या पध्दतीचे वैशिष्टपूर्ण संगीताच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टी, दूरचित्रवाणी …\nज्येष्ठ बॉलिवूड आणि टि.व्ही अभिनेत्री शशिकला यांचं निधन वयाच्या ८८ वर्षी घेतला अखेरचा श्वास\nमुंबई : प्रतिनिधी प्रसिद्ध बॉलिवूड आणि टि.व्हीवरील अभिनेत्री शशिकला जावळकर यांचं निधन झालं आहे. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर तब्बल दोन दशकं त्यांनी गाजवली आहेत. शशिकला जावळकर यांचा जन्म ४ ऑगस्ट १९३२ साली सोलापूर शहरात झाला. त्यावेळी त्या जूना मधला मारूती परिसरात …\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक\nमुंबई: प्रतिनिधी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही …\nअभिनेते राजीव कपूर यांचे निधन वयाच्या ५८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nमुंबईः प्रतिनिधी प्रसिध्द शो-मॅन स्व.राज कपूर यांचे तृतीय पुत्र तथा दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांचे धाकटे बंधु- अभिनेते राजीव कपूर यांच आज निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मंगळवारी (९ फेब्रवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. …\nनसीरूद्दीन बॉलीवूडवाल्यांना म्हणाले, सात पिढ्या खातील इतके कमावले तरी… अमेरिकन गायिका रेहान्नाच्या ट्विटवर एकसारखे दिलेल्या उत्तरावर दिली प्रतिक्रिया\nमुंबई : प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देत आपण या विषयावर का बोलत नाही असा सवाल अमेरिकन जगद्विख्यात गायिका रेहान्ना हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय कलावंताना विचारला. मात्र अनेक बॉलीवूडमधील नामांकित सेलिब्रटींनी एकसारखे ट्विट करत युनिटी फॉर ऑलचा हॅशटॅग चालविला. त्यावरून ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी बॉलीवूडवासियांना कानटोचणी देत …\nअमेरिकन गायिकेच्या ट्विटने बॉलीवूडबरोबर केंद्र सरकारही हादरले बॉलीवूड अभिनेत्यांचा कॉल फॉर युनिटीचा नारा तर केंद्राचा ट्विटरला इशारा\nमुंबई : प्रतिनिधी केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेची जगविख्यात गायिका रिहान्ना (Rihanna) हिने ट्विट करत भारतासह आंतरराष्ट्रीयस्तरावरील अनेक कलावंताना प्रश्न केला. तिच्या या ट्विटमुळे बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माते, गायकांनी कॉल फॉर युनिटीचा नारा देत केंद्र सरकारवर विश्वास दाखविला. तर केंद्र सरकारने चक्क ट्विटरला …\nसर्वोच्च न्यायालयाचा तांडव टिमला सल्ला त्या सर्व उच्च न्यायालयात जा अंतरीम दिलासा नाहीच\nमुंबईः प्रतिनिधी देशाच्या राजकारणात मागील पाच वर्षात झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर तांडव वेब सिरीजची निर्मित करण्यात आली. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या तांडव वेबसिरीजच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सदर गुन्ह्यांप्रकरणी दिलासा मिळावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात तांडव टिमने धाव घेतली. परंतु न्यायालयाने दिलासा देण्याऐवजी या टिमला त्या त्या उच्च न्यायालयात जावे …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/education-news-marathi/registration-for-cet-of-11th-from-today-planning-of-examination-in-offline-manner-through-omr-answer-sheets-nrab-157836/", "date_download": "2021-07-30T08:24:15Z", "digest": "sha1:E7OGUPXRODOD5XGFYO2ZOR6IJNU25TDS", "length": 14347, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "शिक्षण | अकरावीच्या सीईटीसाठी आजपासून नोंदणी ; 'अशा' पद्धतीने होणार परीक्षेचे नियोजन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nशिक्षणअकरावीच्या सीईटीसाठी आजपासून नोंदणी ; ‘अशा’ पद्धतीने होणार परीक्षेचे नियोजन\nदरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्यात सात महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.\nपुणे : राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार असून,आजपासून म्हणजे १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.\nराज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी ही माहिती दिली. दरवर्षी दहावीतील गुणांच्या आधारे अकरावीची प्रवेश प्रक्रिया होते. राज्यात सात महापालिका क्षेत्रांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सीईटीच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मंडळावरच सोपवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य मंडळाकडून सीईटीसाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. साधारणपणे ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही सीईटी होण्याची शक्यता आहे.\nराज्यातील अकरावीच्या सीईटीसाठीची नोंदणी ऑनलाइन करावी लागेल. आजपासून (१९जुलै) ही नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांना ही परीक्षा द्यायची आहे की नाही एवढेच संकेतस्थळावर जाऊन स्पष्ट करायचे आहे. तर अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यांचे तपशील, गुण भरावे लागतील आणि १७० रुपये परीक्षा शुल्क ऑनलाइन भरावे लागेल, असे पाटील यांनी सांगितले.\nशाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता\nराज्यात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया आणि थेट प्रवेश मिळून अकरावीसाठी शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार जवळपास साडे अठरा लाख जागा आहेत. यंदा राज्य मंडळाचे १५ लाख ७५ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर अंतर्गत मूल्यमापनामुळे सीबीएसई, आयसीईएसई आदी मंडळांचे निकालही वाढण्याची शक्यता आहे. अकरावीच्या प्रवेशांसाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीईएसई अशा सर्व मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही अकरावीच्या जागा रिक्त राहात असल्याने प्रवेश मिळण्याबाबत समस्या येणार नाही, मात्र प्रवेशाच्या टक्के वारीमध्ये मोठी वाढ झाल्याने कला, वाणिज्य, विज्ञान, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा, त्या जागांसाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यामुळे शाखानिहाय प्रवेशाचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे. हवे ते महाविद्यालय, हव्या त्या शाखेला प्रवेश मिळण्याबाबत काहीशी साशंकता आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडच�� वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbai-municipal-corporation-is-playing-with-the-lives-of-mumbaikars-serious-allegations-by-ashish-shelar-nrms-157432/", "date_download": "2021-07-30T08:36:58Z", "digest": "sha1:WWF7O332SOPXYPKNLZNUIGH6CEG4LZW4", "length": 11019, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "हल्लाबोल! | मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे ; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस आले आमने-सामने, ‘या’ गोष्टींवर झाली चर्चा\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nमुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे ; आशिष शेलार यांचा गंभीर आरोप\nआशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी के���ी.\nमुंबई: चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.\nश्रीलंकेने टॉस जिंकला, मुंबई इंडियन्सच्या दोन शिलेदारांचे वन डे संघात पदार्पण\nआशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/mamata-banerjee-fined-rs-5-lakh-for-trying-to-tarnish-court-image-nrms-152157/", "date_download": "2021-07-30T07:16:24Z", "digest": "sha1:JKSMDD6GM355S5AQZVPBBVQWDIK5CN5A", "length": 10892, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोर्टात बंगालचा राजकीय संघर्ष | ममता बॅनर्जींना ठोठावला 5 लाखांचा दंड , न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ��हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nकोर्टात बंगालचा राजकीय संघर्षममता बॅनर्जींना ठोठावला 5 लाखांचा दंड , न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न\nजस्टिस चंदा यांनी 24 जूनला निर्णय राखीव ठेवला होता. बुधवारी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जस्टिस चंदा यांनी स्वतः या सुनावणीतून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.\nकोलकाता: कलकत्ता उच्च न्यायालयाने बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ममता यांनी निवडणुकीसंबंधी एक याचिका दाखल केली होती, त्या याचिकेच्या सुनावणीतून जस्टिस कौशिक चंदा यांना हटवण्याची मागणी केल्यामुळे ममतांवर ही कारवाई झाली आहे.\nममतांनी जस्टिस चंदा यांच्यावर भाजपशी संबंध असल्याचा आरोपही लावला होता. ममता म्हणाल्या होत्या की, ‘जस्टिस चंदा यांचा एक फोटो समोर आला आहे, त्यात त्या भाजप नेत्यांसोबत दिसत आहेत. त्यांचे भाजपसोबत जवळचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांना या खटल्याच्या सुनावणीतून हटवण्यात यावे.\nविधिमंडळात चर्चाविना मंजूर झालेल्या पुरवणी मागण्यात अर्थशास्त्रीय मानक मर्यादांचे उल्लंघन: समर्थन अर्थसंकल्पीय केंद्राच्या अभ्यास अहवालातून उघड\nजस्टिस चंदा यांनी 24 जूनला निर्णय राखीव ठेवला होता. बुधवारी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले की, ममतांनी न्यायालयाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जस्टिस चंदा यांनी स्वतः या सुनावणीतून बाजुला होण्याचा निर्णय घेतला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावक��र्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-30T06:29:51Z", "digest": "sha1:B4B2JJZQZ3E6MKJSXMFYH26TPFKOI6B6", "length": 8581, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "यावल दरोड्यात वापरलेली दुचाकी तापी खोर्यातून जप्त | Janshakti Newspaper", "raw_content": "\nयावल दरोड्यात वापरलेली दुचाकी तापी खोर्यातून जप्त\nयावल दरोड्यात वापरलेली दुचाकी तापी खोर्यातून जप्त\nबंदुकीच्या धाकावर सराफा दुकानातून झाली होती साडेअकरा लाखांची लूट : संशयीत अडकणार जाळ्यात\nयावल : शहरात शस्त्रधारी चार तरुणांनी बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानात भरदिवसा धाडसी दरोडा टाकल्याची घटना बुधवार, 7 रोजी घडली. दरोडेखोरांनी सराफाला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवत तब्बल 216 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 55 हजाराची रोकड मिळून 11 लाख 26 हजार 675 रुपयांचा ऐवज घेवून पल्सर दुचाकीवरून पोबारा केला होता. पाच दिवसांपासून जळगाव गुन्हे शाखेसह यावल पोलिसांकडून दरोड्याचा कसून तपास सुरू असतानाच पोलिसांनी सोमवारी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी तापी नदीच्या खोर्यातून जप्त केली आहे. पोलिसांना तपासाच्या दृष्टीने हा महत्वाचा क्लू मानला जात असून दुचाकीच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न आता केला जात आहे.\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nदरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध\nयावल शहरातील सराफा गल्लीतील बाजीराव काशीदास कवडीवाले यांच्या सराफा दुकानात दुकान मालक जगदीश कवडीवाले हे दुकानात एकटेच असताना बंदुकधा��ी चार तरुणांनी दुकानात शिरत कवडीवाले यांच्या डोक्याला पिस्तूल लावून बुधवार, 7 जुलै रोजी भरदिवसा लूट केली होती. लुटीनंतर चौघे दरोडेखोर काळ्या रंगाच्या पल्सरने पसार झाले होते.\nतापी खोर्यातून दुचाकी जप्त\nपाच दिवसांपासून पोलिसांकडून दरोड्याची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच सोमवारी रावेर येथील विशेष गुन्हा शाखेचे हेड कॉस्टेबल महेंद्र सुरवाडे व कुणाल सोनवणे यांना अंजाळे शिवारातील तापी नदीच्या खोर्यात दुचाकी पडलेली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे, असलम शेख, सुशील घुगे, यावल व रावेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जाऊन खोर्यातून मोटरसायकल काढून यावल येथील पोलिस ठाण्यात आणली. या दुचाकीवरून दरोडेखोर पसार झाले व पोलिसांचा तपास हा योग्य दिशेने सुरू असून लवकरच या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकतील, असा विश्वास निरीक्षक पाटील यांनी व्यक्त केला.\nशिरसोलीजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nभुसावळात मोर्चा, आंदोलनाने गाजला दिवस\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी सरकारचा निर्णय\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nमेडिकल प्रवेशात OBC, EWS विद्यार्थ्यांना आरक्षण; मोदी…\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने उचलले…\nरोहित पवारांनी धुडकावला शरद पवारांचा सल्ला\nनिर्बंध शिथिल करण्यास आरोग्य विभाग अनुकूल\nचिंचोलीत 28 हजारांचा मुद्देमाल लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/jui-gadakari-coming-with-her-serial/", "date_download": "2021-07-30T08:18:29Z", "digest": "sha1:EMBK5ADPNAOXGCN4YMCHC35WGLYXJFL4", "length": 10081, "nlines": 45, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "कल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा... | FilmiBhonga Marathi", "raw_content": "\nकल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…\nकल्याणी लवकरच घेऊन येत आहे मीनाक्षीची कथा…\nतुम्हाला आठवतेय का पुढचं पाऊल या मालिकेतील कल्याणी सहनशील, सोशीक , आज्ञाधारक सून, जिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनुन त्यांच्या घरात पोहचली. ती कल्याणी म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी जीने साकारलेली सुनेची भूमिका फार प्रसिद्ध झाली. जुईने या मालिकेपूर्वी माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत एक छोटी भूमिका साकारली होती. तिची ती खलभूमिका अगदी अल्पकाळासाठी होती. यानंतर तिने छोट्या पडद्यावर सोशीक सुन अगदी कसोशीने साकारली. जुई गडकरी एक व्यक्ति म्हणुन खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना कळाली ती बिग बॉस मराठीमूळे. अभिनय क्षेत्रात ती पारंगत आहेच पण त्याच बरोबरीने ती एक कर्तव्यदक्ष मुलगीदेखील आहे. अभिनयाबरोबर ती उत्तम स्वयंपाक करते हा विशेषगुण बिग बॉस मराठीमुळे प्रेक्षकांना समजला.\nREAD ALSO : “गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय” या गाण्यामागची कहाणी…\nजुईचा स्वभाव खूप गोड आहे. बिग बॉस मराठीनंतर जुई काय करणार आहे याकडे प्रेक्षकांचे लक्ष होते. आपली सर्वांची लाडकी जुई लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ती मराठी चित्रपट करणार की मालिका असा प्रश्न पडला असेल ना असा प्रश्न पडला असेल ना नेहमीच एकाच प्रकारच्या साचेबद्ध मालिका आणि नेहमीचाच मसाला न देता नाविन्यपूर्ण नजराणा प्रेक्षकांना देणार्या झी युवा वाहिनीवर नव्यानेच दाखल होणा-या वर्तुळ या मालिकेतून जुई नायिका म्हणून झळकणार आहे. या मालिकेत ती मीनाक्षीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मीनाक्षी ही एक अनाथ मुलगी असून अपघाताने तिची भेट अभिजीत परांजपे सोबत होते जो या मालिकेचा नायक आहे. अभिजीतची भूमिका विकास पाटीलने साकारली आहे. मालिकेचे कथानक खूप रंजक आहे. मीनाक्षीचा भूतकाळ तिच्या भविष्य काळात डोकावतो आहे.\nसध्या वर्तुळ या मालिकेचे प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. आयुष्य हे वर्तुळासारखं असतं, जिथुन सुरु होतं तिथेच येऊन संपतं. अश्याप्रकारे मालिकेची प्रसिद्धि करण्यात येत आहे. मालिका गूढ असेल की नसेल मीनाक्षीचा काय भूतकाळ असेल मीनाक्षीचा काय भूतकाळ असेल मीनाक्षीच्या भुतकाळामुळे तिच्या आणि अभिजीतच्या नात्यातील विश्वासाला तडा जाईल का मीनाक्षीच्या भुतकाळामुळे तिच्या आणि अभिजीतच्या नात्यातील विश्वासाला तडा जाईल का ती सगळ्यांपासून तिचा भूतकाळ का लपवत आहे ती सगळ्यांपासून तिचा भूतकाळ का लपवत आहे या सर्वांचा उलगडा लवकरच होईल. कारण वर्तुळ ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री ९.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T07:37:48Z", "digest": "sha1:3FXWU22WOAGFYR5NT5MIHM34EUON5L74", "length": 21752, "nlines": 208, "source_domain": "satyakamnews.com", "title": "शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे | satyakamnews.com", "raw_content": "\nश्���ी शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे\nशहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nशहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार :- आमदार प्रणिती शिंदे\nशहर उत्तर मधून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार युवक काँग्रेसचा निर्धार\nसोलापूर शहर युवक काँग्रेस प्रभाग क्रमांक 1 मध्ये शेळगी, हिप्परगा, नाथ रेसीडेन्सी रूपा भवानी जवळ असे तीन ठिकाणी शाखा व नामफलकाचे उद्दघाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या कोव्हीड योध्याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संयोजक युवा नेते नूतन उत्तर विधानसभा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष आशुतोष वाले, उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड़ हे होते.\nयावेळी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, युवा नेते राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, राहुल गोयल, जगदीश व्हॅडराव, राजेंद्र कांबळे, शरद गुमटे, अभिषेक गायकवाड, धम्मा जगजाप, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी नूतन सोलापूर उत्तर विधानसभा युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष म्हणुन आशुतोष वाले, वार्ड अध्यक्ष शिव कोरे, सुनील जाधव, मेघराज बमनहळी, योगेश सोलापुरे, भगवान बिराजदार, मल्लिनाथ कुंभार, सोमा होनराव, बाळासाहेब कांबळे, यांची निवड करुण त्यांना नियुक्तिपत्र प्रदान करुण शुभेच्छा देण्यात आल्या.\nयावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, शहर उत्तर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. नूतन कार्याध्यक्ष आशुतोष वाले यांच�� मोट्ठी ताकद आहे युवा वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. जनसंपर्क मोट्ठा आहे. अतिशय उस्ताह आज या ठिकाणी दिसत आहे. ही ताकद पक्षवाढी साठी करावा. त्यांचे वडील कुमार वाले हेही युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यानीही युवक काँग्रेस गाजविली लोकांची सेवा केली. काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. सध्या समाजाची दिशाभूल करणारे, जातिपातीत विभागनी करुण भाजपा राजकारण करत आहे. अश्या परिस्थितीत काँग्रेसची विचारसरणी देशासाठी महत्वाचे आहे. सर्वसमान्यांचा, महिलांचा, दलित मागास्वर्गीयांना ताकद देणारा पक्ष आहे. कोव्हीड काळात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरच्या जनतेची खुप सेवा केली. कोव्हीड संकटकाळात मोदी सरकारच्या नाकर्तेपणामुळे, बेजबाबदरपणामुळे, ऑक्सीजन तुटवडा, औषध तुटवडयामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडले या सर्वाला जबाबदार केंद्रातील मोदी सरकार आहे. मोदी हे निवडणुकीअगोधर लोकांना खोटे आश्वासन देऊन निवडून आलेले आहेत पण निवडून सत्तेवर आल्यानंतर जनतेचे हाल करत आहेर, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिड़ले आहेत. त्यांच्या मुले आमच्या माताभगिनिन्ना पुन्हा चुलिकडे वळून, गोवऱ्या वापरून स्वयपाक करावा लागत आहे म्हणून आम्ही मोदी सरकारला गोवऱ्या भेट दिल्या आहेत.\nपुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सोलापुर महापालिकेत गेल्या चार वर्षापासून भाजप सत्तेवर आहे. उजनी प्लस मध्ये असूनही सोलापुरच्या जनतेला पाच ते सहा दिवसाआड अपुरा पाणी पुरवठा होत आहे. रसत्यांची वाट लावली रस्ता आहे की खड्डे आहेत हेच समजेनासे झाले आहे. स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार चालू असून शहरातील सर्व प्रमुख रस्ते खोदुन ठेवले आहेत त्यामुळे सर्वत्र चिखलाचे, धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्द्भवत आहेत. त्यामुळे भाजपला सत्तेवरुण घालविण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ताकद देणार असून येणाऱ्या महापालिकेत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देणार आहे. शहर उत्तर मधुन जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी युवक कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले तसेच संयोजक आशुतोष वाले, अभिषेक गायकवाड़, व नूत�� नियुक्त केलेल्या वार्ड अध्यक्ष पदाधिकारी यांचे अभिनंदन करुण शुभेच्छा दिल्या.\nया कार्यक्रमास शंकर मुंजे, योगीनाथ नागशेट्टी, आप्पू यलशेट्टी, सुरज काळे, वैजीनाथ नागशेट्टी, ओंकार स्वामी, अभिषेक गायकवाड, अशोक राजमाने, नागनाथ हौशट्टी, शीतल बिराजदार, दिपक साळुंखे, नागेश स्वामी, आकाश देशमुख, गुरुनाथ लंगडे, आदित्य कोरशट्टी, अजित हवळगी, निशिकांत काशीद, राहुल गुरव,सोमनाथ स्वामी, सिद्धाराम कोरे, मल्लू कोळेकर, जगन्नाथ गोटे, राजकुमार बळी, यांच्यासह इतर पदाधिकारी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPrevious article10 वी परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन – भाऊसाहेब रूपनर\nNext articleसोलापूर म्हापालिकेवर तिरंगा फडकाविण्याच्या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांचा निर्धार\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\n#CHIPLUN | सोलापूर मनसेच्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप\nश्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळ्याच्या 'श्री'च्या जरी फटक्याच्या अश्वाचे पेठवडगाव येथे जंगी स्वागत\nदेवेंद्र फडणवीस यांनी पाटण तालुक्यातल्या सर्वसामान्यां बरोबर घेतला जेवणाचा आस्वाद\n#PANDHARPUR | पंढरपुर तालूका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठी कारवाई..\n#KOLAPUR | पूरग्रस्तांना तातडीने १५००० हजार रुपयांची मदत देण्यात यावी:- मा खा धनंजय महाडिक...\n#Solapur | परिसरात डासांची उत्पत्ती रोखा डेंग्यूला दूर हटवा आरोग्य विभागाचे आवाहन...\n#Solapur | शहर उत्तर मधील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार:- आ. प्रणिती शिंदे...\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nया ठिकाणी पुन्हा लाॅक डाऊन होण्याची दाट शक्यता\nसीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचना\nस्वाभिमानी करणार सहकार शिरोमणी कारखान्यावर ही हलगी नाद आंदोलन\nमा.खा.राजू शेट्टी यांचे साखर आयुक्तांना विविध मागण्यांसाठी निवेदन सादर\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nवृक्ष संवर्धनही महत्त्वाचे-पालकमंत्री ‘एक पद एक वृक्ष’ या उपक्रमाचा शुभारंभ\nन्यु सातारा पॉलिटेक्निक कोर्टी येथे इ. १० वी व इ. १२...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/10-inches-of-rain-in-mahabaleshwar/", "date_download": "2021-07-30T07:24:36Z", "digest": "sha1:6PZQVQXIFXDXS4IPKJCNRR6ELHML555X", "length": 7396, "nlines": 122, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाबळेश्वरमध्ये 10 इंच पाऊस – Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाबळेश्वरमध्ये 10 इंच पाऊस\nमहाबळेश्वर – महाबळेश्वर शहर व परिसरात पावसाची धुवॉंधार बॅटिंग सुरु असून या मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने महाबळेश्वर शहर व परिसराला अक्षरश: गुरुवारी झोडपून काढले आहे.\nया वर्षातला उचांकी असा 10.768 इंच पाऊस गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते शुक्रवारी सकाळी 8 वा. पर्यंत 273.5 मि. मी. इतका पाऊस पडला आहे. वेण्णालेकच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून तलाव दुथडी भरून वाहत असून तिचे पाणी महाबळेश्वर- पाचगणी या मुख्य रस्त्यावरील हॉटेल सुमनराजच्या समोरील रस्त्यावर आल्याने वाहतूक मंदावली होती.\nया भागातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र गुरुवारी दिवसभर होते. मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची रेलचेल मंदावलेली दिसून येत असल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nअखेर शिक्षण विभागाला भरतीसाठी मुहूर���त मिळालाच\nसाताऱ्यात गुरूवार ठरला पोलिसांसाठी अपघातवार\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\nमल्हारपेठ-पंढरपूर मार्गावरील पूल गेला वाहून\nसातारा – जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू\nपावसामुळे विडणीजवळ तेरा तास वाहतूक ठप्प\nएसटी सेवेपासून अनेक गावे वंचित\nअतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा\nपुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nसात कोटींची रॉयल्टी न भरल्याने रोडवे सोल्युशन कंपनीचा क्रशर सील\nसातारा : पालिका हद्दीत आलेल्या भागात सुविधांची वानवा\nफलटणमधील ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीचेच वर्चस्व हवे – रामराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/tennis-championship-competition-2/", "date_download": "2021-07-30T06:56:49Z", "digest": "sha1:7HTRCXADJHIYV6Y2BM37JJXRAHUMLZXM", "length": 8211, "nlines": 124, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "टेनिस : परमवीर, गॅरी, द्रोणा, आदित्य यांचा मुख्य फेरीत प्रवेश – Dainik Prabhat", "raw_content": "\nटेनिस : परमवीर, गॅरी, द्रोणा, आदित्य यांचा मुख्य फेरीत प्रवेश\nआरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धा\nमुंबई – प्रॅकटेनिस व एमएसएलटीए यांच्या संलग्नतेने आयोजित आणि आशियाई टेनिस संघटना (एटीएफ) व अखिल भारतीय टेनिस संघटना (एआयटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 3000डॉलर आरबीएल-एटीटी आशियाई मानांकन पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटात परमवीर बाजवा, गॅरी टोकस, द्रोणा वालिया, आदित्य बलसेकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून मुख्य प्रवेश केला.\nमहाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या रत्नाकर बॅंक लिमिटेड(आरबीएल)यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धेत पुरुष गटात अंतिम पात्रता फेरीत अव्वल मानांकित ���रमवीर बाजवा याने राघव जयसिंघानीचा 6-2, 7-5 असा पराभव करून मुख्य फेरी गाठली. गॅरी टोकस याने आकाश अहलावतचा 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. आदित्य बलसेकरने रोहीन गजरीला 7-5, 6-4 असे पराभूत करून आगेकूच केली.\nसविस्तर निकाल – अंतिम पात्रता फेरी –\nपुरुष गट – परमवीर बाजवा(भारत)(1)वि.वि.राघव जयसिंघानी(भारत)6-2, 7-5, द्रोणा वालिया(भारत)वि.वि.पारस दहिया(भारत)(2)5-3सामना सोडून दिला, गॅरी टोकस(भारत)वि.वि.आकाश अहलावत(भारत)6-3, 6-4, आदित्य बलसेकर(भारत)वि.वि.रोहीन गजरी(भारत)7-5, 6-4.\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nब्रीज खेळ जोडीने मार्गक्रमण करण्याचे धेय्य शिकवतो – जे.के.भोसले\nदुष्काळी 22 गावांचा मुद्दा का उचलला गेला\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\nTokyo Olympics : बॉक्सर पूजा राणीसह लोवलिनाही उपांत्यपूर्व फेरीत\n#ENGvIND : अजिंक्य रहाणे ठरला तंदुरुस्त\nगैरवर्तनामुळे इंग्लंडच्या क्रिकेटपटूला अटक\nTokyo Olympics : मनिका बत्रावरही कारवाई होणार\nTokyo Olympics : मीराबाईसह प्रशिक्षकांचाही गौरव\nक्रिकेट काॅर्नर : जीवाशी खेळ थांबवा\nTokyo Olympics : पिछाडीनंतरही दीपिकाचा विजय\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\nTokyo Olympics : पी. व्ही. सिंधू पदकाच्या समीप\nक्रिकेट काॅर्नर : विचारांची पातळीही खालावली आहे का\nTokyo Olympics : बॉक्सर सतीश कुमार उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-senior-ias-umrao-salodia-shifted-to-islam-5210441-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:09:55Z", "digest": "sha1:KWHM5AESUDZDDKY622OV3EEM5HMMBWCJ", "length": 5172, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Senior IAS Umrao Salodia Shifted To Islam | राजस्थान: IAS सालोदियांनी स्वीकारला इस्लाम, म्हटले- हिंदू धर्मात झाला माझ्यासोबत भेदभाव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराजस्थान: IAS सालोदियांनी स्वीकारला इस्लाम, म्हटले- हिंदू धर्मात झाला माझ्यासोबत भेदभाव\nपत्रकार परिषद झाल्यानंतर जाताना उमराव सालोदिया\nजयपूर - राजस्थानचे वरिष्ठ आयएसआएस अधिकारी उमराव सालोदिया यांनी हिंदू धर्माचा त्याग करत इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांनी स्वत:च आज (गुरुवार) एका पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली. एवढेच नाही तर सालोदियाऐवजी आता खान हे अडनाव धारण केले. सहा महिन्यानंतर ते भारतीय सेवेतून निवृत्त होणार आहेत.\nका सोडला हिंदू धर्म \nसालोदियांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले, ''मी दलित असल्याने हिंदू धर्मात माझ्यावर अन्याय केला गेला. मला मुख्य सचिव बनवले गेले नाही. मस्लीम धर्मात असा भेदभाव नाही.''\nमीडियाला लिहिलेल्या पत्रात काय म्हटले \n- त्यांनी मीडियाला लिहिलेल्या पत्रात म्हटले,\nभारतीय संविधानाच्या कलम 25 (1) नुसार भारतीय नागरिकाला कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येतो.\n- मी यानुसार आज, 31 डिसेंबर 2015 ला हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारत आहे.\n- राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया म्हणाले, कुणी कोणत्या धर्माला मानतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्या बद्दल आमचे काहीच म्हणणे नाही. परंतु, सालोदियांची पद्धत चुकीची आहे.\n- त्यांच्या सारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्याला हे शोभत नाही. नोकरीचे केवळ सहा महिने शिल्लक आहेत. हा निर्णय योग्य नाही.\nकोण आहेत उमराव सालोदिया\n- 1978 बॅचचे आयएएस सालोदिया जयपूरचे राहणारे आहेत.\n- सध्या ते राजस्थान रोडवेजचे अध्यक्ष आहेत.\n- यापूर्वी ते जवाहर कला केंद्राचे संचालक, वाहतूक आणि महसूल अतिरिक्त मुख्य सचिव होते.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/what-is-the-fear-behind-remaining-single-superstar-salman-khan-reveals-sb-508818.html", "date_download": "2021-07-30T06:45:36Z", "digest": "sha1:C4NZM5GRK2JEV5QOAKQTO4SP7LH4GAXF", "length": 7567, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक!– News18 Lokmat", "raw_content": "\nया भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक\nसलमान खानच्या लोकप्रियतेने त्याला सुपरस्टार पदावर पोचवले आहे. मात्र हा सुपरस्टार आजही सिंगल का आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडत असतो.\nसलमान खानच्या लोकप्रियतेने त्याला सुपरस्टार पदावर पोचवले आहे. मात्र हा सुपरस्टार आजही सिंगल का आहे हा प्रश्न त्याच्या चाहत्��ांना पडत असतो.\nमुंबई, 27 डिसेंबर : दबंग भाई सलमान खानचा (Salman Khan) आज वाढदिवस. भाई आज 55 वर्षांचा झाला. आजही कित्येक तरुणींच्या दिल की धडकन असलेला सलमान सिंगल (single) आहे. त्याचे चाहते, सहकलाकार त्याला सतत विचारत असतात की लग्न (marriage) कधी करणार तो दरवेळी हजरजबाबीपणे काहीतरी उत्तर देऊन मूळ प्रश्नाला बगल देतो. मात्र तो नेमका लग्न कधी करणार तो दरवेळी हजरजबाबीपणे काहीतरी उत्तर देऊन मूळ प्रश्नाला बगल देतो. मात्र तो नेमका लग्न कधी करणार करणार की नाही याचा कधीच अंदाज त्यातून लागत नाही. या सुपस्टारच्या (superstar) अविवाहित राहण्याबाबत आजवर बरेच अंदाज लावले गेलेत. मात्र दरम्यानच्या काळात सलमानच्या लग्नाबाबत त्याच्या स्वतःच्या धारणेशी जोडलेली एक गोष्ट समोर आली आहे. या गोष्टीची कुणी कधी कल्पनाही केली नसेल. शिवाय ती गोष्ट इतकी कॉमन आहे, की कुणीही तिच्याशी रिलेट करू शकेल. 'नवभारत टाइम्स'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. या गोष्टीची वाटते भिती सलमानला लग्नाशी जोडलेल्या एका अशा गोष्टीची भिती वाटते, ज्यामुळे तो कमिटमेंट करू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे सलमान आपल्या कुटुंबावर करत असलेलं प्रेम. सलमानच्या मते, तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो आणि कुटुंबातल्या सदस्यांसाठी अगदी काहीही करायला तयार असतो. सलमानला या गोष्टीची भिती वाटते, की लग्न केल्यावरही तो आपल्या कुटुंबाबतचा मोह आणि अटॅचमेंट कमी करू शकणार नाही. आपल्या पत्नीला तो कुटुंबाला वेळ देत असताना पुरेसं अटेन्शन आणि केअर देऊ शकणार नाही. तिचा या दोन्ही गोष्टींवर हक्क असणार आहे. आणि असं करणं अतिशय चुकीचं असेल. कुटुंबाची काळजी सलमान खान अशी एकटी व्यक्ती नाही जो आपल्या रिलेशनशिपमध्ये यामुळे कमिटमेंट करू शकत नाही कारण तिला आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या गोष्टी आणि भावना यांबाबत ताण आहे. या जगात प्रत्येकालाच असा जोडीदार पाहिजे, जो प्रत्येकवेळी साथ निभावेल आणि सोबतच त्याच्या किंवा तिच्या कुटुंबाला प्रेम आणि आदर देईल. ही गोष्ट केवळ मुलांबाबतच नाही तर मुलींबाबतही लागू होते. कारण तिलाही असाच जोडीदार पाहिजे असतो जो तिच्या पालकांना तसाच आदर देईल शिवाय त्यांची काळजीही घेईल. असा जोडीदार मिळत नसेल, तर अनेकजण लग्नाचा निर्णय घेताना बिचकतात हे वास्तव आहे.\nया भितीपोटी लग्न करत नाही सलमान, कारण ऐकून तुम्ही कराल कौतुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.dainikprabhat.com/prabhat-rang-63/", "date_download": "2021-07-30T07:23:50Z", "digest": "sha1:PE7KTMSSS2IWPJTORQ56WKSNNVKAG6QQ", "length": 4204, "nlines": 120, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रभात रंग – Dainik Prabhat", "raw_content": "\nडिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nपुणे – पालिका शाळांमधील डीबीटीला यंदा उशीर\nपंतप्रधानपद हा माझा अजेंडा नाही – नितीन गडकरी\nकोकणासह पश्चिम महाराष्ट्रात 2 ऑगस्टपर्यंत धो धो पाऊस\nकरोनानंतर आता ‘नॉरोव्हायरस’ची जगाला धडकी; पहा काय आहेत लक्षणं आणि उपाय\nBREAKING NEWS : जीवघेणी चुरस आणि अखेर महिला हॉकीत भारताचे आव्हान कायम\nअमरावतीमध्ये कारचा भीषण अपघात मृतदेह उडाले चक्क हवेत; एक मृतदेह झाडावर तर दुसरा पडला नाल्यात…\n#HBD: ‘सोनू सूद’ द रियल लाईफ हिरो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/satara/satara-marathi-news-covid19-patients-increased-karad-29-dead", "date_download": "2021-07-30T08:56:37Z", "digest": "sha1:GOCDJS53N6Y7Z7S4VKKYDENS7COFT636", "length": 8382, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | क-हाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण; साता-यात 12 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nक-हाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण; साता-यात 12 बाधितांचा मृत्यू\nसातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या (covid19 ) संख्येचा आलेख कमी होताना दिसत आहे. आज (मंगळवार) जिल्ह्यात 832 नागरिक कोरोनाबाधित (covid19 patients) आढळले आहेत. याबराेबरच 29 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (death) झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. (satara-marathi-news-covid19-patients-increased-karad-29-dead)\nगेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असून, जिल्ह्यातील गृह विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला आहे. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात दिवसेंदिवस वाढणारी बाधित रुग्णांची साखळी तुटताना दिसत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण कमी होताना आढळून येत आहे, तसेच गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात मृत्यूची संख्या काही अंशी स्थिर असल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर, शहरासह ग्रामीण भागातील हॉटस्पॉटची संख्याही घटत चालली असून, कंटेनमेंट झोन कमी करण्यात आले आहेत, तसेच संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कोरोना केअर सेंटर आदी ठिकाणी रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे.\nहेही वा��ा: मराठा आरक्षण : कोल्हापुरात उद्यापासून आंदोलन; कसं असेल स्वरुप\nदरम्यान, जिल्ह्यात आज नऊ हजार 988 बाधितांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 832 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचे आढळले आहे. ही संख्या साेमवारपेक्षा 200 ने वाढली असली तरी जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. याचबरोबर कराड तालुक्यात सर्वाधिक 204 बाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच सातारा तालुक्यात 12 बाधितांचे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.\nहेही वाचा: बेलवडे बुद्रुक, करपेवाडीवर शाेककळा; साेमवार ठरला घात वार\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज (मगळवार) अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसात\nआज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nजावली 1(185), कराड 4 (730), खंडाळा 2(146), खटाव 3 (455), कोरेगांव 5 (362), माण 0(245), महाबळेश्वर 0 (44), पाटण 2 (174), फलटण 0 (273), सातारा 12 (1160), वाई 0(320) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4094 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकाही सुखद बातम्या वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/blog-post_596.html", "date_download": "2021-07-30T07:00:41Z", "digest": "sha1:KMHL53ZLUXMZHRLGNL4ACLNPOLGNMEYX", "length": 10766, "nlines": 88, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "ब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Maharashtra Nagar Sport ब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी.\nब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी.\nब्रेकिंग- राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी.\nअहमदनगर - सध्या राज्यात कोरोनाची लाट आली असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.\nभारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे तर एकट्या महाराष्ट्रात आहेत.त्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राती�� वाढती कोरोना प्रकरणं सरकारसाठीसुद्धा डोकेदुखी ठरली आहे.\nमुख्यमंत्र्यांनी जिल्हा आणि विभागनिहाय आढावा घेतला. नागरिकांच्या बेजबाबदारपणाबाबतही सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहेत. जिथं परिस्थिती अती गंभीर आहे, तिथं कर्फ्यू लावण्याचाही सरकारचा विचार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्यातील कोरोनासंबंधी नवीन नियमावली जारी केली जाणार आहे.\nराज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.\nयासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक,जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही परंतू वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉ���डाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/saif-ali-khan-and-kareena-kapoor-younger-son-nickname-jeh-nrst-153277/", "date_download": "2021-07-30T06:34:50Z", "digest": "sha1:7DCSDNUAIVUTLWUOK5CTGHTIOXL2AORW", "length": 10404, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "त्याचं ठरलं... | सैफिनाने लाडक्या मुलाचं ठेवलं 'हे' हटके नाव, त्याला लाडाने हाक मारतात.... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nत्याचं ठरलं...सैफिनाने लाडक्या मुलाचं ठेवलं ‘हे’ हटके नाव, त्याला लाडाने हाक मारतात….\nकरीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत.\nसैफ-करीनाचा पहिला मुलगा तैमूरची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. तैमूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सैफिनाने दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूरच ठेवण्याचा विचार केलाय. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी २१ फेब्रुवारीला छोट्या पाहुण्याचं आगमन झालं.\nकरीनाने दुसऱ्य��� मुलाला जन्म दिल्या पासूनच अनेक चाहते सैफिनाच्या दुसऱ्या मुलाची झलक पाहणयासाठी उत्सुक आहेत. एवढचं काय तर त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव देखील जाहीर केलेलं नाही. यानंतर मात्र आता तैमूरच्या छोट्या भावाचं नाव समोर आलंय.\nसैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव काय ठेवायचं यावर विचार करत आहेत. मात्र सध्या सैफ त्याला लाडाने ‘जेह’ म्हणतो. सैफिनाच्या दुसऱ्या मुलाचं हे नीकनेम म्हणजेच टोपणनाव आहे असं म्हंटलं जातंय. असं असलं तरी सैफ आणि करीनाने अद्याप त्यांच्या मुलाचं नामकरण केलेलं नाही. सैफ अली खानला त्याच्या दुसऱ्या मुलाला आपल्या वडिलांचं म्हणजे मंसूर हे नाव ठेवायचं आहे. सैफचे वडील मंसूर अली खान पटौदी हे पटौदीने नवाब तसचं प्रसिद्ध क्रिकेटर होते.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sword-attack-on-lawyer-in-mumbai-nrng-158045/", "date_download": "2021-07-30T08:18:37Z", "digest": "sha1:ITJ57SW7NDN52CKIMO526JKD42JVSUU6", "length": 9996, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दृश्य कॅमेरात कैद | मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nदृश्य कॅमेरात कैद मुंबईत वकिलावर तलवारीने हल्ला; भरदिवसा घडलेल्या घटनेने खळबळ\nया प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना समोर आली आहे.\nमुंबई. मुंबईत एका वकिलावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. बोरिवली भागात मारहाण करुन सत्यदेव जोशी यांच्यावर तलवारीने वार करण्यात आले. ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वकिलावरील हल्ल्याची एकाच दिवसात दुसरी घटना असल्याने वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.\nतलवार हल्ल्यात सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. 8 जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींना अटक केली आहे. कलम 307, 326,324, 504 आणि 506 अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नज�� बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/26/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T06:57:19Z", "digest": "sha1:FKL7R6SL7PB5ZU6NWQJH33VT6GHDQA7R", "length": 4707, "nlines": 83, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "आयदान – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nमुळात स्त्रीचं जगणं पुरूषांच्या तुलनेत अवघड. त्यातही दलित स्त्री म्हणजे स्त्रीत्व आणि दलितत्व असा दुहेरी संघर्ष. दलित म्हणजे काय याची जाणीव झाल्यापासून एक स्त्री म्हणून जे जगणं वाट्याला आलं, त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतरचं आयुष्य ऊर्मिला पवार यांनी ‘आयदान’मधून मांडलं आहे.\nआयदानमधला खानपानाबद्दलचा हा उतारा वाचला आहे चिन्मयी सुमीत यांनी.\nअभिनेत्री. अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधून काम केलेलं आहे.\nअभिवाचनऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकजागतिक खाद्यसंस्कृतीजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी अभिवाचनमराठी खाद्यसंस्कृतीमराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2021-07-30T08:21:44Z", "digest": "sha1:WKU4QRAWLFVG5NIC5VNCPYPI2FK4MABE", "length": 3305, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ८९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे\nवर्षे: ८८८ - ८८९ - ८९० - ८९१ - ८९२ - ८९३ - ८९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nसप्टेंबर १४ - पोप स्टीवन पाचवा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पान���तील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://satyakamnews.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:55:30Z", "digest": "sha1:3QHGTMMRMJYXPIH6GX3OGJXL3XDTTPOP", "length": 13851, "nlines": 185, "source_domain": "satyakamnews.com", "title": "राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार: श्रेयाताई भोसले | satyakamnews.com", "raw_content": "\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार…\nमाजी विद्यार्थ्यांच्या सूचना महाविद्यालयाच्या विकासासाठी उपयुक्त असतात:- रोहन परिचारक\nशिवसेना सदस्य नोंदणीला महिला विडी कामगारांचा प्रचंड प्रतिसाद\nHome ताज्या-घडामोडी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार: श्रेयाताई भोसले\nराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार: श्रेयाताई भोसले\nsatyakamnews.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | टेलिग्राम \nराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून “त्या” मुलांच्या अडचणी सोडविणार:श्रेयाताई भोसले\nमहाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. श्री .अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संसद रत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी राष्ट्रवादी जिवलग योजना सुरु केली आहे.\nकोरोनाच्या काळात ज्या मुलांची आई वडील मरण पावले आहेत त्या मुलांची जबाबदारी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आली या मुलांच्या शैक्षणिक काही अडचणी असतील किंवा शासकीय काही योजना असतील या मुलांच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे यासाठी राष्ट्रवादी युवक व युवती पक्षाचे दूत त्या मुलांच्या घरापर्यंत सर्व योजना पोहोचतील व त्यांना मायेचा आध��र देतील व त्या मुलांना आपल्या कुटुंबातला एक सदस्य मानून त्या मुलांविषयी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतील आज स्वत: खासदार संसद रत्न सौ. सुप्रियाताई सुळे यांनी त्या मुलांशी संवाद साधलेला आहे, खरंच त्या मुलांच्या घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील पुळूज या गावी राष्ट्रवादी युवक दूत म्हणून मा. श्री .अरुणजी आसबे साहेब व राष्ट्रवादी युवती दूत म्हणून श्रेया ताई भोसले तसेच गावचा सरपंच म्हणून मी व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा प्रतिनिधी या नात्याने या ठिकाणी उपस्थित होतो मा.श्री.झाकीर मुलांणी मा. श्री.राजाराम बाबर मा.श्री.भारत पाटील व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते खरंच त्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे\nPrevious articleकलाकार सेनेचे स्व.प्रभाकर कदम यांना कलाकार सेनेच्या वतीने श्रद्धांजली\nNext articleकोल्हापूर जिल्हा धोका पातळीकडे ; नागरिकांचे स्थलांतर सुरू\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार नदीच्या खोली करणाचे आश्वासन\nFM Radio सुरू करण्यासाठी खालील त्रिकोणी बटन क्लिक करा\nराज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात – राजेश...\nदोन कोटींची लाच मागणाऱ्या DySP च्या घरावर छापा; २५ लाख इतकी...\nसोलापूर जिल्ह्यातील शाळा उघडण्याच्या मार्गावर पण सर्व शिक्षकांचा ऑनलाइन वरतीच जास्त...\nविडी उद्योग वाचविण्यासाठी २३ जून रोजी कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य...\nश्री शंकर सहकारी साखर कारखान्याचा ताबा शिखर बँकेकडे जाणार\nड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान कृषी विभागाचा उपक्रम\nमंत्री बच्चू भाऊ कडू यांची योग योगेश्वर संस्थांला सदिच्छा भेट पठार...\nविठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस बिलाचा दूसरा हप्ता 200 रु ऊस पुरवठादारांच्या...\nभीमा सहकारी साखर कारखान्याच्या रोलर पुजन संपन्न.\nश्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा दुसरा हप्ता सभासदांच्या खात्यावर वर्ग.\nविशेष सूचना : • satyakamnews.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून satyakamnews.com चे संपादक , प्��काशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . satyakamnews.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता satyakamnews.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार satyakamnews.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.\nपुढील महिनाभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता\nपंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल :- श्री डी एम गावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2021/05/covishield-vaccine-gap-12-16-weeks.html", "date_download": "2021-07-30T07:03:02Z", "digest": "sha1:2WXDZ6E5GG6UMBNW36JYG5WLJAK4WAXC", "length": 6337, "nlines": 71, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome Unlabelled कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा\nकोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा\nमुंबई - देशभरात लसीकरण मोहिमेला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिस-या टप्प्यातील लसीकरण भारतात सुरू असताना, आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील कालावधी वाढवण्यात आल्याचे, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी आता 12 ते 16 आठवड्यांचा करण्यात आला आहे.\nडॉ. एन के अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या, कोविड कार्यगटाच्या शिफारशीवरुन हा कालावधी वाढवण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरुन 12 ते 16 आठवडे करण्यात आले आहे. युके मध्ये आढळलेल्या काही प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे कोविशिल्डचा दुसरा डोस 12 ते 16 आठवड्यांनंतर घेतल्यास, जास्त प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोविड कार्यगटाने हा निर्णय घेतल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या बाबतीत मात्र, कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.\nकोविड कार्यगटाकडून करण्यात आलेली ही शिफारस, व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्या��� आलेल्या कोविड-19 लसीकरण तज्ज्ञ गटाने मान्य केली आहे. पॉल हे केंद्र सरकारच्या नीती आयोग आरोग्य विभागाचे सदस्य आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुद्धा, कोविशिल्ड लसीच्या बाबतीत वाढवण्यात आलेल्या सुधारित कालावधीला मान्यता दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T07:33:04Z", "digest": "sha1:Y7SMJTJLAQNOUZ7ZFV6BBMLZK7RTKXKK", "length": 10063, "nlines": 109, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आदर्श नगर कॉलनी परिसरातील आवश्यक समस्या सोडवा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआदर्श नगर कॉलनी परिसरातील आवश्यक समस्या सोडवा\nआदर्श नगर कॉलनी परिसरातील आवश्यक समस्या सोडवा\nनवापूर:शहरातील आदर्श नगर कॉलनी परिसरात आवश्यक समस्या सोडविण्याची मागणी आदर्श नगर कॉलनी भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी, नवापूरच्या नगराध्यक्षा, विरोधी पक्षनेता, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nन.पा.कडून होणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष\nशहरातील आदर्श नगर कॉलनी येथे नागरिक गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्य करून राहत आहेत.अनेकदा अर्ज, निवेदन देऊन सुद्धा आदर्श नगर कॉलनीत न.पा.कडून होणाऱ्या कामास आजतागायत दुर्लक्ष केले जात आहे. कुठलेही काम काँलनीत आज अखेर झालेले नाही. आदर्शनगर येथे आवश्यक सुविधा तात्काळ सोडवण्यात याव्यात. जेणेकरून राहणाऱ्या नागरिकास अडचण निर्माण होणार नाही. गटारी साफ केल्या जात नाहीत. गटारी नेहमीच साफ करण्यात यावेत, पाईपलाईन तात्काळ करण्यात यावी, नगरपालिका नळ कनेक्शन आजअखेर झालेले नाही. सर्वांना ते देण्यात यावे, जेणेकरून भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, जेणेकरून लवकरात लवकर नळाच्या कनेक्शनची सुविधा करण्यात यावी.\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nआदर्श नगर कॉलनी येथे रस्त्याचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. पावसाळ्यात यायला जायला रस्त्यावर खूप त्रास होतो. तरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे.\nआदर्श नगर भागात दोन-तीन मोकळ्या जागा आहेत. पावसाळ्यात त्या जागेवर मोठे प्रमाणात सरपटणारे जनावरे रात्रंदिवस निघत अथवा फिरत असतात. तसेच त्या जागेवर लहान लहान मुले -मुली खेळत असतात. त्यामुळे सरपटणाऱ्या जनावरांपासून लहान मुलांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या जागेवर साफसफाई करण्यात यावी. मोकळी जागा कोणत्याही समाजास अथवा संस्थेच्या नावे रजिस्ट्रेशन करण्यात येऊ नये. अथवा मान्यता देण्यात येऊ नये. संस्थेसाठी आपण परवानगी अथवा मान्यता दिल्यास उपोषणास बसू अथवा आत्मदहनाचा इशाराही निवेदनात नमूद आहे.\nआदर्श नगर कॉलनीतील नागरिकांसाठी त्या मोकळ्या जागेवर नागरिकास करमणुकी करीता अथवा उद्यान बनविण्यात यावे. रस्त्याला लागून गटारीलगत झाडेझुडपे खुरटी वनस्पती नियमित काढण्यात यावी. तसेच गटार काढल्यानंतर कचरा तात्काळ उचलून देण्यात यावा. आवश्यक सुविधा तात्काळ करण्यात यावी. कारवाई लवकर न झाल्यास धरणे आंदोलन अथवा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.\nनिवेदनावर सुधीर त्रिभुवन, दिलीप राजपूत, भास्कर मोरे, सुदाम बोरसे, भटेसिंग गिरासे, भानुदास रामोळे, राजेंद्र मोराणकर, रवींद्र पवार, ॲड.ऋतुल कुलकर्णी, सतीश मोरे, निलेश सोनार, मच्छिंद्र मिस्त्री, संदीप पाटील,सुकेंद्र वळवी, भागवत चौधरी, राजू मोराणकर आदी रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nरामराज्याच्या निर्मितीसाठी “ग्रामस्वराज” काळाची गरज\nपुण्यातील दुकानांवर आता स्वदेशी, विदेशी मालाच्या पाट्या\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nविद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/cyclone-and-heavy-rain-causes-3336-hectare-land-damaged-kolhapur", "date_download": "2021-07-30T08:07:14Z", "digest": "sha1:BSNHQO32BJZA3VXC5H5W3FXDKQV325EK", "length": 8211, "nlines": 140, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोल्हापुरात 3336 हेक्टरवरील पिकांना व���दळी पावसाचा तडाखा", "raw_content": "\nजिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना यंदाची दसरा -दिवाळी नुकसानीची ठरली आहे.\nकोल्हापुरात 3336 हेक्टरवरील पिकांना वादळी पावसाचा तडाखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे नूकसान मोठे नुकसान झाले आहे. 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान, तब्बल 3 हजार 336 हेक्टर क्षेत्राचे 33 टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 24 हजार 951 शेतकऱ्यांना यंदाची दसरा -दिवाळी नुकसानीची ठरली आहे.\nजिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात 33 टक्केपेक्षा जास्त नूकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसिलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत. जिल्ह्यात चंदगड तालुक्यात सर्वाधिक 1200 हेक्टर क्षेत्राचे आणि 13 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यातही भात, सोयाबीन व ऊस जमिनदोस्त झाला आहे.\nहेही वाचा - 'महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारणीसाठी केंद्र सरकारतर्फे प्राधान्याने सहकार्य करु' -\nआठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मूसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व असलेले भात आणि सोयाबीनचा अक्षरश: चिखल झालेला पहायला मिळत आहे. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्यात अनेक ठिकाणी परिपक्व झालेले भात पिक शेतात साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. यामुळे, भात भिजून कोंब फुटल्याचेही दिसून येत आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमूगाचीही आहे. जिल्ह्यात अजूनही पंचनामे केले जात आहेत. त्यामुळे नुकसानीची आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nजिल्ह्यात नुकसान झालेली पिकांचे गाव, शेतकरी निहाय संख्या - (पिकांच्या नुकसानीची आकडेवाडी हेक्टरमध्ये)\nहेही वाचा - नवरात्रोत्सवात गजबजणारा जोतिबा डोंगर आज रविवारीही सुनासुनाच -\n\"जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यामध्ये सर्व पिकांचे 3336 हेक्टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\"\n- ज्ञानदेव वा��ुरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी\nसंपादन - स्नेहल कदम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:31:43Z", "digest": "sha1:YCFSZFTYPPTTITMOZPRZZ4EA7MHXMTDL", "length": 11023, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे होणार दंडनीय अपराध | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे होणार दंडनीय अपराध\nगोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे होणार दंडनीय अपराध\nगोवा खबर:जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे खबरदार रहावे लागणार आहे.बीच किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना कोणी आढळला तर तो दंडनीय अपराध ठरणार आहे.सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देण्याच्या प्रकारामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून सरकारने त्याची दखल घेत कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.\nपणजी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटना नंतर बोलताना मुख्यमंत्री पर्रिकर यांनी ही माहिती दिली. येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करून त्याची पुढच्या महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nमुख्यमंत्री म्हणाले, की सरकारने अबकारी कायद्यात यापूर्वीच दुरुस्ती केली आहे, पण ती दुरुस्ती अधिसूचित केली नव्हती. आता लवकरच अधिसूचना जारी केली जाईल. त्यासाठीचा मसुदा तयार होत आहे. जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या आरंभी ही तरतुद लागू होईल व सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रस होईल अशा प्रकारे उघड्यावर दारू पिणे हा दखलपात्र गुन्हा ठरेल.\nमुख्यमंत्री म्हणाले, की विवाह सोहळा किंवा अन्य एखाद्या सोहळ्याप्रसंगी जर कुणी उघडय़ावर मद्य पित असेल तर तिथे कारवाई केली जाणार नाही. कारण अशा सोहळ्यांना परवानगी असते पण अन्यबाबतीत मात्र कारवाई होईल. पर्यटक आणि अन्य घटकांनी त्यासाठी सरकारला सहकार्य करावे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे बसून पर्यटकांनी मद्य प्यावे, पण उघड्यावर दारू पिण्याचे कृत्य करू नये. अबकारी कायद्यातील नव्या तरतुदीचे पालन करावे एवढी पर्यटकांकडून सरकारची अपेक्षा आहे. दारूच्या बाटल्या कुठेही फेकून देणे किंवा अन्य क���रा रस्त्याच्या बाजूने टाकताना कुणी पर्यटक किंवा स्थानिक आढळले तर लगेच कारवाई केली जाईल. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल.\nनवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारूच्या दुकानां समोर आणि बीचवर दारू पिऊन बाटल्या तिकडचे टाकून जात असल्याचे आढळून आले होते.कळंगुट किनाऱ्यावर बियरच्या बाटल्या हातात घेऊन बीचवर जाणाऱ्या पर्यटकांना पोलिस रोखत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.स्थानिक लोक देखील पुलांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून कचरा करत असल्याने कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे.यापार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.\nPrevious articleबीएसएफच्या जवानांकडून ८ ते १० पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा,पाकिस्तानचे मोठे नुकसान\nNext articleप्लास्टिक बंदीची सुरुवात 26 जानेवारी पासून: मुख्यमंत्री\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nशिवसेनेने म्हापशातील परप्रांतीय फेरीवाल्यांना हाकलले\nइफ्फी 51 च्या समारोप समारंभात ज्येष्ठ अभिनेते विश्वजीत चटर्जी यांचा इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर म्हणून सन्मान\nसामाजिक कार्यासाठी समर्थनाला चालना देण्यासाठी ओलाच्या माय राइड माय कॉझचे उद्घाटन\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाचे 27 रोजी उद्धाटन\nपत्र सूचना कार्यालयाकडून संपादक परिषदेचे आयोजन\nदहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे उच्चस्तरीय समितीची स्थापना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभाजप सरकारचा लोकांच्या जीवाशी खेळ चालुच : गिरीश चोडणकर\nराष्ट्रवादीच्या चर्चिल आलेमाव यांना मराठीचा आकस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.jpnnews.in/2018/06/Environment.html", "date_download": "2021-07-30T06:37:49Z", "digest": "sha1:6QSREV422TGDWEZVRX743BB6LQ6LXLX7", "length": 11284, "nlines": 77, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पर्यावरणव���षयक जागरुकतेसाठी अभ्यासक्रमात स्वतंत्र धडे - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome mumbai पर्यावरणविषयक जागरुकतेसाठी अभ्यासक्रमात स्वतंत्र धडे\nपर्यावरणविषयक जागरुकतेसाठी अभ्यासक्रमात स्वतंत्र धडे\nमुंबई - पर्यावरणाचे महत्त्व पटविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न शालेय अभ्यासक्रमातून केला जात आहे. या वर्षापासून आठवी आणि दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये पर्यावरणावर दोन स्वतंत्र धड्यांचा समावेश करण्यात आला असून त्यातून पर्यावरण संतुलन राखण्यावर भर देण्यात आला आहे.\nघराघरामध्ये पर्यावरण संतुलनाचे महत्त्व, माहिती घराघरात पोहोचावी, पर्यावरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी राज्य शासनाने इयत्ता आठवी आणि दहावीच्या पुस्तकात संतुलित पर्यावरणाचे महत्त्व विशद करणारे धडे समाविष्ट केले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संतुलित पर्यावरणाचे महत्त्व समजण्यास मदत होणार आहे.\nआठवीच्या अभ्यासक्रमात ‘प्रदूषण’ आणि ‘इको सिस्टीम’ असे दोन धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. प्रदूषण या धड्यात प्रदूषण, त्याचे प्रकार, प्रदूषणाची निर्मिती, याबरोबरच वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांबाबत माहिती देण्यात आली आहे. याच धड्यात कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करणे कसे आवश्यक आहे, टाकाऊ, टिकाऊ आणि प्रदूषणकारक वस्तू यांचीही माहिती या धड्यात आहे. आज हवेमुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय असंतुलन होते अशा वेळी हवा गुणवत्ता निर्देशांक, आम्लवर्षा, आणि प्रदूषण अधिनियम आणि कायदे यांची माहिती या धड्यात देण्यात आली आहे. तर दुसरा धडा हा पूर्णपूणे ‘इको सिस्टीम’ वर आधारित आहे. सध्याची स्थिती, वेगवेगळे प्रकार आणि वेळोवेळी करण्यात आलेले सर्वेक्षण, बदलेली स्थिती जसे वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण, शहरीकरण, वाढत गेलेले पर्यटन, लोकसंख्यावाढ, संसाधनाचा वाढलेला वापर यामुळे इकोसिस्टीम कशी आहे याबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.\nदहावीच्या अभ्यासक्रमात विज्ञान आणि तंत्रज्ञान याविषयामध्ये दोन स्वतंत्र धडे पर्यावरणावर आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा पर्यावरणामुळे निर्माण झालेली आपत्ती याबाबत माहिती देण्यात आली आ���े. दहावीच्या अभ्यासक्रमामधील पर्यावरणावर आधारित हरित ऊर्जेच्या दिशेने आणि पर्यावरणीय व्यवस्थापन असे दोन धडे पर्यावरणावर देण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती येण्याचे वेगवेगळे प्रकार, आपत्कालीन कृती,आपत्ती निवारण कक्षाचे महत्व, मॉकड्रिल्सबरोबरच प्रथमोपचाराचे महत्त्व देण्यात आले आहे.\nपर्यावरणीय व्यवस्थापन या धड्यामध्ये पर्यावरणाचे संतुलन, विद्यार्थ्यांची भूमिका असणे अपेक्षित आहे याबरोबरच जैवविविधता याविषयी सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगताना काही उदाहरणे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ‘देवराई पॅटर्न’ नेमका काय आहे हे सांगण्यात आले आहे. दहावीच्या हरित ऊर्जेच्या दिशेने या धड्यात ऊर्जा निर्मिती, हरित ऊर्जा निर्माण करणे नेमके कसे शक्य आहे यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग कसा आवश्यक आहे याबाबत माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सूक्ष्म जीवशास्त्राची ओळख करीत असताना दैनंदिन जीवनातील भूमिका, सांडपाणी व्यवस्थापनाचे महत्त्व, स्वच्छ तंत्रज्ञानाबद्दल माहिती आहे.\nपर्यावरणाबाबत समाजामध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. संतुलित पर्यावरण राखण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या मोहिमा हाती घेत असले तरी याबाबत लोकसहभाग वाढवणेही आवश्यक आहे. संतुलित पर्यावरण, वाढत जाणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, यामध्ये लोकसहभाग आणि जनजागृती किती महत्त्वाची आहे याबाबतची माहिती शालेय स्तरावरुनच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे आणि म्हणूनच दहावीच्या अभ्यासक्रमात पर्यावरण हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://khaasremedia.com/kangana-ranaut-y-grade-security-expenses/", "date_download": "2021-07-30T06:29:12Z", "digest": "sha1:GXMXTVMGC2M2SNRW57344BJLI3JBBVWD", "length": 13631, "nlines": 83, "source_domain": "khaasremedia.com", "title": "कंगनाला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचा महिन्याला किती खर्च होतो माहिती का? – Khaasre Media", "raw_content": "\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nचार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये\nपाचवी, आठवी, अकरावीच्या विध्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; शिष्यवृत्ती, सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर\nपतीच्या निधनानंतर पण खचली नाही पत्नी; नंतर केले असे काही की झाली सोशल मीडिया स्टार\nधक्कादायक; आसाम मिझोराम संघर्षात ‘या’ मराठी अधिकाऱ्याला लागली गोळी; महाराष्ट्रावर दुःखाचे सावट\nआमदार पुत्राच्या लग्नात झाली मोठी गर्दी; कोरोना नियमांना फासला हरताळ\nब्रेकिंग न्यूज; आमदार निलेश लंके ह्यांचा मंत्रिमंडळात होऊ शकतो समावेश; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराने केले सूचक वक्तव्य\nHome / बातम्या / कंगनाला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचा महिन्याला किती खर्च होतो माहिती का\nकंगनाला देण्यात आलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचा महिन्याला किती खर्च होतो माहिती का\nसुशांतसिंग प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर विरोधकांनी खूप आरोप केले. महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार वाद यानिमित्ताने निर्माण झाला होता. सुशांत प्रकरणावरूनच कंगनाने वादात उडी घेतली. तिचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसोबत याच वादातून टोकाचे मतभेद झाले. दरम्यान तिने शिवसेनेवर पातळी सोडून टीका केली. मुंबईची तुलना थेट पीओके सोबत केल्याने कंगनावर खूप टीका झाली.\nकंगना रानौतने मुंबईत राहायला असुरक्षित वाटत असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस सुरक्षा दिली होती. हि सुरक्षा दिल्यानंतर देखील कंगना आणि केंद्र सरकारवर शिवसेनेने टीका केली होती.\nकंगना जेव्हा मुंबईत आली तेव्हा ती या सुरक्षेच्या गराड्यात मुंबईत दाखल झाली होती. तिला मुंबई पोलिसांचे देखील सुरक्षा कवच विमानतळावर मिळाले होते. तिचा विरोध करण्यासाठी विमानतळावर असंख्य सेना कार्यकर्ते जमा झाले होते.\nशिवसेना आणि कंगना यांच्यात वाकयुद्ध सुरू झाल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी कंगना मुंबईत आली होती. मात्र तिच्या प्रक्षोभक विधानांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम पाडले होते. त्यानंतर कंगनाने आपल्या कार्यालयाची तुलना राम मंदिरा आणि बीएमसीची ���ुलना बाबरच्या सैन्याशी केली होती.\nदरम्यान या वादानंतर आता कंगनाच्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकार करत असलेल्या खर्चावर लोक प्रश्न करायला लागले आहेत. कंगनाला दिलेल्या Y+ सुरक्षेवर केंद्र सरकारचे महिन्याला १० लाखाहून अधिक पैसे खर्च होतात. हा खर्च व्यर्थ जात असल्याचा प्रश्न एका वकिलाने केला आहे.\nसर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या ब्रिजेश कलाप्पा यांनी कंगनाला दिलेल्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एखाद्या व्यक्तीला वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यासाठी केंद्र सरकाराला दर महिन्याला १० लाखांहून अधिक पैसे खर्च करावे लागतात. हा पैसा कर भरणाऱ्या लोकांचा आहे.\nमात्र आता कंगना हिमाचल प्रदेशमध्ये सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकार तिला दिलेले संरक्षण हटवणार का अशी विचारणा या वकिलाने ट्विटच्या माध्यमातून केली आहे.\nमाहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.\nPrevious राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनुभवलेली कालची एक निगरगट्ट रात्र\nNext ..म्हणून चक्क शेतकऱ्याने शेतात आपल्या बैलाचे स्मारक उभारले आहे\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nआमदार प्रशांत बंब यांनी व्यक्त केली खदखद,मुखमंत्री भेटीसाठी वेळ देत नाही..\nदेवमाणूस मालिकेतील चंदा खऱ्या आयुष्यात आहे अशी; तुम्ही म्हणाल हीच का ती अभिनेत्री\nशेतकऱ्याच्या बंगल्याला दिले हे नाव की; नाव ऐकून संशोधकांनी पण दिली घरी भेट\nटाटा उद्योग समूहातील एक इंजिनिअर ते कर्नाटकचे मुख्यमंत्री; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ‘असा’ आहे राजकीय प्रवास\nचार मित्रांनी मिळून विकत घेतली जुनाट हवेली; आज कमवत आहेत तब्ब्ल एका रात्रीचे एक लाख रुपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/unmarried-girls-do-not-get-family-pension", "date_download": "2021-07-30T06:53:52Z", "digest": "sha1:67NH5VXQXRXRIGYOMDGS36HO436QKCZA", "length": 10494, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अविवाहित मुलींना मिळेना फॅमिली पेन्शन!", "raw_content": "\nविधवा व घटस्फोटीत महिलांनाही करावी लागतेय पायपीट\nअविवाहित मुलींना मिळेना फॅमिली पेन्शन\nपिंपरी : ‘‘माझी आई सुमन कुलकर्णीचे निधन झाल्यानंतर वडील दिगंबर कुलकर्णी यांना शिक्षण मंडळातून वारस म्हणून कुटुंब निवृत्ती वेतन (फॅमिली पेन्शन) सुरू झाली. परंतु, वडीलांच्या पश्चात कायद्यानुसार मला कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने अविवाहित फॅमिली पेन्शन मिळायला हवी होती. गेल्या तीन वर्षांपासून मी मंत्रालयस्तरापर्यंत पाठपुरावा केला. शिक्षण मंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, कर्मचारी महासंघ, मिनिस्ट्री ऑफ पी.जी. ॲण्ड पेन्शनर्स वेल्फेअर विभागापर्यंत धाव घेतली. माझ्याप्रमाणेच अनेक महिला हक्काच्या पेन्शनपासून वंचित आहेत,’’ असे चिंचवडगावातील श्रीधरनगरच्या प्रतिभा कुलकर्णी सांगत होत्या. (unmarried girls do not get family pension)\nकेंद्र सरकारच्या सहा सप्टेंबर २००७ च्या निवृत्ती वेतन विभागाच्या शासन निर्णयानुसार अविवाहित महिलेला उत्पन्नाचे ठोस साधन नसल्यास, तसेच कुटुंबातील मोठ्या हयात असलेल्या अपत्याला हा कायदा लागू होतो. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार २४ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा त्या मुलीचा विवाह होईपर्यंत हा कायदा लागू आहे. परंतु, केंद्रातील काही तरतुदींचा समावेश राज्य सरकारने या कायद्यात समाविष्ट केलेला नाही. त्यामुळे शासकीय नोकरीत असलेल्या अविवाहित, विधवा व घटस्फोटीत मुलींना फॅमिली पेन्शनसाठी पायपीट करावी लागत आहे. काही अंशी या शासन निर्णयामध्ये बदल करण्याची मागणी समाजातील या पेन्शन लाभापासून वंचित असलेल्या महिलांनी केली आहे. महापालिका नागरी विकास योजना, महिला बाल कल्याण विभाग या योजनेपासूनच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.\nहेही वाचा: पिंपरी-चिंचवड शहरातील निर्बंध कायम\nमहापालिका कर्मचारी संघ म्हणतो...\nउपजीविकेचे कोणतेही साधन नसल्यास कुटुंब निवृत्ती वेतन अविवाहित महिलेला मिळते. विवाह झाल्यास प्रमाणपत्राच्या आधारे पुढील निवृत्त वेतन बंद होते. परंतु, कर्मचारी महासंघाने अनेकदा महापालिकेपुढे हा प्रस्ताव ठेवूनही ही बाब विचारात घेतली गेली नाही. कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास अविवाहित महिला हकदार राहावी ही मागणी वर्षानुवर्षे कागदोपत्रीच राहिली आहे.\nमहापालिका शिक्षण मंडळ म्हणते....\n��हाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ सेवानिवृत्ती वेतनानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून निवृत्ती वेतन दिले जाते. परंतु, ११६.५. तरतुदीनुसार अविवाहित मुलीस तिच्या २४ व्या वर्षानंतर कुटुंब निवृत्ती वेतन देण्याची तरतूद नाही. परंतु, अविवाहित कन्येला कुटुंब निवृत्ती वेतन देता येते, असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. या निर्णयानुसार कुटुंब निवृत्ती वेतन देता येईल किंवा हा निर्णय धोरणात्मक, आर्थिक बाब असल्याने कायदेशीर बाबींची तपासणी करून अभिप्राय घेणे आवश्यक आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू असून कळविण्यात येईल.\nहेही वाचा: Corona : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ५५५ जणांना डिस्चार्ज\n‘‘समाजातील कित्येक महिला या पेन्शन लाभापासून वंचित आहेत. समाजात अविवाहित किंवा घटस्फोटित महिलांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. परंतु, कायदे तितके सुसह्य केलेले नाहीत. मूळ वेतनाच्या ३० टक्के रक्कम या योजनेत मिळते. वडिलांचे सेवानिवृत्ती वेतन ६३१० रुपये होते. एक जानेवारी २००६ च्या सुधारित नियमानुसार त्यांना दरमहा कुंटुब निवृत्ती वेतन व महागाई भत्ता मिळून ३७८६ रुपये इतके वेतन शिक्षण मंडळाकडून मान्य करण्यात आले होते.’’\n- प्रतिभा कुलकर्णी, वंचित पेन्शन लाभधारक, चिंचवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/black-clouds-always-come-umreds-mid-363716", "date_download": "2021-07-30T06:59:31Z", "digest": "sha1:QY5CV3DBY5D2ZMTGMTN2S4CFUUWK5P6I", "length": 9301, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग !", "raw_content": "\nस्थानिक एमआयडीसी परिसरात वातावरणात भव्य स्वरूपात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठताना दिसून येतात. याशिवाय टायर जाळून तेल काढण्याचे अन्य चार कारखाने अजून आहेत. परंतु त्यापैकी काही ठिकाणी निघणारा धूर हा धुरांड्याच्या साहाय्याने वर सोडला जातो,\nउमरेडच्या एमआयडीसीत येतात नेहमी काळेकुट्ट ढग \nउमरेड (जि.नागपूर): स्थानिक एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात नियमबाह्य पद्धतीने दुचाकी, चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात टायर जळण्याचे काम चालते. विशेष म्हणजे मोजक्या जागेत हा सारा कारभार चालविला जातो. त्यामुळे वातावरणात भव्य स्वरूपात काळ्याकुट्ट धुराचे लोट उठताना दिसून येतात. याशिवाय टायर जाळून तेल काढण्याचे अन्य चार कारखाने अजून आहेत. परंतु त्यापैकी काही ठिकाणी निघणारा धूर हा धुरांड्याच्या साहाय्याने वर सोडला जातो, तर काही ठिकाणी चिमणीचा वापरच होत नाही.\nअधिक वाचाः पुजारी, साहित्यविक्री करणारे हताशपणे म्हणतात, विठ्ठलाऽऽऽ कोणता ‘धंदा’ करू पोटासाठी\nजाणते म्हणतात, यह तो सेहत के लिये हानिकारक है \nया कंपनीमध्या चालणाऱ्या टायर जाळण्याचा प्रक्रियेमुळे सभोवतालच्या कंपन्यांना वायू प्रदूषणाला सामोरे जावे लागते. त्या कारखान्यातून निघणाऱ्या दूषित वायूमुळे सभोवतालच्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगार, नागरिकांच्या प्रकृतीस बाधा होण्याची दाट शक्यता आहे. अनेकांना श्वसनाचे त्रास झाल्याचे बोलले जाते आणि विशेष म्हणजे त्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांसोबत एक ४-५ वर्षांची बालकेसुद्धा आढळून आली. मोठ्यांनाच त्या वातावरणात वावरणे अवघड असून अशा परिस्थिती त्या बालकांचा जीव धोक्यात घालून त्याला तिथे ठेवल्याचे दिसून आले.या कंपनीपासून थोड्या अंतरावर एक नामांकित बेकरी उत्पादने तयार करणारी कंपनी आहे. त्या कंपनी मालकाने आपले नाव उघड करण्यास मनाई केली आणि त्या टायर जळणाऱ्या कंपनीतून निघणाऱ्या धुरापासून प्रचंड त्रास होत असल्याचे सांगितले. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन त्या कारखान्यात चालणारे नियमबाह्य पद्धतीचे तसेच पर्यावरणाला हानिकारक असलेले काम बंद करावे अशी मागणी जोर धरत आहे .\nप्रदूषणाच्या तीव्रतेची मोजदाद होईल\nहा प्रकार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अखत्यारीत येत असून त्यांना सूचना केल्यास त्यांचे अधिकारी जातीने हजर राहून प्रदूषणाच्या तीव्रतेची मोजदाद करतील आणि सदर कंपनी चालकांवर योग्य कारवाई करतील .\nवायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही\nटायर जाळून वायूप्रदूषण करणाऱ्या कंपनीवर लक्ष केंद्रित केले जाईल. तिथे चालणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेवत प्रदूषणाची बाब येणाऱ्या ग्रामसभेत मांडली जाईल आणि त्यानंतर सर्वानुमते योग्य निर्णय घेऊन उचित कारवाई केली जाईल. परिणामी कंपनी बंद करण्याची वेळ आली तर तसेही करू. पण वायू प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेऊ .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/farmer-hits-round-bank-crop-loan-368446", "date_download": "2021-07-30T08:45:46Z", "digest": "sha1:55ZU5XGYVUFXTWOUI3XYQ4SSGPINYCVH", "length": 8816, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साहेबऽऽ आता आत्महत्या करण��याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज", "raw_content": "\nयेथील शेतकरी राजकुमार ठवकर पिककर्जासाठी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी सावकराकडून कर्ज घेऊन नंतर बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर सावकाराचे पैसे द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nसाहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज\nपचखेडी (जि. नागपूर) : सरकार शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहे. मात्र, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी घात केल्यावर घोंगडे पांघरण्यासारखी गत शेतकऱ्यांची झाल्याची बाब पचखेडी येथील लाभार्थी युवा सुशिक्षित शेतकरी राजकुमार ठवकर यांच्यावर आली आहे. आठ दिवसांच्या आत कर्ज न दिल्यास आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार असल्याचे अन्यायग्रस्त शेतकरी राजकुमार ठवकर यांनी सांगितले.\nसरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी केली. त्यात नव्याने पिककर्ज देण्यासाठी आदेश पारित केले. पिककर्ज म्हणजे पिक लागवडीपासून पीक निघेपर्यंत येणारा खर्च भागवून आलेल्या उत्पन्नातून कर्ज परतफेड करणे. मात्र, आजघडीला खरीप हंगाम गेला असून रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे.\nहेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर\nमात्र, येथील शेतकरी राजकुमार ठवकर पिककर्जासाठी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी सावकराकडून कर्ज घेऊन नंतर बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर सावकाराचे पैसे द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत कमलाबाई ठवकर यांचे नाव होते. मात्र, त्या मरण पावल्याने वारसान असलेले मुलगा राजकुमार ठवकर यांनी कागदपत्रांची पूर्तता करून सुध्दा दोन महिने लोटल्यानंतरही आजपावोतो त्यांना पिककर्ज मिळालेले नाही. तेव्हा सरकार पिककर्ज देते की मळणी कर्ज, असाही प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.\nसविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा\nफाईल झोनल ऑफिसला पाठवली\nराजकुमार ठवकर यांची कर्ज फाईल झोनल ऑफिसला पाठविलेली आहे. माझा कोणताही ग्राहक नाराज होणार नाही याची मी काळजी घेतो. पण त्यांची फाईल पास होऊन आली नसल्याने विलंब होत आहे.\nव्यवस्थापक, अलाहाबाद बँक शाखा, पचखेडी\nरब्बी पिकांची लागवड कशी करायची\nमला पिककर्जाची अत्यंत गरज असल्याने कर्जाची मागणी केली. आता उधारउसने व्याजाने सावकारांकडून कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. त्यातही निसर्गाने दगा दिल्याने तेही पीक नेस्तनाबूद झाले. आता रब्बी पिकांची लागवड कशी करायची, हा मोठा यक्षप्रश्न आहे.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/category/health/", "date_download": "2021-07-30T07:42:24Z", "digest": "sha1:JUCUWQ3KMDTLXXKG3V32WUFJ75LYK7J3", "length": 23058, "nlines": 157, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "आरोग्य - Marathi e-Batmya", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फ���्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुंबई : प्रतिनिधी राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ.उत्तुरे, …\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\nमुंबई : प्रतिनिधी राज्यात जवळपास ४ आठवड्यानंतर पुन्हा ६ हजार ७५३ वर रूग्णसंख्या आली आहे. एक महिन्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ही घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र ही संख्या ६ हजाराहून खाली आलेली नाही. तसेच मुंबईतील रूग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणावर घट झाली असून ३७३ इतकी रूग्ण संख्या आज नोंदविण्यात आली आहे. …\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी गेल्या दीड वर्षांपासून आपण कोविडशी मुकाबला करीत आहोत. अजूनही कोविडची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनची आवश्यकता मोठया प्रमाणावर निर्माण होत आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या काळात ५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आल्याचे वैद्यकीय …\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nमुंबई : प्रतिनिधी राज्यात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अंथरूणाला खिळून असलेल्या रूग्णांचे लसीकरण कसे करायचे, त्यांना लसीकरणासाठी कसे न्यायचे असा प्रश्न अनेक कुटुंबियांना पडला होता. मात्र आरोग्य विभागानेच यावर मार्ग काढत अंथरूणावर खिळून असलेल्या रूग्णांसाठी घरपोच लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून एक ई-मेल प्रसिध्द करण्यात आला असून …\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nमुंबई : प्रतिनिधी बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून दरवर्षी सुमारे १९ लाख बालकांना ही लस दिली जाणार आहे, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बालकांना बीसीजी, पोलिओ, रोटाव्हायरस, पेंटाव्हेलेंट, गोवर रुबेला, जेई, डीपीटी …\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात स��मारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nमुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने पुन्हा एकदा आतापर्यंतची विक्रमी उच्चांकी कामगिरी आज नोंदविली. रात्री आठपर्यंत दिवसभरात ७ लाख ९६ हजार ७३८ नागरिकांचे लसीकरण करून नवा विक्रम केला. अंतीम आकडेवारी येईपर्यंत लसीकरणाची संख्या ८ लाखावर जाईल. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वोच्च आकडेवारी आहे. …\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nनाशिक: प्रतिनिधी राज्यात दुसऱ्या लाटेनंतर आता तिसरी लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही तिसरी लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकायदक असल्याचे कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सने सांगितले असल्याने सावध रहा असे इशारा वजा आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. नाशिकमधील आयोजित आमदार सरोज यांनी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. …\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nमुंबई: प्रतिनिधी मागील १० ते १५ दिवसापासून राज्यात १० हजाराच्या मागे पुढे नवे बाधित आढळून येत होते. तर जवळपास महिनाभर सातत्याने नव्या बाधितांच्या संख्येत सातत्याने घट येत असल्याचे दिसून आहे. मात्र आज दिवसभरात ६ हजार ७२७ नवे बाधित आढळून आले असून मागील चार ते सहा महिन्यातील सगळ्यात कमी संख्या नोंदविली …\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nमुंबई: प्रतिनिधी कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत. आगामी ४ ते ६ आठवड्यात कोव्हीड अर्थात कोरोनाची तिसरी लाट येवू शकते असा इशाराही सर्व जिल्हास्तरीय प्रशासनाला आज एका आदेशान्वये दिला. …\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nमुंबई : प्रतिनिधी दुसरी लाट अजून गेलेल�� नाही आणि त्यातून सावरून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे, डेल्टा प्लेस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे, हे सगळे लक्षात ठेवून संसर्गाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पुढील काळात किती जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील तसेच फिल्ड रुग्णालयासारख्या किती सुविधा उभाराव्या …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/sarathi-rajkumar-badole-ajit-pawar/", "date_download": "2021-07-30T07:48:12Z", "digest": "sha1:FDHD54IDBJ6G6ISDSO34WE4JY7VAJ36Y", "length": 17687, "nlines": 173, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा - Marathi e-Batmya", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यां���ा दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व���हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप\nराज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nमागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष साजरा करण्याचा निर्णय घेत १०० कोटी रूपयांची तरतूद केली होती. मात्र त्यातील एक रूपयाही अद्याप खर्च करण्यात आलेला नाही. तसेच समता प्रतिष्ठानची स्थापना करत ६० कोटी रूपये देण्यात आले. मात्र आता ही संस्थाच मोठीत काढण्याचा घाट राज्य सरकारकडून सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.\nसविस्तर व्हिडिओ पाह्यला विसरू नका…\nPrevious पुण्यात प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करा\nNext SRA धोरणात २०१६ च्या चूकांची गृहनिर्माण विभागाकडून पुर्नरावृत्ती\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय\nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप अभिनेत्री पायल रोहितगीचा आरोप\nराहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले\nलॉकडाऊनमध्ये ऐन शहरात आला हा पाहुणा, बघा तुम्हाला आश्चर्य वाटेल रस्त्याच्या मधोमध बसून सुरू आहे या पाहूण्याची देखरेख\nलॉकडाऊनमध्ये पगार कपात- नोकरी गेलेल्या कामगारांसाठी लढू.. व्हिडीओ पहायला विसरू नका कामगार कृती समितीचे विश्वास उटगी यांचे कामगारांना आश्वासन\nकोरोना टॉस्क फोर्सचे डॉक्टर सांगतातयत रूग्ण गंभीर आहे की नाही लगेच समजणार टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.संजय ओक यांची माहिती\nसारी आजाराची लक्षणे माहित आहेत डॉक्टर काय सांगतात तो व्हीडीओ पाहू कोरोना आणि सारी आजारातील फरक माहित करून घेवू या\nसेलिब्रिटींबरोबर प्रकाश आमटे, गृहमंत्री, म्हणतात “ये दिन भी ढल जायेंगे” मराठी सेलिब्रिटींकडून हिंदी गाण्यातून राज्यातील जनतेला गाण्यातून दिलासा\nलॉकडाऊनमध्ये कंटाळा येतोय, अस्वस्थ वाटतयं मग डॉक्टर काय सांगतात ऐका मानसोपचार तज्ञ डॉ.हर्षल थडसरे सांगतायत मानसिक स्वास्थ टिकविण्याचे ट्रिक्स\nकोरोना पार्श्वभूमीवर गरोदर महिलांनी कोणती काळजी घ्यायची पहा तर व्हिडीओ स्त्रीरोग तज्ञ डॉ.अश्विनी राऊत यांचा खास सल्ला\nकम्युनिटी किचनसाठी तुरूंगातील कैद्यांनी पिकविलेला भाजीपाला अकोला कारागृहातील प्रशासनाकडून कैद्यांच्या मदतीने पुढाकार\nशरद पवारांनाही आवडले अरूण दातें चे हे गाणे…बघाच त्यांचा व्हिडीओ सतत कार्यमग्न असणाऱ्या पवारांनाही आपले छंद जोपासायला भाग पाडले\nकोरोनाबद्दल दिग्रसच्या महिलांकडून अशीही जनजागृती पाळण्याच्या सुरात आवाहन\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagaridavandi.com/2021/03/48-2167-829.html", "date_download": "2021-07-30T06:21:36Z", "digest": "sha1:DM5X7PU26YNCS4QVA6ES6SDPTKSBEEPQ", "length": 6850, "nlines": 83, "source_domain": "www.nagaridavandi.com", "title": "48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates", "raw_content": "\n48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह\n48 तासात 2167 रुग्ण आज 829 कोरणा पॉझिटिव्ह\nकोरोनाचा आलेख रोजच वाढतोय.\nअहमदनगर ः नगर जिल्ह्यातील वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हायला तयार नाही. काल 1336 रुग्ण आढळल्यानंतर येत्या 24 तासात 829 नवीन रुग्णांची भर पडली असून 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नगर शहरात कोरोनाचा आलेख कायम असल्याचे दिसून येत आहे. आज मनपा हद्दीत नवीन 239 रूग्णांची भर पडली आहे. त्याखालोखाल कोपरगाव 89 आणि राहाता तालुक्यात 81 रूग्ण आढळून आले आहेत. नगर ग्रामीणमध्येही रूग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत असून चोवीस तासात 74 बाधितांची भर पडली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या आरटीपीसीआर तपासणीत 205, खासगी लॅबमधील तपासणी 404 तर रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 220 बाधित आढळून आले आहेत. तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे नगर मनपा - 239, कोपरगाव -89, राहाता-81, नगर ग्रामीण-74, श्रीरामपूर-55, नेवासा-52, पारनेर-48, संगमनेर-97, कर्जत-32, राहुरी-30,अशी आहे.\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन\nनगर शहरात उद्या रात्री 12वाजल्यापासून 10 मे पर्यंत कडक लॉकडाऊन आ. संग्राम जगताप व आयुक्त शंकर गोरे यांनी शहरातील विविध भागात केली पाहणी नग...\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध-शनिवार रविवार पूर्ण बंद\nब्रेकिंग -असे राहतील 30 एप्रिल पर्यंतचे कडक निर्बंध नगरी दवंडी अहमदनगर - कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध्ये लॉकडाऊन ल...\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन..\nपारनेरच्या आमदारांना थेट हाय कमांडचा फोन.. इतरांची काळजी घेताना स्वतःची काळजी घे शरद पवारांचा आ.लंके यांना वडिलकीचा सल्ला कोविड सेंटर उभारू...\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध\nब्रेकिंग - राज्यात लॉक डाऊन नाही परंतु 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध नगरी दवंडी मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेत राज्य सरकारमध...\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी\nउपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ बांगर यांची खाते निहाय चौकशी करा- काँग्रेसचे सचिन घुलेची मागणी नगरी दवंडी कर्जत (प्रतिनिधी):-कोरोनाच्या काळात वि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/petrol-prize-may-rise-after-opec-meeting-nrsr-149525/", "date_download": "2021-07-30T07:58:24Z", "digest": "sha1:ML5SKNGSCD52NRCJ5MESW3DT4TKCKONV", "length": 13214, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आता सायकलच बाहेर काढावी लागणार | पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता, OPEC च्या बैठकीत होणार सोक्षमोक्ष | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "शुक्रवार, जुलै ३०, २०२१\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलींचा लग्नाचा खर्च करणार योगी सरकार; दर महिन्याला किती पैसे देणार घ्या जाणून\nजन्मदरवाढीसाठीचा अट्टाहास : जितकी मुले, तितके जास्त पैसे मिळणार; चीनचे ‘हे’ शहर मुलामागे पैसे देणार, जाणून घ्या नेमकं प्रकरण\nGoogle Doodle सोबत करा टोक्यो ऑलिम्पिकचे स्वागत, युजर्सला मिळणार ॲनिमेटेड गेम्स खेळण्याची संधी\n…पण लक्षात कोण घेतो, पालकांची काळजी वाढवणारे लहानग्यांचे ‘महाजाल’\nCM ठाकरे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर, पूरस्थितीची पाहणी करून घेणार आढावा बैठक\nपरळीत पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडेंची मदतफेरी\nघाटकोपर-मानखुर्दला जोडणाऱ्या उड्डाण पुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नांव प्रस्ताव मंजूर\nआता सायकलच बाहेर काढावी लागणारपेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता, OPEC च्या बैठकीत होणार सोक्षमोक्ष\nऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला. त्यानुसार इंधनाचे दर(Fuel Prize) एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर स्थिरावला आहे.\nअमेरिकेतल्या इंधनसाठ्यात(Fuel Storage) सलग सहाव्या आठवड्यात घट झाल्यानंतर इंधनाचे मासिक आणि तिमाही भाव बुधवारी वाढले आहेत. OPEC या इंधन निर्यातदारांच्या संघटनेच्या सांगण्यानुसार(OPEC Meeting) या वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्येही इंधनपुरवठा(Fuel Supply) कमी करण्याचे सूतोवाच आहे.\nअनिल देशमुखांच्या दोन्ही सचिवांच्या ईडी कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ, वाझेंच्या समोर दोघांची होणार चौकशी\nऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला. त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर स्थिरावला आहे. अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४९ सेंट्सनं किंवा ०.७ टक्क्यांनी वाढून ७३.४७ डॉलर्स इतका झाला आहे. हे दोन्हीही निर्देशांक २०१८ मधल्या सर्वाधिक दराच्या अगदी जवळ आहेत. गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या दरामध्ये जून महिन्यात १० टक्क्यांनी वाढ झाली तर ब्रेंटच्या दरांमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली.\nरॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे समोर आलं आहे की ब्रेंटचा या वर्षातला सरासरी भाव ६७.४८ डॉलर्स प्रति बॅरल इतका राहील तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा सरासरी भाव ६४.५४ डॉलर्स राहील. हे ���ोन्हीही दर मे महिन्यातल्या सर्वेक्षणापेक्षा वाढलेले दिसतात.\nवाढत्या मागणीमुळे तेल उत्पादकांनी पुरवठा वाढवला असला तरी अमेरिकेतील इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाली असल्याचं समोर येत आहे.\nवेस्ट टेक्सास इंटरमीडिएटला जिथून तेलाचा पुरवठा होतो त्या कुशिंगमध्ये मार्च २०२० पासूनचा सर्वात कमी साठा सध्या आहे. कुशिंगच्या तेल कारखान्यांमध्ये कमी असलेला साठा आणि OPEC राष्ट्रांची उद्या होणारी बैठक याचा विचार करता इंधनाचे भाव उद्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुरवठ्यापेक्षा मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असा अंदाज ह्युस्टनमधल्या लिपो ऑइल असोसिएट्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिपो यांनी वर्तवला आहे.\nव्हिडिओ गॅलरीआशा भोसले यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nचिंताजनकबिहारमधील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या सर्वाधिक गरीब\n५० वर्षावरील निशाण्यावरकामचोर अधिकाऱ्यांना सरकार करणार सेवामुक्त\nअशी कोणती हतबलता काळेधनप्रकरणी सरकारचे मौन\nपैसे घे मात्र वोट नक्की दे...इतिहासात पहिल्यांदाच मतदारांना लाच देण्यावरून शिक्षा\nअर्ध्या वेतनांवर ५ वर्षांची सुटीमहाराष्ट्र सरकारनेही या योजनेचा विचार करावा\nशुक्रवार, जुलै ३०, २०२१\nऑनलाइन शिक्षणामुळे पालकांची चिंता वाढते आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.striptiskazan.ru/gde-otdoxnut-devushkam-v-kazani-2/?lang=mr", "date_download": "2021-07-30T07:59:26Z", "digest": "sha1:4FKLIDGL3JGXTCFSOJVUQYVDFP3V4RTY", "length": 5379, "nlines": 51, "source_domain": "www.striptiskazan.ru", "title": "कुठे बाकीच्या मुली केज़न? | Male strippers ग्रॅम. यूफा", "raw_content": "\nकुठे बाकीच्या मुली केज़न\n18 एप्रिल कुठे बाकीच्या मुली केज़न\nकुठे बाकीच्या मुली केज़न Что может быть восхитительнее и лучше новогоднего корпоратива थंड शोध, हिंसक स्पर्धा, महासागर सर्वोत्तम दारू आणि, अर्थात, शो Striptease Именно тут девушек ждут: मेरी देखणं, एक धन्यता, सर्वोत्तम स्वयंपाक, प्रचंड सवलत, पेय, सर्वोत्तम strippers केज़न आणि प्रचंड सवलत Именно тут девушек ждут: मेरी दे���णं, एक धन्यता, सर्वोत्तम स्वयंपाक, प्रचंड सवलत, पेय, सर्वोत्तम strippers केज़न आणि प्रचंड सवलत बाबतीत, तर आपण अद्याप निर्णय घेतला नाही, काय ठिकाणी आयोजित करण्यासाठी एक आनंदी कार्यक्रम, पट पूर्णपणे सर्व स्पंदने, आणि आमच्या कंपनी कॉल\n|प्रत्येक दिवस पर्यंत 17-00 तेथे सवलत आहे सर्व अन्न, 10 व्याज भाड्याने भाड्याने आवारात कार्यक्रम, 15% संपूर्ण मेनू., आठवड्यातील दिवस सवलत 30 टक्के मद्यार्क पेये. क्रम तेव्हा पांढरे चमकदार मद्य – हुक्का एक भेट म्हणून\nबार Arnold – परिपूर्ण ठिकाणी, साजरा bachelorette पक्ष, बॅचलर पार्टी, छान पक्ष एक अमर्याद अनेक लोक. आम्ही प्रदान एक खास शो कार्यक्रम, चवदार मेनू आणि सर्वोत्तम male strippers केज़न. आणि म्हणून अतिरिक्त वाद – हुक्का, कराओके आणि वेडा सवलत. येतात, it will be fun\nसर्जनशील मिळवा बाळ उड्डाण करणारे हवाई परिवहन काम 12:00 आणि 02:00 आठवड्यातील दिवस, करण्यासाठी 04:00 शुक्रवारी आणि शनिवारी (शो कार्यक्रम प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी\n💼 Бизнес-ланч с 12:00 करण्यासाठी 17:00 / सवलत मुख्य मेनू 30% करण्यासाठी 17:00\n🔥 Понедельник, मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी सवलत दारू -30%\n📍 ул. Arnold, 67 (पार्किंग हॉटेल मागे Bilyar 50 घासणे/तास किंवा 100 घासणे/दिन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/tag/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-30T08:21:22Z", "digest": "sha1:NQWQLPZFFQUN3ZR5QA3FHLMUITDNS4EO", "length": 3034, "nlines": 42, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "खाद्यसंस्कृती फोटो – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nनिखिल बेल्लारीकर बामी सूपः यात नूडल्स, थोडे घासफूस, आणि मोमोज़ असतात. त्यात shrimp आणि पोर्क यांचा एकत्र खिमा असतो. ही एक इंडोनेशियन डिश आहे. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्याने इंग्लंडमध्ये भारतीय खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत तसेच डचांचे इंडोनेशियावर राज्य असल्याने हॉलंडमध्ये इंडोनेशियन खाद्यपदार्थ अतिशय लोकप्रिय आहेत. बकलावा: बेसिकली स्टफ्ड चिरोटा. सारण म्हणजे पिस्ते, बदाम इत्यादी असते. मी…\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमासे, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस��कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DHA-mahashivratri-2017-unknown-fact-of-somnath-jyotirling-5528269-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:37:13Z", "digest": "sha1:SWAF6IUJNUWR6H7KSD4PSPF7ZVPK2WJW", "length": 2912, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mahashivratri 2017 unknown fact of somnath jyotirling | पहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, स्वतः चंद्रदेवाने केली आहे याची स्थापना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपहिले ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ, स्वतः चंद्रदेवाने केली आहे याची स्थापना\nआज (24 फेब्रुवारी, शुक्रवार) महाशिवरात्री आहे. हिंदू धर्मामध्ये हा दिवस महादेवाच्या उपासनेसाठी अत्यंत खास मानला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग म्हणजेच सोमनाथ ज्योतिर्लिंगाची खास माहिती देत आहोत.\n1. संपूर्ण भारतामध्ये महादेवाचे 12 ज्योतिर्लिंग स्थित आहेत. यामधील सर्वात पहिले ज्योतिर्लिंग गुजरात राज्यात सौराष्ट्र येथे अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे. हे सृष्टीवरील पहिले ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.\nपुढे जाणून घ्या, या ज्योतिर्लिंगाशी संबंधित इतर काही रोचक गोष्टी....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2021-07-30T08:05:32Z", "digest": "sha1:PDZQPDMDMWXAJAM2S6UI3SKRENH5VGY6", "length": 4208, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प. बंगाल Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nआमार कोलकाता – भाग ५ : बंगालमधले नवजागरण\nसैर-ए-शहर - बंगाली नवजागरणाने साहित्याच्या सर्वांगाला झपाटले. गंभीर विषयांच्या ग्रंथांबरोबर कथा-कादंबऱ्या, लेख, कविता आणि नाटके अशा सर्व साहित्यविधांम ...\nझुंडशाही : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काय झाले\nकेंद्रात दुसऱ्यांदा बहुमताने भाजपचे सरकार आल्याने हिंदुत्ववादी शक्तींमध्ये आपण देशात कुठेही-काहीही करण्यास मोकळे आहोत, असा भलताच आत्मविश्वास आला आहे. ...\nप. बंगालमध्ये भाजपची मुसंडी, तृणमूल बचावात्मक\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 June 13, 2019 12:00 pm\nभाजपने प. बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे व ते आता तृणमूलची ताकद कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तर तृणमूलला भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा कस ...\nगर्भ��ात औषधे; अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2021-07-30T08:42:33Z", "digest": "sha1:ODXSBBAAYVX4Q2LESEIQZWM7IMRJ4BN2", "length": 8630, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वेल्हे तालुक्यातील गावे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"वेल्हे तालुक्यातील गावे\" वर्गातील लेख\nएकूण १७४ पैकी खालील १७४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१८ रोजी १६:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_56.html", "date_download": "2021-07-30T08:17:51Z", "digest": "sha1:BHRVMVBH6FWCCTQDXUU3ONUCZZFFTLL3", "length": 11779, "nlines": 74, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार इथेनॉलची जोड : पंतप्रधान - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार इथेनॉलची जोड : पंतप्रधान\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणार इथेनॉलची जोड : पंतप्रधान\nMahadev Dhotre ऑक्टोबर १८, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nसातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सातारकारांशी थेट संवाद साधला. तुळजा भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पंतप्रधान मोदींनी मराठी भाषेतून आपल्या भाषणाची सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादीवर सडकून टीका केलीच , तसेच ऊस उत्पादकांच्या समस्येवरदेखील त्यांनी भाष्य केले. \"ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता इथेनॉलच्या उत्पादनावर भर देण्यात येणार आहे.\nयासाठी देशभरात आधुनिक कारखाने बांधली जात आहेत. आमचा प्रयत्न आहे की येत्या काळात सुमारे १०% इथेनॉल हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वापरण्यात येईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मागील ५ वर्षात सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आहेत.\"\nआपले सरकार सिंचन प्रकल्पासाठी प्रयत्नशील राहिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीद्वारे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी कुटुंबांना चांगला फायदा होत आहे. लहान शेतकरी कुटुंबे , शेतमजूर, लहान दुकानदार यांना वयाच्या ६०व्या वर्षांनंतरही निवृत्तीवेतनाची सुविधा निश्चित केली गेली. जेव्हा तुम्ही नरेंद्र मोदींना आणि महाराष्ट्रात देवेंद्र यांना संधी दिली तेव्हा जुन्या फाईल्स उघडल्या गेल्या, आता सिंचन प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे.\nसाताऱ्यातून देशाला मिळाले सर्वाधिक संरक्षण बळ\nगेल्या पाच वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने शिवाजी महाराजांच्या संस्कारांना अनुसरून काम केले आहे. या सरकारने देशाचे संरक्षण आणि राष्ट्रवादाला प्राधान्य दिले. त्यासाठी सरकारने भारतीय लष्कराची क्षमता वाढवून त्यांना इतर देशांच्या बरोबरीला आणून ठेवले आहे. भूदल , नौदल किंवा वायूदल असो, प्रत्येक ठिकाणी आधुनिक शस्त्रे ही लष्कराच्या ताफ्यात सामील झाली आहेत. साताऱ्यातील तरुण पिढीचे देशाच्या संरक्षणामध्ये महत्वाचा वाटा आहे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १८, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनागेश भोसलेंची जबाबदारी परिचारकांवर तर सिध्देश्वर आवताडेंची मोहिते- पाटलांवर\nमंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अर्ज माघारी घेण्यासाठी ३ एप्रिल शेवटची मुदत आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असलेतरी भ...\nभाजपचे समाधान आवताडे यांचे वार्षिक उत्पन्न ५ कोटी, राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचे वार्षिक उत��पन्न १३ लाख तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे १ कोटी ३० लाख शपथपत्रात नमुद\nमंगळवेढा(प्रतिनिधी)पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना सर्व उमेदवारांनी शपथपत्र सादर केले आहेत. यामध्ये भाजपाचे उ...\nमहाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोल माफी;केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची घोषणा\nमुंबई(विशेष प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्...\nमंगळवेढा तालुक्यातील बठाण,तामदर्डी, सिद्धापूर,तांडोर या ठिकाणीच्या वाळू घाटांचे लिलाव होण्याची शक्यता येत्या आठ दिवसात पर्यावरण विभागाची मंजुरी मिळणार\nसोलापूर(प्रतिनिधी ) सोलापूर जिल्ह्यातील नऊ वाळू ठिकाणांचा लिलाव होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने पर्यावरण मंत...\nराष्ट्रवादीकडुन जयश्री भालके यांचे तर भाजपाकडुन साधना भोसले जवळपास निश्चित\nमंगळवेढा(प्रतिनिधी )राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणू...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.vishvasnews.com/marathi/viral/fact-check-old-pictures-of-raid-on-bangladesh-factory-shared-with-false-claims/", "date_download": "2021-07-30T08:28:34Z", "digest": "sha1:VVTGNPHGR3DVGCBRAKY5DXLLZD7QHZYR", "length": 13798, "nlines": 108, "source_domain": "www.vishvasnews.com", "title": "Fact-Check: बांगलादेश मध्ये पकडले गेलेले बनावटी सॅनिटायझर विकणाऱ्यांचे छायाचित्र भारतचे म्हणून व्हायरल - Vishvas News", "raw_content": "\nFact-Check: बांगलादेश मध्ये पकडले गेलेले बनावटी सॅनिटायझर विकणाऱ्यांचे छायाचित्र भारतचे म्हणून व्हायरल\nनिष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.\nविश्वास न्यूज, नवी दिल्ली: भारतात कोरोनाव्हायरस चे संक्रमण लक्षात घेता, लोकांना साबणाने हाथ धुण्यास तसेच नियमित हॅन्ड सॅनिटायझर वापरण्यास वारंवार सुचवले गेले आहे. मधल्या काळात सगळ्यांनाच हॅन्ड सॅनिटायझर चा तुटवडा जाणवला. असे असताना बनावटी हॅन्ड सॅनिटायझर बनवणाऱ्यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे, ज्यात २ लोकं जमिनीवर बसलेले दिसतात. तसेच या चित्रात मागे, ग्लोव्हस आणि मास्क घातलेले सुरक्षाकर्मी पण पहायला मिळतात ज्यांच्या समोर हॅन्ड सॅनिटायझर पडलेले दिसत आहेत.\nया छायाचित्रांद्वारे असा दावा केला जात आहे कि या लोकांना बनावटी सॅनिटायझर बनवताना भारतात पकडले गेले. विश्वास न्यूज ने या पोस्ट चा तपास आधी पण केला आहे. त्यावेळी देखील आम्हाला ह्या पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा असल्याचे आढळले. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.\nकाय होत आहे व्हायरल\nव्हायरल पोस्ट मध्ये दोन व्यक्ती जमिनीवर बसलेले दिसतात. छायाचित्रात त्यांच्या मागे मास्क आणि ग्लोव्हस घातलेले सुरक्षाकर्मी पण उभे असलेले दिसतात. आणि तसेच त्यांच्या समोर बनावटी हॅन्ड सॅनिटायझर च्या बाटल्या पण पडलेल्या दिसतात.\nह्या छयाचित्रासोबत खालील मजकूर शेअर केला गेला आहे:\n“नक्कली सेनेताईज़र बना के देश कि सेवा करते हुवे देश प्रेमी मोलवी अब घिन आने लगी है इन हरामियो से”\nया पोस्ट ची फेसबुक किंवा अर्काइव्ह लिंक बघा.\nया छायाचित्राचा तपास करताना आधी आम्ही त्याचे नीट निरीक्षण केले. या छायाचित्रातल्या सुरक्षाकर्मी च्या गणवेशावर RAB लिहलेला दिसत. आम्ही इंटरनेट वर याचा तपस केल्यानंतर आम्हाला दिसले कि RAB चा फुल फोर्म, ‘रॅपिड ऍक्शन बटालियन’ असा आहे आणि हे बांगलादेश चे पोलीस आहेत जे अपराध आणि आतंकवादाच्या विरोधात कार्यरत आहेत.\nया घटनेशी संबंधित आम्हाला एक बातमी newsnarayanganj24.net वर देखील सापडली. त्या बातमी प्रमाणे, RAB टीम ने बांगलादेश च्या नारायणगंज मधल्या रूपगंज थंय अंतर्गत नोआगांव मधल्या एका कारखान्यात एका ��िशेष अभियानाअंतर्गत, २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता फॅक्टरी मध्ये धाड टाकली आणि बनावटी हॅन्ड सॅनिटायझर च्या बाटल्या जप्त केल्या. तसेच जमाल मियां नामक इसमाला अटक केली.\nया बातमीची पुष्टी करायला आम्ही newsnarayanganj24.net चे संपादक, शाहजहां शमीम यांच्या सोबत संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले कि हे छायाचित्र बांगलादेशच्या नारायणगंज मध्ये बनावटी सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनी वर धड टाकल्यानंतरचे आहे. हि घटना ३ एप्रिल रोजी घडली.\nया पोस्ट ला सोशल मीडिया वर बऱ्याच लोकांनी शेअर केले आहे. यातलाच एक म्हणजे, Ayush Medtiaya, या यूजर चे फेसबुक वर १८० फॉलोवर आहेत.\nविश्वास न्यूज ने आधी पण या पोस्ट चे फॅक्ट-चेक केले होते.\nFact Check: बांग्लादेश में पकड़े गए नकली सेनेटाइजर बेचने वालों की तस्वीर भारत में गलत दावे के साथ वायरल\nनिष्कर्ष: निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात पोस्ट मध्ये केलेला दावा खोटा ठरला. हे छायाचित्र बांगलादेश चे आहे, याचा भारतासोबत काही संबंध नाही.\nClaim Review : नक्कली सेनेताईज़र बना के देश कि सेवा करते हुवे देश प्रेमी मोलवी अब घिन आने लगी है इन हरामियो से\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check : दवाखान्याच्या उदघाटनाचे ६ वर्ष जुने छायाचित्र आता खोट्यादाव्यांसह होत आहे व्हायरल\nFact-Check: जेवणात काळ्या मिरची चा उपयोग केल्यानी कोरोनाव्हायरस चा उपचार किंवा बचाव शक्य नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: मुंबई दवाखान्याच्या डीन च्या नावाने व्हायरल होत असलेला दावा खोटा\nFact Check : उर्मिला मातोंडकर नाही आहे मोहन भागवत ची भाच्ची, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे\nFact Check: भारतात विकल्या जाणाऱ्या कॅडबरी प्रॉडक्ट्स मध्ये बीफ असल्याचा व्हायरल दावा खोटा\nFact Check: प्रियंका चतुर्वेदी यांचा ‘नमो अगेन’ स्लोगन चा कुर्ता घातलेले छायाचित्र खोटे\nFact-check: चीन च्या पुराचे जुने छायाचित्र आत्ताचे सांगून व्हायरल\nFact Check: मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मृत्यू ची व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: बाबरी मस्जिद निर्माण वर अखिलेश यादव ने ट्विट केले नाही, व्हायरल पोस्ट खोटी आहे\nFact Check: सिलेंडर वर केंद्र सरकार पेक्षा जास्ती टॅक्स वसूल करायचा दावा खोटा\nFact Check: अमित शाह आणि ओवैसी चे हे छायाचित्र खोटे, आधी देखील व्हायरल झाले होते एडिटेड छायाचित्र\nFact Check: कृषी मंत्र्यांना पदावरून काढल्याचे आणि कृषी कायदा बदलल्याचे खारीज करणारी पोस्ट खोटी आहे\nआरोग्य 12 राजकारण 254 विश्व 2 व्हायरल 257 समाज 56 स्वास्थ्य 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/news/maharashtra-news-updates-live-india-latest-news-26-december-milind-narvekar-as-chairman-mumbai-premier-league-governing-council-508836.html", "date_download": "2021-07-30T06:35:08Z", "digest": "sha1:WLNDAN3RZA7FXSYHUQTZX62DJEOF5BAS", "length": 7502, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "LIVE: MPLच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमनपदी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरांची निवड– News18 Lokmat", "raw_content": "\nLIVE: MPLच्या गव्हर्निंग काऊंसिलच्या चेअरमनपदी शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरांची निवड\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\nवाशिम जिल्ह्यात ब्रिटनहून आलेल्या 6 नागरिकांपैकी एकाला कोरोनाची लागण, रिसोड इथं दाखल झालेल्या पती-पत्नी आणि मुलापैकी मुलगा कोरोना पॉझिटिव्ह, उद्या सर्वांचे नमुने तपासणीला पुण्यात पाठवणार\nआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय, बांधकाम क्षेत्रात काही मूठभर खासगी लोकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जातात, या पत्रात 72 टक्क्यांनी रेडी रेकनर कमी केल्याचं मी दाखवून दिलंय, सर्व नागरिकांना फायदा होईल असे निर्णय घेतले पाहिजेत असे म्हटलंय अन्यथा मी पीआयएल दाखल करेन असं पत्रात लिहिलं आहे -देवेंद्र फडणवीस\nकुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही, चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं काम नाही -देवेंद्र फडणीस\nसंजय राऊत ट्विट करत असतात, त्यांच्यात खूप प्रतिभा आहे, त्यांना अनेक शेर, गाणी पाठ आहेत, संजय राऊतांना दुसरं काम नसतं\nत्यावेळी ते शेर आणि गाणं ट्विट करत असतात, त्याच्यावर मी उत्तर कशाला देऊ मी ईडीचा प्रवक्ता नाही, त्यांनाच विचारा -देवेंद्र\nसंजय राऊत उद्या पत्रकार परिषद घेणार\nशिवसेना भवनात दु.2 वा. पत्रकार परिषद\nईडीच्या नोटीससंदर्भात भाष्य करणार\nशेतकरी हिताचा कायदा आम्ही केला आणि हे ट्रॅक्टर घेऊन निघत आहेत, शेतकऱ्याला न्याय आम्ही दिला, यांनी कधी दिला आहे\n हा कायदा आम्ही लागू केला -देवेंद्र फडणवीस\nशेतकऱ्यांना हिताच्या निर्णयासाठी आमच्यात राजकीय मतभेद का आडवे येतात हेच कळत नाही, मोदींच��या या निर्णयामुळे राजकीय दुकानदारी बंद पडेल असं यांना वाटतं -देवेंद्र फडणवीस\nनवीन कृषी कायद्यांची मागणी अनेक वर्षं -फडणवीस\nत्याबाबत आश्वासनं दिली -देवेंद्र फडणवीस\n'कायदा करण्याची हिंमत कुणाची झाली नाही'\n'त्या कायद्यात बाजार समिती बंदचा निर्णय नाही'\nशेतकऱ्यांसाठी सर्व काही केलं -फडणवीस\nमग नरेंद्र मोदींना विरोध का\n'आ देखे जरा किसमे कितना है दम'\n'जमके रखना कदम मेरे साथीया'\nशिवसेना खासदार संजय राऊतांचं ट्विट\n8 वर्षांच्या मुलाचा ड्रेनेज टाकीत मृतदेह\nझाकण नसल्यानं दुर्घटना; नातेवाईकांचा आरोप\nबंद पडलेल्या कंपनीच्या आवारातील ड्रेनेज टाकी\nयश भुजंग असं मृत मुलाचं नाव\nमुलगा 6 दिवसांपासून होता बेपत्ता\nउल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल\nकोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:42:35Z", "digest": "sha1:AJLMMVWXTBMBAQE5VT4MFZOZGETDLMEP", "length": 13630, "nlines": 108, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "दिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nदिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या\nदिल्लीत आगीमध्ये होरपळून 17 जणांचा मृत्यू, जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीच्या गच्चीवरुन उडया मारल्या\nनवी दिल्ली – उत्तर दिल्लीतील बवाना इंडस्ट्रीयल भागातील एका तीन मजली प्लास्टिक कारखान्याला शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून आता पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही जण इमारतीत अडकले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाडया आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत.\nआगीवर आता नियंत्रण मिळवल्याचे सांगण्यात आले आहे. सर्वप्रथम इमारतीच्या तळ मजल्यावर आग भडकली. नेमकी कशामुळे ही आग लागली ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण प्लास्टिकमुळे ही आग वेगाने पसरली. आग लागली त्यावेळी कारखान्यात कामगार काम करत होते. आग वेगाने पसरल्यामुळे अनेक महिलांना बाहेर पडता आले नाही. खालचे मजले आगीच्या ज्वाळांनी वेढल्यामुळे काही कामागारांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरुन उडल्या मारल्या. त्यात काही जण जखमी झाले आहेत.\nसंध्याकाळी 6.20 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर लगेचच 10 गाडया घटनास्थळी पाठवल्या असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टि्वट करुन आगीच्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. दिल्ली सरकार बचाव मोहिमेवर लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने या दुर्घटने प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असे दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. मुंबईमध्येही अलीकडच्या काही दिवसात आगी लागण्याच्या मोठया घटना घडल्या असून त्यात अनेकांचा मृत्यू झाला .\nPosted in देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र\nपनवेलमध्ये रायगड अन्न व औषध प्रशासनाचे छापे\nमध्यप्रदेश निवडणुकीत काँग्रेसने भाजपला रोखले\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारा���नी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/youths-corner/rushiraj-tayade-writes-about-cheap-mobile", "date_download": "2021-07-30T08:53:09Z", "digest": "sha1:MUIZOIMB7SXD6U6DDF457S7EYNGP6PIR", "length": 5484, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टेक्नोहंट : स्वस्तात मस्त मोबाईल", "raw_content": "\nटेक्नोहंट : स्वस्तात मस्त मोबाईल\nलॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत असताना वनप्लस, विवो आणि आयक्यू यांनी त्यांचे बजेट रेंजमधील काही मोबाईल लॉन्च झाले. त्याबाबत...\nवनप्लस नॉर्ड सीई ५G\nरॅम + स्टोरेज - ६GB + १२८GB, ८GB+१२८ GB, १२GB+२५६GB\nकॅमेरा - ६४ MP मुख्य + ८ MP वाइड अॅंगल + २ MP डेप्थ सेन्सर\nफ्रंट कॅमेरा - १६ MP\nबॅटरी - ४५०० mAh\nचार्जिंग - ३० वॉट सुपरफास्ट चार्जिंग\nऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)\nरंग - चारकोल इंक, सिल्व्हर रे आणि ब्ल्यू वॉईड\nकिंमत - २२,९९९ पासून पुढे\nकॅमेरा - ६४ MP मुख्य + २ MP डेप्थ + २ MP मॅक्रो कॅमेरा\nफ्रंट कॅमेरा - १६ MP\nबॅटरी - ४००० mAh\nचार्जिंग - ५५ वॉट सुपरफास्ट चार्जिंग\nऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (४G)\nरंग - डायमंड फ्लेअर व रोमन ब्लॅक\nकिंमत - २०,९९९ रुपये\nकॅमेरा - ६४ MP मुख्य + ८ MP वाईड अॅंगल + २ MP मॅक्रो\nफ्रंट कॅमेरा - १६ MP\nबॅटरी - ४००० mAh\nचार्जिंग - ५५ वॉट सुपरफास्ट चार्जिंग\nऑपरेटिंग सिस्टिम - अॅण्ड्रॉईड ११ (५G)\nरंग - सायबर ब्ल्यू व एस ब्लॅक\nकिंमत - १९,९९० पासून पुढे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/tag/pm-narendra-modi/", "date_download": "2021-07-30T06:40:51Z", "digest": "sha1:TRHA4Z5SVCXM3MGIIXP6RSU6XH675P3F", "length": 5357, "nlines": 98, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "PM Narendra Modi | गोवा खबर", "raw_content": "\nभाजप अध्यक्ष अमित शहांवर कोर्टाच्या अवमानप्रकरणी कारवाई व्हावी:शिवसेना\nगोवा खबर:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक मधील निवडणूक प्रचारात गोव्यातील म्हादई नदीचे पाणी कर्नाटकला देण्याची केलेली भाषा शिवसेनेला...\n2022 पर्यंत नवीन भारताला घडवणार : मोदी\nस्टोकहोम येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांचे संबोधन गोवाखबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्टोकहोम येथील भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी स्वीडन सरकारचे विशेषतः स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी...\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार...\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nभारतात कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरणाने 45 कोटींचा टप्पा ओलांडला\nतेवा फार्माच्या त्या कामगारांना परत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन :...\nकांदोळीत होतेय कॅनाबीसची लागवड, दोघांना अटक\nज्यांना स्वतंत्र चित्रपट निर्मिती करायची आहे त्यांनी सरकारी निधीपासून दूर रहावे:महनाझ...\nआनाफोंत उद्��ानाच्या दुरूस्तीचा कृती आराखडा तयार करा : दिगंबर कामत\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/justice-p-b-sawant-is-no-more-today/", "date_download": "2021-07-30T08:11:07Z", "digest": "sha1:FEY57CH2U5WKH5JO6ZHZGKWYQVIRCPFZ", "length": 22213, "nlines": 187, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "लोकशाहीवादी विचाराच्या प्रसारासाठी झटणारे माजी न्या.पी.बी.सावंत यांचे निधन", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभि��याचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nलोकशाहीवादी विचाराच्या प्रसारासाठी झटणारे माजी न्या.पी.बी.सावंत यांचे निधन वयाच्या ९१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nदेशातील लोकशाही विचार जीवंत रहावे यासाठी सर्वोच्च न्यायालयातून निवृत्त झाल्यानंतरही सातत्याने सामाजिक जीवनात सक्रिय राहिलेल्या माजी न्यायमुर्ती पी.बी.सावंत यांचे आज सकाळी राहत्या घरी निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते.\nत्यांच्यावर उद्या सकाळी बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.\n१९८९ साली न्यायमुर्ती सावंत यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती पदी निुयुक्ती करण्यात आली. १९९५ साली ते या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नियुक्ती प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदी नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती म्हणून काम पाहिले.\n१९८२ साली झालेल्या विमान दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायमुर्ती पी.बी. सावंत यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर २००२ साली गुजरात दंगलीच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या प्रमुख पदी आणि शेवटी महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमधील ४ मंत्र्याच्या विरोधात अण्णा हजारे यांनी आरोप केल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे चार मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता.\nसर्वोच्च न्यायालय आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या चेअरमन पदावरून निवृत्त झाल्यानंतर लोकशासन आंदोलनाची त्यांनी स्थापना करत आर्थिक दुर्लब घटकातील, गरीब कष्टकरी जनतेला आवाज देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय लोकशाहीवादी विविध संघटनांशी ते संबधित होते.\nमाजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी पी.बी. सावंत यांच्याबाबत भावना व्यक्त करताना सांगितलं की, “त्यांची आणि माझी मैत्री ५० वर्षांची होती. न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वच क्षेत्रात आदर्श माणूस कसा असावा याचं ते उत्तम उदाहरण होते. सामाजिक, आर्थिक प्रश्नावर त्यांनी जे निर्णय दिले त्यावर संसदेत कायदे करावे लागले. खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कोणी त्यांच्यातील एकही दोष दाखवू शकत नाही. माणसाने माणसासोबत कसं वागावं याचं ते उत्तम उदाहरण होते”.\nPrevious २ वर्षे झाली पुलवामा हल्याच्या चौकशीचे काय\nNext गीरगायीच्या धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणणार\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर विद्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण सारथी संस्थेचे आवाहन\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश बालगृहातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी राज्यात १४ गुन्हे ११ जणांना अटक\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा\nनवजात बाळांमधील दिव्यांगता शोधणारे अर्ली इंटर्व्हेन्शन सेंटर सुरू करणार केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची घोषणा\nमहा. आघाडी सरकार देणार ���नाथ बालकांना पाच लाख आणि बालसंगोपनाचा खर्च राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय\nआमूलाग्र सामाजिक परिवर्तन काळाची गरज माकप नेते सीताराम येचुरी यांचे मत\nहरवले आभाळ ज्यांचे, स्नेहालय- बिरेवार फाउंडेशनचा असाही हात कमावती व्यक्ती गेलेल्यांनी या संस्थेच्या फोनवर संपर्क साधा\nसाईबाबा विश्वस्त संस्थानचे असेही कार्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काढले गौरवोद्गार\nसरकारचा मोठा निर्णय: या बालकांची जबाबदारी आता राज्य सरकारवर जिल्हा स्तरावर टास्क फोर्स-महिला व बालविकास विभागाचा निर्णय\nआदिवासी विभागाच्या वसतीगृहात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याना प्रवेश आदीवासी मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांची माहिती\nदिव्यांग, नेत्रहीन मुलांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना आर्ट इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून केले अभिवादन\nआदिवासी समाजातील १० व १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सरकारची खास योजना प्रोत्साहनपर बक्षीस योजना लागू आदिवासी आयुक्तांकडून परिपत्रक जारी\nयंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रंगनाथ पठारेंना मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांची घोषणा\n१० फुलं उमलण्याआधीच कोमेजली भंडारामधील घटनेवरून राज्यभरात हळहळ\n९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला ही आंनददायी बाब - छगन भुजबळ\nफुले दांम्पत्यांनी सुरू केलेल्या भिडे वाड्यातील शाळेची दुर्दशा: या मंत्र्याने घेतला पुढाकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी आली जाग\nगृह राज्यमंत्री आणि नोडल अधिकाऱ्याच्या आदेशानंतर अखेर अॅट्रोसिटीखाली गुन्हा दाखल कॉ.सुबोध मोरे, शैलेंद्र कांबळे यांच्या प्रयत्नाला यश\nक्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आता महिला शिक्षण दिन राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती\nमुंबई : प्रतिनिधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दिनांक तीन जानेवारी हा राज्यातील सर्व माध्यमांच्या …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्��ा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.hdbandage.com/news/20141015-china-import-and-export-fair/", "date_download": "2021-07-30T06:36:24Z", "digest": "sha1:QAOKRHS6VIANWZIKHOLUX274KJ4WXJQL", "length": 4660, "nlines": 140, "source_domain": "mr.hdbandage.com", "title": "बातमी - 2014/10/15 चीन आयात आणि निर्यात जत्रा", "raw_content": "\n2014/10/15 चीन आयात आणि निर्यात गोरा\n2014/10/15 चीन आयात आणि निर्यात गोरा\nचायना इम्पोर्ट Exन्ड एक्सपोर्ट फेअर ही आमच्या कंपनीने भाग घेतलेल्या प्रारंभीच्या प्रदर्शनांपैकी एक आहे, आणि एक महत्त्वाची घडामोडीदेखील आहे. प्रदर्शनातील ग्राहकांनी आमच्याशी दीर्घकालीन सहकारी संबंध राखले आहेत\nइमारत क्रमांक 1,3,4,5, बांबू औद्योगिक क्षेत्र, झियाओफेंग टाउन, अंजी काउंटी, हुझहौ सिटी, झेजियांग, पीआरसी पीसी: 313300\nसदस्यता घ्या आमचे वृत्तपत्र\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आमच्याकडे सोडा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://digitaldiwali2016.com/2016/10/25/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%98/", "date_download": "2021-07-30T07:50:07Z", "digest": "sha1:R5RWLTOGMN5KGKKCBDH6W5MOG3GDZJJ2", "length": 68973, "nlines": 195, "source_domain": "digitaldiwali2016.com", "title": "एकट्या माणसाचं स्वयंपाकघर – डिजिटल दिवाळी २०१६", "raw_content": "\nस्वयंपाकघर त्याचं आणि तिचं\nमाझी लहानपणीची आमच्या पुण्याच्या स्वयंपाकघराची आठवण ही, जिथे खूप आणि सतत जेवण बनत असते, ही आहे. आमचे स्वयंपाकघर कधीही दुपारचे शांत डोळे मिटून लवंडलेले पाहिल्याचे मला आठवत नाही. आमचे घर अतिशय प्रशस्त आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. घरी कुलदैवत असल्याने कुळाचार वर्षभर होतात आणि माझे आईवडील मनाने अतिशय अघळपघळ, प्रेमळ देशस्थ आहेत, हे त्यामागचे अजून एक कारण असावे. जेवण कसे आहे यापेक्षा ते भरपूर आहे ना अचानक कुणी आले तर उपाशी परत तर गेले नाही ना अचानक कुणी आले तर उपाशी परत तर गेले नाही न�� ह्या भावनेत आनंद असणारे. देवाचे प्रसाद आणि सणाची जेवणे अतिशय साग्रसंगीत पद्धतीने पार पाडणारे, अपरात्री अचानक कुणीही आले तरी नुसतंच पिठलं भात नाही, तर पोळी-भाजी-पापड-कोशिंबीर असे सगळे वेगाने शिजवणारे, कुणाच्याही आजारीपणात त्या व्यक्तीकडे जेवण पोचवणारे, सगळे उपासतापास चविष्ट पिष्टमय पदार्थ रांधून साजरे करणारे आणि फ्रीज उरलेल्या पदार्थांनी ओसंडून वाहणारे असे आमचे स्वयंपाकघर होते आणि अजुनी आहे. आई माहेरची कोकणस्थ शाकाहारी. वडील पक्क्के देशस्थ – अतिशय चमचमीत आणि तेलकट खाणारे, कोल्हापुरी पद्धतीचे जेवण आवडणारे. सर्व पदार्थ वाटून घाटून झणझणीत हवेत. कांदा, लसूण, मसाला आणि काळा मसाला वाटणात हवाच. चटण्या तिखट आणि भाजीचा रंग लाल नसेल तर वडील जेवायचे नाहीत. वडील आणि माझे काका ह्यांच्यामुळे मला मांसाहारी जेवणाची आवड निर्माण झाली. धाकटा भाऊ आणि आई संपूर्ण शाकाहारी होते आणि राहिले.\nआईचा एकमेव नियम हा की, जे काही करायचे ते कुटुंबात मिळून सगळ्यांसमोर करायचे. ती साधे अंडेसुद्धा खात नसली तरी ती इकडे तिकडे विचारून विचारून मासे, चिकन करायला आमच्यासाठी शिकली. आपले घर हीच सर्व मौजमजा करायची जागा आहे, बाहेर लपवून काही करू नका, असे तिने मला लहानपणीच सांगितले होते. आठवीमध्ये असताना ती म्हणाली, ‘’काय ती बियर प्यायची असेल आणि सिगरेटी ओढून पाहायच्या असतील त्या घरात ओढून पाहा. लपवून बाहेर व्यसने करू नका. जे कराल ते संयमाने करा. सगळे खा प्या, सगळ्या गोष्टी अनुभवा पण कशाच्याही आहारी जाऊ नका.’’ असे सांगितल्याने मला कॉलेजात जाईपर्यंत कशाचे काही थ्रीलच उरले नव्हते. तुम्हांला खूप क्रांतिकारी वागायचे असेल, पण क्रांती करायला काही विषय तर हवा आमच्या आईवडीलांमुळे आमच्या क्रांतीला काही विषयच उरला नव्हता. आमच्या स्यंपाकघराला कशाचेच अप्रूप नव्हते आणि आईच्या स्वभावामुळे घरात होकाराची यादी जास्त आणि नकाराची यादी कमी होती.\nआईने मला ठरवून दोन गोष्टी लहानपणीच शिकवल्या. एक म्हणजे लिहायची आवड लावली आणि दुसरे म्हणजे घर आवरायला आणि पोळीभाजी करायला शिकवले. कुकर लावायला शिकवले. तिला माझे भवितव्य दिसले असणार. माझा प्रवास तिने मूकपणे ओळखला असणार. सर्व आया आपापल्या मुलांचे प्रवास ओळखून असतात. त्या मुलांना दुरून शांतपणे पाहत असतात. विचार करत असतात. फार बोलत नसल्या तरी मुलांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याचे आडाखे बांधत असतात. आम्हा दोघा भावांपैकी मलाच तिने बरोब्बर ह्या गोष्टीचे ज्ञान का दिले, ह्याचे मला आता आश्चर्य वाटत नाही. मला पुढे आयुष्यात कुठे कसे फिरावे लागेल, एकट्याने काय काय उभे करावे लागेल हा सिनेमा तिने माझ्या लहानपणी तिच्या डोळ्यासमोर पाहिला असणार ह्याची मला खात्री आहे. तिने मला माझ्या आयुष्याच्या त्या प्रवासासाठी सक्षम करायला घरकामाची आणि स्वयंपाकाची आवड लावली.\nघरात पुरुषांची कामे आणि बायकांची कामे असा भेदभाव कधीच नव्हता. आईवडील इतक्या गरिबीतून आणि कष्टाने वर आले होते की, वडिलोपार्जित मोठे घर सोडता आमच्याकडे फार काही नव्हते. त्यामुळे घरची सर्वच्या सर्व कामे आईसोबत बाबाही करत. स्वयंपाकाची तयारी ,चिराचीरी बाबा करत. रात्री पाहुणे गेले की भांड्याचे ढीग धुऊन साफ करून ठेवत. सकाळचा पहिला चहा आयुष्यभर बाबा बनवत. मी फार लहानपणापासून हे पहिले असल्याने मला कधी कणिक मळायला, पोळ्या लाटायला, कुकर लावायला लाज वाटली नाही. मी स्वयंपाकाच्या बाबतीत अतिशय gender neutral माणूस बनलो ते आमच्या आईबाबांमुळे.\nतेवीस वर्षाचा असताना एका सकाळी माझ्या मित्राच्या कारमध्ये माझे कपडे, CD प्लेयर, कॅमेरा, कॉम्प्युटर, पुस्तके आणि एक मोठी आईने दिलेली पिशवी घेऊन मी घर आणि शहर सोडून मुंबईत राहायला आलो. त्याच्या एक वर्ष आधी मी फ्रान्समध्ये एका स्कॉलरशिपवर राहून आलो होतो आणि तिथे शिकत असताना मी परत भारतात गेल्यावर कुटुंबाबाहेर एकट्याने राहून पाहायचा निर्णय घेतला होता. अर्थातच घरून माझ्या निर्णयाला संपूर्ण पाठींबा होता. आईने दिलेल्या पिशवीत घरचे तूप, तिने आणि बाबांनी नुकतीच बनवलेली भाजणी आणि आमच्या घरातले दोन पिढ्या जुने असे पोळपाट लाटणे होते. मला मुंबईत ती पिशवी उघडून हे सगळे पाहिल्यावर फार बरे वाटले होते.\nमी परदेशात शिकताना अनेक घरांमध्ये स्वयंपाकघराविषयी उदासीन वृत्ती अनुभवली होती. आपल्या मनात ’फ्रान्स’ ही एक जुनी भरजरी कल्पना असते. आपण तिथे जाताना ‘अपूर्वाई’पुस्तकात वाचलेली १९६० सालातली रोमँटिक कल्पना घेऊन जात असलो तरी एकविसाव्या शतकात मिश्र संस्कृती, नोकऱ्या, भयंकर बेकारी, व्यसने, घराचे हफ्ते, गुन्हेगारी, चोऱ्यामाऱ्या, धार्मिक हिंसा, मोडणारी लग्ने, एकटेपणा हे सगळे अंगावर वागवत जुनी यु���ोपियन शहरे जगत असतात. पॅरीस ह्यापेक्षा काही वेगळे नव्हते. इतिहास आणि जुनी संस्कृती ही त्या शहराची उत्पन्नाची प्रमुख साधने होती. मी गेलो तेव्हा नुकतेच इंटरनेटने जग जोडले जाऊ लागले होते. माझ्या पिढीच्या अनेक फ्रेंच तरुण-तरुणींनी मोठे कुटुंब आणि स्वयंपाक ही गोष्ट फार पूर्वीच आयुष्यातून काढून टाकलेली मी पाहिली. ती वेळखाऊ आणि अनावश्यक होती. माणसाची आयुष्ये सुटसुटीत होती, दिवसाचा जास्त वेळ माणसे काम करीत असत किंवा शोधत असत. बेकारीचे प्रमाण प्रचंड होते. मी तिथे राहताना वेळेचा आणि कामाचा आदर करायला शिकलो. घरे छोटी होती. लग्नसंस्था जवळजवळ शिल्लक राहिली नव्हती. माणसे एकेकटी राहत किंवा लग्न करण्याआधी चार पाच वर्षे एकत्र राहून पाहत. शहरातील आयुष्याचा वेग प्रचंड. ह्या सगळ्यात घरात रांधून खायला कुणालाही वेळ नव्हता. कुठेही बाहेर जेवलो तरी जेवण अतिशय उत्तम आणि बहारदार. घरासारखेच स्वच्छ आणि प्रत्येक प्रकारच्या खिशाला परवडेल असे वेगवेगळ्या ठिकाणचे. त्यामुळे एका माणसाचे स्वयंपाकघर चालवायचे प्रयोजन कुणाला कळत नसे. वेळेची किंमत मोजली तर काही वेळा तसे करणे महागही असते. कशाला एकट्यासाठी हे सगळे करत बसायचे बाहेरचे शहर अतिशय ऊर्जा देणारे आणि रंगीत आणि वैयक्तिक राहायच्या जागा खूप मोजून मापून आखलेल्या. तरुण मुलांच्या एकेकट्याच्या घरात कुणी खायला बनवत नसे. एकत्र कुणाबरोबर राहत असतील तरी घरी महिनोन्महिने स्वयंपाक करत नसत. मित्र-मैत्रीण स्वतंत्र बाहेरून जेवून येत. मला हे सगळे नवीन होते. सकाळी उठले की, गरम कॉफी प्यायला स्वेटर चढवून खाली कॅफेमध्ये जायचे. घरात काहीही नाही. मी कुणाला कधीही जोखत बसत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य हवे असेल तर त्याची अशी किंमत असते, एवढेच मला परदेशात राहून कळले होते. माझ्या ओळखीच्या सवयी आणि अपेक्षांमधून मी वेगाने बाहेर पडत होतो.\nपरत आल्यावर मी एकटा राहायची स्वप्ने पाहत असताना मात्र माझ्या मनात पुण्यातले माधुरी पुरंदरे ह्यांचे घर होते. देखणे आणि बुद्धिमान घर. तसेच मुंबईतील माझी अभिनेत्री असलेली मैत्रीण सोनाली कुलकर्णी हिचे घर. माधुरीताई मला पुण्यात फ्रेंच शिकवत आणि ज्या काही मोजक्या लोकांशी त्या हसून गप्पा मारत, त्यांपैकी मी एक भाग्यवान होतो. घरी गेलं की त्या काहीतरी रुचकर आणि निराळे बनवून खाऊ घालत. सोनालीचे घर अतिशय शिस्तीचे. सोनाली सकाळी उठून शूटिंगला जाण्याआधी घरकामाच्या व्यवस्थित याद्या करते. ती मोड आणायला कडधान्ये भिजवते. दही नेहमी घरात लावते. तूप कढवते. तिचा फ्रीज मनाचा थरकाप उडावा इतका व्यवस्थित असतो. तसेच नागपूरला महेश एलकुंचवारांचे घर शांत, स्वच्छ. पाहुण्यांना घरचे जेवण खाऊ घालणारे. एखाद्या ब्रिटिश उमरावासारखे ते घर आणि त्याचा मिश्कील मालक.\nह्या घरांमध्ये एकएकटीच व्यक्ती राहात असली तरी चविष्ट असा संपूर्ण स्वयंपाक केला जात असे. मोजका, रंगीत, सौम्य आणि आटोपशीर. मला आटोपशीरपणाचे फार अप्रूप वाटे, कारण मी आयुष्यात आटोपशीरपणा कधी पहिला अनुभवला नव्हता. मी त्या काळात घराबाहेर इतका प्रवास करू लागलो होतो की, माझी घराची सवय संपूर्ण गेली होती. माझ्या चवी सौम्य होऊ लागलेल्या, मसाल्यावरचा हात कमी. माझे प्रमाण मोजके बनू लागलेले. माझी क्रोकरी आणि भांडी ह्याची आवड उत्तम आकार घेऊ लागलेली. मला कडू कॉफी आवडू लागलेली. पोळी, भाजी, भात ह्याचा आग्रह संपलेला. वन डिश मीलचे महत्त्व आणि रूप परदेशात राहून आवडू लागलेले. घरी आईने किंवा बायकोने केलेली पोळी खाणे म्हणजेच सुख आणि ब्रेड खाणे म्हणजे भारी बिचारे दुर्दैव, अशा पुणेरी माणसांच्या घरी बसून बसून तयार केलेल्या मूल्यव्यवस्था मला पटेनाशा झाल्या होत्या. आणि घरच्या माणसांकडून असणाऱ्या अपेक्षा शांतपणे संपत आलेल्या.\nमला घरातून आणि मित्रांकडून काही गोष्टी शिकाव्या वाटत होत्या. मी सुनील सुकथनकरकडून सगळा स्वयंपाक करायला शिकलो. सोनाली इतके सुंदर ताट वाढते की, पाहत बसावे. दडपे पोहे तर इतक्या ओलाव्याचे करते की, तिच्याशी लग्नच करावे असे वाटून जाते. माझ्या वडिलांसारखी खलबत्त्यात कुटून केलेली शेंगदाण्याची चटणी मला येत नाही. माझा मित्र अभिजित देशपांडे फार चांगले मासे आणि केरळी स्ट्यू बनवतो, तसे मला अजुनी येत नाही. त्याच्या पास्ता सॉसची consistency नेहमी फार उत्तम असते. त्याने मला चार वेगवेगळ्या प्रकारे कांदा कापला की, प्रत्येक वेळी पदार्थाला कशी वेगळी चव येते हे दाखवून दिले. बाई आणि पुरुष असण्याच्या पलीकडे ह्या सवयी असायला हव्यात असे मला वाटते. मला एकट्याचे घर असले तरी ते चालणाऱ्या स्वयंपाकघराचे असायला हवे होते. मला अजून असे वाटते की, स्वयंपाकघरामुळे घराला एक विशिष्ट अधिष्ठान मिळते. घराविषयी जबाबदारी आणि ��्रेम तयार होते. तुम्ही मोठाल्या शहरात एकट्याने राहत असता, तेव्हा तुम्हांला स्वतःवरून लक्ष काढणे फार आवश्यक ठरते. नाहीतर सर्ववेळ तुमच्या केंद्रस्थानी तुम्ही स्वतःच असता, स्वतःचाच विचार करत बसता आणि तसे असणे फार चांगले नाही. अशावेळी स्वयंपाकघर ही घरातली अशी जागा बनते, जिथे तुम्ही स्वतःपासून वेगळे काहीतरी बनून वेगळ्या जगात काही वेळ जाऊ शकता. शिल्पकाराचा किंवा चित्रकाराचा स्टुडिओ असावा अशी जागा.\nपहिल्या दिवशी मी त्या पार्ल्यातल्या रिकाम्या flat मध्ये सामान टाकून नुसता इकडे तिकडे पाहत उभा राहिलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की, आपल्याला वाटते आहे तितके स्वतंत्र होणे सोपे नाही. म्हणजे एकटे राहायला लागून काही कुणी स्वतंत्र होत नाही. एकट्याने, टुकीने आणि नेटाने घर चालवणे ही सोपी गोष्ट नाही. खरे कबूल करायचे झाले तर मला मुंबईत येताक्षणी एकटा घरात असताना रडायलाच आले होते. आणि असे वाटले होते की, नको जाऊदे, नाही झेपणार आपल्याला. परत जाऊ.\nमला तो दिवस आठवतो आहे. मी खाली जाऊन सगळे सामान आणले आणि दिवसभर राबून घर साफ केल्यावर रात्री बटाट्याच्या तेलकट काचऱ्या, दोन खूप जाड पोळ्या असे बनवून जेवलो. लाटताना चिकटतील ह्या भीतीने प्रमाणाबाहेर पीठ लावलेल्या त्या पोळ्या. स्वयंपाकाचे आणि दिवसभर केलेल्या साफसफाई आणि कष्टाचे कौतुक करायला घरात कुणी नाही, ह्याचा जास्त राग येत होता. पण मन हे सांगत होते की, इंग्लिश सिनेमात माणसे एकटी राहतात, तसे राहायचे असेल तर ह्याची सवय करून घ्यावी लागेल. जेवून झाल्यावर भांडी धुऊन नुकत्याच साफ केलेल्या फिनेलचा वास येणाऱ्या गारेगार फरशीवरच पंखा लावून मी झोपून गेलो होतो. माझ्यापाशी दुसऱ्या दिवशी काही काम नव्हते. कुणी माझी वाट पाहणार नव्हते. मी घर सोडून एकटा राहायला आलो आहे ह्याचे glamour कुणालाही नव्हते.\nएकट्या माणसाने स्वयंपाकघर का चालवायला हवे, ह्याचे उत्तर मला आजपर्यंत कधी मिळाले नाही. मी हा प्रश्नच स्वतःला कधी विचारलेला नाही. पण मी इतकी वर्षे आवडीने माझे घर चालवताना हे पाहत आलो आहे की, ज्या वेळी मी स्वयंपाकघर बंद ठेवून हॉटेलातून येणाऱ्या होम डिलिव्हरीवर जगत असेन तेव्हा जगण्याचा कसलातरी आकार हरवून बसलेला असेल. न सांगता येणारी अस्वस्थता तयार झालेली असेल. आमच्या मूळ घराच्या सवयींपासून मी आता कितीतरी लांब येऊन पोचलो. लग्न न केलेल्या मुलामुलींच्या स्वयंपाकघरावर त्यांच्या आया रिमोट कंट्रोलने नको तितका ताबा ठेवून असतात. ती सवय मी रागावून मोडून काढली. घराला स्वतःची शिस्त आणि आकार दिलाच, त्याचप्रमाणे बेशिस्त असण्याचीसुद्धा घराला सवय लावली. उपयोग काय ह्या सगळ्याचा ह्या प्रश्नापलीकडे तेव्हा जाता येते जेव्हा तुम्ही मुंबईत दिवसभराच्या दगदगीनंतर घर उघडून आत येता आणि घरची भात-भाजी-पोळी खाता, घरी बनलेली बिर्याणी, खिमा, घरचे छोले, राजमा खाता तेव्हा तुम्हांला कष्टाने घरी बनवलेल्या अन्नाची ऊर्जा आणि प्रेम कळते.\nसगळ्यात आधी मी सणवार आणि व्रतांचा आरडओरडा करणारे आणि आपले खाणेपिणे त्यामुळे ठरवणारे भिंतीवरचे कॅलेंडर घरातून फेकून दिले. कधीतरी मस्त मासे मिळावेत बाजारात आणि त्या दिवशी नेमका दसरा असावा की ते मासे घशाखाली जाणार नाहीत. त्यापेक्षा नकोच ते बहुतांशी कृषिप्रधान भारतीय सणांचे अर्थ आणि गरज आता संपून गेली आहे. ऋतुचक्र संपूर्ण बदलले आहे. मी शेतकरी बितकरी नाही, माझ्याकडे गाई ,बैल, सवाष्णी वगैरे कुणी नाही. मला सुगीबिगी, पिक कापणी, पहिला पाऊस, काळी आई, तिचे ऋण, नागोबा, पणजोबा असले कोणतेही आनंद नाहीत. माझ्या मोबाईलवर दिसणारे फक्त आकडे दाखवणारे कॅलेंडर मी वापरू लागलो, तशी माझी जातीतून आणि कर्मकांडातून बरीच सुटका झाली. मोदक, पुरणपोळी, चिरोटे, चकल्या हे खायला मी नित्यनेमाने पुण्याला जायचे ठरवले. आता सगळे सगळीकडे वर्षभर मिळते. चवीने खाणे कुणीही कधीही सोडू नये. उगाच कंपल्सरी स्वयंपाकाचा राग प्रसादाच्या शिऱ्यावर का काढा बहुतांशी कृषिप्रधान भारतीय सणांचे अर्थ आणि गरज आता संपून गेली आहे. ऋतुचक्र संपूर्ण बदलले आहे. मी शेतकरी बितकरी नाही, माझ्याकडे गाई ,बैल, सवाष्णी वगैरे कुणी नाही. मला सुगीबिगी, पिक कापणी, पहिला पाऊस, काळी आई, तिचे ऋण, नागोबा, पणजोबा असले कोणतेही आनंद नाहीत. माझ्या मोबाईलवर दिसणारे फक्त आकडे दाखवणारे कॅलेंडर मी वापरू लागलो, तशी माझी जातीतून आणि कर्मकांडातून बरीच सुटका झाली. मोदक, पुरणपोळी, चिरोटे, चकल्या हे खायला मी नित्यनेमाने पुण्याला जायचे ठरवले. आता सगळे सगळीकडे वर्षभर मिळते. चवीने खाणे कुणीही कधीही सोडू नये. उगाच कंपल्सरी स्वयंपाकाचा राग प्रसादाच्या शिऱ्यावर का काढा तो हवा तेव्हा बनवून मस्त चापावा. मनुके, बदाम अहाहा. साजूक तूप घातलेले म���दक, ओल्या नारळाच्या करंज्या . देवा देवा तो हवा तेव्हा बनवून मस्त चापावा. मनुके, बदाम अहाहा. साजूक तूप घातलेले मोदक, ओल्या नारळाच्या करंज्या . देवा देवा \nस्वयंपाकघर हे त्या त्या दिवशीच्या मूडनुसार आणि आवडीनुसार रोज रंग, वास, आकार बदलेल ह्याची मी काळजी घेतली. स्वयंपाकघरात शिस्तीचा आणि रुटीनचा बडेजाव तयार होताच त्यांना फेकून दिले.\nहे सगळे आपोआप आकार घेत गेले तरी आज बघताना असे लक्षात येते की, तसे करणे सोपे नव्हते. कारण बदल होत जाताना मनामध्ये सतत बदलाविषयीची अप्रिय आणि अपराधी भावना आपल्या आजूबाजूचे लोक फार नकळत तयार करत असतात. त्या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकावे लागते. माझे स्वयंपाकघर आता मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या पुरुषाचे स्वयंपाकघर उरलेले नाही. त्याला जात नाही, तसेच त्याला लिंगभाव नाही. ते मोठ्या वेगवान शहरात राहणाऱ्या आणि आवडीचे काम करणाऱ्या एकट्या व्यक्तीचे स्वयंपाकघर आहे. असे स्वयंपाकघर मुलाचे किंवा मुलीचे कोणाचेही असू शकते. ते अगदी टिपिकल भारतीय मात्र आहे. मी परदेशात मोठ्या शहरांमध्ये एकट्याने राहणाऱ्या माणसांची अन्नाविषयीची बेफिकिरी आणू शकत नाही. घरी कुणी आले तर मी पहिल्यांदा खायला प्यायला बनवतो. कुणी उपाशी असेल तर मला सहन होत नाही . माझ्या घरून कुणीही रिकाम्या पोटी जाऊ नये असे मला वाटते.\nजी माणसे कधीच स्वयंपाक करत नाहीत, त्यांच्याविषयी मला कधी काही वावगे वाटत नाही. मी क्रिकेट खेळत नाही तशी ती स्वयंपाक करत नसावीत इतके ते साधे आहे. मी सुटीला बाहेर गेलो तरी स्वयंपाक करत बसतो. मी परदेशात किंवा बाहेरगावी घर भाड्याने घेऊन निवांत राहातो तेव्हा पहिल्या दिवशी bag घरात टाकताच मी supermarket मध्ये जाऊन सगळे सामान घेऊन येतो. लिहिणे आणि खायला बनवणे ह्या माझ्यासोबत आनंदाने सगळीकडे फिरणाऱ्या माझ्या सवयी आहेत. मला नायजेला लॉसन फार म्हणजे फार आवडते. तशाच मला आपल्या तरला दलाल फार आवडतात. किती दोन टोकाच्या बायका कमलाबाई ओगले ह्यांचे ‘रुचिरा’ तर माझ्या फ्रिजवर पूर्वी नेहमी ठेवलेले असे. शिवाय माझ्याकडे एका हुशार बाईंनी लिहिलेले पुस्तक होते, त्यात रेसिपीच्या आधी असे लिहिले होते की, “पाहुणे यायच्या आधी स्वतः नीट जेवून घ्या.” हा महत्त्वाचा सल्ला काही मला अजून पटलेला नाही. संजीव कपूर फार हसत बसतो असे मला वाटते. ‘हम आपके है कौन’ मध्ये मोहनीश बहल जसं सतत तुपाळ हसत बसतो तसा. मला उगाच हसत स्वयंपाक करणारी माणसे कळेनाशी होतात. त्यात हसण्यासारखे काय आहे सारखं कमलाबाई ओगले ह्यांचे ‘रुचिरा’ तर माझ्या फ्रिजवर पूर्वी नेहमी ठेवलेले असे. शिवाय माझ्याकडे एका हुशार बाईंनी लिहिलेले पुस्तक होते, त्यात रेसिपीच्या आधी असे लिहिले होते की, “पाहुणे यायच्या आधी स्वतः नीट जेवून घ्या.” हा महत्त्वाचा सल्ला काही मला अजून पटलेला नाही. संजीव कपूर फार हसत बसतो असे मला वाटते. ‘हम आपके है कौन’ मध्ये मोहनीश बहल जसं सतत तुपाळ हसत बसतो तसा. मला उगाच हसत स्वयंपाक करणारी माणसे कळेनाशी होतात. त्यात हसण्यासारखे काय आहे सारखं मी तर स्वयंपाकघरात फार गंभीर होऊन जातो. किती माणसांना किती जेवण पुरेल हे मला आजतागायत कळलेले नाही. मुख्य म्हणजे स्वयंपाक करताना तो फार उत्तम झाला पाहिजे, ह्या ताणाखाली मी तो करायला घेत नाही. मी फार सामान्य स्वयंपाकी आहे. मी आजपर्यंत स्वयंपाक करतो ह्याचे कौतुक ऐकले आहे. पण एखादी गोष्ट कशी मला चांगली जमते असे माझे कौतुक कुणी केलेले नाही. स्वतः च्या पाककौशल्याला मी अजूनतरी फार गंभीरपणे घेत नाही.\nमाझ्या स्वयंपाकावर मी केलेल्या जगभरातील प्रवासाचा, मी सतत इंटरनेटवर पाहात असलेल्या कुकिंग शोजचा आणि माझ्या त्या वेळी असणाऱ्या मूडचा खूप प्रभाव आहे. माझ्या मनाच्या नदीत तरंगणारे ते ‘फ्लोटिंग किचन’ म्हणजे तरंगते स्वयंपाकघर आहे. किनाऱ्यावर ज्या गोष्टी दिसतात त्याची त्यात रेलचेल होत जाते. एक असे ठरावीक स्वरूप नाही. त्याला शिस्त आणि आकार असला तरीही कायमचे नियम नाहीत. मी बाहेर जाऊन नव्या ऊर्जेने उत्साही होऊन रंग बदलून आलो की, माझे स्वयंपाकघर तो आकार आणि रंग घेते.\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला गौरी देशपांडे आणि त्यांच्या पुस्तकांचा आता प्रमाणाबाहेर कंटाळा आहे. त्या जिवंत असत्या तर त्यांनाही हे पटून आम्ही दोघे मस्त रम पीत बसलो असतो ह्याची मला खात्री आहे. माझी एकटेपणाची कल्पना ही त्यांच्या पुस्तकातील आहे ती नाही. ती आता जुनी झाली आहे, पण मराठी बायकांच्या घरी अजून नवा सिलेंडर आलेला नाही, त्यामुळे त्या गौरीचा तोच सिलेंडर पुरवून पुरवून वापरतात हे मला दिसते.\nत्याचप्रमाणे अरेरावी करत फणा काढून गावभर फिरणाऱ्या आणि अजून १९६८ ची क्रांतीच जगात चालू आहे, असे समजणाऱ्या चळवळखोर स्त्री-पुरुषांसारखे मी एकट्याने आयुष्य जगत नाही. तसे जगणे विनोदी आणि outdated आहे. मी तसले समतेचे आणि साधेपणाचे स्वयंपाकघर उभे केलेले नाही. मी फार snobbish माणूस आहे. डाव्या अंगाने पाहिले तर मी खूपच पारंपरिक आहे आणि उजव्या अंगाने पाहिले तर मी खूपच अपारंपरिक आहे. मला फार चांगलेचुंगले खायची सवय आहे. घरातली वाईन, कॉफी आणि चीज नेहमी उत्तमच असायला हवेत. ब्रेड ताजा आणि मुंबईतल्या सर्वोत्तम बेकरीतलाच हवा, घरात नेहमी ताजी खमंग भाजणी असावी, ताजा नारळ भरपूर खवून ठेवलेला असावा. फ्रीजमध्ये भरपूर अंडी आणि चिकन असावे, चार माणसे अचानक आली तर लवकर करता येतील असे पदार्थ कपाटात असावेत. चार पोळ्यांची कणिक मळून नेहमी फ्रीजमध्ये तयार असावी आणि पार्ल्याच्या भाजीबाजारातून आलेल्या ताज्या भाज्या असाव्यात ह्याकडे माझे नीट लक्ष असते. ज्या गोष्टी ज्या देशात उत्तम बनतात, त्या तिथूनच यायला हव्यात असे मला वाटते. मला योगासने आवडत नाहीत. By the way पार्ल्याचा भाजीबाजार हे खूपच सेक्सी ठिकाण मुंबईत आहे.\nअनेक वर्षे पाश्चिमात्य देशांमधील शेकडो लेखक, कलाकारांनी त्यांचे एकट्याने राहण्याचे अनुभव नोंदवून ठेवले. स्वतःच्या रोजच्या सवयी, वैयक्तिक आवडीनिवडी, स्वयंपाक ह्याविषयी भरपूर लिहिले. मी लहान वयात युरोपमध्ये राहायला गेलो नसतो तर मला भारतात एकट्याने राहणे किती दुःखाचे आणि जड गेले असते अवघड अजूनही जाते. पण आपले जगणे चुकीचे नाही अशी मला जी खात्री वाटते तशी खात्री मला कुठल्याही मराठी किंवा भारतीय पुस्तकाने किंवा सिनेमाने मोठा होताना दिली नाही. जी मला अयान मुकर्जीचा ‘Wake up sid’ पाहून मिळाली. एकटे राहायचे असेल तरी रणबीर कपूर घरात येऊन जाऊन हवाच. नाहीतर कसली मजा अवघड अजूनही जाते. पण आपले जगणे चुकीचे नाही अशी मला जी खात्री वाटते तशी खात्री मला कुठल्याही मराठी किंवा भारतीय पुस्तकाने किंवा सिनेमाने मोठा होताना दिली नाही. जी मला अयान मुकर्जीचा ‘Wake up sid’ पाहून मिळाली. एकटे राहायचे असेल तरी रणबीर कपूर घरात येऊन जाऊन हवाच. नाहीतर कसली मजा त्याने यावे, पण जावेसुद्धा. राहू अजिबात नये. मला घरात कुणी असले की लिहिताच येत नाही.\nएकट्या माणसाच्या आयुष्याचे अनुभव नोंदवून ठेवण्याची आपल्याकडे पद्धत नसावी. कारण आपली सर्व कला, आपले साहित्य, आपले जगणे आणि पर्यायाने आपला सर्व स्वयंपाक हा सामाजिक भूमिकेचा आहे. घोळक्याचा आहे. आपल्या समाजासाठी एकटेपणा ही विकृती किंवा दुःख आहे, म्हणून आपण त्याची सांस्कृतिक नोंद केलेली नाही. त्याच्या अनुभवाविषयी नीट मांडणी होऊ दिलेली नाही. दुर्गा भागवत हा एक मोठा अपवाद. जगण्याचे आणि त्याच्या विविध रसांचे जे चित्ररूप देखणे लिखाण दुर्गा भागवत करू शकल्या, त्याने मला नेहमी फार बळ मिळत राहिले आहे. संशोधनपर गंभीर साहित्य निर्माण करताना दुर्गाबाई आपसूक जेव्हा स्वयंपाकाकडे वळतात तेव्हा घरात जणू गप्पा मारायला येऊन बसतात, असे मला सारखे वाटत राहिले. त्या सोडता माझ्या आयुष्याची रचना मला भारताबाहेरच्या लेखकांनी करून दिली, तशीच ती भारताबाहेरचे सिनेमे पाहून झाली. मुख्यतः भरपूर चांगले देशोदेशीच्या साहित्याचे वाचन करून झाली. भारतीय पाकसंस्कृती जगातल्या अतिशय प्रगत आणि सुधारित संस्कृतींपैकी एक अशी आहे. आपल्या जेवणाला, त्यामागच्या विचाराला आणि सजावटीला तोड नाही. पण तरीही अजूनही आपली स्वयंपाकाची भांडी, आपल्या स्वयंपाकघराची वास्तुरचना, आपले मेन्यू ह्या सगळ्यात कधीही वैयक्तिक विचार केला जात नाही. किंबहुना तो करणे चुकीचे मानले जाते. असे होणे स्वाभाविक आहे, कारण शांत आणि कार्यमग्न एकट्या जगण्याची आपल्या समाजाला पुरेशी ओळख नाही. नव्याने आकार घेणाऱ्या महानगरांमध्ये आता ह्याची नुकती सुरुवात होऊ घातली आहे.\nमी नुकते मुंबईत स्वतःचे घर विकत घेतले तेव्हा मोजकी छोटी भांडी आणली. पसारा कमी ठेवला. साठवणुकीचे कोणतेही डबे घरात येऊ दिले नाहीत. मी ठरवून माझे लहानपण आणि गोंगाट पुसून टाकायला निघालो. माझ्या लहानपणीच्या व्यवस्था, माझे शहर, मी मोठा होत असताना सतरा अठराव्या वर्षी त्या मराठी मिजासखोर पारंपरिक शहराने मला दिलेले दुःख आणि भोगायला लावलेला एकटेपणा, हे सगळे मी स्वयंपाकघराच्या माध्यमातून पुसून टाकले. आपल्याला पुढे जायचे असते तेव्हा सगळ्यात सोपे असते, ते आपल्या लहानपणावर रागावणे. तुम्हांला जेव्हा एकट्याने ऊर्जा कमवायची असते, तेव्हा ती तुम्हांला प्रेमातून नाही तर रागातूनच कमवावी लागते. मी स्वयंपाकघरातून माझे सगळे लहानपण पुसून काढले, तेव्हा मला मोकळे वाटू लागले. मी माझे स्वयंपाकघर ज्या दिवशी लावले, त्या दिवशी माझ्या अतिशय वेदनामय लहानपणाला समजून घेऊ शकलो. स्वयंपाकाने आणि घरकामाच्या सवयीने मला इतरांना समजून ���ेण्याची दृष्टी हळूहळू मिळत गेली. तसेच अनेक माणसांना आणि घटनांना माफ करण्याची दृष्टी नकळत स्वयंपाकामुळे मिळाली. असे कसे झाले ह्याचे विश्लेषण करणे फार सोपे नाही .पण स्वयंपाक करणे हे एखादी आवडती स्पोर्ट्स activity करण्यासारखे आहे. टेनिस खेळणे, कुशलतेने पोहणे किंवा football खेळणे ह्यासारखे ते आहे. त्यातून जशी चांगल्या खेळाडूला जगण्याची उमज आणि जगाची समजूत येते तशी काही जणांना स्वयंपाक करण्यातून येत असावी. वेळेची आखणी आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हांला स्वयंपाकघरात फार चांगल्या शिकायला मिळतात. सारखे झाकण उघडून बघायचे नाही ही समजूत आयुष्यात फार महत्त्वाची असते. तसेच अपयश पचवायची सवय तुम्हांला स्वयंपाक करताना लागते. मी बनवलेले नेहमी सगळे चांगलेच होत नाही. रोज गोष्टी फसतात. पोळ्या तर मी फारच वाईट बनवतो. त्या बाबतीत मी अगदी सातत्य टिकवून आहे.\nमाझे ज्या व्यक्तींवर प्रेम आहे त्यांना हाताने करून खाऊ घालायला मला फार आवडते. माझ्या ह्या तरंगत्या स्वयंपाकघरात सतत संगीत वाजत असते. मी हल्ली स्वयंपाक करताना Jazz ऐकतो. मी घरात लिहीत असतो तेव्हा लिहून हात दुखू लागले की, मी नकळत स्वयंपाकघरात जातो, इंटरनेटवर एखादी रेसिपी पाहतो आणि विचार करत करत भाज्या चिरायला, कांदे सोलायला घेतो. विजय तेंडुलकर मला नेहमी सांगायचे की, लिहिणे म्हणजे लिहून काढणे नाही .The act of writing हे आपल्या मनात सतत चालू असते. आपण टेबलापाशी प्रत्यक्ष लिहितो तेव्हा फक्त उतरवून काढत असतो. मला त्यांचे म्हणणे पटते. मी स्वयंपाक करताना बहुतांशी लिखाण मनामध्ये आपोआप करत असतो. डोसा करून खाताना मात्र नेहमी हळहळत वाटते की, घरात कुणीतरी दुसरे माणूस असायला हवे. एकट्याने डोसा करून तो खात बसणे फार कंटाळ्याचे होते. मग मी पुण्याच्या घरी किंवा इतर कुणाकडे गेलो आणि कुणी मला काय करू तुझ्यासाठी असे विचारले तर मग जे पदार्थ तव्यावरून पानात थेट येत राहण्यात मजा आहे असे पदार्थ मी त्यांना करायला सांगतो. आंबोळ्या, डोसे, धपाटे आणि धिरडी.\nमी मुलगा असून कसे सगळे घरातले करतो ह्याचे कुणी कौतुक केले तर ते माझ्यापर्यंत आत पोचत नाही. मला असल्या मध्यमवर्गीय मानसिकतेच्या कौतुकांचा फार कंटाळा येतो. मी नीट स्वयंपाकघर चालवून काही वेगळे करतो आहे असे मला वाटत नाही. कारण ज्या क्षणी मला घर चालवायचा कंटाळा येतो त्या क्षणी मी डोक्या���ले ते बटण बंद करून निवांत बाहेरच्या खाण्यावर जगतो. होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांसारखा चार दिवस आळशीपणा करतो. ZOMATO वरून सारखे घरी जेवण मागवतो. मला काही काळ असे करण्यात काही वावगे वाटत नाही.\nआता माझी, एक रात्री खूप उशिरा करून खायच्या, एका आवडीच्या पदार्थाची रेसिपी. रात्री उशिरा गादीवर लोळत पुस्तक वाचता वाचता.\nएका काचेच्या भांड्यात ओट्स घ्या. ते संपूर्ण बुडतील एवढे दूध घाला. त्यात वरून दालचिनी पावडर आणि साखर नसलेली प्युअर चोकलेट पावडर घाला. मायक्रोवेव्हमध्ये २ मिनिटे शिजवून घ्या. बाहेर काढून एक चमचा मध घालून ढवळून घ्या आणि हळू हळू पुस्तक वाचत मिटक्या मारत खात राहा.\nलेखक, चित्रपट दिग्दर्शक. रेस्टॉरंट, गंध, राजवाडे अँड सन्स, अय्या हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. कोबाल्ट ब्लू हे गाजलेलं पुस्तक. नोव्हेंबरमध्ये वजनदार हा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो आहे.\nसर्व फोटो – सचिन कुंडलकर व्हिडिओ – YouTube\nऑनलाइन दिवाळी अंकऑनलाइन मराठी अंकखाद्यसंस्कृती विशेषांकजागतिक खाद्यसंस्कृती विशेषांकडिजिटल कट्टाडिजिटल दिवाळी अंकडिजिटल दिवाळी २०१६मराठी दिवाळी अंकDigital Diwali 2016Digital KattaMarathi Diwali AnkMarathi Diwali IssueMarathi Food Culture IssueOnline Diwali AnkOnline diwali issueOnline Diwali Magazine\nPrevious Post शहर आणि खाद्यसंस्कृती – दिल्ली\nNext Post एका चवीचं जन्मरहस्य उलगडताना\nवा सचिन. एकट्या माणसाचं स्वयंपाकघर ही कल्पना खूप आवडली. तुम्ही ती रसरसून जगता, याबद्दल तुमचं कौतुक.\n स्वयंपाकघराकडे बघण्याचा approach फारच आवडला…खूपच चिंतनीय आहे मागचे पारंपरिक ओझे व विधिनिषेध उतरवून ठेवणे व एकूणच स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे प्रकरण नैसर्गिकरित्या हाताळणे खूपच पटले मागचे पारंपरिक ओझे व विधिनिषेध उतरवून ठेवणे व एकूणच स्वयंपाक आणि स्वयंपाकघर हे प्रकरण नैसर्गिकरित्या हाताळणे खूपच पटले\nत्याचं स्वयंपाकघर अगदीच भारी आहे.
बरंचसं माझ्या मनातलं आणि बरंचसं नवं.
त्यात काही काही वाक्य अगदी चमकदार आहेत.\nसगळ्या सगळ्या वाक्यांच्या गर्दीत ‘मला योगासने आवडत नाहीत’ हे असलं भारी सांगितलंय की पटकन हसायला येतं.\nमराठी बायकांना नवा सिलींडर मिळाला नाही म्हणून त्या गौरीचा सिलींडर पुरवून पुरवून वापरतात हे असलं एक भारी वाक्य आहे.\nतर हा लेख नक्की वाचा.\nलेखाशी कनेक्ट होऊ शकले.
स्वयंपाकघर हवंच. स्चयंपाक करायची हौसही आहे. बर्याचदा स्वतः केलेलं स्वतःला हव्या त्य��� विशिष्ट चवीचंच जेवण हवं हे आहेच पण कधी कंटाळा आला तर दिवसेंदिवस बाहेरचं विकतचं खायचं स्वातंत्र्यही हवं.
उत्तमोत्तम ब्रेड आणि भाज्या यांचा आग्रह तर माझ्यासारखाच.
कधी मोठ्या शहरात रहायला मिळतं तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारचे (आणि गोड नसलेले) ब्रेड खाऊन घेते.\nआणि अगदी एकट्याने रहायची कल्पनाही फार आवडली.
तू हवास, तू यायला आणि रहायलाही हवास पण तू परत जायलाही हवास ही कल्पना मागे तुम्हीच लिहिलेली मला अज्जिबात पटली नव्हती.
मागच्या एका लेखात ‘ रात्रभर आपल्याला आवडलेला तो सकाळी ब्रश करताना पहायला नको’ हे अतिशय म्हणजे अतिशयच न आवडलेलं वाक्य होतं.\nआता ते चक्कं आवडलं आणि थोडंफार रम्य वगैरेपण वाटून गेलं.\nमस्तच लिहिले आहे. मलाही वाटते की ज्या कारणासाठी उपवास करतो ते “देव” खरच स्वत:हा शाकाहारी होते का\n स्वतःच्या आवडीचे स्वयंपाकघर रेखण्याचा अनुभव वाचायला खूप छान वाटले \nअप्रतिम ब्लॉग. लिखाणात खरेपणा असला की ते मनाला भिडतेच. सगळ्यात महत्वाचे कालसुसंगत जगणे जगणे आणि त्याची मजा घेणे. “वेळेची आखणी आणि संयम ह्या दोन गोष्टी तुम्हांला स्वयंपाकघरात फार चांगल्या शिकायला मिळतात. सारखे झाकण उघडून बघायचे नाही ही समजूत आयुष्यात फार महत्त्वाची असते. तसेच अपयश पचवायची सवय तुम्हांला स्वयंपाक करताना लागते.”, हे किती खरे आहे. “सारखे झाकण उघडून बघायचे नाही” हे वाक्य खूप काही सांगून जाते. मजा आली वाचताना.\nखूपच छान लिहिले आहे. मला माझ्या मुलीच्या स्वयंपाक घराची तीव्रतेने आठवण झाली कारण ती सुध्दा अमेरिकेत एकटीच नोकरी निमित्ताने राहते. पोस्ट वाचताना तिचे किचन लावतानाचा वरीलप्रमाणे सांगितलेला थोडाफार अनुभव आला. “सारखे उघडून बघायचंय नाही” हे वाक्य विचार करायला लावणारे आहे हे नक्कीच. तुमचे विचार सरळ मनाला भिडतात. तुमची पोस्ट मनापासून आवडली.\nफारच छान लिखाण. मला भाषा शैली फारच भावली. आणि खरंच पुणेरी लोक जास्त करतात कधीकधी (मी हि पुण्याचा आहे)\nPingback: डिजिटल दिवाळी : आकाराने मोठा आणि रूपाने सुबक अंक – रेषेवरची अक्षरे\nकॅनडातल्या आईस वाईन November 9, 2016\nआखाती देशांतले गोड पदार्थ November 9, 2016\nछेनापोडं आणि दहीबरा November 7, 2016\nकॉर्न आणि मिरचीचं जन्मस्थान – मेक्सिको November 7, 2016\nडेन काऊंटी फार्मर्स मार्केट, यूएसए November 5, 2016\nजॉर्जिया आणि दुबई स्पाइस सूक November 5, 2016\nकाही युरोपिय पदार्थ November 5, 2016\nमा���े, तांदूळ आणि नारळ – केरळ November 2, 2016\nलोप पावत चाललेली खाद्यसंस्कृती – हिमाचल प्रदेश October 31, 2016\nDr.Revati Garge on सिंधु ते ब्रह्मपुत्र – ख…\nअशोक नायगावकर on शहर आणि खाद्यसंस्कृती –…\narun tingote on गुटेन आपेटिट – जर्मनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-45-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2021-07-30T07:47:46Z", "digest": "sha1:IGCGEGCDEBH6HFO3O35LERYETTBEOZFR", "length": 7504, "nlines": 101, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळात 45 वर्षीय इसमाची आत्महत्या | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळात 45 वर्षीय इसमाची आत्महत्या\nभुसावळात 45 वर्षीय इसमाची आत्महत्या\nभुसावळ : कोरोनाला हरवल्यानंतर 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जामनेर रोडवरील केशर नगरात रविवारी सकाळी पाच ते साडेपाच दरम्यान घडली. चंदन बनारसदास खत्री (45, जामनेर रोडवर, केशर नगर) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे ठोस कारण मात्र कळू शकले नाही. खत्री यांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्यावर 30 मार्च ते 8 एप्रिल याकाळात उपचार करण्यात आले व डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते भुसावळात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा कोरोना होवून 15 एप्रिलला उपचारासाठी दाखल होवून ते 18 एप्रिलला पुन्हा बरे वाटल्याने घरी सोडण्यात आले. घरीच आराम करण्याचा सल्लाही देण्यात आला. असे असताना रविवारी त्यांच्या राहत्या घरात बेडरूममधील छताला लावलेल्या फॅनला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. संतोष बनारसदास खत्री यांनी दिलेल्या माहितीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nमृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याची चर्चा\nसूत्रांच्या माहितीनुसार, मयत खत्री यांनी शहरातील एका हॉटेल व्यावसायीकाला लाखोंची रक्कम दिली असून त्याबाबत चिठ्ठीत उल्लेख केला आहे. बाजारपेठ पोलिसांनी ही चिठ्ठी जप्त केली आहे. मयताने ही चिठ्ठी लिहिली वा नाही ही बाब तपासात निष्पन्न होणार आहे. सहा.निरीक्षक भोये यांनी चिठ्ठी सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा देत नातेवाईकांनी ती दिल्याचे सांगत हा तपासाचा भाग असल्याचे सांगितले. हवालदार सुनील जोशी पुढील तपास करीत आहे.\nऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचार्याची आत्महत्या\nगावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2021-07-30T08:45:14Z", "digest": "sha1:UNOM6LFTI65EXH5QGJDHXQ625CSIHPVO", "length": 3151, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आनंद - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nया शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आनंद (निःसंदिग्धीकरण).\nआनंद ही एक मानसिक किंवा भावनिक स्थिती आहे. ह्या मध्ये सकारात्मक समाधानी भावना दर्शवली जाते. आनंद हा सर्वांची मानसिक आणि भावनिक स्थिती चांगली ठेवतो.\nआनंदी असल्या वर आपल्या ला कुठला हि आजार लागत नाही .\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://newschecker.in/mr/fact-checks-mr/aditya-thackeray-is-not-hiv-aids-positive", "date_download": "2021-07-30T07:51:38Z", "digest": "sha1:E5RHN5537ZVZJQRE67EBIQFSNPDZTMY2", "length": 15583, "nlines": 174, "source_domain": "newschecker.in", "title": "आदित्य ठाकरे HIV/AIDS पाॅझिटिव्ह नाहीत, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरFact Checksआदित्य ठाकरे HIV/AIDS पाॅझिटिव्ह नाहीत, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल\nआदित्य ठाकरे HIV/AIDS पाॅझिटिव्ह नाहीत, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल\nमहाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे HIV/AIDS पाॅझिटिव्ह असल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फेसबुक आणि ट्विटरवर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आमच्या एका वाचकाने आम्हाला व्हाट्सअॅपर हा स्क्रीनशाॅट पाठविला असून याची शहानिशा करण्याची विनंती केली आहे\nहिंदी वृत्तवाहिनी टिव्ही 9 भारतवर्षच्या बातमीचा हा स्क्रीनशाॅट असून यात म्हटले आहे की, सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे HIV/AIDS पॉजिटिव\nराज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे HIV/AIDS पाॅझिटिव्ह आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र आम्हाला कुठेही ही बातमी आढळून आली नाही. एवढी मोठी बातमी लपून राहणे शक्य नाही त्यामुळे आम्ही अधिक शोध सुरु केला.\nया शोधा दरम्यान आम्हाला टिव्ही 9 भारतवर्ष या वृत्तवाहिनीच्या बातमीचा व्हिडिओ यूट्युबवर आढळून आला. यात म्हटले आहे की, आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच या व्हिडिओत व्हायरल स्क्रीनशाॅट प्रमाणेच स्क्रीनशाॅट आहेत मात्र यात “सीएम उद्धव के बेटे आदित्य ठाकरे कोरोना पॉजिटिव” असा मजकूर आहे. यावरुन स्पष्ट होते की, टिव्ही 9 भारतवर्षच्या बातमीचा स्क्रीनशाॅट एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे. कोराना” शब्दाच्या जागेवर “HIV/AIDS” असे लिहिण्यात आले आहे.\nआपण व्हायरल स्क्रीनशाॅट आणि बातमीतील मूळ स्क्रीनशाॅटची तुलना खाली पाहू शकता.\nयाशिवाय आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी आढळून आली ज्यात म्हटलं आहे की, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण झाली आहे. ट्वीटरच्या माध्यमातून आदित्य यांनीच ही माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.\nसौम्य लक्षणे जाणवत असल्याने मी करोना चाचणी करून घेतली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. नागरिकांनी कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. त्यात कोणत्याही प्रकारची कुचराई करू नये, असे आवाहनही आदित्य यांनी केले आहे.\nराज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. सलग दोन दिवस २५ हजारावर नवीन बाधितांची नोंद झाली आहे. या स्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारीक लक्ष ठेवून आहेत. सातत्याने आढावा बैठका घेतल्या जात आहे. त्यातच त्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना करोना संसर्गाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. करोनाची लागण झालेले आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत. असेही माहिती मटाच्या बातमीत दिली आहे.\nयाशिवाय आम्हाला आदित्य ठाकरे यांचे ट्विट देखील आढळून आले. यात त्यांनी म्हटले आहे की, माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.\nमाझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या.\nआमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना HIV/AIDS ची लागण झालेली नाही तर त्यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातमीचा स्क्रीनशाॅट खोडसाळपणे एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे.\nकोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.\nपूर्वीचा लेखWeekly Wrap: राहुल गांधींचे कन्नड वर्तमानपत्र वाचन ते एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या\nपुढील लेखCOVID-19 संदर्भात बातमी शेअर करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, चुकीचा दावा व्हायरल\nसंघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचा जुना फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल, जाणून घ्या सत्य\nकेंद्र सरकारकडून राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांना 701 कोटींची मदत, हे आहे सत्य\nव्हायरल व्हिडिओ लोणावळा-खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा नाही, हे आहे सत्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nWeekly Wrap: मुस्लिम व्यक्तीने हिंदू मुलींना दत्तक घेण्यापासून ते प्रवीण तरडेंना मारहाणीपर्यंत\nपोलिसांनी तरुणाला मारहाण केल्याचा व्ह��डिओ मागील वर्षीचा, आताचा म्हणून होतोय व्हायरल\nWeekly Wrap: घरगुती कोविड-19 मेडिकल किट ते आॅक्सिजन पातळीवाढीसाठी पोटली\nओवेसी आणि शहा यांच्यात सिक्रेट डील झाल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या व्हिडिओचे हे आहे सत्य\nभूतानने आसामात येणारे पाणी रोखले नाही, चुकीचा दावा व्हायरल\nदीक्षाभूमी समितीकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटींचे दान\nCOVID-19: जास्त प्रमाणात क्षारयुक्त पदार्थ खाल्ल्याने रुग्ण बरे होतात\nव्हायरल व्हिडिओ दहा महिन्यानंतर मुंबई लोकल सुरु झाल्यानंतर बोरिवली स्थानकात तुफान गर्दी झाल्याचा नाही\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/bank-customer-service-center-operator-robbed-shrirampur-taluka-369463", "date_download": "2021-07-30T07:31:00Z", "digest": "sha1:MZGM6ZMEWLAHABZKQ43VZ7W6754HTGHP", "length": 6455, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आरडाओरडा केला पण कोणी येईपर्यंत ३५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार; श्रीरामपूर तालुक्यातील घटना", "raw_content": "\nश्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास चितळी- धनगरवाडी रस्ता परिसरातील रेल्वे भुयारी पुलाखाली तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे.\nआरडाओरडा केला पण कोणी येईपर्यंत ३५ हजार रुपये घेऊन चोरटे पसार; श्रीरामपूर तालुक्यातील घटना\nश्रीरामपूर (अहमदनगर) : येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास चितळी- धनगरवाडी रस्ता परिसरातील रेल्वे भुयारी पुलाखाली तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय 30. रा. धनगरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nगुरुवारी साडेतीन वाजेच्या सुमारास साखरे येथून आपल्या दुचाकीवर धनगरवाडीकडे जात असताना चितळी-धनगरवाडी रस्त्यावरील रेल्वे भुयारी पुलाखाली दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात चोरट्यांनी अडवणुक करुन सुमारे 35 हजार रुपयांसह एक मोबाईल फोन लुटला. यावेळी साखरे यांनी आरडाओरडा केला. परंतू तोपर्यंत चोरटे पसार झाल्याचे त्यांनी सांगितले.\nदरम्यान, धनगरवाडी परिसरातील कैलास राशिनकर यांच्या सोयाबीन पिकांच्या पट्टीची 36 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी घडफोडी घरातील डब्यातील पैसे आणि सोन्याचे दागिणे चोरले होते. याप्रकरणी राशिकर यांनी दिलेल्या फिर्यादिवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला हो��ा. तालुका पोलिस पथक पसार चोरट्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी बनावट क्रमांकाची रिक्षा शोधली आहे. त्यानुसार पोलिस पसार चोरट्यांचा शोध घेत आहे. त्यात आज घडलेल्या रस्ता लुटीच्या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/akola/bjs-accepted-responsibility-for-700-orphans-due-to-corona", "date_download": "2021-07-30T08:56:09Z", "digest": "sha1:YLWUUK7HMU4MDH2VUFZMV6NSREVYYL3W", "length": 8366, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली", "raw_content": "\nकोरोनामुळे अनाथ ७०० विद्यार्थ्यांची जबाबदारी बीजेएसने स्वीकारली\nअकोला ः कोविड मुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्याांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. हे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहते. यांना दैनंदिन शिक्षणाबरोबरच मानसिक तणावातून बाहरे काढून मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, मोठी स्वप्न दाखविणे व ती साकारण्यासाठी सक्षम करणे हे एक मोठे आव्हान आहे. भारतीय जैन सघंटनेने (बीजेएस) राज्यातील अशा ७०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. (BJS accepted responsibility for 700 orphans due to corona)\nहेही वाचा: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी चाचपणी सुरू\nबीजेएसने लातूर भुकंपातील १२०० भकूंपग्रस्त विद्यार्थी, मेळघाट व ठाण्यातील ११०० आदिवासी विद्यार्थी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे ७०० विद्यार्थी असे मागील ३० वर्षांत एकूण तीन हजार विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहरे काढून त्यांचे शैक्षणिक पुर्नवसन पूर्ण करून त्यांना एक कर्तबगार, जबाबदार व संंवेदनशील नागरिक बनविण्याचे कार्य यशस्वीपणे केले आहे. अशा विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून बाहरे काढण्यासाठी देश पातळीवरील वरिष्ठ मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने पुण्यातील मानसोपचार तज्ञांच्या सहाय्याने, संशोधनावर आधारीत उपचार करून त्याचे अहवाल बनविण्यात आले आहेत.\nहेही वाचा: युट्युब चॅनलला सिल्व्हर प्ले बटन मिळवणारे बच्चू कडू ठरले पहिले नेते\nदेशातील हा सर्वात मोठा प्रयोग आहे. याचा फायदा कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल, याची खात्री आहे. भारतीय जैन सघंटनेचे पदाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटतील. त्या जिल्ह्यातील कोविडमुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या व पाचवी ते बारावीपर्यंत मराठी माध्यमामध्ये शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांची यादी घेतील. त्यांच्या घरी जावून त्यांना पुणे येथे शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पालकांची संमती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतील.\nहेही वाचा: महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’\nपुण्यातील शाळेत देणार प्रवेश\nबीजेएसच्या वाघोली, पुणे येथील शिक्षणिक संकुलातील मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्याच संकुलात विद्यार्थ्याांसाठी वसतीगृह, नास्ता, भोजन, खेळ, अधिकचा अभ्यास, दवाखाना, मानसोपचार तज्ञांचा सल्ला, विविध प्रकारच्या स्पर्धा इत्यादी सर्व बाबींची व्यवस्था उपलब्ध आहे.\nसंपादन - विवेक मेतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://dimag-kharab.blogspot.com/2009/07/", "date_download": "2021-07-30T06:40:15Z", "digest": "sha1:2MJMYZGRDKJESKEWP7HHOCYQHANQQDZK", "length": 23833, "nlines": 86, "source_domain": "dimag-kharab.blogspot.com", "title": "माझ्या गजाल्या: July 2009", "raw_content": "\nहल्ली साला मजबूत मंदी वैगरे आहे असं जाता येता कानावर येत राहतं. कधी कोणाला फाट्यावर मारुन घरी बसवतील सांगता येत नाही. तेंव्हा मी जनहितार्थ (उगाच) बेकारीवर उपाय योजना म्हणून काय काय करता येईल ह्याचा विचार करत होतो. हल्लीच्या जमान्यात टीव्हीवर चाललेले आयटम पाहता मला काही पर्याय सुचले आहेत ते खालील प्रमाणे...\nगाण्याच्या प्रोग्रॅमला परीक्षक: अर्थात ह्यासाठी गाण्याची थोडीफार माहिती असणे आवश्यक आहे. म्हणजे नरड्यात फार नसली तरी काहीतरी गंम्मत असणे ही काळाची गरज आहे. तसं पूर्णवेळ परीक्षक म्हणून जायचे नाही. आपला गेस्ट Appearance. काय असता हल्ली दोन कायमचे परीक्षक असतात. गाणं झालं की शक्यतो आपण बोलायला सुरूवात करायची नाही. जे नेहमीचे परीक्षक असतील त्याना पकवु द्यायचे. त्यांचे झाले की आपण त्या दोघांशी अगदी सहमत आहोत असे सांगून त्यांनी संगितलेला एखादा मुद्दा जरा उचलून धरायचा. आपल्याकडून उगीचच खालचे/वरचे सूर, खालची/वरची नोट, अंतरा/मुखडा ह्यामध्ये काहीतरी कीडा उकरुन काढायचा. परीक्षकांच्या प्रतिक्रियेवर निदान मराठी स्पर्धांमध्ये तरी स्पर्धक कधीच आक्षेप घेत नाही. परीक्षकांचे म्हणणे फाइनल असते. त्यामुळे अगदी उभे आडवे नाही तर थोडेफार चढुन घ्यावे. अगदीच कोणी जबरा गाऊन गेला तर \"तुमच्या गाण्याचे वर्णन करायला शब्द नाहीत माझ्याकडे\" असे बोलून वेळ मारुन न्यावी. जर आपल्याला पहिल्यांदा प्रतिक्रिया विचारली तर मात्र जरा सांभाळून काहीतरी बोलायचे. आपण कुठल्याच रेकॉर्डिंगला जातीने उपस्थित असण्याची तीळमात्र ही शक्यता नसल्याने त्या गाण्याची आपल्या आयुष्यातील एक \"उगाच\" आठवण सांगायची आणि बाकी दोघांकडे बघून \"हे तुम्हाला काय ते सांगतीलच\" असे सांगून मोकळ व्हायचे.\nदस का दम: परीक्षक व्हायला निदान बर्यापैकी नरडयाचे भांडवल लागते. पण बिन भांडवला चे काम करायचे असेल तर सरळ जाऊन दस का दम मध्ये भाग घ्यावा. जर तुम्ही सेलेब्रिटी नसाल तर हमखास तुम्ही दहा हजार घेऊन येणार. इथे कसं असतं ना की तुम्ही एक लाखा पर्यंत जिंकणार आणि दहा लाखाचा प्रश्ना चुकणार हे नक्की. अगदीच त्या दिवशी सोनी वाले दानधर्म करायच्या मूडमध्ये असले तर एक लाख पण घेऊन याल. दस का दम म्हणजे कायदेशीर मटका ज्याचे शूटिंग आणि टीव्हीवर प्रक्षेपण होते. तिकडे जावून तरी दुसरे काय करायचे असते आकडाच लावायचा ना कारण कौन बनेगा करोडपती सारखा तिथे विचारण्यात येणार्या प्रश्नाला अचूक पर्याय/उत्तर नाही. त्यामुळे सोनी टीव्ही आणि सलमान खानची मर्जी असेल तोपर्यंत तुमची उत्तरं बरोबर येत राहणार. पण तिथून कोणी खाली हात आलेला नाही म्हणजे तुम्ही वाईटात वाईट दहा हजार घेऊन परत. आणि त्यासाठी फार फार तर एक दिवस घालावा लागेल. टॅक्स वैगरे कापून सात हजार मिळायला हरकत नाही. फक्त तिथे \"कितने प्रतिशत लोग दस का दम देखते है\", \"कितने प्रतिशत लोगों को सलमान खान या उसकी फिल्मे पसंद है\", \"कितने प्रतिशत लोगों को सलमान खान या उसकी फिल्मे पसंद है\" असे विचारले तर मात्र नीट विचार करूनच उत्तर द्यावे लागेल...\nModi-fied IPL: आत्ता भारतात जन्माला आलेला बहुतेक प्रत्येक माणूस हा भारतीय असण्याबरोबरच क्रिकेटच्या कुठल्या ना कुठल्या प्रकारमध्ये काही ना काही कर्तुत्ववान असतोच. एक-दोन वर्षापुर्वी हे कर्तुत्व कसोटी, एकदिवशीय सामने एवढेच मर्यादित होते. कधीही बॅट बॉल (का कुणास ठाऊक मराठीत ला बॅट ला चेंडू फळी म्हणतात हे मला अजिबात आवडत नाही...) हातात ना घेतलेले घरी बसून समालोचकाची भूमिका वठवत. समलोचक म्हणजे \"मेलो खेळणार, कशाला उठवून मारायचा, हा ऑफ साइडला खेळायला हवा होता.\" अश्या तत्सम \"उगाच\" कॉमेंट्स. असो ह्या विषयावर वेगळी नोंद होईल. मंदीच्या दृष्टीने ब���लायचे झाले तर जर बर्यापैकी आडवी बॅट किंवा जरा बोलिंग मध्ये लाईन लेंथ ठीक असेल तर लंम्बदंडगोलपिंड दणादण प्रतियोगितेसाठी म्हणजे ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट साठी प्रयत्न करायला हरकत नाही. एक सीज़न खेळलात तरी डोक्यावरून पाणी. एक दोन वर्षे खेळलात तर सध्या आहे तोच खर्च कायम ठेवून राहणीमान न बदलता राहिलात तर पुढच्या दोन पिढ्या पोसू शकाल हे नक्की. बाकी एकदा क्रिकेट मध्ये गेलात आणि जरा बरे खेळलात की निदान एक हॉटेल तरी सुटतचं. मालवणी जेवणाचो हॉटेल नाही तर खाणावळ टाकायची माका लैई इच्छा हाय बरं का तुमका सांगताय गाववाल्यानू लोकां जेवनं अशी काय तृप्त होतील की खालेल्या कोंबडी माश्याचो आत्मो डाइरेक्ट स्वर्गात जातलो... जल्लो नुसत्या विचारान माझे तोंडक पाणी सुटलो...\nबाकी पैसे कमवायचे अजुन बरेच उपाय आहेत. कसली तरी स्कीम काढून फिरायचे. दहा की वीस मेंबर करा आणि डबल पैसे कमावा. बरेच गावतात म्हणे... फक्त तुम्ही नंतर त्यांच्या तावडीत गावालात की मग ते हाय आणि तुम्ही हाय... दुसरा ताजा ताजा आयटम म्हणजे \"हप्ता बंद\". आदेश भाओजीचं पैठणी वाटून समाधान झालं नाही तेव्हा आजकाल पैसे वाटू लागले. तरी नशीब महागुरू चचले. तो महागुरू आणि आदेश भाओजी हे कॉम्बो पॅकेज म्हणजे एक अत्याच्यार होता.\nआत्ता वेळ निघून गेली आहे पण तरीही अगदीच दळभद्री वेळ आली असती तर अवदसेच्या स्वयंवरात \"वर\" म्हणून ज्याला हरकत नव्हती... तिकडे वर म्हणून गेलात की \"वर\" जायला वेळ लागला नसता . वर म्हणजे करियर मध्ये म्हणतो मी कारण हिला असे वाटते की सगळे (सगळे म्हणजे कोण हा संशोधनाचा विषय आहे) तिचा शीडी सारखा वापर करतात. साला ही म्हणजे कोण टाटा बिर्ला की अंबानी लागून गेली काय हिच्याशी लग्न करून कोणी मोठा बनू शकतो हा संशोधनाचा विषय आहे) तिचा शीडी सारखा वापर करतात. साला ही म्हणजे कोण टाटा बिर्ला की अंबानी लागून गेली काय हिच्याशी लग्न करून कोणी मोठा बनू शकतो पण हे माझे वैयक्तिक मत आहे/होते कारण हिच्याशी लग्न करायला जगभरातून असंख्य (खूळचोट) मुलांचे अर्ज आले होते म्हणे. तो आकडा वाचून मला आपण IPL आणि आय-पिलच्या जमान्यात देखील किती मागासालेल्या आणि संकुचित विचारसरणीचे आहोत ह्याची कल्पना आली... अर्थात वर शोधण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची काही गरज नव्हती. त्यापेक्षा स्वयं वर गेली असती तर... असो. तिला अवदसा एवढ्या साठी म्हणतो कारण मला तिचे नाव नुसतेच घेणे शक्य नाही कारण तीच्या नावाच्या मागेपुढे असंख्य शिव्या आल्याशिवाय माझे वाक्य पूर्ण होऊच शकत नाही आणि त्या सगळ्या इथे लिहणे शक्य नसल्यामुळे थोडक्यात भागवतो. ही मराठी आहे म्हणून मला भैय्या किंवा येन्ना रास्कल फेम मूरगन (माइंड इट) कॅटागरीत असतो तर बरे झाले असते असे बरेचदा वाटते. साला आमच्या पूर्ण सावंतवाडीचे नाव खराब झाले असेल. मला तर आधीपासून ही आलेल्या अभागी (खूळचोट) पोरापैकी कुणाबरोबर लग्न करणार नाही ह्याची खात्री होतीच. काही तरी तमाशा करून भोकाड पसरेल ही अपेक्षा होती. हिच्यामुळे जनतेला प्रथमच रीयॅलिटी शोचा स्पर्धा जिंकून देखील पहिला \"अभागी\" विजेता पाहायला भेटला मिळाला. आत्ता पण मला खात्री आहे की ही बया काही त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि लग्न नाही झाले तर समलिंगी कायदा आल्यामुळे अवदसेला स्वयंवर( पण हे माझे वैयक्तिक मत आहे/होते कारण हिच्याशी लग्न करायला जगभरातून असंख्य (खूळचोट) मुलांचे अर्ज आले होते म्हणे. तो आकडा वाचून मला आपण IPL आणि आय-पिलच्या जमान्यात देखील किती मागासालेल्या आणि संकुचित विचारसरणीचे आहोत ह्याची कल्पना आली... अर्थात वर शोधण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरण्याची काही गरज नव्हती. त्यापेक्षा स्वयं वर गेली असती तर... असो. तिला अवदसा एवढ्या साठी म्हणतो कारण मला तिचे नाव नुसतेच घेणे शक्य नाही कारण तीच्या नावाच्या मागेपुढे असंख्य शिव्या आल्याशिवाय माझे वाक्य पूर्ण होऊच शकत नाही आणि त्या सगळ्या इथे लिहणे शक्य नसल्यामुळे थोडक्यात भागवतो. ही मराठी आहे म्हणून मला भैय्या किंवा येन्ना रास्कल फेम मूरगन (माइंड इट) कॅटागरीत असतो तर बरे झाले असते असे बरेचदा वाटते. साला आमच्या पूर्ण सावंतवाडीचे नाव खराब झाले असेल. मला तर आधीपासून ही आलेल्या अभागी (खूळचोट) पोरापैकी कुणाबरोबर लग्न करणार नाही ह्याची खात्री होतीच. काही तरी तमाशा करून भोकाड पसरेल ही अपेक्षा होती. हिच्यामुळे जनतेला प्रथमच रीयॅलिटी शोचा स्पर्धा जिंकून देखील पहिला \"अभागी\" विजेता पाहायला भेटला मिळाला. आत्ता पण मला खात्री आहे की ही बया काही त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि लग्न नाही झाले तर समलिंगी कायदा आल्यामुळे अवदसेला स्वयंवर() पार्ट 2 करायला हरकत नाही.\nचला तर गाववाल्यानू... भेटू परत...\nआज कारगिल विजय दिवस... १० ��र्षांपुर्वी कारगील युद्धाची सांगता झाली. भारतानं टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतलं पण इतर कुठल्याही युद्धाप्रमाणे नेहमीप्रमाणेच आपल्या सैनिकांची आहुती देऊनच... माहीत नाही त्यांना श्रद्धांजली वाहण्याची तरी आपली कुवत आहे की नाही... अस कधीतरी त्यांची आठवण काढायची, त्या दिवशी ऐ मेरे वतन के लोगों ऐकायचे, टीव्हीवर देशभक्तिपर चित्रपट पाहायचे. (आज तर फक्त दूरदर्शन वर प्रहार लागला होता बाकी चॅनेल वाल्यांना अजूनही कारगिल विजय दिवसाची सवय झालेली नसावी.) 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रमाणे कोणी राजकीय नेता जावून पुष्पचक्र अर्पण करतात. झाले... अर्थात नुसत्या राजकारणी लोकांना दुषण देण्यात काही अर्थ नाही. आपण तरी फार काय मोठं करतो. सैनिकांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपण जर काही करू शकलो तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.\nकधी पासून मनोगत आणि मराठी ब्लॉग्सपॉट वर ब्लॉग आणि इतर लेखन वाचतो आहे... आत्ता म्हटले आपण पण लिहावे काही... लोक लिहातात तितक नाही जमणार पण ठीक आहे ना साला इथे कोण अप्रेज़ल देणार नाहीय. माझ्या बद्दल सांगायचे झाले तर मी कोकणातल्या खार्या हावेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. त्यामुळे अंतू बर्व्यासारखे जिभेचे वळण तिरके. बोलणे जरा जास्तच रोखठोक. जे आहे ते आहे, समोरच्याला काय वाटेल हे असले विचार फाट्यावर. तिरकस विचार जास्त. चारचौघात बसून लोकांची मारत बसणे आणि मुख्य म्हणजे लोकांना प्रॉपर नावे ठेवणे ह्यात हातखंडा. कळस म्हणजे आत्ता सुद्धा ब्लॉगला नाव काय द्यावे ह्या विचारात असताना सगळ्यात आधी \"येड**\", \"बाबा चमत्कार\", \"तीरसट\" \"खूळ**\" ही अशी नावे आधी आठवली... आणि मुख्य म्हणजे सगळी उपलब्द्ध होती. म्हणजे पंचक्रोशीतच नव्हे तर चक्क समस्त आंतरजाला वर आपला टाळकं जरा जास्तच हटके (सटक) आहे याची खात्री पटली. बरा वाटला. मराठी असल्याचा मजबूत अभिमान आणि मालवणी सारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. पक्का भारतीय असल्यामुळे क्रिकेट म्हणजे जीव की प्राण आणि ह्या एकाच कारणामुळे पाकिस्तान नंतर ऑस्ट्रेलिया वर खुन्नस. असो तर... माका काय बाकी लोकां सारखा स्टोरया, प्रेम-प्रकरणा, लफडी (झेंगाट) आणि बाकी काय काय लिवूक जमायाचा नाय. कविता माका झ्याटा कळत नाय. (संदीप खरेची सोडून) कविता मी वाचत पण नाय तर लिवायचा सबंधच नाय... तर मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मान���न घ्या...\nतर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू ह्या माजा पहिलाच एण्ट्री असा तेवा प्रथे प्रमाणे म्हांराजाला गार्हाणं घालूनच पुढे जावूक हवा...\nबारा राटीच्या, बारा वहिवाटीच्या म्हांराजा तुका आज गार्हाणं घालतायं रे म्हांराजा \nआंतरजाला वर ब्लॉग लिवूक घेतला असा म्हांराजा \nता लिवतना तुझी नजर असु दे म्हांराजा \nनेमी नेमी जमला नाय तरी अधनं मधनं मालवणीतून लिखान घडवून आण म्हांराजा \nहापूस, रायवळ आंबे, काजू, फणस, करवंद या सगळ्या कोकण मेव्याबरोबरच कोकणातल्या समुद्र किनार्यावरच्या खार्या हवेवर आणि खारवलेल्या माश्यांवर पोसलेला माणूस. कोकणात वाढल्यामुळे सहाजिकच जिभेचे वळण तिरके. तिरकस विचार आणि बोलणे जरा जास्तच रोखठोक. मालवणीसारख्या शिवराळ भाषेवर मनापासून प्रेम. तर आंतरजालावरच्या गाववाल्यांनू मी जा काय लिवनार हाय ता ग्वाड मानून घ्या नाहीतर जावा ****... काय समजलावं\nगजालवाडीतल्या कट्ट्यावर किती लोकं चकाट्या पिटतं आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-priyanka-chopra-reveals-her-new-look-4876360-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:01:16Z", "digest": "sha1:LMYXPWL3XO2UYORKLCOWXMUXTDVTRHTM", "length": 2674, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priyanka Chopra Reveals Her New Look | DIFFERENT लूकमध्ये प्रियांका चोप्रा, पाहा तिचा न्यू Look - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nDIFFERENT लूकमध्ये प्रियांका चोप्रा, पाहा तिचा न्यू Look\nफोटो- प्रियांका चोप्राचा बदलेला लूक...\nमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा मागील काही दिवसांत वेगळ्या लूकमध्ये दिसली. तिने आपल्या नवीन लूकवर टि्वट करून सांगितले, 'आता नवीन काहीतरी करण्याची वेळ आली आहे. मी माझ्या केसांना नवीन लूक दिला आहे. त्यामुळ मला स्वत:ला मी खूप अॅडव्हेंचर असल्याचा भास होत आहे. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना टि्वट करून सांगितले होते, प्रियांकाच्या नवीन लूकसाठी प्रतिक्षा करा. तिने आपला बदलेला लूक चाहत्यांनासाठी शेअर केला आहे.'\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा प्रियांका चोप्राचा New Look...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-apple-may-launch-a-driver-less-icar-with-high-tech-features-5020655-NOR.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T08:42:09Z", "digest": "sha1:2ZH7OM2CTOIFTHU7VUKIGMTZ4SQFCSIH", "length": 3950, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Apple May Launch A Driver Less ICar With High Tech Features | व्हॉइस कमा���डवर चालणार Appleची कार, आरशाच्या जागी कॅमेरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nव्हॉइस कमांडवर चालणार Appleची कार, आरशाच्या जागी कॅमेरा\nनवी दिल्ली- Apple कंपनीची लवकरच ड्रायव्हरलेस कार रस्त्यावर धावणार आहे. विशेष म्हणजे ही कार व्हॉइस कमांडवर चालेल. कारमध्ये आरशाच्या जागी कॅमेरा असेल. कंपनीने तिचे नाव ‘Apple i car’असे ठेवले आहे.\nसॅन फ्रांसिस्कोमध्ये सुरु असलेल्या 'वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स 2015'मध्ये (WWDC) Apple कंपनीने अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केले आहेत. याशिवाय मोठ्या घोषणाही केल्या आहेत.\nApple i Carमधील संभाव्य फीचर्स-\n1. वायपर लेस विंडशील्ड\n2. साइड मीररच्या जागी कॅमेरा\n3. बदलता येईल विंडो ग्लासचा कलर\n4. नॅनो बॉडी टेक्नॉलॉजी\n5. एकदा चार्ज केल्यास धावेल 1.60 लाख किलोमीटर\n6. टचस्क्रीन, इंटीरियर, व्हाइस कमांडने ऑपरेट होतील अनेक फीचर्स\n7. 3 सीटर ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक कार\n8. आपात्कालीन स्थितीत कार ऑटोमॅटीक हॉस्पिटलचा शोध घेऊन प्रवाशांना पोहोचवेल.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, 'Apple i car'विषयी बरंच काही...\nApple ने लॉन्च केले 4 न्यू प्रॉडक्ट्स, यूजर्सला मिळतील हे हायटेक Gadgets\n\\'Apple Iphone 7\\'चे फीचर्स झाले लीक, वाचा- किंमत आणि रिलीज डेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T08:12:32Z", "digest": "sha1:EB2ATMW7ICI4UXCD7PVK6AICTZAMDLK2", "length": 9064, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "खिर्डीसह परीसरातील शेतकर्यांची व्यापार्यांकडून लाखोंची फसवणूक | Janshakti Newspaper", "raw_content": "\nखिर्डीसह परीसरातील शेतकर्यांची व्यापार्यांकडून लाखोंची फसवणूक\nखिर्डीसह परीसरातील शेतकर्यांची व्यापार्यांकडून लाखोंची फसवणूक\n37 शेतकर्यांनी दिले निभोंरा पोलिसात तक्रार अर्ज\nखिर्डी (सादिक पिंजारी) : खिर्डी खुर्द येथील चार ते पाच व्यापार्यांनी तालुक्यातील अनेक शेतकर्यांकडील कपाशी, केळी, मका, ज्वारी, गहु खरेदी करून घेतला मात्र अनेक शेतकर्यांचे पैसे दिले नसल्याचे उघड झाले आहे. यात काही शेतकरी राहिलेले पैसे मागण्यासाठी गेले असता व्यापार्यांकडून मारहाण करण्यात आली असल्याची तक्रार निंभोरा पोलिसात करण्यात आली आहे. एकूण 70 शेतकर्यांचे कोटींच्या आसपास व्यापार्यांकडे पैसे घेणे असून यापैकी 37 शेतकर्यांनी खिर्डी येथील तंटामुक्त समितीमार्फत निंभोरा पोलीस ठाण्यात पाच ते सहा व्यापार्यांविरोधात तक्रार अर्ज सादर केले आहेत.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nया शेतकर्यांकडे दिलेल्या मालाच्या पावत्या व बँकेचे धनादेश आहेत. यापूर्वी देखील भुसावल येथील उद्योजक सानिया कादरी यांनी तालुक्यातील ऐनपूर, निंबोल येथील शेतकर्यांची केळी घेतली होती. त्याचा मोबदला शेतकर्यांना मिळाला नाही व धनादेश बँकेत वटत नसल्यामुळे शेतकर्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना पुन्हा खिर्डी येथील काही व्यापार्यांनी अशाच पद्धतीची फसवणूक केली आहे. सद्यस्थितीत 37 शेतकर्यांनी अर्ज दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र 65 ते 70 शेतकरी आपले अर्ज सादर करणार असल्याचे समजते. याबाबत 37 शेतकर्यांनी सुरवातीला खिर्डी बुद्रुक तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रजीत पाटील, सरपंच गफुर कोळी, माजी पोलीस पाटील अरुण पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती घन:शाम पाटील, किरण नेमाडे, जयंत पाटील, गंभीर पाटील यांच्याकडे फसवणुकीबाबत अर्ज सादर केले आहेत. शेतकरी व तंटामुक्त समितीने निंभोरा पोलीस ठाण्यात जावून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व उपनिरीक्षक योगेश शिंदे यांना अर्ज सादर केले आहेत.\nखिर्डी येथील व्यापार्यांविरोधात शेतकर्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत व्यापार्यांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात येईल, असे सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे म्हणाले.\nशिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही गटबाजीवर चिंतन\nदहावीचा निकाल जाहीर; ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भ���रताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%88%E0%A4%A6%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D/", "date_download": "2021-07-30T08:50:18Z", "digest": "sha1:Z3QNXQJZRGBQ7NXR6YJPKGZK2QRZ2IUB", "length": 4842, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "यावलमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन | Janshakti Newspaper", "raw_content": "\nयावलमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन\nयावलमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन\nयावल : शहरात रविवारी सायंकाळी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला आरसीपी पथक क्रमांक दोन तसेच यावल पोलिस ठाण्याचतील पोलिस कर्मचार्यांनी शहरातील विविध भागातून पथसंचलन केले. रमजान ईद निमित्त कुणीही नमाज पठण करण्यासाठी प्रार्थनास्थळ, ईदगाह मैदानात जाणार नाहीत, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या असून आपल्या कुटुंबासमवेत घरीच नमाज पठण करावे, अशा सूचना मुस्लिम बांधवांना करण्यात आल्या आहेत.\nयावलमध्ये एकाच दिवशी दोन कोरोनाबाधीत आढळले\nजळगाव शहरात अजून ३ कोरोना पॉजिटीव्ह\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nपूरग्रस्त भागांचा दौरा करतानाच उद्धव ठाकरे-फडणवीस आले…\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.filmibhonga.com/mumbawood/information-about-suhas-joshi/", "date_download": "2021-07-30T08:28:39Z", "digest": "sha1:E772VXANYVBN2M37CAGEF7RX23IRX7AK", "length": 10732, "nlines": 49, "source_domain": "marathi.filmibhonga.com", "title": "बोगदातील आई :सुहास जोशी यांच्याबद्दल थोडे काही | FilmiBhonga Martathi", "raw_content": "\nबोगदातील आई :सुहास जोशी यांच्याबद्दल थोडे काही\nबोगदातील आई :सुहास जोशी यांच्याबद्दल थोडे काही\nसुहास जोशी यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात महाविद्यालयीन काळापासूनच केली. जेव्हा त्यांना त्यांची अभिनयातील रुची समजली त्यावेळी त्यांनी अभिनयात पदवी घेणायचे ठरवले आणि नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा तुन अभिनयाची पदवी घेतली. १९७२ साली खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली, ती बॅरिस्टर या मराठी नाटकाद्वारे. हे नाटक विजय मेहता यांनी दिग्दर्शित केले होते आणि जयवंत दळवी यांनी लिहिले होते. बॅरिस्टर, सख्खे शेजारी, आणि गोष्ट जन्मांतरीची हि त्यांची काही गाजलेली नाटके. सुहास जोशी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच काही हिंदी चित्रपटामध्ये हि अभिनय केला. त्याचबरोबर त्या काशिनाथ घाणेकर यांच्याबरोबर आनंदी गोपाळ मध्ये होत्या. सुहास जोशी यांनी डॉ श्रीराम लागू यांच्याबरोबर सुद्धा नाटकांमध्ये अभिनय केला आहे ,त्यापैकी अग्निपंख,नटसम्राट , एकाच प्याला हि त्यांची गाजलेली नाटके. ऐंशी च्या दशकात त्यांनी डॉ श्रीराम लागू यांच्या बरोबर बरेच नाटकात अभिनय केला. सुहास जोशी यांनी गंभीर आणि विनोदी या दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहे. मराठी चित्रपटात तू तिथं मी या चित्रपटाने त्यांना जवळपास ४ पुरस्कार मिळवून दिले.\nREAD ALSO : अजय गोगावले म्हणताहेत ‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे’\nमराठी सोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे चांगले नाव झाले ,त्यांनी बऱ्याच चित्रपटात अभिनय केला.\nत्यापैकी तेजाब ,चांदणी ,जोश या चित्रपटांनी बरीच कमाई केली. त्यांनी त्यांचा अभिनयाची एक वेगळी छाप रसिक प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.\nकाही दिवसापूर्वीच त्यांनी पुन्हा छोट्या पडद्यवर पुनरागमन केले आहे. त्यांचा छोट्या पडद्यावरील विशेष म्हणजे काही मराठी मालिका बऱ्याच गाजल्या. प्रपंच, अग्निहोत्र, कुंकू या मालिकांमध्ये त्यांची भूमिका विशेष गाजली.\nस्टार प्रवाह वरील ‘ललित २०५ ‘ या मालिकेद्वारे त्या पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अभिनय करत आहे. त्यात त्यांची भूमिका हि आजीची आहे . एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित ही मालिका आहे.\nनुकताच त्यांचा नवीन मराठी चित्रपट बोगदा प्रदर्शित झाला. ह्या चित्रपटात त्यांनी आईची भूमिका साकारली आहे. आई आणि मुलगी यांचे नाते या चित्रपटाद्वारे दाखवण्यात आलेले आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलीच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे आहे. त्यांच्या ह्या चित्रपटात नक्कीच आपल्याला त्यांचा अभिनयाचा आणखी एक कंगोरा पाहायला मिळेल. त्यांच्या अभिनय कौशल्याने त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकली आहे .\nतर नक्की पाहूया बोगदा फिल्मीभोंगा मराठी सोबत\nअमोल कागणे करतोय ‘बाप्पा मोरया’चा जयघोष\nअमोल कागणे आणि प्रदीप पंडित कालेलकर म्हणतात ,'बाप्पा मोरया' अभिनय आणि निर्मितीमूल्यांचा अचूक जाणकार असलेला अमोल कागणे हा तरुण नेहमीच मनोरंजनक्षेत्रात काहीना काही तरी वेगळेपणा आणण्यासाठी धडपडत असतो. नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून आत्तापर्यंत अमोलने अनेक सामाजिक...\nवैदर्भीय टॅलेंट जगासमोर आणायचंय – दिग्दर्शक प्रीतम पाटील\n'खिचिक'च्या निमित्ताने प्रितमसोबत केलेली ही खास बातचीत... विदर्भातल्या यवतमाळ या छोट्याशा जिल्हयातुन आपलं नशीब आजमावायला आलेला प्रितम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी नवसंजीवनी देणारं टॅलेंटच म्हटलं पाहिजे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा प्रितम खरंतर यूपीएससीची परीक्षा...\n‘पळशीची पिटी’ चे दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांचे गुरू कोण\nपळशीची पीटी' मधून दिसणार गुरु शिष्यांचा अनोखा मिलाप'लागीरं झालं जी' फेम शीतलीच्या काकाची भूमिका निभावणारे धोंडिबा बाळू कारंडे हे नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे 'पळशीची पीटी' या चित्रपटामुळे. येत्या २३ ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणारा 'पळशीची पीटी' हा...\n‘पळशीची पिटी’ मध्ये जमली राहुल्या आणि जयडीची जोडी\nमला लय कॉन्फिडन्स हायहा डायलॉग ऐकताच चटकन डोळ्यांसमोर येतो तो म्हणजे राहुल्या. साधा, भोळसट, बोलण्या-चालण्यात एक विशिष्ट ढब असलेला हा राहुल्या उर्फ राहुल मगदूम ( Rahul Magdum ). 'लागीरं झालं जी' मालिकेतून आपल्यासमोर आला. आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या...\nपळशीच्या पीटी मधून किरण ढाणे ची रुपेरी पडद्यावर एंट्री\nपळशीच्या पीटी' या सिनेमात किरण ढाणे झळकणार आहे. याच सिनेमातील तिचा एक लूक समोर आला आहे.'जयडी' च्या भूमिकेने घराघरांत पोहचलेली 'राजकन्या' म्हणजेच किरण ढाणेने स्वतःचं असं वेगळं स्थान मनोरंजन क्षेत्रात निर्मीलेलं आहे. लागीरं झालं जी मधल्या अनेकविध शेड्सने प्रेक्षकांच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.thewire.in/wildlife-in-danger-after-people-bring-covid-19-to-antarctica", "date_download": "2021-07-30T06:16:57Z", "digest": "sha1:LPY22DYM5LFZIZ7PQMOBN46PGNVSIDOK", "length": 13180, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका - द वायर मराठी", "raw_content": "\nअंटार्क्टिकातही कोविडचा संसर्ग; वन्यजीवनाला धोका\nचिलीच्या बर्नार्डो ओहिगिन्स रिसर्च सेंटरमधील ३६ जणांना डिसेंबरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झाला आणि कोरोना विषाणूपासून मुक्त राहिलेला जगातील अखेरचा खंड हा दर्जा अंटार्क्टिका खंडाने गमावला. हे केंद्र अन्य तळांपासून लांब असल्याने साथ आटोक्यात आणणे सोपे आहे असे वाटत आहे पण हा विषाणू किती बेभरवशाचा आणि व्यापक आहे हे आतापर्यंत आपल्याला कळून चुकले आहे. अंटार्क्टिकातील मानवांना याचा फारसा धोका नसला तरी या खंडातील अनन्यसाधारण व आधीपासूनच धोक्यात असलेल्या वन्यप्राण्यांना कोविडची लागण होण्याच्या संभाव्यतेमुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत. अंटार्क्टिकामधील वन्यप्राण्यांच्या अद्याप कोविडसाठी चाचण्या झालेल्या नाहीत. मात्र, या नाजूक परिसंस्थेत विषाणू कसा शिरू शकतो याचे मूल्यांकन १५ वैज्ञानिकांचे आंतरराष्ट्रीय पथक करत आहे.\nप्राणी ते मानव; मानव ते प्राणी\nमानवांमध्ये सापडलेल्या सर्व सात कोरोनाविषाणूंचा स्रोत प्राणी हा आहे (त्यांना झूनोसेस असे म्हणतात) आणि त्यांची संसर्गाची क्षमता वेगवेगळी आहे. कोविड-१९ विषाणू प्राण्यामध्ये निर्माण होऊन अज्ञात माध्यमाद्वारे मानवात पसरला असे समजले जाते. २००२-२००४ मध्ये पसरलेला सार्स हा रॅकन डॉग्ज व सिव्हेट्समधून आला होता, असे समजतात. कोरोना विषाणूची सामान्य सार्वत्रिकता आणि जागतिक पर्यावरणाची वेगवान संपृक्तता हे मुद्दे बघता या विषाणूचा संसर्ग मानवापासून प्राण्यांना होण्याची अर्थात “रिव्हर्स झूनोसेस”ची शक्यता वैज्ञानिक तपासून बघत आहेत. प्राण्यांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या जागतिक संघटनाही यावर लक्ष ठेवून आहेत. आत्तापर्यंत सिंह, वाघ, मांजरी, कुत्रे व फेरेट्स या काही प्रजातींनाच कोविडची लागण झाली आहे. मात्र बरे होण्याचे प्रमाण प्रजातींनुसार भिन्न आहे. उदाहरणार्थ, संसर्ग झालेल्या मांजरांमध्ये लक्षणे जाणवली पण त्यांनी विषाणूला लढा दिला. कुत्र्यांमध्ये प्रतिबंधाचे प्रमाण अधिक होते. अंटार्क्टिकामध्ये कुत्रे-मांजरी नसल्या तरी १०० दशलक्षांहून अधिक सी बर्ड्स आहेत, जगातील पेंग्विन्सच्या प्रजातींपैकी ४५ टक्के येथे आहेत, जगातील सील्सपैकी ५० टक्के येथे आहेत. २०२० मध्ये झालेल्या संशोधानुसार सील आणि पक्ष्यांना प्रादुर्भावाचा धोका कमी आहे. संसर्ग झालेल्या लोकांशी थेट संपर्क आला, तरच हा आजार प्राणीमात्रांना होऊ शकतो, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी काढला आहे. अंटार्क्टिकामधील अनेक प्राण्यांच्या प्रजाती रिसर्च स्टेशन्सहून जवळ आहेत आणि वन्यजीव अभ्यासामध्ये प्राण्यांशी जवळीक, त्यांना हात लावणे नेहमीच होते. पेंग्विन्सच्या रूस्ट्सना, सीस्लच्या ब्रीडिंगच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याने ही चिंतेची बाब आहे. ऑक्टोबर २०१९ आणि एप्रिल २०२० या काळात ७३,९९१ पर्यटकांनी अंटार्क्टिकाला भेट दिली होती. हे पर्यटक लक्षावधी मायक्रोबायल पॅसेंजर्स सोबत घेऊन जातात आणि ते पॅसेंजर्स तेथेच राहतात. यातील बहुतेक निरुपद्रवी असतात पण केवळ एक शक्तिशाली घटक साथीला कारणीभूत ठरू शकतो हे आपण कोविड साथीच्या निमित्ताने शिकलो आहोत.\nपर्यटक नेहमी घेतात ती खबरदारी कोविड प्रतिबंधासाठी पुरेशी नाही. सर्वप्रथम संशोधन केंद्रातील मानवांकडून मानवांना होणारा संसर्ग नियंत्रित झाला पाहिजे. यासाठी अंटार्क्टिकाला जाणाऱ्यांनी चाचणी व विलगीकरणाचे नियम पाळले पाहिजेत. दुसरा मुद्दा म्हणजे वन्यप्राण्यांशी जवळून संबंध ठेवण्याबाबत निर्बंध आवश्यक आहे. वैज्ञानिकांनी संरक्षण उपकरणे वापरली पाहिजेत. ऑस्ट्रेलियातील वन्यप्राण्यांसोबत काम करणाऱ्यांनीही याच निर्बंधांचे पालन केले पाहिजे.\nजगाच्या अन्य भागांतून कोरोनाचा संसर्ग झालेले स्थलांतरित प्राणीही अंटार्क्टिका खंडात कोविडची साथ पसरवू शकतात. उदाहरणार्थ, स्कुआज कोविडचा प्रचंड उद्रेक झालेल्या दक्षिण अमेरिकन किनारपट्टीवरून अंटार्क्टिकावर जातात.\nयाशिवाय सुमारे ३७ टक्के तळांवरून कोणतेही उपचार न केलेले सांडपाणी अंटार्क्टिकाच्या परिसंस्थेत सोडले जाते. त्यातूनही प्रादुर्भावाची शक्यता वाढते. पाण्यामार्फत विषाणूचे संक्रमण होत नाही असे समजले जात असले, तरीही या सांडपाण्यात काही अत्यंत धोकादायक प्रदूषक आढळले आहेत.\nअंटार्क्टिकामध्ये वन्यप्राण्यांना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घेणे आता अत्यावश्यक झाले आहे.\nआंदोलन तीव्र करण्याची शेतकऱ्यांची रणनीती\nवरवरा राव यांना जामीन\nगर्भपात औषधे; अ���मेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस\n‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’\nझारखंडमध्ये न्यायाधीशाचा संशयित मृत्यू; एसआयटीची स्थापन\nअस्थानांच्या नियुक्तीला दिल्ली विधानसभेचा विरोध\nआशा, संताप आणि लोकशाही…\n‘एमपीएसएसी’च्या भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा\nसर्वांनी मिळून भाजपला हरवणे गरजेचेः ममता\nअन्न अत्यावश्यक नाही, तर दुसरे काय\nलॉकडाऊन : पर्यटन व्यवसायात २ कोटी १५ लाख बेरोजगार\n‘झारखंड सरकार पाडण्याच्या कटात विदर्भ भाजपाचे २ नेते’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-30T06:51:33Z", "digest": "sha1:2OQFS2IK6IFLEQTR4BDLIEMMYMBTC3JU", "length": 6282, "nlines": 115, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मोपा विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्या-मगोची मागणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर मोपा विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्या-मगोची मागणी\nमोपा विमानतळाला बांदोडकरांचे नाव द्या-मगोची मागणी\nमोपा येथे होउ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला गोव्याचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यायला हवे असे मत मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी फर्मागुड़ी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ढवळीकर यांनी हे मत व्यक्त केले. मगो पक्षाची ही मागणी सरकार समोर ठेवून त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.\nPrevious articleलष्कराच्या ताब्यात असलेली जागा पर्रिकरांनी परत का नाही घेतली:काँग्रेसचा सवाल\nNext articleसरकारमध्ये स्थान नसल्याने मगो पदाधिकारी अस्वस्थ\nकटलास एक्स्प्रेस – 21 नौदल सरावात भारतीय नौसेनेच्या वतीने आयएनएस तलवार सहभागी होणार\nजागतिक व्याघ्र दिनानिमित्त पंतप्रधानांनी सर्व वन्यजीव प्रेमींना दिल्या शुभेच्छा\nराज्य/केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे अद्याप 2.88 कोटींपेक्षा अधिक मात्रा उपलब्ध\nनवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाची घोषणा; के सेरा सेरा ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nबंदुका जमा करण्याचे आदेश\nश्रीपाद नाईकांना मार्शेलमध्ये मतदारांचा प्रचंड प्रतिसाद\nपालवी फाऊंडेशन च्या वतीने कर्करोग जनजागृती कार्यक्रम संपन्न\nस्मार्ट सिटीच्या नावाने उधळलेल्या पैशांचा हिशोब द्या:चोडणकर\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n144 कलम किंवा आणखी काहीही गोवेकरांना रोखू शकणार नाही : तेलेकर\nइंडिगोच्या इंजिनाला आग;विजमंत्री काब्राल थोडक्यात बचावले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.osmanabadtoday.com/2020/07/Osmanabad-Shripatrao-Bhosale-High-schoolHSC-Students.html", "date_download": "2021-07-30T07:45:40Z", "digest": "sha1:F7NCWN3OD6S7L2SCCBSJ74GHIG5HNZDV", "length": 19291, "nlines": 91, "source_domain": "www.osmanabadtoday.com", "title": "--> श्रीपतराव भोसले विद्यालयाची विद्यार्थ्यीनी विज्ञान शाखेतून जिल्ह्यात सर्वप्रथम | Osmanabad Today", "raw_content": "\nश्रीपतराव भोसले विद्यालयाची विद्यार्थ्यीनी विज्ञान शाखेतून जिल्ह्यात सर्वप्रथम\nउस्मानाबाद - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा ...\nउस्मानाबाद - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली. विद्यार्थी संख्या जास्त असतानाही जवळपास 100% निकाल देणारे श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय हे महाराष्ट्रातील एकमेव विद्यालय आहे. यश संपादन केलेले सर्व विद्यार्थी हे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयाची शिकवणी न लावता फक्त विद्यालयातील अभ्यासाच्या जोरावर स्वतःच्या मेहनतीने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.\nश्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेतील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. विज्ञान शाखेचा सरासरी निकाल 99.86%, वाणिज्य शाखेचा सरासरी निकाल 89.86% तर कला शाखेचा सरासरी निकाल 74.32 टक्के एवढा लागला आहे.\nश्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 715 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 714 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेतून कु.यादव प्रतिभा सुनिल ही विद्यार्थ्यीनी 92.76% गुण मिळवून जिल्ह्यात सर्वप्रथम आली आहे. तर कु.घार्गे दिशा संतोष (89.07%), कु.लोमटे प्रतिक्षा पद्माकर (87.69%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्य���चा मान मिळवला आहे. 298 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.\nश्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 155 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 139 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेतून कु.उंबरे पुजा संतोष व राजपुरोहित लोकेंद्रसिंह मोहनसिंह हे दोघेही विद्यार्थ्यी 90.30% गुण मिळवून सर्वप्रथम आले आहेत. तर कु.तिकटे तनुजा श्रीराम (89.23%), हेगडकर श्रीकांत यशवंत (88.76%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. 46 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.\nश्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतून बारावी परीक्षेसाठी एकूण 222 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 165 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेतून मोटे ओंकार संब्रत व क्षिरसागर ओमकार राजेंद्र हे दोघेही विद्यार्थ्यी 91.23% गुण मिळवून सर्वप्रथम आले आहेत. तर कु.ढगारे आकांक्षा काशीनाथ (89.07%), कु.मोरे प्रणोती मनोहर (88.15%) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळवला आहे. 33 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले.\nमिळालेल्या यशाबद्दल गुरुवर्य मा. के.टी.पाटील सर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. गुणवंत विद्यार्थ्यी व पालकांचा संस्थेचे अध्यक्ष मा.सुधीर अण्णा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुधीर पाटील म्हणाले की आमच्या विद्यालयातील विद्यार्थी गेल्या दहा वर्षापासून जिल्ह्यात सर्वप्रथम येत आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम येणा-या विद्यार्थ्यांना दिली जाणारी धीरुभाई अंबानी शिष्यवृत्ती सलग दहा वर्षापासून आमच्याच विद्यार्थ्यांना मिळत आहे. सर्वांनी राबवलेल्या नियोजनबध्द कामगिरीने हे यश मिळत आहे. अभियांत्रिकी व वैद्यकीय परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी मागील पाच वर्षापासून विद्यालयात स्वतंत्र अशी फोटाॅन बॅच कार्यरत आहे. या बॅचला शिकवण्यासाठी दिल्ली, कोटा येथील नामांकित प्राध्यापक वृंद आहे. विद्यार्थ्यांनी इतरत्र न जाता या बॅचचा लाभ घ्यावा.\nयावेळी प्राचार्य साहेबराव देशमुख, उपप्राचार्य संतोष घार्गे, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, उपमुख्याध्यापक सिध्देश्वर कोळी, पर्यवेक्षक प्रा.नंदकुमार नन्नवरे, प्रा.तानाजी हाजगुडे, प्रा.अरविंद भगत व सर्व प्राध्यापक, पालक, कर्मचारी उपस्थित हो���े.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.सुर्यकांत कापसे तर आभार प्रा.नन्नवरे यांनी मांडले.मिळालेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nकार चालकाला हृदयविकाराचा झटका आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रसंगावधान\nउस्मानाबाद - उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांच्या कार चालकास धावत्या कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला. मात्र, प्रसंगाव...\nउस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि...\nउस्मानाबादेतील इंग्लंड रिटर्न तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह\nउस्मानाबाद - इंग्लंडहून उस्मानाबादेत परतलेल्या एका ३५ तरुणाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणावर उस्मानाबादच्य...\nउस्मानाबाद : खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी गुड न्यूज आहे. खरीप हंगाम २०१९-२० मधील पिकांच्या विम्याचा परतावा मंजूर झाला आहे. त्यामुळ...\nसरकारी कामगार अधिकारी कार्यालय बनले दलालांचा अड्डा\nअभियंत्यांसह ठेकेदारांचे बनावट शिक्के वापरून कामगारांच्या नोंदी उस्मानाबाद - उस्मानाबादचे सरकारी कामगार अधिकारी कार्यालय म्हणजे दलालांचा अ...\nसुंदर माझे कार्यालय उपक्रमाचा उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेत उत्साहात प्रारंभ\nउस्मानाबाद - विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या संकल्पनेतील जिल्हा परिषदातंर्गत ‘सुदंर माझे कार्यालय ’ हा उपक्रमात मराठवाडयातील आठही जिल...\nउस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने घेतले आणखी दोन बळी @ २०\nउस्मानाबाद - उस्मानाबाद ज��ल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्याचे ठिकाण असलेले उस्मानाबाद शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे...\nउस्मानाबादेत दोन अपघातात एक ठार, दोन जखमी\nउस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...\nउस्मानाबाद : रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पीटलला १० हजार दंड\nरॅपिड अँटिजेन टेस्टसाठी जादा आकारण्यात आलेली रक्कम रुग्णाच्या बँक खात्यावर जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचा दणका ...\nकसबे तडवळे शिवारात अज्ञात व्यक्तीचा खून\nदगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला कसबे तडवळे - कसबे तडवळे शिवारात एका ४० वर्षीय अनोखळी व्यक्तीचा खून करून मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दे...\nसीना कोळेगाव प्रकल्प ते पांढरेवाडी धरणापर्यंत कालवा बनवा.- खा. ओमराजे\nपरंडा (राहूल शिंदे) - सीना-कोळेगाव उपसा सिंचन योजनेतून पांढरेवाडी तलावात पाणी सोडण्याबाबत (कालवा) उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्ह्...\nVIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,\nOsmanabad Today : श्रीपतराव भोसले विद्यालयाची विद्यार्थ्यीनी विज्ञान शाखेतून जिल्ह्यात सर्वप्रथम\nश्रीपतराव भोसले विद्यालयाची विद्यार्थ्यीनी विज्ञान शाखेतून जिल्ह्यात सर्वप्रथम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://nashikcalling.com/nashik-city-reports-received-20-july-2020-amid-covid19/", "date_download": "2021-07-30T07:42:18Z", "digest": "sha1:4N5YGYVAGPD3CSRNYEISN56SRP6KBYH7", "length": 4737, "nlines": 33, "source_domain": "nashikcalling.com", "title": "नाशिक शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू – Nashik News – Nashik Calling", "raw_content": "\nनाशिक शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक शहरात सोमवारी (दि. 20 जुलै) 161 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू\nनाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. २० जुलै) रोजी प्राप्त झालेल्या अहवालात एकूण १६१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २७६ एकूण कोरोना रुग्ण:-५९१८ एकूण मृत्यू:-२१० (आजचे मृत्यू ०५) घरी सोडलेले रुग्ण :- ३९९१ उपचार घेत असलेले रुग्ण:- १७१७ अशी संख्या झाली आहे.\nसोमवारी (दि. २० जुलै) रोजी आढळून आलेल्या कोरोनाबाधीतांची परिसरनिहाय यादी प्राप्त करण्यासाठी इथे क्लिक करा..\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) घर क्रमांक १२, शांतीनगर,नाशिक येथील ९३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २) त्र्यंबक वाडी, नाशिक येथील ५५ वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ३) सातपूर, नाशिक येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ )राज्य कर्मचारी हौसिंग सोसायटी, अशोक नगर, सातपूर येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ५) गुलशन कॉलनी, पखाल रोड येथील ६७ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.\nनाशिक शहरात रविवारी (दि. २७ सप्टेंबर) ७२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; १२ जणांचा क्रोनामुळे मृत्यू\nपोलिसांनी टाकली अचानक धाड; ६ जण प्राणघातक शस्त्रासह ताब्यात \nफरार रम्मी राजपूतची मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु\nरस्त्यात प्रसूती झालेल्या ‘त्या’ महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; बाळाचाही स्वॅब घेतला \nनाशिक शहरात शुक्रवारी दिवसभरात 10 पॉझिटिव्ह रुग्ण; जाणून घ्या त्यांची हिस्ट्री\nमहापालिकेच्या बिटको रुग्णालयात १५ व्हेंटिलेटर धूळ खात….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.maharashtralivenews.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%81-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-30T07:06:59Z", "digest": "sha1:LTIVKZAHCUS2XY7RMOP22ZRFK2YL6KH3", "length": 6464, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtralivenews.com", "title": "पशु प्रदर्शन – Maharashtra Live News", "raw_content": "\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\nयुवक सेवा फाउंडेशन च्या वतीने ८०० वृक्षांचे वृक्षारोपण\nएडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. अनिल गोरे यांना मिळाले जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान\nपेठ वडगांव येथे उपजिल्हा रुग्णालय व्हाव���, वडगांव शहर काँग्रेसची मागणी\nजोतिबा डोंगरावरील आरोग्य विभागाचा प्रश्न मार्गी न लागल्यास मनसे करणार आंदोलन\nअवघ्या १३ तासांमध्ये कोरोनाने अख्ख कुटुंब संपवलं\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.२८/०२/२०२१. पाडळी (ता.हातकणंगले) येथे कामधेनू सह. दूध संस्था व गोदरेज अँग्रोवेटच्या वतीने जातीवंत जनावरांचे…\nपाडळी येथे कामधेनु दूध संस्थेच्या वतीने जनावरांचे प्रदर्शन\nमहाराष्ट्र लाईव्ह वृत्तसेवा : जोतिबा डोंगर दि.२८/०२/२०२१. पाडळी (ता.हातकणंगले) येथे कामधेनू सह. दूध संस्था व गोदरेज अँग्रोवेटच्या वतीने जातीवंत जनावरांचे…\nमहाराष्ट्र लाईव्ह न्यूज या पोर्टल द्दवारे आम्ही सत्य ,निर्भिड आणि निपक्षपणे माहिती देन्याचे काम करत आहोत. यामध्ये राजकिय ,सामाजिक, राष्ट्रीय ,धार्मिक , क्रीडा, प्रकारच्या बातम्या आम्ही प्रसारित करतो.\nमोहन धुंदरे यांनी स्वखर्चातून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मोफत गाडी देऊन जपली सामाजिक बांधिलकी\nमनसेच्या लढयाला यश : जोतिबा डोंगरवरील खंडित केलेले पाणी पुरवठा वीज कनेक्शन अखेर सुरू\nभोगावतीच्या रामकृष्ण हाँस्पिटलमध्ये अवघड शस्त्रक्रिया यशस्वी : सहा किलो वजनाची काढली गाठ\nमुक्ता फौंडेशनच्या वतीने शाहू महाराज जयंती साजरी\nजोतिबा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी मनसेचे बांधकाम विभागाला निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://lawandmore.org.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97/", "date_download": "2021-07-30T07:45:48Z", "digest": "sha1:A5SA224MRPAHSYAV35656XDSEWR4656I", "length": 36433, "nlines": 263, "source_domain": "lawandmore.org.in", "title": "ब्लॉग | Law & More B.V. | आयंडोवेन आणि आम्सटरडॅम", "raw_content": "\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन लॉअर\nअंतर्देशीय मालमत्ता (आयपी) कायदेशीर\nसमाजोपयोगी संस्था आणि धर्मादाय सूत्रे\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nनेदरलँड्स डच बार असोसिएशन\nनोकरी - व्यवसायाच्या संधी\nकमाईची व्यवस्था याबद्दल सर्व\nव्यवसाय विक्री करताना विचार करण्यासारख्या बर्याच गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात कठीण घटकांपैकी एक म्हणजे विक्री किंमत. येथे वाटाघाटी होऊ शकतात, उदाहरणार्थ, खरेदीदार पुरेसे पैसे देण्यास तयार नाही किंवा पुरेसे वित्त मिळविण्यात अक्षम आहे. एक […]\nका��देशीर विलीनीकरण म्हणजे काय\nशेअर विलीनीकरणात विलीनीकरण करणार्या कंपन्यांच्या शेअर्सचे हस्तांतरण करणे हे नावातून स्पष्ट आहे. मालमत्ता विलीनीकरण हा शब्द देखील सांगत आहे, कारण कंपनीची काही मालमत्ता आणि उत्तरदायित्व दुसर्या कंपनीने ताब्यात घेतले आहे. कायदेशीर विलीनीकरण हा शब्द केवळ कायदेशीररित्या नियंत्रित फॉर्मसाठी संदर्भित आहे […]\nमुलांबरोबर घटस्फोट: संप्रेषण हे महत्त्वाचे आहे\nएकदा घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर त्याबाबत बरेच काही केले जाईल व त्याविषयी चर्चा होईल. घटस्फोट घेणारे भागीदार सहसा स्वत: ला भावनिक रोलरकोस्टरमध्ये शोधतात, यामुळे वाजवी करारात येणे कठीण होते. जेव्हा त्यात मुले गुंतलेली असतात तेव्हा हे आणखी कठीण होते. मुलांमुळे, आपण […]\nकोर्टाबद्दल तक्रार दाखल करा\nआपल्याकडे न्यायप्रणालीवर विश्वास असणे आणि ते राखणे महत्वाचे आहे. म्हणूनच जर आपल्याला असे वाटत असेल की कोर्टाने किंवा कोर्टाच्या सदस्याने आपल्याशी योग्य वागणूक दिली नाही. आपण त्या कोर्टाच्या मंडळाला एक पत्र पाठवावे. आपण […]\nशेल विरूद्ध हवामान प्रकरणात निकाल\nरॉयल डच शेल पीएलसीविरूद्ध मिलियुडेफेन्सी प्रकरणात हेगच्या जिल्हा कोर्टाचा निर्णय (त्यानंतर: 'आरडीएस') हा हवामान खटल्याचा एक मैलाचा दगड आहे. नेदरलँड्ससाठी, सर्वोच्च न्यायालयाने युर्जेंडाच्या निर्णयाची मुख्य पुष्टीकरणानंतरची ही पुढची पायरी आहे, जिथे राज्य […]\nदेणगीदार करार: आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे\nशुक्राणू दाताच्या मदतीने मुलास जन्म घेण्याचे अनेक पैलू आहेत, जसे की योग्य दाता शोधणे किंवा गर्भाधान प्रक्रिया. या संदर्भातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे गर्भाधान, कोणत्याही भागीदार, शुक्राणू दाता […]\nआपण एखाद्या कंपनीला दुसर्याकडे हस्तांतरित करण्याचे किंवा एखाद्याची कंपनी ताब्यात घेण्याची योजना आखत असाल तर आपल्याला ही शंका लागू होईल की हे अधिग्रहण कर्मचार्यांनाही लागू आहे की नाही. कंपनी ताब्यात का घेतली गेली आहे आणि अधिग्रहण कसे केले जाते यावर अवलंबून, हे किंवा कदाचित […]\nतृतीय पक्षांद्वारे अनधिकृत वापरापासून आपल्या निर्माण आणि कल्पनांचे संरक्षण करण्यासाठी बौद्धिक मालमत्ता अधिकार अस्तित्त्वात आहेत. तथापि, विशिष्ट प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ आपण आपल्या निर्मितीचा व्यावसायिक दृष्टिकोनातून वापर करू इच्छित असाल तर आपण इतरांनी ते वापरण्यास सक्षम व्हावे अशी आपली इच्छा आहे. परंतु आपल्याला किती अधिकार द्यायचे आहेत […]\nसंकटाच्या वेळी पर्यवेक्षी मंडळाची भूमिका\nपर्यवेक्षी मंडळावरील आमच्या सामान्य लेखाव्यतिरिक्त (पुढे 'एसबी'), आम्ही संकटाच्या वेळी एसबीच्या भूमिकेवर देखील लक्ष केंद्रित करू इच्छितो. संकटाच्या वेळी कंपनीच्या सातत्याचे रक्षण करणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे आहे, म्हणूनच महत्त्वपूर्ण विचार करणे आवश्यक आहे. […]\nसुपरवायझरी बोर्ड (यापुढे 'एसबी') बीव्ही आणि एनव्हीचे एक मंडळ आहे जे व्यवस्थापन मंडळाच्या धोरण आणि कंपनीच्या सामान्य कामकाजावर आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या उपक्रमांवर पर्यवेक्षी कार्य करते (अनुच्छेद २: १/०/२2० परिच्छेद २) डच सिव्हिल कोड ('डीसीसी')) चे. […] चा उद्देश\nवैधानिक द्विस्तरीय कंपनीचे इन आणि आऊट\nवैधानिक द्विस्तरीय कंपनी एक खास कंपनीची कंपनी आहे जी एनव्ही आणि बीव्हीला (तसेच सहकारी) वर अर्ज करू शकते. नेदरलँड्समधील त्यांच्या क्रियाकलापांचा एक भाग असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत गटांवरच हे लागू होते असे बर्याचदा विचार केले जाते. तथापि, यासाठी आवश्यक नाही […]\nप्रतिबंधात्मक कोठडीः हे कधी परवानगी आहे\nपोलिसांनी तुम्हाला काही दिवस नजरकैदेत ठेवले होते आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पुस्तक काटेकोरपणे केले गेले आहे का उदाहरणार्थ, कारण असे करण्याच्या कारणास्तव आपल्याला कायदेशीरपणाबद्दल शंका आहे किंवा कारण असा विश्वास आहे की हा कालावधी बराच मोठा आहे. हे अगदी सामान्य आहे की आपण, किंवा […]\nदेखभालीसाठी पात्र असणारा माजी भागीदार काम करू इच्छित नाही\nनेदरलँड्समध्ये घटस्फोटाच्या नंतर माजी जोडीदाराच्या आणि कोणत्याही मुलांच्या राहत्या खर्चात देखभाल हे आर्थिक योगदान आहे. ही एक रक्कम आहे जी आपल्याला मासिक आधारावर प्राप्त करावी लागते किंवा ती द्यावी लागते. आपल्या स्वतःस आधार देण्यासाठी आपल्याकडे पुरेसे उत्पन्न नसल्यास आपण पात्र आहात […]\nभाडेकरू म्हणून आपले काय हक्क आहेत\nप्रत्येक भाडेकरूचे दोन महत्वाचे हक्क आहेतः राहण्याचा आनंद घेण्याचा हक्क आणि भाडे संरक्षणाचा अधिकार. जिथे आम्ही जमीनदारांच्या जबाबदाations्या संदर्भात भाडेकरूच्या पहिल्या अधिकाराबद्दल चर्चा केली तेथे भाडेकरूचा दुसरा हक्क वेगळ्या ब्लॉगमध्ये आला […]\nजेव्हा आपण नेदरलँड्समध्ये निवास भाड्याने देता तेव्हा आपण आपोआप भाडे संरक्षणास पात्र आहात. आपल्या सह-भाडेकरू आणि सबटेन्ट्सवरही हे लागू होते. तत्त्वानुसार, भाडे संरक्षणामध्ये दोन पैलूंचा समावेश आहे: भाडे भाडे संरक्षण आणि भाडेकरार भाडेकराराच्या कराराच्या समाप्तीच्या विरूद्ध भाडे संरक्षण या अर्थाने की मालक केवळ […]\nघटस्फोट घ्यायचा की नाही हे ठरवणे अवघड आहे. एकदा आपण हा एकच उपाय असल्याचे ठरविल्यानंतर प्रक्रिया खरोखरच सुरू होते. बर्याच गोष्टी व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे आणि हा भावनिकदृष्ट्या कठीण कालावधी देखील असेल. आपल्या मार्गावर मदत करण्यासाठी आम्ही देऊ […]\nनेदरलँड्स मध्ये वर्क परमिटसाठी अर्ज करणे. यूके नागरिक म्हणून आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे.\n31 डिसेंबर 2020 पर्यंत, यूरोपियन युनियनचे सर्व नियम युनायटेड किंगडमसाठी लागू होते आणि ब्रिटीश नागरिकत्व असणारे नागरिक डच कंपन्यांमध्ये सहजपणे काम करू शकतात, म्हणजेच निवास किंवा वर्क परमिटशिवाय. तथापि, जेव्हा युनायटेड किंगडमने 31 डिसेंबर 2020 रोजी युरोपियन संघ सोडला तेव्हा परिस्थिती बदलली आहे. […]\nभाडे करारामध्ये विविध बाबी असतात. यामधील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे जमीनदार आणि भाडेकरूंबद्दल त्याचे जबाबदा .्या. घराच्या मालकाच्या जबाबदा .्यांबद्दलचा प्रारंभिक बिंदू म्हणजे “भाडेकराराच्या भाडे कराराच्या आधारे ती अपेक्षा करू शकेल असा आनंद”. सर्व केल्यानंतर, जबाबदा [्या […]\nआपण आपल्या पोटगी जबाबदा ्या पूर्ण करण्यास अक्षम असल्यास आपण काय करावे\nपोटगी हे भूतपूर्व जोडीदार आणि मुलांना देखभाल करण्याच्या योगदानासाठी एक भत्ता आहे. पोटगी भरावी लागणार्यास देखभाल कर्जदार म्हणूनही संबोधले जाते. पोटगीचा प्राप्तकर्ता बहुतेक वेळा देखभाल करण्यास पात्र अशी व्यक्ती म्हणून ओळखला जातो. पोटगी ही अशी रक्कम आहे की आपण […]\nकंपनीच्या संचालकांना कंपनीच्या हिताचे मार्गदर्शन नेहमीच करावे. जर संचालकांनी स्वत: च्या वैयक्तिक स्वार्थामध्ये निर्णय घ्यावेत तर काय करावे अशा प्रकारच्या व्यासंगात काय व्याज कायम आहे आणि दिग्दर्शकाने काय करावे अशी अपेक्षा आहे अशा प्रकारच्या व्यासंगात काय व्याज कायम आहे आणि दिग्दर्शकाने काय करावे अशी अपेक्षा आहे जेव्हा संघर्ष असतो तेव्हा […]\nहस्तांतरण करात बदलः प्रारंभ करणारे आणि गुंतवणूकदार लक्ष देतात\n2021 हे असे वर्ष आहे ज्यात कायदे आणि नियमांच्या क्षेत्रात काही गोष्टी बदलतील. कर हस्तांतरणासंदर्भातही असेच आहे. 12 नोव्हेंबर, 2020 रोजी, प्रतिनिधींनी हस्तांतरण कर समायोजित करण्याच्या विधेयकास मंजुरी दिली. याचा हेतू […]\nनागरी संहितेनुसार मालकी ही एखाद्या व्यक्तीला मिळू शकणारा सर्वात व्यापक हक्क आहे. सर्व प्रथम, याचा अर्थ असा आहे की इतरांनी त्या व्यक्तीच्या मालकीचा आदर केला पाहिजे. या अधिकाराचा परिणाम म्हणून, त्याच्या मालकाचे काय होते हे ठरविणे मालकावर अवलंबून आहे. च्या साठी […]\nएनव्ही-कायदा आणि पुरुष / महिला प्रमाण सुधारणे\n२०१२ मध्ये, बीव्ही (खाजगी कंपनी) कायदा सुलभ केला गेला आणि अधिक लवचिक बनविला गेला. बीव्ही कायद्याची सरलीकरण आणि लवचिकता या कायद्याच्या अंमलात येण्यासह, भागधारकांना परस्पर संबंधांचे नियमन करण्याची संधी दिली गेली, जेणेकरून कंपनीची रचना अनुकूल करण्यासाठी अधिक खोली तयार केली गेली […]\nव्यापार रहस्ये संरक्षण: आपल्याला काय माहित असावे\nट्रेड सिक्रेट्स अॅक्ट (डब्ल्यूबीबी) नेदरलँड्समध्ये 2018 पासून लागू झाला आहे. अज्ञात माहिती-कसे आणि व्यवसायाच्या माहितीच्या संरक्षणावरील नियमांचे एकत्रीकरण करण्याबाबत हा कायदा युरोपियन निर्देश लागू करतो. युरोपीयन निर्देशांच्या उद्दीष्टेचे उद्दीष्ट हे आहे की सर्वात नियम खंडित होऊ नये […]\nसराव मध्ये, उद्दीष्ट पालक परदेशात सरोगसी कार्यक्रम सुरू करणे वाढत्या प्रमाणात निवडतात. त्यांच्याकडे याची अनेक कारणे असू शकतात, या सर्व गोष्टी डच कायद्यानुसार अभिप्रेत असलेल्या पालकांच्या अनिश्चित स्थितीशी संबंधित आहेत. खाली थोडक्यात याबद्दल चर्चा केली आहे. या लेखात आम्ही स्पष्ट करतो की परदेशातील शक्यता […]\nनेदरलँड्स मध्ये बिशपचा प्रतिनिधिक दुय्यम\nदुर्दैवाने, गर्भधारणा ही प्रत्येक मुलास मूल होण्याची इच्छा असणारी बाब नाही. दत्तक घेण्याच्या शक्यतेव्यतिरिक्त, सरोगेसी हा हेतू पालकांसाठी एक पर्याय असू शकतो. याक्षणी, नेदरलँड्समध्ये सरोगेसी कायद्याद्वारे नियमन केले जात नाही, जे कायदेशीर स्थिती बनवते […]\nजेव्हा एखादा मूल जन्माला येतो तेव्हा मुलाची आई आपोआपच मुलावर पालकांचा अधिकार ठेवते. त्यावेळी आई स्वत: अजूनही अल्पवयीन आहे अशा घटना वगळता. जर आईने तिच्या जोडीदाराशी लग्न केले असेल किंवा मुलाच्या जन्मादरम्यान नोंदणीकृत भागीदारी असेल तर, […]\nआजवर, नेदरलँड्सकडे भागीदारीचे तीन कायदेशीर प्रकार आहेत: भागीदारी, सामान्य भागीदारी (व्हीओएफ) आणि मर्यादित भागीदारी (सीव्ही). ते मुख्यतः लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग (एसएमई), कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्रात वापरले जातात. भागीदारीचे सर्व तीन प्रकार डेटिंगच्या नियमांवर आधारित आहेत […]\nमालक म्हणून आपण आपल्या कर्मचा ्याला आजारी असल्याचे सांगण्यास नकार देऊ शकता\nहे नियमितपणे असे घडते की मालकांना त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्या कर्मचार्यांविषयी शंका असते. उदाहरणार्थ, कारण कर्मचारी बर्याचदा सोमवार किंवा शुक्रवारी आजारी असल्याची तक्रार नोंदवितो किंवा औद्योगिक वाद होत असल्यामुळे. आपणास आपल्या कर्मचार्याच्या आजारपणाच्या अहवालावर प्रश्न विचारण्याची आणि तो स्थापित होईपर्यंत वेतनाचे भुगतान निलंबित करण्याची परवानगी आहे […]\nघटस्फोटामध्ये पुष्कळ गोष्टींचा समावेश असतो घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये बर्याच चरण असतात. कोणती मुले उचलली पाहिजेत हे अवलंबून आहे की आपल्याकडे मुले आहेत की नाही आणि आपण भविष्यातील माजी भागीदाराशी समझोता करण्यास आधीपासूनच सहमती दिली आहे की नाही. सर्वसाधारणपणे, खालील मानक प्रक्रियेचे पालन केले पाहिजे. प्रथम […]\nजर आपल्या सूचना आपल्या कर्मचार्याने न पाळल्या तर हे खूप त्रासदायक आहे. उदाहरणार्थ, ज्या एका कर्मचा on्यावर आपण अवलंबून राहू शकत नाही तो शनिवार व रविवारच्या दरम्यान कामाच्या मजल्यावर दिसू शकेल किंवा आपला स्वच्छ ड्रेस कोड त्याला किंवा तिला लागू होत नाही असा विचार करणारा एक कर्मचारी. […]\n नेदरलँड्समध्ये घटस्फोटानंतर आपल्या पूर्वीच्या जोडीदाराची आणि मुलांची जगण्याची किंमत कमी करण्यासाठी पोटगी एक आर्थिक योगदान आहे. ही एक रक्कम आहे जी आपल्याला प्राप्त होते किंवा मासिक द्यावी लागते. आपल्याकडे जगण्यासाठी पुरेसे उत्पन्न नसल्यास आपण पोटगी मिळवू शकता. […]\nएंटरप्राइज चेंबरमध्ये चौकशी प्रक्रिया\nजर आपल्या कंपनीमध्ये विवाद उद्भवले आहेत ज्याचे अंतर्गत निराकरण होऊ शकत नाही, तर एंटरप्राइझ चेंबरच्या आधीची प्रक्रिया त्यांचे निराकरण क��ण्याचे एक योग्य साधन असू शकते. अशा प्रक्रियेस सर्वेक्षण प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेमध्ये, एंटरप्राइझ चेंबरला धोरण व कामकाजाचा अभ्यास करण्यास सांगितले जाते […]\nप्रोबेशनरी कालावधी दरम्यान डिसमिसल\nप्रोबेशनरी कालावधी दरम्यान, नियोक्ता आणि कर्मचारी एकमेकांना ओळखू शकतात. काम आणि कंपनी त्याच्या आवडीनुसार आहे की नाही हे कर्मचारी पाहू शकते, तर कर्मचारी नोकरीसाठी योग्य आहे की नाही हे मालक पाहू शकेल. दुर्दैवाने, यामुळे कर्मचार्यांना डिसमिसल केले जाऊ शकते. […]\nसमाप्ती आणि सूचना कालावधी\nआपण करारापासून मुक्त होऊ इच्छिता हे त्वरित शक्य नाही. अर्थात, लेखी करार आहे की नाही आणि नोटीस कालावधीबाबत करार झाले आहेत का हे महत्वाचे आहे. कधीकधी एक वैधानिक नोटीस कालावधी करारावर लागू होतो, तर आपण स्वत: ला […]\nइमिग्रेशन- आणि माइग्रेशन कायदा\nयुरोपिया आणि सीआयएस डेस्क\nफार्म आणि लाइफ सायन्स\nअधिक माहिती आवश्यक आहे \nआमचे वकील तुमच्या सेवेत आहेत.\nकिंवा आपला तपशील खाली द्या\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nटी. + एक्सएनयूएमएक्स एक्सएनएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स एक्सएनयूएमएक्स\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-30T06:57:57Z", "digest": "sha1:VSWYA4WU2H5W3AP355RNE3MXHCWZQ5XJ", "length": 13094, "nlines": 110, "source_domain": "ejanshakti.com", "title": "चांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना | Janshakti Newspaper", "raw_content": "\nचांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना\nचांदणी रेल्वे स्टेशनच्या रेखाचित्रात फेरफार केल्याने घडली दुर्घटना\nमहाव्यवस्थापक अलोक कन्सल यांची माहिती ; भुसावळ विभागात सुरक्षा दौर्यात केली पाहणी\nभुसावळ : मध्य रेल्वेच्या चांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. यात एक धक्कादायक बाब समोर आली असून रेल्वे स्टेशनचे बांधकाम ज्या रेखाचित्रानुसार करण्यात आले, त्या रेखाचित्रात फेरफार करण्यात आली त्यानुसार हे बांधकाम झाले नव्हतेत्यामुळे दुर्घटना घडली सुदैवाने मात्र कुठलीही जिवीतहानी झाली नाही. याचा तपासणी अहवाल दोन दिवसात मिळेल, याप्रकरणी संबंधीत अभियंत्याला निलंबीत करण्यात आले असून रीपोर्टमध्ये आणखी काही त्रृटी आढळल्यास त्यातील दोषी अधिकारी आणि ठेकेदारावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी दिली. भुसावळ विभागाचा मंगळवारी त्यांनी सुरक्षा पाहणी दौरा केल्यानंतर दैनिक जनशक्ती प्रतिनिधने त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.\nभुसावळ विभागाचा मंगळवारी पाहणी दौरा\nमध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कन्सल यांनी मंगळवारी भुसावळ विभागात सुरक्षा पाहणी दौरा केला. सकाळी 10 वाजेपासून ईगतपुरी येथून दौर्याला प्रारंभ झाल्यानंतर दुपारी चार वाजता भुसावळ येथे महाव्यवस्थापकांचे आगमन झाले. या दरम्यान त्यांनी रेल्वे स्टेशन आणि ट्रॅकची पाहणी केली. भुसावळ रेल्वे स्थानकावर त्यांचे आगमन झाले असता कन्सल यांनी स्थानकाच्या दक्षिणेकडील उद्यान, पार्किंगची पाहणी केली. यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील कॅन्टीन, प्रवासी प्रतीक्षालय तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वातानुकूलीन विश्रामगृहाची पाहणी केली. यावेळी त्यांनी समाधान व्यक्त केले.\nसुविधांबद्दल व्यक्त केले समाधान\nआपल्या दौर्याबाबत माहिती देताना कन्सल म्हणाले की, सध्या कोरोनामुळे रेल्वेची रहदारी कमी झाली असून प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. एरव्ही 35 हजार प्रवासी दररोज ये-जा करतात मात्र सध्या दिवसभरात सुमारे चार हजार प्रवासी प्रवास करीत आहे. तरीदेखील रेल्वेने सुविधांमध्ये कुठलीही कसर सोडली नसल्याचे सांगितले.\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nचांदणी रेल्वे स्थानक दुर्घटनेत अभियंता निलंबीत\nचांदणी रेल्वे स्टेशनवर पाच दिवसांपूर्वी समोरील छताचे बांधकाम कोसळले होते. याप्रकरणी महाव्यवस्थापकांना विचारणा केली असता ते म्हणाले की, प्राथमिक चौकशीत कॅन्टीलिव्हर बीमच्या गंजण्यामुळे बाल्कनीचा स्लॅब खाली पडला आणि स्टेशनच्या इमारतीच्या दर्शनी भिंतीस लागून आदळल्यामुळे समोरच्या भिंतीचे नुकसान झाले. यात कोणासही इजा झाली नाही व रेल्वे वाहतुकीस अडथळादेखील निर्माण झाला नाही. प्राथमिक चौकशीच्या आधारे वरीष्ठ बांधकाम अभियंता ज्यांचे देखरेखीखाली ���ांधकाम झाले होते त्यांना निलंबित करण्यात आले आहे. ही दुर्घटना झाली त्यावेळेस कुठलीही रेल्वे आलेली नव्हती, जवळपास पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे कन्सल म्हणाले.\nतिसर्या रेल्वे मार्गाचे काम दोन महिन्यात होणार पूर्ण\nतिसर्या रेल्वे मार्गात भुसावळ ते भादली सुरु झाले असून, भादली ते जळगाव अपूर्ण आहे. मार्चपर्यंत कामासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, कोरोनामुळे मजूर मिळत नसल्याने काम रखडले आहे. पुढील एक-दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल, चौथ्या मार्गाचे काम मोठे असून, त्यास किमान वर्षभर तरी लागतील, असे डीआरएम विवेककुमार गुप्ता म्हणाले.\nपादचारी पुलाच्या कामास येणार गती\nरेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलास तोडून त्याचे नुतनीकरण केले जात आहे मात्र कोरोनामुळे या कामालादेखील फटका बसला आहे. या पुलाची पाहणी केली असून बहुतांश काम झाले असून महिनाभरात काम पूर्ण होणार असल्याचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. तसेच प्रवाशांसाठी पर्यायी दादरा सुरू आहे. केवळ जुना पूल बंद करून त्यावर नवीन पुलाची निर्मिती होत आहे. याचा फारसा परीणाम होत नसून लवकरच त्याचेही काम पूर्ण होईल, असा विश्वास महाव्यवस्थापकांनी व्यक्त केला.\nवरणगााव पाणीपुरवठा योजनेला गतीसाठी प्रधान सचिवांना सूचना देणार\nपोलीस अधीक्षकांच्या हस्ते सावद्यात पोलीस अंमलदार कक्षाचा शुभारंभ\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या सात दुचाकी जप्त\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\nअट्टल दुचाकी चोरटे पिंपळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या…\nभुसावळ दौंड-मेमू विशेष गाडीला मुदतवाढ\nहिंगोण्यात 18 वर्षीय तरुणास सर्पदंश\nकिनगावातून दुचाकी चोरी : दोघा आरोपींना 31 पर्यंत पोलीस कोठडी\n‘समजू नका ढगा हे साधेसुधे बियाणे’ गझलेने महाराष्ट्रभर…\nऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित\nखरचं मोदी विरुध्द देश अशी निवडणूक होणार\nमुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत शिवसेनेविषयी नाराजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://markandeyeducation.com/1-3/", "date_download": "2021-07-30T07:07:08Z", "digest": "sha1:7RVKMK5HC5SYLNZW4DP5N2S7WJRMXFAO", "length": 2740, "nlines": 52, "source_domain": "markandeyeducation.com", "title": "प्रवेश प्रकीर्या करिता लागणारी कागदपत्रे – मार्कण्डेय एज्युकेशन कन्सल्टन्सी", "raw_content": "\nदहावी नंतर काय कराव \nबारावी नंतर काय कराव \nप्रवेश प्रकीर्या करिता लागणारी कागदपत्रे\nHome / प्रवेश प्रकीर्या करिता लागणारी कागदपत्रे\nप्रवेश प्रकीर्या करिता लागणारी कागदपत्रे\nMHT-CET / NEET / JEE पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nवैद्यकीय प्रवेशासाठी ( Medical ) लागणारी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nअभियंता ( Engineering ),औषधनिर्माता ( B.Pharmacy ) कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nबी एस.कृषी प्रवेशासाठी ( B. Sc. Agri.) आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nD.Pharmacy प्रवेशासाठी कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nState Quota मेडिकल कॉलेज\nबी.ई / बी.टेक. इंजिनिअरिंग\nपॉलिटेक्निक ( SSC )\nपॉलिटेक्निक ( HSC )\nहे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-corona-patient-doubled-rate-103-days", "date_download": "2021-07-30T08:41:35Z", "digest": "sha1:EWRLXXC6YJB5YQAHYQHKKF5LDRF5YTZZ", "length": 7785, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चांगली बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर", "raw_content": "\n मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 103 दिवसांवर\nमुंबई : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लसीकरणासह कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येत असून आतापर्यंत 54 लाख 90 हजार 241 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89 टक्के आहे. कोरोना रुग्ण वाढीचा सरासरी दर 0.66 टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 103 दिवसांवर आला आहे. रविवारी 3672 नवीन रुग्ण सापडले असून कोरोनाग्रस्तांचा एकूण संख्या 6 लाख 56 हजार,204 इतकी झाली आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होऊन 57,342 हजारांवर आला आहे. नव्या रुग्णांची संख्या स्थिरावल्याने रुग्णवाढीचा दर 0.66 पर्यंत खाली आला आहे.\nमुंबईत रविवारी दिवसभरात 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा आकडा 13 हजार 330 वर पोहोचला आहे. तर मृत झालेल्यापैकी 35 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 48 पुरुष तर 31 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 4 रुग्णांचे वय 40 वयोगटाच्या खालील होते. 32 रुग्णांचे वय 40 ते 60 वयोगटातील होते तर 43 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते. मुंबईत गुरुवारी 5542 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 5 लाख, 83हजार ,873 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या 57हजार 342 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nमुंबईत 107 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 903 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 24,195 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल 894 करण्यात आले.\nधारावीतील 24 नवे रुग्ण\nधारावीतील रुग्णसंख्यानियंत्रणात आली असून धारावीत आज 24 नवीन रुग्ण सापडले असून एकूण रुग्णांची संख्या 6497 वर पोहोचली आहे. दादर मध्ये आज 28 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 8939 झाली आहे. माहीम मध्ये 24 रुग्ण सापडले असून एकूण रुग्ण 9037 इतके रुग्ण झाले आहेत.मुंबई प्रमाणे जी उत्तर मधील रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जी उत्तर मध्ये आज 76 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या 24,473 झाली आहे.\nसंपादन : शर्वरी जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/golmaal-has-taken-place-purchase-kovid-material-solapur-zilla", "date_download": "2021-07-30T08:43:15Z", "digest": "sha1:J23NY3WWLAKBBAUHJT6ZUO2MQ5O2UPXP", "length": 16298, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल", "raw_content": "\nआजच्या सभेला येणाऱ्यांची ऍन्टिजन टेस्ट करण्यात आली. एकूण 93 जणांची टेस्ट केली. त्यात दोनजण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या विषय समितीचे एक सभापती व एका जिल्हा परिषद सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे या टेस्टवरुन दिसून आले. 77 सदस्यांपैकी आजच्या बैठकीला केवळ 33 सदस्य उपस्थित होते.\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या कोविड साहित्य खरेदीत झाला आहे गोलमाल\nसोलापूर ः जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जोरदार चर्चा झाली. कोरोनाच्या काळात खरेदी केलेल्या साहित्यांमध्ये काहीतरी गोलमाल असल्याचा आरोप सदस्यांनी केला. काही सदस्यांनी आवश्यक उपकरणे नसल्याचा मुद्दा मांडला तर काही सदस्यांनी नादुरुस्त उपकरणे दिल्याची तक्रार केली. नादुरुस्त उपकरणे बदलून देण्याची मागणी केली. कोरोनाच्या काळात अहोरात्र काम करणाऱ्या आशा वर्कर यांना दोन हजा��� रुपये देण्याचा ठराव आजच्या सभेमध्ये करण्यात आला.\nअध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेसाठी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती स्वाती शटगार, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता धांडोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एम. जे. आवताडे उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, उमेश पाटील, भारत शिंदे, सचिन देशमुख, वसंत देशमुख यांनी आशा वर्कर यांना जास्तीत-जास्त पैसे देण्याची मागणी केली. सचिन देशमुख यांनी आशा वर्कर यांना कायमस्वरुपी मानधन देण्याची मागणी केली. त्याचबरोबर सरकारकडूनही त्यांचे मानधन वाढविण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने द्यावा असेही त्यांनी सांगितले. गट प्रवर्तकांचाही विचार करण्याची मागमी उमेश पाटील यांनी केली. सचिन देशमुख यांनी सांगोल्यात डॉक्टर पीपीई कीटविना काम करत आसल्याचे सांगितले. आरोग्य विभागाने दिलेली उपकरणे नादुरुस्त आहेत. ती बदलून द्यावीत. औषध-गोळ्या पुरेशा प्रमाणात द्याव्यात अशी मागणी केली. वसंत देशमुख यांनी आशा वर्कर यांच्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी आपले मानधन द्यावे, अधिकाऱ्यांनी आपला एक-दोन दिवसाचा पगार द्यावा असे आवाहन केले. त्यांना हे पैसे लवकर मिळावेत, भाऊबीज म्हणून त्यांना ते द्यावेत असेही त्यांनी सांगितले.\nजिल्हा परिषदेच्या सेस फंडाचा पैसा कुठे वापरला जातो याची माहिती देण्याची मागणी सुभाष माने यांनी केली. अधिकाऱ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एकाच व्यक्तीला त्याचा ठेका दिला जातो. त्यातून दरवर्षी किती पैसे दिले जातात, याचीही माहिती त्यांनी विचारली. मात्र, ती माहिती देण्यात प्रशासनाला अपयश आले. आतापर्यंत ठेकेदाराला दिलेल्या पैशातून 10 नवीन गाड्या आल्या असत्या असे माने यांनी सांगून त्याच्या चौकशीची मागणी केली. अधिकाऱ्यांकडून वापरल्या जाणाऱ्या गाड्यांना \"जीपीएस' लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, हा वेगळा विषय असल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी त्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. पण, सदस्य मल्लिकार्जून पाटील यांनी असे चालणार नसल्याचे त्यांना सुनावले. त्यावेळी आवताडे यांनी सेस निधीमधून गाड्यांवर खर्च होत नसल्याचे सांगितले. तर तो कशातून होतो याची माहिती सदस्यांनी मागितली. ती प्रशासनाला देता आली नाही. उमेश पाटील यांनी पंचायत राज समिती दौरा, स्वच्छ भारत अभियान याबाबत प्रश्न उपस्थित केले. रजनी देशमुख यांनी थेट ग्रामपंचायतीला निधी देण्यास विरोध दर्शविला. त्याची माहिती सदस्यांना व्हावी अशी मागणी केली.\nरेमिडीसिविअरचे अधिकार द्या अध्यक्षांना\nजिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना रेमिडीसिविअर इंजक्शन मिळत नाही. बाजारात त्याची किंमत 30 ते 40 हजार सांगितली जाते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्यावतीने खरेदी करण्याच्या साहित्यात या इंजक्शनचा समावेश करावा. \"रेबीज' ज्याप्रमाणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिली जाते. त्याचप्रमाणे हे इंजक्शन मिळावे. त्याचे अधिकारी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावेत असे आनंद तानवडे यांनी सांगितले. जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून ती गरजूंना उपलब्ध करुन देण्याची मागणी रणजितसिंह शिंदे यांनी केली. सर्वसामान्यांना ते इंजक्शन मिळत नसल्याचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे, मल्लिकार्जून पाटील यांनी सांगितले. कोरोनाबाबत रुग्णांचे प्रबोधन होणे आवश्यक असल्याचे शितलदेवी मोहिते-पाटील यांनी सांगितले.\nमान्यता देऊ पण त्याचे काय करणार\nकोरोनाच्या काळात आठ कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचे विषय सभेसमोर ठेवले आहेत. पण, त्या पैशातून नेमके काय करणार याचा उल्लेख त्यामध्ये नाही. त्यामुळे असा प्रस्ताव मंजूर कसा करायचा असा सवाल मल्लिकार्जून पाटील यांनी उपस्थित केला. त्याचवेळी त्रिभुवन धाईंजे यांनी कोविडच्या खर्चात काहीतरी गोलमाल असल्याचे सांगितले. रेमिडीसिविअर इंजक्शन त्यातून घेण्याच्या सूचना सदस्यांनी केली.\n\"अर्सेनिक अल्बम'वर वादळी चर्चा\nग्रामपंचायत विभागाने अर्सेनिक अल्बम गोळ्या खरेदीसाठी तीन कोटी रुपये मंजुरीबाबतचा प्रश्ताव सभेपुढे ठेवला होता. त्यावर वादळी चर्चा झाली. मल्लिकार्जून पाटील, रजनी देशमुख यांनी त्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आरोग्य विभागाने एवढा निधी त्यासाठी ठेवला असताना ग्रामपंचायत विभागाने हा प्रश्ताव कसा ठेवला असा सवाल सदस्���ांनी उपस्थित केला.\nजागा देण्याचा विषय नामंजूर\nजिल्हा परिषदेच्या जागा भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय यापूर्वीच सर्वसाधारण सभेने घेतला आहे. मात्र, तरीही आज ग्रामपंचायत विभागाने जागा देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. मरवडे (ता. मंगळवेढा) येथील राजाराम येडसे यांनी जिल्हा परिषदेची जागा \"बांधा, वापरा, हस्तांतरीत करा' या तत्वावर भाडेतत्वावर मिळण्याची मागणी केली होती. ग्रामपंचायत विभागाचा हा ठराव सर्वसाधारण सभेने नामंजूर केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-pune-vishleshan/pawar-should-not-know-airport-khed-not-technically-possible-adhalrao", "date_download": "2021-07-30T07:45:59Z", "digest": "sha1:N4HYMBI6AHPMQS5D3YNIMQRHRTCWDWOW", "length": 12285, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव - Pawar should not know that airport in Khed is not technically possible : Adhalrao | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव\nशरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव\nशरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी\nपुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल\nशरद पवारांना कदाचित ती गोष्ट माहीत नसावी : आढळराव\nसोमवार, 12 जुलै 2021\nहा जो आरोप माझ्यावर होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही.\nआंबेठाण (जि. पुणे) : खेड तालुक्यात तांत्रिकदृष्ट्या विमानतळ शक्य नाही, हे कदाचित ज्येष्ठ नेते शरद पवारांना माहीत नसावे. केंद्र आणि राज्याच्या दोन्ही एअरपोर्ट अथोरिटीने तसा निर्णय दिला आहे. त्यामुळे माझ्यामुळे नाही तर तांत्रिकदृष्ट्या विमानतळ गेले आहे, तरीही विमानतळ आणायचे असेल तर स्वागतच आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. (Pawar should not know that airport in Khed is not technically possible : Adhalrao)\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती येथे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांशी चर्चा करताना विमानतळासाठी तीन पर्याय आहेत. कदाचित खेड तालुक्याचा पुन्हा विचार होऊ शकतो, अशी शक्यता पवारांनी व्यक्त केली होती.\nहेही वाचा : अमित शहा सहकार मंत्री बनले अन् भाजप नेत्यांकडून धमक्या देणे सुरू\nपुरंदरमधील विमानतळाच्या जागेबाबतचा तांत्रिक अहवाल अद्याप आलेला नाही, याचा अर्थ पुरंदर विमानतळाची जागा अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे लोकांच्या मागणीनुसार खेड तालुक्यात विमानतळाच्या जागेचा विचार करावा लागेल, असे पवार यांनी सांगितले होते. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खेड तालुक्यात तांत्रिकृष्ट्या विमानतळ शक्य नाही, हे कदाचित पवारांना माहिती नसावे, असे ते म्हणाले.\nमाजी खासदार आढळराव म्हणाले की, खेडमधील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ माझ्यामुळे तालुक्याबाहेर गेले, हा जो आरोप माझ्यावर होत आहे, त्यात कोणतेही तथ्य नाही. एअरपोर्ट अथोरिटीने तसा निर्णय दिला आहे, त्यामुळे खेडमधून विमानतळ बाहेर गेले, असेही त्यांनी नमूद केले.\nविमानतळाचे खेडमध्ये स्वागतच ः दिलीप मोहिते\nनियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी खेड तालुक्याचा पुन्हा विचार होऊ शकतो, या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, खेडमध्ये विमानतळ होत असेल तर मी विमानतळाचे स्वागतच केले आहे. एसईझेडची जी जागा आहे, जेथे कारखाने होऊ शकत नाहीत, तेथे विमानतळ उभारण्या यावे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विरोधदेखील मावळलेला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमला त्रास दिल्याशिवाय आढळरावांना बरेच वाटत नाही : मोहिते\nआंबेठाण (जि. पुणे) : आंबेगाव तालुक्यात विकासकामे होत असताना, तिथे विरोध करायचा नाही. पण, खेड तालुक्यात काही विकासकामे व्हायला लागली की आडकाठी घालायची...\nसोमवार, 19 जुलै 2021\nखेडमध्ये सेना-भाजपचे 'तुझ्या वाचून करमेना'.. तर सेना-राष्ट्रवादीत 'तुझं माझं जमेना'\nआंबेठाण : राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र आहेत. परंतु स्थानिक पातळीवर मात्र यांच्यात विस्तवही जात...\nशनिवार, 27 मार्च 2021\nअमित ठाकरे बनले गाडीवान दादा\nआंबेठाण :सावरदरी(ता.खेड) येथे मनसेच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या अमित ठाकरे यांचा एक वेगळा अंदाज ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला....\nगुरुवार, 4 फेब्रुवारी 2021\nआंबेठाण पुणे खेड विमानतळ airport शरद पवार sharad pawar खासदार शिवाजीराव आढळराव shivajirao adhalrao airport बारामती पुरंदर भाजप आमदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-nana-patekar-and-gangster-manya-surve-relation-5211182-PHO.html?ref=inbound_More_News", "date_download": "2021-07-30T07:49:36Z", "digest": "sha1:552BUOPZC7AZTVVAR7FPVS7Y5AGRCTNY", "length": 5351, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nana Patekar and Gangster Manya Surve relation | नाना पाटेकरचा भाऊ होता अंडरवर्ल्ड डॉन, घाबरायचा दाऊद, झाले एन्काउंटर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाना पाटेकरचा भाऊ होता अंडरवर्ल्ड डॉन, घाबरायचा दाऊद, झाले एन्काउंटर\nमुंबई - अभिनेते नाना पाटेकर यांच्या आईचे माहेरचे आडनाव सुर्वे. रमण सुर्वे हा त्यांचा सख्खा धाकटा मामा. मुंबईतील कुख्यात गुंड मन्या सुर्वे हा त्यांचा मामेभाऊ. नानांवर त्याचे सावट पडू नये म्हणून लहानपणीच त्यांच्या आईने त्यांना मुंबईतून मुरूड-जंजिर्यास राहण्यास नेले. शुक्रवार, 1 जानेवारीला नानांचा वाढदिवस. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे मन्या सुर्वे आणि नानांबद्दल रंजक माहिती...\nमन्या कसा झाला गँगस्टार \nमनोहर ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील कुप्रसिद्ध डॉन होता. त्याच्या आयुष्यावर 'शुट आऊट अॅट वडाळा' हा हिंदी चित्रपटही आला. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. कीर्ती कॉलेजमधून त्याने बीए केले. मात्र, आपला सावत्र भाऊ भार्गवमुळे तो गुन्हेगारी जगतात आला. त्याने त्याच्या कॉलेजमधील मित्रांनाही गँगमध्ये सामिल करून घेतले. भार्गवची मुंबईतील दादरमध्ये मोठी दहशत होती.\nकसा केला पहिला खून \nमन्याने पहिला खून केला तो 1969 मध्ये दांडेकर नावाच्या व्यक्तीचा. या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि पुण्याच्या येरवडा तुरुंगात रवानगी झाली होती. तेथून त्याने पळ काढला. पुढे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो ठार झाला.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, लहापणीच नाना गेले होते वेश्येकडे ... मन्या, भार्गव आणि नानांचे कसे होते संबंध... मन्याला घाबरायचा दाऊद...\nविश्वनाथ पाटेकर आहे खरे नाव, सिनेसृष्टीत स्थापित होण्यासाठी केला 8 वर्षे संघर्ष\n65 वर्षांचे झाले नाना पाटेकर, वाचा त्यांच्या खासगी आयुष्यातील ���ंजक FACTS\nक्रिकेट, गर्लफ्रेंड, पार्टीज, 93 च्या ब्लास्टपूर्वी असे जगत होते दाऊद-राजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/will-cooperate-to-ed-investigation-says-ncp-leader-eknath-khadse-in-jalgaon-update-mhsp-508647.html", "date_download": "2021-07-30T06:33:10Z", "digest": "sha1:2Q7E7GVWGD5EUOWPPKU6APCTN2W64VWL", "length": 8667, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे– News18 Lokmat", "raw_content": "\nआधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे\nएकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे.\nएकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे.\nजळगाव, 26 डिसेंबर: पुण्यातील (Pune) भोसरी येथील भूखंडाच्या खरेदी प्रकरणी अंमलबजावणी संचनालयानं (ED) आपल्याला नोटीस पाठवली आहे. आपण या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे Eknath (Khadse) यांनी सांगितलं. एकनाथ खडसे जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या 30 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हेही वाचा...महाविकास आघाडीनचं मराठा आरक्षणाचा खून केला, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणी याआधीही चार वेळा आपली चौकशी झाली आहे. आता ED पाचव्यांदा चौकशी करणार आहे. ED ला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं खडसेंनी सांगितलं. याआधीही आपण सर्व तपास यंत्रणांना आणि चौकशी आयोगांना वेळोवेळी सहकार्य केल्याचं ते म्हणाले. भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्यामागेही आता EDच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. ED च्या नोटिशीनंतर एकनाथ खडसेंची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीच्या नेत्यानंच केले बेछूट आरोप... एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं चित्र समोर आलं आहे. जळगाव येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यावर बेछूट आरोप केले होते. एकनाथ खडसे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका देखीव त्यांनी केली होती. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रफुल्ल लोढा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत जामनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर या तीन ठिकाणी प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. हेही वाचा...मंत्रिमंडळात राहून महाराष्ट्र पेटवणे परवडणार का विनायक मेटेंचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण... प्रफुल्ल लोढा यांनी काल एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिलं आहे. रवींद्र पाटील म्हणाले, प्रफुल्ल लोढा राष्ट्रवादी काँग्रेसचे साधे सदस्यही नाहीत. त्यांचा आणि पक्षाची काही एक संबंध नसल्याचं सांगितलं. प्रफुल्ल लोढा यांनी खडसेंवर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. केवळ त्यांची बदनामी करण्याचा हा कट आहे. लोढा यांच्यावर खडसे अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती रवीद्र पाटील यांनी यावेळी दिली.\nआधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://maharashtranews24.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-30T08:11:56Z", "digest": "sha1:F47LHF3ZYM4RYETGQQ3KYM4EYQVKFI7H", "length": 12091, "nlines": 112, "source_domain": "maharashtranews24.com", "title": "औरंगाबादेत गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न | महाराष्ट्र News24", "raw_content": "शुक्रवार, 30 जुलै 2021\nऔरंगाबादेत गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न\nऔरंगाबादेत गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न\nफुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे आज (शुक्रवार) गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला.\nऔरंगाबाद : रायगड माझा वृत्त\nफुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे आज (शुक्रवार) गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पूजा सुरु होण्यापूर्वीच पोलिस आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे (अंनिस)कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी संबंधितांना ताब्यात घेतले आहे.\nनग्नावस्थेत सुरु होती पूजा…\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुप्तधन मिळवण्याच्या लालसेतून विधी होणार असल्याची गोपनिय माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळाली होती. या विधीसाठी एका लहान मुलीचा बळीही देण्यात येणार होता. काहीजण नग्नावस्थेत पूजेच्या विधीच्या तयारी असतानाच पोलिस आणि अंनिस कार्यकर्ते याठिकाणी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.\nसंबंधितांनी पूजा करण्यासाठी मांत्रिकाला 1 लाख 68 रूपये दिल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे.\nPosted in क्राईम, देश, प्रमुख घडामोडी, महाराष्ट्र\nधनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाने आक्रमक स्वरूप;आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात तोडफोड\nदिव्यांगांना स्वावलंबी बनवणे ही समाजाची जबाबदारी-ना.नितीन गडकरी\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nबारामतीच्या महसूल खात्यातील अधिकाऱ्यांचे हात बरबटलेले..\nबारामती : विकास कोकरे उपमुख्यमंत्र्यांच्या काटेवाडीत गाव कामगार तलाठी याने विहिरींची नोंद लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून घेतले दहा हजार रुपये.. शेतकऱ्यांकडून पैसे घेताना तलाठी मोबाईल...\n कारागृहातून सुटका झालेल्या कुख्यात गुंडाची मिरवणूक\nपुणे : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त एखादा गुंड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत साथीदारांकडून मिरवणूक काढली जाते. असाच प्रकार...\nमुलगी कोरोनाने मेली असती तर…\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त हाथरसचे जिल्हा दंडाधिकारी प्रवीण कुमार यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये जिल्हा दंडाधिकारी पीडितेच्या वडिलांना...\nविजांच्या प्रचंड गडगडाटांसह मुंबईत मुसळधार पाऊस; रस्ते जलमय...\nभांडुप : किशोर गावडे मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु होती.मात्र रात्री साडेतीन नंतर विजांच्या गडगडाटांसहीत जोरदार पाऊस सुरु झाला. पहाटे...\nसंसद भवन परिसरात आंदोलनानंतर आता खासदारांचा मोर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त राज्यसभेत शेती विधेयक सादर करताना काँग्रेसच्या खासदारांनी एकच गोंधळ घातला होता. यावेळी उपसभापती हरिवंश नारायण सिंह...\nमहाड भोर मार्गावरील वरंध घाट वाहतुकीसाठी बंद\nमहाड : प्रसाद पाटील रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दरड कोसळल्याने अनिश्चित काळा करीता बंद करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वी वरंध...\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nकुशिवली येथील पुरग्रस्तांची जिल्हा परिषद पदाधिकारी,अधिकारी यांच्याकडून पाहणी\nसंकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आपले खासगीपण जपण्याच्या तुमच्या अधिकाराचा आम्ही आदर करतो. आमच्या व्यवसायाचा हा एक महत्त्वाचा पैलू आहे.\nसाईनाथ पवार यांना राज्यपालांनी केले सन्मानित\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धार्थनगर येथील पूरग्रस्त नागरिकांना ब्लँकेट वाटप\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खोपोलीतील दोन बहीण भाऊच्या निधनानंतर शिवसेनेकडून कुटुंबियांना आर्थिक मदत\nजूम्मापट्टी ते असलवाडी रस्ता गेला वाहून; आदिवासी लोकांचे हाल\nसंग्रहण महिना निवडा जुलै 2021 जून 2021 मे 2021 एप्रिल 2021 मार्च 2021 फेब्रुवारी 2021 जानेवारी 2021 डिसेंबर 2020 नोव्हेंबर 2020 ऑक्टोबर 2020 सप्टेंबर 2020 ऑगस्ट 2020 जुलै 2020 जून 2020 मार्च 2020 फेब्रुवारी 2020 जानेवारी 2020 डिसेंबर 2019 नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर 2019 सप्टेंबर 2019 ऑगस्ट 2019 जुलै 2019 जून 2019 मे 2019 एप्रिल 2019 मार्च 2019 फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.marathiebatmya.com/first-day-of-vaccination-18-thousands-front-line-worker-get-vaccine/", "date_download": "2021-07-30T08:43:00Z", "digest": "sha1:EBBXWC65SHQFT3447EZTXBUVI3CJXHTA", "length": 25657, "nlines": 189, "source_domain": "www.marathiebatmya.com", "title": "पहिल्या दिवशी ८ लाखापैकी इतक्या जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस", "raw_content": "\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nमराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी खुषखबर वि��्यावेतनासह मोफत ऑनलाईन प्रशिक्षण\nअत्याचार पिडित आणि वाट चुकलेल्या बालगृहातील मुलांनी मिळविले लक्षणीय यश\nकोरोना काळातही वाढतेय गर्भपातांचे प्रमाण : गुन्हे दाखल\nराज्यातील अनाथांना मिळणार बीपीएल रेशनकार्ड\nआता राज्यातील सेंद्रीय शेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nशरद पवारांच्या सूचनांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली ही ग्वाही\nकृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दिलासाः शैक्षणिक शुल्कात सवलत\nतुम्हाला माहिती आहे का राज्यात किती हेक्टर जमिनीवर पेरण्या झाल्या\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nCorona 3rd Wave: मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांशी केली याप्रश्नांवर चर्चा\n२ लाख कोटीच्या तूटीसह अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आर्थिक पॅकेज, कोणाला काय दिले\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मालकीही आता अदानीकडे\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nअभिनयाचे विद्यापीठ असलेल्या दिलीप कुमारांची जगाच्या पडद्यावरून एक्झिट\nविजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त\nख्यातनाम संगीतकार वनराज भाटीया यांचे निधन\nशेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले \nआमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न\nमाजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा\nसुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप\nशालेय फी मध्ये १५ टक्के सवलतीची शिक्षणमंत्र्यांची घोषणा म्हणजे निव्वळ धूळफेक\nपूरग्रस्तांना विम्याची किमान ५० टक्के रक्कम तातडीने द्या: मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nपर्यटकांसाठी एमटीडीसीच्या जमिनीवरही आता पीपीपी खाली पंचतारांकित सुविधा\nअजित पवारांचा टोला, जिल्हाधिकारी मामलेदारांना बघायला आलात की नुकसान झालेल\nआशाताईंना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’\nआता राज्यातील सेंद्रीय ���ेती करणाऱ्यांसाठी सेंद्रीय प्रमाणीकरण यंत्रणेची स्थापना\nमहानगरपालिका, नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांनाही आता ५० लाखाचे विमा कवच\nसर्वोच्च न्यायालयाच्या दट्यानंतर अखेर शाळा फि कमी करण्याचा सरकारचा निर्णय\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ब्रीच कॅण्डीत\nठेवीदारांनो आता घाबरू नका बँक बुडाली तर पाच लाख मिळणार\nपहिल्या दिवशी ८ लाखापैकी इतक्या जणांना दिला कोरोना लसचा पहिला डोस सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण\nराज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.\nपालकमंत्री अस्लम शेख यांच्याहस्ते जे.जे. रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ\nदरम्यान, आज मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.\nराज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ��ाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.\nराष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, औरंगाबाद येथे पालकमंत्री सुभाष देसाई, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.\nसायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)\nPrevious कोरोना: मुंबईतील कोरोनाबाधित ३ लाखापार मात्र अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट\nNext औरंगाबाद नामांतर: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात म्हणाले शिवसेनेला ढोंगी\nहोमिओपॅथी डॉक्टरांना दिलासाः राज्यात होमिओपॅथीचे दवाखाने सुरु होणार होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक - आरोग्यमंत्री राजेश टोपे\nकोरोना : ४ आठवड्यानंतर राज्याची रूग्णसंख्या ६ हजारावर तर मुंबईची ३७३ नवे बाधित ६ हजार ७५३, ५ हजार ९७९ बरे झाले तर १६७ मृत्यूची नोंद\n५० खाटांवरील रुग्णालयांना स्वत:ची ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा बंधनकारक वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती\nअंथरुणाला खिळून असलेल्या रुग��णांचेही होणार लसीकरण फक्त नाव मेल करा आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा\nन्युमोनियापासून बचावासाठी दरवर्षी १९ लाख बालकांना देणार पीव्हीसी लस राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश\nलसीकरणात महाराष्ट्राची पुन्हा विक्रमी कामगिरी दिवसभरात सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण\nअजित पवारांनी दिला इशारा… कोरोनाची ३ री लाट ३० वर्षाच्या आतील तरूणांसाठी धोकादायक\nकोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट अवघे ६ हजार ७०० ६ हजार ७२७ नवे बाधित, १० हजार ८१२ बरे तर १०१ मृतकांची नोंद\nराज्य सरकारचा इशारा, ४ ते ६ आठवड्यात कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जारी केल्या प्रतिबंधात्मक सूचना\nतिसऱ्या लाटेची शक्यता पाहता घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करू नका ऑक्सिजन,आयसीयू बेड्स ,फिल्ड रुग्णालयांच्या सुविधांचे नियोजन करून देण्याचे आरोग्य विभागाला निर्देश\nआशा वर्करना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ आणि स्मार्टफोन मिळणार : संप मागे कृती समिती आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या चर्चेनंतर माहिती\nग्रामीण भागात नव्या आरोग्य केंद्रांबरोबर पद भरतीसही मान्यता द्या ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nपॉझिटीव्हीटी दरात घट झाल्याने ऑक्सिजन यंत्रणा आठवडा बंद कोविड पॉझिटीव्हिटीच्या दराबरोबरच ऑक्सिजन वापरातही घट\nउपमुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश : या वैद्यकीय उपकरणे-औषधांच्या GST त कपात जीएसटी कमी करण्याचा शिफारस अहवाल जीएसटी परिषदेत मान्य\nराज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती\nराज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन\nकोरोना दिलासादायक बातमी: राज्याचा रिकव्हरी रेट ९५ टक्क्यांवर तीन महिन्यानंतर आज प्रथमच सर्वात कमी कोरोना रुग्णांचे निदान\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी राज्य सरकारने केले दर निश्चित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी\nतिस-या लाटेत मुलांना बाधा होणार हा केवळ अंदाज, त्याची भीती अनाठायी एकात्मिक साथरोगचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांचा खास लेख\nकोविडची तिसरी लाट येणार आणि या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार, अशा भाकिताची भीती, …\nभाजपा, शिवसेना आणि सपाचे हे आमदार घेतात नगरसेवक पदाचाही पगार\nबीडीडीच्या दुसऱ्या भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द \nबीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या दिवशी होणार भूमिपूजन\nपरमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी वसुलीप्रकरणी गुन्हा दाखल\nमुसळधार पावसामुळे आजचा दुर्घटना (रवि) वार\nपुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा\nमुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी\nराज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण\nआनंदाची बातमी: १ जूनला केरळात मान्सूनचे आगमन\nपंढरपूरातील मृतकांना मदतीचे निर्देश देत, यंत्रणांनो हाय अलर्टवर रहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046153934.85/wet/CC-MAIN-20210730060435-20210730090435-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}