diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0134.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0134.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0134.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,370 @@ +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/married-for-the-second-time-in-15-days-the-brides-mother-was-also-arrested-news-and-live-updates-128518678.html", "date_download": "2021-07-25T18:18:35Z", "digest": "sha1:VR56W7Q4ABGMMNYKY2NKCPV725JCFR3W", "length": 6469, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Married for the second time in 15 days, the bride's mother was also arrested; news and live updates | 15 दिवसात केले दुसऱ्यांदा लग्न, नवरीच्या आईलाही झाली अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाडळसरे:15 दिवसात केले दुसऱ्यांदा लग्न, नवरीच्या आईलाही झाली अटक\nआठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 5 जणांना अटक अन‌् तीन दिवसांची कोठडी\nलग्नाच्या बहाण्याने पैसे घेऊन पसार होणाऱ्या ८ जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील ५ जणांना अटक करण्यात अाली अाहे. या सर्वांना न्यायालयाने तीन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली. फरार झालेल्या नवरीच्या अाईला ही पाेलिसांनी शनिवारी अटक केली अाहे. शहादा तालुक्यातील मंदाणे येथून नवरदेव मुलाकडून १ लाख ३० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पलायन करून श्रीक्षेत्र कपिलेश्वर येथे १५व्या दिवशी पुन्हा पढावद (ता. शिंदखेडा) येथील रहिवासी व हल्ली सुरतला राहणाऱ्या युवकाशी दुसरे लग्न करणारी नवरी मुलगी, तिची आई, मामा, मावशी, भाऊ व तीन दलाल अशा आठ जणांविरुद्ध शहादा पोलिस ठाण्यात संगनमताने लुबाडणूक व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.\nयातील चार जणांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली होती. मात्र यातून नवरीचा भाऊ, आई व तीन जण फरार झाले होते. त्यातील नवरीच्या आईला २२ रोजी शहादा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, उपनिरीक्षक सुरेश सोनवणे, हवालदार विश्वास साळुंखे, महिला पोलिस कल्पना पाटील यांच्या पथकाने बसस्थानक परिसरातून अटक केली. या पाचही जणांना शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.\nपीडित भूषण सैंदाणे याने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा १ लाख ५० हजार रुपये रोख घेऊन लग्न करून ९ दिवसात पळून जाणारी पत्नी सोनू राजू शिंदे, सासू वंदनाबाई राजू शिंदे, शालक भैरव राजू शिंदे (तिन्ही रा. हिंगोली) तर मामसासरे योगेश संजय साठे (रा. अकोला), दलाल पूजा प्रकाश साळवे, प्रिती राजेश कांबळे (दोन्ही रा. हिंगोली), बाबाराव आमले (रा. औरंगाबाद), रवींद्र गयभू गोपाळ (रा. कुंभारी बुद्रुक, ता. जामनेर) यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला अाहे. या अटक केलेल्या सोनू, वंदनाबाई, योगेश, पूजा व दलाल या पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची ३ दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. अन्य फरार लवकरच ताब्यात येतील, असे पीएसअाय सुरेश साेनवणे म्हणाले.\nभारत ने श्रीलंका चा 38 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/14-forts-of-chhatrapati-shivaji-maharaj-will-get-the-status-of-world-heritage-sites-128521956.html", "date_download": "2021-07-25T18:32:28Z", "digest": "sha1:EOQBHKQ6K6HKXLJOPDKCJDAOCMI6M7WL", "length": 7530, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "14 forts of Chhatrapati Shivaji maharaj will get the status of World Heritage Sites | छत्रपती शिवरायांच्या 14 किल्ल्यांना मिळणार जागतिक वारसास्थळांचा दर्जा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवर्ल्ड हेरिटेज साइट:छत्रपती शिवरायांच्या 14 किल्ल्यांना मिळणार जागतिक वारसास्थळांचा दर्जा\nअशोक अडसूळ | मुंबई2 महिन्यांपूर्वी\nरायगड, राजगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, तोरणा किल्ल्यांचा समावेश\nयुनेस्कोचे पथक लवकरच करणार पाहणी, त्यानंतर निर्णयावर होणार अंतिम शिक्कामोर्तब\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १४ किल्ल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाने म्हणजे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज साइट) म्हणून तत्त्वत: मान्यता दिली असून तसे भारतीय पुरातत्त्व विभागास कळवण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांना आराध्य दैवत मानून पक्ष चालवणाऱ्या राज्यातील सत्ताधारी शिवसेनेसाठी हे मोठे यश ठरणार आहे.\nछत्रपती शिवरायांच्या १४ किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय वारसास्थळ (श्रृंखला) म्हणून १३ एप्रिल रोजी मान्यता दिली आहे. त्यामध्ये राजगड, रायगड, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, अंकाई-टंकाई, ताेरणा, रांगणा, शिवनेरी या गिरिदुर्गांच्या शृंखलेचा समावेश आहे. त्याबरोबर सिंधुदुर्ग, कुलाबा, कांसा, सुवर्णदुर्ग आणि रत्नदुर्ग या ५ सागरी किल्ल्यांची शृंखला त्यात आहे.\nमराठा लष्करी वास्तुसंरचना या प्रकारात राज्य पुरातत्त्व विभागाने भारतीय पुरातत्त्व विभागास १४ किल्ल्यांच्या शृंखलेचा प्रस्ताव पाठवला होता. केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत तो युनेस्कोला सादर झाला. त्याला नुकतीच मान्यता मिळाल्याचे कळवण्यात आले असून अंतिम प्रस्ताव पाठवा, असे युनेस्कोने केंद्र सरकारला कळवले आहे. छत्रपती��च्या साल्हेर ते जिंजीपर्यंतच्या स्वराज्यात ३५० पेक्षा जास्त किल्ले होते. त्यामुळे छत्रपतींना समकालीन इतिहासकारांनी दुर्गपती उपाधी दिली होती. इतिहासकारांनी ‘शेवटचा थोर किल्ला वास्तुविशारद’ असा शिवरायांचा गौरव केला आहे. तरी आजपर्यंत शिवरायांच्या एकाही किल्ल्याचा समावेश जागतिक वारसास्थळांत समावेश झाला नव्हता. अाता अंतिम प्रस्ताव गेल्यानंतर युनेस्कोचे पथक येईल. १४ किल्ल्यांना भेटी देणार अाहे. या स्थळांची अवस्था, त्यांच्या जतनासाठीचे नियोजन याचा विचार करून वारसास्थळाचा दर्जा देण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल.\nराज्यात ५ वारसास्थळे : राज्यात जागतिक वारसास्थळे ५ आहेत. त्यामध्ये अजिंठा, वेरूळ, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा लेणी, मरीन ड्राइव्ह इमारती यांचा समावेश आहे.\nअाणखी किल्ल्यांच्या समावेशासाठी अाग्रह\nमुख्यमंत्र्यांकडे यासंदर्भात नुकतीच बैठक झाली. त्यात १४ किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ म्हणून शिफारस झाल्याचे पुढे आले. आता काही जिल्ह्यांतील आमदार, मंत्री आपापल्या जिल्ह्यातील किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवावा, असा दबाव राज्य पुरातत्त्व विभागावर आणत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/dispute-over-daughter-in-law-leaving-home-murder-of-baap-leka-at-bhamberi-news-and-live-updates-128541573.html", "date_download": "2021-07-25T19:02:09Z", "digest": "sha1:3GE3HPRLV3PYQYIVMZ5XQNHZKIHXWKK2", "length": 6612, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dispute over daughter-in-law leaving home; Murder of Baap-Leka at Bhamberi; news and live updates | सून घरून निघून गेल्याचा वाद; भांबेरी येथे बाप-लेकाचा खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतेल्हारा:सून घरून निघून गेल्याचा वाद; भांबेरी येथे बाप-लेकाचा खून\nशेजारी शेजारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पिता-पुत्र\nएक वर्षाच्या नातीला सोडून सून घरून निघून गेली. या कारणावरून नेहमीच दोन्ही कुटुंबात खटके उडत होते. याच कारणावरून शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाप लेकाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील घडली. पोलिसांनी मारेकऱ्यांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले असून, त्यांना अटक केली आहे. पूजा अजय भोजने हिला सध्या दीड वर्षाची मुलगी आहे. सहा महिन्यापूर्वी पूजा ही प्रफुल्ल भीमराव भोजने सोबत निघून गेली. आता ते दोघे पुणे येथे राहत आहे. तेव्हापासून दोन्ही कुटुंबात वादविवाद सुरू आहेत. शनिवारी पहाटे पूजा-अजयची मुलगी आराध्याला उद्देशून तिची आजी प्रमीला देविदास भोजने म्हणाली की ‘तू आम्हाला इकडे त्रास देत आहे व तुझी आई तिकडे मजा करत आहे’.\nहे बोलणे विरुद्ध पार्टी असलेल्या प्रफुल्लची आई प्रमिला भीमराव भोजने हिने दुकानावर जाताजाता ऐकले व तू आम्हाला का बोलत आहेस तू पूजाला व प्रफुल्लला बोल आम्हाला बोलू नको. असे म्हणून वाद घातला व घरी गेल्यानंतर काही वेळातच भीमराव गणपत भोजने, प्रमीला भीमराव भोजने, राजेश गणपत भोजने, दर्शन भीमराव भोजने हातात कुर्हाडी, लोखंडी पाइप घेऊन आले. त्यांनी अजय त्याचे वडील देवीदास भोजणे, भाऊ विजय देवीदास भोजणे, प्रमीला देवीदास भोजणे यांच्यावर सपासप वार केले.\nत्यात देविदास भोजने यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले काही अंतरावर मुलगा अजय सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडला. तर विजय व प्रमिला देविदास भोजने हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळावर देविदास भोजने यांचा मृत्यू झाला तर रुग्णालयात नेताना वाटेतच मुलगा अजयचा सुद्धा मृत्यू झाला. तेल्हारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून आरोपींना अटक केली.\nआराध्याचे डोक्यावरील वडिलांचेही छत्र हरवले\nआराध्याची आई पूजा प्रफुल्ल भोजनेसोबत निघून गेल्याने तिला वडील अजय यांचा सहारा होता. मात्र आजच्या घटनेने तिच्या वडिलांचाही जीव घेतला. आता आराध्याजवळ आई नाही व वडीलही नाहीत. आई-वडिलांचे छत्रच या दीड वर्षाच्या चिमुकलीचे हरवल्याने तिला पाहून अनेकांचा जीव मात्र कासावीस होत आहे. तिच्या भविष्याचे काय होणार हा विचार अनेकांच्या मनात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/10/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0-google-chrome-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97.html", "date_download": "2021-07-25T19:39:32Z", "digest": "sha1:OH7MQ3NDZJOUICXY6BN7L64MDIU4GBZ5", "length": 8965, "nlines": 98, "source_domain": "itechmarathi.com", "title": "पासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर -", "raw_content": "\nपासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर\nपासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर\nपासवर्ड हॅक झाला तर Google Chrome सांगणार, मोबाइल ब्राउझरमध्ये नवं फीचर\nमुंबई, 08 ऑक्टोबर: कुठलाही ब्राउझर वापरत असत���ना पासवर्डची सुरक्षितता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा असतो, अशा स्थितीत काही ब्राउझर तुम्हाला सतर्क करतात, सुरक्षेचे विविध पर्याय देतात, एक उदाहरण म्हणजे तुम्ही नेहमीचा संगणक सोडून दुसऱ्या संगणकावर तुमचा ई-मेल सुरू केल्यास तातडीने तुमच्या फोनवर याबाबत अलर्ट येतो आणि तुम्हाला विचारणा होते, गूगल क्रोमचं हे फिचर आहे.\nगुगल क्रोमने नुकतीच 86 बिल्ड रिलीजसह नवीन फिचर आणले आहे. गुगलच्या डेस्कटॉपवरील ब्राउझरमध्ये असलेलं पासवर्ड हॅक झाल्यावर अलर्ट देणारं फीचर आता कंपनीने मोबाइल ब्राउझरमध्येही उपलब्ध करून दिलं आहे. तुमचा पासवर्ड हॅक करून कोणी तुमच्या अकाउंटमध्ये प्रवेश करायला प्रयत्न केला तर हा ब्राउझर तुम्हाला अलर्ट पाठवणार आहे. Mozilla Firefox, Apple Safari आणि Microsoft Edge हे ब्राऊझर ही सुविधा देतात, तुमचा पासवर्ड हॅक झाला आहे का ते तुम्हाला सांगतात.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nRedmi Earbuds S : जाणून घ्या किंमत आणि फीचर्स विथ गेमिंग मोड\nदारू पिणाऱ्या व्यक्तीला दारू प्यायल्यावर कसे वाटते जाणून घ्या कसे वाटते \nPoco भारतात लॉन्च करणार , गेमिंग लॅपटॉप हे असतील खास फिचर\nफेसबुक वर फोटो कसे टाकायचे\nवर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स\nओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमती झाल्या आणखीन स्वस्त ,जाणून माहिती \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/goa-extends-curfew-in-state-till-june-21-amid-rise-in-coronavirus-infectioon-260032.html", "date_download": "2021-07-25T18:46:47Z", "digest": "sha1:W4NXDHN5CK376JMMEZCHBIW6Z3Y2LXBD", "length": 30397, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Curfew In Goa: गोवा मध्ये 21 जून पर्यंत वाढवला कर्फ्यू; लग्नसोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुल��� रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्���ा फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनव���ी, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nCurfew In Goa: गोवा मध्ये 21 जून पर्यंत वाढवला कर्फ्यू; लग्नसोहळ्याला 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी\nगोवा (Goa) मध्ये वाढत्या कोरोना वायरस संक्रमणादरम्यान (Coronavirus Infection) आता सरकार कडून 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 ला रोखण्यासाठी कर्फ्यूचे नियम वाढवण्याचा निर्णय झाला आहे.\nगोवा (Goa) मध्ये वाढत्या कोरोना वायरस संक्रमणादरम्यान (Coronavirus Infection) आता सरकार कडून 21 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कोविड 19 ला रोखण्यासाठी कर्फ्यूचे नियम वाढवण्याचा निर्णय झाला आहे. काल राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी त्याबद्दलचे निर्णय जाहीर केला आहे. सरकारने कर्फ्यू (Curfew) वाढवला असला तरीही त्यामध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता 14 जूनला संपणारा कर्फ्यू पुढे वाढवण्यात आला आहे.\nराज्यामध्ये आता दुकानं, पंचायत आणि म्युनिसिपल मार्केट आता सकाळी 7 ते दुपारी 3 या वेळेस खुली राहणार आहेत. तर लग्नाच्या सोहळ्यांमध्ये 50 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. सरकारने यापूर्वीच मान्सूनसाठी अत्यावश्यक सामानाची विक्री करणार्‍या दुकानांना मोकळीक दिली होती. तसेच घर किंवा इमारतीच्या बांधणीसाठी आवश्यक टूल्सची विक्री करणारी दुकानं देखील खुली राहणार आहेत. Goa सरकारचा मोठा निर्णय; राज्यात चित्रपट व मालिकांच्या शुटींगला पूर्णतः बंदी, दिलेल्या सर्व परवानग्या केल्या रद्द.\nगोव्यामध्ये काल 472 नवे रूग्ण समोर आल्याने राज्यातील केसलोड 1,62,048 पर्यंत वर गेला आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2914 कोविड मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. राज्यात सध्या 5057 अ‍ॅक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत.\nChief Minister Dr Pramod Sawant Coronavirus COVID-19 Curfew in Goa Dr. Pramod Sawant Goa Goa Cm Goa Lockdown Goa Lockdown Guidelines कोरोना वायरस कोविड १९ गोवा गोवा मुख्यमंत्री गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत गोवा लॉकडाऊन गोवा लॉकडाऊन नियमावली डॉ. प्रमोद सावंत\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nIND vs ENG 2021: ब्रिटनमधील COVID-19 नियमांवर संतापले टीम इंडिया कोच रवि शास्त्री, लसीकरणावर विश्वास ठेवण्याची केली मागणी\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\n डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/heel-pain-treatment-in-marathi/", "date_download": "2021-07-25T17:50:19Z", "digest": "sha1:V4NLDZN52HER63PG4HPPPUX3AE2FRZDD", "length": 7469, "nlines": 73, "source_domain": "marathit.in", "title": "टाच दुखीवर घरगुती उपाय - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nटाच दुखीवर घरगुती उपाय\nटाच दुखीवर घरगुती उपाय\nसांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी जशी सामान्यतः अनेकांमध्ये आढळून येते तशी टाचदुखीने ग्रासलेली मंडळीदेखील आहेत हे तुम्ही जाणता का आज आपण टाचदुखीचे उपाय जाणून घेणार आहोत. तसं तर टाचदुखी हि काही पथ्य पाळून बरी होऊ शकते:\nटाचा दुखत असताना उकळलेले गरमच पाणी प्यायल्याने निश्चित उपयोग होतो. या व्यक्तींनी गाईचे दूध घेतल्यास बरे वाटते. दह्य़ामध्ये काळी मिरी टाकून दिवसा त्याचे सेवन करावे.\nताकात आले, ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो. गहू, ज्वारी, तांबडी साल असलेला हातसडीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. स्थूल व्यक्तींना टाच दुखण्याचा त्रास होत असल्यास आहारात नाचणीचे पदार्थ खावेत.\nहिरडय़ाच्या झाडावरील मध अधिक चांगली असून दिवसातून दोन ते तीन वेळा सेवन केल्यास आराम पडतो. मेथीचे दाणे ▪ रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते. कोबी, भेंडी, पडवळ, सुरण, तोंडली या फळभाज्या या आजारात खाव्यात.\nचिंच, लिंबू, कोकम यांचाही वापर करायला हरकत नाही. बोरं, पेरू, डाळिंब, खजूर या फळांचे सेवन गुणकारी ठरते. विश्रांती घेणे यावरील उत्तम उपाय आहे. तेलाचा अभ्यंग, शेक याने बरे वाटत असले तरी वैद्यकीय सल्ल्यानुसार करणे योग्य असते.\nDisclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी.\nकच्च्या पपई खाण्याचे फायदे\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\n��ाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/34936", "date_download": "2021-07-25T19:53:43Z", "digest": "sha1:UQFX4HVWHX6NH3WSKG7PF4ZXJ4QE6PIH", "length": 58243, "nlines": 300, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)\nआई शाळेत जाते (संयुक्ता मातृदिन २०१२)\nसंयुक्ता मातृदिन २०१२ उपक्रम\nदरवर्षी जगाच्या कानाकोपर्‍यांत मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी 'मदर्स डे' किंवा 'मातृदिन' मोठ्या उत्साहाने साजरा होतो. मातृशक्तीला, मातृत्वाला साजरे करण्याचा हा दिवस\nआयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर पुढे शिकायचे झाले तर इच्छा तिथे मार्ग हे बहुतेक वेळा खरे ठरते. असं जरी असलं तरी लग्न, मुलं झाल्यावर ही तशी जवळ असणारी शिक्षणाची वाट तशी परकी होत जाते. काही जणी मात्र लग्न, मुलं झाल्यावर सुद्धा ह्या तश्या हाकेच्या अंतरावर असलेल्या वाटेवर पाऊल टाकतात. लग्नाआधी शिकण्याचा आणि सांसारिक जबाबदार्‍या असतानाचा अनुभव हा अनेक पातळीवर वेगळा. वय वेगळं, शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा, जबाबदार्‍य�� वेगळ्या, आजूबाजूची परिस्थिती वेगळी ...कसा घडतो ह्या वाटेवरचा प्रवास \nकोवळ्या वयात शिकतांना जीवनाचा मुख्य प्रवाहच मुळी शिक्षण असतो. मातृत्वाची मोठी जबाबदारी पेलताना शिक्षण घेणे हे प्रवाहाविरुद्ध पोहणेही ठरु शकते. शाळा-कॉलेजातलं मुक्त आयुष्य, मित्रमैत्रिणी ह्या सगळ्या गोष्टी ह्या आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यांवर प्रापंचिक जबाबदार्‍यांसकट शिक्षण घेताना आपल्याला भेटतात का मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां मुळात त्यांची गरज/उणीव भासते कां वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का वय वाढल्यामुळे वाढलेला अनुभव, शहाणपण ह्यांचा अभ्यास करताना जास्त फायदा होतो का सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त सहाध्यायींविषयी वाटणारी स्पर्धेची भावना कमी होते की जास्त मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता मुलांचे व्याप, अभ्यास सांभाळताना वेळेचे नियोजन कसे करता अभ्यासासाठी मनाची एकाग्रता कशी साधता ह्यासारखे अनेक प्रश्न विचारावेसे वाटतात.\nआपल्यापैकी अनेकांना मोठेपणी शाळेत गेलेल्या 'मुली' माहित असतील. अनेक सदस्या स्वतःच संसारात पडल्यानंतर, मुले झाल्यानंतर पुन्हा 'शाळेत' गेल्या असतील. मुलाबाळांच्या साथीने अभ्यास करतानाचे, परीक्षा देतानाचे अनुभव, मोठेपणी शाळेत भेटलेले मित्रमैत्रिणी आणि एकूण आपल्या या नव्या शिक्षणाने आपल्यातच घडलेला बदल हे सगळेच जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत.\nह्या धाग्यावर तुम्ही स्वतःचे अनुभव लिहू शकता. त्याचबरोबर ज्यांनी आपली बायको, आई, मुलगी, मैत्रिण किंवा ओळखीतल्या कुठल्याही आईची शिक्षणासाठीची धडपड पाहिली असेल त्यांनीही अशा आयांबद्दल लिहावे असे आम्हाला वाटते.\nह्या आया कौतुकास पात्र तर निश्चितच आहेत पण शिकण्याची इच्छा पूर्ण न करता आलेल्या एका जरी स्त्रीला ह्यातून मानसिक बळ, जिद्द मिळाली तर ह्या धाग्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल.\nवाचूया, शाळेत जाणार्‍या आईचे मनोगत किंवा शाळेत जाणार्‍या आईबद्दल इतरांनी लिहिलेल्या आठवणी / अनुभव.\nशिक्षणाचा ध्यास घेतलेली आई मी\nशिक्षणाचा ध्यास घेतलेली आई मी अगदी जवळून पाहिली आहे ती माझीच आई आहे. आणि तिचा शिकण्याचा विषय संगीत असल्याने आज पंचाहत्तराव्या वर्षीही ती शिकतच आहे.\nमा��ी आई पुण्याच्या अहिल्यादेवी शाळेत शिकली. मॅट्रिक झाल्या झाल्या तिचं लग्न करून दिलं आमच्या\nआजोबांनी. तिला गाण्याची प्रचंड आवड होती आणि गतीही होती. गाण्याचा वारसा तिला कीर्तनकार आजोबांकडूनच मिळाला. पण तिला गाण्याची किंवा गाणं ऐकण्यासही बंदी होती. शेजारच्या इमारतीत कोणीतरी गीत रामायणाची गाणी लावली की ती चोरून ऐकायची आणि पाठ करायची. किंवा तिच्या एका मावसबहिणीकडे जाऊन गाणी ऐकायची. वयाच्या सोळाव्यावर्षी या मावसबहिणीला सोबत म्हणून आई रेडियोस्टेशनवर गेली. आजीने तिच्याजवळचे पैसे चुपचाप तिला दिले. त्या मावसबहिणीबरोबर हिनं रेडियोवर ऑडिशन दिली. आणि ऑडिशन पासही झाली. लगेचच तिचं लग्न झालं. सासरी तिच्या गाण्याचं खूप कौतुक झालं. ती पहिल्या रेडियोवरच्या कार्यक्रमाला माझ्या आजोबांबरोबर [वडिलांचे वडिल] गेली आणि आमचे आजोबा तिचं गाणं ऐकता ऐकता आनंदानं रडले. लग्न झाल्यामुळे पुढील शिक्षण जरी बंद झालं तरी गाण्याला प्रोत्साहन मिळालं. हेच तिच्या वडिलांकडे शक्य नव्हतं\nदिवसें दिवस तिला शिक्षणाची आस लागून राहिली होती. मग आम्ही चार भावंडं लहान असताना [सगळ्यात धाकटी बहिण अंदाजे अडिच वर्षांची होती.] तिनं कॉलेजच्या शिक्षणाला सुरुवात केली.\nकॉलेज शिक्षण तिनं बाहेरून घ्यायचं ठरवलं. कॉलेजच्या अभ्यासाच्या विषयांसाठी तिनं संध्याकाळचा क्लास जॉइन केला. आणि शास्त्रीयसंगीत हा विषय फाटक गुरुजींकडे जाऊन शिकू लागली.\nत्यात आमची शालेय शिक्षणं, आजारपणं,आलंगेलं,पै-पाहुणा कसं केलं तिनं कोणास ठाऊक आमची वयं लहान असल्यामुळे आम्ही तिला काही मदत करत नव्हतो. वडिल मात्र तिला कधी कधी नोटस काढून देत असत. चार वर्षांत ती बी.ए. झाली. प्रथम श्रेणीत. तिला स्कॉलरशीपही मिळाली. मग तिनं एम्.ए. कॉलेजमधे जाऊन केलं. त्यावेळी माझी मोठी बहिण एस.एस्.सी. ला होती. एम.ए. करता करता ती सुगम संगीत शिकत होती...गात होती. काही संगीतकारांकडून तिनं त्यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना शिकून घेतल्या. रेडियोवर शास्त्रीय आणि सुगमसंगीताचे कार्यक्रमही सुरु झाले तिचे. एम.ए. करत असताना श्रुती सडोलीकर, शुभा जोशी तिच्या सहाध्यायी होत्या. त्यांनाही खूप कौतुक होतं तिचं. कॉलेज मधल्या प्राध्यापिका मीनाक्षी मुडबिद्री, सरला भिडे या देखील तिला खास मार्गदर्शन करत होत्या. एम.ए. नंतर\nतिनं नव्याने सुरु झालेला '' मै���िलीचे संगीत'' हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमही पुरा केला.\nनंतर संसार सांभाळत बरेच गाण्याचे कार्यक्रमही केले. तेव्हा तबल्याचे मशिन नव्हते. तबलजी रानडेकाका घरी यायचे आणि मग ती रियाज करायची. तिला अनेक स्पर्धांमधून पारितोषिकेही मिळाली.\nतेव्हा पासून आजपर्यंत शिकतच आहे. काही नवं ऐकलं की ती लगेच ते ग्रहण करते. त्याचं नोटेशन काढून ठेवते. काही वर्षांपूर्वी मला पं पद्मा तळवलकर यांच्याकडे शिकण्याचा योग आला. तिथे मी शिकलेल्या बंदिषी,तराणे, काही राग ती लहान मुलीसारखी उत्सुक होऊन माझ्याकडून शिकायची. रेकॉर्ड करून घ्यायची. तिने स्वतः अनेक बंदिषी रचल्या आहेत, अनेक चाली दिल्या आहेत.\nतिच्याकडून वारसा आल्यामुळे म्हणा,किंवा कधी गरज म्हणून मी नव्या रचना केल्या की तिला ऐकवते.\nती लगेच शिकून घेते आणि रियाजात गायला घेते. आणि मला कळवते.\nतिचं वैशिष्ट्य म्हणजे ती प्रचंड सृजनशील आहे. राग विस्तारात तिला खूप सुचत असतं. आणि सुगम संगीत, नाट्यसंगीत, भजनं गाताना ती खूप वाढवून गाऊ शकते.\nतिची शिकण्याची आस,प्रचंड धडपड, मेहनत हे मी बघत आली आहे. त्यातलं १०/२० टक्के मिळालं मला तरी मी आभारी होईन परमेश्वराची.\nआता ती पंचाहत्तर वर्षे पुरी करत आहे. काही महिन्यांपूर्वी तिला कॅन्सर झाला होता. पण देवाच्या कृपेनं ती सही सलामत बाहेर पडली त्यातून.[ तिची मनःशांती जराही ढळली नव्हती आणि दुखण्याचा पण जराही बाऊ केला नाही तिनं. आम्हालाच ताण आला होता] आता परत नेहमीप्रमाणे छान हसत आणि हो. गात गात जगायला लागली आहे.\nआज मातृदिनाबद्दल तिला सांष्टांग दंडवत\nछानच लिहिलं आहे अनिताताई.\nछानच लिहिलं आहे अनिताताई.\n तुमच्या मातेचे खूप कौतुक वाटले.\nअनिताताई, आपल्या आईचं खरंच\nअनिताताई, आपल्या आईचं खरंच कौतुक. परिस्थितीला वाकवून पुढे शिकण्याच्या या जिद्दीला सलाम\nअनिताताई, ग्रेट आहेत आपल्या\nअनिताताई, ग्रेट आहेत आपल्या आई. त्यांना, त्यांच्या जिद्दीला लाख लाख सलाम...\nतुमच्या आईंच्या जिद्दीला, चिकाटीला आणि कष्टांना मनापासून दंडवत. खूप खूप कौतुक वाटले वाचून.\nआई, अतिशय सुरेख लिहिलं आहेस.\nआई, अतिशय सुरेख लिहिलं आहेस. आता हे आजीला वाचून दाखव. ती हसेल आणि 'कुठलं तरी नवीन गाणं करायला घेतलं पाहिजे आता.' असं म्हणून उत्साहाने गायला बसेल\nमाझ्या आईनेही तिचं गाण्यातलं एम.ए. लग्नानंतरच पूर्ण केलं आहे. एम.ए.च्या पहि���्या वर्षीच्या परीक्षेला तिला कडक डोहाळे लागले होते. पोटात पाणीही ठरत नव्हते. केवळ एक ग्लुकोजचं बिस्कीट खाऊन तिने परीक्षा दिली. परीक्षेचा भाग म्हणून कॉन्सर्ट असते ती ही ह्याच अवस्थेत दिली. दुसर्‍या वर्षी मी पाच-सहा महिन्यांची होते आणि नेमकं तिच्या परीक्षेच्या वेळी आजारपण काढलं. तरीही तिने उत्तम मार्कांनी, प्रथमश्रेणीत एम.ए. पूर्ण केलं. बीए ला विद्यापीठांच्या सगळ्या शाखांमधून दुसरी आल्यामुळे तिला दक्षिणा फेलोशिप मिळाली होती. एम.ए. पार्ट १ त्या स्कॉलरशिपवर झालं पण एम.ए. पार्ट टू ला मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तिला बाहेरुन परीक्षा द्यावी लागली साहजिकच मानाच्या स्कॉलरशिपवर पाणी सोडावं लागलं. तिला त्याचं काहीच वाटत नाही, मला मात्र वाईट वाटतं\nतिच्या शाळेत जाण्याचा दुसरा भाग सुरु झाला तो मी बारावीत असताना. ह्यावेळी रुढार्थाने कॉलेजची डिग्री नाही पण पद्माताईंकडे शिकणं हा गुरुकुल पद्धतीचाच एक भाग होता. आठवड्यातून दोनदा आखून दिलेले दोन तास असा तो गाण्याचा क्लास नव्हता. त्या म्हणतील, त्यांना वेळ असेल तेव्हा आणि तितके तास तिथे जायचं. सकाळी साडेसातपासून रात्री आठपर्यंत कधीही.\nमिळणारं शिक्षण अतिशय मौल्यवान होतं पण अर्थातच त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागायचे. पद्माताईंकडे एका वेळी एकच राग असं काही नसायचं. त्या रियाझाला जे घेतील ते शिकायचं. आत्तापर्यंत शिकलेल्या गायकीपेक्षा त्यांची गायकी, लगाव सर्वस्वी वेगळा, कठीण. तो गळ्यावर चढवणेही कर्मकठीण. मला आठवतंय, आई दुपारी बारा-साडेबाराला घरी आली की ताबडतोब शिकवलेल्या बंदिशीचं नोटेशन, आलाप गुणगुणत आठवून आठवून वहीत उतरवून घ्यायची. तिने एवढे कष्ट करुन घेतलेलं शिक्षण ती तिच्या विद्यार्थ्यांना मात्र ( आमच्यासकट ) कायमच स्पूनफिडिंग केल्यासारखं उदार मनाने देत आलीये. शिवाय प्रापंचिक जबाबदार्‍या होत्याच. त्या सहा-सात वर्षांत आईने एकदाही आमच्याकडून कुठल्याही कामाची अपेक्षा केली नाही. तिची अपेक्षा फक्त एवढीच की ती नवीन जे काही शिकून आलीय ते आम्ही लवकरात लवकर तिच्याकडून घ्यावं\nआजच तिला मदर्स डेच्या शुभेच्छा द्यायला फोन केला तर म्हणाली की आपला रोजच मदर्स डे असतो. वेगळ्या शुभेच्छांची गरजच वाटत नाही. ते ही खरंच आहे म्हणा\nआज इथे हे लिहायची संधी मिळाली त्याबद्दल संयुक्ता व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानते\nअनिताताई, खुप छान लिहीलं आहे\nअनिताताई, खुप छान लिहीलं आहे तुम्ही.\nअगो, अनिताताई तुझी आई आहे हे मला माहीतच नव्हते. छान लिहीले आहेस. दोन पिढ्यांनी स्वतःच्या आईविषयी लिहीलेले ( ते ही इंटरनेटसारख्या माध्यमात ) वाचुन गंमत वाटली, छान वाटले. ( आणि इंटरनेट आता बरेच जुने जाणते माध्यम होऊ लागले हेही जाणवले)\nअनिताताईंच्या आई आणि अगोच्या\nअनिताताईंच्या आई आणि अगोच्या आई दोघींचे पण खुप कौतुक वाटले.\nदोन पिढ्यांनी स्वतःच्या आईविषयी लिहीलेले ( ते ही इंटरनेटसारख्या माध्यमात ) वाचुन गंमत वाटली, छान वाटले.\nवा अगो. तुही खूप छान\nवा अगो. तुही खूप छान लिहिलंयस. आईचा वारसा अनिताताईंनीही पुढे सुरू ठेवलाय. दोन पिढ्यांनी आपल्या आईबद्दल इथे कृतज्ञता व्यक्त केली हे बघून खूप मस्त वाटतंय.\nआता लिहिल्यावर सावलीनं लिहिलेलं वाचलं. सावली +१\nअनिताताई आणि अगो, खूपच छान\nअनिताताई आणि अगो, खूपच छान लिहिलय दोघींनी\nअगो, आजी आणि आईकडून केवढा\nअगो, आजी आणि आईकडून केवढा मोठ्ठा वारसा मिळाला आहे ग तुला.\nआनिताताई आणि अगो दोघींनी छान लिहिलं आहेत. मातृदिनाची ही आगळी- वेगळी भेट केवढी स्तुत्य आहे.\nअनिताताई आणि अगो, किती सुंदर\nअनिताताई आणि अगो, किती सुंदर लिहीलं आहेत तुम्ही दोघींनी\nमातृदिनाची ही आगळी- वेगळी भेट केवढी स्तुत्य आहे<<, + १\nआनिताताई आणि अगो खुप छान\nआनिताताई आणि अगो खुप छान लिहीलेय..मस्त वाटले वाचुन\nअनिताताई , अगो खुप छान\nअनिताताई , अगो खुप छान लिहिलतं.\nदोन पिढ्या मायबोलीवर बघुन खुप छान वाटलं.\nसगळ्या मायबोलीकरणींना मातृदिनाच्या खुप खुप शुभेच्छा \nअनिता मावशी , अगो छान\nअनिता मावशी , अगो छान लिहीलंत.\nमी पण रुमाल टाकून ठेवते. लवकरात लवकर लिहायचा प्रयत्न करेन.\nआई बद्दल लिहायलाच हवे असे\nआई बद्दल लिहायलाच हवे असे वरील धाग्याचे नाव वाचून वाटले ..\nमी ५ वर्षाची आणि भावू १ वर्षाचा असताना मतीमंद मुलांच्या साठी असलेले ट्रेनिंग करायला गेलेली ..नोकरी मध्ये आवश्यकता होती ह्या ट्रेनिंग ची.\nमी आई च्या सासरी तर भाऊ माहेरी..आणि पप्पा नासिक ला नोकरी मुळे.\nपुण्याला चुलत बहिणीच्या घरी राहून तिने ट्रेनिंग पूर्ण केले . सुट्टीमध्ये घरी आल तेव्हा लहान भाऊ मामीला आई म्हणत होता..आई ला तर रडूच आले ..तेव्हा आज काल सारखा फोन पण न्हवता घरात.किती अवघड गेले असेल न .\nहातात कमी पैसे असले तरी कोण���कडे कधी रिकाम्या हाताने जायचे नाही हि शिकवण तिचीच रंगीत खडू ,कंपास असे काही बाही ती मावशीच्या मुलांना न्यायची.\nट्रेनिंग करून आल्यावर पण अडचणी संपल्या न्हवत्या.कारण नासिक मध्ये मतीमंद मुलांसाठी असणारी ती पहिली शाळा होती .४ शिक्षिका १ मुख्याध्यापिका एका छोट्याश्या जागेत शाळा सुरु झाली .सुरुवातीला मुले पण शोधून आणली होती .\nमी माझ्या शाळेतून चालत तिच्या शाळेपर्यंत जायची ,मग आम्ही भावाला पाळणाघरातून घेवून घरी जायचो.बस मध्ये खूप लोटा लोटी व्हायची म्हणून आई ने गाडी म्हणजे M 50 घ्यायचे ठरवले.घर दूर होते तर ती ओढणीत बांधायची आम्हाला ..\nथोड्या वेळाने आम्ही डुलक्या घ्यायचो तर चिमटी पण काढायची ती ..आता आठवले तर दिव्यच वाटते मला ते. तेव्हा आपलीच आई गाडी चालवते याची मजा वाटायची मला .\nसगळ्यांना मदत करायला कायम तयार असायची .पेपर मधल्या जाहिराती शोधून दाखवायची व कोर्स बद्दल माहिती द्यायची.शाळेत पण मुले बाई आल्या बाई आल्या म्हणायचे ..तू आमच्या बाईंची मुलगी आहे का विचारायचे तेव्हा कोण अभिमान वाटायचाविचारायचे तेव्हा कोण अभिमान वाटायचा आई आम्हाला नेहेमी सांगायची ह्यांना वेडे म्हणून नका ,ते special child आहेत.त्यांना कसे लिहायला ,वाचायला ,थोडेफार काम करायला कसे शिकवता येईल याकडेच तिचे लक्ष्य असायचे.\nशाळा करता करता तिचे आमच्या अभ्यासावर पण लक्ष्य असायचे .अभ्यासाबरोबर मला गाण्याच्या क्लास ला घातले होते.मला तेव्हा फारसे आवडायचे नाही ३ परीक्षा पण दिल्या .पण आता जाणवते कि त्याने गाण्याचा कान आला आहे.खूप पैसे नसायचे गाठीला तरी ती जवळपास लायब्ररी नेहेमी शोधायची व आम्हाला पण न्यायची ..आम्ही छोट्यांची पुस्तके घ्यायचो.हो वाचनाची आवड पण तिच्याकडून आलेली ..\nएकदा आठवते शाळेच्या कायर्क्रमासाठी पांढरा फ्रॉक हवा होता ..तो माझ्याकडे न्हवता ..आम्ही एका दूरच्या मावशीकडे गेलो होतो विचारायला पण न्हवता मिळाला \nमग दुसर्यादिवशी आई ने आणून दिला होता तो फ्रॉक.त्याचे महत्व तेव्हा कळले नाही ते आत्ता कळते आहे.परीक्षेला पण जवळ बसून हवे नको बघायची.हे सर्व करता करता मन लावून मुलांना शिकवणे ,पालकांच्या अडचणी सोडवणे सुरूच होते.आई काहीतरी वेगळे कार्य करते आहे हे समजून तेव्हाही अभिमान वाटायचा आणि आताही वाटतो\nकॉलेज ला होतो तेव्हा पण कधी आईच्या शाळेची आजोळ सहल असायची कधी कधी ट्��ेनिंग ला हैदराबाद ,मुंबई ला पण जावे लागायचे. आम्ही भावंडे कधी कधी रुसायचो ,आई तू शाळेसाठी busy असते ,तीच तुझी मुले आहेत असे म्हणायचो तर हसून म्हणायची हो ती पण माझी मुले आहेत.\n२००५ मध्ये राष्ट्रपती कलाम ह्यांच्या कडून तिला \"आदर्श शिक्षिका\" पुरस्कार मिळाला तेव्हा आम्ही सगळे दिल्लीला गेलो होतो तेव्हा कोण अभिमान वाटला होता .आजीच्या ,मामाच्या डोळ्यातील पाणीच सर्व काही सांगून गेले\nभांडे वाल्यामावशी बरोबर पण प्रेमाने वागायची म्हणायची ,हातावर पोटे असतात ग ह्यांची ,त्यांचा पगार नेहेमी वेळेवर झाला पाहिजे.स्वतः बरोबर तिचा पण चहा करायला सांगायची ..माणसे जोडायचे शिक्षण पण असेच मिळत गेले.कुठे कुरकुर नसल्याने त्या मावशी पण आमच्या कडे खुश असायच्या.\nहो खूप साधी आणि सोपी वाटेल अशी गोष्ट..पण सगळ्यांना जमते असे नाही हे बाहेर पाहिल्यावर उमगत गेले.\nस्वतःच्या दुनियेत राजा आहे ती मागच्या वर्षी रिटायर झाली.पण स्वस्थ बसायला तयार नाही.मधून मधुन शाळेत जावून येते. मुलांचे डॉक्टर व एक दोन शिक्षिका यांच्या मदतीने autistic मुलांसाठी एक तपासणी केंद्र सुरु करायची योजना सुरु आहे सध्या\n\"प्रबोधिनी \"नावाच्या रोपट्याचा आज जो काही वृक्ष झाला त्या मागे जे हात होते त्यात आपली आई पण होती याचा नितांत अभिमान वा आदर आहे.\nही कहाणी आहे शिक्षणाचा ध्यास\nही कहाणी आहे शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या माझ्या जिद्दी आईची. आणी तिच्यापाठी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या माझ्या बाबांची. दोघांनीही एकमेकांच्या साथीने शून्यातून विश्व निर्माण केलंय. आईचं शिक्षण ही कधी त्यांच्या संसाराची निकड होती आणी त्यानंतर खूप वर्षांनी स्वप्नपूर्तीसाठीचा आईचा तो ध्यास होता.\nमाझे आई बाबा आर्थिक दृष्ट्या अत्यंत सामान्य कुटुंबातून आले. आई चार भावंडातलं दुसरं अपत्य. तीन बहिणी आणी एक भाऊ.. एकुलत्या एका मुलाचे अगदी कोड कौतुक होते घरात. ६५ वर्षांपूर्वीचा काळ..आजोबांची आर्मीतली फिरतीची नोकरी होती. त्यामुळे २-३ वर्षांत गाव बदलायचं. मिळेल ती शाळा. कधी हिंदी मिडीयम कधी मराठी अशी गत. पण जात्याच ही मुलं हुशार होती. पण मुलींनी जुजबी पुरतं शिक्षण घ्यावं आणी आपापल्या घरी निघून जावं. त्यामुळे दहावी पर्यंत शिकवलं म्हणजे डोक्यावरून पाणी. मामा पुढे सीओईपी ला गेला. त्याच्या क्षेत्रात त्याने खूप मोठी पदे भूषवली. मुलींची मा���्र दहावी झाल्यावर दोन चार वर्षांत सासरी पाठवणी.\nबाबा सहा भावंडांमधे मोठे. त्यात आजोबांनी कधीच धड नोकरी केली नाही. पणजोबांनी जोडलेली लक्ष्मी हळूहळू मोडीत निघत होती तर कधी चोरांनी कार्यभाग साधलेला. त्यामुळे मोठा मुलगा मॅट्रिक झाल्या झाल्या आजोबांनी त्याला मुंबईत धाडला.\" मामा कडे जा..तो चिकटवेल कुठेतरी..आता ह्यापुढे तूच हे घर चालव..\"\nबाबांना खरंच मामाने म्युन्सिपाल्टीत चिकटवलं आणी तेव्हापासून दर महिन्याला वह्या, पेनं, पायजम्याची कापडं, संसारोपयोगी वस्तू एक नाअनेक वस्तूंची गाठोडी दर महिन्या दोन महिन्यात मुंबईहून रवाना होत.\nनात्यातल्या ओळखीतून आई बाबांचं लग्न ठरलं आणी झालं. आजी ज्योतिषी होती. ही मुलगी माझ्या कुटुंबाचं भविष्य पालटेल म्हणून आईला पसंत केलं होतं तिने.\nलग्नानंतर एवढं मोठं खटलं पाहून आई हबकलीच होती. दर थोड्या महिन्यांनी पाचपैकी एखादा दीर मुंबईत भविष्य आजमावायला, कधी शिक्षणासाठी तर कधी वडलांशी मतभेद झाले म्हणून येऊन राही.स्वतःचं वाढतं कुटुंब आणी सासू सासर्‍यांच्या पूर्ण संसाराचा भार एका खांबावर किती पेलणार त्यावेळी पहिल्यांदा आईने शिक्षणासाठी पाऊल उचललं. पदरात पाच वर्षांचा मुलगा असताना डी.एड. करायचा निर्णय घेतला. त्या दोन वर्षात डोंबीवलीहून सोमय्याला ये जा करायची रोज. त्यातच दुसर्‍यांदा गरोदर राहिली. आणी त्या गरोदरपणात डी.एड. संपवलंही. पुढे काहीच महिन्यांत तिलाही मुंबई महापालिकेत शिक्षीकेची नोकरी मिळाली. मी तेव्हा ५-६ महिन्यांची असेन.\nयथावकाश आई बाबांनी सर्व काकांची शिक्षणं, लग्नं स्वतः पुढाकार घेऊन पार पाडली. मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं. काही वर्षं अशी गेली आणी डिग्री घ्यायचं अपूरं राहिलेलं स्वप्न परत आईच्या मनात रुंजी घालू लागलं.मी दहावीत होते आणी माझा मोठा भाऊ ईंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला. त्या वर्षी आईने पण तिची एक्स्टर्नल बी.ए.ची शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. स्वतःची नोकरी, घरकाम (घरकामाला तिने कधीही बाई ठेवली नाही.),दर शनिवारची एस.एन.डी.टी. मधली लेक्चर्स, आणी नियमीत पहाटे चारला उठून अभ्यास हे कटाक्षाने कुणाचीही मदत न घेता तिने पार पाडलं. त्यावर्षी माझा दहावीचा , भावाचा ईंजिनियरिंगचा आणी आईचा बी.ए.चा अशा तीन रिझल्ट्सचे पेढे वाटले आम्ही. एक गंमतीशीर प्रसंग आठवतोय. मी आणी माझा भाऊ बाहेर���्या खोलीत टी.व्ही. बघत होतो.ईतक्यात कुणीतरी घरात डोकावलं आणी विचारलं \"कायरे आई कुठेय\" आणी आम्ही सांगितलं \" आईना , आत अभ्यास करतेय.\" पुढे माझ्या बारावीच्या वेळी आईने ह्याच जिद्दीने एम.ए. पूर्ण केलं. तिच्या जिद्दीचं, चिकाटीचं कौतूक करावं तेवढं थोडंय. ह्या सर्व प्रवासात बाबा पण तिच्यापाठी भक्कम आधार देऊन उभे होते. कधीही कुठलेही इगो क्लॅशेस नाहीत. तुम्हा सर्वांच्या नावामागे माझंच नाव लावता ना मग तुमच्या डिग्र्या त्या माझ्याच की असं मिश्किलपणे म्हणत.\nआज मी आई झालेय आणी माझ्यावर वेळ आली आहे शाळेत जायची. पण माझी जिद्द बरेचदा तोकडी पडते. तेव्हा हीच माझी आई मला दूरदेशी बसून प्रोत्साहन देते. माझ्यात हुरूप भरते. आई झाली आहेस, बालसंगोपन करते आहेस पण स्वत्व विसरू नकोस. तुझं ध्येय तुला गाठायचंय. वाट मधेच सोडू नकोस. हेच तिचं सांगणं असतं. आईच्या शिक्षणाची वाट अवघड होती. तिने ती अथक प्रयत्नांनी सुघड केली. आम्हा भावंडांना नेहेमी उच्च शिक्षणासाठी प्रेरीत केलं आणी आम्ही यशस्वी झाल्यावर नेहेमीच कौतुकाने ऊर भरून आला तिचा.\nआज संयुक्ता मुळे माझ्या आईची तुम्हा सर्वांना ओळख करून देता आली त्यामुळे संयुक्ताचे लक्ष लक्ष आभार. मातृदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा \nअगो, अनिताताई, स्वराली, खुप\nअगो, अनिताताई, स्वराली, खुप छान लिहीलय तुम्ही आईबद्दल\nअनिताताई, तुम्हाला आणि आजीला शत:शः प्रणाम\n डॉ. कलामांच्या हस्ते सत्कार म्हणजे ग्रेटच\nत्यांच्या शाळेचं नांव काय (माई लेले का\nसुरेख लिहिलं आहे सगळ्यांनी.\nसुरेख लिहिलं आहे सगळ्यांनी. ह्या माऊल्यांची जिद्द पाहून, स्वतःची जिद्द किती तोकडी पडते ह्याची जाणीव होते.\nअनिताताई तुमच्या आईंबद्दल वाचून छान वाटले तुम्हीही मस्त लिहीले आहे..\nअगो, तू देखील लिहीलेले मला फार आवडले.. तुझी पोस्ट वाचताना वाटले काही वर्षांनी अरूष लिहील त्याच्या आईबद्दल\nस्वराली, बेस्ट मुहूर्त मिळाला की लिहायला मस्त लिहीले आहेस केव्हढी जिद्द, चिकाटी व मनोनिग्रह लागत असेल हे सर्व करताना सलाम काकूंना त्यात कलामांकडून पुरस्कार म्हणजे भारीच\n मलाही जिद्द मिळाली थोडी. जबरदस्त\nआया ग्रेट असतात खरंच आता आई झाल्यावर वाटते मी माझ्या आईसारखी कधी होणार\nअनिता तुझ्या आईला दंडवत\nअनिता तुझ्या आईला दंडवत आणि मी तुला जेवढी काही ओळखते,(अगोची आणि जयंतीची आई हीही तुझं इथलं एक अ‍ॅडिशनल क्वलिफिकेशन आणि मी तुला जेवढी काही ओळखते,(अगोची आणि जयंतीची आई हीही तुझं इथलं एक अ‍ॅडिशनल क्वलिफिकेशन) त्यावरून मला माहिती होतं तुझ्या लेकी लिहिणार तुझ्याबद्दल\nस्वराली आणि प्रॅडी...........तुमच्याही आयांबद्दल वाचून खूप आनंद झाला.\n किती जिद्दीने आईने शिक्षण केलं\nसर्वांनीच खूप सुंदर लिहिलंय\nसर्वांनीच खूप सुंदर लिहिलंय\nअनिताताई आणि अगो - मायलेकी, हा एक सुखद धक्का \nसर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आईच्या जिद्दीची कहाणी सांगण्याची संधी दिली म्हणून संयुक्ताचे खूप आभार.\nस्वराली , मतीमंद मुलांसाठी झटून काम करणा-या तुझ्या आईबद्दल वाचताना डोळे पाण्यानं भरून आलेत.\nचांगल्या संस्कारांची मोठीच शिदोरी मिळालीय तुम्हाला. आणि कलामांच्या हस्ते पुरस्कार मिळवणा-या\nया थोर आईला माझे दंडवत.\nप्रॅडी , खूप छान वाटलं तुझ्या आईबद्दल वाचून. सगळ्यांसाठी कष्ट उपसून ,सगळ्या जबाबदा-या पार पाडत शिक्षण घेतलं. ग्रेटच. खूप प्रेरणादायक आहे हे सर्वांसाठीच.\nमानुषी , मारणा-याचा हात धरता\nमानुषी , मारणा-याचा हात धरता येतो. बोलणा-याचं तोंड धरता येत नाही आणि लिहिणा-याचाही हात धरता येत नाही\nया सार्‍या धडपड्या आईंना वंदन\nया सार्‍या धडपड्या आईंना वंदन करावेसे वाटते.\nअनिता हो गं बाई. हे खरं आहे.\nअनिता हो गं बाई. हे खरं आहे. पण मी सीरियसली लिहिलंय. मुलं मोठी(सर्वार्थाने) झाली की ही अमकी तमकीची आई बरं का. हे खरं आहे. पण मी सीरियसली लिहिलंय. मुलं मोठी(सर्वार्थाने) झाली की ही अमकी तमकीची आई बरं का अशी जेव्हा त्या आईला ओळख मिळते तेव्हा ते अ‍ॅडेड क्वालिफिकेशनच नाही का(विथ हर ओन क्वलिफिकेशन्स अशी जेव्हा त्या आईला ओळख मिळते तेव्हा ते अ‍ॅडेड क्वालिफिकेशनच नाही का(विथ हर ओन क्वलिफिकेशन्स\nओक्के....इथे मुलांनी आईबद्दलच लिहायचं का मी स्वता: जर काही माझ्या मुलांबरोबर शिकले असेल तर ते मी लिहू शकते का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 15 2012\nया ग्रूपचे सभासद व्हा\nSty २ - भूर्जपत्र संयोजक\nछोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते कार्टून कॅरॅक्टर-ईशिका uju\nदवंडी पहिली - मायबोली गणेशव्रत वसा - मायबोली गणेशोत्सव २०१२ संयोजक\nलेखनस्पर्धा -- माझा अनुभव - कोविड-१९ लॉकडाऊन -- mi_anu mi_anu\nखेळ शब्दांचा - ३ - मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह संयोजक\nस्थापना : गणेश चतुर्��ी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/m-s-dhonis-ex-girlfriend-ray-laxmi-share-her-bikini-photo-on-social-media/", "date_download": "2021-07-25T19:16:41Z", "digest": "sha1:B6E3GW44ABY35SD3P27HPGOTHD5OEM23", "length": 10570, "nlines": 80, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, 'तू आणि मी...' - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nवाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’\nवाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’\nदाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील राय लक्ष्मी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम यासारख्या चित्रपटात काम करून तिचे नाव कमावले आहे. इतर कलाकारांप्रमाणे राय लक्ष्मी देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटो ती नेहमीच इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक अंदाज खूप आवडत असतो. ( M.S. dhoni’s girlfriend ray laxmi share her bikini photo on social media)\nअभिनेत्रीने नुकतेच काळ्या रंगाची बिकिनी घालून एक फोटोशूट केले आहे. जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.\nराय लक्ष्मी ही भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंग धोनीची एक्स गर्लफ्रेंड आहे. आज (७ जुलै ) धोनीचा वाढदिवस आहे. या दिवशी तिचे हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये ती काळ्या रंगाची बिकिनी घालून शॉवर घेताना दिसत आहे. धोनी आणि तिच्या अफेअरच्या चर्चा एके काळी खूप रंगल्या होत्या.\nतिने कालचं एक फोटोशूट केले होते. त्यात तिने चष्मा घातला होता. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. फोटो शेअर करून तिने लिहिले होते की, “तू आणि मी जीवनात अनेक गोष्टी जाणून आहोत.”\nअभिनेत्री राय लक्ष्मीने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. तिने वेगवेगळ्या भाषांमध्ये ५० पेक्षाही जास्त चित्रपटात काम केले आहे. तिने तमिळ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती.\nअभिनेत्री राय लक्ष्मीने २०१६ रोजी एक मोठा खुलासा करून सर्वांना हैराण केले होते. तिने सांगितले होते की, ती भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्र सिंग धोनीसोबत रिलेशनमध्ये होती. तिने सांगितले की, २००९ मध्ये ती आणि धोनी दोघेही रिलेशनमध्ये होते. ती स्पोर्ट्स प्रेमी आहे. त्यामुळे ती धोनीच्या प्रेमात पडली होती. माध्यमातील वृत्तानुसार, ती धोनी सोबतच्या रिलेशनमध्ये खुश नव्हती. तिने माध्यमांना वेगवेगळी माहिती दिली होती. काहीच्या माहितीनुसार, ते दोघे काहीच महिने रिलेशनमध्ये होते. तर काही माध्यमांच्या वृत्तानुसार, ते दोघे पाच वर्षे रिलेशनमध्ये होते.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; तर आज आहेत बॉलिवूडचे यशस्वी गायक\n-मनजोत सिंगला ‘फुकरे’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख; तर आता पडद्यावर रोमँटिक सीन करायची ईच्छा केली जाहीर\n ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा\nअजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर\n५ जी प्रकरणात जुही चावलाच्या अडचणीत वाढ; दंड म्हणून २० लाख रुपये भरण्याचे कोर्टाने दिले आदेश\n ‘बिग बॉस’ फेम यशिका आनंद कार अपघातात गंभीर जखमी; मैत्रिणीचा…\nसूर्याने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले खास गिफ्ट; शेअर केला ‘जय भीम’…\nएकेकाळी कापड गिरणीमध्ये करायचा काम, तर आज आहे सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; वाचा…\n‘भारतरत्न पुरस्कार माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा’; अभिनेते…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/151823", "date_download": "2021-07-25T20:24:23Z", "digest": "sha1:PCVTLKZMPTKBLTXGBBA4O3F3FUBF3IVE", "length": 3141, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:MarathiBot\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य चर्चा:MarathiBot\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:१४, १७ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती\n८१४ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n→‎सांताक्रूझ/सांतक्रुझ, अंजनी: new section\n०२:३९, २ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nसुभाष राऊत (चर्चा | योगदान)\n००:१४, १७ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (→‎सांताक्रूझ/सांतक्रुझ, अंजनी: new section)\n[[सदस्य:सुभाष राऊत|सुभाष राऊत]] २१:०९, १ ऑक्टोबर २००७ (UTC)\n== सांताक्रूझ/सांतक्रुझ, अंजनी ==\n१. अंजनी लेखाबद्दलचे काम पूर्ण करून ठेवतो.\n२. ’सांताक्रूझ’ असे मराठी वृत्तपत्रांत लेखन पाहिले आहे. ’सांतक्रुझ’ अहे का एकदा खात्री करून बघतो. नाहीतर ’सांताक्रुझ’ला मुख्य पान ठेवून इतर शीर्षके पुनर्निर्देशक म्हणून ठेवतो.\n--[[सदस्य:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] १८:४४, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/2020/12/", "date_download": "2021-07-25T18:05:31Z", "digest": "sha1:K3SLKKOMYU76XZM2YILZR5KQEVWKMEEF", "length": 5666, "nlines": 117, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "December 2020 - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या ‘या’ दोन मागण्या सरकारने केल्या मान्य\nटीम होय आम्ही शेतकरी - December 31, 2020\n सरकारने अखेर कांदा निर्यात बंदी उठवली\nटीम होय आम्ही शेतकरी - December 31, 2020\nअति पावसाचा ऊसाच्या लावणीवर झालेला परिणाम व त्यावरील उपाय:-भाग 1\nटीम होय आम्ही शेतकरी - December 30, 2020\n“सांगलीच्या अनुप पाटील यांचा इंजिनिअर ते शेतकरी असा प्रवास”\nटीम होय आम्ही शेतकरी - December 30, 2020\nकाळानुसार शेतीतही हवेत बदल\nटीम होय आम्ही शेतकरी - December 29, 2020\nजिंकण्यासाठीच लढूया – विलास शिंदे\nटीम होय आम्ही शेतकरी - December 29, 2020\nटीम होय आम्ही शेतकरी - December 28, 2020\nकेंद्र सरकारच्या करणी आणि कथनी मध्ये जमीन अस्मानचा फरक\nटीम होय आम्ही शेतकरी - December 28, 2020\n“पदमश्री प्राप्त उत्तरप्रदेशचे भूषण त्यागी -८० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांना शिकवले...\nटीम होय आम्ही शेतकरी - December 26, 2020\nजिथे तुम्हाला चांगला मोबदला मिळेल, तिथे पिकवलेली वस्तू विका : पंतप्रधान...\nटीम होय आम्ही शेतकरी - December 26, 2020\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागा��ा माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/04/curfew-in-chandrapur-only-on-paper-but.html", "date_download": "2021-07-25T19:00:41Z", "digest": "sha1:Z4F7IGK2VM42NOT2Q4KLW3XEB3NULQDF", "length": 8873, "nlines": 67, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपुरात संचारबंदी फक्त कागदावरच, रस्त्यावर मात्र गर्दीचे चित्र!", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाचंद्रपुरात संचारबंदी फक्त कागदावरच, रस्त्यावर मात्र गर्दीचे चित्र\nचंद्रपुरात संचारबंदी फक्त कागदावरच, रस्त्यावर मात्र गर्दीचे चित्र\nमनोज पोतराजे एप्रिल १५, २०२१ 0\nचंद्रपूर विशेष : कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण राज्यात कालपासून संचारबंदी लागू केली आहे. चंद्रपुरात मात्र ही संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.\nकाल रात्री ८ नंतर संचारबंदीला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर MH34 UPDATED NEWS ने आज पहिल्या दिवशी चंद्रपुरातील प्रमुख रस्ते आणि चौक यांची पाहणी केली. अत्यंत संतापजनक चित्र पाहणीतून दिसून आले आहे. महाराष्ट्रात रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे.तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना बाधितांचे आकडे हजाराचा वर निघत आहे तर मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ होत आहे. तरीही चंद्रपुरातील नागरिक काही ना काही कारणाने बाहेर पडत असलेले पहायला मिळाले. शहरातील बंगाली कॅम चौक, तुकूम परिसर , बस स्टॉप समोरील रस्ते, गांधी चौक अशा मुख्य रस्त्यांवर व चौकात सकाळपासूनच गर्दी दिसून येत आहे. बाहेर येणारे नागरिक हे अत्यावश्यक सेवेत काम करणारे आहेत कां नाही हे ओळखणेही कठीण आहे.\nसरकारकडून सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे इ���र दुकाने बंद आहेत. मात्र नागरिक नोकरी आणि काही कामांसाठी बाहेर पडले आहेत असं त्यांनी गाड्यांवर लावलेल्या स्टिकर्स आणि बोर्ड वरुन दिसत होतं.\nचौकांमध्ये बॅरिकेड्स पण पोलीस नाही.....\nशहरातील काही चौक आणि रस्त्यांवर बॅरिकेड लावण्यात आले आहेत. पण त्याठिकाणी पोलीस नसल्याचे चित्र दिसून आले आहे. काही ठिकाणी पोलीस असूनही नागरिकांना अजिबात थांबवले जात नाही.\nशासनाचे संचारबंदी चे निर्देश \"डोक्या\"बाहेरचे...\nसंचारबंदी संवंधात शासनाने दिलेले निर्देश हे सामान्य जनतेच्या अधिकाऱ्यांच्या \"डोक्या\"च्या बाहेरच्या असलेल्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. शासन निर्देशांत अत्यावश्यक सेवांना प्राधान्य देण्यात आले आहे. हॉटेल बंद पार्सल सुरू, प्रवास बंद पण ऑटो सुरू, जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री होईल तर त्यांना खरेदी करणारे लोकं रस्त्यावर उतरतीलचं. शासन निर्देश भांबावणारे आहेत. काय सुरु काय बंद याचे स्पष्ट निर्देश कुठे नसल्यामुळे अधिकारी वर्ग मोठ्या पेचात पडला आहे. प्रवास बंद मग ऑटो सुरू कशाला जीवनावश्यक सेवा देणारे अनेक वर्गात मोडतात त्यांच्या संबंधातील स्पष्ट आदेश शासन देशात नसल्यामुळे असमंजस्याची स्थिती संपूर्ण महाराष्ट्रासह चंद्रपूरातही बघायला मिळत आहे. असमंजस निर्माण करणाऱ्या या शासन निर्णयामुळे अधिकारी वर्गासोबत पोलिस विभागही \"हतबल\" झालेला आज पहिल्याच दिवशी बघायला मिळाला.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2016/01/blog-post_29.html", "date_download": "2021-07-25T18:29:14Z", "digest": "sha1:V66XVH7LYLKOZZBNPGGH2BFXDK4TM72X", "length": 6246, "nlines": 40, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: तीळ", "raw_content": "\nपाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत जमीन आवश्यक आहे.\nजमीन तयार करताना प्रति एकरी ४ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.\nउन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरावे.\nपेरणीपूर्वी बियाण्यास थायरम किंवा कार्बेन्डाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची प्रति किलो तीन ग्रॅम, तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी चार ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. उन्हाळी तीळ पिकाची पेरणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आटोपून घ्यावी.\nपेरणीनंतर सात-आठ दिवसांनी नांगे भरावेत. पेरणीनंतर 15-20 दिवसांनी पहिली व आठ दिवसांनी दुसरी विरळणी करून, दोन रोपांत दहा सें.मी. अंतर ठेवावे. आवश्‍यकतेनुसार दोन-तीन कोळपण्या/खुरपण्या देऊन व निंदण करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही, याची काळजी घ्यावी.\nमाती परीक्षणानुसार पेरणीच्या वेळी अर्धे नत्र (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) आणि पूर्ण स्फुरद (25 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा.\nदुसरा हप्ता पेरणीनंतर 30 दिवसांनी उरलेल्या नत्राचा (12.5 किलो प्रति हेक्‍टरी) द्यावा, तसेच पेरणीच्या वेळी झिंक व सल्फर या खताच्या मात्रा 20 किलो प्रति हेक्‍टरी या प्रमाणात द्यावे.\nउन्हाळी पिकास आवश्‍यकतेनुसार पेरणीपूर्व व पेरणीनंतर ताबडतोब व नंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसांनी ओलित करावे. फुलोऱ्यास सुरवात होताना व बोंड्या भरताना ताण पडल्यास सुरक्षित ओलित द्यावे. ओलित करताना पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.\nकीड व रोग नियंत्रण:\nपाने गुंडाळणाऱ्या/खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता 20 मि.लि. क्विनॉलफॉस (25 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nपर्णगुच्छ या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार तुडतुड्यामार्फत होतो. तुडतुडे नियंत्रणासाठी 4 मि.लि. इमिडाक्लोप्रिड प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगट झाडे दिसल्यास उपटून टाकून त्यांचा नाश करावा.\nबोंड्या पिवळ्या होण्यास सुरवात होताच पेंड्या बांधून त्या उभ्या ठेवाव्यात.\nबोंड्या वाळल्यानंतर ताडपत्रीवर हळूच उलटे धरून काठीच्या साह्याने तीळ झाडावे. चार-पाच दिवसांनी परत पेंड्या झाडाव्या व बियाणे स्वच्छ करून आणि वाळवून साठवावे. सुधारित लागवड पद्धतीमुळे हेक्‍टरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळते. तेलाचे प्रमाण ४८ टक्के राहते.\nअखिल भारतीय तेलबियाणे संशोधन केंद्र, (जवस/तीळ), कृषी महाविद्यालय, नागपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%AD", "date_download": "2021-07-25T20:18:48Z", "digest": "sha1:FAWMYJN55HSIN3KZWGLDA7DFAUJHZEDH", "length": 3183, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ८९७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८७० चे - ८८० चे - ८९० चे - ९०० चे - ९१० चे\nवर्षे: ८९४ - ८९५ - ८९६ - ८९७ - ८९८ - ८९९ - ९००\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/has-prime-minister-modi-been-elected-as-chairperson-of-153-countries/", "date_download": "2021-07-25T19:21:46Z", "digest": "sha1:YN6O7MPUYEW6PUVOQTO7M5NTPMQB7QAH", "length": 12616, "nlines": 88, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे का? | CheckPost मराठी", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे का\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये कुठल्याशा कार्यक्रमात प्रवेश करताना दिसताहेत. तिथे त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातंय. दावा केला जातोय की नरेंद्र मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\n“मोदी जी को 153देशो का अध्यक्ष चुना गया मुझे गर्व है मेरे देश के शेर पर विदेशो मे कोई भारत को जानता नही था आज मोदी जी वहा के मुख्या है” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.\nमोदी जी को 153देशो का अध्यक्ष चुना गया मुझे गर्व है मेरे देश के शेर पर विदेशो मे कोई भारत को जानता नही था आज मोदी जी वहा के मुख्या है @narendramodi @BJP4India pic.twitter.com/Iytjzuz3r0\nह���च व्हिडीओ २०१८ साली देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.\nमोदी जी को 153देशो का अध्यक्ष चुना गया मुझे गर्व है मेरे देश के शेर पर विदेशो मे कोई भारत को जानता नही था आज मोदी वहा का मुख्या है\nआम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.\nव्हिडिओच्या डिस्क्रिप्शननुसार २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन जोस येथील सॅप सेंटरमध्ये भारतीय अमेरिकन समुदायाला संबोधित केले होते.\nया कार्यक्रमात मोदींनी साधारणतः तासभर भाषण केले. मात्र त्या ठिकाणी कुठेही पंतप्रधान मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची काही घोषणा करण्यात आली नव्हती.\n‘द हिंदू’च्या वेबसाईटवर या कार्यक्रमाचे क्षणाक्षणांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. त्यानुसार मोदींनी जवळपास तासभराचे भाषण संपवल्यानंतर ते पुन्हा स्टेजवर आले आणि त्यांनी घोषणा केली की २ डिसेंबर २०१५ पासून एअर इंडियाचे दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को हे विमान आठवड्यातून तीन वेळा चालवले जाईल. या घोषणे व्यतिरिक्त दुसरी कुठलीही महत्वपूर्ण घोषणा या कार्यक्रमात करण्यात आली नव्हती.\nगमतीची गोष्ट अशी की अशा प्रकारचे १५३ देशांचे अध्यक्षपद वैगेरे असले कुठलेही पदच अस्तित्वात नाही. शिवाय अशी एक व्यक्ती १५३ देशांची प्रमुख असणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य देखील नाही.\nसध्या मोदींना १५३ देशांचे अध्यक्ष बनविण्यात आले असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र यापूर्वी देखील इंटरनेटवर मोदींना ५३ देशांचे अध्यक्ष बनविण्यात आल्याचे दावे देखील केले गेले होते. अर्थात या दाव्यांना देखील कुठलाही आधार नव्हता.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींची १५३ देशांच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे दावे चुकीचे आहेत. २०१५ सालच्या कॅलिफोर्नियातील कार्यक्रमाचा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.\nहेही वाचा: नरेंद्र मोदींनी स्वतः ‘छोट्या चोरापासून लुटेरा’ बनल्याची कबुली दिल्याचा व्हायरल व्हिडीओ एडीटेड\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://janeeva.blogspot.com/2010/09/", "date_download": "2021-07-25T17:47:30Z", "digest": "sha1:4PXH3TZBCIZ2R52D7Q6LCUGXUTRMV6BR", "length": 13338, "nlines": 95, "source_domain": "janeeva.blogspot.com", "title": "जाणीव: September 2010", "raw_content": "\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आजवर अनेक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्या. या घेतलेल्या जबाबदाऱ्या त्याने लिलया पेलल्याही. सचिनच्या या खांद्याने आजवर भारतीय क्रिकेट संघाला कितीवेळा तारलं याचं मोजमाप केलं तर धाप लागेल. सचिनच्या या खांद्यांनी भारताची कित्येकवेळा लाज राखली. सचिनने अनेक जबाबदाऱ्या घेत भारताची मान उंचावलीही.\nतब्बल २० वर्ष भारताचा युनिफॉर्म अंगावर चढवून सचिन लढला. त्याने भारतीय क्रिकेटला एका वेगळ्याच उंचीवर नेलं. अगदी क्रिकेटच्या विश्वासार्हतेवरचं जेव्हा शंका घेतल्या जाऊ लागल्या तेव्हाही सचिन डळमळला नाही. एका सैनिकासारखा लढला. त्याच्या याच गुणांचा, कार्याचा गौरव करण्यासाठी भारताच्या वायुदलाने त्याला मानद ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केलंय. सचिन या वीराचा गौरव करण्यासाठी वायुदलाने हा निर्णय घेतला आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आला.\nएअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक जेव्हा सचिनच्या खांद्यावर त्याच्या रँक लावत होते त्यावेळी सचिनच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. एक वेगळेच समाधान या क्रिकेट योग्याच्या चेहऱ्यावर होतं. अनेक शतकं, अनेक विक्रम त्याने सहज मोडले. तरिही असे भाव कधीही त्याच्या चेहऱ्यावर उमटले नव्हते. त्याच्या चेहऱ्यावरची रेष न रेष त्याच्यातल्या देशभक्ताचं दर्शन घडवत होती. प्रचंड श्रम केल्यावर अधिकारी व्यक्तीकडून किंवा आपल्या आदर्शाकडून कौतुकाची थाप पाठीवर पडल्यावर जी भरून पावल्याचा आनंद होतो, तो आनंद सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होता.\nसचिन आणि देशभक्ती यांचं न तोडता येण्यासारखं नातं आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून सचिन भारतासाठी मैदानात घाम गाळतोय. या पदाला पोहोचण्यासाठी त्याने आपलं त्याआधीचं आयुष्य खर्ची घातलंय. कोणतीही अपेक्षा न ठेवता तो मैदानावर खेळत राहतो. वैयक्तीक स्वार्थाचा विचारही करत नाही. विक्रमासाठी खेळत नाही, विक्रम होत राहतात, हा खेळत राहतो.\nहेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणारा हा पहिला भारतीय फलंदाज. त्याच्या या प्रकारावरून वादही झाले. प्रत्यक्ष न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागला. मात्र तेंडुलकर हरला नाही. त्याच्या हेल्मेटवरचा झेंडा निघाला नाही. अर्थात झेंडा लावण्यासाठी सचिन तेंडुलकरचं मस्तिष्क हीच उत्तम जागा आहे हे प्रत्येकजण मान्य करेल.\nग्रुप कॅप्टन म्हणजे एअर फोर्समधली पाचव्या क्रमांकाची ऑफिसर पोस्ट. साधारणतः २४ वर्ष सर्व्हिस झालेला ऑफिसर या पदापर्यंत पोहोचतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ग्रुप कॅप्टन म्हणजे आर्मीतला कर्नल. सैन���काला त्याच्या ट्रेनिंगच्या दरम्यान एक तत्व शिकवलं जातं. प्रथम माझा देश, त्यानंतर माझं युनिट, त्यानंतर माझे सहकारी आणि त्यानंतर मी या उतरत्या क्रमाने एक सैनिक आपलं काम करत राहतो. म्हणजे युद्धात प्रथम तो आपल्या देशाचं हीत पाहतो. त्यानंतर आपल्या रेजिमेंट/ युनिटचं हीत पाहतो. त्यानंतर तो आपल्या सहकाऱ्यांचं हीत पाहतो आणि सर्वात शेवटी स्वतःचा विचार करतो. सचिनच्या आजवरच्या कारकिर्दीवर एक नजर टाका.. सचिनने याच तत्वावर आपली कारकिर्द घडवलीय हे आपल्या लक्षात येईल.\nअंगावर अनेक जखमा या शूर सैनिकाने देशासाठी झेलल्या आहेत. सचिनला आत्तापर्यंत झालेल्या जखमांचा हिशेब काढा. टेनिस एल्बो, पायाचा घोटा, टाच, पाठ अशा अनेक अवयवांना दुखापत झाली आहे. तरिही प्रत्येकवेळी तो यातून बाहेर आला. या सगळ्या जखमा, दुखापती त्याला देशासाठी खेळताना झाल्या. तरिही प्रत्येकवेळी त्याच्याच खांद्यावर संघाची मदार राहिली. जबाबदारी टाकताना कोणी विचारलं नाही हा खांदा किती दुखतोय ते...\n२००० साली भारतीय क्रिकेटविश्व मॅचफिक्सिंगच्या जाळ्यात अडकलं. तेव्हाही सगळ्या आशा या सचिनच्या खेळावरच होत्या. सचिन मैदानात आहे तोवर बुकींचे आणि मॅचफिक्सर्सचे घाणेरडे इरादे यशस्वी होणार नाहीत असा विश्वास क्रिकेटप्रेमी बाळगून होते. सचिनने काही प्रमाणात हा विश्वास सार्थही ठरवला.\nअसा हा सचिन. प्रत्येक कर्णधाराला वाटेल असा एकमेवाद्वितीय आपल्या संघात असावा. वायुदलानं ही संधी साधली. आणि त्याला आपल्या संघात सामील करून घेतला.\nब्राव्हो सचिन... तू एक निव्वळ क्रिकेटपटू नाहीस, तू एक महान सैनिक आहेस. वायुदलानं त्यावर शिक्कामोर्तब केलंय.\nक्षणोक्षणी असते जाणीव मनाच्या सोबतीला, भावनांच्या संवेदना म्हणूनच जाणवतात मनाला\nसमुद्रकिनार्‍याला असते जाणीव फेसाळत्या थेंबांची,\nभरती ओहोटीत सोबत असलेल्या पाण्याच्या गहिर्‍या प्रेमाची\nरात्रीलाही जाणीव असते उगवत्या सुर्याची,\nकाळोखाच्या गर्भातून जन्मलेल्या प्रकाशाच्या किरणांची\nगरिबांना जाणीव असते माथ्यावरच्या ओझ्याची,\nश्रमासाठी भटकणार्‍या अनवाणी जड पावलांची\nश्रीमंतांना असते जाणीव हरवत चाललेल्या नात्यांची,\nचढाओढीत घुसमटलेल्या अतृप्त संसाराची\nश्वासापासून श्वासापर्यंत जाणीवच सोबत असते,\nमनाच्या कोपर्‍यांतल्या स्वप्नांना हळूच स्पर्शू�� जाते\nठाव मनाचा घेता घेता नकळत हरवून जाते,\nकधी सुखात, कधी दुःखात मनास गोठवून जाते\nगोठलेल्या मनाच्या संवेदना जाग्या होतात प्रीतीस्पर्शाने\nभावनांचे अर्थ शोधाया निघालेल्या आठवणीने\nजाणीवेच्या वाटेवरती अर्थ भावनांचे उमगले\nआता काही तरी शोधायचे आहे, जाणीवेच्या पलीकडले...\nडोंबिवली, जि.ठाणे, महाराष्ट्र, India\nदवा, दुवा आणि देवा...\nस्वांड्या - एक किस्सा\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nकसाब – एक दंतकथा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/uncategorized/vladimir-lenin-soviet-union/", "date_download": "2021-07-25T18:45:15Z", "digest": "sha1:BI34QQ2ZV2PN2JSO7P5NE453VS5BU5YQ", "length": 5843, "nlines": 65, "source_domain": "marathit.in", "title": "कम्युनिस्ट नेता लेनिन - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमूळ नाव- व्लादिमिर इलिच उल्यानोव्ह\nरशियाचे क्रांतीकारी नेते व विचारवंत.\nसोवियत संघाच्या पहिल्या सरकारचे अध्यक्ष असलेले लेनिन सोवियत सोशॅलिस्ट बोल्शेव्हिक पार्टीचे (नंतरच्या सोव्हियेत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते होते.\n१९१७ साली समाजवाद्यांनी २४-२५ ऑक्टोबरला क्रांती घडवून आणली,त्या क्रांतीचे मुख्य नेते लेनिन होते.इतिहासात या क्रांतीस ऑक्टोबर क्रांती म्हणून ओळखले जाते.\nरशियन राज्यक्रांतीनंतर १९१७ रोजी त्यांनी सत्ता हस्तगत केली.\nमार्क्सने शास्त्रशुद्ध समाजवाद मांडला, लेनिनने त्यास मूर्त स्वरूप दिले.क्रांती घडवून आणली,झारला संपविले.नवी समाजवादी सत्ता प्रस्थापित केली.नव्या सरकारचे कामकाज कसे असावे याची रूपरेषा आखली.\nकम्युनिस्ट विचारसरणीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.\nत्यांचा मृतदेह रशियाच्या लाल चौकात जतन केला आहे.\nलेनिन हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे साम्यवादी विचारवंत होते.\nत्यांचे कार्य जगाच्या इतिहासात खरोखरच अतुलनीय व नेत्रदीपक आहे.\nपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार २०२१\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाे���्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/legal-advice-proposal-tax-sugar-118094", "date_download": "2021-07-25T20:20:59Z", "digest": "sha1:YULEYICXRPEMWDCRTBB7JOB6MJD5HVQ7", "length": 6615, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साखरेवर उपकर लावण्याच्या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला घेणार", "raw_content": "\nसाखरेवर उपकर लावण्याच्या प्रस्तावावर कायदेशीर सल्ला घेणार\nसाखरेवर जीएसटीअंतर्गत उपकर लावण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाचा अभिप्राय मागवणार असल्याचे राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या पॅनेलने स्पष्ट केले. आसामचे अर्थमंत्री हिमांता बिस्वा सर्मा यांच्या अध्यक्षतेखालील हे पॅनेल मुंबईत ३ जून रोजी होणाऱ्या बैठकीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी दुसरा कोणता पर्याय शोधता येतो का, यावरही विचार करणार आहे.\nकेरळचे अर्थमंत्री थॉमस आयझॅक यांनी अतिश्रीमंतावर एक टक्का सरचार्ज लावण्याची सूचना केली आहे. परंतु तसे झाल्यास तो प्रत्यक्ष कर ठरेल. जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे.\n``दोन मूलभूत प्रश्न उपस्थित झाले आहेत. एक म्हणजे साखरेवर जीएसटीअंतर्गत उपकर लावण्याचा अधिकार अर्थमंत्र्यांच्या पॅनेलला आहे का त्यावर विधी व न्याय मंत्रालयाचा अभिप्राय मागितला आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे उपकराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम साखर कारखान्यांना जाणार की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यावर विधी व न्याय मंत्रालयाचा अभिप्राय मागितला आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे उपकराच्या माध्यमातून मिळणारी रक्कम साखर कारखान्यांना जाणार की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना\nदेशात साखरेचे दर पडल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साखरेवर उपकर लावावा, असा प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या ४ मे रोजी झालेल्या बैठकीत अन्न मंत्रालयाने मांडला होता. परंतु केरळ, प. बंगाल, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. आसामच्या अर्थम��त्र्यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेल या विषयावर विचारविनिमय करत आहे. जीएसटी परिषदेच्या आगामी बैठकीच्या आधी पॅनेलचा अंतिम अहवाल तयार होणे अपेक्षित आहे.\nसाखरेवर प्रति किलो ३ रुपये उपकर लावला तर वर्षाकाठी ६७ अब्ज रुपयांची रक्कम उभी राहू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/mission-impossible-7-director-kistofer-answers-ranveer-singh-is-making-his-tv-debut-simba-and-singham-will-be-seen-in-suryavanshi-for-half-an-hour-128531867.html", "date_download": "2021-07-25T18:42:47Z", "digest": "sha1:GVDDV4BU4YAPYSOIUFCHJO5E5VP3HPCG", "length": 12270, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Mission Impossible 7 Director Kistofer answers, Ranveer Singh is making his TV debut, 'Simba' and 'Singham' will be seen in 'Suryavanshi' for half an hour | ‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास झळकणार का? दिग्दर्शक किस्टोफर यांनी दिले उत्तर, रणवीर सिंह करतोय टीव्हीवर डेब्यू, ‘सूर्यवंशी’मध्ये अर्धा तास दिसणार ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूड ब्रीफ:‘मिशन इम्पॉसिबल 7’मध्ये प्रभास झळकणार का दिग्दर्शक किस्टोफर यांनी दिले उत्तर, रणवीर सिंह करतोय टीव्हीवर डेब्यू, ‘सूर्यवंशी’मध्ये अर्धा तास दिसणार ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’\nमनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...\n‘बाहुबली’ फेम प्रभास हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजसोबत ‘मिशन इम्पॉसिबल 7’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता चित्रपटाचे दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सध्या प्रभास त्याचा आगामी चित्रपट ‘राधे श्याम’चे इटली येथे चित्रीकरण करत आहे. दरम्यान प्रभासने दिग्दर्शक किस्टोफर मॅक्वेरी यांची भेट घेतली असल्याचे म्हटले जात होते. एका चाहत्याने सोशल मीडियावर क्रिस्टोफर यांना प्रश्न विचारला की, भारतात सोशल मीडियावर मिशन इम्पॉसिबल 7 या चित्रपटात प्रभास दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खरंच प्रभास चित्रपटात दिसणार आहे की नाही यावर प्रतिक्रिया द्या. चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत क्रिस्टोफर यांनी म्हटले की, ‘प्रभास हा अतिशय गुणी अभिनेता आहे. पण आम्ही भेटलो नाही. इंटरनेटवर तुमचे स्वागत आहे.’ क्रिस्टोफर यांच्या या उत्तरानंतर प्रभास मिशन इम्पॉसिबल 7मध्ये दिसणार नसल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले ाहे.\n2. रणवीर सिंह करतोय टीव्हीवर डेब्यू, केबीसी सारखा क्विझ शो करणार होस्ट\nअभिनेता रणवीर सिंह लवकरच टीव्हीवर पदार्पण करत आहे. तो एक क्विझ रिअ‍ॅलिटी शो होस्ट करणार असल्याचे म्हटले जात आहे. या शोचा फॉर्मेट अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतीसारखा असेल. बर्‍याच मीडिया रिपोर्ट्समध्ये हाच दावा केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, रणवीरला काही दिवसांपूर्वीच या टीव्ही शोसाठी संपर्क साधण्यात आला आहे. तर दुसरीकडेच ‘रामायण’ बरोबरच आणखी एक प्रोजेक्ट ‘सीता’ बनत आहे. तो केवी विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिला आहे. या चित्रपटाची कथा माता सीताच्या दृष्टीकोणातून दाखवली जाणार आहे. हा मोठ्या प्रमाणात बनवला जाणार आहे. यात रावणाची भूमिका साकारण्यासाठी रणवीर सिंहसोबत दिग्दर्शक अलाैकिक देसाई यांनी संपर्क केला आहे. आतापर्यंत या चित्रपटासाठी करीना कपूर आणि आलिया भट यांची नावे समोर आली आहेत. असे झाले तर यात रणवीर आणि करीना एकत्र काम करु शकतात. यापूर्वी ते ‘राम लीला’ करणार होते, मात्र तोपर्यंत दीपिकाला सिनेमासाठी फायनल करण्यात आले हाेते.\n3. ‘सूर्यवंशी’मध्ये अर्धा तास दिसणार ‘सिम्बा’ आणि ‘सिंघम’\nअक्षय कुमार ‘सूर्यवंशी’मध्ये आपल्या आयकॉनिक अॅक्शन रूपात परत येणार आहे. या कॉप चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहही ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ अवतारात दिसणार आहेत. त्यात अजय-रणवीर काही मिनिटासाठी दिसतील असे आधी ठरले होते. मात्र आता यात दोघेही किमान 30 मिनिटे दिसणार आहेत. हा एक मोठा क्लायमॅक्स सीन आहे ज्यात दोघे अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.\n4. प्रभासच्या ‘सालार’मध्ये खलनायक साकारणार जॉन अब्राहम​​​​​​​​​​​​​​\nप्रभासच्या अभिनयाने सजलेल्या सालार हा यावर्षीचा सर्वाधिक बहुचर्चित चित्रपट आहे. चित्रपटाचे पहिले वेळापत्रक पूर्ण झाले आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे दुसरे वेळापत्रक पुढे ढकलले गेले. आता या चित्रपटाशी संबंधित मनोरंजक माहिती समोर आली आहे. सूत्रानुसार, दिग्दर्शक प्रशांत नीलने जॉन अब्राहमकडे या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला आहे. मात्र, त्याने होकार कळवला की नाही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या सिनेमात श्रुती हासन मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 14 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित करण्याचा विचार सुरू आहे.\n5. ‘पुष्पा’मध्ये आयटम साँग करणार दिशा\nअल्लू अर्जुनचा मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सूत्रानुसार, दिशा पाटणी या चित्रपटात अल्लूबरोबर काम करणार आहे. मात्र ती या चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री नसून एका आयटम साँगमध्ये डान्स करताना दिसणार आहे. त्याची अधिकृत माहिती अजून बाकी आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट दोन भागात बनवला जात असल्याचे दिग्दर्शक सुकुमार म्हणाले.\n6. सध्या आगामी सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करतेय यामी\nयामी गौतम सध्या चंदीगडमधील तिच्या घरी कुटुंबातील सदस्यांसह चांगला वेळ घालवत आहे. यासोबतच ती आपल्या पुढील चित्रपटांची पटकथेलाही वेळ देत आहे. सूत्रानुसार, सध्या आपण घरी आहोत आणि स्क्रिप्ट वाचण्याची हीच योग्य असल्याचे यामीला वाटते. शिवाय वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमाचा शोध घेण्याची ही सर्वात योग्य वेळ असल्याचे ती म्हणते. नुकतेच यामीने तिच्या ‘भूत पोलिस’चे शूटिंग पूर्ण केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/06/sankashti-chaturthi-sms-in-marathi.html", "date_download": "2021-07-25T19:30:05Z", "digest": "sha1:CNWAGHSDKAUNM35TJ736YLOJRIBOJHH6", "length": 7314, "nlines": 102, "source_domain": "itechmarathi.com", "title": "संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी - sankashti chaturthi Greetings in marathi -", "raw_content": "\nसंकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठी,संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nसंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो\nsankashti chaturthi Greetings in marathiअंगारकी संकष्टी चतुर्थी शुभेच्छा मराठीसंकष्टी चतुर्थी शुभेच्छा फोटोसंकष्टी चतुर्थी स्टेटससंकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nस्टेट बँक ऑफ इंडिया कस्टमर केअर नंबर,अशी मिळवा मदत\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी आपल्यासाठी खास ,आषाढी एकादशी अभंग\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nCongratulations on passing 10th:दहावी पास झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी खास विशेष…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे स���्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%89%E0%A4%B8_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2021-07-25T20:10:58Z", "digest": "sha1:TP42LGLI2VFYWIO2XF2JYFVYH7XXLJEG", "length": 9712, "nlines": 294, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वोल्फगांग आमाडेउस मोझार्ट - विकिपीडिया", "raw_content": "\n५ डिसेंबर १७९१ (वयः ३५)\nवोल्फगांग आमाडेउस मोझार्ट (जर्मन: Wolfgang Amadeus Mozart; २७ जानेवारी १७५६ - ५ डिसेंबर १७९१) हा अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार होता. ऐतिहासिक संगीत पर्वामधील तो सर्वात लोकप्रिय संगीतकार मानला जातो. सिंफनी, पियानो, कोरस, कन्सेर्तो इत्यादी प्रकारांमध्ये त्याने सुमारे ६०० संगीतरचना केल्या ज्यांपैकी अनेक रचना आजवरच्या संगीतामधील सर्वोत्तम मानल्या जातात.\nपवित्र रोमन साम्राज्यातील सध्याच्या ऑस्ट्रियातील साल्झबुर्ग येथे जन्मलेल्या मोझार्टने वयाच्या पाचव्या वर्षापासून पेटी व व्हायोलिनवर संगीतरचना करण्यास सुरुवात केली. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने साल्झबुर्ग सोडले व ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेनामध्ये वास्तव्यास आला. त्याच्या अनेक अजरामर रचनांची निर्मिती येथेच झाली. संगीतकार ह्या पेशामध्ये त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली परंतु त्याची आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली. १७९१ साली ३५ वर्ष वयाचा असताना त्याचे गूढ परिस्थितीमध्ये निधन झाले. मृत्यूपूर्वी त्याने निर्माण केलेल्या संगीतरचना आजवर सर्वोत्तम मानल्या जातात.\nसाल्झबुर्ग पर्यटन माहिती[मृत दुवा]\nविकिमीडिया कॉमन्सव�� खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १७५६ मधील जन्म\nइ.स. १७९१ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०२१ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/borewell-zilha-parishd-news-mission-flushing-nad86", "date_download": "2021-07-25T20:24:20Z", "digest": "sha1:I4FELLEZIDBQSMMEPSM25Z2JADJBNA6A", "length": 7500, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जि.प.ने रचला इतिहास : जिल्ह्यात यंदा एकही बोअरवेल नाही", "raw_content": "\nजि.प.ने रचला इतिहास : जिल्ह्यात यंदा एकही बोअरवेल नाही\nनागपूर : ग्रामीण भागात पाणीटंचाई निवारणासाठी मोठ्याप्रमाणात बोअरवेल तयार केल्या जातात. यावर कोट्यवधींचा खर्च होते. परंतु, मिशन फ्लशिंग राबवून जुन्याच बंद पडलेल्या बोअरवेल उपयोग आणण्यात आल्या. नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे यंदा एकही बोअरवेल करण्याची गरज पडली नाही. यंदाच्या वर्षी एकही बोअरवेल न करता जिल्हा परिषदेने इतिहासच घडविला. (Borewell-zilha-parishd-news-Mission-flushing-nad86)\nआतापर्यंत जिल्ह्यात सात हजारांवर बोअरवेल खोदण्यात आल्यात. मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधी बोअरवेलला प्राधान्य देतात. वस्त्यात जागा नसल्याने स्मशानभूमी परिसरात व्हायच्या. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्याचा मूळ हेतू भरकटून जायचा. यावरून कमालीचे राजकारणही जिल्हा परिषदेत व्हायचे. यावर कोट्यवधींचा खर्च होत असे. आर्थिक फायद्यासाठी बोअरवेल करण्यात येत असल्याची टीका होत आली आहे.\nहेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा कोअर कमिटीची तातडीची बैठक\nबोअरवेल घोटाळाही जिल्हा परिषदेत गाजला. मागीलवर्षीपासून जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाने फ्लशिंगची मोहीम हाती घेतली. त्याचे वार्षिक नियोजन, कामांची पद्धती, मनुष्यबळ, यंत्रसामग्रीची जुळवाजुळव आदींमुळे हा कार्यक्रम वेळेपूर्वी पू��्ण होऊ शकला. यामुळे गावातीलच बंद बोअरवेलला पुन्हा पाणी आले.\nत्यामुळे पाण्यासाठी दूरवर जाण्याचा प्रश्न निकाली निघाला. यावर्षी २५७ नव्या बोअर निर्मितीचे लक्षांक होते. परंतु एकही नवीन बोअरवेल तयार करण्यात आला नाही. त्यामुळे शासनाच्या तीन कोटी ८० लाख रुपयांची बचत झाली. त्यामुळे पाणीपुरवठा विभागासह यांत्रिकी विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nहेही वाचा: लहान मुलांनी केला चोराचा पाठलाग; आईचे दागिने वाचविले\nफ्लशिंगच्या माध्यमातून जुन्या बोअरवेल दुरुस्ती करण्यात आल्या. त्यामुळे नवीन बोअरवेल करण्याची गरज भासली नाही. पाण्यासाठी किंवा नवीन बोअरवेलसाठी यंदा ओरडही झाली नाही. अध्यक्ष, सीईओ व पदाधिकारी प्रशासनाच्या सहकार्याने हे करता आले.\n- नीलेश मानकर, उपअभियंता, यांत्रिकी विभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/06/sbi-clerk-admit-card-2021.html", "date_download": "2021-07-25T18:04:39Z", "digest": "sha1:D7RNOVABSGYOF5YLBV5CDMDJNQGX2II7", "length": 7263, "nlines": 102, "source_domain": "itechmarathi.com", "title": "SBI Clerk Admit Card 2021 released येथे डायरेक्ट डाउनलोड करा , -", "raw_content": "\nSBI Clerk Admit Card हे जाहीर करण्यात आले आहेत ,जर आपण देखील SBI Clerk ही परीक्षेसाठी अर्ज केला असेल टीआर आपले प्रवेश पत्र [SBI Clerk Admit Card]डाउनलोड करू शकता .\nबँकेची अधिकृत वेबसाइट वर जा .\nतिथे करिअर टॅबवर क्लिक करा ते एका नवीन पृष्ठाकडे पुनर्निर्देशित होईल.\nपृष्ठावरील एसबीआय लिपीक प्रवेश पत्र [SBI Clerk Admit Card]अधिसूचनावर क्लिक करा.\nते लॉगिन पृष्ठावर पुनर्निर्देशित होईल आपले वापरकर्तानाव, जन्म तारीख प्रविष्ट करा.\nGB WhatsApp : वापरल्यामुळे होणारे नुकसान,GB WhatsApp धोकादायक \nसुप्रिया ताई सुळे वाढदिवस शुभेच्छा\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक ���ुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/07/blog-post_12.html", "date_download": "2021-07-25T20:12:16Z", "digest": "sha1:3IQXOJXHUMQZXJZ556OARHKG73YR5G2A", "length": 28205, "nlines": 261, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: एक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)\nत्या चिरस्मरणीय दिवसाला आता बरोबर तीन वर्षे होऊन गेली असली तरी तो अजून काल परवा होऊन गेल्यासारखा वाटतो. त्या दिवसाची आठवण त्या काळी लिहिलेल्याच शब्दात देत आहे.\nसमजा एकादा माणूस महिना दीड महिना गंभीर आजाराने अंथरुणाला खिळून आहे, त्यातून सावरतांना त्याच्या एका हाताने भिंतीला धरून हळू हळू एक एक पाऊल टाकीत बेडरूमपासून दिवाणखान्यापर्यंत धडपडत येण्याचे सुध्दा एखाद्या वर्षभराच्या बाळाने केलेल्या प्रगतिसारखे तोंड भरभरून कौतुक होते आहे, जागीच बसल्या बसल्या कांही करावे म्हंटले तर दीड महिन्यापासून त्याच्या कॉंप्यूटरनेही दगा दिला आहे, अशा परिस्थितीत त्याचा एक संपूर्ण दिवस अतिशय धामधुमीचा गेला असे होऊ शकेल काल माझ्या बाबतीत अगदी अस्संच झालं.\nकालचा दिवस थोडा वेगळा होताच, काल गुरुपौर्णिमा होती. मला जरी कोणी गुरु मानत नसले तरी काय झालं, मी तर अनेक लोकांना आपले चेले समजतो आणि जमले तर प्रत्यक्ष भेटीत नाहीतर निदान फोनवर तरी त्यांना अनाहूत सल्ले द्यायचे सत्कार्य अधून मधून करीतच असतो. पण काल मात्र या कामासाठी माझा फोनच मुळी माझ्या हाती लागत नव्हता. त्याचं काय आहे की माझ्या सौभाग्यवती परंपरांना जिवापाड जपणा-या संगीताच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचे आजी व माजी गुरु, गुरुबंधू, गुरुभगिनी, शिष्यवर्ग, कदाचित शिष्यबंधुभगिनीसुद्धा असतील, या सर्व लोकांबरोबर दिवसभर त्यांची उभयपक्षी फोनाफोनी होत राहिली. योगायोगाने कालच माझ्या धांकट्या मुलाचा वाढदिवस होता व तो दीड वर्षानंतर नुकताच सुटीवर मायदेशी आलेला. त्यामुळे या निमित्ताने त्याचे अभीष्टचिंतन करून त्याच्याबरोबर दीड वर्ष सांचलेल्या मनसोक्त गप्पागोष्टी करण्यांत आमच्या नातलगांची अहमहमिका लागलेली होती. या सर्वांकडून माझ्या तब्येतीची चौकशी सुद्धा व्हायची. त्यामुळे त्यांचेबरोबर माझेही मधून मधून फोनवर बोलणे व्हायचेच. एकूण सांगायचे तात्पर्य म्हणजे आमचा फोन दिवसभर सतत गुंतलेला होता. त्यामुळे माझे सगळेच चेले मात्र माझ्या तांवडीत न सांपडता बचावले.\nमाझ्या प्रकृतिअस्वास्थ्याचा विचार करतां मुलाच्या वाढदिवसाला या वर्षी आम्हा सर्वांना कुठे बाहेर जाणे शक्यच नव्हते. त्यामुळे घरीच मेजवानी करून आपल्या परीने तो साजरा करणे क्रमपात्र होते. शिवाय अगदी घरच्यासारखे असलेले आप्तेष्ट या वेळी घरी भेटायला येणार हे नक्की होते. त्यांचे तोंड गोड करायला पाहिजे हे ओघाने आलेच. त्यामुळे सर्वांशी सविस्तर विचारविनिमय करून सर्वांच्यासाठीच चांगले स्वादिष्ट, सात्विक व पौष्टिक तसेच तबेतीसाठी सुरक्षित असे अन्नपदार्थ निवडून ते कोठकोठून मागवायचे, आणावयाचे किंवा बनवायचे याचे नियोजन केले गेले.\nदीड महिना इंटरनेट न पाहिल्याने त्यासाठी बोटे शिवशिवत होती. कांहीही करून आपला संगणक कार्यान्वित करायचा आणि आपण वर्षारंभाला सुरू केलेल्या ब्लॉगवर तो मृत कॅटेगरीमध्ये घोषित होण्यापूर्वीच गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर त्यावर पुढचा भाग लिहायचाच असा निर्धार मी केला होता. त्यासाठी एका संगणकतज्ञाचा फोनवरूनच पिच्छा पुरवला होता. दोन तीन वेळा त्याचे तंत्रज्ञ येऊन पाहून गेले होते. पण दर वेळी त्यांना एखाद्या चिप किंवा कार्डामध्ये कांही ना कांही दोष आढळायचा व ते स्पेअरमध्ये आहेत कां याची चौकशी ते करायचे, कधी खोडरबर, कधी ब्लेडचे पाते तर कधी प्लायर मागायचे. शेवटी मी वैतागून त्यांच्या मालकाला झाडले आणि मी कांही कॉंम्प्यूटरचा वर्कशॉप चालवीत नाही याची आठवण त्याला करून दिली. माझ्याकडे वाटले तर माझे आयडेंटिटी कार्ड मिळेल, एखादे क्रेडिट कार्ड असेल, झालेच तर रेशन कार्ड असेल पण कॉंप्यूटराचे कार्डस मी कशाला जवळ ठेवीन तसेच, वाटले तर अंकल चिप्स किंवा लेहर कुरकुरे शेजारच्या वाण्याकडून मागवून घेईन पण कॉंप्यूटरमधल्��ा मायक्रोचिप्स कशाशी खातात ते इथे कुणाला माहीत आहे\nया वेळी मात्र ते लोक हांतातल्या बॅगेत अनेक प्रकारचे सुटे भाग व विविध हत्यारे, एक नवीन की बोर्ड आणि नवे कोरे स्कॅनर कम प्रिंटर कम झेरॉक्स मशीन वगैरे सगळे घेऊन आले हे पाहून मला आनंदाच्या उकळ्या फुटल्या. मला माझ्या नोकरीमधील पहिला दिवस आठवला. त्या दिवशी मी ऑफीसच्या कॉमन हॉलमध्ये कुठेतरी टेकायला सोयिस्कर जागा मिळते कां या शोधांत होतो, पण कागदपत्रांच्या फक्त कृष्णधवल नक्कला देऊ शकणा-या एका बोजड झेरॉक्स मशीनने मात्र एक आलीशान एअरकंडीशन्ड खोली व्यापलेली होती. तिथे अनुज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश सुद्धा मिळत नव्हता. त्या काळी रस्तोरस्ती कॉपियर्सचे पेव फुटलेले नव्हते आणि अशा प्रकारचे यंत्र असू शकते हेच मुळी लोकांना माहीत नव्हते. त्यामुळे आमच्या ऑफीसांत असे अद्ययावत इम्पोर्टेड मशीन आहे हे किती तरी दिवस मी फुशारकी मारून अज्ञ लोकांना सांगत होतो. आणि आज त्यापेक्षा कितीतरी सुधारलेले बहुगुणी पण छोटेसे यंत्र चक्क माझ्या घरांतल्या टेबलावर विसावणार होते. पण इतकी जय्यत तयारी करून सुद्धा शेवटी माझा दोन अडीच वर्षे जुना संगणक व ते आधुनिक यंत्र यांच्या कुंडल्या कांही जुळल्या नाहीत. सरतेशेवटी मोठ्या कष्टी मनाने मी त्या मेकॅनिकांना ते दोन्ही उचलून आपल्या कार्यशालेत नेऊन तिथेच हा घोळ सोडवायला सांगितले. पण माझ्या निर्धाराचे काय शरीर व्याधीग्रस्त असले तरी मनाची उभारी अजून शाबूत होती. उलट ते अधिकच हट्टी झाले होते. मुलाने केवळ त्याच्या महत्वाच्या सॉफ्टवेअरच्या कामासाठी खास राखून ठेवलेला त्याचा लॅपटॉप मागून घेतला. त्या संगणकाला फक्त आंग्लभाषा अवगत होती आणि त्याला मराठी कशी शिकवावी हे मला माहीत नव्हते. त्यामुळे गुरुपौर्णिमेबद्दल इंग्रजीमध्येच चार वाक्ये लिहून काढली.\nब्लॉगवर जेमतेम चार वाक्ये लिहून होत असतांनाच पुन्हा एकदा टेलीफोन खणखणला. या वेळेस पुण्याला ऑफीसच्या कामासाठी गेलेल्या मोठ्या मुलाचे कातर आवाजातील हॅलो कानी आले. आम्ही केंव्हापासून आतुरतेने त्याच्या परतीची वाट पहात होतो. कदाचित थोड्याच वेळांत आपण पोचत आहोत, येतांना बाजारातून कांही आणायचे आहे कां असे त्याला विचारायचे असेल असे आधी वाटले. पण असा कातर आवाज कां त्याने अतिशय अधीर स्वरांत मुंबईतील सद्यपरिस्थितीची चौकश��� केली. मला कांहीच उमजेना. कारण या सगळ्या गडबडीत रोज टेलीव्हिजन समोर ठिय्या मारून बसणा-या मला या वेळेस त्याची आठवण सुद्धा झाली नव्हती व त्यामुळे घराबाहेर आजूबाजूला काय चालले होते याचे यत्किंचित भान नव्हते. लगेच सा-या जणांनी टी.व्ही.समोर धांव घेतली. कांही मिनिटांपूर्वी मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये झालेल्या बॉंबस्फोटांच्या मालिकेची ब्रेकिंग न्यूज व त्याची हृदयद्रावक दृष्ये सगळ्या चॅनेल्सवर दिसत होती.\nया धक्क्यामधून भानांवर येऊन कांही उत्तर देण्याआधीच टेलीफोनचा संपर्क तुटला होता. माझा मुलगा या क्षणी कुठे आहे हे सुद्धा समजले नव्हते. त्याने कोठल्या तरी अनोळखी नंबरावरून, बहुतेक कुठल्या तरी अनोळखी गांवातील बूथवरून फोन लावला असावा असे कॉलर आयडी वर दिसणा-या आंकड्यावरून दिसत होते. त्यानंतर पुन्हा कांही त्याचेबरोबर संपर्क जुळत नव्हता. पुणे मुंबई रस्ता पश्चिम रेल्वेपासून खूपच दूर अगदी वेगळ्या वाटेला आहे हे समजत होते. पण अशी मोठी घटना एका ठिकाणी होऊन गेल्याचा धक्काच इतका जबरदस्त होता की याच वेळी इतर ठिकाणी काय काय चालले असेल याची चिंता वाटत होती. शिवाजी पार्कवर घडलेल्या एका वाईट घटनेचे ठाणे कल्याण डोंबिवलीपर्यंत उमटलेले तीव्र प्रतिसाद दोनच दिवसापूर्वी पाहिले होते. पण आता मुलाच्या परतण्याची अधीरपणे वाट पहात बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो सुखरूपपणे घरी येऊन पोचल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला.\nत्या आधीच हातात टेलीफोन नंबरांची वही घेऊन मुंबईतील आप्तेष्टांना फोन लावणे सुरू झाले होते. आमचे कांही जवळचे आप्त मुंबईच्या पश्चिम उपनगरांत रहात होते तर कांहीजण कामासाठी रोज तेथे जायचे. त्या सर्वांची काळजी होती. पण बहुतेक ठिकाणी फोन लागतच नव्हते. कदाचित टेलीफोन सिस्टिम्स जॅम असतील किंवा वाहतूक बंद पडल्याने ते लोक वेळेवर घरी पोचले नसतील असा विचार करून पुढला नंबर फिरवायचा. मध्येच एकादा नंबर लागायचा किंवा दुस-या कोणाचा तरी फोन यायचा. धडधडत्या अंतःकरणाने बोलल्यावर त्याच्या कडून तिस-या कोणाची खुषाली कळायची. त्यातून थोडासा रिलीफ मिळायचा. असे करीत करीत रात्री उशीरापर्यंत आपले बहुतेक सर्व लोक सुखरूप असल्याचे कळून जीव भांड्यात पडला. देवाच्या कृपेने आपण यातून कसे थोडक्यांत बचावलो याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी कहाणी होती.\nवाढदिवसाच्या घरगुती समारंभाची सगळी तयारी आधीपासून केलेली होती, सगळे खाद्यपदार्थ घरी आले होते व सारी अपेक्षित मंडळीही थोडी उशीरा कां होईना पण एकत्र जमली होती. ती येईपर्यंत त्यांची वाट पाहणे आवश्यक होतेच, समारंभ साजरा करण्याच्या मनःस्थितीत कोणीही नव्हते. पण परिस्थितीचे आकलन न झाल्यामुळे केक कांपायची घाई करणा-या बाळगोपाळांना आवर घालणे कठीण होत होते. यामुळे अखेर त्या समारंभाची औपचारिकता कशीबशी पूर्ण करून टाकावी लागली.\nशेवटी झोपतांना मनांत विचार आला, \"कसला हा दिवस अनेक लोकांबरोबर शुभेच्छा, अभीष्टचिंतन यांचे आदान प्रदान व हंसत खेळत गप्पागोष्टी, अंगांत त्राण नसतांना निव्वळ उत्साहापोटी केलेली केवढी मोठी हालचाल, आशा निराशा यांचा लपंडावाचा खेळ, मन उद्विग्न करणा-या भयानक घडामोडी, हृदयद्रावक दृष्ये पाहून झालेले दारुण दुःख, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी चिंता, शेवटी त्यातून मुक्ती, आधी मोठ्या हौसेने ठरवलेला पण मन घट्ट करून कसाबसा आटोपून घेतलेला एक औपचारिक समारंभ, इतक्या सगळ्या गोष्टी एकांच दिवसांत घडाव्यात अनेक लोकांबरोबर शुभेच्छा, अभीष्टचिंतन यांचे आदान प्रदान व हंसत खेळत गप्पागोष्टी, अंगांत त्राण नसतांना निव्वळ उत्साहापोटी केलेली केवढी मोठी हालचाल, आशा निराशा यांचा लपंडावाचा खेळ, मन उद्विग्न करणा-या भयानक घडामोडी, हृदयद्रावक दृष्ये पाहून झालेले दारुण दुःख, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी चिंता, शेवटी त्यातून मुक्ती, आधी मोठ्या हौसेने ठरवलेला पण मन घट्ट करून कसाबसा आटोपून घेतलेला एक औपचारिक समारंभ, इतक्या सगळ्या गोष्टी एकांच दिवसांत घडाव्यात \nसुंदर शब्दांकन आहे. खरे आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत किती घटना, विचार घडत गेले.काही गोष्टी कोणाच्याच हातात नसतात हेच खरे आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कां��ी वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nतेथे कर माझे जुळती - भाग ५ श्रीमती गंगूबाई हंगल\nलांडगे आले रे .... आणि परत गेले\nन्यू जर्सी ते न्यूयॉर्क\nजन्मतारीख - भाग ५\nजन्मतारीख - भाग ४\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)\nजन्मतारीख - भाग ३\nजन्मतारीख - भाग २\nजन्मतारीख - भाग १\nपडू आजारी - एक स्वानुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/discussion-different-mp-dr-vikhe-patil-wants-be-mla-and-mla-vikhe-wants-be-mp-68040", "date_download": "2021-07-25T20:04:00Z", "digest": "sha1:HS5Y7VKGUAOXX3RVVLRTO7NOLKULG5CB", "length": 18987, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "ती चर्चाच निराळी ! खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार ? - That discussion is different! MP Dr. Vikhe Patil wants to be MLA and MLA Vikhe wants to be MP? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार \n खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार \n खासदार डाॅ. विखे पाटील यांना आमदार व्हायचे अन आमदार विखे यांना खासदार \nबुधवार, 6 जानेवारी 2021\nमाजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते.\nराहाता : राजकारणात बरीच वर्षे शिर्डी विधानसभा मतदारसंघात घालविली. जिवाभावाची मित्रमंडळी येथे आहेत. इकडे येण्याची इच्छा होते, भविष्यात मी इकडे आलो, तर तुमची काही अडचण नाही ना, अशी विचारणा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे साडू व शिर्डीचे नगरसेवक अभय शेळके यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात केली. त्यांनी विनोदाने केलेले हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.\nमाजी खासद��र (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते. या समीकरणाची नव्याने मांडणी करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. विखे पाटील यांनी हे विधान केले असावे, असा तर्क लावला जात आहे.\nयेथील डॉ. संतोष मैड यांच्या मल्टिस्पेशालीटी रुग्णालयातील विविध वैद्यकीय सेवांचा प्रारंभ डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी वरील विधान करून हशा व टाळ्या वसूल केल्या. मात्र, कार्यक्रमानंतर त्यांचे हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले.\nमध्यंतरी आपण केंद्रात मंत्री झालो, तर आश्‍चर्य वाटू देऊ नका, असे विधान करून डॉ. विखे यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यापाठोपाठ आता आपण इकडे आलो, तर चालेल का, असा प्रश्न जाहिरपणे उपस्थित करीत त्यांनी चर्चेला निमंत्रण दिले.\nसांसदिय कामकाजात सक्रीय असलेला, राज्याच्या शुगर लॉबीतील तरूण चेहरा, या नात्याने डॉ. सुजय यांना केंद्रातील मंत्रीमंडळात संधी मिळू शकेल. त्यांचे वडील आमदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय मैत्री त्यासाठी पूरक ठरू शकेल. असे संदर्भ त्यांच्या केंद्रात मंत्री होण्याबाबतच्या विधानाला होते. शिवाय त्यांनी नुकतीच वडिलांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघात परत यावेसे वाटते, त्यात तुमची अडचण तर होणार नाही ना, या त्यांच्या प्रश्नाचा संदर्भ थेट पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीशी आहे. त्यास अद्याप साडेतीन वर्षांचा अवधी आहे. त्यांचे वडील नगरमधून लोकसभेसाठी आणि ते शिर्डीतून विधानसभेसाठी, असा त्यांच्या या विधानाचा रोख असावा. मात्र, सध्यातरी त्यासाठी दिल्ली बहोत दूर है, अशी स्थिती आहे. त्या दृष्टीने चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी हे विधान जाणीवपूर्वक केले असावे, असा कयास आहे.\nमाजी खासदार (कै.) बाळासाहेब विखे पाटील हे खासदार आणि त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील शिर्डीत आमदार, असे समीकरण बरीच वर्षे रूढ होते. या समीकरणाची नव्याने मांडणी करण्याच्या दृष्टीने खासदार डॉ. विखे पाटील यांनी हे विधान केले असावे, असा तर्क लावला जात आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलो��� करा\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नड्डांची मोठी घोषणा; या नावावर शिक्कामोर्तब\nपणजी : पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. गोव्याच्या...\nरविवार, 25 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांचा फोन आला तरच शिवसेनेत येईल, अशी काहींची भूमिका ः सोनवणेंचा बुचकेंना टोला\nजुन्नर (जि. पुणे) : ‘‘गेली पाच वर्षे जुन्नर तालुक्यात शिवसेनेची सत्ता होती; परंतु आपापासातील दुहीमुळे शिवसेनेची तालुक्यातील सत्ता गेली आहे....\nशनिवार, 24 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रताप ढाकणेंना शह देण्यासाठी आमदार राजळेंना पंकजा मुंडे ताकद देणार\nनगर : ख��सदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या भाजपच्या पाथर्डीतील कार्यकर्त्यांची नाराजी काढण्यात माजी मंत्री पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nममतादीदींचे राष्ट्रीय राजकारणात पडलं पाऊल...बंगाल सोडून आता दिल्लीत बस्तान\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला नामोहरम केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील\nनगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nन्यायिक चौकशीतून समजेल...देशद्रोही कोण, पंतप्रधान की गृहमंत्री\nनवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. गुरूवारी तृणमूलच्या खासदारांनी केंद्रीय मंत्र्यांच्या हातातील कागदपत्रे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nखासदार बाळ baby infant राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil राजकारण politics सुजय विखे पाटील sujay vikhe patil नगरसेवक विषय topics मका maize आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis लोकसभा वर्षा varsha\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/nagar-zilla-parishad-12-crore-received-will-take-45-ambulances-67663", "date_download": "2021-07-25T18:41:19Z", "digest": "sha1:QCN5J5M5RJNR3B5H3JGZQISQQTIZN7PX", "length": 17981, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगर जिल्हा परिषद ! 12 कोटीं मिळाले, घेणार 45 रुग्णवाहिका - Nagar Zilla Parishad! 12 crore received, will take 45 ambulances | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n 12 कोटीं मिळाले, घेणार 45 रुग्णवाहिका\n 12 कोटीं मिळाले, घेणार 45 रुग्णवाहिका\n 12 कोटीं मिळाले, घेणार 45 रुग्णवाहिका\nबुधवार, 30 डिसेंबर 2020\nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 औषधवाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेला एक कोटी 48 लाख 68 हजार 520 रुपये देण्याबाबत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यालयाला कळविले आहे.\nनगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागासाठी 11 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातून प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येतील, असे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रवीण जैन यांनी पुण्यातील राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या राज्य प्रकल्प व्यवस्थापन संचालकांना दिला आहे.\nनगर जिल्हा परिषदेने 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेतून आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायत विभागाकडील योजनांवर निधी खर्च करण्यासाठी ग्रामविकास विभागाकडे मंजुरी मागितली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नवीन 45 रुग्णवाहिका खरेदीस परवानगी दिली. त्यासाठी पाच कोटी 85 लाख रुपये खर्च करता येतील. एक रुग्णवाहिका 13 लाख रुपयांची असेल.\nजिल्ह्यातील ग्रामीण भागातील कुटुंबांना अर्सेनिक अल्बम-30 औषधवाटपाचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार, नगर जिल्हा परिषदेला एक कोटी 48 लाख 68 हजार 520 रुपये देण्याबाबत राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान कार्यालयाला कळविले आहे.\nउमेदवारीअर्ज भरण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही\nनगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी तांत्रिक अडचणींमुळे निर्धारित वेळेत अर्ज भरणे शक्‍य न झाल्यास, आज (ता. 30) दुपारी तीन वाजेपर्यंत निवडणूक शाखेने निर्धारित केलेल्या परिसरात उपस्थित असलेल्या इच्छुकांना टोकन देण्यात येईल. टोकन दिलेल्या सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील. अर्ज भरण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.\nजिल्ह्यातील 757 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारीअर्ज सादर करण्याचा आज (ता. 30) शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज भरता येणार आहेत. मात्र, सर्व्हर सातत्याने डाऊन होत असल्याने अनेकांना उमेदवारी अर्ज भरताना अडचणी आल्या. मुदतीत अर्ज भरता येईल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात असून, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती.\nयाबाबत जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, की इच्छुकांनी 30 डिसेंबरपूर्वीच अर्ज दाखल करणे अपेक्षित आहे. उद्या (ता.30) दुपारी तीन वाजेपूर्वी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावेत. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरता न आल्यास निवडणूक शाखेने निर्धारित केलेल्या परिसरात उपस्थित इच्छुकांना टोकन देण्यात येईल. टोकन दिलेल्या सर्वांचे अर्ज स्वीकारले जातील. त्यात कोणावरही अन्याय होणार नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास महाराष्ट्रभर अडचणी येत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ\nनगर : मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी स्वतः वाहन चालविले. त्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या च��त्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...\nबुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालयात येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं...\nशनिवार, 24 जुलै 2021\nउपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...\nनागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनगर ग्रामविकास rural development विभाग sections आरोग्य health ग्रामपंचायत जैन निवडणूक यती yeti\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/education", "date_download": "2021-07-25T18:29:40Z", "digest": "sha1:SZJLKKGT36KLRVJNTDCUOZHPXZZD5UHH", "length": 7972, "nlines": 147, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शैक्षणिक | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nइयत्ता बारावी निकालासाठी 30.30.40 असा फॉर्म्युला\nसरकारकडून मोठा दिलासा, शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट\nसागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश\nमुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून...\nपरीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी : प्रा.वर्षा गायकवाड\nमुंबई : महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सुधारित...\nलस करी काम भावा, लस करी काम…वासुदेवाचे गाणे\nशैक्षणिक May 3, 2021\nनंदुरबार : गावात लसीकरणाच्या संदेश देणारा फलक असलेली गाडी येते...गाडीतून चक्क वासुदेव बाहेर पडतो...हातात चिपळ्या, डमरू, डोक्याला मोराची पिसे असलेला मुकुट....काही क्षणातच ‘वासुदेव आला,...\nराज्य सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलल्या\nमुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत...\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/story-tarkaram-jhaware-retired-officer-agriculture-department-takli-dhokeshwar-354380", "date_download": "2021-07-25T20:16:41Z", "digest": "sha1:UHEDUN3YJK5F2RJTMQM6XMZDPB5NSOZY", "length": 9615, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सेवानिवृत्तीनंतरही जोपासला छंद! कृषी अधिकाऱ्यानी निसर्ग उपचार केंद्रात जपली 145 जातीची 750 दुर्मिळ व औषधी वनस्पती", "raw_content": "\nकृषी विभागामध्ये मंडलधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले टाकळी ढोकेश्वर येथील तारकराम झावरे यांनी 11 वर्षाच्या कालावधीत जवळपास 145 जातीची दुर्मिळ व औषधी वनस्पती चे संगोपन करून एक आगळावेगळा प्रयोग टाकळी ढोकेश्वर येथे राबवला आहे.\n कृषी अधिकाऱ्यानी निसर्ग उपचार केंद्रात जपली 145 जातीची 750 दुर्मिळ व औषधी वनस्पती\nटाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कृषी विभागामध्ये मंडलधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले टाकळी ढोकेश्वर येथील तारकराम झावरे यांनी 11 वर्षाच्या कालावधीत जवळपास 145 जातीची दुर्मिळ व औषधी वनस्पती चे संगोपन करून एक आगळावेगळा प्रयोग टाकळी ढोकेश्वर येथे राबवला आहे.\nझावरे हे कृषी खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर न थांबता त्यांनी टाकळीढोकेश्वर येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ असणाऱ्या आपल्या सहा एकर जागेत संकल्प सिद्धी नावाने निसर्गोपचार केंद्र स्थापन केले असून अनेक मान्यवरांच्या हस्ते सुद्धा नवनवीन औषधी वनस्पतीची लागवड करून एक नवा आदर्श समाजा��ुढे उभा केला आहे.\nऔषधी वनस्पतींचे संवर्धन व गावातील जेष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र व येणाऱ्या नव्या पिढीला या औषधी वनस्पतींची ओळख व्हावी यासाठी सहा एकर जागेत हे निसर्गोपचार केंद्र उभारण्यात आले. तरुणांना लाजवेल असे काम त्यांनी उभे केले आहे. मंडल कृषीधिकारी म्हणून काम करत असताना झावरे यांनी राहुरी येथील कृषी विद्यापीठातुन 145 जातीची 750 औषधी आयुवर्दे झाडे ही विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या अधिकारी व पदाधिकारीच्या हस्ते लावण्यात आली आहे. या निर्सगोपचार केंद्रात येणा-या लोकांसाठी ही झाडे चर्चेचा व उत्सुकतेचा विषय बनला आहे.\nभावी पिढीसाठी या झाडांची ओळख व्हावी हा उद्देश- तारकराम झावरे यांची प्रतिक्रिया खालील प्रमाणे अनेक वर्षाची मनात असलेली संकल्पना या निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकारली असून सेवानिवृत्ती नंतर करायचे काय हा प्रश्न उभा राहिला होता मात्र गावातील विलास गोसावी,किसन पायमोडे, विश्वनाथ लोंढे, वासुदेव साळुंखे यासंह अन्य सहका-यांच्या मदतीने साडेसातशे झाडांची लागवड करून संगोपन केले आहे त्यामुळे ही येणाऱ्या भावी पिढीसाठी या झाडांची ओळख व्हावी यासाठी हा अनमोल ठेवा उभा केला आहे.\nकोणती झाडे आहेत या केंद्रात\nया निसर्ग उपचार केंद्रात तुळस, हादगा, शमी, बेल, धोतरा, आघाडा, वड, पिंपळ, अंजीर, आवळा, चंदन, सत्य परभणी, काळा, पळस, बोर, आंबा, बकुळ, खैरव, उंबर, जांभूळ, बांबू, जुई, जाई, अर्जुन, निगडी, कदंब, मोह, आडुळसा, बेहर, रिठा पारिजातक, कांचन, खेरडा, अपरा, चिंच, चिकू, पेरू, मेहंदी, अशोक, बदाम, रामफळ, वावळा, मोरपंखी, शेवगा, चाफा, मोगरा,गुलमोर, शंकासुर, बहावा, गुंजाळ, नारळ, सब्जा, ओवा, कढीपत्ता, गवतीचहा, आवळा, नागीन, पाणी, गुळवेल, लक्ष्मी कमळ, ब्रह्मकमळ, लिली, कवळ, चेरी, गुलाब, रात्र आणि मधुमालती यासंह अन्य अशा दुर्मिळ वनस्पतींचे जवळपास साडेसातशे झाडांचे वृक्षारोपण करून गेल्या अकरा वर्षापासून त्याचे संवर्धन मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेले आहे.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/china-blocks-indias-bid-designate-jem-chief-and-terrorist-masood-azhar-a-global-terrorist-at-un-security-council/", "date_download": "2021-07-25T19:39:32Z", "digest": "sha1:CKPZYBTEJJTVJPQZFTYAAOUI63XKWEV5", "length": 24503, "nlines": 155, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "China blocks indias bid designate jem chief and terrorist masood azhar a global terrorist at un security council | मसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nमसूद अजहरला युनोत जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनचा सुरुंग\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीननं पुन्हा एकदा सुरुंग लावला आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आणण्यात आला होता. परंतु चीननं नकाराधिकाराचा वापर केला. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरवण्याची चीनची ही चौथी वेळ आहे.\nजम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली होती. या हल्ल्यानंतर अजहरची एक ऑडियो टेप समोर आली होती. यात भाचा उस्मानच्या हत्येचा बदला घेण्याची सूचना त्यानं दहशतवाद्यांना केली होती. परंतु, चीननं संयुक्त राष्ट्रात जैश आणि अजहरचा संबंध नसल्याचा दावा केला. मसूदच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, असाही दावा चीनकडून करण्यात आला. या प्रकरणी भारतानं मसूदच्या ऑडियो टेप संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेला दिल्या. जैश आणि मसूदचे संबंध यामधून स्पष्ट होत होते.\nमागील बातमी पुढील बातमी\nVIDEO: ते हिंदू आहेत, दंगली भडकवण्यासाठी मुस्लिम बनून पाकिस्तान जिंदाबाद बोलतात\nपुलवामा हल्ल्यानंतर समाज माध्यमांच्या आडून अनेक वाईट प्रवृत्तीची लो��ं एकत्र येऊन आणि पाकिस्तान विरुद्धच्या बिघडलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन भारतात हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली भडकतील अशी कृत्य करत आहेत. याचा संबंध काही राजकीय पक्षांसोबत देखील असू शकतो अशी शक्यता आहे, जे निवडणुकीआधी वातावरण दूषित करू इच्छित आहेत. परंतु, ठरवून सदर कृत्य करताना त्या तरुणांचा मूर्खपणा देखील उघड झाला असून, ते काही तरी हेतूने करत असल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.\nप्रसार माध्यमांच्या बदलत्या भूमिका २६/११ चा भ्याड हल्ला ते पुलवामामधील हल्ला\nकाल जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर मोठा आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला. दरम्यान, सध्या संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. सदर भ्याड हल्ला इतका भीषण होता की त्यात तब्बल ४० जवानांना वीर मरण आलं आहे. त्यातील अनेकांची तर ओळख होणं देखील कठीण झालं आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखात बुडालेला असताना महाराष्ट्रात मात्र एक वेगळंच राजकारण जोरदार पणे सुरु होतं. वास्तविक कालच्या घटनेनंतरची भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका पाहिल्यास सत्ताधाऱ्यांना सावरून घेण्याचेच प्रकार सुरु असल्याचे प्रथम दर्शनी जाणवतं. त्यात प्रसार माध्यमांकडून ‘ही राजकारण करण्याची वेळ नाही’ या वाक्यप्रचारावर अधिक वापर होताना दिसत आहे.\nUN सुरक्षा परिषदेत देखील पाकिस्तानची कोंडी, चीनचं भारताला समर्थन\nपुलवामामधील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने अर्थात UNSCने देखील हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पंधरा देशांचा समावेश असून यामध्ये चीनचा देखील समावेश आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. दरम्यान, हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.\nभारत पाक सीमेवर तणाव वाढतो आहे, पाककडून युद्ध सदृश्य जमवाजमव\nपुलवामा जिल्ह्यात दहशवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये युद्ध सदृश्य जमवाजमव सुरु असून, पश्चिम सीमेवरून पाकिस्तानी सैन्य कमी करून ते जम्मू-काश्मीरजवळच्या पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी अधिकृत वृत्त दिले आहे.\nपुलवामा भ्याड हल्ला; गेल्या ७ महिन्यात भारत-पाक व्यापारात ७ टक्के वाढ\nपुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला गेला. दरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे असताना दोन्ही देशांतील व्यापार गेल्या ७ महिन्यांत गतवर्षीच्या तुलनेत याच काळातील व्यापारापेक्षा ७ टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.\nयापूर्वीचा पुलवामा हल्ला; 'सैन्यात जवान असाल तर जीव जाणारच' असं भाजप खासदार नेपालसिंह बरगळले होते\nएक दिवसापूर्वी सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ल्याचे पडसाद देशभर उमटले आहेत. देशभरातून संतप्त प्रतिकिया देखील येत आहेत. परंतु, पुलवामा मधील लष्कराच्या जवानांवर झालेला हा काही पहिला भीषण हल्ला नव्हता. यायाधी सुद्धा पुलवामातील प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. परंतु देशवासीयांची विसरण्याची प्रवृत्ती राजकारण्यांच्या पथ्यावर पडते. तसं पुन्हा होऊ नये अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/08/p3osEF.html", "date_download": "2021-07-25T17:53:01Z", "digest": "sha1:I4WM5WVEEUJ23GOOPPQKERX2SIXQMJAG", "length": 7923, "nlines": 118, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द\nमुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द\nमुख्यमंत्री सहायता निधीला सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द\nमुंबई, दि. २८ :- मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सारस्वत बँकेकडून एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. या निधीचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच बँकेचे उपाध्यक्ष एस. के. साखळकर, संचालक के.व्ही. रांगणेकर, व्यवस्थापकीय संचालक श्रीमती एस. एम. सैंदाणे, मुख्य व्यवस्थापक अजय जैन आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करण्यासाठीची माहिती खालीलप्रमाणे\nमुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड 19\nबँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720\nस्टेट बँक ऑफ इंडिया,\nमुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023\nसदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थे���ा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/03/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%8B.html", "date_download": "2021-07-25T19:29:20Z", "digest": "sha1:KNVNHX52U7EJKQJ5SWA7PMEYC3IZEY7K", "length": 8922, "nlines": 99, "source_domain": "itechmarathi.com", "title": "कोरणा विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अनोखी शक्कल 😂 -", "raw_content": "\nकोरणा विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अनोखी शक्कल 😂\nकोरणा विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून अनोखी शक्कल 😂\nकोरन विषण्णता संसर्ग होऊ नये म्हणून लोक वेगवेगळे प्रयत्न करत आहेत आता संपूर्ण 21 दिवस भारत बंद केला आहे.\nपण जीवनावश्यक वस्तू दूध-दही ब्रेड भाजीपाला तसेच काही जीवनावश्यक वस्तूंचा दुकाने उघडी राहणार आहेत. तर या दुकानात पुढे गर्दी होऊ नये म्हणून अशा पद्धतीचे उपाय केले जात आहेत.\nवरील फोटो हा तळेगाव दाभाडे येथील आहे या फोटोमध्ये एक भाजी विक्रेता भाजी विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकान मांडले आहे व समोर चौकोन आपले आहेत या चौकांमध्ये त्यांचे गिऱ्हाईक असेल ते लांब काही अंतराच्या ठिकाणावर थांबलेले आहेत रांगेत भाजीपाला घेण्यासाठी थांबले आहेत आपण पाहू शकता यामुळे त्यांचा फायदा देखील होणार आहे विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे.\nहा फोटोो तालुका पन्हाळा जिल्हा्हा्हा्हा कोल्हापूर येथील आहे येथीलपूर.\nयेथील किराणा दुकानांमध्ये लोक किराणा खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि काही अंतरावर गोल करून तिथे खरेदी करण्यासाठी थांबलेले आहेत आपण पाहू शकतात.\nगुढीपाडवा ची माहिती: का साजरा केला जातो गुढीपाडवा |ITech मराठी\nकोणत्याही एटीएममधून पैसे काढा फ्री मध्ये\nएस टी महामंडळाचे अधिकृत ट्विटर हँडल आज लॉन्च, मिळणार सर्व अपडेट\nकोरोना व्हायरस महाराष्ट्र: ग्रामीण भागात अफवांचा बाजार\nव्हॉटसअप वरती फेक ऑडियो क्लिप पसरवणाऱ्या वर कारवाई\nप्रधानमंत्री गरीब कल्यान योजना म्हणजे काय. तुम्हाला नेमकं ही माहिती आहे का\nशेतीची कामे करण्यासाठी lockdown मध्ये निर्बंध नाही – बाळासाहेब थोरात\nकोणत्याही एटीएममधून पैसे काढा फ्री मध्ये\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-07-25T19:46:15Z", "digest": "sha1:PXLPYGDV4UFRVUZQRZ2BLBGDD3LTAAON", "length": 22364, "nlines": 737, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थेरवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nथेरवाद किंवा स्थविरवाद हा बौद्ध धर्मातील सर्वांत जुना पंथ आहे. थेरवादामध्ये पारंपरिक बौद्ध धर्माच्या शिकवणींचे अधिक काटेकोपणे पालन केले जाते. थेरवाद ह्या शब्दाचा अर्थ \"प्राचीन शिकवण\" असाच आहे.\nभगवान बुद्धाने स्थापन केलेल्या बौद्ध भिक्षुसंघात सर्व प्रकारचे लोक होते वादविवाद, शास्त्रार्थ खंडन मंडन, स्वतंत्र बुद्धीने तर्क किंवा विचार करणे आणि त्या विचारात जे तत्त्व गवसले असेल ते सभेत निःसंकोच सांगणे अशा प्रकारचे बौद्धिक स्वातंत्र्य मठात आणि विहारात राहणाऱ्या प्रत्येक भिक्षूला मिळत असे. या विचारस्वातंत्र्यामुळेच वैशाली येथे भरलेल्या बौद्ध भिक्षूंच्या दुसऱ्या धर्मपरिषदेत मतभेदांची तीव्रता होऊन बौद्ध भिक्षूत पूर्वेकडील (वैशाली व पाटलीपुत्र येथे राहणारे) व पश्चिमेकडील (कौशांबी व अवन्तीकडील) असे दोन गट पडले. यापैकी पश्चिमेकडच्या गटाने निर्माण केलेल्या पंथ���ला हीनयान म्हणतात व पूर्वेकडील पंथाला थेरवाद म्हणतात. या पंथात बुद्धाला महात्मा समजतात पण देव मानत नाहीत. हा पंथ त्रिपिटक ग्रंथाप्रमाणे आचरण करतो.\n४ संदर्भ आणि नोंदी\nथेरवाद बौद्ध संप्रदायाचा विस्तार (लाल रंगात)\nश्रीलंका तसेच आग्नेय आशियामधील म्यानमार, कंबोडिया, लाओस व थायलंड ह्या देशांमधील बहुसंख्य जनता थेरवादी बौद्ध धर्मीय आहे.\nथेरवादी लोक बहुसंख्य असलेल्या देशांची यादी\n०१ १ Thailand थायलंड\n०१ ६,६७,२०,१५३ ०२ ९४.६ % ०१ ६,३१,१७,२६५ ०३ ९७%\n०२ २ Myanmar म्यानमार\n०२ ६,०२,८०,००० ०३ ८९% ०२ ५,३६,४९,२०० ०४ ९६%\n०३ ३ Sri Lanka श्रीलंका\n०३ २,०२,७७,५९७ ०४ ७०.२% ०३ १,४२,२२,८४४ ०१ १००%\n०४ ४ Cambodia कंबोडिया\n०४ १,४७,०१,७१७ ०१ ९६.९% ०४ १,४१,७२,४५५ ०५ ९५%\n०५ ५ Laos लाओस\n०५ ६४,७७,२११ ०५ ६७% - ९०% ०५ ४३,३९,७३१ - ५८,३०,५०३ ०२ ९८%\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जुलै २०२० रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/uncontested-tradition-vikhe-patils-village-loni-budruk-continues-67959", "date_download": "2021-07-25T18:43:01Z", "digest": "sha1:LXB3XC67RWVY6FOMZESHGZ2YFAA3X6DZ", "length": 17944, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम - The uncontested tradition of Vikhe Patil's village Loni Budruk continues | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकत���.\nविखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम\nविखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम\nविखे पाटलांच्या लोणी बुद्रुकची बिनविरोधची परंपरा कायम\nसोमवार, 4 जानेवारी 2021\nसर्व समाज घटकांना प्रतिनिधित्त्व मिळेल, आशा दृष्टीने सहमतीने उमेदवार निश्‍चित केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.\nलोणी : लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग 25 वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा यंदाही राखत आदर्श निर्माण केला आहे.\nलोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह गावातील जेष्ठ व्यक्तींनी संवाद साधून निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला.\nसर्व समाज घटकांना प्रतिनिधित्त्व मिळेल, आशा दृष्टीने सहमतीने उमेदवार निश्‍चित केल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला.\nबिनविरोध निवडणूक आलेले उमेदवार असे ः प्रभाग 1 - भाऊसाहेब पंढरीनाथ धावणे, मंजुश्री सरोज साबळे, उज्वाला अर्जुन बोरसे. प्रभाग 2 - मध्ये रामनाथ वेणुनाथ विखे, गणेश रंगनाथ विखे, कल्पना विठ्ठल मैड. प्रभाग 3 - प्रविण भाऊराव विखे, उषा संतोष विखे. प्रभाग 4 - मयूर हरिष मैड, दिलीप जगन्नाथ विखे, शोभा संभाजी विखे. प्रभाग 5 - दीपक भाऊसाहेब विखे, सुनिता गोरक्षनाथ चव्हाण, सिंधुबाई सुभाष म्हस्के. प्रभाग 6 - मध्ये सचिन गुलाब ब्राम्हणे, कविता गोरक्ष दिवटे, सुचित्रा कैलास विखे आदी.\nधार्मिक स्थळांच्या जिर्णोद्धाराचा संकल्प करीत खरवंडी बिनविरोध\nसोनई : खरवंडी (ता. नेवासे) येथील खंडोबा, महादेव मंदिर व ख्रिश्‍चन बांधवांचे प्रार्थनास्थळ जिर्णोद्धार करण्याचा संकल्प करून खरवंडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात आली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा मंडळात लढत झाली होती.\nयेथील के. एम. फाटके महाराज, राम बोचरे महाराज व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्र बसून इच्छुकांच्या नावाने चिठ्ठ्या केल्या. गावातील मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेवून पंधरा सदस्यांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा गट एकमेकांसमोर लढले होते.\nबिनविरोध सदस्य याप्रमाणे ः शिवाजी रामदास कुऱ्हे, गोरखनाथ श्रीधर शिदे, संतोष पंढरीनाथ बुचकुल, संगिता संतोष राजळे, वर्षा पोपट मिसाळ, आण्णासाहेब विष्णू बेल्हेकर, प्रियंका सतिश भोगे, सुशिला अरुण फाटके, हिराबाई भिमराज बर्डे, गणेश विलास खाटिक, सुर्वणा मुकुंद भोगे, गणेश मोहन फाटके, मनिषा चंद्रशेखर म्हस्के, हर्षदा संतोष भोगे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नड्डांची मोठी घोषणा; या नावावर शिक्कामोर्तब\nपणजी : पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. गोव्याच्या...\nरविवार, 25 जुलै 2021\nसातारा तिसऱ्या टप्प्यात; सोमवारपासून सर्व दुकाने खुली होणार\nसातारा : कोरोना संसर्गाचा वेग कमी होऊन जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या सोमवारपासून अत्यावश्यक सेवा तसेच इतर सर्व...\nशनिवार, 24 जुलै 2021\nझेडपी निवडणूक विरोधात लढवल्याने आमदार सुरेश धसांनी आमचे घर पाडले\nबीड : जिल्हा परिषदेची निवडणूक विरोधात लढल्याचा राग मनात भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी आमचे घर पाडल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू\nमुंबई : अतिवृष्टीमुळे rainआलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nराणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका...\nशनिवार, 24 जुलै 2021\nचंद्रशेखर बावनकुळे नगरमधील भाजप कार्यकर्त्यांना आज देणार निवडणुकीचा गुरुमंत्र\nनगर : ���िल्ह्यात निवडणूका दूर असल्या तरी भाजपने जोरदार तयारी सुरू केलेली दिसून येते. त्याचाच भाग म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअजित पवारांच्या शुभेच्छा फलकातून छगन भुजबळ गायब\nसिडको : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरात शुभेच्छा फलक लावण्यात आले. (NCP leader Ajit...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nजिल्ह्यात काँग्रेसची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू\nजळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या सूचना केल्या असून, (Nana Patole...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nशिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेसला 'मिनी विधानसभे'तच कळेल आपली ताकद\nमुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्बबळावर उतरण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील तीन...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nराष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलीचा विनयभंग अन् वनमंत्री अडचणीत\nतिरूअनंतपुरम : केरळ सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव मंत्री असलेले ए. के. शशींद्रन अडचणीत सापडले आहेत. पक्षातील एका स्थानिक नेत्याच्या मुलीने...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nवैजापूरला दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला..\nऔरंगाबाद ः राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजकारणातील एक अष्टपैलु व्यक्तीमत्व अशा शब्दांत त्यांचे वर्णन करावे...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nनिवडणूक आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil यती yeti खत fertiliser भाजप खासदार सुजय विखे पाटील sujay vikhe patil ऊस गुलाब rose धार्मिक ग्रामपंचायत लढत fight\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/1626/", "date_download": "2021-07-25T19:29:43Z", "digest": "sha1:TSGDBIB7TMXCZ4FWUGWV33OUBZFOD6LO", "length": 11215, "nlines": 157, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "कोविड-19: परळी शहरासह मोहा गावात आयसीएमआरची टिम दाखल – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल���हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/कोविड-19: परळी शहरासह मोहा गावात आयसीएमआरची टिम दाखल\nकोविड-19: परळी शहरासह मोहा गावात आयसीएमआरची टिम दाखल\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email22/05/2020\nपरळी — कोरोना विषाणू संक्रमण पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) वतीने कोविड-19 विषाणूचा समुदायातील प्रसार व त्याच्या विस्ताराची माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हयातील विविध गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या संबंधीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.\nया सर्वेक्षणासाठी आयसीएमआर संस्थेने जिल्ह्यातील 8 गावांची आणि दोन शहरांची निवड केली आहे या मधील सुमारे चाळीस व्यक्तींची रैंडम पध्दतीने निवड करून पथक संबधितांना सर्वेक्षणाबद्दल मार्गदर्शन करुन त्यांची संमती प्राप्त करून संबधित व्यक्तीची\nआणि त्याच्या परिवाराची पार्श्वभूमी, घराचा तपशील, संबधितांचा वैद्यकीय इतिहास याविषयी प्रश्न विचारुन भविष्यातील संशोधनासाठी आवश्यक माहिती पथकातर्फे यावेळी संकलित करणार आहेत,\nया गावात होणार सर्वेक्षण\nपरळी शहर,बीड शहर,हिंगणी तालुका आष्टी,जळगाव तालुका माजलगाव,\nचंदन सावरगाव तालुका केज,नांदगाव तालुका अंबाजोगाई,आमला तालुका गेवराई,पांगरी तालुका शिरूर कासार,\nपिंपळनेर तालुका बीड,मोहा तालुका परळी.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nरूग्णाचा स्वॅब घेताच तासाभरात आयसोलेशन वॉर्ड मध्ये मृत्यू\nराज्य सरकारने खाजगी रुग्णालयांना लावला चाप मेस्मा कायदा लागू\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नव�� पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-07-25T18:46:53Z", "digest": "sha1:NN32NPCKPDNLTQEXHJHPYPT6QVZ6457N", "length": 33498, "nlines": 169, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "माझे आवडते आयफोन अनुप्रयोग | आयफोन बातम्या", "raw_content": "\nमाझे आवडते आयफोन --प्लिकेशन्स - मिगुएल हर्नांडीझ\nमिगुएल हरनांडीज | | आयफोन, आमच्या विषयी\nवर्षाचा शेवट येत आहे आणि मागे वळून पाहणे चांगले आहे. हे त्या कारणास्तव आहे या वर्षादरम्यान माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट Actप्लिकेशन्स ठरलेल्या अ‍ॅचुलीएडॅड आयफोनच्या सर्व वाचकांसह सामायिक केल्याचा मला आनंद आहे २०१.. माझ्यासाठी याचा अर्थ माझ्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये बदल आहे आणि ते म्हणजे आयफोनच्या मालकांच्या गटाचा भाग होण्यासाठी मी जवळजवळ तीन वर्षांपासून आयफोन and आणि आयफोन s एस सह चार इंचावर कार्यरत आहे. 2015 ऑगस्टमध्ये आणि परिणामी इंचाने वाढलेली वाढ. म्हणूनच मी माझ्या अनुप्रयोग वापराच्या सवयी बदलू शकलो आहे, कधीकधी चांगल्यासाठी आणि इतरांपेक्षा वाईट. या सर्व आणि उत्सुकतेच्या बाहेर, जेणेकरुन आपण वेगवेगळ्या अनुप्रयोगांवर नजर टाकू शकाल, मी सांगत आहे की या २०१ during च्या दरम्यान आयफोनसाठी माझे आवडते अनुप्रयोग कोणते आहेत, चला आणि पहा, आज आयफोन न्यूजचे आणखी एक संपादक आपल्या आयफोनचे दरवाजे उघडते.\nमी ज्या अनुप्रयोगांचा वापर करतो आणि ज्याचा मला सर्वात जास्त समाधान मिळाला आहे, त्यांचे गुणधर्म आणि बाधकपणाबद्दल आपल्याला थोडेसे सांगून अनुप्रयोगाचा दुवा जोडण्याबद्दल थोडेसे पुनरावलोकन आम्ही करणार आहोत जेणेकरुन जर त्याने आपल्याला खात्री पटविली असेल, आपण ते वापरण्यास पुढे जाऊ शकता. मी इशारा करायला जाण्यापूर्वी, मी पेटॉविन आणि खूश फ्रीमियम applicationsप्लिकेशन्सचा स्पष्ट निषेध करणारा आहे, म्हणून येथे पैसे भरण्याचे पर्याय शोधण्यात तुम्हाला आश्चर्य वाटू नये, परंतु नेहमी माझ्या दृष्टीकोनातून, की ते त्यास उपयुक्त आहेत. ऑर्डर अपरिहार्यपणे सर्वोच्च ते खालच्या पसंतीपर्यंत आवश्यक नसते, कारण प्रत्येक अनुप्रयोग वेगळ्या कारणासाठी येथे आहे.\n1 व्हॉट्सअ‍ॅप, “तुम्ही नसल्यास तुम्ही कोणीच नाही” असा सिद्धांत\n2 आउटलुक, एक अपराजेय ईमेल क्लायंट\n3 ट्विटबॉट 4, ट्विटरला दुसर्या स्तरावर नेतो\n4 CaixaBank, म्हणून आपण एक पैसा गमावू नका\n5 सहल सल्लागार, आम्ही जे खातो ते आम्ही आहोत\n6 पक्षी ठेवण्यासाठी केलेला पिंजरा, फोटो संपादन आपल्याला घाईच्या अधिक प्रमाणातून मुक्त करते\n7 स्पॉटिफाई, माझ्या आयफोनवर Musicपल संगीत अनसीट करण्यात अयशस्वी\n8 टीव्ही शो वेळ, एक गोष्ट गमावू नका\n9 ड्रॉपबॉक्स, ढग जो नेहमी आपल्याबरोबर असतो\nव्हॉट्सअ‍ॅप, “तुम्ही नसल्यास तुम्ही कोणीच नाही” असा सिद्धांत\nमी अचलुअलॅड आयफोनमध्ये व्हाट्सएपचा अधिकृत हॅटर घोषित करतो, इन्स्टंट मेसेजिंग क्लायंटबद्दल माझे लेख वाचण्याची सवय असल्यास आपण येथे हा अ‍ॅप्लिकेशन शोधून थक्क व्हाल. पण सीझर काय आहे ते मागील अनुप्रयोगांमधील सर्वात सुधारित अनुप्रयोगांपैकी हे एक आहेआधीच अस्तित्त्वात असलेल्या गोष्टी सुधारणे फारच अवघड नव्हते, परंतु हे स्पष्ट आहे की फेसबुकद्वारे खरेदी केल्यामुळे या अनुप्रयोगाच्य�� विकास आणि विस्ताराच्या बाजूने पुष्कळांना वर्षभर बरीच नवीन कामे स्वीकारली जात आहेत. निःसंशयपणे व्हॉट्सअ‍ॅपच्या विकासाच्या दृष्टीने हे सर्वात समृद्ध वर्ष आहे, परंतु हे येथे का आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे मी माझ्या दिवसामध्ये सर्वात जास्त वापरतो किंवा त्यापैकी एक तरी आहे, म्हणून हे आवडले किंवा नाही, हे डिक्रीद्वारे आवडते बनते.\nआउटलुक, एक अपराजेय ईमेल क्लायंट\nमोबाईल developmentप्लिकेशन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने या काळात खरोखर काहीतरी चांगले शोधणे अवघड आहे आणि ते पूर्णपणे विनामूल्य आहे, तथापि, आउटलुक याचे स्पष्ट उदाहरण आहे. सतत अद्यतनांसह, आउटलुक एकमेव अनुप्रयोग बनला आहे ज्याने मला प्रक्षेपणपासून मेलपासून दूर नेले आहे. त्याचे स्थिर आणि वेगवान ऑपरेशन आपल्याला त्याच्या इंटरफेसइतकेच प्रेमात पडते. संपर्क, कॅलेंडर आणि भिन्न मेघ सेवांसह परिपूर्ण एकत्रिकरण या अनुभवी ईमेल क्लायंटच्या डेस्कटॉप आवृत्तीच्या अडचणींपेक्षा, iOS वर आपला ईमेल व्यवस्थापक म्हणून आउटलुक वापरणे जवळजवळ व्यसनाधीन बनवेल.\nट्विटबॉट 4, ट्विटरला दुसर्या स्तरावर नेतो\nमी ट्विटर क्लायंटला जास्त किंमतीमुळे वापरण्यास सुरुवातीस नाखूष होतो, तथापि ट्विटर हे आमच्यासाठी असे झाले आहे की जे या प्रकारच्या माध्यमात काम करतात सामग्रीचे प्रसारण आणि शोषण दोन्हीसाठी हे एक अपरिहार्य साधन आहे, म्हणूनच बहुतेक वेळेस थोड्याशा गुंतवणूकीची किंमत असते. हे काम सुलभ करण्यासाठी पैसे जे कधीकधी खूप त्रासदायक बनतात. एका मिनिटापासून ट्विटबॉटने मला खात्री दिलीजरी मी घेतलेल्या किंमतीबद्दल विसरत असलो तरी थोडा जास्त वेळ लागला. हे खरं आहे की आपण ट्वीटबॉटशिवाय आणि अधिकृत ट्विटर क्लायंटसह उत्तम प्रकारे जगू शकता, हे पुरेसे असू शकेल, परंतु एकदा आपण प्रारंभ केल्यास याचा शेवट होणार नाही.\nCaixaBank, म्हणून आपण एक पैसा गमावू नका\nहा अनुप्रयोग थोडा अधिक आला आहे, परंतु ला कॅक्सा येथील मुले पहिल्या क्षणापासून त्यांच्या मोबाइल अनुप्रयोगाद्वारे करतात त्या महान कार्यामुळे हे उल्लेखनीय आहे. टचआयडी प्रवेश आणि बर्‍यापैकी विस्तृत ऑपरेशन सारख्या इतर कोणत्याही बँक अनुप्रयोगाने आपल्याला ऑफर करत नसलेल्या कार्यांसह, आपल्या खाती नियंत्रित करण्यासाठी निःसंशय CaixaBank सर्वोत्तम अनुप्रयोग आहे आणि बर्‍याच बँका व्य��हार करतात. दुर्दैवाने, ला काईक्साच्या लाइनया अबिएर्टाच्या वापरकर्त्यांसाठी हा अनुप्रयोग प्रतिबंधित आहे, तथापि, हे एक चांगले उदाहरण आहे जेथे इतर बँका त्यांचे अनुप्रयोग बनविण्यास पाहू शकतात.\nसहल सल्लागार, आम्ही जे खातो ते आम्ही आहोत\nट्रिपॅडव्हायझर: योजना आणि आरक्षणेमुक्त\nजेव्हा उपासमार होतो तेव्हा चांगले बोलोग्ना सँडविच असते. तथापि, बर्‍याच वेळा असे वाटते की जेव्हा मी स्वत: ला गुंतवितो. एक ट्रॅव्हल प्रेमी म्हणून मला युरोपमधील एका शहरात हरवलेले देखील आढळले आहे की कोठे खायचे हे माहित नसते. त्यासाठी माझा नेहमीच विश्वासू मित्र, सहलीचा सल्लागार असतो, हा अ‍ॅप समुदायावर अवलंबून आहे, मी स्वत: सहसा ट्रिप अ‍ॅडव्हायझर वर एक \"वरिष्ठ पुनरावलोकनकर्ता\" आहे. हे खरे आहे, बर्‍याच वेळा ट्रिप अ‍ॅडव्हायझर आणि त्याच्या वापरकर्त्यांच्या पुनरावलोकनांनी मला एका विलक्षण ठिकाणी निर्देशित केले जे मला कधीही सापडले नसते. जर आपण ट्रिप अ‍ॅडव्हायझर समुदायाचा भाग नसाल तर स्वत: चा परिचय करून देण्याची आणि उद्या आपण ज्या ठिकाणी उद्या खाऊ शकणार्या ठिकाणांना भेट दिली अशा बर्‍याच लोकांच्या माहितीचा फायदा घेण्याची ही कधीही वाईट वेळ नाही.\nपक्षी ठेवण्यासाठी केलेला पिंजरा, फोटो संपादन आपल्याला घाईच्या अधिक प्रमाणातून मुक्त करते\nअनुप्रयोग यापुढे अ‍ॅप स्टोअरमध्ये उपलब्ध नाही\nसेल्फीच्या पलीकडे, आपण बर्‍याचदा असे फोटो घ्या जेथे थोडा अस्पष्टता, संपृक्तता किंवा चमक खूप बदलू शकते. यासाठी एव्हिएरी आहे, एक विलक्षण फोटो अनुप्रयोग पूर्णपणे विनामूल्य, अ‍ॅडोबची मालमत्ता आणि आम्ही आमच्या अ‍ॅडॉबॉइडसह लॉग इन केल्यास आम्हाला बर्‍याच विशिष्ट सामग्रीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी मिळते. त्यात माझ्यासाठी आयफोनवरील एक जवळजवळ अपरिहार्य साधन बनविणारी विस्तृत कार्ये आणि संपादन शक्यतांचा समावेश आहे. अँड्रॉइडवर माझ्या दिवसांपासून ते माझ्याबरोबर आहे आणि मला शंका आहे की मला आणखी एक मोबाइल फोटो संपादक सापडेल जो मला अधिक खात्री देईल आणि मी आफ्टरलाइट सारख्या इतरांना संधी दिली आहे.\nस्पॉटिफाई, माझ्या आयफोनवर Musicपल संगीत अनसीट करण्यात अयशस्वी\nस्पॉटिफाई - संगीत आणि पॉडकास्टमुक्त\nहे खरे आहे की मी सध्या Appleपल संगीत वापरतो कारण माझ्याकडे Appleपल संगीत विनामूल्य तीन महिने विन��मूल्य चाचणी होत आहे, तथापि स्पोटिफाई जानेवारीपासून माझ्या डिव्हाइसवर परत येईल. त्याचा इंटरफेस वापरकर्त्यांसाठी वर्षांच्या आणि वर्षांच्या सेवेचा परिणाम आहे. अनुप्रयोगाची प्रीमियम आवृत्ती आणि ती गाणी डाउनलोड करण्याचा मार्ग फक्त अपराजेपणाने आहे कोणत्याही अनुप्रयोगाद्वारे, समान Appleपल संगीत देखील स्पॉटिफाईप्रमाणे स्थिर, वेगवान आणि प्रभावीपणे कार्य करत नाही. आत्तापर्यंत आणि असे दिसते की बर्‍याच काळासाठी, स्पॉटिफाइ माझा प्रवाहित संगीत प्रदाता म्हणून राहील आणि iOS साठीचा अनुप्रयोग योग्य प्रकारे पात्र आहे, आपणास आपल्या गाण्या द्रुतपणे संचयित करण्यास अनुमती देते, ऑफलाइन पूर्ण करा आणि अगदी क्षणार्धात बरोबरी समायोजित करा. . वापरकर्ता अनुभव आणि वापरण्याची सोय उदात्त आहे.\nटीव्ही शो वेळ, एक गोष्ट गमावू नका\nटीव्ही वेळ: मालिका आणि चित्रपट अनुसरण करामुक्त\nबर्‍याचदा आपण पाहत असलेल्या मालिकेची गणना ठेवणे जेणेकरून आपण कोणताही धडा चुकवणार नाही हे अत्यंत कठीण आहे. हे खरे आहे की मूव्हिस्टार + आणि नेटफ्लिक्स मधील योमवी देखील हे करतात, परंतु कमी प्रभावी मार्गाने. मी नेहमी मालिका संचयित करण्यासाठी टीव्ही शो टाईम वर जाणे पसंत करतो आणि अध्याय पाहिले आणि अशा प्रकारे निरंतर ऑर्डर ठेवा. अनुप्रयोगासह संवाद साधण्याचा आणि नवीन मालिका शोधण्याचा मार्ग अत्यंत सोपा आहे, जो अधिकाधिक अधिकाधिक वापरास आमंत्रित करतो. जर आपण एकाच वेळी बर्‍याच मालिकांवर आला आणि आपल्याला मोठा घोळ करायचा धोका नसेल तर, टीव्ही शो टाइम हा एक विनामूल्य पर्याय आहे ज्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.\nड्रॉपबॉक्स, ढग जो नेहमी आपल्याबरोबर असतो\nमी ते बदलण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु स्पॉटिफाई किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर घडते तसे, शेवटी मला असे कोणतेही उदाहरण सापडले नाही जे मला खरोखरच पटवून देईल. गूगल ड्राईव्ह आणि अगदी आयक्लॉड ड्राइव्हनेही माझ्या स्प्रिंगबोर्डला बर्‍याच वेळा स्वयंचलित केले आहे, परंतु ड्रॉपबॉक्स माझ्यासाठी करत असलेली सेवा मला मिळविण्यात सक्षम नाही, cमायक्रोसॉफ्ट सेवांसह अविश्वसनीय एकत्रीकरणासह आणि इतर ब्रँडमधील सत्य ते जवळजवळ अपरिवर्तनीय आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » माझे आवडते आयफोन --प्लिकेशन्स - मिगुएल हर्नांडीझ\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n3 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nतीवी 3 चांगली नाही का मी विचारतो कारण माझ्याकडे ते अ‍ॅप आहे आणि ते टीव्ही शो टाईममध्ये स्थलांतर करू शकते\nमी टीव्ही शो टाईमला प्राधान्य देतो, तथापि आपण दोन्ही वापरू शकता आणि ठरवू शकता. शुभेच्छा आणि नाहुएल वाचल्याबद्दल धन्यवाद.\nमिगुएल हर्नांडीझ यांना प्रत्युत्तर द्या\n\"यापूर्वीच्या आवृत्त्यांशी संबंधित अनुप्रयोगात सर्वात जास्त सुधारणा झालेल्यांपैकी एक\" मला असहमत आहे (जोपर्यंत हा उपरोधिकपणा नव्हता आणि मला तोपर्यंत एक्सडी समजत नव्हता) ...\nआम्हाला काहीतरी कबूल करायचे असेल तर व्हॉट्सअ‍ॅप विकसकांची अद्ययावतता आळशीपणा व आळशीपणा आहे ... जेव्हा आयफोन 6 प्लस बाहेर आला तेव्हा अद्ययावत होण्यास सुमारे 3 महिन्यांचा कालावधी लागला, फक्त सुधारणेत बदल म्हणून त्याचा इंटरफेस आयफोन and आणि Plus प्लस उपकरणांच्या नवीन रिझोल्यूशनशी जुळवून घेतला, असे काहीतरी जे नक्कीच करायला 6 दिवस घेत नाही ... तेव्हापासून पाऊस पडला ... 6 2 अ‍ॅप अद्यतने काहींनी रहस्यमयपणे काहीही योगदान दिले नाही नि: शब्द गटांमध्ये \"सुधारणा\" (फक्त \"मौन\" वेळा बदलत आहेत) नि: शब्द गटांमध्ये \"सुधारणा\" (फक्त \"मौन\" वेळा बदलत आहेत) काय सुधारणा (उफ, याचा अर्थ संपूर्ण अनुप्रयोग पुन्हा करणे आवश्यक आहे, बरोबर\nव्हाट्सएप खरेदी करण्यापूर्वी फेसबुकने हे अद्याप चर्चेत असले तरी त्यानंतर काहीही बदललेले नाही. अद्यतनांमध्ये ड्रॉपरसह, फारच कमी, आणि कमी योगदान नसलेल्या किरकोळ अद्यतनांसह योगदान देणे सुरू आहे ...\nव्यक्तिशः, माझ्याकडे दुर्दैवाने असलेल्या त्या अनुप्रयोगांपैकी हे एक आहे, फक्त कारण प्रत्येकाकडे आहे आणि सुदैवाने व्हाट्सएपवर त्यांना मेसेजिंग क्लायंट बदलण्याची इच्छा नसण्याची आळस आहे, अर्थातच तेथे त्वरित मेसेजिंग क्लायंट आहेत जे अधिक बातम्यांसह व्हॉट्सअॅपपेक्षा बरेच चांगले आहेत. आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रदान केलेल्या कार्यक्षमतेपेक्षा कार्यक्षमता.\nअभिरुचीनुसार, रंग ... मी अनुप्रयोग वाईट आहे असे म्हणत नाही, परंतु त्यांना लांडग्याचे कान पहाण्याची आणि बॅटरी लावण्यासाठी वापरकर्त्यांची गमावण्याची आवश्यकता असल्याने ...\nआयपॅडवरील संकल्पनेचा पुरावा विंडोज ओएस एक्स म्हणून दर्शवितो\nAppleपल म्युझिक प्लेलिस्टमध्ये गाणी जोडण्यासाठी 3 डी टच कसे वापरावे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bmc-invocates-covid-and-monsson-decease-patients-direct-contact-to-ward-room-nss91", "date_download": "2021-07-25T20:23:24Z", "digest": "sha1:QHJH73A2Q273JQBF64SYG5YNXKJ6QFQM", "length": 9278, "nlines": 135, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | BMC : कोविड, पावसाळी आजारांची लक्षणं असल्यास 'वॉर्ड वॉर रुम'ला संपर्क करा", "raw_content": "\nBMC : कोविड, पावसाळी आजारांची लक्षणं असल्यास 'वॉर्ड वॉर रुम'ला संपर्क करा\nमुबई : कोविडची दुसरी लाट (Covid Second Wave) सध्या ओसरत असली तरी अजूनही रुग्णसंख्या (Covid Patients) 500 च्या घरात आहे. त्यामुळे, नागरिकांनी जास्तीत जास्त कोविड प्रतिबंधात्मक उपायांचा (Covid treatments) अवलंब करणे आवश्यक असून कोरोनाला रोखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन वारंवार पालिकेकडून (BMC) केले जात आहे. मात्र, आता पावसाने पुन्हा जोर धरल्याने पावसाळी आजारांचे संकट (Monsson Deceases) मुंबईवर आहे. ज्यामुळे, मुंबईत पावसाळी आजारांचे रुग्ण (Monsoon Patient) वाढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, कोविडसह पावसाळी आजारांवरील लक्षणांसाठी वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या वॉर्ड वॉर रुम्समधून तपासणीसह उपचारांच्या माहितीसाठी वॉर रुमचे डॉक्टर्स (Ward Room Doctors) मार्गदर्शन करणार असल्याचेही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईकर वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधून लक्षणे, चाचण्यांची सुविधा आणि उपचारांची केंद्र जाणून घेऊ शकतात. ( BMC invocates covid and monsson decease patients direct contact to ward room- nss91)\nवॉर्ड वॉर रुमचा उपयोग इतर आजारांसाठी\nवॉर्ड वॉर रुमचा उपयोग फक्त कोविडसाठी न करता इतर आजारांसाठी होऊ शकतो. त्यानुसार, पावसाळी आजारांसाठी ही नागरिकांना वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधता येणार आहे. वॉर्ड वॉर रुमशी संपर्क केल्यास कोणत्या वॉर्डमधून लेप्टो, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत याची माहिती मिळेल आणि त्यातून एक डेटा तयार करता येईल.\nहेही वाचा: आरोपी विक्रम भावेच्या वडिलांचे निधन, गावी जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी\nहेल्थकेअर वर्कर्सची घेणार मदत\nज्या छोट्या-छोट्या पॉकेट्समध्ये पावसाळी आजारांचे रुग्ण आढळतील त्यांचे निदान आणि नोंद लवकरात लवकर करता येईल. या पॉकेट्समध्ये सापडणाऱ्या रुग्णांसाठी हेल्थकेअर वर्कर्सची मदत घेऊन तिथेच आजार नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.\nडॉ. रमेश भारमल,संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये\nकोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात पालिकेला यश आले असतानाच आता पावसाळी आजारांचा धोका बळावतोय . मलेरिया, डेंग्यू, कावीळ हे आजार डोकेवर काढत असून जानेवारी ते 11 जुलै 2021 पर्यंत मलेरियाचे 1,991, गॅस्ट्रो 1,384 तर डेंग्युच्या 57 रुग्णांची नोंद झाली आहे. तर, पावसाळी आजारांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे, पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.\nजानेवारी ते 11 जुलैपर्यंतची आकडेवारी\nस्वत: उपचार घेणे टाळा\nस्वत: उपचार घेणे टाळा. ज्यामुळे, गुंतागुंत आणि मृत्यूचा धोका कमी होईल. ताप, डोकेदुखी, मायाल्जिया, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळल्यास वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधा. तिथून योग्य ती माहिती डॉक्टरांमार्फत उपलब्ध होऊ शकते. किंवा डॉक्टर्स आणि जवळच्या पालिकेच्या आरोग्य केंद्रांवर जाऊन सल्ला घ्या.\nडॉ. मंगला गोमारे, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/06/Deputy-Chief-Minister-Ajit-Pawars-announcement-to-give-autonomy-to-Sarathi-Sanstha-Sarathi-will-provide-necessary-funds-to-the-organization-to-implement-various-activities.html", "date_download": "2021-07-25T19:38:05Z", "digest": "sha1:QW53UYYFQVC7WVFLZXBD22FHQEQ2FKGA", "length": 12447, "nlines": 107, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ; सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार", "raw_content": "\nHomeराजकीयसारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ; सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार\nसारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा ; सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देणार\nसारथी संस्थेची आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करणार\nपहिले उपकेंद्र कोल्हापूर येथे सुरु होणार\nशैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात ‘सारथी’मार्फत वसतिगृह\nतारादूत प्रकल्प सुरु करणार\nसारथीमार्फत गरजू मराठा तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार\nपुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्थेला गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली.\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाचे शिष्टमंडळ व सारथी संस्थेचे संचालक मंडळ यांच्यासोबत शासकीय विश्रामगृह पुणे येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सारथी संस्थेचे अजित निंबाळकर, उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, नवनाथ पासलकर, व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.\nउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सारथी संस्थेला विविध उपक्रम राबविण्यासाठी स्वायत्तता देण्यात येत आहे. सारथी संस्थेचे सबलिकरण व विविध उपक्रमासाठी आवश्यक निधी देण्यात येणार आहे. सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. पहिलं उपकेंद्र कोल्हापूर येथे पुढील महिन्यापासूनच सुरु करण्याचा प्रयत्न आहे. राज्यातील शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरात सारथीमार्फत मराठा समाजाच्या विद्यार्थी, विद्यार्थींनीसाठी वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले ज��ईल. सारथी संस्थेने पुढील तीन वर्षाचा विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा. यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित कराव्यात.\nसारथी संस्थेचे बंद असलेले उपक्रम व काही उपक्रम शासनाच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहेत त्यांना मान्यता घेवून उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. सारथी ही संस्था नियोजन विभागाच्या अंतर्गत असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार आहे. तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. सारथी संस्थेने दिलेल्या स्वायत्तेचा लाभ घेवून आर्थिकदृष्ट्या गरीब मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. गरीब गरजू मराठा तरुणांना रोजगारभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी सारथी संस्थेने त्याप्रमाणे प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळासह सारथी संस्थेच्या स्वायत्ता व निधीसह विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ निर्णय घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे यांनी समाधान व्यक्त केले.\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठ���्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ycpmumbai.com/index.php/event", "date_download": "2021-07-25T19:04:41Z", "digest": "sha1:5CW3JZQXZCJU24ZX2VDBPYQREVZEZ2MW", "length": 5479, "nlines": 61, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "कार्यक्रम / उपक्रम", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nलातूर पालघर परभणी उस्मानाबाद अमरावती\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nविज्ञानगंगाचे बासष्ठावे पुष्प विंचूदंश व त्यावरील उपाय... संपन्न...\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील बासष्ठावे पुष्प शुक्रवार, १६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. महाडचे डॉ. हिम्मतराव बावसकर हे \"विंचूदंश व त्यावरील उपाय\" या विषयावर संपन्न झाले असून Youtube वर पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...https://youtu.be/kcZmZHOdatc\nविंचूदंश व त्यावरील उपाय...\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगंगा’ या व्याख्यानमालेतील बासष्ठावे पुष्प शुक्रवार, १६ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. महाडचे डॉ. हिम्मतराव बावसकर हे \"विंचूदंश व त्यावरील उपाय\" या विषयावर मराठीतून व्याख्यान गुंफणार आहेत. ह्या व्याख्यानामध्ये झूम आणि फेसबुक लाईव्ह (https://facebook.com/ycp100) व युट्युबच्या या माध्यमातून कार्यक्रमात सहभागी होता येईल. हे व्याख्यान विनामूल्य असून व्याख्यानामध्ये सहभागी होणा-या श्रोत्यांनी This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. वर आपले नाव, मोबाईल नंबर व राहण्याचे ठिकाण अशी ईमेल पाठवावी म्हणजे वेबिनार सुरु होण्याच्या एक तास पूर्वी आपणास झूम (ZOOM) आयडी व पासवर्ड आपल्या ईमेलवर पाठवला जाईल.\nविज्ञानगंगाचे एकसष्ठावे पुष्प ऑनलाईन संपन्न...\nविज्ञानगंगाचे एकसष्ठावे पुष्प... कर्करोग एक बागुलबुवा...\nविज्ञानगंगाचे साठावे पुष्प ऑनलाईन संपन्न..\nविज्ञानगंगाचे साठावे पुष्प... लिपीची जडणघडण...\nरक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद....\nपर्व प्रगतीचे परिवर्तनाचे डाऊनलोड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/prime-minister-narendra-modis-photoshopped-image-goes-viral-with-false-claim/", "date_download": "2021-07-25T20:02:39Z", "digest": "sha1:V7PQYANAEOPZOFVPWKMG7QV5HBH75DB7", "length": 12032, "nlines": 87, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "पंतप्रधान मोदींनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे ठोकले? | CheckPost मराठी", "raw_content": "\nपंतप्रधान मोदींनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गावर खिळे ठोकले\nशेतकरी आंदोलनाचे वाढते स्वरूप बघता केंद्र सरकारकडून दिल्लीच्या सीमांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी पोहोचता येऊ नये यासाठी आंदोलनस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया लावण्यात आल्या आहेत.\nयाच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. फोटोमध्ये ते रस्त्यावर लोखंडी खिळे ठोकताना दिसताहेत. दावा केला जातोय की गाजीपूर बॉर्डरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकताहेत.\nहाँ नई तो अब लाओ ट्रैक्टर ट्राली देखते हैं कैसे घुसते हो गाजीपुर में 😁 pic.twitter.com/ZShGf1oRMO\nकाही युजर्सकडून हाच फोटो नरेंद्र मोदी (Narendra Modi) अरुणाचलच्या सीमा सील करत असतानाचा म्हणून शेअर केलाय. आम आदमी पार्टीचे सदस्य आणि सुलतानपूर माजरा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुकेश अहलावात यांनी देखील हे ट्विट रिट्विट केलंय.\nविश्वगुरु जब कहते हैं की 18 घँटे काम करता हूँ तो लोग आश्चर्यचकित रह जाते हैं जबकि ये समझ समझ का फेर होता है, विश्वगुरु 17 घँटे 59 मिनिट निकलने के बाद काम शुरू करते हैं विश्वगुरु अरुणाचल की सीमा सील करते हुए विश्वगुरु अरुणाचल की सीमा सील करते हुए \nव्हायरल फोटो रिव्हर्स सर्च केला असता आम्हाला ‘लोकसत्ता’च्या वेबसाईटवर १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये नरेंद्र मोदी यांचा मूळ फोटो बघायला मिळाला. या फोटोत मोदी रस्त्यावर खिळे ठोकताना नाही, तर हातात झाडू घेऊन साफ सफाई करताना दिसताहेत.\nलोकसत्ताच्या बातमीनुसार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य केंद��रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरले होते.\nANI या वृत्तसंस्थेच्या ट्विटर हॅण्डलवर नरेंद्र मोदी हातात झाडू घेऊन साफ सफाई करत असतानाचा व्हिडीओ देखील उपलब्ध आहे. दिल्लीमधील बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेत मोदींनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा प्रारंभ केल्याची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आली आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की नरेंद्र मोदींचा सोशल मीडियावरील व्हायरल फोटो एडिटेड आहे. साधारणतः दोन वर्षांपूर्वीच्या फोटोशी छेडछाड करून नरेंद्र मोदी आंदोलक शेतकऱ्यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nहे ही वाचा- नरेंद्र मोदींना ‘विश्वनेता’ संबोधणारे जो बायडन यांचे ट्विटर हँडल फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/607673", "date_download": "2021-07-25T20:03:48Z", "digest": "sha1:TJI2MYAMEHB3XF3U5E5CS5XXRETLKCX3", "length": 2375, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३२, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१०:०४, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: simple:Nu (letter))\n१५:३२, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nريال (चर्चा | योगदान)\n'''न्य''' हे [[ग्रीक वर्णमाला|ग्रीक वर्णमालेतील]] तेराव अक्षर आहे. [[रोमन लिपी]]मधील [[N]] ह्या अक्षराचा उगम न्यमधूनच झाला आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/we-could-meet-pm-narendra-modi-under-leadership-of-cm-uddhav-thackeray-regarding-maratha-reservation-news-updates/", "date_download": "2021-07-25T19:24:29Z", "digest": "sha1:NRVMYTKAT7AMGN4JMF6PCOVXZURY4YYV", "length": 24724, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू – उपमुख्यमंत्री | मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू - उपमुख्यमंत्री | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Maharashtra » मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू – उपमुख्यमंत्री\nमराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटू - उपमुख्यमंत्री\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nपुणे, ०७ मे | मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आलेला निकाल धक्कादायक आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं सांगतानाच वेळ आल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थिती, लॉकडाऊनपासून ते मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणासाठी वकिलांची जी फौज ठेवली होती. तीच फौज मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी ठेवण्यात आली होती, असं सांगतानाच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर दिलेला निर्णय धक्कादायक आहे. परंतु, सरकार आरक्षण देण्यास कटीबद्ध आहे.\nयेत्या जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन होणार आहे. किंवा आवश्यकता पडल्यास मध्येच एक दिवसाचं अधिवेशन घेऊन एक ठराव करण्यात येईल. वेळ पडल्यास सर्व पक्षीयांना घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा तिढा सोडवू, असं अजित पवार यांनी सांगितलं\nमागील बातमी पुढील बातमी\nBig Breaking | मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nसंपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षण खटल्यात बुधवार, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल आज घोषित करण्यात आला ��हे.\nMaratha Reservation | पुढील सुनावणी १५ मार्च रोजी | इतर राज्यांनाही नोटिस जाणार\nराज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक असलेल्या मराठा आरक्षणावर आजपासून (८ मार्च) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपवले होते.\nMPSC परीक्षा पुढे ढकलली | राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय\nमराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.\nMaratha Reservation | सुप्रीम कोर्टात 8 मार्चपासून प्रत्यक्ष अंतिम सुनावणीला\nमहाराष्ट्रातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाची सुनावणी आज (५ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, या मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती.\nअन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा\nसुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाज�� व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.\nआरक्षणाच्या मर्यादेत होऊ शकतो बदल मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग 9 व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. या खटल्याची सुनावणी पाच न्यायाधीशांचे घटनात्मक खंडपीठ करत आहे. महाराष्ट्रातील नवीन आरक्षण प्रणालीत जन्मलेली ही बाब आता देशातील सर्व राज्यांच्या आरक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. यामुळे कोर्टाने सर्व राज्यांना या प्रकरणात आपला खटला मांडायला नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झारखंड सरकारची बाजू मांडली आहे आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाला आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असू शकते का याचा निर्णय घ्यावा लागेल.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/no-other-place-metro-3-car-shed-other-than-aarey-says-ashwini-bhide/", "date_download": "2021-07-25T19:32:52Z", "digest": "sha1:BTPV34BGATRSDQH4P2MGPMD2EVFDUHOF", "length": 33514, "nlines": 166, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप’नीतीचं ट्विटरवर गुणगान | अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहा��ाष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Mumbai » अश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप’नीतीचं ट्विटरवर गुणगान\nअश्विनी भिडेंना मुंबईकरांच्या नीतीवर शंका; मॅनेज RSS-भाजप'नीतीचं ट्विटरवर गुणगान\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाप्रमाणेच आरे मेट्रो कारशेडही जाणार, अशी विरोधी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतरही आरेमध्येच कारशेड होईल, दुसरी जागाच नाही, असे मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान, आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याबाबत बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती सूचना मागिवल्या होत्या, त्यावर ‘झटका डॉट कॉम’ या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या ८० हजार तक्रारींबाबत अश्विनी भिडे यांनी शंका व्यक्त केली. कार शेड तिथून हटवा, झाडे तोडू नका, अशा एकाच प्रकारच्या तक्रारी होत्या. खऱ्या तक्रारी असतील तर त्याबाबत काही आक्षेप नाही, परंतु संख्या वाढवून दाखविणे, हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करणारी माणसे आहेत का, अशी शंका घ्यायला वाव आहे. तरीही मेट्रो कारशेडसाठी आरेची जागा का निवडली, झाडे तोडली तर भरपाई म्हणून आम्ही काय करणार आहोत, याबाबत त्या सर्व ८० हजार तक्रारींना उत्तरे दिली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.\nदरम्यान, मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत हॅण्डलवरून प्रकल्पातील वृक्षतोडीला समर्थन देणाऱ्या मॅनेज भाजप आणि आरएसएस संबंधित लोकांना प्रसिद्धी देण्यात येते आहे. तसेच त्यासाठी #AareyAikaNa या अभियानाला फूस लावली जातं आहे. मुंबईकरांच्या ८० हजार तक्रारींवर शंका घेणाऱ्या अश्विनी भिडे यांना भाजप आणि आरएसएस’चे हे मॅनेज लोक प्रांजळ मनाचे वाटत असावेत. वास्तविक अश्विनी भिडे यांच्याच हेतूवर सध्या मुंबईकर शंका घेत आहेत आणि मुंबई मेट्रो ३च्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मुंबईकरांविरुद्ध प्रोपोगंडा राबविण्यात येत असल्याचं अनेक तज्ज्ञांनी म्हटलं असून ते भीषण आहे असं त्यांचं ठाम मत आहे. मुंबईकरांच्या तक्रारी आणि त्यांच्या नीतीवर थेट शंका घेत सत्ताधारी आणि प्रशासनातील लोकांची हातमिळवणी झाल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.\nमेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.\nसध्या समाज माध्यमांवर जोर धरत असून त्यासाठी नेटकरी देखील हॅशटॅग #SaveAareyForest अभियान राबवत असून त्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान या अभियानात अनेक राजकीय पक्ष देखील उतरले असून त्यांनी देखील जनसुनावणी पासून सर्वच विषयांवर सहभाग नोंदवून वृक्षतोडीला विरोध केला आहे. यांमध्ये मनसे अग्रस्थानी असून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे ह्यांनी सुद्धा ह्या वृक्षतोडीला विरोध केला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे ह्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आणि प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आंदोलनात सहभाग नोंदवला होता.\nमात्र यात एक धक्कादायक गोष्ट घडली आणि अचानक अनेक सामान्य मुंबईकरांचा एक गट हजर झाला आणि आम्ही सामान्य मुंबईकर या वृक्षतोडीला समर्थन करत आहोत असं वातावरण निर्माण करू लागले आहेत. दरम्यान, सरकारच्या मर्जीतले काही अधिकारी व पत्रकार ह्या झाडांच्या कत्तलीला सर्मथन करणाऱ्या हा गटाला सरळ पाठिंबा देत आहेत.\nमात्र त्यामध्ये एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते, आरएसएस संबंधित कार्यकर्ते आणि संघटनांना हाताशी धरून एक वेगळीच हवा निर्मिती करून मुंबईकरांचे #SaveAarey अभियान हाणून पाडण्यासाठी सामान्य मुंबईकर म्हणून मुखवट�� घालून आपलीच लोकं पाठवली आहेत.\nबांद्रा येथील मेट्रोच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ शुक्रवारी आरेमधील वृक्षतोड च्या विरोधात असणारे सामाजिक कार्यकर्ते जमा झाले होते पण त्याआधीच काही मॅनेज केलेले लोक देखील हजर होते. ह्यांची संख्या अंदाजे ४०च्या घरात होती. मात्र ह्यांना त्यांच्या पक्षासंबंधित प्रसार माध्यमांनी आणि मुंबई मेट्रोच्या अधिकृत हॅण्डल ने वारेमाप प्रसिद्धी दिली व मुंबईकरांचा पाठींबा आहे ह्या वृक्षांचे खून पाडायला अश्या बातम्या चालविल्या. विशेष म्हणजे याच प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या अधिकारी अश्विनी भिडे ज्या सामान्य नागरिकांना याच विषयावरून कधीच भेटत नाहीत त्यांनी याच मॅनेज लोकांना विशेष भेट देऊन फोटोसेशन देखील केल्याचं समोर आलं आहे. संबंधित नियोजनबद्ध घडवलेला प्रकार अत्यंत धक्कादायक असून मुंबईकरांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचं सांगत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यात SaveAarey अभियानाला कधीच प्रसिद्धी न देणाऱ्या अधिकारी अश्विनी भिडे याच वृक्षतोडीला समर्थन करणाऱ्या लोकांना मुंबई मेट्रो३ या अधिकृत ट्विटर पेजवरून प्रसिद्धी देताना दिसल्या हा ऐतिहासिक योगायोग म्हणावा लागेल.\nसंपूर्ण चौकशी असता हे विशेष मुंबईकर होते कोण तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित आहे का तर नाही कारण तुम्हाला ते जागृत आणि प्रामाणिक प्रसार माध्यमचं दाखवतील आणि दरबारी मीडिया वेगळंच चित्र निर्माण करतील. त्यातील सर्व जण हे भाजप व RSS ह्यांच्याशी निगडित असल्याचं सिद्ध झालं आहे. ह्यां खास लोकांना जेव्हा महाराष्ट्र टाईम्स ह्या वृत्तपत्राच्या पत्रकार अनुजा चवाथे ह्यांनी काही प्रश्न विचारले तेव्हा अक्षरशः टाळाटाळ केल्याचं पाहायला मिळालं. त्यातील काहींना तर आपण नेमकं कशासाठी आलो आहोत हेच सांगता येत नव्हते, सगळे उचलून आणलेले होते.\nआता त्यात सहभागी असणाऱ्या संस्था व कार्यकर्ते ह्यांचा पंचनामा;\n१ . भटू सावंत: संस्था – जागृत भारत मंच आणि खरी ओळख मुंबई “तरुण भारत” पेपरचे पत्रकार\n२. मधू कोटीयन: संस्था – मुंबई रेल्वे प्रवासी संघ आणि खरी ओळख हि संघटना भाजपच्या रेल्वे आघाडीचा एक भाग आहे\n३. भूषण मर्दे: संस्था – मंथन संस्था आणि खरी ओळख संघ स्वयंसेवक\n४ .कैलास वर्मा: संस्था – रेल्वे प्रवासी संघटना आणि खरी ओळख भाजप कार्यक���्ते\n५ . विशाल टिबरेवाल: संस्थ – ग्रीन ट्रिब्युनल आणि खरी ओळख RSS नमो भक्त\n६. नाव माहित नाही मात्र निवेदन देताना एक महिला दिसत आहे जी वांद्रे मधील भाजप कार्यकर्ती आहे.\nमुंबईमेट्रो-३ या ट्विटर पेजने ज्या ग्रीन ट्रिब्युनल संस्थेच्या विशाल टिबरेवाल यांना प्रसिद्धी दिली ते स्वतः RSS वाले आहेत. त्याचे खाली पुरावे.\nमागील बातमी पुढील बातमी\n#SaveAarey: मुंबईकर व पर्यावरणवाद्यांच्या संतापामुळे आदित्य यांचा दिखावा: सविस्तर\nआमचा मेट्रो रेल्वेला विरोध नाही, पण आरेमध्ये कारशेड बांधण्यामुळे तेथील जैवविविधता नष्ट होण्याचा व मुंबईला पुराचा धोका असल्याने पर्यायांचा विचार करण्याची गरज आहे. मेट्रो रेल्वेचे अधिकारी मात्र आरेमध्ये कारशेड न झाल्यास मेट्रो-३ अशक्य असल्याची धमकी धमकी देत आहेत, अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मेट्रो रेल कॉर्पोरेशनवर टीकास्त्र सोडले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना जमत नसेल तर सरकारने दुसरा सक्षम अधिकारी नेमावा, अशी मागणीही आदित्य यांनी अश्विनी भिडे यांचा नामोल्लेख न करता केली.\nआरे मेट्रो कारशेड'चा न्यायालयीन मार्ग सुद्धा मोकळा\nमुंबईतील कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गासाठी मेट्रो-३च्या आरे कारशेडचा न्यायालयीन मार्ग अखेर मोकळा झाला आहे आणि त्यामुळे सरकारला सुद्धा दिलासा मिळाला आहे. मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कार डेपो उभारण्यास आव्हान देणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने अखेर फेटाळली आहे. न्या.एस सी धर्माधिकारी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाकडून आज अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.\nतेंव्हा राज ठाकरे सांगत होते, पण मुंबईकरांना युतीची 'झोंबाझोंबी' आवडली \nराज्य सरकारने नुकताच मुंबईचा विकास आराखडा मंजूर केला असून, त्या आराखड्यामध्ये नैसर्गिक क्षेत्र आणि मोकळ्या जागांसाठी नव्या कोणत्या योजना आखल्या आहेत, त्याबद्दल कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही.\nSaveAarey: आदित्य ठाकरे नाही; ते तर 'पप्पू ठाकरे' आहेत: आपच्या नेत्या प्रीती शर्मा\nआरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड डेपोवरून सध्या मुंबई शहरातील वातावरण तापलं असून हजारो मुंबईकर आणि पर्यावरणप्रेमी वृक्षतोडीविरुद्ध रस्त्यावर उतरत आहेत. त्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेत, राज्यात, दिल्लीत सत्ता असताना केवळ दाखवण्यापुरता विरोध केला जातं असल्याचा आरोप यापूर्वी देखील विरोधकांनी केला आहे.\nSaveAarey: पोलखोल; वृक्षतोडीच्या समर्थनार्थ आलेले ते 'मॅनेज' RSS व भाजप कार्यकर्ते: सविस्तर\nमेट्रो-३ साठी कारडेपोच्या निमीत्ताने मुंबईतील आरे कॉलनीत हजारो वृक्षांची कत्तल होण्यास सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. कॉलनीतील झाडे वाचविण्यासाठी (मेट्रोच्या विरोधात नाही) भर पावसात हजारो सामान्य मुंबईकर, स्थानिक आदिवासी समाजातील तरुण, विद्यार्थी,पर्यावरणवादी संस्था, तसेच अनेक सामाजिक संस्था आंदोलने करत आहेत.\nVIDEO: आरे'तील वृक्षतोडीविरोधात अमित ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन; पुढे या व्यक्त व्हा\nमेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील झाडे तोडण्यासाठी मुंबई वृक्ष प्राधिकरणाने मंजूरी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या या निर्णयाला अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात मनसेने अनेकदा आंदोलनं केली आहेत. यातच पुन्हा एकदा वृक्ष प्राधिकरणाने आरेतील झाडे तोडण्याची परवानगी दिल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत मनसेने मुंबईकरांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_264.html", "date_download": "2021-07-25T18:50:54Z", "digest": "sha1:X5NTIQ736TBYI27CIVW7JIU7EY27AGVK", "length": 14835, "nlines": 87, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "अनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / अनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड\nअनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड\nभिवंडी , प्रतिनिधी : ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवा महिलेची तिच्या राहत्या घराच कोणी नसताना पाच दिवसापूर्वी अज्ञात मारेकऱ्याने धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हि घटना भिवंडी शहरातील तीनबत्ती परिसरात असलेल्या हाफसनआळी परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली होती. लक्ष्मीबाई भुरला ( वय ३८ ) असे निर्घृण हत्या झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे. अखेर पोलिसांनी तांत्रिक व मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येप्रकरणी तिच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले. आहे. प्रकाश पाटील (वय, ६९,रा. खारेगाव, ठाणे ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.\n◆अनैतिक संबधातून मृत विधवा करायची 'त्याला' ब्लॅकमेल\nआरोपी प्रकाश पाटील हे भिवंडीतील एका बँकेत अंकाऊंड म्हणून तीन वर्षांपूर्वी कार्यरत असताना मृत लक्ष्मीबाईशी त्याच्याशी ओळख झाली. त्यांनतर काही दिवसात या दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले होते. तर दुसरीकडे आरोपी प्रकाश सेवानिवृत्त झाल्याने त्याच्याकडे मृतक विधवा ब्लॅकमेल करून आपले अनैतिक संबंधाची माहिती तुझ्या घरच्याना देईल अशी धमकी देऊन त्याच्याकडे घर घेण्यासाठी ९ लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. यामुळे आरोपीला राग येऊन त्याने तिची ५ दिवसापूर्वी घरात कोणी नसताना लक्ष्मीबाई यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने ९ ते १० वार करत गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केली होती.\n◆ मुलगा रात्रीपाळी करून आल्यानंतर घटना आली उघडकीस ..\nमृतक लक्ष्मीबाई भुरला यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय होता. त्यांना दोन मुलं आहेत. त्यापैकी एक मुलगा त्याच्या सोबत राहत असून तो शुक्रवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी कामाला गेला होता. त्याच दरम्यान मृत महिला घरात एकटी असतांना कोणीतरी अज्ञात मारेकऱ्याने घरात घुसून निर्घृण हत्या केली. मृतकचा मुलगा रात्रपाळीचे काम आटपून शनिवारी सकाळी घरी आला असता घरचा दरवाजा लॉक असल्याने त्याने उघडून बघितले. असता घरात रक्ताच्या थारोळ्यात आईचा मृतदेह पाहून त्याला धाकच बसला होता.\n◆आरोपीला करणार न्यायालयात हजर\nघटनेच्या दिवशी घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने हि हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांकडून व्यक्त केला होता. पोलिसांनी याच दिशेने तपास करीत प्रकाश पाटील याला खारेगाव मधून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे यांनी दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरेला धारदार चाकू आणि मोटरसायक हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले\nअनैतिक संबधाचे ब्लॅकमेलिंग ठरलं 'त्या' विधवेच्या निर्घृण हत्येचे कारण हत्ये प्रकरणी विवाहित प्रियकर गजाआड Reviewed by News1 Marathi on December 24, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/nagpur-coronavius-outbreak-nitin-gadkari-said-remedicivir-success-in-overcoming-oxygen-deficiency-news-and-live-updates-128521846.html", "date_download": "2021-07-25T19:49:06Z", "digest": "sha1:A66QBBVE2LBNYKGT2JIEI3BTDODOJ6OR", "length": 6395, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nagpur coronavius outbreak: Nitin Gadkari said Remedicivir, Success in Overcoming Oxygen Deficiency; news and live updates | विदर्भात कृतिशील सक्रियतेने वाचला अनेकांचा जीव! रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या तु��वड्यावर मात करण्यात यश - नितीन गडकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयुद्ध कोरोनाविरुद्ध:विदर्भात कृतिशील सक्रियतेने वाचला अनेकांचा जीव रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यात यश - नितीन गडकरी\nनागपूर2 महिन्यांपूर्वीलेखक: अतुल पेठकर\nगडकरी यांच्यावर सोपवली होती 22 जिल्ह्यांची जबाबदारी\nकोरोनाची विदारकता साऱ्यांनीच अनुभवली. माणसे एकमेकांना पारखी, हतबल अन् अगतिक झाली. कुठे नाती संपुष्टात आली, तर कुठे कुटुंबच संपले. अशा भयाण वातावरणात संकटावर मात करत मार्ग काढण्यात विदर्भाला चांगले यश आले आहे. परिणामी नागपूर आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राला संकटकाळात जणूकाही प्राणवायू मिळाला आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होता. हाहाकार माजला होता. अशा स्थितीत इंजेक्शन तयार करणाऱ्या विविध कंपन्यांच्या मालकांना फोन करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग ‌िवभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी १५ हजार इंजेक्शन उपलब्ध करून दिले. शिवाय भविष्यात तुटवडा नको म्हणून इंजेक्शनचे उत्पादनच वर्धा येथून सुरू केले. वर्ध्याच्या जेनटेक लाइफ सायन्सेस या औषधी कारखान्यात आता ३० हजार रेमडेसिविर इंजेक्शन रोज तयार होतात. या निर्णयामुळे विदर्भाची गरज तर भागलीच, शिवाय महाराष्ट्राचा इतर भाग व शेजारच्या राज्यांनाही मदत करणे शक्य झाले. वर्धेच्या या कारखान्यात म्यूकरमायकोसिससाठी लागणाऱ्या अॅम्फोटेरेसिन-बी या इंजेक्शनचीही निर्मिती होणार आहे.\nगडकरी यांच्यावर सोपवली होती २२ जिल्ह्यांची जबाबदारी\nपहिल्या लाटेनंतर गडकरी यांच्या कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाला नियमितपणे विदर्भ व महाराष्ट्राची माहिती दिली जात होती. त्यानुसार गडकरी यांच्याकडे राज्यातील २२ जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली होती.\nदेशभरातून मिळालेल्या प्राणवायूने वाचवले शेकडोंचे प्राण\nऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशभर अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. अशा स्थितीत नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन विशाखापट्टणम, भिलाई स्टील प्लँट, जिंदाल स्टीलचे मालक यांच्याशी चर्चा करून ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले. नागपुरात आता ऑक्सिजनचा तुटवडा नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/10-to-12-villages-affected-by-tansa-river-overflow-dmp82", "date_download": "2021-07-25T18:44:41Z", "digest": "sha1:FOAXTTHY5K6YFLIJCQWDQCKL6V6J74O2", "length": 9471, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वसई: तानसा नदीच्या पाण्याचा १० ते १२ गावांना विळखा", "raw_content": "\nवसई: तानसा नदीच्या पाण्याचा १० ते १२ गावांना विळखा\nविजय गायकवाड : सकाळ वृत्तसंस्था\nनालासोपारा: तानसा धरण ओव्हर फ्लो (tansa dam overflow) झाल्याने तानसा नदीच्या पुराच्या पाण्याचा वसई ताल्युक्यातील 10 ते 12 गावांना आज गुरुवारी फटका बसला. या पुरामुळे नदी किनाऱ्यालगत (river front villages) असणाऱ्या वेगवेगळ्या गावातील 50 च्या वर घरात मध्यरात्रीच्या सुमारास पाणी शिरल्याने भीतीच्या सावट खाली आपली रात्र जागून काढावी लागली आहे. अचानक मध्यरात्रीच्या सुमारास पाणी घरात शिरल्याने (water at home) नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून यात अनेकांचे संसारही वाहून गेले आहे. या सर्व पूरग्रस्त (flood) कुटुंबियांचे तात्काळ पंचनामे करून, त्यांना शासनाने मदत द्यावी अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी केली आहे. (10 to 12 villages affected by tansa river overflow dmp82)\nतानसा नदी किनाऱ्यालगत भाताने, नवसई, जाभुलपाडा, थल्याचापाडा, बेलवाडी, आडना, उसगाव, मेढे यासह आजूबाजूचे 20 ते 25 आदिवाशी पाडे आहेत. बुधवारी दुपार पासून वसई ताल्युक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. पण तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याने तानसा नदीला पूर येऊन, या पुराचे पाणी आजूबाजूच्या गावात, शेतात जाऊन अक्षरशा समुद्र झाला होता. यात शेकडो नागरिकाच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामान, गहू तांदूळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या पाण्यात भिजून खराब झाल्या आहेत.\nहेही वाचा: शहापूर: पुराच्या पाण्यात कुटुंब अडकल्याचं समजताच माजी आमदार दोर घेऊन धावले\nमुलांना सांभाळावे की, सामान काढावे, की स्वत:चा जीव वाचवावा, त्यातच लाईट ही गेली अशी भयाण परिस्थिती पूरग्रस्त नागरिकांनी अनुभवत अक्षरशः रात्र जागून काढली. सकाळच्या वेळेत मात्र पुराचे पाणी ओसरायला सुरवात झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.\nया घटनेची माहिती मिळताच बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे आ राजेश पाटील, वसई च्या तहसीलदार उज्वला भगत, भाताने ग्रा. पं. चे उपसरपंच प्रणय कासार, ग्रामसेवक नितीन राणे यांनी आज गुरुवार ता 22 रोजी सकाळीच पूरग्रस्त भागाला भेट देऊन, ज्या नागरिकांच्या घ��ात पाणी शिरले, ज्यांचे नुकसान झाले त्यांची पाहणी ही केली आहे.\nहेही वाचा: पालघरच्या आदिवासी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, जाणून घ्या स्थिती\nतानसा धरण ओव्हर फ्लो झाल्यावर पूर्व पट्टीतील राहिवाशांना, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतो. दोन ते तीन दिवस पाणी ओसरत नसल्याने भाताशेतीचेही नुकसान होते. यांच्यावर कायम स्वरूपी उपाय योजना करण्यासाठी मी शासनस्तरावर पाठपुरावा करत असून, पांढर तारा पुला जवळ एक मोठा ब्रिज आणि राष्ट्रीय महामार्ग वरील पुलाची रुंदी वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे आ राजेश पाटील यांनी सांगितले आहे.\nमध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या पुराने अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्याचे तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना मी माझ्या तालाठ्याना दिल्या आहेत. लवकरच पंचनामे पूर्ण करून शासनाकडून जी काही रक्कम मंजूर होईल ती आम्ही तात्काळ पूरग्रस्त राहिवाशाना देऊ असे वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/mother-and-son-dead-due-to-electricity-shock-in-kolhapur-district-kagal-bachani-akb84", "date_download": "2021-07-25T19:45:13Z", "digest": "sha1:2O6MLRRLTUS2LQF2EHZZ3F2PX3DFR6DJ", "length": 8312, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हदयद्रावक! तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला", "raw_content": "\n तार तुटून मायलेकरचा मृत्यू, चिमुकला गेला होता वाचवायला\nम्हाकवे : बाचणी (ता. कागल) येथील माय लेकरांचा अंगावर उच्च विद्युत वाहिनीची तार खांबावरुन तुटून पडल्याने शॉक लागून (kagal crime case) मृत्यू झाला. गीता गौतम जाधव (वय 32) व हर्षवर्धन गौतम जाधव (वय १४) असे मृत्यु झालेल्या माय लेकरांची नावे आहेत. दरम्यान या घटनेत भक्ती गौतम जाधव बारा वर्षाची चिमुरडी बचावली. तिच्यामुळेच घटनेची माहिती घरी समजली.\nघटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी, गेली दोन दिवस नळास पाणी न आल्याने गीता जाधव आपल्या दोन मुलांसह मंगळवारी (२०) रोजी सकाळी १० वाजता घराच्या मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे कपडे धुण्यास गेल्या होत्या. ऊसाच्या शेतातून माघारी परतत असताना विजेची उच्च दाबाची विद्युत खांबावरील प्रवाहीत तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. याचवेळी आईला वाचवण्यास गेलेला मुलगा हर्षवर्धन गौतम जाधव याला जोराचा शॉक बसल्याने माय लेकरांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने पुढे असणारी बारा वर्षाची मुलगी गौरी घाबरलेल्या अवस्थेत घरी आल्याने बचावली.\nहेही वाचा: पुढचे 4 दिवस कोल्हापुरला हाय अलर्ट; डोंगरी भागात सतर्कतेचा इशारा\nगौतम जाधव यांचा मुलगा व पत्नीच्या आकस्मिक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. माय-लेकरांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महावितरणकडून (mahavitran) संबंधित कुटुंबाला अंत्यविधीसाठी तातडीची मदत दिली आहे. सदर घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून घटनास्थळी कागलचे पोलिस निरीक्षक दतात्रय नाळे यांनी घटनेची पाहणी केली आणि पंचनामा केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल कर्चे करत आहेत. घटनास्थळी महावीतरणचे उपकार्यकारी अभियंता पी. ए. उदगावे,कनिष्ठ अभियंता एस. एस. निकम, सहा अभियंता ए. डी. आंबवडे, सरपंच इक्बाल नायकवडी, उत्तम पाटील, पंडित कुंभार, दत्ता जाधव पोलीस पाटील नामदेव परीट आदी उपस्थिती होते.\n'महावितरण कंपनीकडून पोलवरील खराब झालेल्या तारा तसेच विद्युत खांबाकडे दुर्लक्ष केले जाते. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून वेळीच लक्ष दिले गेले नसल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळेच बाचणी येथील मायलेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूच्या महावितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा.'\n- अशोक पाटील, बेलवळेकर, शिवसेना कागल तालुकाध्यक्ष\nहेही वाचा: कळंबा तलाव ओव्हरफ्लो; पर्यटनाला कोरोनाचे ग्रहण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/09/Eight-corona-deaths-194-positive.html", "date_download": "2021-07-25T18:05:48Z", "digest": "sha1:N62TNFLQRVQ7M6LRJ4HCOUTMGFXMMXLA", "length": 13995, "nlines": 96, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू;१९४ जण पॉझिटीव्ह - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०\nHome आरोग्य यवतमाळ आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू;१९४ जण पॉझिटीव्ह\nआठ कोरोनाबाधितांचा मृत्यू;१९४ जण पॉझिटीव्ह\nTeamM24 सप्टेंबर २९, २०२० ,आरोग्य ,यवतमाळ\nयवतमाळ : मंगळवार ला जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून १९४ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. मृत झालेल्या आठ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ७० वर्षीय पुरुष व ५८ वर्षीय महिला, वणी शहरातील ७० वर्षीय महिला, पुसद येथील ६४ वर्षीय पुरुष, महागाव शहरातील ३० वर्षीय पुरुष, बाभुळगाव शहरातील ६५ वर्षीय पुरुष, राळेगाव शहरातील ६३ वर्षीय पुरुष आणि आर्णि तालुक्यातील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ७४७१३ नमुने पाठविले असून यापैकी ७३६९० प्राप्त तर १०२३ अप्राप्त आहेत. तसेच ६५२२० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.\nमंगळवार ला नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९४ जणांमध्ये पुरुष १२७ व ६७ महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ४९ पुरुष व २१ महिला, यवतमाळ तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील २८ पुरुष व १५ महिला, पांढरकवडा तालुक्यातील दोन पुरुष, पुसद शहरातील १८ पुरुष व नऊ महिला, आर्णी शहरातील सात पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील तीन पुरुष व दोन महिला, महागाव तालुक्यातील तीन पुरुष व चार महिला, मारेगाव शहरातील दोन पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील चार पुरुष व पाच महिला, वणी तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.\nजिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात २२८ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८४७९ झाली आहे. यापैकी कालपर्यंत ६९६७ जण बरे झाले होते. आज बरे होऊन सुट्टी देणा-यांची संख्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही, असे वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्युंची संख्या २६२ झाली आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २७५ जण भरती आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड व सारी रुग्णांची माहिती संबंधितांना पुरविण्याकरीता वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक यांची वार्डनिहाय नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांसोबत दूरध्वनीवरून बोलणे तसेच रुग्णांची माहिती देण्यात येणार आहे.\n'कोविड रूग्णांसाठी रूग्णालयातर्फे मोबाईल यादी'\nकोविड व सारी रुग्णांसोबत नातेवाईकांचे बोलणे करून देण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ तसेच रुग्‍णांची माहिती प्राप्त करून घेण्याकरीता दुपारी ३ ते ५ ही वेळ आरक्षित करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक १८, १९, २४ व २५ मधील रुग्णांची माहिती इमले (मो. 9767360666), खडसे (मो. 8975040623), विलगीकरण कक्षातील (आयसोलेशन वॉर्ड) रुग्णांची माहिती पिसे ( मो. 8482851208) व श्री. निचळे (मो. 9404775806) या क्रमांकावर, अतिविशेषोपचार रुग्णालयातील रुग्णांची माहिती जानकर (मो. 9420021208) व दुंगे (मो. 9850406505) या क्रमांकावर तर तापरुग्ण ओपीडी रुग्णांची माहिती उभाळे (मो.9923485432) या क्रमांकावर उपलब्ध होईल. कोविड मृत्यू संबंधात इमले यांच्या 9767360666 व श्री. खडसे यांच्या 8975040623 यावर संपर्क साधावा, असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.\nBy TeamM24 येथे सप्टेंबर २९, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/Artists-from-various-fields-will-be-honored-with-Yavatmal-Ratna.html", "date_download": "2021-07-25T19:05:29Z", "digest": "sha1:ITPHO3SGZTBI4A4HTFS6F3HSOKNJ5346", "length": 8813, "nlines": 93, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "विविध क��षेत्रातील कलावंतांचा यवतमाळ 'रत्न'ने होणार सन्मान - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, १४ जानेवारी, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ विविध क्षेत्रातील कलावंतांचा यवतमाळ 'रत्न'ने होणार सन्मान\nविविध क्षेत्रातील कलावंतांचा यवतमाळ 'रत्न'ने होणार सन्मान\nTeamM24 जानेवारी १४, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ : भारतीय जनता पार्टी,यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार मदन येरावार यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून,विविध क्षेञातील कलावंतांचा, \"यवतमाळ रत्न 2021\" ने सन्मान करण्यात येणार आहे.त्या अनुषंगाने नाॅमिनेशनसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\n7218205344 या संपर्क नंबर संपर्क करावे.असे भाजपाचे जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रघुवीरसिंह चौहान यांनी कळविले आहे.\nउपरोक्त कार्यक्रम भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात होणार असून, संगीत, डान्स, क्रीडा,योगा, साहित्य, किर्तन, चित्रकला, व इतर कलेत पारंगत असलेल्या, यवतमाळ जिल्ह्यातील नामवंत कलाकार कलावंतांनी, दि. १५ व १६ जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ वाजतादरम्यान, आपापल्या कागद पत्रासह, यवतमाळच्या पुनम चौकातील, भाजपाच्या जिल्हा कार्यलायात उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हा सचिव शैला मिर्जापुरे यांनी केले आहे.\nBy TeamM24 येथे जानेवारी १४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7234", "date_download": "2021-07-25T19:29:11Z", "digest": "sha1:G7M6COJ7EOL5KOWIOUFRUZLWQ677U37Q", "length": 8601, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "बिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री शहा प्रचार करणार | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय बिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री शहा प्रचार करणार\nबिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री शहा प्रचार करणार\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारकाळात गृहमंत्री अमित शहा यांच्या 12 रॅली होणार आहेत़ यातील काही दूरस्थ प्रणालीद्वारे, काही ठिकाणी ते प्रत्यक्ष संबोधित करतील, असे सांगण्यात येत आहे.\nअमित शहा भाजपाला [ amit shaha in bihar vidhansabha election] पुन्हा सत्तेत आणण्यासाठी स्वत: मैदानात उतरणार आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक चर्चा सुरू असल्याने प्रत्यक्ष उपस्थिती कितपत असेल, हे लवकरच दिसून येईल, असे राजकीय जाणकार सांगतात. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही 12 प्रचारसभा होणार आहेत. त्यांच्या पहिल्या सभेची तारीख अद्याप अंतिम झालेली नाही. ते आरामधून प्रचाराचा शुभारंभ करण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांच्यासोबतची ही संयुक्त सभा असेल.\nदरम्यान, मागील सहा महिन्यांपासून देशात ठाण मांडून बसलेल्या कोरोना संकटात काही दिवसांपासून राजकीय नेत्यांचा सार्वजनिक वावर कमी झालेला आहे; परंतु बिहारच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्याच्या निमित्ताने मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्व लहान मोठ्या पक्षांचे नेते आसुसलेले आहेत. बिहारमध्ये 243 जागांसाठी तीन टप्प्यांत मतदान पार पडणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. यात पहिला टप्प्यातील मतदान येत्या 28 तारखेला होत आहे.\nPrevious articleराज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात\nNext articleनवरात्रनिमित्ताने दीपस्तंभ धर्मदायी संस्थेचा ‘माझ्या ताईला साडी’उपक्रम\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T19:23:09Z", "digest": "sha1:OBQF2GPRKKGTSOF5QJNKJDU4PJPJMNRV", "length": 5865, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n००:५३, २६ जुलै २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो विकिपीडिया‎ ००:५५ −७८‎ ‎Sandesh9822 चर्चा योगदान‎ Shivaram2002 (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit\nविकिपीडिया‎ २०:०१ +७८‎ ‎Shivaram2002 चर्चा योगदान‎ →‎top खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit Reverted\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा‎ १९:१६ +२‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎सांगकाम्याने केलेले बदल\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा‎ १९:१५ +३,१३१‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎सांगकाम्याने केलेले बदल\nविकिपीडिया:चावडी/इतर चर्चा‎ १४:४२ +५७६‎ ‎Shantanuo चर्चा योगदान‎ →‎सांगकाम्याने केलेले बदल: नवीन विभाग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2021-07-25T20:09:59Z", "digest": "sha1:LILC7NZRPW2NRR6NWVUYOJVORND5LB2J", "length": 17553, "nlines": 716, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल १० - विकिपीडिया", "raw_content": "\n<< एप्रिल २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nएप्रिल १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०० वा किंवा लीप वर्षात १०१ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१८७५ : स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली.\n१९०६ - द फोर मिलियन, ओ. हेन्रीचा दुसरा लघुकथांचा संग्रह प्रकाशित.\n१९१२ : जगप्रसिद्ध टायटॅनिक जहाजाचा पहिला आणि शेवटचा प्रवास सुरू.\n१९४४ - हेन्री फोर्ड दुसरा याची फोर्ड मोटर कंपनीचा उपाध्यक्ष (व्हाईस प्रेसिडेंट) म्हणून नेमणूक.\n१९५३ : हॉलिवूडच्या मोठ्या स्टुडिओचा पहिला रंगीत त्रिमितीय (3 D) चित्रपट 'हाऊस ऑफ वॅक्स' प्रदर्शित झाला.\n१९५५: योहान साल्क यांनी सर्वप्रथम पोलिओ लसीची यशस्वी चाचणी केली.\n१९७२ : जैविक अस्त्रांच्या निर्मितीवर बंदी आणणारा पहिला बहुदेशीय 'जैविक अस्त्र करार' ७४ देशांनी स्वीकारला.\n१९८२ : भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह 'इन्सॅट वन्'चे उड्डाण.\n१९९८ : उत्तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ऐतिहासिक शांतता करार.\n१९९१ : कृत्रिम उपग्रहांचा वापर करून चक्रीवादळाचे पहिल्यांदा निरीक्षण.\n२०१० - रशियातील स्मोलेन्स्क शहरातील विमानतळावर उतरत असताना झालेल्या विमान दुर्घटनेत पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व इतर अनेक उच्चाधिकार्‍यांसह ९७ व्यक्ती ठार.\n१३८९ - कोसिमो दि मेदिची, फ्लोरेन्सचा राज्यकर्ता.\n१६५१ - एह्रेनफ्रीड वॉल्थर फॉन त्शिर्नहौस, जर्मन गणितज्ञ.\n१७५५ - सामुएल हानेमान , होमिओपॅथीचे जनक\n१७९४ - मॅथ्यू पेरी, अमेरिकन दर्यासारंग.\n१८२९ - विल्यम बूथ, साल्व्हेशन आर्मीचा संस्थापक.\n१८४३: विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक रामचंद्र गुंजीकर\n१८४७: हंगेरियन-अमेरिकन राजकीय नेते आणि पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर\n१८८० - मोहम्मद नादिर शाह, अफगाणिस्तानचा राजा.\n१८८०: वृत्तपत्रकार तसेच उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री सर सी. वाय. चिंतामणी\n१८९४ - घनश्याम दास बिर्ला, भारतीय उद्योगपती.\n१८९७: भारतीय लेखापाल आणि राजकारणी प्रफुल्लचंद्र सेन\n१९०१: अर्थशास्त्रज्ञ, भारतीय अर्थशास्त्राचे प्रणेते, सहकारी चळवळीचे समर्थक, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. धनंजय रामचंद्र गाडगीळ\n१९०७ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.\n१९१७ - रॉबर्ट बर्न्स वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ\n१९१७: भारतीय राजकारणी जगजितसिंह लयलपुरी\n१९२७: भारतीय खगोलशास्त्रज्ञ मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा\n१९३१ - किशोरी आमोणकर, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका.\n१९३२ - ओमर शरीफ, इजिप्तचा चित्रपटअभिनेता.\n१९५१ - स्टीवन सीगल, अमेरिकन चित्रपटअभिनेता.\n१९५२: भारतीय राजकारणी नारायण राणे\n१९७२: स्काईप चे सहसंस्थापक प्रेसिंड कासासुलु\n१९७५: भारतीय नर्तक आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस\n१९८४ - मॅंडी मूर, अमेरिकन चित्रपटअभिनेत्री.\n१९८८ - हेली ज्योएल ऑस्मेंट, अमेरिकन चित्रपटअभिनेता.\n१३१७: संत गोरा कुंभार समाधिस्थ झाले.\n१६७८: रामदास स्वामींची शिष्या वेणाबाई\n१८१३: इटालियन गणितज्ञ जोसेफ लाग्रांगे\n१९३१: लेबनॉनमध्ये जन्मलेले अमेरिकन कवी आणि लेखक खलील जिब्रान\n१९३७: ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर\n१९४९: पुरावनस्पती शास्त्रज्ञ राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे (National Academy of Sciences) अध्यक्ष बिरबल सहानी\n१९६५: स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख\n१९९५: भारताचे ४थे पंतप्रधान मोरारजी देसाई\n२०००: संस्कृत पंडित डॉ. श्रीधर भास्कर तथा दादासाहेब वर्णेकर\n२०१३ - रॉबर्ट एडवर्डस्‌\nमहाराष्ट्र शासनाचा 'भूमी अभिलेख' दिन.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल १० च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जुलै २५, इ.स. २०२१\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-chalisgaon-varkhede-londhe-barrage-project-water-storege-issue-cleared", "date_download": "2021-07-25T19:24:47Z", "digest": "sha1:FOVY2PILLMHBIOL35CDP74UJWPEKZKOH", "length": 13730, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पात पाणी आडवण्याचा मार्ग झाला मोकळा", "raw_content": "\nवरखेडे-लोंढे बॅरेज प्रकल्पात पाणी आडवण्याचा मार्ग झाला मोकळा\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव): वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या (Varkhede-Londhe water project ) अंतर्गत तामसवाडी गावठाणाच्या पुनर्वसनासाठी तब्बल 26 कोटी रूपयांच्या तरतुदीला राज्य शासनाने (State Government) मंजुरी दिली आहे. मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली (Deputy Chief Minister Ajit Pawar) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Water Supply Minister Gulabrao Patil) यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांना यामुळे दिलासा मिळाला आहे. (Varkhede-Londhe barrage project water storege issue cleared )\nहेही वाचा: जळगाव जिल्ह्यात सात टक्के पाणीसाठा कमी; मुसळधार पावसाची प्रतीक्षा\nतामसवाडी गावाचे 100 टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय वरखेडे बॅरेजचे काम सुरू करू देणार नाही असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी वरखेडे प्रकल्पावर धडक दिली होती. गेल्या आठ दहा महिन्यापासून पुनर्वसनाचा प्रश्न मंत्रालयात प्रलंबीत होता. या तरतुदीमुळे पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सकाळी मुंबईत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन आणि पुनर्स्थापना सनियंत्रण समितीची बैठक या समितीचे पदसिध्द अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात निमंत्रीत सदस्य या नात्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची देखील उपस्थिती होती. बैठकीत वरखेडे-लोंढे प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या तामसवाडी गावाच्या पुनर्वसनासाठी 26 कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली आहे. चाळीसगाव व भडगाव तालुक्याला वरदान ठरणाऱ्या वरखेडे प्रकल्प जवळवास पूर्णत्वास आलेला आहे. केवळ पाणी अडवणे तेवढे बाकी आहे. मात्र या प्रकल्पाच्या बॅक वॉटरमुळे बुडीत क्षेत्रात येणाऱ्या तामसवाडी गावाचे 100 टक्के पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी करीत आंदोलनही केले.\nप्रकल्पाला झाला होता विरोध\nतामसवाडी गावाचे 100 टक्के पुनर्वसन झाल्याशिवाय वरखेडे-लोंढे बॅरेजचे काम सुरु करू देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतला होता. या पवित्र्यानंतर पोलीस बंदोबस्तात प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात आली होती. याची कुणकुण लागताच तामसवाडी ग्रामस्थांनी धरणस्थळ गाठत आपला रोष व्यक्त केला. यावेळी ग्रामस्था व प्रशासनानामध्ये तु तु मै मै झाली. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचा प्रस्ताव अंतीम टप्प्यात असून मुख्य सचिवांची सही झाली आहे. केवळ जलसंपदा मंत्र्यांची सही तेवढी बाकी आहे. त्यामुळे पुनर्वसन 100 टक्के होणार असून ग्रामस्थांनी कामाला विरोध करू नये अशी भूमिका प्रशासनाने मांडली होती. मात्र पुनवर्सन झाल्याशिवाय धरणाचे काम होवू देणार नाही. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही मागे हटणार नाहीत असा इशारा कृती समितीने दिला होता. त्यानंतर प्रकल्पस्थळावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.\nहेही वाचा: कोलिया भोमोरा सेतूवरून प्रवास करा आणि अनुभवा निर्सगाचे सौंदर्य\nया बाबत कृती समितीचे म्हणणे होते की, वरखेडे-लोंढे बॅरेजमुळे विस्तापीत होणाऱ्या तामसवाडी गावाच्या बुडीत क्षेत्राच्या संपादीत जमिनीच्या किंमती तसेच तामसवाडी गावातील मालमत्तेचे नुकसान भरपाई व 100 टक्के पुनवर्सन करण्याबाबत वेळावेळी निवेदन दिले आहेत.अनेक वेळा बैठका झाल्या. पुनर्वसनाला मान्यताही दिल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ते झाले नाही. बुडीत क्षेत्रातील घरांचे व मालमत्तेचे मूल्यांकन करून नुकसान भरपाई मिळावी, रेशन कार्डची विभागणी करावी, पर्यायी गावठाणची जागा देवून त्या जागेची भुसंपादन प्रक्रिया पुर्ण करून प्रकल्पग्रस्तांना जागेचे वाटप करावे, तामसवाडी गावाच्या शेतजमिनीची नवीन अधिसुचना काढावी, भूमीहीन होणाऱ्या प्रत्येक कुटुंबास जोपर्यंत मोबदला मिळत नाही तोपर्यंत 18 वर्षावरील बेरोजगार मुलांना ��दरनिर्वाह भत्ता मिळावा, बेरोजगार तरुणी अथवा तरूण यांना 25 लाख रुपये किंवा शासकीय नोकरी द्यावी,पाणी उपसा करण्यासाठी परवानगी द्यावी अशा प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मांडल्या होत्या.\nत्यावेळी प्रकल्प्रग्रस्तांशी चर्चा करतांना चाळीसगाव तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले की,धरणाचे सर्व गेट अडवले आहेत.मध्येच पाऊस येवून पुर परिस्थिती निर्माण झाली तर पाण्याचा फुगवटा होवून आपत्तीकालीन परिस्थिती निर्माण होवू शकते. अशा आपत्तकालीन परिस्थितीत पुढ्च्या दोन महिन्यात गेट उचलण्याचे काम सुरु करावेच लागणार आहे त्यामुळेच भराव टाकण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.यावेळी तहसीलदार अमोल मोरे व प्रकल्पाग्रस्तांमध्ये वादावादी झाली. होती. त्यानंतर प्रकल्पाचे काम तब्बल 36 दिवस बंद होते.त्यानंतर गेल्या वर्षी जूनमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत तामसवाडी गावाचे 100 टक्के पुनर्वसन करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. बैठकीला आमदार मंगेश चव्हाण देखील उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/02/blog-post_27.html", "date_download": "2021-07-25T18:15:53Z", "digest": "sha1:KCQ7F4Z2STFFYFT5PCBOOFQ5YZOW7LSW", "length": 12945, "nlines": 288, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: मराठी दिवसाच्या निमित्याने ...", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nमराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी आहे. मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मॉरीशस व इस्त्राएल या देशातही मराठी भाषिक लोक राहतात. यातील बरेचसे लोक आंतर्जालावर मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करतात.\nमराठी भाषेत लिहिलेले अनेक प्राचीन शिलालेख, ताम्रपत्रे, दस्तऐवज वगैरे ऐतिहासिक सामुग्री उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संतकवी, मोरोपंत, वामनपंडित आदी पंतकवी आणि होनाजी बाळा, पठ्टे बापूराव वगैरे तंतकवींच्या पारंपरिक रचना अनेक लोकांना मुखोद्गत असतात. मराठीत अनेक पोथ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. आता हे सारे वाङ्मय पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. अनेक नियतकालिके मराठीत छापून प्रसिध्द केली जातात.\nमंगल देशा, पवित्रा देशा या सुप्रसिध्द महाराष्ट्रगीतात कवी गोविंदाग्रज यांनी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात असा सांगितला आहे.\nरसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला\nपहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला\nशहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा\nअनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा\nवाल्मीकीचे शत कोटी यश विष्णुदास नामा\nमयूरकविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा\nकवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा\nदेवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ\nतिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ\nजिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी\nतिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी\nविकावयाला अमोल असली अभंगमय वाणी\nकरी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी\nतुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ\nधार दुधाची काढित काढित होनाजी बाळ\nमर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी\nउभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी\nआपण मराठी असल्याचा अभिमान कवी सुरेश भट या शब्दात व्यक्त करतात.\nलाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी\nजाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी\nधर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी\nएवढ्या जगात माय मानतो मराठी\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक��रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमराठी दिवसाच्या निमित्याने ...\nखुशखबर - सत्ययुग येत आहे\nसमर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार...\nसी एन एन च्या अंतरंगात\nप्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे\nसलिल चौधरी भाग ७\nसलिल चौधरी भाग ६\nसलिल चौधरी भाग ५\nसलिल चौधरी भाग ४\nसलिल चौधरी भाग ३\nसलिल चौधरी भाग २\nसलिल चौधरी - भाग १\nचन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)\nचन्द्रयान ( भाग ६) - यशोगाथा (पूर्वार्ध)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T20:23:03Z", "digest": "sha1:ORUDMTHV3G7LQOJMBQTDSPUHJBCWHB43", "length": 6058, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रजासत्ताक दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nप्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने (प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून) निवडला जातो आणि जेथील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.\n१ भारतीय प्रजासत्ताक दिन\n२ पाकिस्तान प्रजासत्ताक दिन\n३ इराणचा प्रजासत्ताक दिन\n४ नेपाळचा प्रजासत्ताक दिन\nभारतीय प्रजासत्ताक दिनसंपादन करा\nदरवर्षी २६ जानेवारी ह्या दिवशी साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे,लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी, भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते.\nपाकिस्तान प्रजासत्ताक दिनसंपादन करा\nदरवर्षी २३ मार्च ह्या दिवशी साजरा केला जातो. २३ मार्च १९५६ सालामध्ये संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.\nइराणचा प्रजासत्ताक दिनसंपादन करा\nदरवर्षी १ एप्रिल ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण इस्लामिक राज्य म्हणून दर्जा मिळाला.\nनेपाळचा प्रजासत्ताक दिनसंपादन करा\nदरवर्षी २८ मे ह्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी संपूर्ण स्वतंत्र राज्य म्हणून दर्जा मिळाला. माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या दशकाच्या संघर्षानंतर शेवटच्या सम्राटाचा पाडाव करून २८ मे २००६ मध्ये लोकशाही स्थापन केली गेली.\nप्रजासत्ताक दिन मराठी निबंध\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२१ रोजी १४:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/weed-management-in-sugarcane-part-2/", "date_download": "2021-07-25T19:14:02Z", "digest": "sha1:7RL2BX7CVKRZ26FE5CPVOOHLS6VB7QXP", "length": 8411, "nlines": 130, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "ऊसामधील तणनियंत्रण भाग 2 - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nHome कृषी ऊसामधील तणनियंत्रण भाग 2\nऊसामधील तणनियंत्रण भाग 2\nटीम होय आम्ही शेतकरी\nकसे करावे तणनियंत्रण :\nबहुविध प्रकारांनी तणनियंत्रण करणे हे चांगले. वेळोवेळी खुरपण्या, कोळपण्या, बैल अथवा पॉवर टिलरने आंतरमशागत, या बाबी तीन ते चार महिन्यांपर्यंत शक्य होतात. पण पुढच्या वाढीच्या अवस्थेत अशी काही कामे करता येत नाहीत. पिकांचा फेरबदल करणे किंवा तणांबरोबर स्पर्धा करून चांगले उत्पादन देणारी बेवडाची पिके किंवा आंतरपिके घेणे, हे आवश्यक असते. या दृष्टीने खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, घेवडा ही छोट्या कालावधीची पिके आणि रब्बी हंगामात हरभरा, गहू, मोहरी अशी पिके उपयुक्त ठरतात.\nऊस पिकाचे व्यवस्थापन चोख असेल तर उगवण लवकर होते, वाढ जोमदार होते आणि पालवीने सर्‍या झाकून गेल्या तर तण वाढायला वाव राहात नाही. सरीच्या मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास विशेषतः खोडव्यामध्ये, तणांचा बंदोबस्त तर होतोच, पण ओलावा टिकून राहतो. मातीचे तापमान उबदार राहाते, सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतो. पाचटाच्या आच्छादनाने काही किडी वाढतात असा काहींचा समज आहे. पण वस्तुतः पाचटाने खोडकीड कमी होते. सफ��द मुंग्या क्वचित दिसतात, पण त्यांचा बंदोबस्त एकरी ८ किलो कार्बारिल पावडरचा वापर करून करता येतो.\nरासायनिक तणनाशके : हॅमनर आणि टर्की या शास्त्रज्ञांनी इ.स.१९४४ मध्ये २, ४ डी या रसायनाचा तणनाशक म्हणून यशस्वी उपयोग केला. पण ऊसामध्ये हे तणनाशक उपयुक्त असल्याची नोंद इ.स. १९४८ मध्ये झाली. तेव्हापासून आजतागायत सुमारे २० तणनाशके ऊसामध्ये उपयुक्त असल्याचे प्रयोगातून दिसून आले.\nवनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nPrevious articleऊसामधील तणनियंत्रण भाग 1\nNext articleसोयाबीन पिवळी पडत आहे\nटीम होय आम्ही शेतकरी\nऊसामधील तणनियंत्रण भाग 1\nऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे फायदे काय आहेत या बाबत थोडक्यात माहिती पाहू.\nएकरकमी एफआरपी देण्याची अट रद्द होणार ऊसदराचा प्रश्न पुन्हा पेटणार\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,870 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/Officials-who-harass-farmers-will-have-to-pay-the-price.html", "date_download": "2021-07-25T18:32:08Z", "digest": "sha1:YHIZDF35HUL6FVKFHB4UMICCENVWHEFE", "length": 9249, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागेल;संदीप धुर्वे - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, १८ जून, २०२०\nHome महाराष्ट्र शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागेल;संदीप धुर्वे\nशेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंमत मोजावी लागेल;संदीप धुर्वे\nTeamM24 जून १८, २०२० ,महाराष्ट्र\nपणन महासंघाने यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुक्यामधील शेतकऱ्याना वणी येथे कापूस विक्री साठी नेण��याचे आदेश काढल्याने शेतकरी राजा मोठा अडचणीत सापडला होता. या गंभीर बाबीची दखल आर्णी-केळापूराचे भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी घेत आर्णी तालुक्यात च कापूस खरेदी व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि प्रशासनाला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यास भाग पाडले.\nदरम्यान तालुक्यातील बोरगांव येथे कापूस केंद्राचे उदघाटन करताना आमदार धुर्वे म्हणाले की,शेतकरी आधीच कठीण प्रस्थितीतून समोर जात आहे. अशा प्रस्थितीत अधिकारी वर्ग शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर अधिकाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल असा इशारा यावेळी आमदार डाॅ संदीप धुर्वे यांनी दिला.\nआर्णी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याना कापूस विक्रीसाठी वणी येथे नेण्याचे आदेश दिल्यानंतर आमदार डाॅ. संदीप धुर्वे यांनी युद्ध पातळीवर पाठपुरावा करून आज दि.१८ जून रोजी तालुक्यातील बोरगांव येथील मानुदास महाराज जिनिंग अॅड प्रेसिंग मध्ये कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन केले. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nBy TeamM24 येथे जून १८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पु���तही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/06/If-you-dont-want-to-go-to-jail-kneel-in-front-of-BJP-BJP-leader-criticizes-Shiv-Sena.html", "date_download": "2021-07-25T20:11:44Z", "digest": "sha1:XSUKQEG5MMAVL77UQC5LY73U32TZFUMQ", "length": 7578, "nlines": 100, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका” : ‘या’ भाजप नेत्याचे शिवसेनेवर टीकास्त्र", "raw_content": "\nHomeराजकीय“जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका” : ‘या’ भाजप नेत्याचे शिवसेनेवर टीकास्त्र\n“जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका” : ‘या’ भाजप नेत्याचे शिवसेनेवर टीकास्त्र\nमुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.\n“प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही,” असेही निलेश राणे म्हणाले.\n“उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतो आहे. राज्य अजित पवार चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागास���र्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AE%E0%A4%A5%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T20:04:13Z", "digest": "sha1:A5Q5VS747MJDJMQKTDSRGGGUJJB6YP6M", "length": 5540, "nlines": 136, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी - Kashi Mi Jau Mathurechya Bajari Lyrics in Marathi - नटरंग 2009", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी\nगायक: बेला शेंडे, अजय गोगवळे\nसंगीत लेबल: झी म्युझिक मराठी\nकशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी हे गीत नटरंग या चित्रपट मधले असून या गीत चे गायक बेला शेंडे, अजय गोगवळे हे आहेत. ह्या गीत ला संगीत अजय-अतुल यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत. आणि झी म्युझिक मराठी यांनी हे गीत सादर केले आहे.\nदहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी\nबावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई\nमथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी \nनटखट भारी किस्‍नमुरारी टपला यमुनातीरी\nकरतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई\nमथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी \nनकोस फोडु कान्हा माझी घागर आज रिकामी\nहसेल सारी गोकुळ नगरी होईल रं बदनामी\nआज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे\nरितीच घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले\nदेवा शरण तुला मी आले\nवाट अडवून हसतो गाली ग वेणु ऐकुन मोहित झाले\nभान हरपून रमती गोपिका, श्यामरंगी न्हाऊन गेले\nमन भुलवी असा कान्हा झुलवी असा हा नटनागर गिरीधारी\nत्याच्या संग दंगले, रास रंगले, पिरतीची रीत न्यारी\nकशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी \nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T20:11:02Z", "digest": "sha1:JY3ZLAZDQ37YAYW6L6DXVKGC62QA7LGM", "length": 6618, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण). | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण).\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण).\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण).\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण).\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-अंतर्गत-सनदी लेखापाल(C.A) यांची नियुक्ती करण्यासाठी ई.निविदा(दरपत्रके)(संवैधानिक लेखापरीक्षण).\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 05, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/karanrajkaran-what-about-issues-baramati-loksabha-constituency-182873", "date_download": "2021-07-25T20:10:54Z", "digest": "sha1:KLPIVHT3WBR6XJKM6JS23FDEPIQPCADB", "length": 9798, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कारणराजकारण : सुळे असोत की कुल; प्रश्नांचे काय?", "raw_content": "\nबारामती विधानसभा मतदारसंघ सोडला तर कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात प्रश्न आहेत. मग प्रश्न पडतो की, पुढे सुळे असोत की कुल; या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न उरतोच\nकारणराजकारण : सुळे असोत की कुल; प्रश्नांचे काय\nबारामती लोकसभा मतदारसंघ हा तसे पाहिल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेला मतदारसंघ. या मतदारसंघात विरोधकांनी कायम आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. पण, ते पवारांनी मोडून काढले. साधारणतः 25 वर्षांपासून पवार कुटुंबापैकी\nकुणीतरी या मतदारसंघाचे प्रतिनधित्व करत आहे.\n2014 च्या निवडणुकीत खा. सुप्रिया सुळेंसमोर रासपचे नेते महादेव जानकर यांनी मोठे आव्हान निर्माण केले होते. आता भाजपच्या तिकिटावर कांचन कुल यांनी आव्हान निर्माण केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात भटकंती करताना, गावा-गावांमध्ये मतदारांशी संवाद साधताना मात्र एक चित्र समोर येते ते म्हणजे येणाऱ्या काळात इथले प्रतिनिधित्व सुळे यांच्याकडे असो की कुल यांच्याकडे इथे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचे काय\nदौंड, बारामती इंदापुरपासून ते पुरांदरपर्यंत लोकांच्या बोलण्यात घराणेशाहीचा मुद्दा आहे. मग ते सुळे यांच्याबाबत असो की कुल यांच्याबाबत असो. सुळे आणि कुल या दोन्ही उमेदवारांच्या मागे घराणेशाही आहे. घराणेशाहीच्या जोडीला शेती, भिमा-पाटस कारखान्याची अवस्था, गावांमधली रखडलेली विकासकामे असे कितीतरी मुद्दे कुल प्रतिनिधित्व करत असलेल्या दौंड विधानसभा मतदारसंघात दिसतात, म्हणूनच त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होते. गावं राजकीयदृष्ट्या पुढारलेली वाटत असली तरी त्यांना राजकारण्यांकडून आपले मुद्दे सोडवून घेण्यात अपयश आलेले दिसते. शेतीचं पाणी आणि कर्जमाफी हे खरे मुद्दे शेतकऱ्यांच्या बाबतीत आहेत. याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. राहुल कुल यांच्या दौंड विधानसभा मतदारसंघातील कुरकुंभसारख्या एमआयडीसीत कामगारांचे आणि अन्य अगणित प्रश्न आहेत, यावर काय काम झाले हा प्रश्न पडतो. एमआयडीसीला जमीन देऊन कंत्राटी नोकरी करणारे शेतकरी आजही आहेत.\nपुढे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या तालुक्यातील परिस्थिती तर अजून भयाण आहे. इथली दुष्काळाची दाहकता लक्षात घेण्यासारखी आहे. शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर कोणाकडेच ठोस उत्तर नाही हेच दुर्दैव. इंदापूर विधानसभा मतदारसंघात दुष्काळाच्या झळा मोठ्या प्रमाणावर जाणवतात. पिण्याच्या पाण्यासाठीही ओरड आहे. मागील काही दिवसांपूर्वी तिथल्या निरा नदीचे आंदोलन गाजले. पण नदीसोबत आणि आंदोलकांसोबत कुठलाही न्याय झाला नाही. नदीचं पात्र पाहून मन विचलित होते. नदीचं भकास पात्र तिचे विद्रुपिकरण दाखवते.\nहर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातही या प्रश्नांनी थैमान घातलेले आहे. पुढे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मतदारसंघात विमानतळाचा प्रश्न आ वासून उभा आहे. एकेकाचे डोकं फोडू पण, विमानतळ होऊ देणार नाही असं लोकांना सांगावं लागतंय. बारामती विधानसभा मतदारसंघ सोडला तर कमीअधिक प्रमाणात प्रत्येक मतदारसंघात प्रश्न आहेत. मग प्रश्न पडतो की, पुढे सुळे असोत की कुल; या प्रश्नांचे काय होणार हा प्रश्न उरतोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/amitthackeray/", "date_download": "2021-07-25T18:30:19Z", "digest": "sha1:CXXYHLHAG6HVHSAYIDZCSMEHIK6X2JED", "length": 40159, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मनसेत जोरदार हालचाली | अमित ठाकरे नाशिकला रवाना | राज ठाकरे विद्यार्थी सेनेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता | मनसेत जोरदार हालचाली | अमित ठाकरे नाशिकला रवाना | राज ठाकरे विद्यार्थी सेनेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nमनसेत जोरदार हालचाली | अमित ठाकरे नाशिकला रवाना | राज ठाकरे विद्यार्थी सेनेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता\nदरम्यान, मनसेत मोठ्या हालचाली सुरु झाल्या असून अधिक वेळ न घेण्याचा निर्णय झाल्याचं वृत्त आहे. त्यासाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची थेट अमित ठाकरे यांचीच नेमणूक करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबाबत लवकरच मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nअमित ठाकरे यांना कोरोनाची लागण | उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिलाय.\nमनसे नेते अमित ठाकरे उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल\nदेशभरात कोरोना वाढीचा आलेख एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण. दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचं वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे.\nसरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत\nआरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.\nमुंबई व भावी पिढीसाठी गरजेच्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान परवडलं\nसरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीम��ळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.\nसगळ्यांच्या एकत्रीत लढ्याला यश | अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. दरम्यान, यावर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.\nकोरोना योद्धे असा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत - अमित ठाकरे\nराज्यात सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू आहे. या लढाईत डॉक्टर्स आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अत्यंत जोखमीचं हे काम असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे असंही म्हटलं जात आहे. मात्र राज्य सरकार आर्थिक संकटात असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही अशी मागणी होत असल्याने पगार पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे यांनी नर्सेसच्या पगाराबद्दली फेसबुक पोस्ट लिहून अशीच मागणी केली आहे. थोडी संवेदनशीलता दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.\nशाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nसध्या कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. दरम्यान, शाळांकडून फी संदर्भात पालकांवर प्रचंड ���बाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून देखील यावर कोणताही नियंत्रण किंवा हस्तक्षेप नसल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार दरबारी विषय पोहोचविण्यासाठी पालकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन विषय सविस्तर त्यांच्यासमोर मांडला होता. सदर विषयाला अनुसरून अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे.\n६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ कारण्याबाबतचा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेला\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याच मुद्यावरून प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती.\nअमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली\nमनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले होते.\nआशा सेविकांच्या मासिक मोबदल्यासंदर्भात अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र\n‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.\nशिवसेनेकडून सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन; मिसळ महोत्सवाचे आयोजन; मनसेकडून प्रश्न\nकोरोना वि���ाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय काल मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले होते.\nअमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद\nशिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.\nमाहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्यावर अमित ठाकरेंची नजर राहणार\nराज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.\nमनसे हिंदुत्वाचा झेंडा खांदयावर घेऊन देशभर विस्तार करण्यासाठी तरुणांची राज ठाकरेंना विनंती\n२०२४ मधील निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्यावर लढल्या जातील अशी सध्याची परिस्थिती सांगते. दरम्यान, मनसेने देखील भगव्याला स्वीकारून नवे बदल केल्याने त्यांना सध्या चांगले येण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यांच्या कट्ट��� आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेचा मूळ मतदार प्रचंड नाराज आहे. त्यात अल्पसंख्यांक धार्जिणे निर्णय घेण्यास त्यांना महाविकास आघाडी भाग पाडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.\nठाकरेंची नवी पिढी; सत्तेमुळे आदित्य यांना अधिक संधी पण अमित यांच्यापुढे केवळ आव्हानं: सविस्तर वृत्त\nठाकरे घराण्यातील नवी आणि तरुण पिढी आता पूर्णपणे राजकारणात उतरली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते आज सक्रिय राजकारणात आले असले तरी दोन्ही बाजूंचा विचार करता लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाधिक संधी ही आदित्य ठाकरे यांनाच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे राज्याची आणि राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांची सत्ता आज शिवसेनेकडे आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे स्वतः मंत्रिपदावर हेच कारण आहे.\nमनसे 'हिंदुत्वाची' थेट जाहिरातबाजी...'बांगलादेशींनो चालते व्हा': सविस्तर वृत्त\nपनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बांगलादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. ‘बांगलादेशीनो चालते व्हा’, असे सांगणारे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.\nमराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अन धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.\nमी रंग बदलून सरकारमध्य��� जात नसतो : राज ठाकरे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.\nCAA - मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा; बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खा���घरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/19-crore-sanctioned-roads-through-efforts-mla-ashutosh-kale-67690", "date_download": "2021-07-25T19:32:52Z", "digest": "sha1:ECWQB3TRRAVZRO6LXU72WPI5MS4TPYYM", "length": 17457, "nlines": 211, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर - 19 crore sanctioned for roads through the efforts of MLA Ashutosh Kale | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर\nआमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर\nआमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून रस्त्यासाठी 19 कोटी मंजूर\nबुधवार, 30 डिसेंबर 2020\nरस्त्याची दुर्दशा झाल्याने येथे अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपण या कामास प्रधान्य दिले.\nशिर्डी : गेल्या पंधरा वर्षांपासून दुर्दशा झालेल्या 106 किलोमिटर लांबीच्या नगर-कोपरगाव राज्यमार्गाच्या सावळीविहिर ते कोपरगाव या अंतरातील साडेदहा किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे भाग्य उजळले. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी त्यांच्या मतदार संघातून जाणारा हा रस्ता असल्याने या कामासाठी 19 कोटीचा निधी मंजूर करून आणला. या कामाची निविदा देखील प्रसिध्द झाली आहे.\nयाबाबत माहिती देताना आमदार काळे म्हणाले, की राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला सावळिविहीर ते कोपरगाव हा साडेदहा किलोमिटर लांबीचा रस्ता कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जातो. रस्त्याची दुर्दशा झाल्याने येथे अपघात होवून लोकांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे आपण या कामास प्रधान्य दिले. आता या कामाची निविदा प्रसिध्द झाली. सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन. एच. 752 जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी, नगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग 160 मंजूर करण्यात आला. मात्र त्यामुळे सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करावे, याबाबत केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना साकडे घातले. या रस्त्यासाठी अंदाजे 19 कोटी 39 लाख 49 हजार 124 रुपये खर्च अपेक्षित असून, रस्ते दुरुस्ती कंपनीला आपली निविदा 27 जानेवारीपर्यंत सबंधित विभागाकडे दाखल करावी लागणार आहे. निविदा उघडल्यानंतर शासन नियमामुसार पात्र कंपनीला दुरुस्तीचे काम देण्यात येणार आहे.\nगोदावरी कालव्याच्या दुरुस्तीसाठी 300 कोटी रूपये खर्चाचा प्रस्ताव व शिर्डी विमानतळ व पंचक्रोशीतील शेतकरी व नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रस्ताव व कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी 105 कोटी रूपये खर्चाच्या प्रस्ताव ही महत्वाची कामे लवकरच मार्गी लागतील. येत्या नववर्षाची जनतेला दिलेली भेट असेल, असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n'डीवायएसपी'ने मागितली दोन कोटींची लाच अन् अडकला 'लाचलुचपत'च्या जाळ्यात\nसेलू : गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन दोन कोटी रुपयांची मागणी करून त्यातील दहा लाखांची लाच घेताना सेलू येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत...\nशनिवार, 24 जुलै 2021\nडोंगर, दऱ्या, धबधब्यांवर जाऊन सेल्फीचा मोह टाळा; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा..\nऔरंगाबाद : ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nअतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी तातडीची मदत द्या : शंभूराज देसाई\nसातारा : पाटण तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या ठिकाणी मदत कार्य तातडीने सुरु करा, अशा सूचना गृह (...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nप्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात; 3 ठार 60 जखमी\nनवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे आज स्वीकारत आहेत. या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nहेलीकाॅप्टर कोसळल्यावर `ती`ने अंगावरचं लुगडं फेडून जखमींसाठी झोळी केली\nजळगाव : शिरपूरच्या निम्स अॅकॅडमीच्या विमान दुर्घटनेत जखमी प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाच्या मदतीसाठी रुग्णवाहिका पोचणे कठीण होते. (It is quite hard...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n‘महापालिका आयुक्त साहेब खड्डा’, नगरमधील खड्ड्यांचे नामकरण\nनगर : शहर जिल्हा काँग्रेसतर्फे शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. नागरिकांना...\nबुधवार, 21 जुलै 2021\nअपघातग्रस्त तरुणांसाठी मुख्यमंत्री देवासारखे आले धावून\nमुंबई : विठ्ठलाच्या महापूजेसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक सोमवारी पंढरपुरला जात असताना. करकंब जवळ २ बाईक स्वारांचा भीषण अपघात...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nपावसाळ्यात मुंबईच्या झोपड्यांमधील बळी हे शिवसेनेचे पाप; महापालिका निवडणूकीत कठोर शिक्षा द्या....\nमुंबई : शहरातील डोंगरांवर, खाजण जमिनीत झोपडपट्ट्या फोफावण्यास, गेली पंचवीस वर्षे महापालिकेत सत्ता असलेली शिवसेनाच जबाबदार आहे. त्यामुळे दर पावसाळ्यात...\nसोमवार, 19 जुलै 2021\nकाॅंग्रेसमध्येही `त्या` पदासाठी सक्षम नेते आहेत : भास्कर जाधव यांना थोरातांचा चिमटा\nनगर : विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्यांना अध्यक्षपदाचे वेध लागले असतील, परंतु त्यांना ते पद मिळावे, असेे...\nशनिवार, 10 जुलै 2021\nनगर - करमाळा रस्त्याचे भूसंपादनाबाबत खासदार विखेंनी दिले हे आदेश\nकर्जत : नगर- करमाळा (Nagar-Karmala) हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, चौपदरीकरण झाल्यामुळे अपघात होणार नाही, तसेच कर्जतच्या विकासाला...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nजन्मदात्या मातेनेच चिमुरड्याचे डोके ठेचून खून केल्याचे उघड, नेवासे तालुक्यातील घटना\nनेवासे : वरखेड (ता. नेवासे) येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आईनेच मुलाचा खून केला आहे. (...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nमस्केंनी काम करत रहावे, त्यांना अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल..\nबीड : भाजपात कार्यकर्त्यांची गुणवत्ता पाहीली जाते. कमी कालावधीत गुणवत्ता सिध्द करून राजेंद्र मस्के देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनले...\nशुक्रवार, 2 जुलै 2021\nअपघात वर्षा varsha नगर आमदार आशुतोष काळे महामार्ग पैठण कर्नाटक विकास नितीन गडकरी nitin gadkari अशोक चव्हाण ashok chavan कंपनी company विभाग sections विमानतळ airport\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-3294", "date_download": "2021-07-25T18:48:16Z", "digest": "sha1:WBAOSRG22DKZQDQAJUNKAZZ3YYMGAFKA", "length": 17150, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २४ ते ३० ऑगस्ट २०१९\nग्रहमान : २४ ते ३० ऑगस्ट २०१९\nसोमवार, 26 ऑगस्ट 2019\nमेष : ग्रहांची अनुकूलता राहील. व्यवसायात कामाची प्रगती समाधानकारक असेल. जुनी, टाळता न येणारी देणी द्यावी लागतील. पैशांची तजवीज होईल. नोकरीत पुढाकार घेऊन कामे कराल. वरिष्ठ तुमच्यावर जादा कामे सोपवतील. कामात फायदा मिळवण्याकडे तुमचा कल राहील. घरात नवीन खरेदीचे योग येतील. मनाप्रमाणे सगळी कामे होतील. मित्रमंडळी, पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.\nवृषभ : आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ग्रहमान आहे. पैशांच्या कामांना गती मिळाल्याने तुम्ही आनंदी व उत्साही व्हाल. व्यवसायात घवघवीत यश मिळेल. मोठे बेत प्रत्यक्षात साकार करण्याचा तुमचा मानस राहील. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व वाढेल.\nवरिष्ठ तुमच्यावर जबाबदारीची कामे सोपवतील. सहकारी मदत करतील. प्रतिष्ठा मिळेल. पगार व सवलतींमध्ये वाढ होईल. घरात वातावरण चांगले राहील. चांगली बातमी कळेल. आरोग्य उत्तम राहील.\nमिथुन : माणसांची पारख होईल, त्यातून बरेच काही शिकता येईल. व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्नात भर टाकता येईल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार करून कामे हाती घ्याल. नोकरीत प्रतिस्पर्ध्यांच्या कारवायांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. बोलण्याने गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात महत्त्वाचे निर्णय घ्याल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. मुलांकडून चांगली बातमी कळेल.\nकर्क : निराशा झटकून सकारात्मक प्रगती करण्याचा मानस असेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा फायदा कसा घ्यायचा याचा विचार करावा. सुरू असलेली कामे वेळेत पूर्ण करून मगच नवीन कामांकडे लक्ष द्यावे. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी. तुमची मागणी मान्य होण्यासाठी हट्ट धरू नये. छोटा प्रवास योग संभवतो. घरात खर्चावर नियंत्रण ठेवून काटकसरीने वागाल, तर लाभ तुमचाच होईल. रागावर नियंत्रण ठेवून सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. तरुणांनी अति धाडस करू नये.\nसिंह : जमा खर्च समसमान राहील, त्यामुळे पैशांचा आनंद फार काळ टिकणार नाही. व्यवसायात कामाचे प्रमाण वाढेल. कामामुळे तुमची बरीच दगदग धावपळ होईल. खेळत्या भांडवलाची तात्पुरती तरतूद करून ठेवाल. नोकरीत वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. त्यामुळे कितीही काम केले, तरी समाधान मिळणार नाही. घरात मुलांच्या प्रगती व प्रकृतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. एखादा ठरवलेला कार्यक्रम पुढे ढकलाल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद मिळेल.\nकन्या : कामाच्या बाबतीत ''धरले तर चावते'' अशी परिस्थिती तुमची असेल. व्यवसायात आश्‍वासन पूर्ण करणे हे एक आव्हान असेल. भांडवलाची गरज वाढल्याने तुमची तारांबळ उडेल. हितचिंतकांची मदत आवश्‍यक वाटल्यास घ्यावी. नोकरीत वरिष्ठांना शब्द देताना जपून द्यावे. आपणहून कुठलीही नवीन जबाबदारी ओढवून घेऊ नये. घरात व्यक्तिगत जीवनात अतिव्यवहाराने वागावे लागेल. कर्तव्यतत्पर राहून कामे करावी लागतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\nतूळ : जीवनात काहीतरी करावेसे वाटेल, त्यामुळे तुम्ही त्या ध्येयाने पछाडले जाल. व्यवसायात तुमचा मूड बाजूला ठेवून काम करावे लागेल. हातात मिळणाऱ्या पैशांचा काटकसरीने वापर करून प्रगती करावी. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांच्या आज्ञा तंतोतंत पाळाव्या. नवीन नोकरी स्वीकारताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावे. घरात गरजांना प्राधान्य देऊन पूर्ण कराव्यात. विनाकारण होणारा खर्च टाळावा. मुलांच्या अवाजवी मागण्या मान्य करू नये. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल.\nवृश्‍चिक : सप्ताहात तुम्ही तुमच्या पद्धतीने कामे हाताळाल व पूर्ण कराल. त्याचा फायदाही होईल. व्यवसायात कामाचे केलेले नियोजन कमी श्रमात जास्त फळे देईल. हातात पैसे मिळण्यास थोडा विलंब होईल, तरी सबुरीचे धोरण ठेवावे. नोकरीत वरिष्ठांपुढे तुमच्या मागण्या मांडून मान्य करून घ्याल. सहकाऱ्यांची कामात मदत होईल. घरात पाहुण्यांची, नातेवाइकांची ये-जा राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. छोट्या सहलीचे बेत ठरतील. तरुणांनी मात्र नवीन प्रयोग करू नयेत.\nधनू : कामाचा मनस्वी कंटाळा येईल, त्यामुळे कौटुंबिक सहल काढाल. व्यवसायात कामाचा सतत जाणवणारा ताण थोडा कमी होईल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. कामे पूर्ण करताना वेळेचे बंधन पाळाल. कितीही पैसे मिळाले, तरी अपुरेच वाटतील. नोकरीत मिळणाऱ्या सुविधांचा फायदा घ्यायचा विचार राहील. मनाप्रमाणे कामे होतील. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. घरात शुभकार्ये ठरतील. उत्साह वाढेल. मुलांकडून चांगली बातमी कळले.\nमकर : कामाच्या बाबतीत हयगय झालेली तुम्हाला सहन होणार नाही, त्यामुळे कार्यपूर्तीसाठी तुम्ही तत्पर राहाल. व्यवसायात आखलेले गणित थोडे पुढेमागे होण्याची शक्‍यता आहे, तरी रागावू नये. पैशांची स्थिती समाधानकारक राहील. धोके न पत्करता नवीन बेत साकार करण्याचे विचार घोळतील. नोकरीत हातातील काम वेळेत पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ तगादा लावतील. हितचिंतकांची मदत होईल. घरात तुमचे विचार तुम्ही इतरांवर लादाल. मुलांच्याकडून चांगली बातमी कळेल.\nकुंभ : कामाचा तणाव वाढला, तरी तुम्ही मात्र मनाप्रमाणे काम करण्याचा आनंद घ्याल. व्यवसायात तुमच्या मुडी स्वभावामुळे केलेल्या कष्टावर पाणी पडणार नाही याची काळजी घ्या��ी. कमी श्रमात जास्त कमाई करण्यावर भर राहील. पैशांची ऊबही मिळेल. नोकरीत तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळून येईल. त्यामुळे तुमचे वरिष्ठ व सहकारी बडदास्त ठेवतील. घरात शुभसमारंभांची नांदी होईल. वातावरण चांगले राहील. आरोग्य सुधारेल.\nमीन : कल्पना व विचार यांचा मेळ बसवून प्रत्यक्षात कृती घडवून आणण्यात यश येईल. नेहमीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्यपूर्ती यथायोग्य कराल. व्यवसायात कार्यक्षमता वाढवून वातावरण आनंदीत ठेवण्याचा प्रयत्न राहील. नशीब साथ देईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत चांगल्या संधीसाठी वरिष्ठ तुमची निवड करतील. हितशत्रूंपासून सावध राहावे. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे. घरातील कार्यक्रम, पाहुण्यांची सरबराई यात वेळ जाईल. छोटा प्रवास कराल. नवीन खरेदीचा आनंद लुटाल.\nव्यवसाय नोकरी पुढाकार आरोग्य\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7831", "date_download": "2021-07-25T18:05:17Z", "digest": "sha1:2DQTHEETLGH2PRYBSQEO3AAKHCHHNGI3", "length": 8807, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "१२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर १२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर\n१२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर\nनागपूर : विधान परिषदेसाठी महाविकासआघाडी सरकारतर्फे राज्यपालांकडे सोपवलेल्या १२ सदस्यांच्या नावांच्या यादीत चंद्रपूरचे अनिरुद्ध वनकर यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विदर्भातून ते एकमेव आहेत. त्यांनी मागील वर्षी वंचित आघाडीकडून निवडणूक लढवलेली होती.महाविकासआघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील नावांची यादी बंद लिफाफ्यात शुक्रवारी सादर केली. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री नवाब मलिक आणि मंत्री अमित देशमुख उपस्थित होते.\nमहाविकास आघाडी सरकारने दोन आठवड्यांपूर्वी १२ जागांवरील नावांचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केला होता. यावेळी तिन्ही पक्षांकडून 12 जणांची नावे अंतिम केली होती. राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे (साहित्य) आणि आनंद शिंदे (कला). काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर (कला), शिवसेनाकडून उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी यांचा समावेश आहे.\nयासंदर्भात अनिल परब यांनी सांगितले, की १२ जागांच्या नावाची यादी मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह बंद लिफाफ्यात राज्यपालांना दिली आहे. यासंबंधी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर राज्यपाल ही नावे जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.\nPrevious articleराज्यात आजपासून दिवाळीची सुटी\nNext articleकोरोना संकटकाळात १ लाख १५ हजार बेरोजगारांना रोजगार\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/liquor-ban-free-in-chandrapur-district-after-six-years-128532357.html", "date_download": "2021-07-25T20:05:44Z", "digest": "sha1:27BZBBNMN426YUGRLM4LG5UGAFUWVODS", "length": 6606, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "liquor ban free in Chandrapur district after six years | सहा वर्षांनंतर उठवली चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिले होते आश्वासन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदारूबंदी:सहा वर्षांनंतर उठवली चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिले होते आश्वासन\nचंद्रपूर जिल्ह्यात दारूविरुद्ध असलेली व्यापक जनभावना, दारुमुळे त्रस्त स्त्रियांचे आंदोलन, तसेच ५८५ ग्रामपंचायती व जिल्हा परिषद या संवैधानिक संस्थांच्या प्रस्तावांमुळे आणि राज्यशासनाने नेमलेल्या देवतळे समितीच्या शिफारसींनुसार १ एप्रिल २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात लागू झालेली दारूबंदी सहा वर्षानंतर सरकारने परत उठवण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य आणि संतापाची भावना आहे.\nभाजपा सरकारातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक लढवताना चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे पालन करीत तत्कालीन सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली होती. जवळपास एक लाख सह्यांची मोहीम महिलांनी राबवली होती. त्यासाठी महिलांनी मुंडण आंदोलन केले होते. दारूमुळे हजारो संसार उद्धस्त होतात म्हणून एका सरकारने जिल्ह्यात दारूबंदी केली. तर दारूबंदी नंतरही अवैध दारू वाहतूक व विक्री वाढल्याचे कारण देत दुसऱ्या सरकारने ती मागे घेतली. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार व खासदार बाळू धानोरकर यांची भूमिका अनुकूल होती.\nमागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांनी दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र, ठाकरे सरकारने हा विरोध झुगारुन चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मागील काही काळापासून चंद्रपूरमधील दारुबंदी हटवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. यानंतरच हा निर्णय घेण्यात आला. अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचा दावा सरकारने निर्णय घेताना केला.\nअसा आहे दारूबंदीचा इतिहास\nचंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून संपूर्ण जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर मागील ६ वर्षांत (फेब्रुवारी-२०२१ पर्यंत) तब्बल ११८ कोटी ३१ लाख ९९ हजार ४३८ रुपयांची अवैध दारू पोलिसांनी पकडली. ४७ हजार ३६२ दारूतस्करांना अटक केली. पोलिसांच्या अंगावर गाडी नेऊन त्यांना ठार मारण्यापर्यत दारू तस्करांची मजल गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/207397-2/", "date_download": "2021-07-25T18:48:35Z", "digest": "sha1:G7MPRN55OEMPPCW5KQ3VS4RT5WRTO6O2", "length": 9439, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "| Janshakti Newspaper", "raw_content": "\nअवघ्या पाच रुपयात गरजूंची भागतेय भूक : तीन महिन्यात शिवभोजन केंद्राला प्रतिसाद\nरावेर (शालिक महाजन) : शिवभोजन थाळी या राज्य सरकारची महत्वकांक्��ी योजनेंतर्गत रावेर तालुक्यातील गरीब, बेसहारा, हातावर पोट असणार्‍या कुटुंबांतील सुमारे 18 हजार नागरीकांनी गेल्या तीन महिन्यात शिव थाळीचा लाभ घेतला आहे. राज्यातील कुणीही नागरीक उपाशीपोटी झोपता कामा नये या धोरणानुसार राज्य सरकारने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली आहे. दरम्यान, दररोज शंभर व्यक्तींना पोटभर जेवण देण्याची जबाबदारी येथील केंद्र प्रमुखांची असून अवघ्या पाच रुपयात जेवण मिळत असल्याने लाभार्थींमधूनही समाधान व्यक्त होत आहे.\n18 हजार लाभार्थींनी घेतला शिवथाळीचा लाभ\nकोरोना काळात सुरू झालेली शिवभोजन केंद्र योजना रावेर व सावद्यात 1 मे पासुन सुरू झाली आहे. दोन्ही केंद्रावर आतापर्यंत 18 महिला, पुरूष, मुली-मुलांनी ताव मारला आहे. एका दिवसाला जास्तीत-जास्त शंभर नागरीकांनी शिवभोजनाची थाळीचा आस्वाद घेता येतो.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअवघ्या पाच रुपयात भाजी, वरण, भात, चपाती\nअवघ्या पाच रुपयात दरोरोज 30 ग्राम वजनाची चपाती, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम वरण तर 150 ग्रॅम दर्जेदार भाजी देण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांची आहे तसेच जेवण दर्जेदार आहे किंवा नाही यासाठी अचानकपणे येथील पुरवठा अधिकारी हर्षल पाटील पाहणी करतात.\nकोरोनाबाधीतांना 140 तर गरीबांना 30 रुपये अनुदान देते शासन\nप्रत्येक लाभार्थीकडून पाच रुपये तर तीस रुपये अनुदान शासन असे 35 रुपये शिवभोजन केंद्र प्रमुखाना मिळतात. जेव्हा हेच शिवभोजन थाळी सोबत चहा, पोहा आणि एका केळासह कोविड सेंटरला पोहोचते. तेव्हा याची किंमत 145 रुपये होते. रावेर येथील शिवभोजन केंद्र प्रमुख म्हणाले की, गत महिन्यात तर एका दात्याने पाच रुपये प्रमाणे तब्बल पंधरा हजार देऊन महिनाभर फ्री जेवण पुरवण्याचे सांगितले होते, असे देखील लोक शिवथाळीला हातभार लावतात, असेही ते म्हणाले\nगरीबांना जेवणाचे मिळते समाधान\nकोरोना काळात सुरू झालेली शिवभोजन केंद्र अनेक गरीब व्यक्तीचे पोटभरत आहे. केंद्रावर स्वच्छता रहावी म्हणून मी स्वतःच बर्‍याच वेळा पाहणी करता. सावदा व रावेर दोघेही केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रावर येणार्‍या प्रत्येक व्यक्तिला चवदार व स्वादिष्ट जेवण द्यावे तसेच गरीब ज्यांचे कुणीच नाही त्या व्यक्तीला केंद्रावर जेवण करतांना पाहू�� समाधान वाटत असल्याचे पुरवठा अधिकारी हर्षल पाटील म्हणाले.\nठाकरे सरकार टिकणार नाही: ठाकरे बंधुंचेच भाकीत\nपुणे मनपाला राज्य सरकारने एक पैसाही दिलेला नाही: फडणवीसांचे गंभीर आरोप\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/the-hundred-year-old-kanhopatra-tree-in-the-vitthal-temple-will-be-planted-anew", "date_download": "2021-07-25T18:17:58Z", "digest": "sha1:IT6RO2Y3ML265DKERB7F32KLXQXRL7HD", "length": 9420, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीचे कान्होपात्राचे झाड नव्याने लावणार ! आषाढीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोपण", "raw_content": "\nविठ्ठल मंदिरातील शंभर वर्षांपूर्वीचे कान्होपात्राचे झाड नव्याने लावणार \nभारत नागणे - सकाळ वृत्तसेवा\nश्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात संत कान्होपात्राची संजीवन समाधी आहे. समाधी लगतच येथे शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे.\nपंढरपूर (सोलापूर) : श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात (Sri Vitthal-Ruktramini Temple) संत कान्होपात्राची (Saint Kanhopatra) संजीवन समाधी आहे. समाधी लगतच येथे शंभर वर्षांपूर्वीचे जुने तरटीचे झाड आहे. विठ्ठल दर्शनापूर्वी दर्शन रांगेतील भाविक याच झाडाच्या फांदीला मिठी मारून कान्होपात्रेचे दर्शन झाल्याचे समाधान मानतात. दरम्यान, मंदिरातील हे शंभराहून अधिक वर्षांपूर्वीचे जुने कान्होपात्रेचं (तरटीचे) झाड वटून गेले आहे. येथे फक्त झाडाच्या वाळलेल्या फांद्या उरल्या आहेत. तरीही भाविक कान्होपात्रेचं झाड म्हणून याच वाळलेल्या फांद्यावर माथा टेकवून कान्होपात्रेचं मनोभाव��� दर्शन घेतात. आता मंदिर समितीने (Vitthal-Rukmini Mandir Samiti) येथे नवीन तरटीचे झाड लावण्याचा निर्णय घेतला आहे. (The hundred year old Kanhopatra tree in the Vitthal temple will be planted anew)\nहेही वाचा: 'शासनाकडून लसपुरवठा होत नाही, मग माझ्या खिशातून करू का\nमंदिरातील तरटीचं झाड आणि संत कान्होपात्रा यांच्या विषयी भाविकांच्या मनात अपार श्रद्धा आहे. भाविकांच्या भावनेचा आणि श्रद्धेचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने संत कान्होपात्रेच्या समाधीजवळ पुन्हा नव्याने तरटीचं झाड (कान्होपात्रा वृक्ष) लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 20 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते मंदिरातील संत कान्होपात्रा समाधी जवळील जुन्या पिंपळाच्या झाडाच्या जागी तरटी वृक्षाचे रोपण करण्यात येणार आहे. या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता कान्होपात्रेच्या बहरलेल्या नव्या वृक्षाचेही दर्शन मिळणार आहे.\nहेही वाचा: होनमुर्गीत रोखले दोन बालविवाह चाईल्ड लाइनच्या कॉलवरून कारवाई\nअशी आहे कान्होपात्राची आख्यायिका\nमंगळवेढा (Mangalwedha ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. येथील गणिकेची मुलगी कान्होपात्रा ही विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. बिदरच्या बादशहापासून आपले रक्षण व्हावे म्हणून तिने थेट विठ्ठलाला साकडे घातले. विठ्ठलाने तिची ही कैफियत ऐकून तिला मंदिरातील बाजीराव पडसाळीत समाधी घेण्याची आज्ञा केली. त्यानुसार संत कान्होपात्रेने येथे संजीवन समाधी घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते. तेव्हापासून श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात याच तरटी झाडाच्या रूपात कान्होपात्रेला पाहिले जाते. कालांतराने हे झाड वाळून गेले. या झाडाचे दर्शन घेतल्याशिवाय पंढरीची वारी पूर्ण झाल्याचे समाधान मिळत नाही, अशी वारकऱ्यांची धारणा आहे. भाविकांच्या श्रद्धेचा व त्यांच्याविषयी असलेल्या भावनांचा विचार करून विठ्ठल मंदिर समितीने येथे पुन्हा तरटीचे रोपण करण्याचा निर्णय घेतल्याचे विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/entomopathogenic-fungi-naturally-growing-on-faw/", "date_download": "2021-07-25T18:13:18Z", "digest": "sha1:NRJ47UPP6VYGEOGYBD33OL6XQKF6I2MQ", "length": 11223, "nlines": 147, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "लष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक ब��रशी", "raw_content": "\nHome कीड व्यवस्थापन लष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक बुरशी\nलष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक बुरशी\nटीम होय आम्ही शेतकरी\nआज लष्करी अळी ने महाराष्ट्रात थैमान घातले असताना काही गोष्टी सकारात्मक देखील पुढे येत आहेत. कालच आमचे मित्र गणेश सहाने त्यांच्या जालना येथील मक्याच्या शेतात गेले असता मक्याच्या कणसावर त्यांना पांढऱ्या रंगाच्या आळ्या दिसून आल्या. गणेश ने आमच्या समूहावर फोटो पाठवल्यावर त्या अळ्यांवर नैसर्गिक रित्या नोमुरिया रिलाई या मित्र बुरशीची वाढ झालेली दिसली. गणेशच्या शेतात अशा बऱ्याच अळ्या दिसून आल्या आणि प्रायोगिक तत्वावर एक छोटासा प्रयोग देखील त्याने घेतला.\nगणेश सहाने त्यांच्या जालना येथील मक्याच्या शेतातील जैविक बुरशीने\nत्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र मालेगावचे अधिकारी श्री विजय शिंदे यांना दहिवळ या गावात मक्‍याच्या कणसावर अश्याच पांढऱ्या रंगाच्या आळ्या दिसून आल्या. त्यासोबत खाली जमिनीवर देखील या अळ्यांचा सडा पडलेला दिसला. सदरच्या आळ्या नोमुरिया रिलाई या जैविक बुरशीमुळे मृत झालेल्या दिसल्या. नैसर्गिक रित्या अशा बुरशींची अळीवर वाढ होणे ही शेतकरी वर्गासाठी खूप सुखावह गोष्ट आहे. या पद्धतीने अळीचे लवकरात लवकर व्यवस्थापन होऊ शकते. सध्या पावसाची असलेली भुरभुर, 25 ते 28 सेल्सिअस दरम्यान असलेले तापमान आणि हवेमध्ये असलेली उच्च आद्रता या मित्र बुरशीच्या वाढीसाठी योग्य आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नैसर्गिक रित्या या बुरशीची वाढ होताना दिसत आहे.\nशेतकरी मित्रांनो आपल्या ही मक्याचे निरीक्षण करा. अशा मित्र बुरशी ने प्रादुर्भावित आळ्या दिसत असल्यास हे नैसर्गिक नियंत्रणाचे उदाहरण आहे आणि कमी खर्चात लष्करी आळी चे नियोजन होऊ शकते. आपल्या शेतात जर असे कुठं दिसत असेल नक्की कळवा त्या बाबतीत आजून मार्गदर्शन करता येईल.\nलष्करी अळीवर नैसर्गिकरित्या वाढत आहे जैविक बुरशी\nफोटो- गणेश सहाणे आणि विजय शिंदे\nडॉ. अंकुश चोरमुले किटकशास्त्रज्ञ, पुणे ८२७५३९१७३१\nPrevious articleकडकनाथप्रकरणी सांगलीत १६ रोजी मोर्चा\nNext articleरेशीम उत्पादकांना ‘अच्छे दिन\nटीम होय आम्ही शेतकरी\nमाझे पीक, माझी जबाबदारी\nआधारभावाने मका खरेदी : वस्तूस्थिती आणि आव्हाने\nमका व्हॅल्यू चेन विकासातनीतीशकुमार साफ अपयशी\nलष्करी अळीवर ���व्हेरिया आणि मेटारायझम ह्या बुरशी पण वाढतात\nसर्वांनी एकत्र येऊन आपल्या तालुक्यात व गावातील यालष्करी अळीचा बंदोबस्त करणेगरजेचे आहे नाहीतर भविष्यातील शेती उत्पादनावर त्याचा वाईट परीणाम भोगावे लागतील.\nएकटे Beauverua असलेले ब्रिगेड बी 1.15%वे.पा आणी बव्हेरीया +Metarrhizium दोन्ही किटनाशक बुरशा असलेले कॅनबायोसीस कं चे उत्पादन ब्रिगेड लिक्विड ए करी 1किलो 200-300ली पाण्यात अमावश्या पौर्णिैमेच्या 2दिवसापर्यत चिब फवारावे पोंग्यात व जमिनीवर पडेल ह्याची खबरदारी घ्या छान अवशेष विरहित चारा पिकासाठी ऊपयुक्त\nसोबत जस्त, मॅगनेशीयम व फेरसची पण बर्याच जमिनीत मकापिकावर कमतरता दिसते म्हणुन त्यामधे *ताबा 2मिली +इटीएम 1मीली/ली मिसळून फवारणी करा .\nसध्या किटनाशक बुरशासाठी वातावरण एकदम पोषक आहे .\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2015/02/blog-post.html", "date_download": "2021-07-25T18:26:39Z", "digest": "sha1:G43GH4WDRQPRQMDNUYZNP4HY7HNKRQHW", "length": 21787, "nlines": 117, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: वांगी", "raw_content": "\nवांगे हे कोरड्या आणि उष्ण हवामानात येणारे पीक आहे. ते 13 ° से पासून 21 ° से तापमानात घेतले जाते. वांगी पिकाला ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस मानवत नाही.\nजमिनीची तयारी चांगल्या वाढीसाठी व विकासासाठी पाण्याचा निचरा होणारी, सुपीक व मध्यम काळी जमीन निवडावी.\nप्रथम जमिनीची आडवी-उभी नांगरट व कुळवांच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.\nरुचिरा, प्रगती, पुसा पर्पल लॉग, अरुणा, पुसा पर्पल राउंड, पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, मांजरी गोटा, कृष्णा, फुले हरित, फुले अर्जुन, को-1,को-2 व पी.के.एम. 1.\nसुधारित जातीसाठी हेक्‍टरी 400 ते 500 ग्रॅम तर संकरित जातीसाठी हेक्‍टरी 120 ते 150 ग्रॅम बी पुरेसे असते.\nपेरणीपूर्वी बियाण्यास 10%फॉरेट 20 gm / थायरम 3gm किंवा कार्बनडॅझिम (बाविस्टिन,सहारा) 1gm/kg ची प्रक्रिया करा. रासायनिक प्रक्रीये नंतर ट्रायकोडर्माची@5gm/kg प्रक्रिया करा. नंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. लागवडी आधी रोपांची VAM + नत्र स्थिरिकरण जीवाणू सोबत प्रक्रिया केली असता सुपर फॉस्फेटची 50% तर नत्राचि 25% बचत होते.\nवांग्याची रोपे तयार करणेसाठी गादीवाफे साधारणतः 3 x 2 मीटर आकाराचे तयार करून, वाफा 1 मीटर रुंद व 15 सें.मी. उंच करावा.\nवांग्यासाठी 25 मायक्रॉन जाडीचा काळा व सोनेरी रंगाचा मल्चिंग पेपर वापरला जातो. काळा रंग आतील बाजूला व चंदेरी/सोनेरी रंग वरच्या बाजूला ठेवून दोन्ही बाजूने पेपर जमिनीत गाडून लागवड केली जाते.\nप्रत्येक वाफ्यात चांगले कुजलेले शेणखत दोन घमेले टाकावे व 200 ग्रॅम संयुक्त रासायनिक खत टाकावे.\nरोप लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून चांगली मशागत करून (एकरी 3 ते 4 टन) शेणखत मिसळून द्यावे.\n- रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर 10 ते 15 दिवसांनी प्रत्येक वाफ्यास 50 ग्रॅम युरिया खत दोन ओळीमध्ये काकरी पाडून द्यावे.\nवांगी पिकासाठी मध्यम काळ्या जमिनीसाठी एकरी 60 किलो नत्र, 20 किलो स्फुरद व 20 किलो पालाश आवश्‍यक आहे. संपूर्ण स्फुरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी द्यावे आणि अर्धे उरलेले नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन महिन्यांनी द्यावा.\nरासायनिक खते चांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया),20 किलो स्पुरद (125 किलो एसएसपी) व 20 किलो पालाश (34 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकावे.\nलागवडीनंतर 10-15 दिवसात 19:19:19 आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे.\nचांगल्या वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया) प्रती एकर लागवडीनंतर 20 आणि 45 दिवसांनी द्यावे.\nपाण्यात विरघळणारी खते चांगल्या वाढीसाठी लागवडीनंतर 20-25 दिवसांनी 19:19:19 5gm/Ltr पाण्यातून फवारा.\nचांगल्या फुलधारणा व फळांचा विकास होण्यासाठी फुलो-यापूर्वी 19:19:19 5gm/Ltr आणि 0:52:34 5gm/Ltr पाण्यातून फळे तयार होताना फवारा.\nसुक्ष्म अन्���द्रव्ये लागवडीनंतर 40-45 दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फुलोरा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5 ते 3 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ धारणा अवस्थेत असताना 0:52:34 4 ते 5 ग्रॅम + बोरान 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. पिक फळ पोसत असतांना 13:0:45 4 ते 5 ग्रॅम + कॅल्शियम नायट्रेट 2 ते 2.5 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अन्नद्रव्यांची कमतरता लोह कमतरता. खालची पाने हिरवी, नवी पाने पांढरट दिसतात. नियंत्रण- चिलेटेड आयर्न एकरी 125-150 ग्रॅम 130 लिटर पाण्यातून फवारा संप्रेरके पिकाच्या प्राथमिक वाढीच्या काळात 1Ltr/acre ह्युमिक असिड किंवा 5 kg/acre ग्रॅन्युअल्स वापरल्यास त्याचा पिकाच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी एकरी ट्रायकोन्टनल होर्मोन 500 ppm हे 200Ltr पाण्यातून 100ml इतक्या प्रमाणात 15दिवसांच्या अंतराने 2-3 वेळा फवारा.\nहलके पाणी द्यावे. रोप 5 ते 6 आठवड्यात रोपे 12 ते 15 सें.मी. उंचीची झाल्यावर लागवड करावी.\nउन्हाळी हंगामात पिकाला 5-6 दिवसाच्या अंतराने व हिवाळ्यात 1 आठवड्याच्या अंतराने पाणी द्या. पावसाळ्यामध्ये पिकाची पाण्याची गरज पाहून पाणी द्यावे.\nठिबक सिंचन आराखडा -\n* प्रथमतः 120 सें.मी. रुंदीचे गादीवाफे व दोन गादीवाफ्यातील अंतर 30 सें.मी. असे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक गादीवाफ्याच्या मधोमध लॅटरल टाकून घ्याव्यात.\n* नंतर या लॅटरल लाइनवर 60 सें.मी. अंतरावर 4 लिटर प्रतितास ड्रीपर व दोन ट्रिपरमधील अंतर 50 सें.मी. असेल तर 3.5 लिटर प्रतितास क्षमतेचे ड्रीपर बसवावे.\n* दोन लॅटरलमधील अंतर 1.5 मी. ठेवावे.\n* लागवड करताना जोड ओळ पद्धतीने करावी. दोन ओळींमधील अंतर 90 सें.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 75 किंवा 60 सें.मी. ठेवून लागवड करावी.\nलागवडी/पेरणीनंतर लगेच परंतु पिक उगवण्यापूर्वी पेंडीमिथालीन 30 EC (स्टॉंम्प,धानुटॉप)150ml/15Ltr पाण्यातून फवारा. उभ्या पिकातील तणांच्या नियंत्रणासाठी पेरणीनंतर 30-35 दिवसांनी एकदा कोळपणी करावी.\nइमीडाक्लोप्रिड70WG(अॅडमायर,अॅडफायर) 5gm किंवा इमीडाक्लोप्रिड 17.8SL (मीडीया,कॉनफिडोर) किंवा थायामेथोक्सॅम (मॅक्सिमा,अरेवा,अक्टारा) 10 gm/15 Ltr पाण्यातून 12 दिवसांच्या अंतराने 2 वेळा फवारा.\nया किडीमुळे उत्पादनात 35% घट होवू शकते.नियंत्रणासाठी स्पीरोमेसिफेन 22.9SC (ओबेरोन,वोल्टेज) 20ml किंवा प्रोपारगाईट 57EC (ओमाइट,सिंबा) 40ml/15Ltr पाण्यातून फवारा\nखोड आणि फळे पोखरणा-या अळ्या\nखोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस 40% + सायपर मेथ्रिन 4% (रॉकेट, प्रोफेक्स सूपर) 350ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC400ml /200Ltr पाण्यातून प्रती एकर फवारा. किंवा खोड आणि फळे पोखरणा-या अळ्यांच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट(प्रोक्लेम EM-1) 5% SG 7gm किंवा क्लोरॅंट्रॅनीलिप्रोल 18.5%SC (कोरॅजन) 6ml किंवा फ्लूबेनडामाइड 39.9SC (फेम) 5ml किंवा फ्लूबेनडामाइड 20WG(फ्लूटॉन टाकूमी)@10gm/15Ltr पाण्यातून फवारा.\nपांढ-या माशीमुळे उत्पादनात 40% घट होते व विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.नियंत्रणासाठी अ‍ॅसीटामिप्रिड 20SP (धनप्रित, रेकॉर्ड) 5gm किंवा डायफेनथीरॉन 50WP(पेगासास,पोलो) 20gm/15Ltr पाण्यातून फवारा\nया रोगामध्ये पानांवर पांढरी भुकटी दिसून येते नियंत्रणासाठी गंधक 500gm प्रती एकर 200Ltr पाण्यातून फवारा.\nथंड,ढगाळ हवानाम,उच्च आर्द्रता ओली माती व रोपांची गर्दी यामुळे मर रोग येण्याची शक्यता आहे. मर रोगामध्ये पिक पूर्णपणे मरून जाते. मेटालेक्सील 8%+ मॅनकोझेब 64%WP (रीडोमीन MZ,कॉरोमील) 2gm/Ltr पाणी याप्रमाणे पेरणीपूर्वी भिजवणी करा.\nमावाच्या प्रादुर्भावामुळे पसरतो. 25%WG थायामेथोक्सॅम(क्रूसर,अक्टारा) @ 5gm/15 Ltr ची फवारणी करा.\nटेब्युकोनॅझोल 25ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारा. पानावरील ठिपके क्लोरोथॅलोनील (कवच, जटायु) @ 15gm/10Ltr किंवा प्रॉपिकॉनाझोल 25% EC (रडार, टिल्ट) 10 ml/Ltr ची फवारणी.\nपिवळेपणा कमी करण्यासाठी प्रोपिनेब 70WP 35gm+19:19:19 75gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nसुत्रकृमी मुळे मुळ्यांची वाढ थांबते व उत्पादनावर परिणाम होतो. सुत्रकृमी नियंत्रणासाठी कार्बोफ्युरान 3G (फ्युराडन,डाइफ्युरान फ्युरी)@10-15kg/एकर प्रदुर्भावाच्या तीव्रतेनुसार वापरा.\nकापणी आणि काढणी पश्चात तंत्र\nयोग्य अवस्था आणि तंत्र\nरोप लावणीनंतर 10-12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घात होते व जुन फळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत नाही. 4-5 दिवसांच्या अंतराने 10-12 वेळा वांग्याचे तोडे करावेत.साधारणपणे 3-3.5 महिने वांग्याची काढणी चालू असते.\nएकात्मिक कीड व्यवस्थापन -\n- सूत्रकृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्या जमिनीत टोमॅटो, मिरची भेंडी किंवा वेलवर्गीय भाज्या ही पिके घेतली असल्य���स तिथे वांग्याची लागवड करू नये.\n- रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम टाकावे. तसेच रोपावर डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे.\n- रोपांची पुनर्लागवड करताना रोपे इमिडॅक्‍लोप्रीड (10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी) च्या द्रावणामध्ये बुडवून नंतर लागवड करावी.\n- कामगंध सापळे 10 (दहा) प्रतिहेक्‍टर वापरावेत तसेच यातील सेप्टा (ल्युसी ल्युर) दर दोन महिन्यांनी बदलावी.\n- लागवडीनंतर 45 दिवसांनी तुडतुडे, मावा व पांढरी माशी या किडी आढळल्यास डायमेथोएट 30 टक्के प्रवाही 10 मि.लि. किंवा मिथिल डिमेटॉन 25 टक्के प्रवाही मि.लि. किंवा ट्रायझोफॉस 10 मिलि 10 लिटर पाण्यातून फवारावे.\n- रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बी पेरल्यानंतर 2 आठवड्यांनी 20 मिली मॅलेथीऑन 50% किंवा 2.5 मिली फॉस्फोमीडॉन 85% किंवा डायमेथोएट 30% 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारा.\n- लागवडीनंतर 20 दिवसांनी दर आठवड्याला किडलेले शेंडे व फळे आढळल्यास ती गोळा करून नष्ट करावीत किंवा खोल खड्ड्यात पुरून टाकावीत. या किडीसाठी सायपरमेथ्रीन (25 टक्के प्रवाही) 5 मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 3 मि.लि. 10 लिटर पाण्यातून फवारावे.\n- वांगी पिकावर कोळी आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 30 ग्रॅम किंवा डायकोफॉल 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.\n- वांग्यामधील बोकड्या/ पर्णगुच्छ याचा प्रसार तुडतुडे या किडीमुळे होतो. यासाठी तुडतुड्यांचे वरीलप्रमाणे नियंत्रण करावे.\n30 ते 40 टन प्रति हेक्‍टर उत्पादन मिळू शकते.\nLabels: उन्हाळी वांगी, बैंगन, माझीशेती, वांगी, शेतकरी, शेती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/author/pratima-ausarmal/", "date_download": "2021-07-25T19:44:22Z", "digest": "sha1:HXX5ADBQIGFVP5IMD3W7AHMXJYN6EPPP", "length": 11460, "nlines": 78, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "Pratima Ausarmal - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि…\nमराठी संगीताला पडलेले सुरेल स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधीर फडके उर्फ बाबूजींची २५ जुलैला १०२ वी जयंती असते. याचे औचित्य साधुन लेखक -दिग्दर्शक योगेश देशपांडे यांचे 'देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई' हे आगळे वेगळे पुस्तक प्रकाशित झाले…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत…\nमाजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला आपल्या ‘ब्राह्मण’ विधानामुळे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. डाव्या विचारांच्या समर्थकांनी रैनाला बरेच खरे-खोटे सुनावले. मात्र यादरम्यान सुरेश रैनाच्या समर्थनार्थ अनेक कलाकार आणि…\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी…\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीला अक्षय कुमारच्या आठवणी विसरण्यासाठी नऊ वर्षे लागली. सन २००० मध्ये ती अक्षय कुमारसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने व्यक्त झाली होती. ‘धडकन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अक्षयच्या दुसर्‍या नात्याबद्दल तिला कसे…\n प्रियांका चोप्राच्या नवऱ्याचा मोठा अपघात, व्हिडीओ होतोय व्हायरल\nप्रियांका चोप्रा याचा पती आणि अमेरिकन गायक व अभिनेता निक जोनास जखमी झाला होता. मेमध्ये निकचा अपघात झाला होता. त्यावेळी तो एनबीसी स्पेशल ऑलिम्पिक ड्रीम्स फिचरींग द जोनस ब्रदर्सची शूटिंग करत होता. हा प्री-टेप कार्यक्रम नुकताच टेलीकास्ट…\n एखाद्या फाईव्ह स्टार हाॅटेलच्या रुमसारख्या आहेत ‘या’ अभिनेत्रींच्या व्हॅनिटी व्हॅन, किंमतही…\nबॉलिवूड कलाकार त्यांच्या अभिनय तसेच त्यांच्या जीवनशैलीसाठी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालले आहे आणि ते कसे जगतात, याबद्दल सर्वकाही जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. महागड्या घरांपासून…\nअमेरिकेला गेल्यावर प्रियांका चोप्राने विकली मुंबईमधील आलिशान संपत्ती; तब्बल ७ कोटींमध्ये झाला…\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी जगातील प्रसिद्ध विवाहित जोडप्यांपैकी एक आहे. डिसेंबर २०१८ मध्ये दोघांचे लग्न झाले. दोघेही आपापल्या कला आणि क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. यामुळे त्यांची संपत्तीही लक्षणीय वाढत आहे. प्रियांका चोप्रा आता एक…\n‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त केले दुःख\n'माझा होशील ना' या मालिकेने टीव्हीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या मालिकने सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली होती. यातील गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री…\nमराठमोळ्या अमृता खानविलकरचा सुंदर नृत्याविष्कार पाहून तुम्हीही कराल कौतुक\n'नटरंग' चित्रपटातील 'वाजले की बारा'वर थिरकत, अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रेक्षकांची मने चोरली. आपल्या अप्रतिम नृत्य कौशल्याचा वापर करून तिने इंडस्ट्रीमध्ये आपली जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. तिच्या या कौशल्याची झलक ती सोशल मीडियावर देखील…\nलग्नानंतर सिद्धार्थ अन् मिताली प्रथमच ‘हौस हजबंड’साठी आले एकत्र; चाहत्यांकडूनही मिळतोय…\nअभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हे चाहत्यांमध्ये लोकप्रिय असणारं जोडपं आहे. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जातात. शिवाय ते मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. काही महिन्यांपूर्वी हे जोडपं…\nमृण्मयी देशपांडेच्या ग्लॅमरस अदा फोटो पाहून तर तुम्हीही व्हाल फिदा\nसाल २०१२ मध्ये झी मराठीवर 'कुंकू' ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील 'जानकी' हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/07/what-to-do-if-the-mobile-falls-into-the-water.html", "date_download": "2021-07-25T18:56:02Z", "digest": "sha1:GEQ5BXHR63SECORFJT53XZDVW6GWMDWF", "length": 8679, "nlines": 103, "source_domain": "itechmarathi.com", "title": "मोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे ? What to do if the mobile falls into the water -", "raw_content": "\nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे\nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \nआपला मोबाईल जर पाण्यात पडला तर काय होईल असे होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेत असतो .तरीही पावसाळ्यात मोबाईल भिजण्याचा आणि मोबाईल बंद पडण्याच्या घटना घडतात .जर असे झालेच तर घाबरून न जातात तुमच्या मोबाईलचे खालील प्रथोमपचर करा .मोबाइल पाण्यात पडल्यास काय कराल असे होऊ नये म्हणून आपण विशेष काळजी घेत असतो .तरीही पावसाळ्यात मोबाईल भिजण्याचा आणि मोबाईल बंद पडण्याच्या घटना घडतात .जर असे झालेच तर घाबरून न जातात तुमच्या मोबाईलचे खालील प्रथोमपचर करा .मोबाइल पाण्यात पडल्यास काय कराल … मोबाइल पाण्यात पडला, तर तो ताबडतोब पाण्याच्या बाहेर काढा. आणि लगेच स्विच ऑफ करा. ओला मोबाइल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका\nफोन पाण्यात भिजल्यावर सर्वात अगोदर फोन बंद करा\nजर फोन चालू असेल तर आत पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होऊ शकते.\nभिजलेला फोन आधी बंद करुन सर्व पार्ट्‌स वेगवेगळे करा.\nजसे की बॅटरी, सिमकार्ड, मेमरी कार्ड बाजूला काढून कोरड्या कापडावर ठेवा.\nएक दोन तासाने मोबाईल चालू करून पहा जर तुमचा मोबाईल चालू झाला नाही तर ,जवळच्या मोबाईल दुरुस्ती दुकानात दाखवा .\nमोबाईलमोबाईल ची काळजीमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nमोफत भरा पीकविमा योजने चा अर्ज मोफत भरून मिळणार…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T18:04:36Z", "digest": "sha1:S6JOW62N4RLP6L23WIB3JFGKFQAAPH3P", "length": 3384, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एअर चायना - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएर चायना ही चीनमधील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून बहुतांश उड्डाणे बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच मध्यपूर्व, पश्चिम युरोप तसेच उत्तर अमेरिका येथे बीजिंगपासून आणि आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय शहरांना चेंगडू, चॉंगचिंग, दालियान, हंग्झू, कुन्मिंग आणि शियामेन येथून सेवा पुरवते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-07-25T20:22:08Z", "digest": "sha1:NGICO72RSZKVJOQNFGFQCB7GJ6Y2HVJY", "length": 4828, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हंगेरीमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► हंगेरीचे टेनिस खेळाडू‎ (४ प)\n► हंगेरीचे फुटबॉल खेळाडू‎ (१ प)\n\"हंगेरीमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१४ रोजी १६:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन ��रण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/In-the-suicide-hit-district-the-farmer-himself-dug-a-well_8.html", "date_download": "2021-07-25T19:58:55Z", "digest": "sha1:RDNPDY5HCEI66HJNM4UNPRUT7NUUGAUG", "length": 11692, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्याने स्वतः खणली विहीर - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, ८ जून, २०२०\nHome महाराष्ट्र आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्याने स्वतः खणली विहीर\nआत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतकऱ्याने स्वतः खणली विहीर\nTeamM24 जून ०८, २०२० ,महाराष्ट्र\nकहते है की,होसला अगर बडा हो तो,बडे से बडा काम किया जा सकता है,जज्बा और जुनून के बुते बडी चुनोती या पार की जा सकती है\nम्हटलं जातं की, प्रेम म्हणजे सर्वस्व आहे.प्रेमाच्या पलीकडे काहीच नाही.एकदा प्रियसीला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. हे जगाने अनुभवल आहे.जगप्रसिद्ध सातवे आश्चर्य म्हणून प्रसिद्ध असणारा ताजमहाल सुद्धा प्रेमाचं प्रतीकच आहे. अनेक प्रियसी आणि प्रियकर येथे येतात आणि प्रेमाच्या आणाभाका घेऊन एक सेल्फी काढून आपल्या घरी परत जातात. आपलं प्रेम घट्ट करतात. शहाजहानने आपल्या लाडक्या पत्नीच्या आठवणीत बांधलेला ताजमहाल जगाला परिचित आहे. आणि तो विश्वातील प्रत्येक माणसाला मोहून टाकते.परंतु अशाच एका प्रेयसीसाठी बावीस वर्ष पर्वताला खोदून रस्ता बनवणारा दशरथ मांझी सुद्धा प्रेमाच्या पलीकडे जाऊन जगामध्ये आश्चर्य निर्माण करणारा आहे. व हे तेवढेच सत्य आहे.\nयवतमाळ जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसून काढण्याचं धाडस रामदासाने जगासमोर ठेवले त्यामुळे प्रशासन जनता आणि सर्वत्र रामदास आणि त्यांची पत्नीचा कौतुकच केले जाते.\nयवतमाळ जिल्ह्या हा शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून परिचित आहे. एकेकाळी यात जिल्ह्यांतील कळंब नगरीत कापसाचा शोध लागला अशी आख्यायिका आहे.जगात येथूनच कापूस गेला अशा प्रकारे सांगितले जाते. आज मात्र यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्येचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखले जाते.त्यामुळे शेतकऱ्यांकडे अवघ्या जगाची नजर लागलेली असते. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यांमध्ये येणाऱ्या लोनबेहळ येथील रामदास पिलावन यांचं प्रेम शेती नावाच्या एका प्रेयसीवर झालं आणि चक्क वैराण असणाऱ्या आपल्या मातेला ओलचिंब करायचं स्वप्न रामदास मी पाहिलं रामदास नावाचा मजूर आपल्या शेतीला हिरवगार करण्याचे स्वप्न पाहत असतांना दररोज मजुरीचे काम करून मिळालेल्या वेळामध्ये त्याने तीस फूट विहीर खोदली, तेही कुदळ आणि पावडयाने..आज त्या विहिरीला भरपूर पाणी आहे. त्यात विहिरीच्या पाण्यामधून ओलिताची शेती करतो. खरंच रामदासने उराशी असणारे स्वप्न त्याने पूर्ण केलं ताजमहाल आणी मांझीच्या पर्वतालाही लाजवेल हेच काम त्याने करून दाखवलं.यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये रामदास या बहादुरीचं कौतुक केलं जाते.\nBy TeamM24 येथे जून ०८, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/mp-raksha-khadse-has-written-a-letter-to-union-minister-after-chemicals-and-fertilizers-price-hike-news-updates/", "date_download": "2021-07-25T18:27:27Z", "digest": "sha1:KYAR57ODIMCQO5MVNIJ4NYLLXAL6IITA", "length": 25195, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र ��िरोध | खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » खतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nखतांच्या किमतीवरून खासदार रक्षा खडसेंचं केंद्राला पत्र | भाजपमधूनही दरवाढीला तीव्र विरोध\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nजळगाव, १८ मे | केंद्र सरकारने खताच्या किमतीत वाढ केली आहे. त्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. पवारांनी थेट केंद्रीय रसायन आणि खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून खतांच्या किमतीतील दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला असताना ही दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीकाही शरद पवारांनी केली आहे.\nपेट्रोलच्या किमती शंभर पार असताना केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवून सामान्यांना वेठीस धरल्याची टीका विरोधकाकडून होत आहे. एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकरी संकटात असताना खतांच्या किंमतीत वाढ करुन शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकण्याचं काम केंद्र सरकारने केलंय. त्यामुळे, विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केलंय. आता, खुद्द शरद पवार यांनीही या दरवाढीची दखल घेत केमीकल आणि फर्टीलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. तसेच, या दरवाढीकडे आपण गांभीर्याने पाहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी विनंतीही केली आहे.\nदरम्यान, भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील मोदी सरकारला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळतंय. रासायनिक खते विशेषतः मिश्र खते यांची दर वाढ त्वरित मागे घेऊन खतांच्या भावावर नियंत्रण आणण्याबाबत खासदार रक्षा खडसेंनी केंद्रीय रासायनिक व उर्वरक मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहून मागणी केली आहे. दरम्यान, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. खतांच्या वाढलेल्या किमती कमी केल्या जाव्या अशी केंद्राकडे रक्षा खडसे यांनी मागणी केली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय\nमहाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nVIDEO | भाजपच्या राजकारणाचा कळस | फुगे, हारतुरे अन फोटो शूटसाठी २ तास ऑक्सिजन टँकर रोखला\nदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (oxygen express ) धावणार आहे.\nइथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं\nकाँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आ��ीबाणी लावण्याची मागणी केली आहे.\nकोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.\nकोरोना आपत्तीत उत्तर प्रदेशातील संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच राम भरोसे - अलाहाबाद हायकोर्ट\nमागील 24 तासात देशामध्ये 2 लाख 63 हजार 21 जण कोरोना संक्रमित आढळून आले. हा सलग दुसरा दिवस होता, जेव्हा एकाच दिवसात 3 लाखांपेक्षा कमी संक्रमित आढळून आले. यापूर्वी रविवारी 2.82 लाख लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी देशात कोरोनाचे 3 रेकॉर्ड झाले. गेल्या 24 तासांत 4 लाख 22 हजार 391 लोकांनी कोरोनावर मात केली.\nकोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल\nकोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तार���ेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/06/blog-post_20.html", "date_download": "2021-07-25T19:04:31Z", "digest": "sha1:36SPLBGQAYL36FYIKUTHTKF6VSKEXVTM", "length": 12264, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: बाप रे बाप", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nकाल म्हणे बापाचा दिवस होता, म्हणजे फादर्स डे. अलीकडे रोजच कसले ना कसले डे येत असल्याने ते आल्याचे कळतही नाही. योगायोगाने मी काल माझ्या मुलाकडे रहायला गेलो होतो, पण या बापदिवसाचा मलाही पत्ता नव्हता आणि आमच्या चिरंजीवांनाही. सकाळचे वर्तमानपत्र दुपारी निवांतपणे चाळत असतांना कोणा बड्या बापांच्या मुलांनी मुक्तपणे उधळलेली मुक्ताफळे वाचली आणि कालचा दिवस आपला असल्याचे समजले, पण या दिवशी कोणी आणि नेमके काय करायचे असते ते काही कोणी सांगितले नाही आणि कोणीही काही वेगळे केलेही नाही.\nयावरून एका सिनेमातला संवाद आठवला. त्या काळात मकरंद अनासपुरे इतका पुढे आला नव्हता. तो त्याच्या खास औरंगाबादी स्टाइलमध्ये म्हणतो, \"अरे तुमचे आई आणि बाप जीवंत असतांनाच त्यांचे कसले दिवस घालताय् आमचा तर प्रत्येक दिवस फादर्स डे मदर्स डे असल्यासारखे आम्ही नेहमीच त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने वागतो.\"\nएक लहानगा मुलगा रस्त्याने जात असतांना त्याच्या बापाला म्हणाला, \"बाबा माझा हात घट्ट पकडून ठेवा हं, नाही तर मी गर्दीत कुठेतरी हरवेन.\"\nबाबा म्हणाला, \"अरे तुला एवढी काळजी वाटत असेल तर मग तूच माझं बोट नीट पकडून ठेव ना.\"\nत्यावर मुलगा म्हणाला, \"नको, उगीच माझं लक्ष कुठे तरी गेलं तर मी कदाचित तुमचं बोट सोडून देईन. पण मला माहीत आहे की काहीही झाले तरी तुम्ही मात्र माझा हात सोडणार नाही,\"\nदुस-या एका लहान मुलाला त्याच्या बापाने उंच स्टुलावर उभे क��ले आणि खाली उडी मारायला सांगितले. मुलगा घाबरत होता. त्याला धीर यावा म्हणून बापाने सांगितले, \"अरे, मार उडी. मी आहे ना तुला पकडायला.\"\nमुलाने उडी मारली. त्याला धरण्याचा प्रयत्नही न करता तो बाप मागे सरकला. मुलगा तोंडघशी पडला. त्याचा गुडघा आणि ढोपर खरचटले. त्याने उठून काही बोलायच्या आतच बापाने त्याला विचारले, \"पोरा, यातून तू काय शिकलास \nमुलगा उद्गारला, \"बापाच्या बोलण्यावरसुध्दा विश्वास ठेवायचा नसतो.\"\nबाप म्हणाला,\"बरोबर. हे लक्षात ठेवलेस तर तू धंदा चांगला चालवशील.\"\nउत्तमच लिहिता की सर तुम्ही तुमचा कुठल्याश्या पेपर मधला लेख वाचण्यात आला. लेखक कोण ते पाहावं म्हटलं तर तुमच्या ब्लॉगचा पत्ता तुमचा कुठल्याश्या पेपर मधला लेख वाचण्यात आला. लेखक कोण ते पाहावं म्हटलं तर तुमच्या ब्लॉगचा पत्ता मग तुमचा ब्लॉग ही पहिला आणि फोलोअर झालो. संवाद घडत राहतीलच. अपेक्षा आहे, उत्तम काहीतरी फलद्रूप होईल. भेटू पुन्हा\n'तुमचा कुठल्याश्या पेपर मधला लेख वाचण्यात आला'\nहे वाचून आनंद झाला (तो छापून आला म्हणून) आणि नवल वाटले की ते मलाच कसे समजले नाही.\nआपल्या उत्साहवर्धक अभिप्रायासाठी आभारी आहे. असेच माझे लिखाण वाचत रहा आणि माझा उत्साह वाढवत रहा अशी विनंती.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nतेथे कर माझे जुळती - ८ - श्री.यशवंत देव (उत्तरार्ध)\nतेथे कर माझे जुळ��ी - ८ - श्री.यशवंत देव (पूर्वार्ध)\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ६\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-sheetalkumar-shah-1013", "date_download": "2021-07-25T18:23:10Z", "digest": "sha1:HY6WSVIEICCCDJ4JO43BZSEW4P6O26LZ", "length": 13618, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Sheetalkumar Shah | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 5 जानेवारी 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये पर्यटन या सदरासाठी लेख पाठविण्याचे आवाहन वाचकांना करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेले लेख प्रसिद्ध करीत आहोत.\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे माझा मुलगा समीर व स्नुषा नीलकमल यांच्याकडे जाण्याचा योग आला. तेथे गेल्यावर पप्पा डेथ व्हॅलीला जायचे का असे समीरने विचारल्यावर मी म्हटले ’’अरे तेथे जाऊन काय करायचे आहे असे समीरने विचारल्यावर मी म्हटले ’’अरे तेथे जाऊन काय करायचे आहे . ’’नाव ऐकल्यावरच भीती वाटते’’, मग त्याने त्याचा खुलासा करून त्याबद्दलची माहिती सांगितली व तेथे प्रत्यक्ष गेल्यावर डेथ व्हॅलीविषयी असलेले सर्व गैरसमज व भीती दूर केली व आपण येथे आलो नसतो तर एका अलौकिक निसर्ग सौंदर्यास मुकलो असतो याची खात्री पटली.\nएक पायोनिअर ग्रुप १८४९-५० च्या हिवाळ्यात शॉर्ट रुट घेताना या भागात हरवला होता. त्यांची सुटका त्यांच्यातील दोन तरुण लुईस व जॉन रॉजर्स यांनी केली व नंतर त्यांनी परतताना पॅनामिंट पर्वतावरून जाताना मागे वळून पाहिले व ’गुडबाय डेथ व्हॅली’ असे म्हणाले म्हणून हे नाव पडले.\nलॉस एंजलिस ते लास व्हेगासला जाताना इतर मार्गाबरोबरच एक मार्ग हा डेथ व्हॅलीतून जातो. हे अंतर अंदाजे ७०० किलोमीटर आहे. डेथ व्हॅली व्हेगासपासून २०० किलोमीटर उत्तरेस आहे. डेथ व्हॅली ही साधारण २३० किलोमीटर लांब आहे व ३४ लाख एकरात पसरलेली आहे. सकाळी ६ वाजता लॉस एंजलिस येथून निघून दिवसभर डेथ व्हॅलीतून प्रवास करत, निरनिराळे पॉइंट्‌स पहात आपण रात्री ८ वाजेपर्यंत लास व्हेगासला पोहोचतो. रस्ता सुंदर व रमणीय आहे.\nडेथ व्हॅली हे उत्तर कॅलिफोर्नियात असून हा एक वाळवंटी व डोंगराळ प्रदेश आहे. डेथ व्हॅलीतील बॅड वॉटर बसीन हे ठिकाण समुद्रसपाटीपासून २८२ फूट खाली आहे. हा सर्व प्रदेश रुक्ष व प्रखर उन्हाचा आहे. जगातील सर्वांत उच्च तापमान ५७ अंश सें (१३४ अंश फॅरनहाइट) १३ जुलै १९१३ रोजी नोंदलेले आहे व हा जागतिक विक्रम आहे व डेथ व्हॅलीतच ’टेलिस्कोप शिखर’ जे पॅनामिंट माउंटन्स येथे वसलेले आहे. या शिखराची उंची ११०५० फूट आहे.\nडेथ व्हॅलीतच ’फर्नेस क्रीक रिसॉर्ट’ हा बाग लश ओयासिसमध्ये स्थित असून भोवतालचा भूभाग हा विस्तृत वाळवंटाने वेढलेला आहे. फर्नेस क्रीक रिसॉर्टमध्ये जगातील सर्वांत खाली १८ होलचे गोल्फ मैदान आहे. हे मैदान समुद्रसपाटीपासून २१४ फूट खाली आहे. या रिसॉर्टमध्ये ४ रेस्टॉरंट, म्युझियम, व टेनिस कोर्ट आहे. येथे खासगी लहान विमान उतरण्यास एअरपोर्ट आहे.\nडेथ व्हॅलीत पेट्रोल पंप नसल्याने व्हॅलीत प्रवेश करताना छोट्याशा गावामध्ये पुरेसे पेट्रोल व भरपूर पिण्याची पाणी व खाद्यपदार्थ यांचा साठा करून घ्यावा. डेथ व्हॅलीत फिरताना सकाळी १० च्या पुढे फिरताना पायी फिरणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे असे फलक आहेत. डेथ व्हॅलीत हा नुसता सपाट वाळवंटी प्रदेश नसून येथे ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या विविध रंगांचे डोंगर दिसतात व एकाच डोंगरात वेगवेगळ्या चार-पाच रंगाच्या छटा पाहावयास मिळतात. त्याप्रमाणे डेथ व्हॅलीत ’रेस ट्रॅक प्लाया’ नावाचे सुंदर कोरडे सरोवर आहे. तेथे मोठ-मोठे खडक रात्रीतून आपल्या जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत गूढरीत्या सरपटत जातात, जागा बदलतात.\nडेथ व्हॅलीत पहाण्यायोग्य ठिकाणे\nआर्टिस्ट ड्राइव्ह : हा १५ किलोमीटरचा ड्राईव्ह एका बाजूने निघून दुसऱ्या बाजूने निघणारा व रंगीबेरंगी डोंगराचे अप्रतिम निसर्गसौंदर्य दाखवणारा आहे.\nBadwater basin : हा भाग समुद्रसपाटीपासून २८२ फूट खाली आहे. सर्व भाग पांढरा क्षारयुक्त दिसतो. एका बाजूला डोंगर असून त्यावर समुद्रसपाटीचे शून्य कोठे आहे हे दर्शविले आहे.\nबोरॅक्‍स पावडर : डेथ व्हॅलीत जाताना बोरॅक्‍स पावडरचा कारखाना आहे. जगातील ६० ते ७० टक्के पावडर येथे बनते.\nस्कॉटी कॅसल ः मोठे स्पॅनिश घर आहे. त्याची टूर करता येते.\nगोल्डन कॅनियन ः आर्टिस्ट ड्राईव्हपासून ७-८ कि.मी. पुढे असून तेथे डोंगरामध्ये सोनेरी रंगाचे छटा दिसतात.\nडेथ व्हॅलीत राहण्यासाठी हॉटेल्स व कॅम्प ग्राउंडही आहेत. येथे रात्री मुक्काम केल्यास रात्री आकाशाचे दृश्‍य प्रदूषण नसल्यामुळे स्पष्ट व अत्यंत सुंदर दिसते. डेथ व्हॅलीच्या मध्यभागी ड्यून्स (वाळवंट) आहे. वसंतऋतूत डेथ व्हॅलीमध्ये रंगीबेरंगी फुलांचे ताटवे दिसतात (व्हॅ���ी ऑफ फ्लॉवर्सप्रमाणे) डेथ व्हॅलीत रॅटल स्नेक, विंचू, मोठे कोळी, कोल्हे, सरडे व मधमाशा आढळतात. डेथ व्हॅलीत आपण सूर्योदय व सूर्यास्त zabriskie point & sand dunes येथून पाहू शकतो असा डेथ व्हॅलीचा सफरीचा आनंद संधी मिळाल्यास सर्वांनी जरूर घ्यावा.\nकॅलिफोर्निया निसर्ग ठिकाणे प्रदूषण\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/category/religions", "date_download": "2021-07-25T18:03:18Z", "digest": "sha1:6LTRWMWVK23ZSM2TJBZMK24XSYWWP5UT", "length": 7795, "nlines": 147, "source_domain": "abhivrutta.com", "title": "आध्यात्मिक | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nनित्य करूया नारळ अर्पण …..\nपितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्वोपरी पिता आहेत…\nआध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे\nआध्यात्मिक June 8, 2021\nसंजय मुंदलकर, नागपूर विठोबा, विठू, विठ्ठल, पांडुरंग वा पंढरीनाथ ही हिंदू देवता मुख्यत: महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वंदली जाते. विठोबा हा श्रीहरीचा द्वापार युगातील दुसरा...\nआध्यात्मिक …… सर्वांना आकर्षित करणारा कृष्ण\nआध्यात्मिक May 25, 2021\nकृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील...\nआध्यात्मिक May 10, 2021\nसंत राजिंदर सिंहजी महाराज दरवर्षी इंग्रजी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (मदर्सडे) हा दिवस जगभरात मातें चा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. आई आणि मुलाचे...\nआध्यात्मिक April 6, 2021\nतुळस आपल्या घरातील महत्त्वाचं झाडं. प्रत्येकाच्या अंगणात तिचं अस्तित्व असतं. पर्यावरणासह धार्मिकदृष्टीनेही तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेष म्हणजे आरोग्यवर्धक वनस्पती म्हणून तिचे स्थान...\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, ���ाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/viral-photos-of-muslims-crowding-the-market-are-not-of-mumbais-muhammad-ali-road/", "date_download": "2021-07-25T18:21:16Z", "digest": "sha1:YJ7GRMP2L7GTO7VY5BX7FYCWOOF7CHQW", "length": 14039, "nlines": 87, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत | CheckPost मराठी", "raw_content": "\nबाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकांचे व्हायरल फोटोज मुंबईच्या महम्मद अली रोडचे नाहीत\nमुंबईच्या महम्मद अली रोडचे म्हणून काही फोटोज सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. ‘जे व्हायचं तेच झालं, हीच अपेक्षा होती, अतिशय सुंदर दृश्य, लॉकडाऊन का जनाजा’ अशा विविध उपहासात्मक वाक्यांचा आधार घेत ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या माध्यमांतून हे फोटोज व्हायरल केले जाताहेत.\nरमजानची खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगला, शासन नियमांना हरताळ फासून मुस्लीम समाज कसा गर्दी करत आहे हे सांगण्याचा प्रयत्न यातून होताना दिसतोय. हे फोटोज खवैय्यांच्या आवडत्या महम्मद अली रोडवरील असल्याचा दावा केला जात आहे. शेअर करणारे काही लोक मुख्यमंत्री कार्यालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ट्वीटर हँडल्सलासुद्धा टॅग करताहेत.\n‘चेकपोस्ट’ने गुगल रिव्हर्स इमेजद्वारे व्हायरल होत असलेल्या फोटोंची सत्यता तपासली असता हे फोटो मुंबईच्या महम्मद अली रोडवरील असल्याचा एकही पुरावा सापडला नाही. त्यानंतर गाड्यांचे नंबर्स, दुकानाच्या पाट्या याआधारे फोटोज नेमके कुठले हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र फोटोंची क्वालिटी तितकी उत्तम नाही की झूम करून त्याआधारे काही ठोस माहिती हाताशी लागेल.\nया सर्वात एक फोटो असा सापडला की ज्यामध्ये मेट्रो पुलाखाली खरेदीसाठी जमलेली गर्दी दिसत आहे. प्रथमदर्शनी मेट्रोमुळे हे दृश्य मुंबईचेच असावे, असे कुणालाही वाटू शकेल. मात्र आम्ही ज्यावेळी हा फोटो झूम करून बारकाईने निरीक्षण केलं, त्यावेळी मेट्रोपुलावरील एका चिन्हाने आमचं लक्ष्य खेचून घेतलं. त्या चिन्हाचा शोध घेतला असता असं लक्षात आलं की हा लोगो ‘हैद्राबाद मेट्रो ���ेल्वे’चा आहे. याचाच अर्थ असा की हे फोटो मुंबईतील नसून हैद्राबादमधील आहेत.\nएकदा का हे फोटोज महम्मदअली रोडवरील नसल्याची खात्री पटल्यानंतर मग ‘चेकपोस्ट’ने महम्मदअली रोडवरील सद्यस्थिती समजून घेण्यासाठी शोधकार्य सुरु केले. त्यावेळी महम्मदअली रोडवर घडणाऱ्या घडामोडींचं वार्तांकन करणाऱ्या विविध वृत्तपत्रांच्या आणि पोर्टल्सच्या बातम्या आम्हाला सापडल्या. त्यातली लोकसत्ताच्या बातमीचा मथळा असं म्हणतो की, ‘मशिदी बंद, नमाज घरातच- महम्मद अली रोड आणि त्याच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्येही शुकशुकाट’.\nयासंदर्भातच ‘मिड डे’ या इंग्रजी वृत्तपत्राने ‘Mumbai’s famous Mohammed Ali Road deserted’ या शीर्षकाखाली एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये महम्मद अली रोडवरील दरवर्षीची गर्दी, वेगवगेळ्या खाद्य पदार्थांची रेलचेल आणि यावर्षीच्या निर्मनुष्य, वाळवंट सदृश्य परिस्थितीच्या दृश्यांचा कोलाज केला.\n‘दैनिक भास्कर’ आणि ‘मुंबई मिरर’ने शेअर केलेले फोटोज सुद्धा महम्मदअली रोडची सद्यस्थिती दर्शवताना दिसले.\nआमच्या पडताळणी अंती हे स्पष्ट झाले आहे की महम्मद अली रोड, मुंबईच्या नावे व्हायरल केले जात असलेले फोटोज हैद्राबाद आणि इतर मुस्लीमबहुल भागातील आहेत. शिवाय सद्यस्थितीत मुहम्मद अली रोड परिसर निर्मनुष्य म्हणाता येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात रिकामा आहे. त्यामुळे मुंबईच्या महम्मद अली रोड वरील गर्दीचे व्हायरल फोटो फेक असल्याचे स्पष्ट झाल्याने या फेक व्हायरलला आम्ही ‘चेकपोस्ट’वरच अडवत आहोत.\nहे ही वाचा- वारीस पठाण यांनी लॉकडाऊन मोडला नाही, ‘तो’ व्हिडीओ तीन वर्षांपूर्वीचा \nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \n‘इतना डर काफी है तुम्हारे लोगो के लिये’ म्हणणारा मुस्लीम इसम मालेगावचा नाही | CHECKPOST मराठी धर्म-संस् May 24, 2020\n[…] हे ही वाचा- बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकां… […]\n'तब्लीगी जमात' कोरोना काळात फेकन्युजमुळे 'बळीचा बकरा' ठरली का वाचा स्पेशल रिपोर्ट\n[…] बाजारात गर्दी केलेल्या मुस्लिम लोकां… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:07:55Z", "digest": "sha1:UGSY24F3ASWX6RHW7QFU6CJFGFOWM45P", "length": 9515, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिंदखेड राजा - विकिपीडिया", "raw_content": "\nसिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील शहर आहे. हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे जन्म गाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजाला एक आगळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.\nसिंदखेड राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील एक विधानसभा मतदार संघ आहे.\n४५,००० लोकवस्तीच्या या सिंदखेड राजा शहरात जुन्या काळात बांधलेला जिजाबाईंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा बारव, सजना बारव, गंगासागर, बाळसमुद्र या नावाच्या विहिरी, चांदणीतलाव, मोतीतलाव हे ऐतिहासिक जलसाठे वगैरे बघण्याजोग्या वास्तू आहेत.\nमराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे नागपूर -मुंबई एक्सप्रेस हायवेवर स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अश्या सामूहिक ’जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर जिजाऊ सृष्टीसाठी जागा निवडण्यात आली आहे. या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारायच्या असे सांगितले जाते.ह्या ठिकाणी त्या युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत होत्या असे म्हणतात. त्याच जागेवर जिजाऊ सृष्टी हा प्रकल्प उभारला जाणार आहे.\nजिजाऊ सृष्टी हा देशाच्या स्वाभिमानाचा राष्ट्रीय प्रकल्प व्हावा, हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे, असा विचार आहे. त्यानुसार जिजाऊ सृष्टी हा विविध विषयांना सामावून घेणारा एकत्रित स्वरूप प्रकल्प व्हावा तो अद्यावत तीर्थक्षेत्र वा ज्ञानक्षेत्र व्हावे, ही संकल्पना आहे.\nजिजाऊ संग्रहालय, जिजाऊ ग्रंथालय, महिला रोजगार केंद्र, महिला मिलिटरी अ‍ॅकेडमी, संशोधन केंद्र, महिला विद्यापीठ अशा संस्थांची निर्मिती व्हावी, अशीही योजना आहे. त्यात ध्यानमंदिर, संशोधन विभाग, प्रार्थनास्थळांची रचना करणे, विज्ञाननिष्ठ परंपरा वृद्धिंगत करणारे मेळावे भरवणे, विश्वशांती व एकसंघतेसाठी विविध चर्चासत्राचे आयोजन, विविध विषयाचे प्रशिक्षण, कार्ड कॅम्पस, कमांडो फोर्स, ट्रेनिंग सेंटर यासारख्या विविध योजना, सर्व बहुजन समाज, विज्ञाननिष्ठ, कर्मनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ बनवून संपूर्ण विश्वामध्ये मानवा-मानवा मध्ये समता, समानता, बंधुत्वाची आचारसरणी व विचारसरणी मांडणारा तयार व्हावा, अशी मांडणी व आखणी करणे, हा जिजाऊ सृष्टीचा मुख्य उद्देश आहे.\nया प्रकल्पात भारताच्या सुमारे १०,००० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास, जिजाबाईच्या काळातील देशातील सर्व क्षेत्रातील स्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाचे प्रसंग ते इ.स. २००५ पर्यंतची देशाची वाटचाल, बहुजन समाजातील सर्व समसजसुधारक-संतांची शिकवण लिखित स्वरूपात, चित्ररूपाने, शिल्परूपाने, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या साहाय्याने आदी विविध प्��कारे चित्रित केली जाईल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०२० रोजी ११:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/04/22-what-exactly-is-going-on-in-police.html", "date_download": "2021-07-25T19:02:51Z", "digest": "sha1:SZWBSIHY7BB77ZDALCK5YEICTQA4FZSA", "length": 17302, "nlines": 70, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "22 लाखांची अवैध दारू पकडणाऱ्या पोलीस शिपाई रामटेके यांना शाब्बासकी ऐवजी वरिष्ठांकडून शिव्यांचा वर्षाव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठवरोरा22 लाखांची अवैध दारू पकडणाऱ्या पोलीस शिपाई रामटेके यांना शाब्बासकी ऐवजी वरिष्ठांकडून शिव्यांचा वर्षाव\n22 लाखांची अवैध दारू पकडणाऱ्या पोलीस शिपाई रामटेके यांना शाब्बासकी ऐवजी वरिष्ठांकडून शिव्यांचा वर्षाव\nमनोज पोतराजे एप्रिल २५, २०२१ 0\nपोलीस विभागात नेमके चालले तरी काय\nपोलीस अवैध दारू तस्करांचे पाठीराखे तर नाही\n: गुप्त सूचनेच्या आधारावर वरोरा येथील पोलीस शिपाई यांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअॅप मधून २२ लाखाची दारु पकडून दिली व कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत: फिर्यादी बनून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणात प्रामाणिक पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना पोलीस विभागातर्फे शाबासकीची थाप देण्याची आवश्यकता असताना मात्र वरिष्ठांकडून दारू का पकडली म्हणून त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करून त्याला दुय्यम वागणूक दिल्या गेली असल्याचे कळते. जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्रामाणिक पोलिस शिपाई रामटेके यांना वरोरा पोलीस स्टेशन तर्फे मदतीचा हात न मिळाल्याने पोलिस विभागात नेमके चालले तरी काय म्हणून त्याच्यावर शिव्यांचा वर्षाव करून त्याला दुय्यम वागणूक दिल्या गेली असल्याचे कळते. जीवावर उदार होऊन प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या प्रामाणिक पोलिस शिपाई रामटेके यांना वरोरा पोलीस स्टेशन तर्फे मदतीचा हात न मिळाल्याने पोलिस विभागात नेमके चालले तरी काय यावर शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.\nअधिक माहितीनुसार प्रवीण चंदू रामटेके मागील १३ वर्षापासून पोलीस विभागात कार्यरत असून वरोरा येथे मागील दोन वर्षापासून आपले कर्तव्य बजावीत आहेत. रोखठोक वृत्ती व प्रामाणिकपणामुळे जनमानसात त्यांनी आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी आपली ड्युटी आटपून रात्री आपल्या घरी विश्राम करत असताना रात्री तीन वाजताच्या सुमारास त्यांना एक मुखबिराचा फोन आला की वरोरा शहरातून मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपूर कडे जात आहे. सूचना मिळताच ते आपल्या दोन पंचांना घेऊन नागपूर – चंद्रपूर हायवेवरील आनंदवन चौकात पोहोचले. सूचनेप्रमाणे विना नंबर प्लेट वाली पिकअॅप त्यांना येताना दिसली. त्यांनी संबंधित वाहनचालकाला थांबण्याचा इशारा केला परंतु संबंधित गाडी चालकाने गाडी न थांबविता सुसाट वेगाने तिथून पळ काढला. पोलीस शिपाई रामटेके यांनी आपल्या चारचाकी गाडीने त्या अवैध दारूवाल्या गाडीचा पाठलाग केला असता अशोक लेलन्ड कपनीचे पिकअॅप वाहनचालक बोर्डा चौक परिसरात गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. पोलीस शिपाई रामटेके यांनी गाडीची पाहणी केली असता ताडपत्रीने झाकून असलेल्या विना नंबर प्लेटच्या गाडीत विदेशी दारू खरड्याच्या खोक्याने ठसाठस भरलेली दिसली.\nविशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या दारूच्या गाडीला सुखरूप त्याच्या मालकाकडे पोहोचण्यासाठी चंद्रपूर पोलीस विभागाच्या कर्मचार्‍यांकडून पायलेटिंग करण्यात येत असल्याचेही कळते. कारण अवैध दारुची गाडी पकडताच लगेच चंद्रपूर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेशी संबंधित एक- दोन कर्मचाऱ्यांनी तसेच एका ‘बंड्या ‘ नावाच्या मोठ्या दारू तस्करांनी गाडी सोडण्यासाठी पोलीस शिपाई रामटेके यांच्याशी संपर्क साधला व गाडी सोडण्यासाठी विनंती वजा दम ही दिला असल्याचे कळते. अशा वेळी पोलीस शिपाई रामटेके यांनी हिम्मत सोडली नाही व ते कोणत्याही आमिषाला बळी सुद्धा पडले नाही. त्यामुळे पोलीस शिपायांसारख्या छोट्या कर्मचाऱ्याला गप्प बसविण्यासाठी संबंधितांद्वारे वरोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांचे मार्फत फोन लावून गाडी सोडून देण्याची आदेश देण्यात आल्याचे कळते. परंतु प्रवीण रामटेके यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या आदेशाला न जुमानता प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत थेट गाडी पोलीस स्टेशनला लावली व स्वतः फिर्यादी म्हणून रिपोर्ट दिली.\nगाडी पोलीस स्टेशनला लागल्यानंतर व पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पोलीस शिपाई रामटेक याच्यावर शिव्यांचा भडिमार करण्यात आला. अवैध दारूची ऐवढी मोठी कारवाई एकट्याने एक हाती पार पाडून सुद्धा त्यांच्या मदतीला अपवाद वगळता कोणीच पोलीस कर्मचारी नव्हते. शेवटी रामटेके व त्यांच्या दोन पंचांनीच गाडीतून दारूचे खोके खाली उतरून मोजणी केली व नंतर तसेच गाडीत भरले. पिक अप गाडीत स्टर्लिंग रिझर्व्ह बी – ७ कंपनीचे बॅच नंबर २६० दि २७/३ /२१ एकूण किंमत १ लाख ३६ हजार ४०० तसेच गो- गो प्रीमियम कंपनी बॅच नंबर ४0 दि ०३ / २१ एकूण किंमत ५ लाख ८३ हजार २००, रियल स्टार प्रिमियम कंपनी बॅच नंबर १६ दि. ०३ / २० एकूण किंमत २ लाख३० हजार ४००, रियल प्रिमियम कंपनी बॅच नंबर ३७ दि.०३/२१ एकूण किंमत ८ लाख ९२ हजार ८०० असा एकूण १८ लाख ४३ हजार २०० रु.चा मालाचा समावेश होता. विदेशी दारू करीता वापरलेली अशोक लेलन्ड कंपनीची पिक अप गाडी किंमत ४ लाख रुपये ताब्यात घेतली. एकूण विदेशी दारू व गाडी २२लाख ४३ हजार २०० रू.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. व अज्ञात आरोपी विरूद्ध अपराध क्र.३३७/२०२१ कलम ६५ (अ ) ८३ म.दा.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगुप्त सूचना मिळाल्यानंतर आपले काम प्रामाणिकपणे पार पाडून पोलीस प्रशासनाची प्रतिमा उंचावणाऱ्या पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांना मात्र रात्री तीन वाजता पासून तर दुपारी दोन वाजेपर्यंत उपाशीपोटी राहावे लागले. त्यांची साधी दखलही घ्यायला कोणी तयार नव्हते,असे पोलीस स्टेशनचे एकूण चित्र दिसून येत होते. जे काम पोलिस विभागाचे होते ते काम एकट्या पोलीस शिपायाने स्वबळावर केले असताना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आवश्यक असताना त्याला शाबासकी देण्याऐवजी शिव्या व दुय्यम वागणूक मिळाल्याने पोलीस विभागात नेमके चालले तरी काय पोलीस विभागात प्रामाणिक कर्मचारी/ अधिकारी यांना वावच नाही अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रवीण रामटेके यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून त्यांची वरोरा पोलीस स्टेशन मधून हकालपट्टी तर होणार नाही ना पोलीस विभागात प्रामाणिक कर्म���ारी/ अधिकारी यांना वावच नाही अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे. प्रवीण रामटेके यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून त्यांची वरोरा पोलीस स्टेशन मधून हकालपट्टी तर होणार नाही ना अशीही चर्चा रंगत आहे.\nविशेष म्हणजे या अगोदर सुद्धा पोलीस शिपाई प्रवीण रामटेके यांनी टेभुर्डा येथील एका दारूवाल्या तस्करा विरुद्ध कारवाई केली असता तत्कालीन पोलीस निरीक्षक यांच्याकडून सुद्धा त्यांना अशाच प्रकारची वागणूक देण्यात आली होती. त्यामुळे पोलिस विभाग हा अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचे चित्र वरोरा शहरात दिसून येत आहे. प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या रामटेके यांना धाकदपट करणाऱ्या व त्यांनी एवढी मोठे कार्य स्वबळावर करूनही त्यांना सहकार्य न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यां विरुद्ध कडक कार्यवाही करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. तसेच पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणाकडे जातीने लक्ष देऊन तस्करांना मदत करणाऱ्या पोलीस विभागातील भेदी विरुद्ध निलंबनाची कार्यवाही करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.\n( आलेख रट्टे :- चंद्रधून )\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9913", "date_download": "2021-07-25T18:48:41Z", "digest": "sha1:ZGDVFPNUTNC44GVTGGA74PD25U2NAXT7", "length": 13103, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत : मुख्यमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत : मुख्यमंत्री\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे देशभरात निर्माण व्हावीत : मुख्यमंत्री\nप��णे : ऊस संशोधनामध्ये अग्रेसर असणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची केंद्रे राज्याबरोबरच देशभरात निर्माण व्हावीत तसेच या केंद्रांचा विस्तार जगभरात व्हावा, अशी सदिच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली(ऑनलाईन) तर ज्येष्ठ नेते तथा संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘तांत्रिक कार्यक्षमता अहवाल’, ‘आसवनी अहवाल’ चे प्रकाशन आणि साखर संघाच्या ‘दिनदर्शिका-2021’ चे प्रकाशन करण्यात आले. सभेस कामगारमंत्री तथा संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांच्यासह सदस्य व मान्यवर उपस्थित होते.\nभारतीय महिलांचं सोळा हजारी उड्डाण\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ऊस संशोधन क्षेत्रात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे कार्य मोठे आहे. कृषी, उद्योग, आणि शिक्षणावर आधारलेल्या या संस्थेचा गौरव आपण सर्वजण जाणतो आहोत. या संस्थेची पाहणी करुन येथील संशोधनाबाबत सविस्तर माहिती घेण्याची इच्छा असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शेतीला विज्ञानाची जोड देऊन आपली प्रगती साधता येते, हे या संस्थेने सिद्ध करुन दाखवले आहे. ऊस उद्योग क्षेत्रात प्रयोगशील असणाऱ्या या संस्थेचा विस्तार जगभरात होणे गरजेचे असून याकामी संस्थेच्या नियामक मंडळासह आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा. अनुभव संपन्न आणि दूरदृष्टी असणाऱ्या शरद पवार साहेबांच्या अनुभवाचा उपयोग आपण विकासासाठी करुन घ्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.\nसंस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले, मराठवाड्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पाथरवाला येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे [ VASANT SUGAR INSTITUTE ] विभागीय संशोधन व विकास प्रक्षेत्र मंजूर झाले आहे. हे केंद्र सुरु झाल्यावर ते राष्ट्रीय स्तरावरील संशोधन केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री महोदयांनी सहकार्य केल्यामुळे ��े केंद्र लवकर तयार होऊ शकेल, असे खा. शरद पवार यांनी सांगितले.\nआतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी\nसाखर आणि त्याच्या पदार्थांमुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल. यासाठी साखरेच्या पदार्थांचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज निर्माण करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा, असे सांगून साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ऊस क्षेत्रात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश म्हणून भारत देशाचा नावलौकिक आहे. यात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. तरुण पिढीला ऊस शेती आणि साखर उद्योगाची माहिती मिळवून देऊन तरुणांनी या क्षेत्रात उतरावे व प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने जागतिक दर्जाचे ह्यसाखर संग्रहालयह्ण पुण्यात उभारावे, अशी सूचना श्री. गायकवाड यांनी केली.\nPrevious articleआतापर्यंत राज्यात ११० लाख क्विंटल कापसाची हमी भावाने खरेदी\nNext articleवैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भंडारा सामान्य रुग्णालयाला भेट\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/telugu-actor-jaiprakash-reddy-death/", "date_download": "2021-07-25T19:02:58Z", "digest": "sha1:OPBSGKBXFLMRNZKUIAN2EVDVCHXYDX4Y", "length": 4912, "nlines": 58, "source_domain": "marathit.in", "title": "तेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nतेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन\nतेलगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन\nप्रसिद्ध तेलुगू अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे आंध्र प्रदेशातील गुंतूर याठिकाणी निधन झाले आहे.\nहृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश यांचे निधन झाले ते 74 वर्षा��चे होते.\nआंध्र प्रदेशचे तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\n‘जयप्रकाश रेड्डी यांच्या जाण्याने तेलुगू सिनेमा आणि थिएटरने आज एक हिरा गमावला आहे.\nमी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दु:खात सहभागी आहे.’, असे ट्विट करत चंद्राबाबू यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\nपुदिन्याच्या सेवनाने रोगांवर होईल मात\nआहारात फलाहार तंतुमय पदार्थांचे (फायबर) फायदे \nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/murud-dapoli-beach/", "date_download": "2021-07-25T20:04:07Z", "digest": "sha1:NK3NEP4DQI3CZDAYJKYZF4BM3GCMDB4S", "length": 6793, "nlines": 110, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Murud Dapoli Beach - Beaches in Ratnagiri - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nमुरूड बीच: दापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा\nरत्नागिरी जिल्ह्यात दापोली शहरापासून सुमारे 11 कि.मी. अंतरावर असणारे मुरूड (Murud Beach) हे छोटेसे गाव आपल्या लांबलचक, शांत आणि चमकणाऱया मऊ रेतीच्या समुद्रकिनाऱयामुळे प्रसिद्ध आहे.\nप्राचीन देवीचं मंदीर, हवेत हेलकावे घेणारी पोफळीची झाडे आणि समोर पसरलेला शांत, अथांग समुद्र ही मुरूडच्या बीचची खास वैशिष्ये म्हणता येतील.\nमुरूडचा किनारा (Murud Beach) हा रत्नागिरीमधील खास वीकेंड स्पॉट आहे.\nपुणे आणि मुंबई येथून तुलनेने फार अंतर नसल्याने दोन-तीन दिवसांची सुट्टी घालविण्याचे ठीकाण म्हणून पर्यटकांचे आवडते स्थळ आहे.\nयेथे समुद्रात खेळण्या���ी मजा अनुभवण्याबरोबरच वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलींग, बैलगाडीच्या चकरा, एटीव्ही रायडींग असे अनेक साहसी क्रीडाप्रकार येथे आहेत. त्याचप्रमाणे इथल्या समुद्रात डॉल्फीन्स ही दिसत असल्याने बोटीतून खोल समुद्रात जाऊन डॉल्फीन्सना उड्या मारताना बघण्याचा आनंद ही घेता येतो. त्याच बरोबर समुद्रगरूड, सीगल्स असे पक्षीही तुम्हाला येथे पहायला मिळतील.\nमुरूडच्या मुख्य रस्त्यावरच अठराव्या शतकात बांधलेले दुर्गा मातेचे मंदिर आहे. लाकडी खांब असणाऱया या मंदिराची उभारणी वाखाणण्याजोगी आहे. या मंदिराच्या मागे एक तळे देखील आहे. या मंदीराच्या प्रवेशालाच डाव्या बाजूला एक घंटा बांधलेली आहे.\nअसे सांगितले जाते की चिमाजी अप्पांनी वसई जिंकल्यानंतर तिथल्या एक चर्चमधून ती घंटा आणून येथे बांधली आहे.\nइथे समुद्रकिनाऱयाला लागूनच अनेक बीच रिसॉर्ट आहेत. त्याचप्रमाणे समुद्रापासून थोड्या लांब अंतरावर अनेक लॉजेसही आहेत. त्यामुळे आपल्या बजेटनुसार आपण येथे राहण्याची व्यवस्था बघू शकता.\nयेथून जवळच असणाऱया हर्णे बंदरातून ताजी मासळी आणून ती खाण्याची मजाही काही औरच…. \nHello, I am interested in [मुरूड बीच: दापोली जवळील शांत आणि आनंददायक समुद्रकिनारा]\nवेळणेश्वर : शंभो शंकराचे वास्तव्य असणारे सुंदर बीच\nहेदवी : दशभुजा गणेशाचे प्राचीन मंदिर\nगणपतीपुळे : ४०० वर्षे जुने गणपतीचे स्वयंभू मंदीर आणि सोनेरी वाळूचा समुद्रकिनारा\nगुहागर : सर्वात लांब आणि सुंदर समुद्रकिनारा लाभलेलं ठिकाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/twenty-indian-soldiers-have-been-martyred-in-east-ladakh-sonia-gandhi-asked-question-to-pm-narendra-modi-news-latest-updates/", "date_download": "2021-07-25T19:27:31Z", "digest": "sha1:YQOTCPQL3K4OJNDTJEWZTMSIMGW6BBOP", "length": 23046, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? – सोनिया गांधी | भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय? - सोनिया गांधी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगा�� ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » India » भारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय\nभारत-चीन वादावर केंद्र सरकारची भूमिका काय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १७ जून : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.\nचीन आणि भारतीय सैन्य दलात झालेल्या संघर्षावर यावेळी पंतप्रधानांनी थोडक्यात भाष्य केलं. ‘भारताने कधीच कोणावर आक्रमण केलं नाही. तसंच भारत जशाचं तसं उत्तर देण्यास सक्षम असून जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं मोदी म्हणाले. दरम्यान, पूर्व लडाखच्या नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. तर चीनचे ३५ जवान मारले गेले असल्याची माहिती समोर आली आहे.\nदरम्यान, पूर्व लडाखमध्ये २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी आता पुढे येऊन जनतेला संबोधित केलं पाहिजे. चीनने देशाचा भाग हडपला कसा यावर बोललं पाहिजे, आपेल २० सैन्य शहीद का झाले, तिकडची सध्याची परिस्थिती काय आहे असे विविध प्रश्न आज काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मांडले आहेत.\nआपले आणखी काही सैन्य बेपत्ता आहेत का आणखी किती सैन्य आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे आणखी किती सैन्य आणि अधिकाऱ्यांची परिस्थिती गंभीर आहेनक्की कोणता भाग चीनने व्यापला आहेनक्की कोणता भाग चीनने व्यापला आहे या सर्व प्रकरणावर सरकारचे नियोजन कसे आहे या सर्व प्रकरणावर सरकारचे नियोजन कसे आहे असे सवाल सोनिया गांधी यांनी उपस्थित केले आहेत. शिवाय, सैन्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस उभी असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.\nमागील बातमी पुढील बातमी\nचीनच्या हल्ल्यानंतर दिल्लीत संरक्षण मंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक\nलडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.\nजवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही – पंतप्रधान मोदी\nजवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लडाखमधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आज १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी त्यांनी चर्चा सुरू करण्यापूर्वी सर्व मुख्यमंत्र्यांसह शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.\nदेश तुमच्यासोबत, पण सत्य काय आहे काहीतरी बोला - संजय राऊत\nलडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला तणाव आता शिगेला पोहोचला आहे. भारतीय लष्कराने माहिती दिली की, गालवान खोऱ्या जवळ चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरसह 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या संघर्षात चीनचं ही मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.\nभारत-चीन वादावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, अमेरिकेची प्रतिक्रिया\nलडाख सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झडप निर्माण झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पडसाद उमटायला लागले आहेत. भारत-चीन वादात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. आम्ही लडाख वादावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे आता चीनची काय भूमिका असणार याकडे लक्ष लागले आहे. आधीच चीन आणि अमेरिकेत कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर जोरदार शीत युद्ध सुरु आहे.\nभारत-चीन विवाद: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक\nपूर्व लडाखमध्ये गलवाण खोऱ्यात झालेला संघर्ष आणि एकूणच चीनला लागून असलेल्या सीमेवरील परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. येत्या १९ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. भारतातील विविध पक्षाचे अध्यक्ष या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.\nभारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप, एक भारतीय अधिकारी आणि २ जवान शहीद\nलडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून असलेला तणाव आता आणखी वाढला आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. ज्यामध्ये भारतीय लष्कराचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खोऱ्यात ही झडप झाली. दोन देशांमधील चर्चेनंतर सर्व काही पूर्वस्थितीवर येत असताना ही घटना घडली.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/01/Strong-blow-to-actress-Kangana-Ranaut-Kanganas-plea-was-rejected-by-the-court.html", "date_download": "2021-07-25T18:03:21Z", "digest": "sha1:F3T6UXZGOEA2DQHNTK6NNNP4TLHIHLF2", "length": 7356, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "अभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रअभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली\nअभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली\nअभिनेत्री कंगना रानौतला जोरदार झटका ; कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली\nमुंबई : अभिनेत्री कंगना रानौत हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला असून सदनिकांचे अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, कंगन���ने नियमांचे उल्लंघन करत तीन फ्लॅट एकत्र केले आहे.\nउपनगर दिंडोशी येथील खटल्याची सुनावणीच्यावेळी न्यायाधीश एल. एस.चव्हाण यांनी आदेशात म्हटले आहे की, “खार परिसरातील 16 मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावर कंगना रनौत हिने आपले तीन फ्लॅट एकत्रित करताना नियोजित आराखड्यातील बांधकाम काढले आहे. त्यामुळे अन्य क्षेत्रही त्यात समाविष्ट केले. हे मंजूर योजनेचे गंभीर उल्लंघन आहे, ज्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे.' त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेला अनधिकृत बांधकाम पाडण्यापासून रोखण्यासाठी केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायालयाच्या या आदेशामुळे अभिनेत्री कंगना रनौत हिला मोठा झटका बसला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/03/blog-post_09.html", "date_download": "2021-07-25T19:52:04Z", "digest": "sha1:AVNRSAKOAXHVZXSTBB6WJJC2UTMUMG5L", "length": 14613, "nlines": 248, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: महिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल !", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमहिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल \nजागतिक महिला दिवस आणि गूगल ���र्च या दोन गोष्टींचा आपसात काय संबंध असेल बुचकळ्यात पडलात ना माझ्या बाबतीत त्यांचा एकमेकांशी संबंध येणार आहे असे मलासुध्दा कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण अचानक तो आलेला दिसला, तेंव्हा त्याबद्दल लिहायला एक आयता विषय मिळाला.\nकोणी एकादे चिटोरे लिहिले तरी दुस-या कोणीतरी ते वाचावे हा उद्देश ते चिटोरे लिहिणा-याच्या मनात असतो. ते चिटोरे त्या संभाव्य वाचकापर्यंत पोचवण्याची तजवीज तो करतो. एवढे दिवस या ब्लॉगवर मी फक्त स्वांतसुखाय, म्हणजे आपल्या मनाच्या समाधानासाठी (त्याची लिहिण्याची हौस भागवण्यासाठी) लिहितो आहे असे जरी मी इतरांना सांगितले तरी आपल्या मनाचे काय दुस-या कोणी ना कोणी आपले लेखन वाचावे असे त्या मनालासुध्दा वाटत राहते त्याचे काय करणार दुस-या कोणी ना कोणी आपले लेखन वाचावे असे त्या मनालासुध्दा वाटत राहते त्याचे काय करणार ते वाचले जात असल्याचे जोपर्यंत मनाला समजत नव्हते तोपर्यंत ते अस्वस्थ रहायचे. हा अट्टाहास कशासाठी करायचा असा प्रश्न स्वतःलाच विचारून त्याचे समर्पक उत्तर न मिळाल्याने ते बेचैन होत असे. इंटरनेटवरील स्थळांना भेट देणा-या लोकांची गणना करण्याचे तंत्र विकसित झाले आणि आपल्या स्थळाला भेट देणा-यांचा आकडा समजण्याची सोय झाली तेंव्हा त्यातून मनाला दिलासा मिळावा म्हणून मीही त्या यंत्रणेचा उपयोग करून घेतला. जालावर भटकतांना इथपर्यंत आलेल्या लोकांपैकी काहीजण तरी या पानावर लिहिलेला मजकूर वाचून पहात असतील या कल्पनेने मनाला बरे वाटायला लागले.\nदरवेळी नवा भाग लिहिण्यासाठी या ब्लॉगचे पान उघडले की इथे येऊन गेलेल्या पाहुण्यांचा आकडा ठळकपणे दिसतो. दिवसाला शंभर दीडशेने तो वाढतांना पाहून मनाचे समाधान होत होते. पण काल मी हे पान उघडले तेंव्हा त्या आकड्यात एकदम सातआठशेची घसघशीत वाढ झालेली पाहून थोडा धक्का बसला. गेले काही दिवस मी संस्कृत, संस्कृती यासारख्या रुक्ष विषयावर लिहीत असल्यामुळे ते आवर्जून वाचावे असे खूप लोकांना वाटेल अशी आशा नव्हती. माझ्या ब्लॉगचा टीआरपी किंचित कमीच होत चालला आहे असे वाटत होते. मग त्याने एकदम अशी उसळी कशी मारली हे एक गूढ होते.\nआजचे वर्तमानपत्र ही उद्याची रद्दी असते असे एक सुवचन आहे. ब्लॉगच्या बाबतीतसुध्दा ते लागू पडते अशी सर्वसाधारण समजूत आहे. रोजच्या रोज त्या दिवसाच्या तात्कालिक विषयाव��� लिहिल्या जाणा-या ब्लॉगला भेट देणारे रोज नवे लिखाण वाचण्यासाठीच येत असतात. नेदर्लंडबरोबर काल झालेल्या मॅचमध्ये आपल्या क्रिकेटवीरांनी काय कर्तृत्व गाजवले हे उद्यापरवा कोणीसुध्दा वाचणार नाही. याच कसोटीवर पाहता माझ्या ब्लॉगला भेट देणा-यांची संख्या अचानक कशी वाढली याचे मलासुध्दा आश्चर्य वाटले.\nब्लॉगरने आता स्वतःचे स्टॅटिस्टिक्स द्यायला सुरुवात केली आहे. त्यावर नजर टाकल्यावर या गूढाचा उलगडा झाला. आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्य यंदा मी काहीच लिहिले नव्हते. पण मागील दोन वर्षांमध्ये लिहिलेल्या लिखाणाला सहाशेहून जास्त लोकांनी गेल्या दोन दिवसात भेटी दिल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी मी काही लिहिले होते त्याची मला आता आठवण नसली तरी गूगलसर्चने ते शोधून काढून त्याचे धागे दिले आणि ते पकडून वाचकांनी त्यावर टिचकी मारली हे पाहून मी थक्क तर झालोच तसेच मला खूप आनंदसुध्दा झाला. गूगलमध्ये शोध घेतांना असंख्य नोंदी सापडतात, पण त्यातल्या फक्त पहिल्या काही नोंदींचे धागे येतात. त्यानंतर पुढे पुढे जाऊन शोध घ्यावा लागतो. हा क्रम कोठल्या निकषावर लागतो हे मला माहीत नाही. पण या वेळी मला त्यातून नक्कीच अनपेक्षित लाभ झाला यात शंका नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nफुकुशिमा येथील दुर्घटनेच्या निमित्याने (पूर्वार्ध)\nअणुशक्ती वीजकेंद्र आणि अणुबाँब\nमहिला दिवस जिंदाबाद, थँक यू गूगल \nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ७ (अंतिम)\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ६\nसंस्कृत, संस्कार, संस्कृती, संस्करण वगैरे - ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-bookshelf-uday-hardikar-marathi-article-3787", "date_download": "2021-07-25T19:29:58Z", "digest": "sha1:BRPHKQYKQILGLX4DDKVGKME7653HT23Q", "length": 14420, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Uday Hardikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबिबट्या का आला दारी\nबिबट्या का आला दारी\nसोमवार, 3 फेब्रुवारी 2020\nसंघर्ष ही नवी बाब नाही आणि तो माणसांतच असतो असेही नाही. माणूस आणि प्राणी यांच्यातही संघर्ष होतोच. पूर्वी तो होता, आजही आहे. भविष्यात प्राणी उरलेच, तर तो सुरू राहणार यात शंका नाही. सध्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात माणूस-प्राणी हा वाद टोकाला जायच्या स्थितीत आला आहे. विदर्भ परिसरात वाघ आणि पश्चिम महाराष्ट्रात बिबट्यांच्या बातम्यांना वृत्तपत्रे आणि वाहिन्यांवर स्थान मिळताना दिसते. ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला, की बिबट्यांचे हल्ले, त्यांचे बछडे सापडणे या बातम्या जणू पण का अशी वेळ येतीये, याचा विचार करायला हवा. निवृत्त साहाय्यक वनसंरक्षक प्रभाकर कुकडोलकर यांचे ‘बिबट्या आणि माणूस ः वन्य प्राण्यांचा जीवनसंघर्ष’ हे पुस्तक त्याचा विचार करण्यास उद्युक्त करते. ज्योत्स्ना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.\nवनाधिकारी म्हणजे कायम वाघ-बिबट्यांबरोबर सामना आणि धाडसाची कामे असा सर्वसामान्यांचा समज असतो. काही अंशी तो खराही आहे. पण जंगल म्हणजे केवळ वाघ-बिबटे नाही. सूक्ष्म कीटकापासून सगळे त्यात येतात.\nनिसर्गविषयक किंवा जुन्या शिकारकथांचे वाचन केल्यावर एक गोष्ट सहज लक्षात येते. ती म्हणजे सगळीकडे खलनायकाची भूमिका बिबट्या निभावतो, किंबहुना त्याला ती बहाल केली जातेच त्याला कारण आहे बिबट्याचा धूर्त, काहीसा उग्र स्वभाव. खरे तर आजच्या जगात जगायला बिबट्याएवढा लायक प्राणी आढळणार नाही. वाघाच्या तुलनेत दुय्यम असलेला बिबट्या निर्विवाद विजेता होण्याच्या मार्गावर आहे. तो आघाडीवर आहे तो त्याच्या या हुशारीमुळेच.\nअर्थात, मिळेल ते, मिळेल तेव्हा घेणे आणि कसलेही यम-नियम न बाळगता स्वतःचा फायदा पाहणे हे बिबट्याचे फार अनमोल गुण आहेत. जंगले कमी होत आहेत तसे भक्ष्य असलेले प्रा���ी घटत चालले आहेत. हुशार बिबट्याने गावांचा शेजार निवडला आणि शेळ्या, बकऱ्या, मेंढ्या, कुत्र्यांपासून कोंबड्यांपर्यंत मिळेल त्या प्राण्याचा आहारात समावेश केला. सध्याच्या स्थितीत उसाचे वाढते क्षेत्र तर बिबट्यांच्या पथ्यावरच पडले. भरपूर गचपण, भरपूर पाणी आणि खाद्याची तशी कमतरता नाही म्हटल्यावर बिबट्यांनी उसातच घर मांडून संसार सुरू केले. ऊस उभा असतो, तोवर बिबट्याचे अस्तित्व लक्षात येत नाही. तोडणीची वेळ आली, ती सुरू झाली की माणसांची हालचाल सुरू होते आणि तोडणी कामगार बिबट्याच्या घरापाशीच आल्यावर संघर्षाची ठिणगी पडते. मग कोणी जखमी होतो, तर क्वचित कोणी प्राण गमावतो. मग ओरडा सुरू होतो तो बिबट्याने निर्माण केलेल्या दहशतीचा.\nकुकडोलकर यांचे हे पुस्तक या परिस्थितीचा पाठपुरावा करते आणि केवळ प्रश्न न मांडता त्यावरचे उपायही सुचविते. स्वतः कुकडोलकर हे अनुभवी वनाधिकारी आहेत. पुण्यात कर्वे रोडवर आलेल्या बिबट्याला आणि भारती विद्यापीठाच्या परिसरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. भारती विद्यापीठाच्या आवारात आलेल्या गव्याला पकडण्याचा अनुभवही थरारक होता आणि त्याला पुन्हा त्याच्या अधिवासात सुखरूप सोडण्याचा आनंदही होता. तेव्हाच्या टेल्को कंपनीत मुक्कामाला आलेल्या बिबट्यानेही एक वेगळाच अनुभव दिला होता.\nया पुस्तकात केवळ बिबट्याच नव्हे, तर रानडुकरांच्या, कृष्णा नदीतील मगरींच्या प्रश्नांचाही उल्लेख आहे. तृणभक्षी प्राण्यांवर नियंत्रण ठेवून जंगलाचे पर्यावरण अबाधित ठेवण्याची महत्त्वाची भूमिका शिकारी प्राणी बजावतात. पण हिंस्र या नावाखाली त्यांचा संहार केला, तर तृणभक्षी प्राण्यांचे नैसर्गिक नियंत्रक संपतात आणि त्यांची संख्या वाढून शेतीला उपद्रव वाढतो. हरणे गोंडस, देखणी वगैरे असली, तरी त्यांची शेतावर धाड पडल्यावर शेतकरी रडकुंडीलाच येतो. तेच रानडुकरांबाबत. थोडक्यात काय, तर निसर्गाने कोणत्याही प्रजातीला बलिष्ठ होऊ दिलेले नाही. प्रत्येकावर एक नियंत्रक आहेच. या पुस्तकात अशा मुद्द्यांवर चर्चा आहे आणि ती महत्त्वाची वाटते. बिबट्याचा उपद्रव, वावर वाढल्यावर त्याला पिंजऱ्यात टाका किंवा सरळ ठार करा अशी मागणी जोर धरते. पण हे एवढे सोपे नाही. त्यासाठीही नियम-अटींच्या अधीन राहून कार्यवाही करावी लागते. गेल्या काही वर्षांत वन खात्याने बिबट्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना वाचविले आहे. जुन्नरजवळचे माणिकडोह येथील ‘बिबट निवारा केंद्र’ हे त्याचे उदाहरण आहे. वनाधिकारी-कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांतून हे केंद्र आज उत्तमरीत्या कार्यरत आहे. त्याचा परिचयही या पुस्तकात करून देण्यात आला आहे.\nपुस्तकाची निर्मिती उत्तम आहे. आकर्षक मुखपृष्ठ आणि गोपाळ नांदुरकर यांनी आतील पानांत काढलेली चित्रे या पुस्तकाला उठाव देतात. वन्य प्राणीही आपल्याच सृष्टीचे भाग आहेत आणि मानव-प्राणी सहजीवन शक्य आहे, हेच हे पुस्तक सांगते.\nपुस्तक परिचय महाराष्ट्र विदर्भ वाघ ऊस बछडे बिबट्या निसर्ग प्राण भारत कंपनी company कृष्णा नदी krishna river मगर पर्यावरण environment शेती farming वर्षा varsha\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/are-muslim-girls-in-kerala-being-trained-in-weapons-for-foundation-of-muslim-nation/", "date_download": "2021-07-25T19:56:33Z", "digest": "sha1:K25YDVQYXBLCZINHTQSA27HK55SHH4D3", "length": 13500, "nlines": 91, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "मुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीसाठी केरळातील मुस्लीम मुलींना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जातेय? | CheckPost मराठी", "raw_content": "\nमुस्लीम राष्ट्राच्या निर्मितीसाठी केरळातील मुस्लीम मुलींना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जातेय\nभारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्यासाठी केरळी मुस्लीम आपल्या मुलींना शस्त्रे चालवायला शिकवत असल्याचे दावे करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होतोय.\n‘केरल में मुसलमान अपनी बेटियों को शस्त्र चलाना सीखा रहे है और हिन्दू अपनी बेटियों को डांस सीखा रहे है मुसलमान लडकिया भारत को मुस्लिम राष्ट्र बनाने का सपना देख रहा है और हिन्दू लडकिया अमीर सलमान और शाहरुख को अपना बनाने का सपना सँजोये बैठी है’\nअशा कॅप्शनसह २.२० मिनिटांचा एक व्हिडीओ कट्टर हिंदुस्थानी, RSS शिवाजी नगर नोईडा यांसारख्या फेसबुक ग्रुप्स, प्रोफाईल्सवर शेअर केला जातोय.\nकेरल में मुसलमान अपनी बेटियों को शस्त्र चलाना सीखा रहे है और हिन्दू अपनी बेटियों को डांस सीखा रहे है मुसलमान लडकिया भारत को मुस्लिम राष्ट्र बनाने का सपना देख रहा है और हिन्दू लडकिया अमीर सलमान और शाहरुख को अपना बनाने का सपना सँजोये बैठी हैअजून वेळ गेलेली नाही आहे हिंदूंनो वेळीच सावध होऊन आपल्या मुलांना डान्स आणि गाणे शिकवण्यापेक्षा स्वसंरक्षण आणि मर्दानी खेळ शिकवून तयार करा येणारा काळ खूप वाईट असेल त्याची चाहूल आताच ओळखा 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏\n‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक राजेंद्र काळे यांनी व्हॉट्सऍपवर देखील हेच दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.\n‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल व्हिडीओ बारकाईने पाहिला असता त्यात ‘AsiaNet News’ चा वॉटरमार्क आढळला. हाच धागा पकडत गुगल सर्च केले असता युट्युबवर २७ जुलै २०१५ रोजी अपलोड करण्यात आलेल्या बातमीचा ६.३८ मिनिटाचा संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळाला.\nबातमीची भाषा मल्याळम असल्याने आशय समजणे अशक्य होते परंतु व्हिडीओखाली असलेल्या ‘Hamzathali Gurukkal’s Grand daughter Arifa 21 years old girl teaching Marshal Arts in Edappal’ या माहितीच्या आधारे पुन्हा गुगल सर्च केले.\nआम्हाला ‘द हिंदू’ची बातमी सापडली. बातमीनुसार २६ वर्षीय आरीफा केरळाचा पारंपारिक खेळप्रकार ‘कलारीपयट्टू’ शिकत आणि शिकवत आहे.\nआरीफाचे वडील ‘कलारीपयट्टू’ तरबेज आहेत. त्यांनीच आरीफाला शिकवले. ती आजतागायत ४ वेळा ‘स्टेट चँपियन’पद जिंकली आहे.\nकेंद्रशासनाने ‘कलारीपयट्टू’ खेळास ‘खेलो इंडिया युथ गेम्स’ मध्ये सामिल करून घेतले आहे.\nहा खेळ कुठल्याही धर्माच्या किंवा लिंगाच्या सिमांपलीकडे आहे. प्रत्येक मुलीने- महिलांनी स्व-संरक्षणासाठी हा खेळ खेळायला हवा असे आरीफाचे मत आहे.\nकेवळ मुस्लीम मुळीच नव्हे तर हिंदू महिलांची देखील या खेळात वाखाणण्याजोगी कामगिरी आहे. NDTVच्या २०१६ साली प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ७३ वर्षीय वयाच्या मीनाक्षी अम्मा ‘कलारीपयट्टू’ तरबेज आहेत. एखाद्या तरुणाला लाजवतील एवढी त्यांची सफाईदार खेळी आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावे दिशाभूल करणारे आणि धार्मिक सौहार्द गढूळ करणारा असल्याचे निदर्शनास आले. मुस्लीम मुलगी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेऊन मुस्लीम राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पहात नसून ती हिंदू धर्माची पार्श्वभूमी असणारा पारंपारिक ‘कलारीपयट्टू’ खेळ खेळत आणि शिकवत आहे.\nहेही वाचा: बंगालमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर फक्त मुस्लिमांचा भरणा व्हायरल यादी दिशाभूल करणारी\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-स���स्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nन्याय मागायला गेलेल्या हिंदू मुलीला पाकिस्तानमध्ये वकिलांनीच लाथा बुक्क्यांनी मारले\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/where-is-agriculture-minister-dadaji-bhuse/", "date_download": "2021-07-25T17:52:39Z", "digest": "sha1:JACVGLBJU2UGSJRXBWYOMFEO46GPWQS5", "length": 12795, "nlines": 142, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "कृषी मंत्री दादाजी भुसे कुठे आहेत?", "raw_content": "\nHome कृषी कृषी मंत्री दादाजी भुसे कुठे आहेत\nकृषी मंत्री दादाजी भुसे कुठे आहेत\nटीम होय आम्ही शेतकरी\nदादा भुसे यांच्या कामाचं कौतुक करायला हवं ते अगदी तोंड भरून कौतुक केले तरी कमी पडेल इतकं चांगलं काम त्यांचं मालेगाव मध्ये सुरू आहे. पण दादा भुसे हे मालेगावचे कृषिमंत्री नसून महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री आहेत.\nगेल्या सहा महिन्यापासून दादा भुसे फक्त शाब्दिक बाण सोडण्याशिवाय काहीच करत नाहीत, हे दिसत आहे. मात्र त्यांना वेळ देऊ या म्हणून त्यांच्यावर ती कधीही टीका केली जात नव्हती. मात्र शेतकरी आता अभूतपूर्व अशा संकटात असताना कृषिमंत्री मात्र कुठेही दिसत नाहीत.\nराज्यात 42 लाख 53 हजार 780 हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यासाठी 2 कोटी 10 लाख सरकी बियाणे लागले. सरासरी उत्पादकता तीन क्विंटल जरी धरली तरी राज्यात 500 कोटी क्विंटल कमीत कमी कापसाचे उत्पादन झाले आहे. मात्र राज्य सरकारने आतापर्यंत केवळ 170 ते दोनशे कोटी क्विंटल कापूस खरेदी केला तोही टोकन द्वारे म्हणजे अद्याप शेतकऱ्यांच्या हातात एक दमडीही पडलेली नाही. राज्यातील शेतकऱ्यांचा निम्म्यापेक्षा कापूस घरी पडून आहे.\nकृषी मंत्री दादा भुसे यांचा मालेगाव येथील सायकल वरून फिरतानाचा फोटो\nराज्यातील कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस विकत घेतला जात नाही. शेतकऱ्यांचा कांदा जागेवर पडून आहे. द्राक्ष, खरबूज, कलिंगड, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उसाचे बिल कारखानदारांनी दिले नाही. पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना दारात उभा करत नाहीयेत.\nजानेवारी 2019 ते जून 2019पर्यंत दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या केल्या. सर्व पिके व्यवस्थित असताना सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे बाजरी, कांदा, मका आदी सर्व खरीप पिकांचे नुकसान झाले. नदीकाठच्या गावांमधील पिके अक्षरशः वाहून गेली. मुख्यतः मका, कांदा, डांळिब, ऊस, द्राक्ष या नगदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. कृषी विभागाने विमा संरक्षण म्हणून पीकविमा काढण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला. नुकसानीनंतर कृषी, महसूल खाते व विमा कंपनीने पंचनामे केले. शासनातर्फे विमा कंपनीला स्पॉट व्हेरिफिकेशन करून भरपाई देण्याचे आदेशही झाले. अद्याप विमा कंपन्या एक रुपयाही द्यायला तयार नाहीत.\nशेतक���्यांनी दिलेल्या माहितीचा स्क्रीन शॉट\nराज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सध्या प्रचंड बिकट आहे. त्याकडे कृषिमंत्र्यांनी लक्ष द्यायला हवं. परभणी जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेला नाहीये. कापूस खरेदी केंद्रावर टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांना 5 – 10 हजार रुपये द्यावे लागत आहेत. शेतकऱ्यांना टोकन दिले पण कापूस कधी घेऊन जाणार आहे सांगत नाही. त्याचे पैसे कधी देणार आहात हे सांगत नाहीत.\nलॉकडाऊनमुळे हजारो कोटीचा शेतमाल विक्री आभवी शेतात सडून गेला आहे. त्यांची दखल घेतली ना त्याचा कुणी पंचनामा केला. साधे सांत्वनाचे दोन शब्दही कृषी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांबद्दल आले नाहीत. सरकार नवखे आहे म्हणून किती दिवस शेतकरी पोरांनी गप्प बसायचं आदरणीय दादा भुसे यांना मालेगावची परिस्थिती सांभाळायची असेल तर कृषिमंत्री पद सोडायला सांगायला हवाय. ज्या खुर्चीवर तुम्हाला बसवले त्या खुर्चीला न्याय द्या.\nखरीप तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना खते बी-बियाणे मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवाय. त्याना जे कृषी खाते दिले त्या खात्याची कामगिरी दमदार करायला हवीय अन्यथा खुर्ची खाली करायची तयारी करावी.\nPrevious articleटॉमेटो पिकावरील विषाणू संसर्गाबाबत किसानसभेचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nNext articleट्रॅक्टरची क्षमता जाणून घेण्यासाठी पीटीओ पॉवर असते महत्त्वाची\nटीम होय आम्ही शेतकरी\nशेतकऱ्यांना दरवर्षी मिळतील 36000 रुपये; महिन्याला जमा करा फक्त 55 रुपये PM kisan Maandhan Yojna\nऊस पिकामधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण\nशेतकरी नवरा नको गं बाई डॉक्टर, इंजिनिअर किंवा नोकरदारच हवा….\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/02/huge-fire-broke-out-at-chichpalli.html", "date_download": "2021-07-25T18:17:16Z", "digest": "sha1:UK6PXFCLEA2QURS2RD2QYNW2QN3YGHME", "length": 4705, "nlines": 61, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षन केंद्राला भीषण आग", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाचीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षन केंद्राला भीषण आग\nचीचपल्ली च्या बांबू प्रशिक्षन केंद्राला भीषण आग\nमनोज पोतराजे फेब्रुवारी २५, २०२१ 0\nमाजी अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील चीचपल्ली येथे 8898.36 लक्ष किंमत असलेला बांबू प्रोजेक्ट आज आकस्मिक आग लागल्याने धाराशाही झाला, अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या या प्रोजेक्ट मधे शेकडो लोकांना रोजगार मिळणार होता पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रोजेक्ट ला आग लागल्याने कोट्यावधी रुपयाचे नुकसान तर झालेच पण यावर शेकडो लोकांचा रोजगार गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या बांबू प्रोजेक्ट ला आग लागली कशीकी यामागे काही छडयंत्र आहे हे चौकशीतून समोर येईलच पण या घटनेमुळे बांबू प्रोजेक्ट व्यवस्थापणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%97-vaata-vaata-vaata-ga-lyrics-in-marathi-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-07-25T20:06:14Z", "digest": "sha1:YOCDXKEOBOKZXCV6D4CFRKRZYTCQR4TY", "length": 5186, "nlines": 151, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "वाटा वाटा वाटा ग - Vaata Vaata Vaata Ga Lyrics in Marathi - आनंदी गोपाळ 2019", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: वाटा वाटा वाटा ग\nचित्रपट: आनंदी गोपाळ (2019)\nसंगीत: हृषिकेश, सौरभ आणि जसर��ज\nवाटा वाटा वाटा ग हे गीत आनंदी गोपाळ या चित्रपट मधले असून या गीत चे गायक प्रियंका बर्वे हे आहेत. ह्या गीत ला संगीत हृषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले आहेत.\nमला क्षमा करा याला इंग्रजीत\nI am sorry अस म्हणतात\nबगा, माफी मागताना हि इंग्रजीचे धडे देतायत\nवाटा वाटा वाटा ग\nचालिन तितक्या वाटा ग\nमाथी छाया, पायी ऊन\nप्रवास माझा उफराटा ग\nवाटा वाटा वाटा ग\nचालिन तितक्या वाटा ग\nमाथी छाया, पायी ऊन\nप्रवास माझा उफराटा ग\nरानफुलाहून फुलणे माझे हट्टी ग\nसहा ऋतूंशी जन्माने मी कट्टी ग\nमैत्रीण माझी मीच मला\nमैत्रीण माझी मी मला\nदर्या दर्या दर्या ग\nउरात शंभर लाटा ग\nदर्या दर्या दर्या ग\nउरात शंभर लाटा ग\nलखलख मोती माझ्या आत\nकसा मी वेचू आता ग\nवाटा वाटा वाटा ग\nचालिन तितक्या वाटा ग\nमाथी छाया, पायी ऊन\nप्रवास माझा उफराटा ग\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/12/blog-post_26.html", "date_download": "2021-07-25T17:48:28Z", "digest": "sha1:3WIEC7JJ5C2XLXSIEKEOUVA76FYRUA6J", "length": 10719, "nlines": 293, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद - २)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nबात निकलेगी तो फिर... (भावानुवाद - २)\nमूळ गीताच्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे -\nनको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही\nलोक \"अकारण अबोला कशास\n\"कसली चिंता तुला वाटे\" असे विचारतील\nदावतील अंगुली पाहून त्या केसांस खुल्या\nआणि उलटून बघतील काळास सरल्या\nकांकणांना बघुन होतील आरोप किती\nकापरे हातही ठरतील गुन्हेगार किती\nलोक निष्ठूर हे सुनवतील खड्या बोलांनी\nमाझ्या विषयास छेडतील विषय फिरवूनी\nलावुनी घेऊ नको मनाला जरासेही तू प्रिये\nतुझ्या चेहऱ्याची चलबिचल टिपून घेतील ते\nसाहुनी घे परि, पलटून प्रश्न मांडू नको\nमाझ्या नावाला त्यांच्यासमोरी घेऊ नको\nनको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही\nमूळ कविता - \"बात निकलेगी तो फिर..\"\nमूळ कवी - कफील आजेर\nबात निकलेगी तो फिर... (भावानुवाद - १)\nबात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी\nलोग बेवजह उदास�� का सबब पूछेंगे\nये भी पूछेंगे के तुम इतनी परेशां क्यूँ हो\nउंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ़\nएक नज़र देखेंगे गुज़रे हुए सालों की तरफ़\nचूड़ियों पर भी कई तंज़ किये जायेंगे\nकाँपते हाथों पे भी फ़िकरे कसे जायेंगे\nलोग ज़ालिम हैं हर एक बात का ताना देंगे\nबातों बातों में मेरा ज़िक्र भी ले आयेंगे\nउनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना\nवरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे\nचाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे\nमेरे बारे में कोई बात न करना उनसे\nबात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी\nLabels: कविता, भावानुवाद - कविता, मुक्तछंद\nआपलं नाव नक्की लिहा\nजिवंत आहे तोवर मेलो नाही.. (आनंद)\nऐक तुला छोटीशी गोष्ट सांगतो\nबात निकलेगी तो फिर... (भावानुवाद - २)\nअंगणातली रातराणी.. (उधारीचं हसू आणून)\n\"डॉन - दोन\" - Don 2 (चित्रपट परीक्षण)\nह्या जगण्यावर जीव जडावा..\nटाईम हील्स एव्हरीथिंग (उधारीचं हसू आणून)\nतुम्ही रस्ते मागू नका..\nकळले नाही कुणास काही....\nते राजे औरच होते..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A3%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T19:48:23Z", "digest": "sha1:N5SAIO4SAY5QRWBF62AQ7RLI34PFKF6K", "length": 7154, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भ्रूणहत्या - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nगर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातास भ्रूणहत्या म्हणतात.\nभ्रूणहत्या संबंधीत सरकारी नियमानुसार सुचना\n१.१ भारतातील लिंगप्रमाणात लोकसंख्या\n१.२ भारत सरकारकडून बदल\nस्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते.\n'पुरुषप्रधान संस्कृती' आणि 'पुरुषवर्चस्वी समाज' अशा प्रकारची मानसिकता असलेल्या समाजात / कुटुंबात मुलांच्या (पुरुषांच्या) जन्माला प्राधान्य देऊन स्त्���ियांच्या जन्मास विरोध केला जातो. अशा प्रसंगी स्त्रीच्या पोटातील गर्भाचे निदान करून तो गर्भ स्त्रीचा असल्यास गर्भपात करून त्याला नष्ट करण्यात येते. ह्यासाठी भारतात कायद्याने लिंग निदानाला बंदी आहे.\nभारतातील लिंगप्रमाणात लोकसंख्यासंपादन करा\n१९०१ साली ९७२ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. २००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती.\nमहाराष्ट्रातील सहा वर्षांच्या खालील मुलींचे प्रमाण सन २००१ मध्ये ९१३ असे होते. मात्र २०११ च्या जनगणनेनुसार हे प्रमाण ८८३ इतके म्हणजे जवळ जवळ ३०% खाली उतरले आहे. [१]\nभारत सरकारकडून बदलसंपादन करा\nप्रसवपूर्व परिक्षणतंत्र कायद्याच्या अन्वये गर्भलिंग चाचणीवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवैध पद्धतीने ह्या चाचण्या केल्या जातात.\nहे प्रकार रोखण्यासाठी शासनामार्फत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र - लिंगनिवडीस प्रतिबंध कायदा १९९४ आणि सुधारित कायदा २००३ उपलब्ध आहेत. मात्र ह्या कायद्यांची म्हणावी तशी अमलबजावणी होताना दिसत नाही.\nस्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व सोनोग्राफी सेंटरवर \"सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र सोनोग्राफी यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्‍टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०२१ रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1885964", "date_download": "2021-07-25T20:17:07Z", "digest": "sha1:BYW2345JAM24F2JWNUNWVVR3KPAMJUBB", "length": 2748, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य:अरूण रूपनर\" च्या विविध आ��ृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१ मार्च २०२१ पासूनचा सदस्य\n१५:३६, २० मार्च २०२१ ची आवृत्ती\n४४४ बाइट्स वगळले , ४ महिन्यांपूर्वी\n१५:३६, २० मार्च २०२१ ची आवृत्ती (संपादन)\nअरूण रूपनर (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\n१५:३६, २० मार्च २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअरूण रूपनर (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2021-07-25T20:29:32Z", "digest": "sha1:UEVUNOE26AETZCPXZBMMP6OVRCEZKCWA", "length": 7449, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माँते कॅसिनो - विकिपीडिया", "raw_content": "\nCassino, फ्रॉसिनोना प्रांत, लात्सियो, इटली\n४१° २९′ २४″ N, १३° ४८′ ५०.०४″ E\nमॉंते कॅसिनो इटलीमधील एक टेकडी आहे. रोमपासून १३० किमी आग्नेयेस कॅसिनो शहराजवळील ही खडकाळ टेकडी ५२० मी उंचीची आहे. रोमन काळात या भागाचे नाव कॅसिनम होते.\nया टेकडीवर कॅथोलिक पंथीय ख्रिश्चनांचा मोठा मठ आहे.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/bhagyashri-mote-shared-her-hot-photo-while-playing-water/", "date_download": "2021-07-25T18:38:23Z", "digest": "sha1:HSNQMY6CK2LESH6NGLFYVKOYFUVDOTQI", "length": 9110, "nlines": 69, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'... तो मैं पानी-पानी हो गयी', भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फो��ोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत\n‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत\nमराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हटलं की, भाग्यश्री मोटेचे नाव लक्षात येते. ती सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तीमत्त्व आहे. तसेच ती सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंनी ती सतत सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनते. याशिवाय तिचे फोटो चाहत्यांना पुरते वेडे करून सोडतात. आपल्या हॉट अदांनी ती चाहत्यांना अक्षरशः घायाळ करते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.\nनुकतेच भाग्यश्रीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत, जे बघता बघताच व्हायरल झाले. याचे कारण म्हणजे, यातील तिचा हॉट अंदाज. या फोटोंमध्ये नेटकऱ्यांना अभिनेत्रीची हॉट स्टाईल पाहायला मिळाली आहे. यात ती पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि निळ्या रंगाचे शॉर्ट्स घालून पाण्यात खेळताना दिसली आहे. सोबतच तिने अतिशय हॉट स्टाईलमध्ये फोटोसाठी पोझ दिली आहे.\nहे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, “सैया ने देखा ऐसे, मैं पानी-पानी हो गयी” तिच्या फोटोसोबतच हे लक्षवेधी कॅप्शनही चर्चेत आलं आहे. या फोटोवर कमेंट करून चाहते तिचे तोंडभरून कौतुक करत आहे. तिच्या कमेंट सेक्शनवर एक नजर टाकली, ते पूर्ण लाल हार्ट ईमोजी आणि फायर ईमोजीने भरलेले दिसेल. (bhagyashri mote shared her hot photo while playing water)\nही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही भाग्यश्रीने बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना घायाळ केले आहे. मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर ती आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती हार्दिक गज्जर दिग्दर्शित ‘रावण लीला’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो\n-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती\n‘…तुम्ही सदैव जिवंत राहाल’, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर फरहान अख्तरचे भावुक पत्र\n‘इंडियन आयडल १२’मध्ये अरुणिता कांजिलालचा परफॉर्मन्स पाहून सोनू कक्कर झाली इंप्रेस; दिली ‘ही’ खास भेट\nशिवानी बावकरच्या हास्याने जिंकले चाहत्यांचे मन; पाहायला तिची मिळाली दिलखेचक अदा\nमहाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले,…\n अनिता दातेने नेसली इको तत्वाची साडी; पोस्ट शेअर करत साडी बनवणाऱ्या…\n‘सई आयुष्यात आली आणि…’, फोटो शेअर करत आदित्यने सोशल मीडियावर व्यक्त…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T20:02:06Z", "digest": "sha1:6M4L3TJQP7XXOTLL3JEG5C24FBAM7RDY", "length": 5630, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा १९४३ ते १९९२ सालादरम्यान अस्तित्वात असलेला एक भूतपूर्व युगोस्लाव्हियन देश आहे. युगोस्लाव्हिया हा शब्द मुख्यतः ह्याच देशाचा उल्लेख करण्याकरिता वापरला जातो.\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक\n← १९४३ – १९९२ →\nब्रीदवाक्य: Bratstvo i jedinstvo (बंधुता आणि एकता)\nराष्ट्रप्रमुख योसिफ ब्रोझ तितो (१९५३ - १९८०)\nक्षेत्रफळ २,५५,८०४ चौरस किमी\n–घनता ९२.७ प्रती चौरस किमी\nयुगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा देश मध्य व दक्षिण युरोपात २,५५,८०४ वर्ग किमी इतक्या क्षेत्रफळावर वसला होता व जुलै १९८९ मध्ये त्याची लोकसंख्या २,३७,२४,९१९ एवढी होती. बेलग्रेड ही युगोस्लाव्हियाची राजधानी होती. युगोस्लाव्हियाचे साम्यवादी संघीय प्रजासत्ताक हा एक कम्युनिस्ट ���ेश होता.\n१९९२ साली अनेक युद्धांनंतर युगोस्लाव्हियाच्या साम्यवादी संघीय प्रजासत्ताकाचे विघटन झाले व खालील स्वतंत्र देशांची स्थापना झाली.\nयुगोस्लाव्हियाचे विघटन दाखवणारे चित्र\nहे सुद्धा पहासंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/approval-excavation-direct-gas-pipeline-kolhapur-city-361773", "date_download": "2021-07-25T18:54:40Z", "digest": "sha1:TVVPQXHMQUS2CJLW3WZCAGVGFEVRNGZ2", "length": 8101, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोल्हापूर शहरात थेट गॅसपाईपलाईनच्या खोदाईस मंजुरी", "raw_content": "\nकोल्हापूर : गॅस पाईपलाईन टाकताना खोदाई केलेला रस्ता त्वरित दुरुस्त करुन देण्याच्या अटीवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत उपसुचनेसह मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या खोदाईच्या दराने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे शुल्क भरणे पवडत नसल्याचे कंपनीने कळविले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.\nकोल्हापूर शहरात थेट गॅसपाईपलाईनच्या खोदाईस मंजुरी\nकोल्हापूर : गॅस पाईपलाईन टाकताना खोदाई केलेला रस्ता त्वरित दुरुस्त करुन देण्याच्या अटीवर गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करण्यासाठी परवानगी देण्याचा प्रस्ताव आजच्या सर्वसाधारण सभेत उपसुचनेसह मंजूर करण्यात आला. महापालिकेच्या खोदाईच्या दराने पाईपलाईन टाकण्यासाठी खोदाईचे शुल्क भरणे पवडत नसल्याचे कंपनीने कळविले होते. त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निलोफर आजरेकर होत्या.\nसत्यजित कदम, शारंगधर देशमुख म्हणाले, \"\"प्रस्तावाला कधीही विरोध नव्हता. मात्र, यापूर्वी ठेकेदारांनी खोदाई केल्यानंतर रस्ता नव्याने केला नसल्याचा अनुभव आहे. या प्रकल्पात रस्त्यांची जबाबदारी महापालिका प्र��ासनाने घेतली पाहिजे. काम झाल्यानंतर खोदाई झालेला रस्ता तात्काळ डांबरीकरण करावा, हीच सर्व सदस्यांची भूमिका आहे.''अशोक जाधव यांनी पाच वर्षात ठेकेदारांनी अशा प्रकारे खुदाई केली. मात्र, रस्ते नव्याने केले नाहीत. यामुळे अपघाताच्या घटना घडल्याचे निदर्शनास आणले. कदम म्हणाले, \"\"हा प्रकल्प लोकांच्या फायदासाठी असून, व्यावसायिक उद्देश नाही. त्यामुळे खोदाई दरावरुन काम रखडले म्हणून महापालिकेचे बदनामी होवू नये.'' कोरोनामुळे मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना त्वरित भरपाई द्या, कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करावी, अशी सूचना सदस्य प्रा. जयंत पाटील यांनी केली. नकाते म्हणाले, \"\"स्मशानभूमीतील मृत कर्मचाय्राच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळावी.'' विजय सूर्यवंशी यांनी विम्याची रक्कम मिळण्यास विलंब का होत आहे, असा सवाल केला.\nउत्पन्न वाढीसाठी नवे मार्ग शोधा\nमहापूर, कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्नात कोट्यवधीची तूट आली आहे. पूढील पाच महिन्यांत वसुली कशी करणार, असे प्रा पाटील यांनी विचारले. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T19:05:35Z", "digest": "sha1:LM7NXQ7V4PWSK4M7ZFHLKYHJDIYEYUSS", "length": 9950, "nlines": 126, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "माझे पीक, माझी जबाबदारी - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nHome कृषी माझे पीक, माझी जबाबदारी\nमाझे पीक, माझी जबाबदारी\nटीम होय आम्ही शेतकरी\nनामांतराच्या विषयामुळे चर्चेत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे मका हे प्रमुख खरीप क्रॉप आहे. राज्यातील मका उत्पादनात औरंगाबाद दुसऱ्या स्थानी आहे. मार्च 2020 पासून मक्याचा बाजार मंदीत आहे. आधारभावाचा अजिबात आधार मिळालेला नाही. खास बाब म्हणजे, जागतिक बाजारात मक्याचे दर बहुवार्षिक उच्चांकावर ट्रेड होत असताना, भारतात मात्र आठ-दहा वर्षांच्या नीचांकावर पोचले आहेत. भारतात मका स्वस्त असल्यानेच स्वाभाविकपणे निर्यातीला चांगला उठाव मिळत आहे. चालू आर्थिक वर्षांत 17 लाख टन मका निर्यात झालाय. वृत्तसंस्थाकडील माहितीनुसार – लवकरच चीनकडूनही एक लाख टन मका आयात केला जाणार असून, विशाखापट्टणम पोर्टवर ($210/ton FOB) 1550 रुपये प्रतिक्विंटल रेट्सनुसार 35 हजार टनाची पहिली खेपही लवकरच रवाना होईल. भारताकडून आयातीत मक्यापासून चीन इथेनॉलनिर्मिती करणार असल्याचे कळते. याबाबत प्रश्न असे आहेत, की 1. चीनला जर मका आयातकरून इथेनॉलची पडतळ -पॅरिटी बसत असेल, तर भारत व महाराष्ट्र यासंदर्भात नेमका कुठे कमी पडतोय 2. पोल्ट्री व कॅटलफीड + स्टार्च बरोबरच इथेनॉल सेक्टरसारखा नवा ग्राहक भारतीय मक्याला मिळावा यासाठी काय संरचना उभी करायला हवी 2. पोल्ट्री व कॅटलफीड + स्टार्च बरोबरच इथेनॉल सेक्टरसारखा नवा ग्राहक भारतीय मक्याला मिळावा यासाठी काय संरचना उभी करायला हवी 3. राज्यात एकूण मका उत्पादनातील केवळ एक टक्काच मका आधारभावाने (MSP) खरेदी होतोय, याबाबत केंद्र वा राज्य सरकार कुठे कमी पडतेय 3. राज्यात एकूण मका उत्पादनातील केवळ एक टक्काच मका आधारभावाने (MSP) खरेदी होतोय, याबाबत केंद्र वा राज्य सरकार कुठे कमी पडतेय 4. अलिकडेच, धान्यांपासून इथेनॉल सुमारे साडेचार हजार कोटींची व्याज अनुदान योजना उद्योगांसाठी जाहीर झाली आहे, त्या रुपाने किती गुंतवणुक आपल्या मका उत्पादक तालुका – जिल्ह्यात येणार आहे 4. अलिकडेच, धान्यांपासून इथेनॉल सुमारे साडेचार हजार कोटींची व्याज अनुदान योजना उद्योगांसाठी जाहीर झाली आहे, त्या रुपाने किती गुंतवणुक आपल्या मका उत्पादक तालुका – जिल्ह्यात येणार आहे इत्यादी, इत्यादी. हे प्रश्न औरंगाबाद-जालन्यासह उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना विचारायला हवेत आणि पुढे लोकप्रतिनिधी म्हणजेच ज्यांना आपण लॉ मेकर म्हणतो, त्यांनी विधिमंडळ-संसदेत यावर चर्चा करून कायदे – धोरणे आखून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. हे सर्व घडत नाहीये म्हणूनच मक्याला दीर्घकाळपर्यंत किफायती भाव मिळत नाही. एखादा तालुका वा मतदारसंघाचे संपूर्ण अर्थकारण मक्यासारख्या पिकावर अवलंबून असेल, आणि त्याच्याशी संबंधित विषय जर तेथील माध्यमे व राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर नसतील, तर सध्यासारखीच परवड सुरू राहील…म्हणून एक शेतकरी म्हणून आपण प्रश्न विचारले पाहिजेत. – दीपक चव्हाण, ता. 15 जानेवारी 2021.\nNext articleवडिलांसाठी अवघ्या १९ वर्षाच्या मुलाने बनवला रिमोटचा ट्रॅक्टर\nटीम होय आम्ही शेतकरी\nकांदा उत्पादकांच्या नजरेतून – दीपक चव्हाण\nऊस पिकामधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण\nग्रामीण महाराष्ट्र���त सुरू झालीय एक नवी मोहिम\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/unrelated-photos-shared-on-social-media-to-claim-hindu-girl-prerna-vyas-murdered-for-love-jihad/", "date_download": "2021-07-25T18:34:59Z", "digest": "sha1:DW26BRJEO452FYKI377U3TIPGDLA7VYW", "length": 14424, "nlines": 99, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "'लव्ह जिहाद'मध्ये 'प्रेरणा व्यास'चा खून दाखवण्यासाठी वापरलेले फोटो भलत्याच मुलींचे! | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘लव्ह जिहाद’मध्ये ‘प्रेरणा व्यास’चा खून दाखवण्यासाठी वापरलेले फोटो भलत्याच मुलींचे\n“लव्ह जिहाद’ म्हणून हिणवल्या गेलेल्या हिंदू-मुस्लीम विवाहाचा शेवट म्हणजे हिंदू मुलीचा मृत्यू’ असे चित्र उभे करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात फिरत आहेत. प्रेरणा व्यास नावाच्या मुलीने लव्ह जिहादचा शेवटचा टप्पा पार केला, तिचा खून झाला असा दावा करण्यात येतोय. (prerna vyas love jihad)\n‘प्रेरणा व्यास ने लव जिहाद का आखिरी पड़ाव पास कर लिया , शादी से पहले ही इसका नामकरण आयशा खान हो गया था , 22 अक्टूबर 2019 को मुस्लिम रिवाज़ से शादी की और आज मृत्यु को प्राप्त हुई \nजो हिन्दू लड़कियां , हिन्दू लड़के को छोड़ मुसलमानों के प्रेम जाल फसेंगी उस हर हिंदू लड़की का यही अंजाम होगा खैर सेकुलरिज्म का कीड़ा घुसा है वो अभी भी कहेगी मेरा वाला ऐसा नहीं है खैर सेकुलरिज्म का कीड़ा घुसा है वो अभी भी कहेगी मेरा वाला ऐसा नहीं है \nअशा मजकुरासह फेसबुकवर तीन फोटोजच्या मदतीने हे दावे करण्यात येत आहेत. ‘लग्न पत्रिका, युवतीचे शव आणि मृत्युपूर्वीची ती’ असे ते तीन फोटोज आहेत. (prerna vyas love jihad)\nअनेक फेसबुक युजर्सने या पोस्टचे स्क्रिनशॉट पोस्ट केलेत तर अनेकांनी हे फोटो वेगवेगळे पोस्ट करून ‘प्रेरणा व्यास’या युवतीच्या नावाने लाखोली वाहिलीय. (prerna vyas love jihad) ट्विटरवर देखील अनेकांनी या पोस्ट शेअर केल्या आहेत. आशिष तिवारी या ट्विटर युजरने केलेल्या ट्विटला ५१६ लोकांनी रीट्विट केलेय.\nप्रेरणा व्यास ने लव जिहाद का आखिरी पड़ाव पास कर लिया\nये उन लड़कियों के लिए एक सबक है जो समाज और हिन्दू संगठनों को बेवकूफ समझती है 👍 pic.twitter.com/T45k2zSGyW\nव्हॉट्सऍपची सुद्धा असेच दावे दणदणीत फॉरवर्ड होतायेत असे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रोहन वर्तक यांनी निदर्शनास आणून दिले.\n‘चेकपोस्ट मराठी’द्वारे पडताळणी करताना आम्ही सर्वात आधी प्रत्येक फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला आणि एकेक सत्य समोर येऊ लागले.\nदाव्यात वापरलेला युवतीच्या शवाचा फोटो २०१८ मधील आहे. १२ सप्टेंबर २०१८ रोजी DNAने पब्लिश केलेल्या बातमीनुसार बंगाल मध्ये आपल्या मुलीचे हिंदू मुलाशी प्रेमसंबंध आहेत म्हणून मुस्लीम बापाने मुलीचा खून केला.\nप्रेरणा व्यास कोण होती हे दाखवण्यासाठी वापरण्यात आलेला फोटो आम्ही ‘यांडेक्स’ वर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला तेव्हा लक्षात आले की ही युवती ‘प्रेरणा व्यास’ नसून २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेमा जनता’या तेलुगु चित्रपटात काम केलेली अभिनेत्री सुमाया आहे. चित्रपटात परिधान केलेल्या शाळेच्या गणवेशातीलच तिचा फोटो व्हायरल पोस्ट मध्ये वापरण्यात आलाय.\nव्हायरल पोस्टमधील पत्रिकेत लग्नाची तारीख २२ ऑक्टोबर २०१९ लिहिलेली आहे. व्हायरल पोस्टनुसार ‘लव्ह जिहाद’मध्ये खून झालेल्या युवतीचे लग्न २०१९ मध्ये झाले पण वस्तुस्थितीनुसार तिचा खून वर्षभर आधीच म्हणजे २०१८मध्येच झाला होता. हे अतार्किक आहे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा सिद्ध झालाय. (prerna vyas love jihad) पोस्टमध्ये फिरवण्यात येणारे तीनही फोटो एकमेकांशी दुरान्वयेही संबंधित नाहीत. बंगाल मधील ‘ऑनर किलिंग’मध्ये मृत पावलेल्या युवतीचे शव, तेलुगु चित्रपटातील अभिनेत्री आणि २०१९ पासून व्हायरल होणारी लग्नपत्रिका एकत्र करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम कुणीतरी जाणीवपूर्वक करत आहे.\nअशा पोस्टवर विश्वास ठेऊ नका. व्हायरल पोस्ट पडताळण्यासाठी आणि रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकार संपर्क साधा.\nहे��ी वाचा: ‘इस्लाम जिंदाबाद’चे नारे देणारे लाखो मुस्लीम आंदोलक भारतातील नाहीत\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nमुलीच्या पायाशी पगडी ठेवणाऱ्या बापाच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काही वेगळंच \n[…] हे ही वाचा- ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘प्रेरणा व्यास’चा … […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/08/bail-pola-festival-wishes-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-25T18:52:56Z", "digest": "sha1:QPTJJQRAGQ7GQNQTWAWSXYVUOAG4PH7E", "length": 9273, "nlines": 123, "source_domain": "itechmarathi.com", "title": "bail Pola festival wishes : खास बैल पोळ्या निमित्त आपल्या मित्रांना पाठवा हे मेसेज! -", "raw_content": "\nbail Pola festival wishes : खास बैल पोळ्या निमित्त आपल्या मित्रांना पाठवा हे मेसेज\nbail Pola festival wishes : खास बैल पोळ्या निमित्त आपल्या मित्रांना पाठवा हे मेसेज\nBail Pola Wishes : बैल पोळा फोटो शुभेच्छा\nबैल पोळ्याचा हा सण\nसर्जा राजाचा हा दिन\nबळीराजा संगे जो राबतो रात-दिन\nसांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण\nबैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nशिंगे घासली बाशिंगे लावली,\nमाढूळी बांधली मोरकी आवळली.\nतोडे चढविले कासरा ओढला\nआज सण आहे बैलपोळा..\nआणि वातीविना दिव्याला नाही पर्याय\nआणि बैलाविना नाही शेतीला पर्याय\nबैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा\nनको लावू फास बळीराजा आपुल्या गळा\nदे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा\nबैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nआज पुंज रे बैलाले\nबैला खरा तुझा सण\nबैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा\nआला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा\nसर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा\nबैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा\nतुमचे देखील आहे स्टेट बँक मध्ये खाते, तर नक्की वाचा एसबीआय नेया सेवा केले आहेत मोफत \nFacebook short video | आता फेसबुक वर पण आली TikTok सारखी सुविधा\nयोगिनी एकादशी चे महत्व – Yogini Ekadashi,जाणून घ्या महत्व आणि मुहूर्त\nVat Purnima 2021 Wishes :वट पौर्णिमा मराठी शुभेच्छा\nभारत महिला संघ ७ वर्षानंतर कसोटी क्रिकेट खेळण्यास सज्ज\nमोबाईल फोन कव्हर घेताना, या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा \nFair & Lovely च नाव बदललं, जाणून घ्या नवे नाव, आणि कारण \nकंगना रनौत सुरू करतेय’ तेजस, या चित्रपटाचं शूटिंग\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री वि��्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/Life-can-be-started-after-a-breakup.html", "date_download": "2021-07-25T19:15:28Z", "digest": "sha1:ISLUMR2FZQSJRT774OBJ4W7DSIH35Q6Y", "length": 8879, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "ब्रेकअपमुळे झाल्यावर आयुष्याची सुरूवात करता येते - Maharashtra24", "raw_content": "\nशनिवार, १३ जून, २०२०\nHome विचारमंच ब्रेकअपमुळे झाल्यावर आयुष्याची सुरूवात करता येते\nब्रेकअपमुळे झाल्यावर आयुष्याची सुरूवात करता येते\nTeamM24 जून १३, २०२० ,विचारमंच\nचालणारी गाडी थांबली अथवा गाडी मधील इंधन संपलं म्हणजे गाडी फेकायची नसते तसेच ब्रेकअपमुळे निराश होऊन संपुर्ण आयुष्य खराबा झाला असा विचार करणे म्हणजे स्वतःला नकारात्मक च्या खाईत लोटण्या सारखे आहे.\nसर्वात आधी स्वतःकडे प्रकर्षाने लक्ष देणं सुरू करा.ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण आपल्या दिसण्यापासून खाण्यापियाच्या आवडीनिवडी वर लक्ष देणं बंद करतात.त्यामुळे ती व्यक्ती अधिक निराश होता.त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा,कायम ग्रुप मध्ये रहा जेणे करून तुम्ही पुढील आयुष्य आनंदात आणि नव्याने आयुष्य जगाल\nब्रेकअप किंवा घटस्फोटचे कारण काही ही असो मात्र आयुष्यातून त्या माणसाचं निघून जाणं ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करताय,हे मन दुखावणार असतं.त्यामुळे ब्रेकअप किंवा घटस्फोट अशा गोष्टी माणसाला खूप वाईटरित्या मनातून खचवतात.अशा परिस्थितून गेलेली लोक असे वागतात की,आता त्यांच्या कडे जगण्यासाठी अजून काहीच उरलं नाही.त्यांच्या डोक्यात सतत नकारात्मक विचार सुरू राहत असल्याने ते नेहमी डिप्रेशन मध्ये राहतात.\nBy TeamM24 येथे जून १३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/nQsn1G.html", "date_download": "2021-07-25T18:49:04Z", "digest": "sha1:DPGBWNDYNEBEBPD3WHEQ6HES5FFA6YNV", "length": 7465, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते", "raw_content": "\nHomeसांगलीसांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते\nसांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते\nसांगलीत आढळले ४ ‘कोरोना’ रुग्ण ; सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते\nसांगली : सांगलीत \"कोरोना' बाधित चौघे रूग्ण आढळले असून चौघेही इस्लामपूरचे असून नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले होते. चौघांचा रिपोर्ट \"पॉझिटीव्ह' आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.\nतीन दिवसापूर्वी 12 संशयितांना आयसोलेशन वॉर्डात दाखल केले होते. त्यापैकी एक विटा, आष्टा, जत परिसरातील होते. त्यांचे अहवाल तीन दिवसापासून प्रलंबित होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले असतानाच इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना झाल्याची धक्कादायक बातमीने खळबळ माजली आहे. चौघेजण नुकतेच सौदी अरेबियातून हज यात्रा करून आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चौघांना कोरोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्या चौघांना मिरजेतील सिव्हील हॉस्पिटलमधील स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आ��े आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nJoin :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/2021_31.html", "date_download": "2021-07-25T19:23:02Z", "digest": "sha1:BKYKYPB5PHWUFDFIGV7WHALRFQEC62MI", "length": 8845, "nlines": 81, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "वेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / वेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले\nवेलकम 2021 महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण पश्चिमेतील देवी आशिष सोसायटीमध्ये महिलांनी मानवी साखळी बनवत २०२१ चे स्वागत केले. कोरोना महामारीमुळे २०२० हे वर्ष सर्वांनाच वाईट गेले असून येणारे २०२१ हे नवीन वर्ष सर्वाना चांगले जावो आणि कोरोना महामारी पासून मुक्तता होवो अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मि�� आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-shocking-photos-of-smoking-kinds-5666999-PHO.html", "date_download": "2021-07-25T18:09:48Z", "digest": "sha1:3HCSWE35V5GTSW4HO4UCAC5GXCXN7AEP", "length": 3949, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shocking Photos Of Smoking Kinds | मुलांसमवेत स्मोकिंग करतानाचे फोटोज व्हायरल, लोकांनी घातल्या शिव्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलांसमवेत स्मोकिंग करतानाचे फोटोज व्हायरल, लोकांनी घातल्या शिव्या\nमुलगा व आई एकत्र सिगारेट पिताना...\nइंटरनॅशनल डेस्क- मुलासमवेत स्मोकिंगचा हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. ज्यामुले लोकांत जबरदस्त राग आहे. मात्र, फोटोजमध्ये दिसणारी मुले आणि त्यांच्यासमवेत असणा-या लोकांची ओळख होऊ शकली नाही. या फोटोत दिसत असलेली महिला ही त्या मुलाची आई असल्याचा दावा केला जात आहे. तर दुस-या एका फोटोत अवघ्या दीड वर्षाची मुलगी सिगरेट पिताना दिसत आहे. आणखी एका फोटोत चार वर्षाचा मुलगा सिगरेट पिताना दिसत आहे. येत आहेत अशा कमेंट्स...\n- वेनेता नावाच्या एका यूजरने लिहले की, ‘ओ माय गॉड, हे लोक त्यांचे पालक असू शकत नाहीत. जर तसे काही असेल तर दुर्देव.’\n- सोफी नावाच्या यूजरने लिहले की, ‘पोलिसांनी आतापर्यंत यांच्यावर कारवाई का केली नाही. हा फारच धोकादायक प्रकार आहे.’\n- मॅड्रिन नावाच्या एका यूजरने लिहले की, जर हे मुलाचे पालक असतील दुर्देव असेल. हा लगान मुलांवर अत्याचारच आहे. अशा लोकांना तत्काळ जेलमध्ये डांबले पाहिजे.\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोज...\nभारत ने श्रीलंका चा 38 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-weird-game-show-in-japan-4992341-NOR.html", "date_download": "2021-07-25T17:54:52Z", "digest": "sha1:5OD4NICVPBHUHICR6H4SQJOVRE26F2HY", "length": 3489, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "weird Game Show in Japan Latest News in Marathi | विचित्र गेम शो : प्रतिस्पर्ध्याच्या तोंडात झुरळ टाकणारा विजेता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविचित्र गेम शो : प्रतिस्पर्ध्याच्या तोंडात झुरळ टाकणारा विजेता\nजपान- ऐकायला आणि त्यापेक्षा पाहायलाही विचित्र वाटणारी ही बाब आहे. जपानमध्ये अशा प्रकारचा गेम शो आयोजित केला जातो, ज्यात सहभागी व्यक्तींना प्लास्टिकची पारदर्शक नळी दिली जाते. त्यात एक झुरळ ठेवले जाते. यात प्रतिस्पर्ध्याच्या तोंडात झुरळ घालू शकणारा विजेता घोषित केला जातो. जास्तीत जास्त श्वास घेऊन जोरोने फुंकल्यास स्पर्धेत हमखास मिळते, असे सांगण्यात येते. शोमध्ये सहभागी प्रेक्षकांना हा प्रकार आेंगळवाणा वाटताे. मात्र, तरीही फेसबुकवर या शोची क्लिप १.६९ कोटींपेक्षा जास्त वेळेस पाहिली गेली आहे. या शोमध्ये कोणीही रेफ्री नसतो. वाद उद्््भवल्यास काय करावे, याचीही व्यवस्था नाही. याबरोबर पुरस्काराच्या रकमेचीही माहिती नाही. या शोमध्ये तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.\nश्रीलंका ला 11 चेंडूत 21.81 rpo प्रति ओवर सरासरी ने धावांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-aurangabad-ghati-hospital-issue-db-star-sting-operation-4308338-PHO.html", "date_download": "2021-07-25T19:43:23Z", "digest": "sha1:K33DNIM4E35L7O5NQWYILF2KBE5AYHMK", "length": 20861, "nlines": 112, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad Ghati Hospital Issue DB Star Sting Operation | डॉक्टरची दुकानदारी, ट्रेनीची दलाली; 'घाटी'च्या वरिष्ठ डॉक्टरची खासगी प्रॅक्टिस - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडॉक्टरची दुकानदारी, ट्रेनीची दलाली; 'घाटी'च्या वरिष्ठ डॉक्टरची खासगी प्रॅक्टिस\n''दवाखाना एकाच्या नावावर, प्रॅक्टिस दुसर्‍याची, देखरेख तिसर्‍याचीच आणि पेशंट आणून उपचार करतो चौथाच. असा धक्कादायक प्रकार डीबी स्टारने आठवडाभर केलेल्या तपासातून उघड झाला. घाटीच्या डॉक्टरांच्या खासगी प्रॅक्टिसचे बिंग ‘दिव्य मराठी’ने याआधी फोडले आहे. आता निवासी डॉक्टर घाटीच्या गरीब रुग्णांना फसवून वरिष्ठांच्या खासगी दुकानदारीत उपचार करत कशा प्रकारे त्यांचे खिसे कापतात याचा पर्दाफाश करत आहोत.''\nघाटीतील दंत महाविद्यालयात सर्जरी विभागात कार्यरत सिनि��र सर्जन डॉक्टर अर्चना वाघमारे एनपीए घेऊन खासगी प्रॅक्टिस करतात. कामगार चौकात नोबेल क्लिनिक या नावाने त्यांचा दवाखाना आहे. कायद्यातून पळवाट शोधत नातेवाईक डॉ. रूपाली दामा यांच्या नावावर दवाखाना चालवला जातो. विशेष म्हणजे वाघमारे यांच्या अनुपस्थितीत डॉक्टर मेहेनाज दवाखान्याचे काम पाहतात. हे कमी म्हणून की काय, ट्रेनी डॉक्टर आशिष दिवेकर घाटीतील पेशंट पळवून या दवाखान्यात उपचार करतात. घाटीत उपचार होत असतानाही गरीब रुग्णांचा खिसा कापण्याच्या कामात हे शिकाऊ डॉक्टर आतापासूनच प्रशिक्षित झाल्याचे डीबी स्टारच्या तपासात उघड झाले आहे.\nदिनेश भालेराव या तरुणाचा सांस्कृतिक मंडळासमोर 3 जूनला रात्री 9.30 वाजता अपघात झाला. त्याच्या नाक, तोंड आणि समोरच्या दोन दातांना इजा झाली. तशा अवस्थेत त्याने घाटीत गाठले. अपघात विभागात प्रथमोपचार झाल्यानंतर त्याला सीएमओंनी त्यांना दंत महाविद्यालयात जाण्याचा सल्ला दिला. दंत महाविद्यालयात उपचार करण्यासाठी कुणीच नव्हते. भालेराव यांनी सीएमओंना माहिती दिल्यानंतर त्यांनी ट्रेनी डॉक्टर आशिष दिवेकर यांना बोलावले. आशिष यांनी खूप गंभीर दुखापत असल्याचे सांगून बाहेर उपचार घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आपला मोबाइल नंबर देत पेशंटला सकाळी फोन करायला सांगितले. भालेराव यांनी फोन केल्यानंतर डॉक्टर आशिष यांनी 7 हजारांपर्यंतचा खर्च येईल, असे सांगितले. ही रक्कम भालेराव यांच्याकडे नसल्याने त्यांनी ओळखीच्या डॉक्टरांकडे उपचार घेणे सुरू केले.\nखर्च परवडत नसल्याने आपण उपचार करू शकत नाही, असे सांगितल्याने आशिष यांनी खर्चाची चिंता करू नका, आपण डिस्काऊंट देऊ, असे सांगत 5 हजारांत ‘मांडवली’ केली. भालेराव यांनी दाद दिली नाही म्हणून आशिष यांनी पिच्छा पुरवला. वारंवार फोन करून लवकर उपचार न केल्यास इन्फेक्शन वाढेल आणि मोठय़ा आजाराला सामोरे जावे लागेल, असा (फुकटचा) सल्ला देत भीती दाखवली. संपूर्ण प्रकाराला कंटाळून भालेराव यांनी डीबी स्टारशी संपर्क केला. त्यानंतर डीबी स्टारने रुग्णाचा भाऊ बनून सिं्टग ऑपरेशनला सुरुवात केली. त्याचा संपादित भाग..\nवेळ रात्री: फोनवरील संभाषण\n> डॉक्टर आशिष : पेशंट आणणार की नाही ते सांगा. मलाही वेळ नसतो. तीन दिवस उलटून गेलेत. पेशंटची काळजी आहे की नाही तुम्हाला\n> प्रतिनिधी- साहेब इतके पैसे अँटजस्ट होत नाहीत..\n> डॉक्टर- पैशाची चिंता करू नका. पैसे एकदम थोडेच द्यायचे आहे. हळूहळू ट्रीटमेंट होईल तसे पैसे द्या.\n> प्रतिनिधी- बरं, पेशंटला कोठे आणू ते सांगा.\n> डॉक्टर- उद्या 4 वाजता पेशंटला सिडको बसस्थानक चौकात घेऊन या आणि मला फोन करा. त्यानंतर सांगतो कोठे आणायचे.\n> डॉक्टर आशिष- काय हो पेशंट आणला नाही. मी वाट बघत होतो ना. असं केलं तर कसं चालणार इन्फेक्शन वाढेल आणि पुन्हा प्रॉब्लेम होईल.\n> प्रतिनिधी- नाही साहेब, पाच हजार अँडजस्ट करायला थोडा वेळ लागेल. मला थोडा अजून डिस्काउंट मिळाला तर बरं होईल.\n> डॉक्टर- अहो, सर्वात कमी पैसे सांगितले मी. दुसरीकडे विचारपूस करा, यापेक्षा जास्त लागतील. मटेरियलच चार ते साडेचार हजारांपर्यंत जाईल. मला उरणार तरी किती तुम्हीच सांगा.\n> प्रतिनिधी- साहेब, घाटीत इलाज करा ना, मी तुम्हाला 3 हजार देईन.\n> डॉक्टर- नाही हो, घाटीत ऑपरेट करण्यासाठी लागणारे इन्स्ट्रमेंन्स नाहीत. तुम्ही इकडे या तर खरं.\n> डॉक्टर- अहो, तुम्ही पुन्हा येतो म्हणालात, आला नाहीत. असे करू नका, मला वेळ नसतो.\n> प्रतिनिधी- अहो, पैशांची अडचण होती. आता आलेत थोडे पैसे. सांगा कुठे घेऊन येऊ भावाला\n> डॉक्टर- तुम्ही 4 वाजता रुग्णाला सिडको बसस्टँड चौकात आणा आणि फोन करा.\n> प्रतिनिधी- अहो साहेब, आमच्याकडे गाडी नाही. नेमकं कुठे आणू ते सांगा.\n> डॉक्टर- कामगार चौक, तेथेच आपले क्लिनिक आहे.\n> प्रतिनिधी- अहो, नाव तर सांगा ना दवाखान्याचे.\n> डॉक्टर- तुम्ही कामगार चौकात या तर, मग सांगतो.\n> डॉक्टर- अहो, तुम्हाला यायचं नसेल तर तसं सांगा. उगाच माझा वेळ वाया घालवू नका.\n> प्रतिनिधी- सर, आज नक्की येतो. नेमकं कुठे येऊ सांगा प्लीज.\n> डॉक्टर- कामगार चौकात आमचे नोबेल क्लिनिक आहे, तेथे या.\n> प्रतिनिधी- ओके सर, येतो चार वाजता.\nपैशासाठी वाट्टेल ते : वेळ 4 वाजेची. डीबी स्टार चमू नोबेल दवाखान्यात पोहोचला. डॉक्टर आशिष यांनी पेशंटबद्दल विचारले. आधी बोलू, नंतर पेशंट आणतो, असे चमूने सांगितले. एका प्रतिनिधीने डॉक्टरांना आपला एक दात दाखवला. डॉक्टरांनी दात डेड झाला आहे, त्याला रिप्लेस करा, नाहीतर आठ दिवसांत इन्फेक्शन होईल, असा सल्ला दिला. त्यासाठी साडेसात हजारांचा खर्च सांगितला. खरं तर प्रतिनिधीचा तो दात गेल्या 0 वर्षांपासून तसाच आहे. मात्र, कसेही करून पैसा मिळवण्यासाठी डॉक्टर आशिष यांनी इन्फेक्शनची भीती दाखवत थेट दात काढण्याचा सल��ला दिला. घाटीतील इतरही पेशंटना ते अशाच प्रकारे उपचारासाठी आणत असल्याचे त्यांच्या इतर लोकांशी फोनवरील संभाषणावरून स्पष्ट झाले.\nडीबी स्टार चमू दुपारीच नोबेल दवाखान्यात पोहोचला. त्या वेळी डॉ. मेहेनाज तेथे होत्या. डॉक्टर आशिषने पाठवल्याचे सांगताच त्यांनी प्रकरण माहीत असल्याचे सांगितले.\n> प्रतिनिधी- हा दवाखाना कुणाचा\n> डॉ. मेहेनाज- डेंटल कॉलेजच्या डॉक्टर अर्चना वाघमारे यांनी मला चालवण्यासाठी दिला आहे.\n> प्रतिनिधी- डॉ. आशिष येथे कसे काय येतात \n> डॉक्टर- ते आमचे व्हिजिटर आहेत. गरज पडते तेव्हा ते पेशंट कव्हर\nडॉ. वाघमारे यांच्याशी झालेला संवाद\n> प्रतिनिधी- मॅडम, मी भालेराव बोलतो. भावाचा अँक्सिडेंट झाला होता. दोन दात तुटले आहेत. तुम्हाला दाखवायचं आहे.\n> डॉ. वाघमारे- मी सध्या बाहेर आहे. तुम्ही नंतर या.\n> प्रतिनिधी- तसं नाही मॅडम, पेशंट घाटीत नाही तर तुमच्या नोबेल रुग्णालयात दाखवायचा आहे. डॉ आशिष खूप पैसे सांगत आहेत.\n> डॉक्टर- तसे मी घाटीतील पेशंट घेत नाही; पण तुम्ही पर्सनली येत आहात म्हणून ठीक आहे. तसा आशिष जुनियरच आहे. तुम्ही संध्याकाळी 7 वाजता नोबेलवर या, आपण पेशंट बघून घेऊ.\n> प्रतिनिधी- नोबेल क्लिनिक कुणाचे\n> डॉक्टर- माझेच क्लिनिक आहे.\n> प्रतिनिधी-आपण एनपीए घेता का\n> डॉक्टर - हो, मी एनपीए घेते. नियमाने प्रॅक्टिस करता येत नाही; चूकच झाली.\n> प्रतिनिधी- डॉक्टर आशिष यांना ओळखता का\n> डॉक्टर -डॉक्टर आशिष आणि माझ्या क्लिनिकचा संबंध नाही. केवळ आम्ही एका डिपार्टमेंटमध्ये काम करतो. तो खूप ज्युनियर आहे. अशी मुले दोन-दोन महिन्यांनी बदलतात.\n> प्रतिनिधी- डॉ. आशिष यांनी घाटीतील रुग्ण आपल्या क्लिनिकमध्ये आणून उपचार करण्याचा सपाटा लावला आहे.\n> डॉक्टर- घाटीच्या रुग्णांचा माझ्याशी काहीच संबंध नाही. त्याने आणि येथील मुलीने परस्पर हे धंदे केलेले दिसत आहेत. यात मला काहीच माहीत नाही.\n> प्रतिनिधी- आपली क्लिनिकला येण्याची वेळ कोणती \n> डॉक्टर - मी रात्री 7 ते 9 या वेळेत क्लिनिकवर असते. घरी वेळ जात नाही म्हणून टाइमपास होतो.\n> प्रतिनिधी- आपण कधीपासून क्लिनिक चालवत आहात \n> डॉक्टर- मी तीन वर्षांपासून हे क्लिनिक चालवत आहे. केवळ दोन महिन्यांपासून माझी विद्यार्थिनी डॉ. मेहेनाज यांना दुपारी सहकार्याच्या भावनेतून दवाखाना दिला होता. त्यांनी माझा विश्वासघात केला. 20 वर्षांत मी एकदाही घाट��तील पेशंटचा बाहेर उपचार केला नाही.\n> प्रतिनिधी- आपणच चूक केली, मग विद्यार्थ्यांना जबाबदार कसे धरता\n> डॉक्टर- हा माझा दवाखाना नाही तर माझी नणंद डॉक्टर रूपाली दामा यांचा आहे.\n> प्रतिनिधी-दवाखाना डॉ. रूपाली दामांचा आहे, मग आपण प्रिक्रिप्शन कसे देता\n> डॉक्टर- नणंद मला अगोदरच लेटरवर सह्या करून देतात. लेटरपॅड त्यांच्याच नावाचे आहे.\nप्रतिनिधी- पण तुमच्या क्लिनिकमध्ये घाटीतील पेशंट आणले जातात हे स्पष्ट आहे.\n> डॉक्टर- मी उद्यापासून डॉक्टर मेहेनाज यांची हकालपट्टी करणार आहे. आशिषची चांगली खरडपट्टी काढेन.\n> प्रतिनिधी- पाटीवर लिहिलेले डॉ. दामा हे कोण आहेत\n> डॉक्टर- मॅडमना खासगी प्रॅक्टिस करता येत नाहीत ना, म्हणून पाटीवर त्यांच्या नणंदेचे नाव टाकले आहे. मॅडमचे सासरचे नाव दामा आहे.\n> प्रतिनिधी- डॉ. दामा कुठे असतात\n> डॉक्टर- डॉ. रूपाली दामा या एमजीएममध्ये असतात. त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाऊड आहे.\n> प्रतिनिधी- त्या येथे येतात का\n> डॉक्टर- नाही, त्या येत नाहीत. सध्या सर्व काम मीच पाहते.\n( एकंदरीत हा दवाखाना डॉ. वाघमारे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासासाठी चमूने वाघमारे यांना फोन केला.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T18:45:44Z", "digest": "sha1:RWDSWDIGI7GVDN5MKM2PMPRNDQWI6KC6", "length": 18397, "nlines": 107, "source_domain": "ejanshakti.com", "title": "हमीभाव: महाराष्ट्राने केरळचा आदर्श घ्यावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nहमीभाव: महाराष्ट्राने केरळचा आदर्श घ्यावा\nहमीभाव: महाराष्ट्राने केरळचा आदर्श घ्यावा\nकृषिप्रधान देश अशी भारताची ओळख असली तरी शेतकरी आत्महत्यांचा कलंक अजून पुसला जात नाही. वाढती महागाई, सावकारी कर्ज, बोगस बियाणे, दलालांकडून होणारी लुट, न मिळणारा हमीभाव अशा कधी मानवनिर्मित तर कधी नैसर्गिक अशा दुहेरी संकटांचा सामना जगाच्या अन्नदात्याला करावा लागतो, हे आता कुणापासूनही लपून राहीलेले नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी सवंग लोकप्रियता देणार्‍या घोषणा न करता कृषी क्षेत्रासाठी ठोस धोरण आखण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र गेल्या 70 वर्षात अपवाद वगळता ठोस निर्णय न घेतल्याने शेती परवडत नाही म्हणून हजारो शेतकरी शेती सोडण्याच्या मार्गावर आहेत. संपूर्ण देशातील शेतकरी चहूबाजूंनी संकटांच्या चक्रव्ह्यूवात अडकला असताना केरळ सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. केरळ सरकारने फळे आणि भाज्यांसाठी किमान आधारभूत किंमत (मिनिमम सपोर्ट प्राइज) निश्चित केली आहे. अशाप्रकारे भाज्यांसाठी एमएसपी निश्चित करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केरळमधील शेतकर्‍यांना सरकारकडून भाज्यांसाठी देण्यात येणारे आधारभूत मूल्य हे उत्पादन शुल्काच्या 20 टक्के अधिक असणार आहे. ही योजना एक नोव्हेंबरपासून राज्यभरात लागू होणार असल्याची घोषणा केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी केली आहे.\nशेतकर्‍यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते मात्र राज्यातीलच नव्हे संपूर्ण देशभरातील शेतकर्‍यांची अवस्था काय आहे, याचे उत्तर शेतकरी आत्महत्यांच्या आकडेवारीवरुन मिळते. देशाला स्वतंत्र होवून 70 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी बळीराजाचे प्रश्‍न सुटू शकले नाही, याला दुर्दव्यच म्हणावे लागेल. आजमितीस राज्यातील शेतकर्‍यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकर्‍यांच्या समस्या सुटण्याचा राजमार्ग म्हणजे हमीभाव डॉ. एम. एस. स्वामिनाथन आयोगाने उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा ग्राह्य धरून दीडपट हमी भाव शेतकर्‍यांना द्यावेत अशी शिफारस संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात केली होती. भाजपाने 2014 च्या लोकसभा निवणुकीच्या जाहीरनाम्यातही या मुद्याचा समावेश केला होता. यानंतर मोदी सरकार 1 सत्तेत आल्यानंतर 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करण्यात आली. अर्थातच हा चुनावी जुमला होता हे यथावकाश स्पष्ट झाले. मात्र तरीही सरकार ते मान्य करण्यास तयार नाही. हमी भावांचेही तेच. हमी भावात वाढ करण्यासाठी सरकारने सी-2 प्लस 50 हा फॉर्म्युला वापरला असून यानुसार शेतजमिनीचे भाडे आणि शेतीसाठी आलेल्या खर्चावर व्याजाचाही समावेश हमी भावात करण्यात येतो. मात्र यात शेतमजूरी, डिझेलचे वाढलेले दर, बियाणे, रासायनिक खतांचे वाढलेले भाव यांचा सारासार विचार केला गेला नसल्याने शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच येते.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nमहाराष्ट्रातील शेतकर्‍यांनाही हमी भावाचे संरक्षण क्वचितच मिळते. त्याला आता हमी भावाखाली शेतीमाल विकण्याची सवय झाली आहे. ��हाराष्ट्रात प्रामुख्याने कोरडवाहू धान्य उत्पादक शेतकर्‍यांना हमी भावाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असतो. धान्याच्या तसेच कापसाच्या जागतिक बाजारात खूप मोठे चढ-उतार असतात. त्यातील तीव्र उतार हा शेतकरी सहन करू शकत नाही; त्यामुळे त्यांना हमी भावाचे संरक्षण आवश्यकच असते. हमी भाव ही ग्रामीण अर्थकारणाला गती देणारी गोष्ट असते. महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करता, त्यातल्या त्यात कापूस, उडीद यांचेच भाव काही प्रमाणात उपयुक्त आहेत. इतर पिकांबाबत फारसा उपयोग होत नाही. दीडपटीचा दावाही फुसका आहे. कारण आपल्याकडे शेतमाल खरेदीची सरकारी यंत्रणा तेवढी व्यापक आणि प्रभावी नाही. सरकारकडून तेवढी खरेदीही होत नाही, असे मत कृषीतज्ञ शैलेंद्र चव्हाण यांनी नोंदविले आहे. कापसाच्या बाबतीत बोलायचे म्हटल्यास कापसाचा हमी भाव 5 हजार 800 रुपये करण्यात आला आहे, परंतु आज कोरोनामुळे बाजारात मंदी आली आहे. कापसाचा सध्या असणारा हमी भावही शेतकर्‍यांना बाजारात मिळत नाही. चांगल्यातील चांगला कापूसही 4 हजार 500 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक दर देऊन घेण्यास व्यापारी तयार नाही.\nसीसीआय आणि नाफेडने नाकारलेला कापूस 3000 ते 4000 रुपयांना शेतकर्‍याला विकावा लागत आहे. यापार्श्‍वभूमीवर केरळ सरकारने घेतलेला निर्णय अभिनंदनिय आहे. केरळमधील शेतकर्‍यांना 16 भाज्यांसाठी किमान आधारभूत मूल्य निश्चित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्य सरकारने असा निर्णय घेतला असून या निर्णयाचा केरळमधील शेतकरींना फायदा होईल. हा हमीभावामुळे शेतकर्‍यांना दिलासा आणि आर्थिक मदत मिळेल. शेतकर्‍यांची मिळकत वाढण्यासाठीही मदत होईल. शेतकर्‍यांना होणारे नुकसान बर्‍याच प्रमाणात कमी होऊन शेतकर्‍यांना शेतीमधील उत्पन्नासंदर्भात अधिक विश्वास निर्माण होईल. केरळ सरकारने खाण्यापिण्यासंदर्भातील एकूण 21 गोष्टींचे आधारभूत मूल्य निश्चित केले आहे.\nराज्यामध्ये केळ्यासाठी 30 रुपये प्रती किलो, अननसासाठी 15 रुपये प्रती किलो, तापियोकासाठी 12 रुपये प्रती किलो आणि टोमॅटोसाठी आठ रुपये प्रती किलो हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. कर्नाटकमध्येही अशाप्रकारे शेतकर्‍यांना हमीभाव देण्यासंदर्भातील विचार सुरु आहे. तर पंजाबमध्ये शेतकर्‍यांनाही अशाप्रकारचा हमीभाव द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांकडूनही केळीसह द्राक्ष, टोमॅटो आणि कांद्यासारख्या पिकांना राज्य सरकारने हमीभाव द्यावा अशी मागणी केली जाते. पंजाबमधील शेतकर्‍यांनी राज्य सरकारने भाज्या आणि फळांसाठी हमीभाव जाहीर करावी अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांनीही केरळचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षांच्या कालावधीमध्ये केरळ सरकारने शेती संबंधित अनेक सुधारणा केल्या आहेत. त्यामुळेच या कालावधीमध्ये केरळमधील भाज्यांचे उत्पादन हे सात लाख टनांवरुन 14 लाख टनांपर्यंत वाढले आहे. असे धाडसी निर्णय महाराष्ट्रात घेण्याची आवश्यकता आहे.\nमोदी सरकारने कालबाह्य ठरलेल्या आधारभूत किंमतीचा उपचार थांबवावा तरी; किंवा त्याच्या सूत्रात मूलभूत बदल करून ते शेतकर्‍यांना दिलासादायक करावे. याबाबतीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींचा विचार करावा. रोजगार हमी योजनेमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कामांचा समावेश केला गेला पाहिजे. किमान कोरडवाहू शेतकर्‍यांबाबत तरी हा निर्णय घेतला गेला पाहिजे. तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला खर्‍या अर्थाने बळ मिळेल.\nअमळनेरहून परततांना एकनाथराव खडसेंच्या वाहनाचा अपघात\nसस्पेन्स संपणार; १२ आमदारांची यादी आज जाणार राज्यपालांकडे\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%88", "date_download": "2021-07-25T19:41:11Z", "digest": "sha1:WDMFZUQONJOBTMUXYLYC32N4QNZ65MGD", "length": 2690, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हूबेई - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(हूपै या पान��वरून पुनर्निर्देशित)\nहूबेई (हूपै) (चिनी लिपी: 湖北 ; फीनयिन: Húběi ;) हा चीन देशाच्या मध्य भागातील प्रांत आहे. वूहान येथे हूबेईची राजधानी आहे.\nहूबेईचे चीन देशामधील स्थान\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०२१ रोजी १४:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-07-25T20:24:36Z", "digest": "sha1:ZBSCU2VGCNQXZGSJHTWGCZLWBK7TMEAQ", "length": 6441, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योहान कबाये - विकिपीडिया", "raw_content": "\n१४ जानेवारी, १९८६ (1986-01-14) (वय: ३५)\n१.७४ मी (५ फु ८+१⁄२ इं)[१]\nन्यू कॅसल युनायटेड एफ.सी.\nन्यू कॅसल युनायटेड ३४ (४)\nफ्रांस १६ – (१)\nफ्रांस १८ – (–)\nफ्रांस १९ १२ (२)\nफ्रांस २० – (१)\nफ्रांस २१ १६ (३)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १४ मे २०१२.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १८:१२, १५ जून २०१२ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०२० रोजी १८:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T20:27:34Z", "digest": "sha1:MJ7DTK5OM5MOSE44YL6S7MSPAW7YMRUL", "length": 6955, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्सला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्सला जोडलेली पाने\n← सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसॅन फ्रान्सिस्को ‎ (← दुवे | संपादन)\nनॅशनल फुटबॉल लीग ‎ (← दुवे | संपादन)\nइंडियानापोलिस कोल्ट्स ‎ (← दुवे | संपादन)\nग्रीन बे पॅकर्स ‎ (← दुवे | संपादन)\nवॉशिंग्टन रेडस्किन्स ‎ (← दुवे | संपादन)\nडॅलस काउबॉईज ‎ (← दुवे | संपादन)\nफिलाडेल्फिया ईगल्स ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू यॉर्क जायंट्स ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू ऑर्लिन्स सेंट्स ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नॅशनल फुटबॉल लीग ‎ (← दुवे | संपादन)\nशिकागो बेअर्स ‎ (← दुवे | संपादन)\nडेट्रॉईट लायन्स ‎ (← दुवे | संपादन)\nबफेलो बिल्स ‎ (← दुवे | संपादन)\nमायामी डॉल्फिन्स ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स ‎ (← दुवे | संपादन)\nपिट्सबर्ग स्टीलर्स ‎ (← दुवे | संपादन)\nबॉल्टिमोर रेव्हन्स ‎ (← दुवे | संपादन)\nसिअ‍ॅटल सीहॉक्स ‎ (← दुवे | संपादन)\nन्यू यॉर्क जेट्स ‎ (← दुवे | संपादन)\nसिनसिनाटी बेंगाल्स ‎ (← दुवे | संपादन)\nक्लीव्हलँड ब्राउन्स ‎ (← दुवे | संपादन)\nह्युस्टन टेक्सन्स ‎ (← दुवे | संपादन)\nजॅक्सनव्हिल जॅग्वार्स ‎ (← दुवे | संपादन)\nटेनेसी टायटन्स ‎ (← दुवे | संपादन)\nकॅन्सस सिटी चीफ्स ‎ (← दुवे | संपादन)\nओकलंड रेडर्स ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेलस चार्जर्स ‎ (← दुवे | संपादन)\nअटलांटा फाल्कन्स ‎ (← दुवे | संपादन)\nॲरिझोना कार्डिनल्स ‎ (← दुवे | संपादन)\nकॅरोलायना पँथर्स ‎ (← दुवे | संपादन)\nटँ��ा बे बक्कानियर्स ‎ (← दुवे | संपादन)\nलॉस एंजेलस रॅम्स ‎ (← दुवे | संपादन)\nसान फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स ‎ (← दुवे | संपादन)\nसॅन फ्रांसिस्को फॉर्टीनाइनर्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसान फ्रान्सिस्को फॉर्टीनाइनर्स (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/annas-fast-last-week-january-certain-67413", "date_download": "2021-07-25T17:47:45Z", "digest": "sha1:XBRIPGCTIGJHSCUSOTG5PRC5ONES25WL", "length": 24430, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णांचे उपोषण निश्चित - Anna's fast in the last week of January is certain | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णांचे उपोषण निश्चित\nजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णांचे उपोषण निश्चित\nजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अण्णांचे उपोषण निश्चित\nशुक्रवार, 25 डिसेंबर 2020\nजानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार आहे.\nराळेगण सिद्धी : शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर आता भाजपचे नेते भेटीसाठी येत असले, तरी आपण उपोषणावर ठाम आहोत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण निश्चित करणार असून, मैदान उपलब्ध झाले नाही, तर प्रसंगी तुरुंगात उपोषण करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी `सकाळ`शी बोलताना दिला.\nहजारे म्हणाले, की गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. एकदा दिल्लीत तर एकदा राळेगण सिद्धीत उपोषण केल्यानंतरही केंद्र सरकारने दिलेली दोन्ही लेखी आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्लीतील रामलीला किंवा जंतरमंतरवर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटचे उपोषण सुरू करणार आहे.\nआंदोलनासाठी मैदान उपलब्ध झाले नाही, तर अटक करून घेऊन प्रसंगी तुरूंगात उपोषण करू, असा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.\nकेंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर काल गुरूवारी सकाळी भाजपचे संकटमोचक तथा माजी मंत्री गिरिष महाजन यांनी हजारे यांची भेट घेऊन दीड तास चर्चा केली होती. त्याआधी सोमवारी विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली होती.\nत्यावर हजारे म्हणाले, की सन २०१८ पासून केलेला पत्रव्यवहार, २०१८ व २०१९ च्या उपोषणादरम्यान पंतप्रधान कार्यालय व तत्कालीन कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी दिलेली लेखी आश्वासने, याबाबी माजी मंत्री महाजन यांना दिल्या आहेत. ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून दिल्लीतील सरकारशी बोलणार असल्याचे म्हणाले आहेत.\nराज्य कृषी मूल्यआयोगाने केंद्र सरकारच्या कृषीमूल्य आयोगाने गेल्या वर्षी तांदळासाठी ३ हजार २५१ रूपये प्रतिक्विंटल हमीभाव सुचविला होता. परंतु केंद्राने १ हजार ५५० रूपये भाव दिला. म्हणजे ५२ टक्के कपात केली. ज्वारीला राज्य कृषीमूल्य आयोगाने ज्वारीसाठी २ हजार ८५६ प्रति क्विंटल रूपये हमीभाव सुचविला, तर केंद्राकडून मिळाला १ हजार ७०० रूपये. ४० टक्के कमी, तर बाजरीसाठी ३ हजार २५२ रूपये प्रति क्विंटल हमीभाव राज्य कृषीमूल्य आयोगाने दिल्यानंतर केंद्राने १ हजार ४२५ रूपये भाव दिला. याचाच अर्थ केंद्रिय कृषीमूल्य आयोगाकडून ४० टक्के ५० टक्के हमी भाव कमी केला जात आहे, असे ते म्हणाले.\nकेंद्राने स्वामिनाथन आयोगाचा अहवाल स्विकारला आहे. तसेच संसदेत शेतमालाला उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव देण्याचे जाहीर केले असले, तरी वास्तव वेगळेच असल्याचे दिसून येत आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाने पाठविलेल्या दरात केंद्रिय कृषीमूल्य आयोगाकडून मोठी कपात केली जाते. केंद्राचा कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकार व केंद्रिय कृषीमंत्र्याच्या आधिन आहे. त्यामुळे केंद्रिय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे संविधानात्मक दर्जा देऊन स्वायत्तता देण्याची गरज आहे.\nराज्य कृषीमूल्य आयोगात विविध कृषीविद्यापीठांचे शास्रज्ञ व अधिकारी आहेत. ते काही राजकीय नाहीत. ते शेतकऱ्यांच्या विचारपूस करून व अभ्यास करूनच शेतमालाला राज्य कृषीमूल्य आयोगाकडून हमीभाव केंद्राला सुचविला जातो.\nभाजीपाला व दुधालाही खर्चावर आ���ारित हमी भाव मिळण्याची गरज आहे. एक लिटर दुधाला किती खर्च येतो, त्याचे मूल्य काढले पाहिजे. भाजीपाल्याचा उत्पादन खर्च काढून हमीभाव मिळाला पाहिजे, असे झाले तर शेतकरी कशाला दूध रस्त्यावर ओतेल. कांदे, बटाटे कशाला रस्त्यावर टाकेल, असे ते म्हणाले.\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दोनदा उपोषणे केल्यानंतर लेखी आश्वासने मिळाली. केंद्र सरकारला १८ पत्रे लिहली आहेत. परंतु त्याची अमंलबजावणी केंद्र सरकारने केली नाही. त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा उपोषण आंदोलन करावे लागत आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण आंदोलनासाठी रामलीला मैदानाची मागणी नवी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांकडे केली आहे. त्या प्रक्रियेला वेळ लागणारच आहे. तोपर्यंत एक महिनाभर केंद्र सरकार काय भुमिका घेते, याची आपण वाट पाहू. नाहीतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नवी दिल्ली येथे उपोषण सुरू करण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला.\nपंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करून पाठिंबा दिला होता. त्यावेळी आपण सांगितले होते, की देश पेटून उठल्याशिवाय केंद्र सरकारला जाग येणार नाही. ज्या वेळी अन्याय अत्याचार होतो, त्यावेळी कार्यकर्ता व प्रत्येक व्यक्तीने पेटून उठले पाहिजे. सर्व काही अण्णा हजारे यांनीच करावे, ही भूमिका सोडून दिली पाहिजे.\nराज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांनी मला सांगितले की, तुमचे वय आता ८३ वर्षे झाल्याने या वयात उपोषण तुम्हाला झेपणार नाही. परंतु मी त्यांना सांगितले की समाज व राष्ट्रहितासाठी व्रत घेतले आहे. वैद्यक शास्राप्रमाणे ८३ व्या वर्षी उपोषण झेपत नसले, तरी ह्रदयविकार येऊन मरण्यापेक्षा समाज व राष्ट्रहितासाठी मरण आले तर काय वाईट आहे, असे हजारे म्हणाले.\nवाटाघाटी करण्यासाठी आलेल्या माजी मंत्री गिरीश महाजन व इतरांना देखील राज्य कृषीमूल्य आयोग व केंद्रिय कृषीमूल्य आयोग ठरवीत असलेल्या दरांबाबत माहिती नाही, हे दुर्दैव आहे, अशी खोचक टीका हजारे यांनी केली.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\n विजयेंद्र यांनी दिल्लीत घेतली नड्डांची भेट\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान\nसातारा : पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या माहितीवरून...\nशनिवार, 24 जुलै 2021\nममतादीदींचे राष्ट्रीय राजकारणात पडलं पाऊल...बंगाल सोडून आता दिल्लीत बस्तान\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला नामोहरम केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार झाल्यास सहा मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..\nऔरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबियासह काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बारा मिनिटांच्या या भेटीत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी (Farmers Movement) बोलताना गुरुवारी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या मवाली\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी बोलताना गुरुवारी केंद्रीय मंत्री...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nसिद्धूंचे बंड यशस्वी झाल्यानंतर पायलट यांनी हाय कमांडवर टाकला डाव\nनवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद सुरूच आहे. पंजाबध्ये...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nदिल्ली मैदान ground अण्णा हजारे सकाळ वर्षा varsha सरकार government आंदोलन agitation हरिभाऊ बागडे harihbhau bagde खासदार २०१८ 2018 पंतप्रधान कार्यालय कृषी agriculture सिंह देवेंद्र फडणवीस devendra fadnavis हमीभाव minimum support price ज्वारी jowar निवडणूक निवडणूक आयोग दूध पोलिस पोलिस आयुक्त पंजाब अत्याचार गिरीश महाजन girish mahajan\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/ambegoan-brother-was-playing-near-pond-297703", "date_download": "2021-07-25T20:10:09Z", "digest": "sha1:UWZDEZLANCPGI2TY5TT43DZDPA6CVVCJ", "length": 6176, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सख्खे भाऊ शेततळ्याजवळ खेळत होते अन्‌...", "raw_content": "\nशेततळ्याजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोहम गणेश गरकळ (वय 10) व शुभम गणेश गरकळ (वय 8) हे दोन सख्खे भाऊ खेळत होते.\nसख्खे भाऊ शेततळ्याजवळ खेळत होते अन्‌...\nनिरगुडसर (पुणे) : आंबेगाव तालुक्‍यातील वळती येथील भागडेश्वर डोंगराजवळ असलेल्या शेततळ्यात सोहम गणेश गरकळ (वय 10) (मूळ गाव पारगाव, जि. बीड) या दहा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मुलांचे आजोबा व कुटुंब शेतावर गेल्यानंतर सोमवारी (ता. 25) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.\nझोपडीतील \"लक्ष्मी'पुढे कुबेराची श्रीमंती पडली फिक्की...\nवळती गावापासून काही अंतरावर भागडेश्‍वर डोंगर आहे. या डोंगराजवळ महादू नरहरी भोर यांचे शेततळे आहे. या तळ्यात सुमारे 8 ते 10 फूट खोल पाणी होते. या शेततळ्याजवळ आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सोहम गणेश गरकळ (वय 10) व शुभम गणेश गरकळ (वय 8) हे दोन सख्खे भाऊ खेळत होते. त्यावेळी सोहम हा शेततळ्याच्या पाण्यात पडला. त्यामुळे छोटा शुभम याने आरडाओरडा केला. त्यानंतर जवळ असलेले नागरिक तेथे धावून आले. त्यांनी पाण्यात बुडा��ेल्या सोहम याचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह पाण्याचा बाहेर काढला.\nपुणेकरांनो, घरातच बसा...सूर्य ओकतोय आग\nयाबाबत माहिती दिल्यानंतर मंचर पोलिस ठाण्याचे सचिन देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस नाईक ईश्वर कदम हे पाहत आहेत. दरम्यान, सोहम व शुभम हे दोघेही आपल्या आईचे वडील भगवान गंगाधर गिते यांच्याकडे शिक्षणासाठी होते. सोहम याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/rain-update-today-heavy-rain-in-morna-gureghar-dam-area-bam92", "date_download": "2021-07-25T19:54:11Z", "digest": "sha1:6ZNNAVHLYEPQZ5QWIPJFHA57Q7C2XBX6", "length": 7185, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मोरणा'चे दरवाजे अडीच फुटांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nमोरगिरीत मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये ९४.१५ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची पातळी ६५९.५० मीटर झाली आहे.\n'मोरणा'चे दरवाजे अडीच फुटांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nमोरगिरी (सातारा) : मोरणा गुरेघर धरण (Morna Gureghar Dam) परिसरात पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून २०४० क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा नदीकाठावरील (Morna River) गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे (Morna Gureghar Dam Project) सहायक अभियंता सागर खरात आणि शाखा अभियंता खांडेकर यांनी दिली. (Rain Update Today Heavy Rain In Morna Gureghar Dam Area bam92)\nमुसळधार पावसामुळे धरणांमध्ये ९४.१५ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची पातळी ६५९.५० मीटर झाली आहे. धरणांमध्ये एकूण पाण्याचा साठा ३६.७८५ दशलक्षघन मीटर आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये १७९३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलल्याने धरणातून २०४० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nहेही वाचा: चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरण क्षेत्रात 'रेकॉर्ड ब्रेक' पाऊस\nधरणातून पाणी सोडल्याने परिसरातील गोकूळ तर्फ पाटण येथील गोकूळ परिसरातील गावांना जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीर, आंबेघर, हुंबरणे, पांढरेपाणी, वरपेवाडी या पाच गावांतील लोकांचा मोरणा परिसराशी संपर्क तुटू शकतो. काल रात्री नऊ वाजल्यापासून ५०८.५८ क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येत होते. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आज दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/rajasthan-high-court-dismisses-the-petition-filed-by-bjp-news-latest-updates/", "date_download": "2021-07-25T18:15:02Z", "digest": "sha1:4NO6TY5TEQPLMRMDAZFIWM6XWSPK5U5P", "length": 23006, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा | राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » India » राजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा\nराजस्थानात न्यायालयाकडून भाजपाला मोठा धक्का, तर काँग्रेसला दिलासा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nजयपूर, २७ जुलै : राजस्थान देशातील राजकीय घडामोडींचं हॉटस्पॉट बनले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राजस्थानात राजकीय संघर्ष उफाळून आला असून, अजूनही त्यावर पडदा पडलेला नाही. सचिन पायलट समर्थक आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेवरील निकाल प्रलंबित असतानाच भाजपानेही बहुजन समाज पक्षाच्या आमदारांसंबंधात याचिका दाखल केली होत���. मात्र, ही याचिका न्यायालयानं फेटाळून लावली.\nराजस्थानातल्या बसपाच्या ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याविरोधात भाजप आमदार मदन दिलावर यांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे कारवाईची मागणी केली. मात्र जोशी यांनी कोणतीही कारवाई न केल्यानं दिलावर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयानं याचिका रद्दबातल ठरवली.\nन्यायालयानं भाजपाची ही याचिका फेटाळून लावली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपाचे सहा आमदार निवडून आले होते. या सहा आमदारांच्या गटानं अशोक गेहलोत यांच्या सरकारला पाठिंबा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याविरोधात भाजपानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती.\nमागील बातमी पुढील बातमी\nअद्यापही मी काँग्रेसमध्येच, भाजपमध्ये प्रवेश करणार नाही - सचिन पायलट\nराजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.\nउपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्या एकूण हालचाली 'आमचं ठरलंय' अशाच\nमुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान उद्या सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते.\nकाँग्रेसमध्ये असाल तर हरयाणातील भाजपाकडून मिळणारं आदरातिथ्य सोडा - रणदीप सुरजेवाला\nराजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर सचिन पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा असताना काँग्रेसचे बंडखोर सचिन पायलट यांनी, मी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं आहे. सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी सभापतींच्या वतीने नोटीस पाठविण्यात आली असून 17 जुलैपर्यंत आपली भूमिका घेण्यास सांगितले आहे.\nकोरोना आपत्तीत मध्य प्रदेशनंत�� भाजपने राजस्थानवर मोर्चा वळवला\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत जयपूरमध्ये आपलं सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पायलट दिल्लीत पोहोचले आहेत. भाजप त्यांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं मुख्यमंत्री गहलोत यांनी म्हटलं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे राज्यात नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.\nपक्षासाठी झटलो आम्ही आणि फक्त अनुभवाच्या आधारावर गेहलोत यांना मुख्यमंत्री पद दिलं - सचिन पायलट\nबंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाने कारवाई केली असून उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावर हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान सचिन पायलट यांनी इंडिया टुडेला मुलाखत दिली असून यावेळी प्रथमच आपल्या नाराजीवर जाहीर भाष्य केलं आहे. “आपण पक्षासाठी इतकं काम केलेलं असतानाही फक्त अनुभवाच्या आधारे अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला.\nराजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता, गहलोत राजभवनावर पोहोचले\nराजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आह��\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | सं���ादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2016/01/blog-post_22.html", "date_download": "2021-07-25T18:15:37Z", "digest": "sha1:II2F7LFBNKFWBDRAW7QNULPUXEAW4ECJ", "length": 17001, "nlines": 75, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: टरबूज उत्पादन", "raw_content": "\n७० ते ८० दिवसात लखपती होण्यासाठी\nटरबूज उत्पादन उत्तम पर्याय आहे. सविस्तर\nपुस्तक मागणीनुसार घरपोच पाठवले जाते.\nचांगल्या वाढीसाठी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा.1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा.\nट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत\nपिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.\nचांगल्या उत्पादनासाठी नन-8674, मधुबाला (ननहेम्स), एन एस-252, 701 (नामधारी सीड्स), एफ1 बॉक्सर, एफ1 मिडनाइट (महिको). या जातींची निवड करा.\nबियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा.ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल.\nसुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.\nपेरणी आणि लागवड पद्धती\nचांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते.\nउन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी.\nचांगल्या वाढीसाठी उगवण झाल्यावर 8-10 दिवसांनी कमजोर आणि रोगट रोपे काढून 1 जागी एकच निरोगी रोप ठेवा.\nतण नियंत्रण. पेंडीमेथलीन(पेंडालिन/स्टॉंप)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 48 तासांच्या आत जमीन ओलसर असताना फवारा.\nबियाणांची उगवण झाल्यावर 10-12 दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी 2-3 वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.\nलागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.\nचांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या.\nचांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.\nफुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा.\nफुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा.\nचांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा .\nचांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा.\nपाणी व्यवस्थापन रबी हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका.\nचांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या.\nठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.\nहे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते. वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा. पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा .मुख्य पिकाबरोबर लसूण घास,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.\nपांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा.\nपांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीक���मिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nअंकुर आणि मुळे खाणारी अळी\nअळी पिकाचे मातीपासून मुळे व खोड नष्ट करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5%SC (रीजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.\nगर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते. अंकुर वाळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात. तीव्रता कमी असल्यास घायपात (केतकी)चा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा. तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nनाग अळीमुळे पानांवर सफेद रंगाच्या रेषा दिसतात. नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.\nहे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.\nडाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nया रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फ���लिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nसुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC (टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.\nकाढणी योग्य अवस्था आणि तंत्रज्ञान\nदेठाजवळील बाळी सुकल्यास तसेच जमिनीलगतचा पांढरट रंग बदलून पिवळसर झाल्यास फळे काढणीस तयार आहेत असा समजा.\nतयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास \"बद बद\" असा आवाज येतो. अपरिपक्व फळावर मारल्यास धातूची वस्तू ठोकल्यासारखा आवाज येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/loksabha-election-fever-pune-district-and-baramati-constituency-182543", "date_download": "2021-07-25T20:17:15Z", "digest": "sha1:EQLAVOJUNNEBQL2P4A4EKNWKJM2BJ37T", "length": 9823, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कारणराजकारण : होरपळलेल्या शिवारांत चटपटीत भाषणांचा सुकाळ (व्हिडिओ)", "raw_content": "\nपुणे जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने \"सकाळ' सोशल मीडियावर मतदारांशी संवाद साधत आहे. स्थानिक प्रश्‍नांचा वेध घेतानाच कोणते मुद्दे अग्रक्रमावर राहिले पाहिजेत, याचीही चर्चा मतदारांमध्ये घडवून आणत आहे.\nकारणराजकारण : होरपळलेल्या शिवारांत चटपटीत भाषणांचा सुकाळ (व्हिडिओ)\nपुणे : निवडणुकीसोबत चकचकीत कपड्यातले नेते येतात. भाषणं ठोकतात. भाषणांनी शेतीला पाणी मिळत नाही. घागरी भरत नाहीत...,' बारामती लोकसभा मतदारसंघातल्या इंदापूर तालुक्‍यात; विशेषतः पश्‍चिम भागातल्या गावांमध्ये मतदारांची ही भावना आहे.\nज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापासून ते विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत साऱ्या नेत्यांना विरोध करून, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न मतदार करतात. तालुक्‍यातले राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, रिपब्लिकन गट-तट आदी पक्षांच्या चटपटीत भाषणांत दुष्काळाची दाहकता अभावनंच दिसते. या भागामध्ये विखुरलेले भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचे समर्थक पाण्याचं भांडवल भाषणांपुरतं करतात; मात्र त्यांच्याकडेही शेतीच्��ा पाण्याच्या प्रश्नावर ठोस उत्तर नाही.\nअंथुर्णे, भरणेवाडी ओलांडून रुईमध्ये आलो, की दुष्काळाच्या झळा जाणवू लागतात. पुणे-सोलापूर मार्गावर काळेवाडीत उजनी प्रकल्पग्रस्तांच्या दोन वसाहती आहेत. शंभर मीटरवर उजनी धरणाच्या पाण्याचा फुगवटा आहे. पाणी कमी असल्यानं वसाहतींमध्येही पिण्याच्या पाण्यासाठी ओरड आहे.\nतालुक्‍यातल्या रेडणीपासून पुढे निरवांगी, निमसाखर आदी 22 गावांमध्ये शिवारं विस्कटलेली आहेत. गावांमध्ये पिण्याचं पाणी विकत आणण्याची वेळ ग्रामस्थांवर आलीय. पंधरा दिवसांतून पाणी एकदा येतं. जवळून वाहणाऱ्या नीरा नदीचं पात्र वाळूमाफियांनी अक्षरशः चाळून चघळून नष्ट करून टाकलं आहे. उरलेल्या दगडगोट्यांचे भले मोठे ढिगारे नदीचं भकास पात्र विद्रूप बनवून टाकतात.\nया गावांची मिळून लोकसंख्या लाखावर. दहा वर्षांत जशी नदी उद्‌ध्वस्त झाली, तशी तरुण मंडळी पोटापाण्यासाठी पुण्याकडं सरकली. परिणामी, गावांमध्ये पन्नाशीच्या पुढच्या ग्रामस्थांची संख्या अधिक. वर्षानुवर्षे मंत्री राहिलेले कॉंग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावातही शेतीच्या पाण्याचा प्रश्न मतदारांच्या मनात थैमान घालतो.\n\"गेल्या वर्षी उपोषण केलेलं पाण्यासाठी. पार हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं लागलं. आणखी काय करायचं...', असा उद्विग्न करणारा प्रश्‍न निरवांगीतले मतदार विचारतात. या प्रश्नाला राजकीय भाषणांमध्ये उत्तरं मिळत नसल्याची हताशता त्यांच्या बोलण्यात डोकावत राहते.\nपालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे या तिघांबद्दल बारामती मतदारसंघाच्या दुष्काळी पट्ट्यात नाराजी आहे. कालवा समितीच्या बैठकांमध्ये दुष्काळी पट्ट्याचा विचार झाला नाही, असा उघड आरोप शेतकरी मतदार करतात. आधीच पाऊस कमी, त्यात पाणी सोडण्याचे वेळापत्रक अनियमित झाल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.\nकारणराजकारण : इर्षा स्थानिक राजकारणाची; चर्चा राष्ट्रीय मुद्द्यांची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-janani-iyer-who-is-janani-iyer.asp", "date_download": "2021-07-25T19:23:22Z", "digest": "sha1:CAFDDRADOKYQHNJSZNHMG5YXGTSGNGNV", "length": 15411, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Janani Iyer जन्मतारीख | Janani Iyer कोण आहे Janani Iyer जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Janani Iyer बद्दल\nरेखांश: 80 E 18\nज्योतिष अक्षांश: 13 N 5\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nJanani Iyer प्रेम जन्मपत्रिका\nJanani Iyer व्यवसाय जन्मपत्रिका\nJanani Iyer जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nJanani Iyer ज्योतिष अहवाल\nJanani Iyer फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Janani Iyerचा जन्म झाला\nJanani Iyerची जन्म तारीख काय आहे\nJanani Iyerचा जन्म कुठे झाला\nJanani Iyerचे वय किती आहे\nJanani Iyer चा जन्म कधी झाला\nJanani Iyer चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nJanani Iyerच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nJanani Iyerची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही एकाच स्थानावर टिकणारे व्यक्ती नसाल आणि यामुळेच अधिक वेळेपर्यंत अध्ययन करणे तुम्हाला शक्य नाही. याचा प्रभाव तुमच्या शिक्षणात पडू शकतो आणि त्या कारणाने तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. तुमच्या आळसावर विजय मिळवल्यानंतरच तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करू शकाल. तुमच्यामध्ये अज्ञानाला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आणि उत्कंठा आहे आणि तुमची कल्पनाशीलता तुम्हाला तुमच्या विषयात बऱ्यापैकी यश देईल. याचे दुसरे पक्ष आहे की तुम्हाला तुमची एकाग्रता वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे म्हणजे जेव्हा तुम्ही अध्ययन करायला बसाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची स्मरणशक्ती तुमची मदत करेल. जर तुम्ही मन लावून परिश्रम कराल आणि Janani Iyer ल्या शिक्षणाच्या प्रति आशान्वित राहिले तर कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही तुमच्या क्षेत्रात यशस्वी होऊनच रहाल.तुमचा बरेचदा अपेक्षाभंग होतो आणि तुमची अपेक्षा जास्त असते. तुम्ही एखाद्या बाबतीत इतकी काळजी करता की, ज्याची तुम्हाला भीती वाटत असते, नेमके तेच होते. तुम्ही खूप भिडस्त अाहात त्यामुळे Janani Iyer ल्या भावना व्यक्त करणे तुम्हाला खूप कठीण जाते. प्रत्येक दिवशी जगातल्या सगळ्या चिंता दूर ठेवून काही वेळ ध्यान लावून बसलात तर तुम्हाला समजेल की तुम्ही समजता तेवढे आयुष्य वाईट नाही.\nJanani Iyerची जीवनशैलिक कुंडली\nप्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एका प्रियकराचा / प्रेयसीचा हात असतो, असे म्हटले जाते तेव्हा तुमचा उल्लेख निश्चितच होतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला पुरेपुर साथ देईल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actor-arjun-kapoor-ready-to-abscound-with-his-new-luxury-car/", "date_download": "2021-07-25T18:09:31Z", "digest": "sha1:EDWPPUZPUSNNY2MDMARQUROVQBIRYVBW", "length": 9932, "nlines": 72, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "राडाच ना! अर्जुन कपूरने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची आलिशान कार; 'फरार' होण्यासाठी झालाय सज्ज - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n अर्जुन कपूरने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची आलिशान कार; ‘फरार’ होण्यासाठी झालाय सज्ज\n अर्जुन कपूरने खरेदी केली कोट्यवधी रुपयांची आलिशान कार; ‘फरार’ होण्यासाठी झालाय सज्ज\nबॉलिवूड कलाकार नेहमीच आपल्या महागड्या वस्तूंसाठी ओळखले जातात. त्यात आलिशान गाड्या, महागडे बंगले, कपडे आणि बरंच काही. त्यांनी नवीन खरेदी केलेल्या वस्तूंबाबत ते नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असेच क��हीसे अभिनेता अर्जुन कपूरबाबतही आहे. त्याने नुकतीच आलिशान गाडी खरेदी केली आहे. याची पहिली झलक त्याने आपल्या चाहत्यांना दाखवली आहे. (Actor Arjun Kapoor Ready To Abscound With His New Luxury Car)\nअर्जुनने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर लँड रोव्हर डिफेंडर या गाडीचा पहिला फोटो शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला हा फोटो सध्या चाहत्यांमध्ये आता चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. खरं तर या गाडीची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. जी खरेदी करणे कोणत्याही सामान्य व्यक्तीसाठी कदाचित अशक्य गोष्ट आहे. अभिनेत्याच्या चाहत्यासोबतच सेलिब्रिटीही त्याला या गाडीसाठी शुभेच्छा देत आहेत.\nअर्जुनने आपल्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “या शानदार अनुभवासाठी मोदी मोटर्स जग्वार लँड रोव्हर वरळीचे आभार आपली नवीन कार लँड रोव्हर डिफेंडरसोबत फरार होण्याचे नवीन निमित्त.”\nदोन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या अभिनेताच्या या पोस्टला आतापर्यंत ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. फोटोत अर्जुन आपल्या गाडीसोबत कूल पोझ देऊन उभा आहे. त्याच्या या मेटेलिक गोल्ड रंगाच्या गाडीवर चाहते फिदा झाले आहेत.\nमाध्यमांतील वृत्तानुसार, अभिनेत्याच्या या गाडीची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असू शकते. अर्जुनने मागील महिन्यातच एक लग्झरी स्कायव्हिला खरेदी केला होता. त्याची किंमत २० कोटी रुपये होती.\nअर्जुनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो नुकताच ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्राही दिसली होती. त्यांचा हा चित्रपट ऍमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला होता.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली बंद\n-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा\n-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री\n‘हाताची घडी तोंडावर बोट’ अमृता खानविलकरच्या आगळ्यावेगळ्या योगा पोझेसवर उमटतायेत प्रतिक्रिया\nमीनाक्षी शेषाद्री यांच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर पुन्हा अभिनय करण्यासाठी उत्सुक अभिनेत्री लवकरच करणार चित्���पटांमध्ये कमबॅक\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T17:50:58Z", "digest": "sha1:HETGKVBAQ55HLYZH6Z6MHEZTGTLILUQ6", "length": 6708, "nlines": 232, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७३८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७१० चे - १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे\nवर्षे: १७३५ - १७३६ - १७३७ - १७३८ - १७३९ - १७४० - १७४१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजुलै २० - पिएर गॉतिये दि व्हारेने एत दि ला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.\nऑक्टोबर ११ - आर्थर फिलिप, ऑस्ट्रेलिया वसवणारा ब्रिटीश आरमारी अधिकारी.\nइ.स.च्या १७३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/08/EcTaG1.html", "date_download": "2021-07-25T20:05:58Z", "digest": "sha1:4AD3ZWZNJ26VZ3DRW45EMYMWFZTRMJPJ", "length": 11050, "nlines": 106, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "टेंभुर्णी नजीक हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई", "raw_content": "\nHomeसोलापूर टेंभुर्णी नजीक हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई\nटेंभुर्णी नजीक हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई\nटेंभुर्णी नजीक हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई\nटेंभूर्णी : सोलापूर-पुणे हायवे वर टेंभूर्णी ता.माढा, जि.सोलापूर येथे ट्रक अडवून दरोडे टाकणाऱ्या ५ दरोडेखोरांच्या टोळीला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली.\nयाबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि.३०/०८/२०२० रोजी रात्री १ च्या सुमारास वरवडे टोलनाक्या पासून टेंभ्रुर्णी बाजूस ०२ कि. मी. अंतरावर पुणे-सोलापूर हायवे रोडवर मालट्रक यु.पी.७०.जी.टी.७३५३ हा सांगोला येथुन डांळीब भरून घेवुन आणखीन डांळीब भरणे करीता मौजे अंकुभे येथील मार्केट यार्ड येथे येत असताना तो रस्ता चुकल्याने वरवडे टोल नाका येथे गेला. वरवडे टोल नाका येथुन वळून परत मार्के यार्डकडे येत असताना समोर थांबलेल्या कार चालकास रस्ता बरोबर आहे का असे विचारले असता त्याने बरोबर आहे असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी हा मालट्रक मध्ये येवून बसला व तो ट्रक चालू करून जात असताना सदर कारमधून चौघेजण उतरून मालट्रच्या दोन्ही बाजुने दोघे-दोघेजण येवुन मालट्रक मध्ये चढले व एक इसम त्यांच्या कारजवळ उभा होता.\nट्रकमध्ये चढलेल्या चौघांनी फिर्यादी व जखमीं साक्षीदार यांना मारहाण करून जखमी केले व फिर्यादीच्या गळ्यास चाकू लावून त्याचे खिशातून ३८,०००/-रूपये व ५०००/-रू किमतीचा एम.आय. कंपनीचा मोबाईल असा एकूण ४३,०००/-रू कि.ऐवज जबरदस्तीने काढून घेवून कारमध्ये बसून निघून गेले.\nयाबाबत टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गु.०६/२० २० भादवि.क.३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे घटनास्थळास डॉ. विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा उपविभाग, करमाळा यांनी भेट दिली असून सदर गुन्हयाचे तपास कामी सुचना दिल्या.\nयाबाबत पोलिसांनी गुन्हयातील आरोपीचा मिळालेल्या माहिती नुसार सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न कर���न आरोपी १) रोहन देविदास ढवळे वय २४ वर्षे, २) रणजित बलभिम ढवळे वय २३ वर्षे, ३) महादेव विठ्ठल ढवळे वय २४ वर्षे सर्व रा.दगड अकोले ता.माढा, व ४) सोहम विट्ठल मस्के वय २० वर्षे रा.शेवर ता.माढा, ५ सुरज तुकाराम महाडिक वय १९ वर्षे रा.मालेगाव ता.माढा यांना ताब्यात घेतले असून त्यांनी सदर गुह्हयाची कबुली दिली आहे.\nत्यांच्याकडून गुन्हयात वापरलेल्या दोन स्विप्ट कार १) नं. एम.एच.०४.ई.एफ.३६९३ व स्विप्ट कार २) नं. एम.एच.०४.डी.एफ,७५१७ हया जप्त करण्यात आलेल्या आहेत.\nसदर गुन्हयाचा तपास मनोज पाटील सो पोलीस अधिक्षक,सोलापूर ग्रामीण, अतुल झेंडे अपर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण व डॉ.विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे करीत आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A5%A8/", "date_download": "2021-07-25T17:54:47Z", "digest": "sha1:GIYHIGE2EOSPPKVQVJXWOUDOBZ4PSDGO", "length": 8584, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भारत आक्रमक : चीनचे सैन्य २ किमी मागे हटले | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभारत आक्रमक : चीनचे सैन्य २ किमी मागे हटले\nभारत आक्रमक : चीनचे सैन्य २ किमी मागे हटले\nनवी दिल्ली – चीनच्या दादागिरीमुळे गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. चीनने इथे मोठया प्रमाणात सैन्याची तैनाती सुद्धा केली आहे. या विरोधात भारतानेही आक्रमक भुमिका घेत चीनला त्याच्याच भाषेत उत्तर दिल्याने आता चीनचे सैनिक सीमेपासून दोन किलोमीटर मागे हटले आहेत. तर भारतीय लष्कराचे जवान आपल्या जागेपासून एक किलोमीटर मागे हटले आहेत.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nपूर्व लडाखमध्ये मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच हा वाद सुरू आहे. लडाखने एलएसीवर भारताच्यावतीने रस्ता बांधकाम करण्याचे काम करत होते. त्याला चीनने विरोध केला. यानंतर ५ मे रोजी पँगोंग तलावावर दोन्ही देशांचे सैनिक आपापसात भिडले. या चकमकीत काही सैनिकही जखमी झाले. यानंतर चीनने या भागात आपल्या सैनिकांची तुकडी वाढविली. तसेच, चीनने सैन्य तैनात करण्याबरोबरच त्यांनी तंबूही बांधले. भारतीय लष्कराच्या जवानांनी एलएसीवरील चीनच्या या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानही एलएसी सीमेवर तैनात राहिले. यामुळे तणाव वाढत आहे. लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. ६ जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील. भारताकडून १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चिनी लेफ्टनंट जनरल बरोबर चर्चा करणार आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिली. पँगाँग टीएसओ तलावाचा भाग या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा असेल. तलावाजवळच्या फिंगर फोर एरियामध्ये चिनी सैन्याने तळ ठोकला आहे.\nखासदार अमोल कोल्हे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी\n296 शेतकर्‍यांच्या कापूस खरेदीला शासनाकडून ब्रेक\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/increasing-price-petrol-diesel-effects-common-man-107536", "date_download": "2021-07-25T20:20:31Z", "digest": "sha1:VSZ4IBZ3IF6DQGJICKHG77ATC43JOAPP", "length": 8310, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पेट्रोल व डिझेलच्या दराचा भडाका, सामान्यांना चटका", "raw_content": "\nपेट्रोल व डिझेलच्या दराचा भडाका, सामान्यांना चटका\nतळवाडे दिगर (नाशिक) : मागील काही महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील बनले आहे. महागाईने पिडलेल्या त्रस्त झालेल्या जनतेवर आली आहे. त्यामुळे हे सरकार खरोखरच महागाई कमी करण्यासाठी काय उपयायोजना करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\nतर पेट्रोलचा दर ८२ रुपयांवर जाऊन पोहोचला त्यामुळे पुन्हा सायकलचाच वापर लागतो की काय असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे. महागाईचे अर्थकारण हे वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरावर अवलंबून असते. वाहतुकीचे दर वाढले की त्याची झळ अनेक घटकांना अप्रत्यक्षरित्या बसते. यामध्ये किराणा साहित्य, भाजी पाला, फळफळावळ, घरगुती वापराचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने, अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. त्यातच जीएसटीचा सावळा गोंधळ अजूनही सुरु असल्याने बाजारपेठेमध्ये, व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्याचाही महागाई वाढीवर परिणाम होऊ लागला आहे.\nया सर्व खेळखंडोब्यात पेट्रोलचे दर विक्रमी आलेखावर पोहचल्याने सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,आदी सामान्य जनतेला प्रतिलिटर ८१ मोज��वे लागत असून ६३ ते ६४ रुपयांवरून हे दर उच्चांकी पातळीवर गेल्याने जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.\nसध्या पेट्रोलचे दर ८१ रुपयांच्या पुढे गेल्याने व डिझेलचे दर सत्तरी गाठू लागल्याने ग्रामीण अर्थकारणावर याचा मोठा परिमाण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दररोज बदलणाऱ्या किमतीनुसार भारतातील इंधनाचे दर निश्चित केले जातात.त्यामुळे इंधनाच्या दरात दररोज बदल होत असतात. केंद्र सरकारकडून इंधनावर अबकारी कर लावण्यात आला आहे. केंद्र सरकारचे कर,विविध सेस आणि पेट्रोल पंप चालकांचा नफा गृहीत धरला तरी पेट्रोल आणि डीझेलचे दर इतर राज्यापेक्षा जास्त आहे. कर्नाटक सरकारने स्थानिक कर रद्द केल्याने महाराष्ट्रातील दरांच्या तुलनेत तेथे पेट्रोल ७ रुपये तर डीझेल ५ रुपयांनी कमी झाले आहे.गोवा व मध्य प्रदेश राज्यातही इंधनावर दर कमी आहेत. सध्या इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.सामान्य ग्राहक सरकरने दर कमी करावेत, अशी मागणी करत आहेत.\nपेट्रोलची किंमत अशी ठरते\nउत्पादनाची मूळ किंमत ३५ (मूळ किमतीवर कर)\n+ उत्पादन शुल्क २० रुपये २५%\n+ मूल्यवर्धित कर २४ रुपये २८%\n+ वाहतूक व विक्रेता कमिशन ३ रुपये ४%\nअशी एकूण ८२ रुपये होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/modi-govt-going-to-import-pulses/", "date_download": "2021-07-25T18:26:00Z", "digest": "sha1:NUOXAGSRQXIEIMXPDL5EJOKAY3UHSPKZ", "length": 10302, "nlines": 129, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "डाळींच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकार डाळी आयात करणार - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nHome कृषी बाजारभाव डाळींच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकार डाळी आयात करणार\nडाळींच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकार डाळी आयात करणार\nटीम होय आम्ही शेतकरी\nदेश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक गोष्टी महाग झाल्याने त्याचा फटका हा लोकांना बसत आहे. मात्र आता सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. डाळींच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोदी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अनेकदा सणांच्या कालावधीत डाळी महाग होतात, पण आता सरकारने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली असून डाळींची आयात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.\nकेंद्र सरकार डजवळपास पाच लाख टन डाळींची आयात करणार आह��. डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड म्हणजेच डीजीएफटीने २०२०-२१ साठी उडीद आणि तूर डाळींची आयात कोटा यादी जारी केली आहे. सरकारने चार लाख टन तूर डाळीची आयात करण्यास मान्यता दिली आहे. याशिवाय सुमारे दीड लाख टन उडीद डाळ आयात करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्यापाऱ्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत ४ लाख टन तूर डाळ आयात करावी लागणार आहे. यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यास सांगण्यात आली आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक झालेल्या पावसाचा परिणाम हा तूर पिकावर होणार आहे. यामुळे उत्पन्न दहा टक्क्यांनी कमी होऊ शकतं. तर तूर आणि उडीद डाळ यांच्या किमती अलिकडच्या काळात सर्वाधिक वाढल्या आहेत. एक महिन्यापुर्वी ८० ते ९० रुपये किलो मिळणारी तूर डाळ आता २० ते २५ रुपयांनी महाग झाली आहे. मिळालेल्या अहवालानुसार, सरकारने गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१९ पर्यंत १८.७ लाक टन डाळीची बाहेरून खरेदी केली होती. तर २०८७-१९ मध्ये २५.३ लाख टन डाळ आयात तेली होती, असे वृत्त एका हिंदी वेबसाइटने दिले होते.\nदरम्यान डाळींचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पोषक घटकांचा साठा डाळींमध्ये असतो. मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि मॅग्नेशियम असते. डाळीत असलेल्या पोषक घटकांमुळे WHO ने डायबिटिस आणि हृदयरोगासाठी फायदेशीर मानले आहे. आजारांमध्ये डाळी खाण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. डाळी या प्रोटिन्सच्या मुख्य स्त्रोत आहेत. डाळीत फायदेशीर तव्व आहेत. त्यात टॅन्सिनस सुद्धा असतात. डाळीत असलेले एन्टी ऑक्सीडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून सुटका मिळते.\nPrevious article‘नाफेड’ला माल मिळेना हमीदरापेक्षा बाजारात अधिक भाव\nNext article80 वर्षांचे शरद पवार अ‍ॅक्शनमध्ये, निघाले अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या बळीराजाच्या भेटीला\nटीम होय आम्ही शेतकरी\nऊस पिकामधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण\nमोदी सरकार 1 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मोफत देणार\nमाझे पीक, माझी जबाबदारी\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/03/Coordination-in-administration-to-overcome-Corona-Collector-Singh.html", "date_download": "2021-07-25T18:47:04Z", "digest": "sha1:OSVUFUOGE2L2QIGQRVYK7TZUFKZRNT3J", "length": 12980, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, २५ मार्च, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह\nकोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनात समन्वय:जिल्हाधिकारी सिंह\nTeamM24 मार्च २५, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ:संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या 'कोरोना'या जागतिक संकटाशी दोन हात करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाची असून त्या करिता कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यासोबत समन्वय असल्याची माहिती खुद जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी आयोजित पत्रकार परिषेदेत दिली.\nकोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्याची सध्यास्थितीच्या विषयावर माहिती देण्यासाठी आज दि.२५ मार्च रोजी दुपारी दरम्यान 'गार्डन हॉल' येथे जिल्हाधिकारी सिंह यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.दरम्यान यावेळी,पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील,प्रमोदसिंह दुबे आणि डॉ.मिलिंद कांबळे,उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, तरंग तुषावारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कोरोनावर मात करण्याचा निर्धार व्यक्त करून दाखवला.\n\"प्रशासनात समन्वय\": पोलीस अधिक्षक पाटील\nजिल्हा प्रशासन मध्ये जिल्हाधिकारी हा कुटूंब प्रमुख च्या भूमिकेत असतांना एकादा अधिकारी कामात चुकत असेल तर जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेली चुक त्यांच्या लक्षात आणुन देतात.त्यामागे जिल्हाधिकारी यांचा व्यतिगत कोणतेही कारण नसते.आम्ही प्रशासनातील सर्व अधिकाऱ्या���मध्ये कोरोना या संकटा सोबत लढण्यासाठी समन्वय असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी दिली .\nदरम्यान यावेळी संयुक्त पत्रकार परिषेदेत बोलताना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले कि,जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या १९ टक्के पर्यंत होती.सध्याच्या परिस्थितीत जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग झपाट्याने सुरु केल्याने जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी १९ वरून ८ टक्केवर आली असून ती लवकरच ५ टक्यावर आणण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता याबाबत प्रशासनात योग्य समन्वय साधत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा जिल्हा पोलीस अधीक्षक,डाॅ. यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करून जिल्ह्याला कोरोना मुक्त करण्याचा जणू काही सर्व अधिकाऱ्यांनी संकल्प केल्याचे चित्र यावेळीं दिसून आला\nजिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप भुजबळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाले कि, जिल्हाधिकारी हे आमचे कुटूंब प्रमुख,मार्गदर्शक असल्याने त्यांनी काही दिवसाआधी जिल्ह्याच्या कामात सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी आयुक्तांना मासिक आवाहल पाठविला त्यामुळे प्रशासनात समन्वय नाही का अशीं चर्चा सुरु होती.मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी हे आमचे कुटुंब प्रमुख असल्याचे सांगून सुरु असलेल्या चर्चेची हवाच काढून टाकल्याने सर्व अधिकारी जिल्हाधिकारी यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचे भुजबळ पाटील यांनी बोलून दाखविले\nBy TeamM24 येथे मार्च २५, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_708.html", "date_download": "2021-07-25T18:40:05Z", "digest": "sha1:VSY6MDMM7LDJPO47NUEON54USCNARSSI", "length": 10361, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर\nभिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर\nभिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यासाठी चक्क पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया हे झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याने प्रशासनाची व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या तारांबळ उडाली असल्याचे चित्र शहरात दिसून आले .\nयावेळी आरोग्य विभागाचे उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता लक्ष्मण गायकवाड,उपअभियंता संदीप सोमाणी, प्रभारी आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी, अग्निशमन अधिकारी राजेश पवार, प्रभाग समिती क्रमांक १ चे सहायक आयुक्त दिलीप खाने, प्रभाग समिती क्रमांक ५ चे कार्यालय अधीक्षक सोमनाथ सुनील भोईर,जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, उद्यान विभाग प्रमुख निलेश संखे, आरोग्य निरीक्षक अशोक संखे, जयवंत सोनावणे, एम.पी.विषे, हरेश भंडारी, एफ. एफ. गोम्सनी आपल्या हातात झाडू घेऊन मुख्यालय परिसर साफसफाई केली. यावेळी या साफसफाई मोहिमेत सफाई,गटर सफाई, औषध फवारणी करून प्लास्टिक जमा करण्यात आले सदर ठिकाणी , मुख्य आरोग्य निरीक्षक , सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.\nभिवंडीत स्वच्छता अभियानात पालिका आयुक्त उतरले रस्त्यावर Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/pavan-malhotra-birthday-special-know-unknown-facts-about-him/", "date_download": "2021-07-25T19:11:50Z", "digest": "sha1:7WPNYILU42F6BH2ZTGYPTEL6IWOFSFBV", "length": 13879, "nlines": 80, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "तब्बल ३६ वर्ष मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून पवन मल्होत्रा यांना मिळाला नाही अपेक्षित दर्जा; वाचा त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nतब्बल ३६ वर्ष मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून पवन मल्होत्रा यांना मिळाला नाही अपेक्षित दर्जा; वाचा त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी\nतब्बल ३६ वर्ष मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून पवन मल्होत्रा यांना मिळाला नाही अपेक्षित दर्जा; वाचा त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या गोष्टी\nबॉलिवूडमध्ये असे अनेक प्रतिभासंपन्न कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच अभिनयाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. मुख्य अभिनेत्याला देखील अभिनयाच्याबाबतीत जोरदार टक्कर देणारे हे महत्वाच्या भूमिकेत दिसणारे कलाकार, आजही लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या बाबतीत मागे आहे. असेच अभिनेता म्हणजे पवन राज मल्होत्रा. ‘ब्लॅक फ्राईडे’, ‘डॉन’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘रूस्तम’ आदी चित्रपटांमधून त्यांच्या सशक्त अभिनयाची ताकद दाखवणारे पवन राज मल्होत्रा आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.\nपवन राज मल्होत्रा यांचा जन्म २ जुलै १९५८ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांची पदवी संपादन केली. सुरुवातीपासूनच पवन यांना अभिनयाची खूप आवड होती. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की, पवन यांनी अभिनयसोडून व्यवसायात त्यांचे करियर करावे. मात्र शिक्षण झाल्यानंतर ते दिल्लीमधेच एका नाट्यसंस्थेसोबत जोडले गेले. नाटक करत असतानाच त्यांना दूरदर्शवरील त्यांची पहिली मालिका मिळाली.\nसाल १९८६ मध्ये त्यांना ‘नुक्कड’ नावाची पहिली मालिका मिळाली. या मालिकेत पवन यांनी ‘सईद’ नावाची भूमिका निभावली होती. या भूमिकेने त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. पवन यांच्यासाठी अभिनयच सर्वकाही होते. त्यामुळे त्यांनी अतिशय मनापासून त्याचे काम केले. ‘नुक्कड’ मालिकेसोबतच त्यांनी ‘ये जो है जिंदगी’, ‘मलाबार हिल्स’, ‘इंतजार’ आदी मालिकांमधून त्यांनी अभिनय केला.\nपवन यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘नुक्कड’ मालिकेसंदर्भातला एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते की, “माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी फॅमिली बिजनेसमध्ये यावे. मात्र मला अभिनायची आवड असल्यामुळे मी अभिनयात आलो. माझ्या वडिलांचे जुन्या दिल्लीमध्ये ऑफिस होते. मी नेहमी तिथे जायचो. ‘नुक्कड’ मालिकेनंतर एक दिवस मी ऑफिसला गेलो, तेव्हा तिथे मला बघायला लोकांची गर्दी जमा झाली. ते लोकं माझ्या वडिलांकडे मला बाहेर बोलवण्याची विनंती करू लागले. माझ्या वडिलांनी मला बाहेर बोलवले, तेव्हा लोकं वेडे झाले आणि माझे नाव घेऊन जोरजोरात ओरडू लागले. ते पाहून माझे वडील अक्षरशः भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल मला गर्व दिसला. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद मी आजही विसरू शकत नाही.”\nपवन यांनी पुढे त्यांचा मोर्चा हळूहळू चित्रपटाकडे वळवला. १९८४ साली आलेल्या ‘अब आएगा मजा’ सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. १९८५ साली आलेल्या ‘खामोश’ आणि १९८९ साली आलेल्या दिग्दर्शक बुद्धदेव दासगुप्ता यांच्या ‘बाघबहादुर’ आणि सईद अख्तर ‘मिर्जा’ यांचा चित्रपट ‘सलीम लंगड़े पे मत रो’ या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nपवन यांनी त्याच्या करियरमध्ये अनेक निगेटिव्ह आणि पॉझ��टिव्ह भूमिका केल्या. प्रत्येक भूमिका त्यांनी उत्तम पद्धतीने साकारली. आणि त्या भूमिकेसाठी वाहवा मिळवली. अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या पवन यांनी अनेक मालिका, ५० पेक्षा अधिक सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. त्यांची नुकतीच ‘ग्रहण’ नावाची एक सीरिज प्रदर्शित झाली असून, त्यातल्या पवन यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू\n‘पप्पी दे पारूला’ फेम स्मिता गोंदकर समुद्राच्या सानिध्यात घालवतेय तिचा वेळ; बीचवरील फोटोंना नेटकऱ्यांची पसंती\n म्हणाली, ‘मी सोडलेल्या चित्रपटांसाठी निर्मात्यांकडे भीक मागायची, आज तिची लायकी…’\nअशा काही अभिनेत्री, ज्यांच्या पतीने केलंय दुसरं लग्न; घटस्फोट झाल्यानंतर आज एकटे जगतायेत त्या आयुष्य\nईडीने यामी गौतमला बजावले समन्स; FEMA प्रकरणात ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे मिळाले आदेश\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-07-25T18:14:56Z", "digest": "sha1:57XAPNJI4TUNKJTAIOGWTD6WGMPFTHDQ", "length": 10254, "nlines": 68, "source_domain": "marathit.in", "title": "माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर... - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | म���हिती\nमाझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर…\nमाझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर…\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते संजय राऊत आणि मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत आहे. आता भिंवडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीवरून कंगनाने हल्लाबोल केला आहे.\nबेकायदेशीररित्या माझे घर पाडण्यापेक्षा त्या इमारतीकडे लक्ष दिले असते तर ५० जणांचे जीव वाचले असते, असे कंगनाने म्हटले आहे. यासंदर्भात कंगनाने ट्विट केले आहे. ती म्हणाली, “उद्धव ठाकरे, संजय राऊत, मुंबई महानगरपालिका ज्यावेळी माझे घर बेकायदेशीर पद्धतीने तोडत होते. त्यावेळी या इमारतीकडे लक्ष दिले असते तर आज हे जवळपास ५० लोक जिवंत असते. एवढे जवान तर पुलवामा, पाकिस्तानमध्ये मारले नाहीत, तेवढे आपल्या निष्काळजीमुळे मरण पावले. मुंबईचे काय होईल देवाला ठाऊक\nदरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर उघडपणे बोलणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांवरही अविश्वास दाखविणारे वक्तव्य केले होते. तसेच, मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्यप्त काश्मीर) केली होती. त्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबईत भीती वाटत असेल तर तिने मुंबईत येऊ नये, असे म्हटले होते. यावरून कंगना विरूद्ध शिवसेना वादाचे नाट्यही रंगले होते. त्यावेळी मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडले आहे.\nमुंबई पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली असून सतत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मुंबई पालिकेवर टीका करत आहे. याआधीही कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी “उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तुम्ही फिल्म माफियासोबत माझे घर तोडून फार मोठा बदला घेतला. आज माझे घर तोडले आहे. उद्या तुझा गर्व तुटेल,” अशी टीका कंगनाने केली होती.\nभिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा\nभिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील जिलानी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून २५ जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पहिल्या दिवशी १४, दुसऱ्या दिवशी १२ तर तिस-या दिवशी बुधवारी सर्वाधिक १५ मृतदेह हाती लागले ��हेत. ६० तास उलटूनही इमारतीचा ढिगारा बाजूला करून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम बचाव पथकाकडून सुरूच आहे.\nपद्मश्री अणुशास्त्रज्ञ डॉ. शेखर बसु यांचे कोरोनामुळे निधन\nअबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज\nडॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटावर राज ठाकरेंनी केला कौतुकाचा वर्षाव\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T19:22:20Z", "digest": "sha1:Y54UMO4KHV7CNSDCBEN22A7D4F6T4U2Q", "length": 13497, "nlines": 83, "source_domain": "mr.m.wikisource.org", "title": "सदस्यांची यादी - विकिस्रोत", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपुढील शब्दापासून सुरू होणारे सदस्य दाखवा:\n(सर्व)Push subscription managersअंकपत्ता प्रतिबंधन सूटआंतरविकि आयातदारआयातदारखाते विकसकझापडबंदझापडबंद अधिकारीतांत्रिक प्रचालकप्रचालकप्रतिपालकसदस्य तपासासांगकामेसुनिश्चित सदस्यस्��िकृती अधिकारी\nफक्त संपादनांसहित सदस्य दाखवा\nफक्त तात्पुरत्या सदस्यगटात असणारे सदस्यच दाखवा\n(प्रथम | अंतिम) पहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n'Til I see some nakedBitċhesDancin'AroundDrunkTouchin'EachOther चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n*Youngjin चर्चा योगदाने (दि. १८ सप्टेंबर २०१३ ला, ०७:२९ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-Lemmy- चर्चा योगदाने (दि. २१ जुलै २०२० ला, ०२:१७ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-akko चर्चा योगदाने (दि. ५ मार्च २०२० ला, १२:४६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-chanakyakdas चर्चा योगदाने (दि. ५ मे २०२० ला, १०:२१ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-iNu- चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-jkb- चर्चा योगदाने (दि. ३० मार्च २०१७ ला, ००:०० वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n-revi चर्चा योगदाने (दि. १६ सप्टेंबर २०१३ ला, ०९:११ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n.sEdivad चर्चा योगदाने (दि. ८ ऑगस्ट २०१२ ला, ०८:०६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n007ramelrasal चर्चा योगदाने (दि. ११ मार्च २०१२ ला, १९:३९ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n01miki10 चर्चा योगदाने (दि. ८ जुलै २०१९ ला, ०२:५३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n01ritzs चर्चा योगदाने (दि. २४ जानेवारी २०२० ला, २०:४८ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n1234qwer1234qwer4 चर्चा योगदाने (दि. १ नोव्हेंबर २०१९ ला, २३:२५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n129femtoseconds चर्चा योगदाने (दि. २१ जून २०२० ला, २२:३६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n1997kB चर्चा योगदाने (दि. १९ मे २०१८ ला, ११:०१ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n1997kB-alt चर्चा योगदाने (दि. २९ ऑक्टोबर २०१८ ला, २२:०८ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n1user2user3 चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३४ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n2000prath चर्चा योगदाने (दि. ४ जानेवारी २०१९ ला, १२:२३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n2002victor चर्चा योगदाने (दि. ३ सप्टेंबर २०१९ ला, १८:१९ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n20041027 tatsu चर्चा योगदाने (दि. १४ सप्टेंबर २०२० ला, १९:२५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n2147483647 चर्चा योगदाने (दि. ५ मे २०१६ ला, १९:४६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n25siddhi चर्चा ��ोगदाने (दि. २६ जुलै २०२० ला, १२:२८ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n28421u2232nfenfcenc चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३४ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n28bytes चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n555 चर्चा योगदाने (दि. २४ नोव्हेंबर २०१२ ला, ०४:५५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n555.bot चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३४ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n94rain चर्चा योगदाने (दि. २२ ऑक्टोबर २०१८ ला, १९:५३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n99of9 चर्चा योगदाने (दि. १६ जुलै २०१४ ला, १५:५२ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n9xl चर्चा योगदाने (दि. ३० एप्रिल २०१४ ला, २३:५७ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nA-cai चर्चा योगदाने (दि. १ ऑक्टोबर २०२० ला, १०:२३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nA.A Ghatge चर्चा योगदाने (दि. १५ ऑक्टोबर २०१९ ला, १५:५७ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nA.Vahid चर्चा योगदाने (दि. ४ जून २०१५ ला, १५:४४ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAAAmruta चर्चा योगदाने (दि. १४ मे २०१९ ला, ११:१५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAFBorchert चर्चा योगदाने (दि. १८ मे २०१२ ला, १२:२६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAFlorence चर्चा योगदाने (दि. २२ सप्टेंबर २०१५ ला, १२:५९ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAGK चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAGbot चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAJ1m3,zsd. चर्चा योगदाने (दि. २७ नोव्हेंबर २०२० ला, ०२:५३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAJAY PATHAK 1975 चर्चा योगदाने (दि. २ मे २०१५ ला, १४:२१ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAKASH NITIN KURANE चर्चा योगदाने (दि. २३ सप्टेंबर २०१७ ला, १७:०७ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAKarekar चर्चा योगदाने (दि. ३ नोव्हेंबर २०१९ ला, ०८:३१ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAKlapper (WMF) चर्चा योगदाने (दि. २४ जून २०१५ ला, १७:३३ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nALL INDIA CONTRACTOR ASSOCIATION चर्चा योगदाने (दि. २२ ऑगस्ट २०१८ ला, १५:०१ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAMIT MAHARAJ DHOTE PHALTANKAR चर्चा योगदाने (दि. ९ जानेवारी २०२१ ला, ०८:१८ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAMOL5566 चर्चा योगदाने (दि. ४ ऑक्टोबर २०१९ ला, १२:३८ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nARJUN VITTHAL KUDHEKAR चर्चा योगदाने (दि. १६ फेब्रुवारी २०१९ ला, १६:५४ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nATDT चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १४:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAVasanth (WMF) चर्चा योगदाने (दि. १ डिसेंबर २०१८ ला, १०:२९ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAYST201 चर्चा योगदाने (दि. १५ मार्च २०१६ ला, १७:३५ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\nAadimuranjan चर्चा योगदाने (दि. १३ डिसेंबर २०१७ ला, १२:१६ वाजता, सदस्य खातेद्वारे बनविल्या गेले)\n(प्रथम | अंतिम) पहा (मागील ५० | पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/ugc-directs-colleges-universities-to-conclude-1st-year-admissions-by-sept-30-begin-classes-by-oct-1", "date_download": "2021-07-25T18:08:25Z", "digest": "sha1:B4YH3P6SP7OJCFMOZHSSVJY7ID36HHHR", "length": 8034, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा", "raw_content": "\nUGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा\nपुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission - UGC) प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमाची ( first-year courses )2021-22ची अतिम प्रवेश(admission) प्रक्रिया 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पुर्ण करण्याची सुचना विद्यापीठ आणि महाविद्यालयांना(universities and colleges ) दिली आहे. तसेच 1 ऑक्टोबरपासून शैक्षणिक सत्र 2021-2022(academic sessions 2021-22 ) सुरु झाले पाहिजे असेही सांगितले आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांसाठी परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाबाबत युजीसीने शुक्रवारी नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.\nहेही वाचा: अक्षय बावस्कर 'Niper JEE'मध्ये दिव्यांग प्रवर्गातून पहिला\nयुजीसीचे सचिव, राजेश जैन यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकासंदर्भात त्यांनी नवीन मार्गदर्शक सूचना या पत्रामध्ये दिल्या आहेत\n\"सत्र 2021-2022 च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया 30 सप्टेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावेत. उर्वरित रिक्त जागेच्या प्रवेशाची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2021 असेल. परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी संबंधित क��गदपत्रे 31 डिसेंबर 2021 पर्यंत स्वीकारली जाऊ शकतात'' असे विद्यापीठाचे कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना पाठविलेल्या पत्रात युजीसीने सांगितले आहे.\nहेही वाचा: पाय घसरून विहिरीत पडले आजोबा, अग्निशमन दलानं वाचवले प्राण\nशैक्षणिक सत्र 2021-2020च्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र / वर्ष 1 ऑक्टोबर 2022पासून सुरू होईल.\nयूजीसीने दिलेल्या सुचनेनुसार, चालू शैक्षणिक सत्र 2020-21 साठी टर्मिनल सेमेस्टर किंवा अंतिम वर्षाची परीक्षा 31 ऑगस्ट 2021 नंतर ऑफलाईन (पेन आणि पेपर) ऑनलाइन किंवा मिश्रित (ऑनलाइन + ऑफलाइन) मोडमध्ये घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियम आणि मार्गदर्शक तत्वानुसार पार पडली पाहिजे.\nसीबीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 31 जुलै 2021 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. जर 12 वीच्या निकालाच्या घोषणेस उशीर झाला तर विद्यापीठे व महाविद्यालये पुढील शैक्षणिक सत्र 18 ऑक्टोबर, 2021 पर्यंत सुरू करू शकतात.\" तोपर्यंत ऑनलाइन , ऑफलाइन किंवा मिश्र पध्दतीनुसारमध्ये सुरू शिकवण्याची आणि शिकण्याची प्रक्रिया सूरू राहील, असही यूजीसीने स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/coronavirus-impact-lockdown-restrictions-in-satara-district-will-be-reduced-from-monday-bam92", "date_download": "2021-07-25T20:14:54Z", "digest": "sha1:PKEHF5M5IFY6KEOIESNJUQBK4CRGEXOT", "length": 8250, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल; सर्व दुकाने होणार सुरु", "raw_content": "\nकोरोना संसर्गाचा रेट कमी होऊ लागल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारपासून लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nCorona Impact : साताऱ्यात सोमवारपासून Lockdown शिथिल\nसातारा : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) रेट कमी होऊ लागल्याने जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. परिणामी, जिल्हा प्रशासनाने येत्या सोमवारपासून लॉकडाउन (Lockdown) शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यकसह इतर दुकाने वेळेच्या बंधनात सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पण, शनिवार व रविवार असे दोन दिवस वीकेंड लॉकडाउन (Weekend lockdown) असल्याने याबाबतचे आदेश रविवारी निघणार आहेत. त्यामुळे सातारकरांची सोमवारपासून लॉकडाउनमधून सुटका होणार आहे. (Coronavirus Impact Lockdown Restrictions In Satara District Will Be Reduced From Monday bam92)\nसातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस कमी होऊ लागला आहे. त्यानुसार मागील आठ दिवसांचा पॉझिटिव्हीटी रेट आज कोरोना आढावा बैठकीत तपासण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याचा आता तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील सर्व नियमावली जिल्ह्याला लागू होणार आहे. यामध्ये अत्यावश्यक दुकानांसह इतर दुकानेही सोमवारपासून उघडली जातील. यासंदर्भात आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Guardian Minister Balasaheb Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकप्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये सर्वसमावेशक चर्चा होतानाच जनतेच्या व व्यापाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात आला.\nहेही वाचा: 'महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल; राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार'\nतसेच जिल्ह्यातील कमी होत असलेली कोरोनाची परिस्थिती ही लक्षात घेऊन सर्वानुमते लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय घेतला. पण, आगामी काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी सज्ज राहण्याची सूचनाही रामराजे व बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. आता सोमवारपासून अत्यावश्यक सेवेत समाविष्ट सर्व दुकानांसह इतर सर्व दुकाने वेळेच्या बंधनात सुरु होणार आहेत. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी जनतेने कोरोना नियमावलीचे पालन करावे, गर्दी टाळावी, मास्क तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना संदर्भातील काही लक्षणे आढळल्यास संबंधितांनी तातडीने चाचणी करुन घेऊन विलगीकरण कक्षात जावे, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/unnatural-abuse-of-minor-by-drinking.html", "date_download": "2021-07-25T19:27:03Z", "digest": "sha1:MUEAFEIMVQQRWUYR5O5HMRRS647BSRSK", "length": 5650, "nlines": 63, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "दारू पाजून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरदारू पाजून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nदारू पाजून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार\nमनोज पोतराजे ऑक्टोबर २४, २०२० 0\nचंद्रपूर :- अष्टभुजा वार्डातील चिंटू सोनी या नराधमाने एका अल्पवयीन मुलाला पिण्याचे पाणी देण्याच्या बहाण्याने घरात नेले व त्याला दारू पाजून शुद्धीहिन करून त्या अल्पवयीन मुलावरती अनैसर्गिक अत्याचार केेला असून रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.\nआरोपी चिंटू सोनीने घरा शेजारी राहत असलेल्या पीडित अल्पवयीन मुलाला शौचाल्यास घेऊन निघाला असता अल्पवयीन मुलाने रस्त्यात पाणी पिण्यासाठी घरी जातो असे आरोपी चिंटूला सांगितले तेव्हा आरोपीने आपल्या घरी पाणी प्यायला नेले व त्या अल्पवाहिन मुलाला पिण्याच्या पाण्याऐवजी दारू पाजली.\nदारू पिल्यानंतर काही वेळातच अल्पवयीन मुलगा शुद्धीहिन झाला. त्यानंतर आरोपी चिंटू सोनि याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला या घटनेची माहिती पीडित मुलाने आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पीडित मुलाचा घरचानी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी विरोधात भादंवि 377, पोस्को, ऍट्रॉसिटी अ‌ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/arthavishwa-sip-108483", "date_download": "2021-07-25T20:16:52Z", "digest": "sha1:VFPW47Y7AP7D2QHVSKUGLVXSD464I5PM", "length": 15997, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सातत्य, संयम आणि स्वप्नपूर्ती...!", "raw_content": "\nसातत्य, संयम आणि स्वप्नपूर्ती...\nसातत्य व संयम या दोन गोष्टी पाळल्या, तर ‘एसआयपी’द्वारे तुम्ही स्वप्ने साकार करू शकता. ज्यांनी अजूनही ‘एसआयपी’ची वाट चोखाळली नसेल, त्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मुहूर्त साधायला काय हरकत आहे\nबॅंक, पोस्ट किंवा कंपनी ठेवींवरील (एफडी) एक आकडी व्याजदर, सोन्याच्या भावातील स्थिरता, रिअल इस्टेटमधील मंदीमुळे तेथील गुंतवणुकीचे लुप्त झालेले आकर्षण अशा परिस्थितीत चलनवाढ किंवा महागाईच्या दरावर मात करणारा परतावा कोठे मिळू शकेल, हा प्रश्‍न अनेकांना सतावत आहे.\nचलनवाढीचा दर ६-७ टक्के गृहीत धरला आणि त्यापेक्षा जास्त परतावा मिळाला, तरच तो ‘खऱ्या अर्थाने परतावा’ असतो; पण वर्षानुवर्षे लोकप्रिय असलेल्या निव्वळ ‘एफडीं’वर विसंबून असा ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळू शकतो का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आज देशातील लोकांची बचत प्रामुख्याने अशा ‘एफडीं’मध्येच अडकून राहिलेली आहे.\nआजही अनेक जण आपली गुंतवणूक अशा ‘एफडीं’मध्ये अडकवून ६ ते ८ टक्के परतावा मिळवत आहेत आणि चांगला परतावा मिळत असल्याचे मानसिक समाधान मिळवत आहेत. हे करताना महागाईच्या दराचा आणि वाढत्या वैद्यकीय खर्चाचा फारसा विचार होताना दिसत नाही. आपल्या दैनंदिन वापराच्या असंख्य वस्तूंमधून महागाईचा दर आपल्या खिशाला रोज कात्री लावत असतो आणि त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष न देता आपण ६ ते ८ टक्के परताव्यातच धन्यता मानत बसतो. तेव्हा आपल्या गुंतवणुकीबाबत अधिक जागरूक होऊन विचार करण्याची वेळ आता आली आहे, त्याची वेळीच दखल घेऊन गुंतवणुकीच्या सवयी बदलल्या नाहीत, तर भविष्यकाळ आणखी कठीण ठरू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.\nकोठून मिळेल चांगला परतावा\nमहागाई किंवा चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्‍यता असलेली गुंतवणूक म्हणून आज ‘इक्विटी’ या ॲसेट क्‍लासकडे बघितले जात आहे. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे ज्यांना जोखमीचे वाटते, अशा लोकांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो; पण म्युच्युअल फंडातही एकदाच एकरकमी गुंतवणूक करण्याऐवजी ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने जात दरमहा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. अशी दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात मोठी रक्कम जमू शकते. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी, करबचतीसाठी, मुला-मुलींच्या उच्च शिक्षणाची तरतूद करण्यासाठी, कार-घर खरेदी करण्यासाठी, परदेशी पर्यटनाला जाण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे निवृत्तीनंतरची तरतूद म्हणूनही याकडे पाहता येते. आधी सांगितल्याप्रमाणे बॅंक किंवा पोस्टातील मुदत ठेवी, एनएससी, पीपीएफ आदींपेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्‍यता यात असते. अर्थात, शेअर बाजाराशी निगडित जोखमीच्या अधीन ही गुंतवणूक असते. त्यामु���े निश्‍चित परताव्याची हमी यात नसते, हे लक्षात घेतले पाहिजे; परंतु दीर्घकाळ गुंतवणूक करून संयम ठेवल्यास चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते.\nसातत्य आणि संयम या दोन महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या, तर ‘एसआयपी’द्वारे तुम्ही तुमची स्वप्ने साकार करू शकता. ज्यांनी अजूनही ‘एसआयपी’ची वाट चोखाळली नसेल, त्यांना नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्याचा मुहूर्त साधायला काय हरकत आहे\nतरुण वयात थोडी जोखीम पत्करून, मुदत ठेवींऐवजी म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनांमध्ये जास्त रकमेचे ‘एसआयपी’ केले, तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळू शकते.\nकेवळ ‘एसआयपीं’ची संख्या जास्त ठेवल्याने जोखीम कमी होते, असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांच्या एकाच प्रकारच्या अनेक योजनांमध्ये ‘एसआयपी’ करण्यापेक्षा लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, सेक्‍टोरल, बॅलन्स्ड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांमध्ये विभागून करावी.\nदर महिन्याच्या ‘एसआयपी’च्या रकमेत जर दरवर्षी १० टक्‍क्‍याने वाढ केली, तर दीर्घकाळात त्याचा चांगला फायदा होतो. त्यासाठी ‘स्टेपअप’ किंवा ‘टॉपअप’ पर्याय निवडावा.\n‘एसआयपी’ची मुदत संपल्यानंतर त्यातील जमा रक्कम काढणे बंधनकारक नसते. आपल्या गरजेनुसार त्यात पुन्हा गुंतवणूक सुरू ठेवण्याचा किंवा पैसे काढून घेण्याचा निर्णय घ्यावा. ‘एसआयपी’ बंद न करताही जमलेल्या रकमेमधून पाहिजे तेवढी रक्कम काढता येते; तसेच काही आर्थिक अडचण आल्यास ‘एसआयपी’ मधेच थांबविता येते.\nजोखीम कमी करण्यासाठी शक्‍यतो दोन-तीन योजनांमध्ये ‘एसआयपी’ सुरू करून त्यांच्या तारखा वेगवेगळ्या ठेवाव्यात. कोणत्याही कारणाने न भरले गेलेले ‘एसआयपी’चे हप्ते नंतर कधीही भरून काढता येतात. मागील हप्ते नंतर भरलेच पाहिजेत, अशी सक्ती नसते आणि त्यासाठी दंडही होत नसतो.\nगुंतवणूकदारांनी आपली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी किती निधी पाहिजे आणि तो किती वर्षांत निर्माण करायचा आहे, हे ठरवावे. यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल, याचे गणित मांडता येईल.\nजर गुंतवणूक कालावधी जास्त असेल किंवा जास्त दराने परतावा मिळणार असेल, तर साहजिकच दरमहा गुंतवायची रक्कम कमी होईल.\nएकदा कालावधी निश्‍चित केला, की दररोज किंवा दरमहा आपल्या गुंतवणुकीकडे पाहण्याची गरज नसते. वर्षातून एकदा आढावा घेतला तरी पुरेसे ठरते.\nआपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी जो कालावधी असेल, त्या कालावधीसाठी ‘एसआयपी’ करावी. जर कालावधी १०-१५ वर्षांसाठी असेल, तर शक्‍यतो त्या संपूर्ण कालावधीसाठी किंवा किमान पाच वर्षांसाठी ‘एसआयपी’ चालू ठेवावी.\nगुंतवणुकीत खंड पडल्यामुळे आर्थिक उद्दिष्टे साकार होण्यात अडथळे येऊ शकतात, हे लक्षात घ्यावे.\nएखाद्या व्यक्तीला निवृत्तीच्या वेळी एक कोटी रुपये जमवायचे असतील, तर त्याला दरमहा किती रुपयांची गुंतवणूक, किती वर्षांसाठी करावी लागेल, हे सोबतच्या तक्‍त्यावरून लक्षात येईल. या ठिकाणी १०, १२, १५, २० टक्के असा अपेक्षित परतावा गृहीत धरला आहे. याप्रमाणे कृती केली तर ‘कौन बनेगा करोडपती’ या प्रश्‍नाचे उत्तर ‘आपण स्वतःच’, असे नक्की देता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T20:21:38Z", "digest": "sha1:47KJK5QUFEWVFTBNUTTNFXSKRBOAIHGQ", "length": 6087, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. २५३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: २ रे शतक - ३ रे शतक - ४ थे शतक\nदशके: २३० चे - २४० चे - २५० चे - २६० चे - २७० चे\nवर्षे: २५० - २५१ - २५२ - २५३ - २५४ - २५५ - २५६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nजून २५ - लुशियस पहिला पोप पदी बसला.\nइ.स.च्या २५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ३ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जून २०१७ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/07/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9C.html", "date_download": "2021-07-25T20:06:33Z", "digest": "sha1:HMYGMSJ2ZITGPYCLVUVX27NSTBBZZHH4", "length": 11708, "nlines": 113, "source_domain": "itechmarathi.com", "title": "आधार कार्ड हरवला आहे ? काळजी करू नका ! घरबसल्या हे करा -", "raw_content": "\nआधार कार्ड हरवला आहे काळजी करू नका \nआधार कार्ड हरवला आहे काळजी करू नका \nजर आपले आधार कार्ड हरवले तर ते घरबसल्या पुन्हा मागवता येऊ शकते का \nसध्या संपूर्ण भारतात तसेच काही मोठ्या शहरांमध्ये लॉक डाऊन सुरू आहे ग्रामीण भागांमध्ये देखील सुरू आहे. लोकांमध्ये कर्माच्या पार्श्वभूमीवर, आपण आधार कार्ड सेवा केंद्र मध्ये जाऊ शकत नाही किंवा काही अडचण येत आहे.\nतर मित्रांनो आपण घरबसल्या Aadhar reprint order कशी करायची याबद्दल माहित घेणार आहोत.\nमित्रांनो त्यासाठी UIDAI म्हणजेच (unique identification authority of India) म्हणजेच आधार ने नागरिकांच्या सोयीसाठी एक ॲप विकसित केला आहे.\nया अँड्रॉइड ॲप वरती आपल्याला अनेक सुविधा मिळतात या सर्व सुविधांची माहिती देखील आपण लवकरच पाहणार आहोत त्यामुळे आपले ब्लॉग हा दररोज वाचला पाहिजे तरच तुम्हाला माहिती मिळेल.\nआधार कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल\nतुम्हाला जायचे गुगल प्ले स्टोअर मध्ये आणि हे ॲप डाऊनलोड करायचा आहे किंवा खालील लिंक वर क्लिक करून देखील डाऊनलोड करू शकता.\nहे ॲप डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nडाउनलोड झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफाय करुन साइन इन करा.\nआता तिथे ऑल सर्विसेस मध्ये, order reprint (paid) हा तीन नंबरचा चौकोन दिसेल तिथे क्लिक करा.\nआता तुम्हाला काही इम्पॉर्टंट नोटीस असिस्टंट कंडिशन असेल.\nतिथे माहिती दिली आहे की करणामुळे तुमच्या आधार कार्ड पोस्टाने यायला जरा उशीर देखील होऊ शकतो .\nआणि पन्नास रुपये तुम्हाला फी देखील त्याची भरावी लागेल.\nते वाचल्यानंतर चौकोनातील ठीक करून पुढे चला.\nजर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड से लिंक असेल तर पहिला ऑप्शन वरती क्लिक करा नसेल तर register mobile number वरती क्लिक करा.\nआता पुढील पेज वर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक टाईप करायचा आहे.\nआणि तिथे दिलेले कॅपच्या म्हणजेच दोन तीन अंक आहेत ते खालील लिहायचे आहेत.\nत्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओपीपी येईल तो तिथे टाइप करा.\nआता तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाकून तो पडताळणी करायची आहे.\nहाऊ ओटीपी तुम्ही 14 मिनिटांच्या आत मध्ये टाकू शकता.\nआता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड डिटेल्स दिसतील.\nतुमचे तुमचे आधार कार्ड असल्याची पडताळणी झाल्यानंतर लगेच मेक पेमेंट वर क्लिक करा.\nतुम्ही तुमच्या आवडत्या विधीनुसार पेमेंट करा.\nआपण पेमेंट करण्यासाठी credit card, debit card, internet banking, UPI या सुविधांचा वापर करून पेमेंट करू शकता.\nआता पेमेंट झाल्यानंतर तुमच्या आधार कार्ड पोस्टाने तुमच्या पत त्यानुसार काही दिवसांमध्ये तुम्हाला घरपोच मिळेल.\nपेमेंट हे तुम्हाला फक्त पन्नास रुपये इतकेच करावे लागेल.\nएस टी महामंडळाचे अधिकृत ट्विटर हँडल आज लॉन्च, मिळणार सर्व अपडेट\nपाकिस्तान चा चीन ला , गोलीगत धोखा चीनच्या या ऍप वर पाकिस्तानात बंदी 🤷\nमाहिती तंत्रज्ञान सल्लागार , म्हणजे काय \nJio Phone New update: जिओ फोन मधील व्हाट्सअप मध्ये आल्या आहेत या नवीन सुविधा\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/cricket/world-cup-2019-sachin-tendulkar-takes-u-turn-recent-statement-about-m-s-dhonis-batting", "date_download": "2021-07-25T19:34:00Z", "digest": "sha1:NOO5F35HBKGWA2KAOX5PZUH3LUDIPJLP", "length": 5370, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | World Cup 2019 : डॉट बॉल्सवरून धोनीला धारेवर धरलेल्या सचिनचा यू-टर्न?", "raw_content": "\nआता नव्या संदर्भात सचिनने म्हटले आहे की, संघासाठी जे योग्य होते तेच नेमके धोनीने केले.\nWorld Cup 2019 : डॉट बॉल्सवरून धोनीला धारेवर धरलेल्या सचिनचा यू-टर्न\nवर्ल्ड कप 2019 : लंडन : महेंद्रसिंह धोनीला आधी धारेवर धरल्यानंतर सचिन तेंडुलकरने आता मात्र त्याला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध धोनीचा वेगवान फलंदाजीचा उद्देशच नसावा आणि त्याने प्रमाणाबाहेर डॉट बॉल्स खेळले, अशी टीका त्याने केली होती. आता नव्या संदर्भात सचिनने म्हटले आहे की, संघासाठी जे योग्य होते ते�� नेमके धोनीने केले.\nबांगलादेशविरुद्ध धोनीने 33 चेंडूंत 35 धावा केल्या. शेवटच्या 10 षटकांत भारताला 63 धावा करता आल्या. सचिन म्हणाला, की \"बांगलादेशविरुद्ध धोनीच्या दृष्टिकोनात काहीही चुकीचे नव्हते. त्याची खेळी संघासाठी महत्त्वाची होती. तो 50 षटकांपर्यंत टिकला तर बरोबर खेळणाऱ्या इतर खेळाडूंना मदत करू शकतो. त्याने हे करणे अपेक्षित आहे आणि हे त्याने केले.''\nसंघावरील निष्ठेबद्दल धोनीचे कौतुक करून सचिनने सांगितले की, त्याच्यासाठी संघ जास्त महत्त्वाचा असतो. वेळेची गरज काय आहे त्यानुसार ते केले पाहिजे. मंगळवारी त्याने परिपूर्ण पद्धतीने ते केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/05/movie-review-piku.html", "date_download": "2021-07-25T19:43:38Z", "digest": "sha1:WE6NXPZG62NVHZQINT7BVKBMAGMQ2VAN", "length": 21360, "nlines": 252, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): चित्रपटत्रस्तांसाठीचं 'पिकूटॉनिक' (Movie Review - Piku)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nचित्रपटत्रस्तांसाठीचं 'पिकूटॉनिक' (Movie Review - Piku)\nसंपूर्ण दिवस धावपळीत जातो, मग ट्रेनमधल्या गर्दीमुळे किंवा मोठ्ठ्या ट्राफिक जाममुळे उरला-सुरला संयमसुद्धा कापरासारखा उडून जातो. पोटात कावळे कोकलत आणि डोक्यात रातकिडे किरकिरत असताना घरी आल्यावर गरमागरम वरणभात समोर यावा आणि टीव्ही किंवा रेडीओवर आपल्या अत्यंत आवडत्या गायक/गायिकेचं आवडतं जुनं गाणं लागावं की कसं वाटतं रणरणत्या उन्हात अचानक एखादी थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटतं. त्या थोड्याश्याच वेळात आपण अजून एक दिवस लढवायची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे निजतो.\nतसंच काहीसं, एकामागोमाग एक रद्दड चित्रपट डोक्यावर आदळत असताना, त्याच त्या बातम्या आणि त्याच त्या सिरियल्स उरल्या-सुरल्या संयमाचाही कापूर करत असताना, एखादा असा चित्रपट - जो थोड्या गुदगुल्या करतो, थोडं हळवं करतो आणि बराचसा आपलाच वाटतो - आल्यावर वाटतं. त्या दोन-अडीच तासांत आपण (म्हणजे, मी तरी) अजून काही रोहित शेट्टी, प्रभुदेवा वगैरे सहन करू शकण्याची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे चित्रपटगृहातून बाहेर पडतो.\n'पिकू' हे नाव जितकं छोटंसं आहे, तितकीच चित्रपटाची कहाणीसुद्धा. ही कहाणी आहे एक बा�� आणि एका मुलीची आणि ह्या दोघांची कहाणी बदलणाऱ्या एका तिऱ्हाईताची.\n'पिकू' (दीपिका पदुकोण) एक स्वतंत्र विचारांची तरुण व्यावसायिक. बोलण्यात इतकी फटकळ की तिला कस्टमर्ससमोर नेताना तिच्या पार्टनरला भीती वाटते की ही कुणाला काय सुनावेल आणि वागण्यात इतकी खडूस की टॅक्सी ड्रायव्हर तिचं भाडं आल्यावर टाळाटाळ करतात. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन), तिचे वडील म्हणजे तिचा हर तऱ्हेने 'बाप'. स्वत:शी सोडून इतर कुणाशीही सरळ न बोलणारा आणि आजारी पडण्याची प्रचंड इच्छा असणारा. असे हे एकापेक्षा एक विक्षिप्त बाप-लेक दिल्लीत एकमेकांवर व कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर डाफरत एक आयुष्य जगत आहेत.\nआणि दुसरीकडे राणा चौधरी (इरफान खान) हा एक टॅक्सी एजन्सीचा मालक, व्यावसायिक अपयशाशी झुंजत आणि विक्षिप्त आई व बहिणीमुळे वैतागलेला, स्वत:चं एक आयुष्य जगत आहे.\nहे तिघे वैतागलेले एकत्र येतात, जेव्हा भास्कर बॅनर्जी आपल्या माथेफिरू स्वभावानुरूप दिल्लीहून कोलकात्याला टॅक्सीने जायचं ठरवतो. हा तीस-चाळीस तासांचा प्रवास तिघांसाठी गेल्या तीसेक वर्षांचे संस्कार बदलणारा ठरतो. चित्रपटाचा शेवट अनेक उत्तरं, प्रश्न न विचारता देतो.\nएक रोड ट्रीप 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये होती, जी तीन मित्रांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.\nएक रोड ट्रीप 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये होती, जी कुणाला कुणापर्यंत घेऊन गेली नाही, पण तरी खूप काही दाखवणारी होती.\nआणि एक रोड ट्रीप 'पिकू' ची आहे, जी फक्त दिल्ली ते कोलकाता जात नाही, तर 'पिकू'पासून 'पिकू'पर्यंत 'भास्कर'पासून 'भास्कर'पर्यंत आणि 'राणा'पासून 'राणा'पर्यंत जाते.\n'जिंनामिदो' आणि 'फाफॅ' काहींना खूप आवडले होते, तर काहींना ते सपशेल कंटाळवाणेही वाटले होते. 'पिकू'चं नक्कीच तसं नाही आहे कारण इथली 'रोड ट्रीप' हा सगळ्यात महत्वाचा भाग असला तरी त्याला खूप जास्त वेळ दिलेला नाही आणि दीपिका-अमिताभमधली धुसफूस आपण रोज पाहत, अनुभवत असतो, त्यामुळे एक तार जुळतेच.\n'पिकू' असं नाव का आहे, मूळ नाव नक्कीच वेगळं असणार, पण ते सांगणं किंवा ह्या विक्षिप्तांच्या विक्षिप्तपणाची कुठलीही स्पष्ट कारणमीमांसा देत बसणं आणि अश्याच काही कमी किंवा बिन महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे टाळून, त्यांना समजून घेता येईल इतपत पार्श्वभूमी, तीही ओघातच, मांडणं दिग्दर्शक शूजीत सरकारांनी खुबी��े केलं आहे. भास्कर बॅनर्जीचं अपचन व बद्धकोष्ठाने त्रस्त असणं आणि सतत त्याचाच विचार करत राहणं, हा त्याच्या व्यक्तित्वाचा पैलू एकंदर मांडणीला थिल्लर किंवा चावट बनवण्याकडे नेऊ शकला असता. मात्र, ते होण्या न होण्यामधली छोटीशी सीमारेषाही सरकारांनी अचूक हेरली आणि पाळली आहे, हे विशेष. हा चित्रपट कुठल्याही व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण किंवा खच्चीकरणही करण्याच्या फंदात पडत नाही. खरं तर अशी पात्रं इथे आहेत. जसं की बॅनर्जीचा डॉक्टर मित्र श्रीवास्तव (रघुवीर यादव), जो त्याला त्याच्या अवास्तव आजाराग्रहाबद्दल कधी बोलत नाही आणि ३-४ लग्नं करणारी पिकूची बिनधास्त मावशी (मौशुमी चटर्जी).\nदीपिका आणि 'पिकू' इतक्या एकरूप झाल्या आहेत की कुठेही पुसटसासुद्धा उल्लेख न येताही 'पिकू' हा 'दीपिका'चाच शॉर्ट फॉर्म असणार हे आपण नकळतच ठरवून टाकतो. वडिलांच्या विचित्र वागण्याला अतिशय कंटाळलेली, त्यांच्याशी भांडणारी आणि तरीही कुठल्याही मुलीसारखीच आपल्या बापासाठी प्रचंड हळवीही असणारी, 'माझ्याशी लग्न करणाऱ्याला माझ्या ह्या सत्तर वर्षाच्या बाळाचीही जबाबदारी घ्यावी लागेल' असं म्हणणारी 'पिकू' तिने सुंदर साकारली आहे. बिना मेकअपची दीपिकाचं 'गर्ल नेक्स्ट डोअर' दिसणं, हे वेगळंच \nअमिताभने आयुष्यात दुसऱ्यांदा 'भास्कर बॅनर्जी' नावाचं पात्र साकारलं आहे. १९७१ साली आलेल्या, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक 'आनंद' मधला त्याचा भास्कर बॅनर्जी, एक बुजरा, थोडासा निराश डॉक्टर त्याने ज्या सहजतेने उभा केला होता, त्याच सहजतेने ४४ वर्षानंतर हा दुसरा विक्षिप्त भास्कर बॅनर्जी त्याने उभा केला आहे. बोलण्यातली बंगाली ढब त्याने अशी काही राखली आहे की एखादा अस्सल 'बाबू मोशाय'च वाटावा. अमिताभ आता एक चालतं-फिरतं अभिनयाचं गुरुकुल झाला आहे, ह्याबद्दल वादच नाही. त्याच्या सहजतेने बॅनर्जीच्या अत्यंत त्रासदायक विक्षिप्तपणावरही माया करावीशी वाटते.\nही कहाणी, हा चित्रपट पिकू आणि बॅनर्जीचा असला तरी जिथे जिथे इरफान खान पडद्यावर येतो, तिथे तिथे पडदा त्याच्यासाठीच आहे, असं वाटतं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगले दिसणारे मोजके अभिनेते आहेत, त्यांत इरफान खान नक्कीच येतो. एरव्ही हे बटबटीत डोळे व ओबडधोबड सुजलेला चेहरा आपण कधीच पाहणार नाही. पण ह्या चेहऱ्यामागे दडलेला एक कलंदर अभिनेता जेव्हा समोर येतो, तेव्हा हाच चेहरा जगातला सगळ्यात सुंदर चेहरा बनत असावा. हे मी अगदी विचारपूर्वक सांगतो की अमिताभसमोरही इरफान आपलं नाणं खणखणीत वाजवतो.\nह्या चित्रपटाला नितांत आवश्यकता होती आणि तशी संधीही होती, श्रवणीय, गोड चालीच्या संगीताची. ती काही म्हणावी तशी पूर्ण झाली नाही. एक तर असलेली गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत आणि ती विशेष लक्षातही राहत नाही. 'पिकू'ला २-३ 'सवार लूँ'ची जोड मिळाली असती, तर गालबोट लावायलाही जागा उरली नसती. तरी, माझ्यातल्या चित्रपटत्रस्तासाठी एक अत्यावश्यक 'पिकूटॉनिक' मला नक्कीच मिळालं आहे.\nरेटिंग - * * * १/२\nहे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१० मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-\nआपलं नाव नक्की लिहा\nजॅकीचा हँडब्रेक, अर्शदचा अ‍ॅक्सिलरेटर' (Movie Revi...\nएक आग्रहाचे सहपरिवार निमंत्रण (Movie Review - Tanu...\nचित्रपटत्रस्तांसाठीचं 'पिकूटॉनिक' (Movie Review - ...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/10846", "date_download": "2021-07-25T19:04:28Z", "digest": "sha1:KGD5RVRDPG6X7OO32RXX24FXZVKTAD2J", "length": 11056, "nlines": 135, "source_domain": "abhivrutta.com", "title": "महिला, बालविकासाच्या योजनांसाठी नियोजनाचा तीन टक्के निधी राखीव : उपमुख्यमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक विदर्भ महिला, बालविकासाच्या योजनांसाठी नियोजनाचा तीन टक्के निधी राखीव : उपमुख्यमंत्री\nमहिला, बालविकासाच्या योजनांसाठी नियोजनाचा तीन टक्के निधी राखीव : उपमुख्यमंत्री\nअमरावती : महिला व बालविकासाच्या योजनांसाठी जिल्हा नियोजनातील तीन टक्के निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य शासन येत्या 31 मार्चपूर्वी आदेश निर्गमित करणार आहे, अशी माहिती उप��ुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार [deputy chief minister ajit pawar ] यांनी दिली.\nनियोजन समितीच्या सभागृहात सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, अकोलाचे पालकमंत्री बच्चू ऊर्फ ओमप्रकाश कडू, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह, तसेच अमरावती विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.\nश्री.पवार म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी अमरावती जिल्ह्यासाठी ४४.१९ कोटी, यवतमाळ जिल्ह्यासाठी ४९.५० कोटी, अकोला जिल्ह्यासाठी २७.२२ कोटी, वाशिम जिल्ह्यासाठी २८.०५ कोटी, तर बुलडाणा जिल्ह्यासाठी ४४.०९ कोटी रूपयांचा निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात आला. तसेच जिल्हा नियोजनच्या एकूण निधीपैकी 16 टक्के निधी कोरोनाविषयक उपाययोजना करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. यातील शिल्लक निधी येत्या काळात प्राधान्याने खर्च होण्यासाठी प्रयत्न करावा, तसेच यातून निर्माण होणाऱ्या पायाभूत सुविधा दर्जेदार व्हावीत. या कामांमध्ये कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही.\nजिल्हा नियोजनमधून देण्यात येणाऱ्या निधीचा सुयोग्य विनियोग करणाऱ्या विभागातील जिल्ह्यांना विशेष निधी देण्यात येणार आहे. निधीचा उपयोग, वेळेत मान्यता, बैठका घेणे आदी निकषांसोबत आय-पास प्रणालीचा पूर्णत: उपयोग केलेला असल्यास जिल्हा नियोजनमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्याला ५० कोटी रूपये एवढा प्रोत्साहनपर निधी देण्यात येईल. आय-पास प्रणालीचा उपयोग केला नसल्यास येत्या वर्षापासून निधी रोखण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून मिळणारा निधी वेळेत खर्च करावा, तसेच निधीचे वितरण निकष पाळून करण्यात यावे. नियोजनाच्या निधीचा दुरूपयोग करण्यात आल्याच्या तक्रारी आल्यास त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करावी.\nPrevious articleनागपूर, अमरावती विभागीय आयुक्तांनी कोरोना मुकाबल्यासाठी यंत्रणा अधिक सतर्क करावी\nNext articleअभिनेता राजीव कपूर यांचे निधन\n‘माविम’मुळे महिलांची अर्थसाक्षरता व सक्षमतेकडे वाटचाल : ॲड.यशोमती ठाकूर\nश्रीक्षेत्र कौंडण्यपूरला पालखी मार्गाशी जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेद��\nशेतकरी बांधवांच्या तक्रारीनुसार तत्काळ पंचनामे करून घ्यावे] ॲड. यशोमती ठाकूर यांचे आदेश\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/photogallery/money/from-1-december-2020-punjab-national-bank-atm-cash-withdrawal-system-changed-know-the-details-mhjb-501896.html", "date_download": "2021-07-25T19:57:55Z", "digest": "sha1:4WONIOMPRXSXTS24FU2JXU37MN4CXDE7", "length": 7278, "nlines": 79, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम, या बँकेच्या कोट्यवधी ग्राहंकावर होणार थेट परिणाम– News18 Lokmat", "raw_content": "\nबदलला बँक खात्यातून पैसे काढण्याचा नियम, या बँकेच्या कोट्यवधी ग्राहंकावर होणार थेट परिणाम\nग्राहकांना चांगली बँक फॅसिलिटी (Bank Facility) देण्यासाठी आणि फ्रॉड एटीएम ट्रांझाक्शन (Fraud ATM Transaction) पासून वाचण्यासाठी देशातील दुसरी मोठी बँक असणाऱ्या बँकेने एक महत्त्वाची सुविधा लागू केली आहे.\nजर तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे (PNB) ग्राहक आहात आणि बँक एटीएममधून तुम्हाला पैसे काढायचे आहेत, तर आता मोबाइल घेऊन जाणं आवश्यक आहे. देशातील दुसरी मोठी बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने 1 डिसेंबरपासून एटीएम (ATM) मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. जाणून घ्या सविस्तर\nग्राहकांना चांगली बँक फॅसिलिटी (Bank Facility) देण्यासाठी आणि फ्रॉड एटीएम ट्रांझाक्शन (Fraud ATM Transaction) पासून वाचण्यासाठी देशातील महत्त्वाची बँक असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) एक पाऊल उचलले आहे.\n1 डिसेंबरपासून ही नवी सुविधा सुरू झाली आहे. याकरता तुम्हाला एटीएम मधून पैसे काढण्यासाठी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागेल. हा नियम 10 हजारांहून जास्त रक्कम काढण्यासाठी लागू होणार आहे. बँकेने याबाबत माहिती दिली आहे.\nPNB ने एक ट्वीट केले आहे, त्यानुसार- 1 डिसेंबरपासून रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत PNB 2.0 ATM मधून एकाच वेळी 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढण्याची प्रक्रिया ओटीपी बेस्ड असेल. अर्थात नाइट आवर्समध्ये 10000 रुपयापेक्षा जास्त रक्कम काढायची असेल तर PNB ग्राहकाना OTP आवश्यक असेल. त्यामुळे या वेळेत ATM मध्ये जाताना तुमचा मोबाइल बरोबर घेऊनच जा.\nवाचा काय आहे PNB 2.0- पंजाब नॅशनल बँकेमध्ये युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे विलीनीकरण झाले आहे. हे विलीनीकरण 1 एप्रिल 2020 पासून लागू झाले आहे. यानंतर जी एंटिटी अस्तित्वात आली आहे, तिला PNB 2.0 असे नाव देण्यात आले आ\nबँकेने ट्वीट केलेल्या मेसेज मध्ये स्पष्ट केले आहे की, ओटीपी बेस्ड कॅश विड्रॉल PNB 2.0 ATM मध्येच लागू होईल. अर्थात ही सुविधा तुमच्या PNB डेबिट/ATM कार्डमधून अन्य कोणत्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढल्यास लागू होणार नाही.\nकशी काम करेल ही प्रणाली- 1. PNB एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवेल. 2. हा OTP केवळ एकाच transaction साठी लागू होईल. 3. या नवीन प्रणालीमधून पैसे काढण्यामुळे सध्याच्या कोणत्याही प्रक्रियेवर परिणाम होणार नाही. 4. बँकेचे असे म्हणणे आहे की, यामुळे बनावट कार्डमुळे होणारे अवैध व्यवहार रोखले जातील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C,_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%AE", "date_download": "2021-07-25T18:46:56Z", "digest": "sha1:F43JO3WRP37QYXKQULUL2D6RUBN3ALL5", "length": 7135, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nसहावा जॉर्ज (आल्बर्ट फ्रेडरिक आर्थर जॉर्ज; डिसेंबर १४, इ.स. १८९५ - फेब्रुवारी ६, इ.स. १९५२) हा डिसेंबर ११, इ.स. १९३६ ते फेब्रुवारी ६, इ.स. १९५२ दरम्यान युनायटेड किंग्डम व ब्रिटिश साम्राज्याचा सम्राट होता. त्याच्या कारकिर्दीत ब्रिटिश साम्राज्याने मावळते दिवस पाहिले. दुसर्‍या महायुद्धात ब्रिटनचे मोठे नुकसान झाले तसेच साम्राज्��ामधील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले ह्या कारणांस्तव युनायटेड किंग्डमचे जगामधील वर्चस्व बऱ्याच अंशी ढासळले.\n११ डिसेंबर १९३६ – ६ फेब्रुवारी १९५२\n११ डिसेंबर १९३६ – १५ ऑगस्ट १९४७\n१४ डिसेंबर १८९५ (1895-12-14)\n६ फेब्रुवारी, १९५२ (वय ५६)\nएलिझाबेथ दुसरी, युवराज्ञी मार्गारेट\nआपल्या अडखळत बोलण्याच्या सवयीमुळे तसेच लाजर्‍या स्वभावामुळे जॉर्जला राजा बनण्यात स्वारस्य नव्हते. परंतु वडील पाचवा जॉर्ज ह्यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेल्या थोरल्या भाऊ एडवर्डने एका घटस्फोटित अमेरिकन स्त्री सोबत विवाह करण्याचे ठरवले. राज्यपदाच्या गादीवर असताना हे होणे शक्य नसल्याने एडवर्डने केवळ एका वर्षात सत्ता सोडली व सहाव्या जॉर्जला नाईलाजाने सत्ता हाती घ्यावी लागली.\n२०१० साली प्रदर्शित झालेल्या द किंग्ज स्पीच ह्या चित्रपटामध्ये सहाव्या जॉर्जची संभाषण सुधारण्याची धडपड रेखाटली आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nजॉर्जच्या भाषणाचा यूट्युब व्हिडियो\nLast edited on २४ एप्रिल २०२०, at १४:१८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०२० रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:29:38Z", "digest": "sha1:JZK4Z7I2GKXJC5O7Q5R7N35CXHTNT6JG", "length": 4170, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पश्चिम बंगालमधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पश्चिम बंगालमधील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१६ रोजी १३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अट��� लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/12/Christmas-today-Modi-along-with-the-President-wished-the-countrymen-a-Merry-Christmas.html", "date_download": "2021-07-25T19:17:26Z", "digest": "sha1:WMXCRPNWWSGV7RLZNZQFNFONHLT7JMHJ", "length": 9386, "nlines": 109, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा", "raw_content": "\nHomeदेश-विदेशआज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा\nआज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा\nआज नाताळ ; राष्ट्रपतीसह मोदींनीही दिल्या देशवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा\nनवी दिल्ली : येशू ख्रिस्ताच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विटद्वारे जनतेला शुभेच्छा देताना म्हटलं, “ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा मी आशा करतो की हा सण शांती आणि समृद्धीचा प्रसार करत समाजात सौहार्द वाढवेल. चला आपण येशूच्या प्रेम, करुणा आणि परोपकारी शिकवणींचं अनुसरण करुयात. तसेच समाज आणि राष्ट्रहितासाठी संकल्पबद्ध ऱाहुयात”\nक्रिसमस की हार्दिक शुभकामनाएं मैं आशा करता हूँ कि यह त्यौहार शांति और समृद्धि का प्रसार करते हुए समाज में सौहार्द बढ़ाएगा मैं आशा करता हूँ कि यह त्यौहार शांति और समृद्धि का प्रसार करते हुए समाज में सौहार्द बढ़ाएगा आइए, हम ईसा मसीह की प्रेम, करुणा और परोपकार की शिक्षाओं का अनुसरण करें तथा समाज व राष्ट्र के हित के लिए संकल्पबद्ध रहें\nतसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करुन देशवासियांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “मेरी ख्रिसमस प्रभू ख्रिस्ताचे जीवन आणि तत्त्वं जगभरातील कोट्यवधी लोकांना सामर्थ्य देतात. ख्रिस्ताचा मार्ग सर्वांना न्याय्य आणि सर्वसमावेशक समाज घडविण्याचा मार्ग दाखवत राहिल. प्रत्येकानं आनंदी आणि निरोगी रहावं”\nदरम्यान, कोरोनाच्या संकाटाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाताळ साजरा करताना सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. तोंडाला मास्क लावणे, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी २० पेक्षा अधिक लोकांची गर्दी होता कामा नये, रात्रीच्या नाताळ पार्ट्यावर निर्बंध, ६० वर्षांवरील व्यक्ती आणि लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये, शक्यतो घरातच सेलिब्रेशन करावं, फिजिकल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे अशी नियमावली या निमित्त जाहीर करण्यात आली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/03/blog-post_12.html", "date_download": "2021-07-25T19:20:37Z", "digest": "sha1:M3ECEX4YRZC44FVKFYX324PDPJTHLIWY", "length": 9879, "nlines": 258, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: दोन रूपे एका चित्रात", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nदोन रूपे एका चित्रात\nस्त्री ही क्षणभराची पत्नी आणि अनंतकाळाची माता असते असे एक जुने सुवचन आहे. आज कदाचित परिस्थिती थोडी बदलत चालली आहे. पण या दोन्ही होण्याच्या आधीच ती कन्या, भगिनी, भाची, पुतणी वगैरे झालेली असते, कधी कधी तिला आत्या किंवा मावशीपदही मिळालेले असते. लग्नानंतर ती लगेच मामी आणि काकू बनते आणि कालांतराने आजी, पणजी वगैरे होण्यापर्यंत तिचा प्रवास चालत असतो. त्याबरोबर शेजारी, स���कारी, प्रतिस्पर्धी, शिक्षिका, गायिका, अभिनेत्री, खेळाडू वगैरेसारख्या असंख्य भूमिकांमधून तिचे विश्वरूपदर्शन आपल्याला घडत असते. एका कुशल चित्रकाराने त्यातली दोन रूपे एकत्र करून आपले कौशल्य दाखवले आहे. एक मुग्ध युवती आणि विचारात गढलेली वृध्द स्त्री अशी दोन्ही रूपे या एकाच चित्रात साठवली आहेत. मग तिला वाटल्यास पत्नी आणि माता म्हणा किंवा आई आणि आजी असे नांव द्या. त्यांच्या वयातील फरक दाखवण्यासाठी या कृष्णधवल चित्रात मी थोडी रंगसंगती केली आहे. एरवी अनेक लोकांना त्यातली एकच आकृती दिसते आणि दोन माणसांना त्या वेगवेगळ्या दिसल्या तर त्यावर वाद होतो.\nहे चित्र मी पूर्वीसुध्दा अनेक वेळा पाहिलेले आहे. काल महिलादिनाच्या संदर्भात आणखी एका पुरुष लेखकाने लिहिलेल्या ब्लॉगवर ते टाकलेले दिसले.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव्या वर्षासाठी बहुभाषिक शुभेच्छा\nथोडी गंमत, थोडा विरंगुळा\nहा चमत्कार घडलाच नाही\nदोन रूपे एका चित्रात\nयंदाचा जागतिक महिला दिन\nदू ऊऊऊ र दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T20:17:23Z", "digest": "sha1:7ASSHKKP255JBJEF74IRJHSWFIQNMRKX", "length": 5393, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नमनगन विलायती - विकिपीडिया", "raw_content": "\nउझबेकिस्तानच्या नकाशावर नमन��न विलायतीचे स्थान\nनमनगन विलायती (उझबेक: Namangan viloyati) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत सिर दर्या नदीच्या उजव्या काठावर फर्गाना दरीत असून येथील लोकसंख्या अंदाजे १९,७०,००० आहे.\nनमनगन ही ह्या प्रांताची राजधानी आहे.\nअंदिजोन विलायती · काशकादर्यो विलायती · जिझाक्स विलायती · झोराझ्म विलायती · तोश्केंत विलायती · नमनगन विलायती · नावोयी विलायती · फर्गोना विलायती · बुझोरो विलायती · समरकंद विलायती · सीरदर्यो विलायती · सुर्झोनदर्यो विलायती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/12/The-question-of-the-existence-of-teachers-unions-is-on-the-table.html", "date_download": "2021-07-25T18:44:53Z", "digest": "sha1:2MMNMHZBCGO6RZHADVXAWZABK7LLYGIG", "length": 21050, "nlines": 97, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर ! - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, ३ डिसेंबर, २०२०\nHome महाराष्ट्र राजकारण शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर \nशिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर \nTeamM24 डिसेंबर ०३, २०२० ,महाराष्ट्र ,राजकारण\n\"मुझे मेरे हाल पे छोड दो असे \". असे म्हणण्याची पाळी शिक्षकांवर आल्याशिवाय राहणार नाही.\nविधान परिषदेच्या पुणे, नागपूर आणि औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या आणि पुणे व अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचे ढोल वाजणे बंद झाले आणि सर्व मतदार संघात दि.१ डिसेंबरला मतदानाची प्रक्रियाही पार पडली. धुळे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघात काँग्रेसच्या अंबरीश पटेल यांनी राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागी निवडणूक होत आहे.\nभाजपने अमरीश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देऊन लढवले आहे.काँग्रेसने अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे.पदवीधर आणि स्थानिक स्वराज्य संस्था या चार मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढती आहे. पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात राजकीय पक्षांचे पदार्पण पहिल्यांदाच झाले असल्याने या मतदारसंघात मात्र निवडणुकीचा रंग काही वेगळाच होता. भाजपने डॉ. नितीन धांडे यांना तर महाविकास आघाडीने विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना लढवले आहे.डॉ.नितीन धांडे शिक्षक उमेदवार असल्याचा विरोधकांचा आरोप होता पण तो बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण नितीन धांडे यांनी दिले होते.दोन्ही राजकीय पक्षांमध्ये सरळ लढत असल्याचे चे चित्र रंगवण्यात आले असले तरी या मतदार संघात आतापर्यंत शिक्षक संघटनांचा बोल बाला असल्यामुळे या संघटनांचेही उमेदवार उभे आहेत.त्यामुळे निवडणूक सरळ न राहता बहुरंगी झाली आहे. नुटा,विजुक्टा आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ अशी युती या मतदारसंघात असायची.विरोधात महाराष्ट्र शिक्षक परिषद असायची. परिषदेला भाजप चा पाठींबा असायचा.मात्र यावेळी भाजपने आपला उमेदवार उभा केला आहे.\nपरिषदेनेही उमेदवार उभा केला आहे. भाजपने उमेदवार उभा का केला असा प्रश्न महाराष्ट्र शिक्षक परिषदेने उपस्थित केला होता. बोनकुदले परिषदेचे उमेदवार आहेत .माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या माध्यमिक शिक्षक संघानेही प्रकाश काळबांडे यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जवळ आपला उमेदवार नसल्याने उमेदवार इम्पोर्टेड असल्याची टीका विरोधकांनी केली होती. शिक्षक संघात कार्यकारिणीत असलेले सदस्य यापूर्वी निवडणूक लढत होते पण यावेळी शिक्षक संघात इच्छुक उमेदवार नसल्याने संघाने उमेदवार इम्पोर्टेड केला आहे अशी टीका झाली.दुसरीकडे विजूक्टाचे उमेदवार डॉक्टर अविनाश बोर्डे उभे असून त्यांना नुटाने पाठिंबा दिला आहे .नुटा चे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार प्रा. बी.टी.देशमुख यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचार सभा घेतल्या त्यामुळे जोरदार चैतन्य निर्माण होऊन निवडणुकीत रंगीत आणली.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात फुट पडून नव्यानेच स्थापन झालेला माजी आमदार वसंतराव खोटरे यांचा पश्र्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ मैदानात असून त्यांचे उमेदवार विकास सावरकर मैदानात आहेत.\nभाजप नेते माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे निवडणुकीत उभ्याा आहेत.एकुण सत्तावीस उमेदवार मैदानात आहेत.तीन तारखेला मतमोजणी नंतर कौन बनेगा आमदार चे चित्र स्पष्ट होणार आहे.सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मतदारसंघात राजकीय पक्षांनी उडी घ्यावी काय हा विषय जोरदार चर्चेला आला.अशिक्षक उमेदवारांनी ऊभे रहावे काय हाही विषय चर्चेला आला.या निवडणुकीत काही अश्लाघ्य प्रकारही घडले.तोही फार नींदेचा विषय होता.मात्र अशाही उमेदवारांना काही मते नक्कीच मिळणार आणि त्यातून शिक्षक बांधव कसा आहे हे दिसणार. सारेच एका माळेचे मणी आहेत की काय असे चित्र होते. ज्या संस्थाचालकांनी आठ आठ महिने शिक्षकांचे पगार दिले नाहीत, प्रश्न सोडवले नाहीत,नियुक्त्या करताना लाखो रुपये उकळले, अशांना निवडून देणार काय हाही प्रश्‍न चर्चेत होता.र्निवडणूक काळातील आरोप-प्रत्यारोपांच्या झालेले वातावरण आता निवडले आहे.निवडणूक काळात अशा प्रकारच्या आरोप- प्रत्यारोपांनी वातारण तापतच असते. त्याशिवाय निवडणुकीत जिवंतपणा आला असे वाटत नाही. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न या निवडणुकीने जो निर्माण केला आहे तो म्हणजे शिक्षक संघटनांचे भवितव्य पणास लागले आहे.\nविधान परिषदेतील ७८ पैकी सात शिक्षक आमदार काय बदल घडवणार असे आपल्याला वाटत असले तरी परिषदेचा इतिहास लक्षात घेता आज अध्यापक प्राध्यापकांना जी वेतन श्रेणी मिळत आहे, आणि सेवानिवृत्ती योजना लागू झालेली आहे, सुगीचे दिवस आले आहेत त्याचे सारे श्रेय या शिक्षक आणि पदवीधर आमदारांना जाते. विशेषतः प्रा. बी. टी. देशमुख यांचे कार्य म्हणजे विधान परिषदेची आवश्यकता काय या प्रश्नाचे उत्तर आहे .म्हणूनच सध्या शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.नुटा,विज्युक्टा,विमिशिसं, महाराष्ट्र शिक्षक परिषद या संघटना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असायच्या आणि आहेत.उमेदवार कोणत्याही संघटनेचा निवडून येवो मात्र तो बांधिलकी असलेल्या शिक्षक संघटनेचा असल्यामुळे संघटनेचे महत्त्व अधोरेखित होत असे . दिवाकर राव पांडे भाजप समर्थित उमेदवार होते नंतर ते भाजपचे अधिकृतपणे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष झाले होते. सभागृहात शिक्षकांशी असलेल्या बांधीलकिशी त्यांनी कधीच प्रतारणा केली नाही असे प्रमाणपत्र खुद्द नुटा आमदार बी टी देशमुख एका सभेत दिले होते. शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी आमदार असल्या मुळे त्यांची बांधिलकी शिक्षकांशी असायची,मग विचारसरणी मात्र कोणतीही असो अशी स्थिती होती. राजकीय पक्षाच्या उमेदवाराची बांधिलकी पक्षाशी असते. ते शिक्षकांना न्याय देऊ शकतील काय असा प्रश्न चर्चेत होता. आता मात्र या मतदार संघात राजकीय पक्षांनी घेतलेली उडी, पैसा आणि मधुशाला ,सोमरस यांचा महापूर चिंतेचा विषय बनला आहे.हे सारे लक्षात घेता शिक्षक संघटनांच्या अस्तित्वाचा प्रश्र्न निर्माण झालेला आहे. शिक्षक संघटनांनी यावर आत्मपरिक्षण केले पाहिजे. आपले अस्तित्व नाहीसे होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. निकाल काहीही असो, उमेदवार कुणीही निवडून येवो, त्याने मात्र या सर्व शिक्षक संघटनांशी संपर्क ठेवून शिक्षकांचे प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचे प्रयत्न केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने या निवडणुकीला अर्थ राहील.अन्यथा विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व देण्याच्या घटनाकारांच्या उद्देशाची आम्ही ऐशी तैशी केली असेच म्हणावे लागेल.शिक्षकांनी सुद्धा त्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे.नाहीतर\nलेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार आहेत.\nBy TeamM24 येथे डिसेंबर ०३, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची च���्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/raj-thakare-party-mns-started-helping-marathi-womens-to-become-independent/", "date_download": "2021-07-25T19:07:50Z", "digest": "sha1:E2S4K2FLDJOAP3VIKGDUJD2JM5WFRGJW", "length": 18433, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Raj thakare party mns started helping Marathi Womens to become independent | मनसेचं मुंबईत गरीब मराठी 'महिला सबलीकरण' | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nमनसेचं मुंबईत गरीब मराठी 'महिला सबलीकरण'\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत १०० गरजू मराठी महिलांना ऑटो रिक्षाचे मोफत वाटप करण्यात करण्यात आले. मनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांच्या पुढाकाराने मुलुंड पश्चिमेकडील गरजू मराठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.\nमनसेचे उपाध्यक्ष अनिल झोळेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मनसेचं महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले असून महिलांनी सुद्धा त्यासाठी पुढाकार घेऊन महिला सक्षमीकरणाचं एक चांगलं उदाहरण शहरवासीयांपुढे ठेवले आहे. मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत या १०० ऑटो रिक्षांचे वितरण तेथील गरजू महिलांना करण्यात आले.\nमहिलांना रिक्षा वाटप झाल्यानंतर मुलुंड पश्चिमेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nजनधन योजनेतील ६ कोटी खाती निष्क्रिय झाल्याचे गडकरी विसरले \nमुंबईमधील बीकेसीतील महामेळाव्यात नितीन गडकरी यांनी जनधन योजनेअंतर्गत ३१ कोटी बँक खाती उघडल्याचे भाषणादरम्यान सांगितले खरे, परंतु जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या ३१ कोटी बँक खात्यांपैकी २० टक्के म्हणजे तब्बल ६ कोटी बँक खाती निष्क्रिय ठरली आहेत हे सांगायला ते विसरले.\nशिवसैनिकांना अटक झाल्यास 'वर्षावर' शिवसैनिकांचा ठिय्या : उद्धव ठाकरे\nनगर मधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे २५ एप्रिलला अहमदनगर दौऱ्यावर जाऊन हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.\nउन्नाव आणि कठुआ बलात्कार प्रकरणात सुषमा स्वराज आज गप्प का \nनिर्भया बलात्कार प्रकरणी २०१२ मध्ये लोकसभा हलवून सोडणाऱ्या आणि बलात्काऱ्यांना थेट फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणाऱ्या सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज गप्प का आहेत असा प्रश्न सध्या जनता उपस्थित करत आहे.\nआता सुरत मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर निर्घृण हत्या\nजम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव नंतर आता पंतप्रधानांच्या गुजरातमधील सुरतमध्ये ११ वर्षीय मुलीवर सतत ८ दिवस बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या केली.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nशिवसेना आमदार बालाजी किणीकरांवर स्थानिक संतापले: व्हिडिओ व्हायरल\nअंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्यावर स्थानिक मतदार संतापले आहेत. अंबरनाथच्या भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि आमदार येथे दहा वर्ष फिरकलेच नसल्याचा संताप व्यक्त केला.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोर���ना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्त��� महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ycpmumbai.com/index.php/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/1151-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T18:23:04Z", "digest": "sha1:B6M5UCF3P7LVXQJR4QJ6WQIBNJDTY7DS", "length": 4173, "nlines": 61, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "दिव्यांग वधुवर नोंदणी उपक्रमाविषयी माहिती आणि शंका निरसन...", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nलातूर पालघर परभणी उस्मानाबाद अमरावती\nअपंग हक्क विकास मंच\nदिव्यांग वधुवर नोंदणी उपक्रमाविषयी माहिती आणि शंका निरसन...\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या दिव्यांग वधुवर नोंदणी उपक्रमाविषयी माहिती आणि शंका निरसन\nसूत्र संचालन- रविंद्र झेंडे\nअवश्य पहा फेसबुक लाईव्ह द्वारे\nशनिवार दिनांक १२ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४:०० वाजता\nहा निरोप अधिकाधिक दिव्यांग बंधुभगिनी आणि कुटुंबियांपर्यंत पोहोचावा.\nचर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम\nसाहित्य आणि कृत्रिम अवयवांची उपलब्धता\nअपंग हक्क अभियान संपर्क\nश्री. विजय कान्हेकर, संयोजक\nजन. जगन्नाथराव भोसले मार्ग,\nदूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/shhaanne-asaal-tr-mnaace-kdhiic-aikuu-nkaa/t4kiy77k", "date_download": "2021-07-25T18:48:48Z", "digest": "sha1:RP2HHMIBIBT5Q7TSNMVVZ2XQDATNR7U5", "length": 12696, "nlines": 134, "source_domain": "storymirror.com", "title": "शहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका..? | Marathi Others Story | Bhagyashri Chavan Patil", "raw_content": "\nशहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका..\nशहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका..\nलेख माणूस मराठी काळजी सामना गाजावाजा वाट लढाई जगणं मराठीलेख\nशहाणे असाल तर मनाचे कधीच ऐकू नका...\nकारण असं गाणं प्रत्येकाने ऐकलं असेल \"दिलं तो बच्चा है जी\" याची खात्री असेल म्हणुन आज काही बोलायला आली आहे काही दिवसा पासुन एक गोष्ट किंवा एका विशिष्ठ माणसाचं वागणं बोलणं मी बघत होते आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत होते मला आधी वाटायचं दुसरे काहीही बोलतील सांगितलं आपण का म्हणून ऐकायचं आणि विश्वास त्याहून का ठेवायचा म्हणून समोरची व्यक्ती काही बोलेल याची मी वाट पाहत होते पण आज समजत आहे कोणी एक दोघे बोलले ते चुकीचे किंवा आपल्याला त्यांचं म्हणणं पटलं नाही असं मी समजेन पण सगळीच लोकं तेच बोलत आहेत म्हटल्यावर हळु हळु का होईना विश्वास बसायला लागला पहिल्यासारखं रडत कुढत जगणं वागणं बोलणं आता चुकूनही होत नाही कारण जे गेलं ते माझं कधीच नव्हतं आणि जे आहे ते फक्त माझ्यासाठी बनलं आहे याच्यावर विश्वास आहे..\nआजकाल माणसं बदलत जातात काहींच्या आयुष्यात अनेक नवीन लोकं येतात किंवा आपण असल्याची सवय होते आणि ते लोक आपल्याला टाळायला करायला लागतात आधी आपण त्यांचे व्यापून टाकलेले आयुष्य असतो आणि नंतर तू कोण मी कोण होऊन जातो ते आपल्याशी अगदी काहीच घडलं नसल्या सारखं बोललात वागतात पण स्वतःहून कधी साधी विचारपूस ही करत नाहीत किंवा आपण साधी मदतीची अपेक्षा केली तरी तिथे ते काही सेकंद ही थांबू शकत नाहीत आपल्याला सगळं कळतं असतं फक्त आपल्याला वळवून घ्यायचं नसतं आणि तिथेच आपली मोठी चुक होते आणि आपण जास्ती अडकत जातो..\nसगळं समोर घडत असतं पण विश्वास काही केल्या बसत नाही पण आज मात्र पटलं कारण एक दोन लोक चुकीची असतात पण सगळेच चुकीचे नसू शकतात तेव्हा मात्र खूप वेळ झालेला असतो आणि स्वतःला सावरण्याची वेळ ही आपल्या वर येऊन थांबते तेव्हा त्या गोष्टीचा जास्त विचार न करता त्या लोकांचे नावं न घेण्याचे व्रत सुरू करा आणि त्या लोकांना माफ करा कारण नाती ही दोन्हीं बाजूंनी टिकवली जातात तरच त्या नात्याला अर्थ आहे मग नातं कोणतंही असो आणि तुम्हाला बदल दिसत असेल तर लगेच त्यांना सतत फोन msgs पाठवायचे बंध करा त्यांचे फोटो प��हत राहणे सोडून द्या परत जरी होय नाही संवाद झाला तर तिथल्या तिथे बोलून विषय थांबवा नाहीतर तुम्ही सुद्धा टाळायला शिका एक दोन दा बोलतील नंतर त्यांनी ही सोडून देतील तेव्हा स्वतःला इतके मोठे बनवा की त्यांना आपण कोणीतरी वेगळच आहोत याचा अंदाज येऊ द्या आणि स्वतःसाठी शहाणे व्हा आणि जमेल स्वतःला होईल तितक लांब घेऊन जा वेग वेगळ्या गोष्टीत स्वतःचे मन रमवा आणि कधीच डगमगल्या सारखे वाटले तर त्यांनी तुम्हाला कसे टाळले हे आठवा दुषणा देऊ नका आणि वाईट ही विचार करू नका कारण ते ही एक वेगळ्या प्रकारचं नातं होऊ शकत म्हणुन सगळेच पाश तोडून तुमचा आणि स्वतःचा विचार करा स्वतः कठोर पावले उचला आणि त्याचा उपयोग कायम स्वरुपी करून घ्या\nआपण काही दिवसात आणि तासामध्ये माणसं ओळखतो की अमूक हा माणूस असा आहे आणि तमुक हा माणूस तसा आहे मग त्याच्या वागण्या बोलण्यातून नाही का जाणवणार की ते बदलेले आहेत म्हणुन फक्त त्यांनी स्वःताहून या जन्मात तरी आपल्याला तुम्ही नको हे कधीच सांगणार नाहीत आणि हे गौड कायम राहणार आहे जेव्हा तुम्हाला बदल दिसतो जाणवतो तेव्हा सरळ आपल्या मार्गाने चालत रहा कारण परत त्यांनी कधीच आपली विचारपूस करणार नाहीत आणि कधीच चुकुन काही संदेश फोन आला तर तो चुकून लागला असेल आणि अस चुकून घडतं असं घडेलचं अस काही नाही म्हणून हुरळून जाऊ नका.. कारण काही क्षण देणारा आनंद नंतर फक्त दुःखच देवून जातो हे लक्षात ठेवा कारण असं प्रत्येका सोबत घडतं असतं तर तुम्ही त्याला अपवाद ठरू नाही शकतं..\nकोणी आपल्याला तू निघून जा सांगण्याची वाट बघत बसू नका फक्त कोणत्या गोष्टीचा गाजावाजा न करता सरळ निघून जा आणि नवीन आयुष्याची सुरुवात करा आणि पाठी वळून पहा तुमचं कुठुंब तुमच्या आज ही सोबत आहे उद्याही असणारं आहे आणि कायम राहिलं त्यांना एक वेळ तुम्ही राहिला काय नाही याचा फरक नाही पडणार पण तुमच्या कुटुंबाला नक्की फरक पडेल आधी तुमच्या घरचे मग सगळी लोकं हे कायम लक्षात ठेवा अश्या लोकांना आपल्या विचारा मध्ये ही जागा देऊ नका आणि त्यांची कमी पडेल म्हणून डोळ्यातून अश्रु ही काडू नका.. तुमचे आयुष्य खूप मौल्यवान आहे हे कायम लक्षात ठेवा आणि स्वतःची नेहमी काळजी घ्या कोणा साठी नाही स्वतः साठी खूष रहा.. अश्यानेच तुम्ही शहाणे व्हाल आणि ही तर खूप छोटी लढाई होती पण अजुन खूप अशा लढाईचा सामना तुम्हाला ���रायचा आहे आणि तुमच्या साठी त्या बाप्पाने कोणी ना कोणी बनवले आहे हे कायम लक्षात ठेवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://audioteka.com/de/audiobook/career-mein-safalta-ke-21-mantra", "date_download": "2021-07-25T18:44:00Z", "digest": "sha1:TIWOI3IHDES7DLUDCN43LURLEDDUH6DO", "length": 4402, "nlines": 106, "source_domain": "audioteka.com", "title": "Career mein safalta ke 21 mantra Hörbuch Download | Audioteka", "raw_content": "\nयह पुस्तक हर उस व्यक्ति के लिए अनिवार्य है, जो अपनी आजीविका या अपने कॅरियर को शिखर पर ले जाना चाहते हैं. अगर आप समझते हैं कि आपको आज जितना मिल रहा है, उससे कहीं अधिक पाने की योग्यता आप रखते हैं, तो शायद आप सही हैं. यह पुस्तक आपको दिखाएगी कि आप अपनी योग्यता का सही मूल्य कैसे प्राप्त कर सकते हैं. यहाँ आपके लिए 21 सूत्रों पर आधारित व्यावहारिक एवं प्रामाणिक तकनीकों की शृंखला प्रस्तुत की जा रही है. इन तकनीकों को यदि आप सही ढंग से अपनाते हैं और इन पर अमल करना आरंभ कर देते हैं तो किसी भी कंपनी या नौकरी में आप एक के बाद एक सीढि़याँ चढ़ते चले जा सकते हैं और तेजी से आगे बढ़ते रह सकते हैं. इस पुस्तक का एक ही केंद्र-बिंदु है कॅरियर में सफलता. दूसरे शब्दों में, कॅरियर को सफल बनाना. इस पुस्तक में वर्णित इक्कीस बहुमूल्य सुझावों का एकमात्र उद्देश्य आपके द्वारा अपने लिए चुने गए क्षेत्र में सफलता का उत्कर्ष पाना है. सफलता के द्वार खोलनेवाली अत्यंत पठनीय पुस्तक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8C%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2/", "date_download": "2021-07-25T19:07:20Z", "digest": "sha1:JQAAZ4A2VJA5KYDUEL5JDWJUG6BHOS4X", "length": 7535, "nlines": 65, "source_domain": "marathit.in", "title": "अबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nअबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज\nअबिगेल पांडे, सनम जौहरच्या घरात सापडले ड्रग्ज\nमुंबई, 24 सप्टेंबर : ड्रग्ज प्रकरणात (drugs) आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) च्या जाळ्यात अनेक सेलिब्रिटी अडकत आहेत. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येतात एनसीबीने हा फास आता अधिकच आवळला आहे. काही बॉलिवूड कलाकारांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. तर आता टीव्ही कलाकारांचीही नावं यात समोर येत आहेत. टीव्ही अभिनेत्री अबिगेल पांडे आणि अभिनेता सनम जौहर यांच्या घरी ड्रग्ज सापडले आहेत.\nएनसीबीने अबिगेल पांडे आणि सनम जौहर यांच्��ा घरी छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरातून मारियुआना ड्रग सापडला आहे. या दोघांचीही नावं एनसीबीने अटक केलेल्या ड्रग्ज तस्करांच्या चौकशीत समोर आली. आज या दोघांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.\nदरम्यान आज फॅशन डिझायनर सिमोन खंबाटाची चौकशी होते आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोणलाही समन्स बजावण्यात आला आहे. 25 सप्टेंबरला दीपिकाची चौकशी होणार आहे. दीपिका चौकशीसाठी गोव्याहून मुंबईसाठी रवाना झाली आहे. आता ती गोवा विमानतळावर आहे. चार्टर्ड प्लेनने ती मुंबईत येणार आहे. दीपिका आणि रकुल प्रीत सिंह यांची उद्या चौकशी होणार आहे.\nपोलीस अधिकाऱ्याकडे आढळली 70 कोटींची बेकायदेशीर संपत्ती\nलहान मुलांमधील लठ्ठपणाची कारणं काय\nमाझे घर पाडण्यापेक्षा ‘त्या’ इमारतीकडे लक्ष दिले असते तर…\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/2550/", "date_download": "2021-07-25T20:00:45Z", "digest": "sha1:WVLEHA7OTQ6LDIZBLZHUPAHCKUWKRWIW", "length": 17746, "nlines": 156, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "बोगस बियाणे: भुसे साहेब दादागिरी दाखवत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांच्या अन्नात माती कालवा – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/बोगस बियाणे: भुसे साहेब दादागिरी दाखवत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांच्या अन्नात माती कालवा\nबोगस बियाणे: भुसे साहेब दादागिरी दाखवत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्यांच्या अन्नात माती कालवा\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email27/06/2020\nभुसे साहेब शेतकऱ्यांसाठी “नायक ” व्हा\nइतिहासात झाली नाही अशी कारवाई करा\nशेतकऱ्यांची ही अपेक्षा पूर्ण कराच\nबीड — कोरोना लॉक डाऊन च्या काळात ज्या काळ्या आईने जगवले. त्याच आईची ओटी भरतांना मात्र हरामखोर निपजलेल्या औलादींनी (व्यापारी, बियाणे कंपन्या व कृषी अधिकाऱ्यांनी) शेतकऱ्यांना लुटण्याच्या नादात आपल्या आईशी गद्दारी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या बोगस बियाण्यांच्या गोरख धंद्यात हात धुऊन घेत असताना शेतकऱ्यांच्या अन्नात मात्र माती कालवत त्याचं कुटुंब देशोधडीला लावण्याचं महापाप केलं आहे. आशा हरामखोरांची चौकशी करून हेसुद्धा देशोधडीला लागले पाहिजे अशी कारवाई होण गरजेचं बनल आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या या लुटीतून निराशेने एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केलीच तर सदोष मनुष्य वधाचे गुन्हे दोषी विरोधात दाखल झाले तरच येणाऱ्या काळात असा देशद्रोह करण्याची हिम्मत कोणीच करणार नसल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करू लागला आहे.\nकोरोना संकटाच्या काळात एकशे तीस करोड जनतेला जगवण्याचा महत्त्वपूर्ण काम शेती व्यवसायन केलं. या संकटाच्या काळात आणखी काय परिस्थिती उद्भवेल हे सांगन अवघड आहे. अशा स्थितीत बियाणे कंपन्यांनी शेतकऱ्यांचा घात केला. लाॅक डाऊन च्या काळात देखीलइतर राज्यातून महाराष्ट्रात बियाणे आले त्यांची चढ्या भावाने व्यापाऱ्यांनी विक्री केली. निकृष्ट दर्जाचे बियाणे असल्याची माहिती कृषी विभागाला असताना देखील त्यांनी या बियाणांची सर्रास विक्री होऊ दिली. निकृष्ट बियांनासोबतच भेसळ युक्त खतांचा पुरवठा देखील शेतकऱ्यांना केला गेला. हे सर्व होत असताना राज्याचा कृषी विभाग मात्र डोळे उघडे ठेवून बघत होता. या बियाणांमुळे बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना बँक कर्ज द्यायला तयार नाहीत. पिक विम्याचा आधार नाही.\nपाच-सहा वर्षाच्या कालावधीत भीषण दुष्काळी संकटाला शेतकरी सामोरा जात आहे. अशा अवस्थेत शेतकरी आत्महत्या कडे प्रवृत्त होत आहे. बीड जिल्हा तर आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. सरकारी आकडेवारीचा विचार केला तर एक दिवस आड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. संपूर्ण मराठवाड्यात यापेक्षा वेगळे चित्र नाही.अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांने मोठ्या विश्वासाने उत्पादन जास्त होईल या अपेक्षे पोटी कंपन्यांचे बियाणे खरेदी केले. पण ते वाफलेच नाही. कृषी विभागाकडे आता विनंती अर्ज केले जात असले तरी पंचनामा होताना दिसून येत नाही. पंचनामा होई पर्यंत थांबायला शेतकऱ्यांची वेळ नाही. तर पंचनामा करायला अधिकाऱ्यांना घाई नाही. जिल्ह्यात निकृष्ट दर्जाचे बियाणे आले ते विक्री झाले शेतकऱ्यांची कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाली. शेतकरी देशोधडीला लागण्याची वेळ आली मात्र कृषी विभाग या स्थितीत झोपा काढत होता काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गलेलठ्ठ पगार घेणारे हे अधिकारी काम करणार नसतील व जबाबदारी घ्यायला तयार नसतील तर यांचा उपयोग काय असा प्रश्न देखील विचारला जाऊ लागला आहे. संकटकाळात ज्या काळ्या आईने या हरामखोरांना जगवले त्यांनीच घात करत तिला उध्वस्त करण्याचे काम केले. बियाणे कंपन्या व्यापारी , कृषी अधिकारी यांनी संगनमताने केलेले हे महापाप एक प्रकारचा देशद्रोहच आहे.किमान या संकटाच्या काळा��� तरी त्यांनी जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे होते मात्र ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून आले देशाला आणखी संकटात टाकण्याचं महापाप या लोकांनी केल असून झालेल्या प्रकाराची कसून चौकशी करत दोषी आढळणाऱ्या अधिकारी बियाणे कंपन्या व व्यापार्‍यांच्या अन्नात माती कालावण्याचं महत्पूण्य करावं. दुबार पेरणी च्या संकटातून न सावरलेला शेतकऱ्यांने आत्महत्या केलीच तर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे यांच्यावर दाखल होणं गरजेचे असल्याचे संतप्त मत शेतकरी वर्गातून व्यक्त केलं जात आहे\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nमाऊली, तुकोबारायांच्या पादुका एसटीने पंढरीला जाणार\nमोहीम फत्ते: चीनच्या टिक टॉक ला मित्रो अॅपने टक्कर देत केला रेकॉर्ड\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/5223/", "date_download": "2021-07-25T19:36:40Z", "digest": "sha1:4BAAAGD6HZLR5WTA3EHO5LXCJMWM4M4X", "length": 13410, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "व्दारकादास मंत्री बँकेत स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांना श्रध्दांजली – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/व्दारकादास मंत्री बँकेत स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांना श्रध्दांजली\nव्दारकादास मंत्री बँकेत स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांना श्रध्दांजली\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email28/10/2020\nबीड– बीड शहरातील जेष्ठ नागरीक व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वरजी चितलांगे यांचे सोमवार दि .26 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले त्यांना बँकेच्या सभागृहात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .\nबँकेचे विद्यमान संचालक प्रदीपजी चितलांगे यांचे वडील स्वर्गीय रामेश्वरजी चितलांगे यांची बँकेच्या विस्तारात मोलाची भूमिका राहीली असून त्यांनी काही वर्ष बँकेचे अध्यक्ष पद देखील भूषविलेले आहे . त्यांचे नेतृत्व कर्तव्यदक्ष होते व ते अत्यंत संयमी व मनमिळावु होते . त्यांना श्रध्दांजली अर्पण करतांना बँकेचे उपाध्यक्ष ओमप्रकाशजी जाजु यांनी सांगीतले की , रामेश्वरजी चितलांगे यांचे एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व होते , त्यांच्या सोबत मी व्दारकादास मंत्री बँकेसह विविध शैक्षणीक संस्थेमध्ये मोलाचे काम केले असून बँकेत काम करतांना त्यांची निर्णय क्षमता ठाम होती व ठोस असे निर्णय ते घेत असत जे संस्थेच्या हिताचे होते . बँकेच्या सुरुवातीच्या प्राथमिक अवस्थेमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे रुपांतर बँकेच्या प्रगतीत झाले व बँक नावारुपास आली आहे . राजस्थानी सेवा समाज , चंपावती शिक्षण संस्था व ईतर विविध संस्थामध्ये महत्वाचे पद व भूमिका त्यांनी बजावली आहे . तसेच शहरातील प्रसिध्द कर सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले आहे . त्यांचे निधनाने बँकेचे पदाधिकारी , संचालक सदस्य , अधिकारी व कर्मचारी यांना अतिशय दुःख झाले असून चितलांगे परिवाराची हानी झाली आहे या दुःखात आम्ही सहभागी आहोत . चितलांगे परीवारास या दुःखातून सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो व मृतात्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थणा करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली . याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.व्ही.सोनी यांनी आपल्या भावना व्यक्त करुन श्रध्दांजली अर्पण केली . यावेळी बँकेचे संचालक रतिलालजी दुग्गड , सर व्यवस्थापक श व्ही.पी.कोरडे , बँकेचे अधिकारी व कर्मचारी इ . उपस्थीत होते .\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nराज्यातील जिल्हा परिषदेच्या 300 शाळा होणार आदर्श ; राज्य शासन करणार विकसित\n\" सह्याद्री माझा \"इफेक्ट : सिंदफणातील वाळू उपसा रोखण्यासाठी 12 गावामध्ये वाहन बंदी\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/letter-maratha-scholars-sharad-pawar-about-maratha-reservation-348298", "date_download": "2021-07-25T20:03:25Z", "digest": "sha1:QSZRFN56ANIMQ5NTWSTLQMUY7Y2UDUEW", "length": 9353, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या", "raw_content": "\nवैधानिक आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला आहे. ज्या जाती-समुदायांमुळे 50 टक्‍क्‍यांवर आरक्षण द्यावे लागले आहे.\nमराठा आरक्षणाबाबत शरद पवारांना पाठवलं पत्र; अभ्यासकांनी केल्या 'या' मागण्या\nपुणे : \"मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, पण सरकारने आता वरवरची मल्लमपट्टी करू नये आणि वेळही घालवू नये. आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचे फायदे आणि शिष्यवृत्ती देऊन फी-प्रतिपूर्ती करणे यातून मराठा मुलांच्या आरक्षणाचे नुकसान टळणार नाही. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. अन्यथा मराठा आरक्षण शेवटी अपयशी ठरेल,'' असे पत्र मराठा समाजाच्या अभ्यासकांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठविले आहे.\n- दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायम; विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला\nमराठा आरक्षणाचे अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे आणि ऍड. श्रीराम पिंगळे यांनी हे पत्र पाठविले आहे. सर्वप्रथम हा स्थगिती आदेश शैक्षणिक प्रवेशातील आरक्षणाला लागू होतो की नाही शैक्षणिक आरक्षणाबाबत 50 टक्‍के मर्यादेच�� आदेश कोणत्या घटनापीठाने दिलेला आहे, याबाबत राज्य सरकारने माहिती घ्यावी. या स्थगिती आदेशात मराठा समाजाची 30 टक्‍के लोकसंख्या ग्राह्य धरली आहे.\nकेवळ मराठा समाजाबाबत 50 टक्‍क्‍यांवर आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती का निर्माण झाली, हे दाखवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे, असा प्राथमिकदृष्ट्या शेरा मारला आहे, पण त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालातील दोन ओळींचाच आधार घेतला आहे. त्यांनी गायकवाड अहवालातील तपशील विचारात घेतला नाही, पण हेच स्थगिती येण्याचे प्रमुख कारण आहे.\n- मावळते पोलिस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी पोलिसांबद्दल भावना केल्या व्यक्त, म्हणाले...​\nवैधानिक आयोगाच्या शिफारशीनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र ठरला आहे. ज्या जाती-समुदायांमुळे 50 टक्‍क्‍यांवर आरक्षण द्यावे लागले आहे. त्याची शिक्षा मराठा समाजाला का द्यायची खुल्या प्रवर्गाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ नये म्हणून हा स्थगिती आदेश दिला आहे. पण त्याबाबत कोणताही तपशील, आकडेवारी समोर ठेवलेली नाही. राज्यात कोणताही समुदाय अथवा जात आरक्षणाबाहेर नाही. मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचे नुकसान होईल, या तर्काचा घटनात्मक आधार काय आहे खुल्या प्रवर्गाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ नये म्हणून हा स्थगिती आदेश दिला आहे. पण त्याबाबत कोणताही तपशील, आकडेवारी समोर ठेवलेली नाही. राज्यात कोणताही समुदाय अथवा जात आरक्षणाबाहेर नाही. मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचे नुकसान होईल, या तर्काचा घटनात्मक आधार काय आहे त्यासाठी काही विशेष अहवाल अथवा सरकारी नोंदी आहेत काय त्यासाठी काही विशेष अहवाल अथवा सरकारी नोंदी आहेत काय\nसर्वोच्च न्यायालयात जाण्यापूर्वी हे आरक्षण अंतिमतः टिकविण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग अधिनियमात दुरुस्ती करावी. हे बदल केल्यास स्थगिती उठविण्यास मोठी मदत होईल. या दुरुस्तीमुळे मराठा आरक्षणाची अपवादात्मक परिस्थिती दाखवणे सोयीचे होईल. त्यासाठी अध्यादेश काढून सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी, असे या पत्रात म्हटले आहे.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/pHW73n.html", "date_download": "2021-07-25T19:10:35Z", "digest": "sha1:SIYNE5FHADLVFCER3IXMM45RYQSTQXCH", "length": 7330, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत”. : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव", "raw_content": "\nHomeदेश-विदेश“फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत”. : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव\n“फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत”. : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव\n“फक्त कोरोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत” : जनता दल युनायटेड पक्षाने मान्य केला पराभव\nबिहार : मतमोजणी सुरु झाल्यानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने अनेक मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. पण आता भाजपा प्रणीत एनडीए आणि महाविकास आघाडीमधील अंतर बरचं कमी झालं आहे. एनडीए आणि महाविकास आघाडीत अटीतटीची लढत सुरु आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असतानाच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने पराभव मान्य केला आहे.\n“लोकांनी जो कौल दिलाय, त्याचं आम्ही स्वागत करतो. राष्ट्रीय जनता दल किंवा तेजस्वी यादव यांनी आमचा पराभव केलेला नाही पण करोना व्हायरसमुळे आम्ही पराभूत झालो आहोत” असे जनता दल युनायटेडचे प्रवक्ते के.सी.त्यागी एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले. “फक्त करोनामुळे आम्ही मागे पडलो आहोत. मागच्या ७० वर्षात बिहारची जी अधोगती झाली, त्याची किंमत आम्ही चुकवतोय” असे जनता दल युनायटेचे नेते के.सी.त्यागी म्हणाले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_116.html", "date_download": "2021-07-25T19:43:17Z", "digest": "sha1:YGD3DDVVNWDBRB4VXBFWPUDFRESRYHBL", "length": 13543, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कल्याण डोंबिवलीतील कोळी महिलांना मिळणार मच्छी विक्रीचे परवाने - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कल्याण डोंबिवलीतील कोळी महिलांना मिळणार मच्छी विक्रीचे परवाने\nकल्याण डोंबिवलीतील कोळी महिलांना मिळणार मच्छी विक्रीचे परवाने\n■विधान परिषद आमदार रमेश पाटील यांनी घेतली आयुक्तांची भेट...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शहर व ग्रामिण भागात राहणाऱ्या कोळी मच्छिमार व मच्छिविक्रेते यांना अनेक समस्या भेडसावत असून त्यांच्या या समस्यांबाबत विधानपरिषदेचे आमदार तथा कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. पालिका आयुक्तांनी कोळी महिलांना लवकरच मच्छिविक्री परवाने देण्याचे मान्य केले. त्याप्रसंगी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळामध्ये उपनेते देवानंद भोईर, युवा अध्यक्ष ॲड.चेतन पाटील, माजी नगरसेवक सुभाष बाबडे, सचिव गुरुदेव काळे, अशोक मुरकुटे, सुभाष कोळी, सचिन देशेकर, ॲड.रुपेश पाटील, सचिन कोळी आधी पदाधिकारी उपस्थित होते.\nमहानगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्य करणाऱ्या कोळी-आगरी बांधवांचे अनेक वर्षापासुन मच्छिमार व औद्योगिक क्षेत्राच्या संबंधीत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रामुख्याने मच्छिविक्री करणाऱ्या कोळी महिलांचे मच्छिविक्री परवाने मिळणे, परप्रांतीयांकडुन घरोघरी जाऊन होणारी अनाधिकृत मच्छिविक्री, कल्याण खाडीचे पाणी हे तेथील कंपन्या व कारखान्यामुळे प्रदुषण झाले असल्याने मच्छिमारी व्यवसायावरती विपरित परिणाम होत आहे. कल्याण येथील जुना काळा तलाव हा सन २००२ ते २००८ या दरम्यान सुशोभिकरणाकरीता बंद असलेल्या काळावधीत कर माफ होऊन संबंधित संस्थेला ६ वर्षे पुढील कार्यकाळ देण्याबाबत.\nकल्याण-डोबिंवली महानगरपाकिच्या हद्दीतील जाणाऱ्या रिंगरोडमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना टाऊन प्लानिंगच्या विकासकामांमध्ये सुट मिळण्याबाबत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील बारावे गावातील गुरचरण जागेवर महानगरपालिकेने राबविलेल्या जलशुध्दीकरण प्रकल्पात स्थानिकांना रोजगार मिळावा आदी विषयांवर आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.\nयावेळी कोळी महिलांना मच्छिविक्री परवाने देण्याबाबत मागणी आयुक्तांनी मान्य केली असून परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांवर बंदी घालत प्रभाग अधिकाऱ्यांना त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. कंपन्यांकडून खाडीत प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जाते यावर संबंधित कंपन्यांना प्रक्रिया करून पाणी सोडण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले. इतरही विषय लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विधानपरिषद आमदार रमेश पाटील यांनी दिली.\nकल्याण डोंबिवलीतील कोळी महिलांना मिळणार मच्छी विक्रीचे परवाने Reviewed by News1 Marathi on December 17, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/the-old-man-on-the-bed-with-his-leg-chained-is-not-father-stan-swami/", "date_download": "2021-07-25T18:03:00Z", "digest": "sha1:BEO2RZCJU7DHM6JGI6VJE6HCWXT24YCE", "length": 12811, "nlines": 87, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "पायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती 'फादर स्टॅन स्वामी' नाहीत! | CheckPost मराठी", "raw_content": "\nपायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती ‘फादर स्टॅन स्वामी’ नाहीत\nफादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) यांचे काल ५ जुलै २०२१ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात निधन झाले. सोशल मीडियावर अनेकांनी दिवंगत ‘फादर स्टॅन स्वामी’ यांना आदरांजली वाहिली आहे. आदरांजली वाहताना अनेकांनी न्यायपालिकेबद्दल रोष व्यक्त करत एका वृद्ध व्यक्तीला साखळदंडाने रुग्णशय्येवर जखडून ठेवल्याचा फोटो शेअर केलाय.\nफादर स्टॅन स्वामी (Father Stan Swamy) कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात सर्वात वयस्क आरोपी होते. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना आजारपणामुळे तळोजा कारागृहातून वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\n‘फादर स्टँन स्वामी या मानवतावादी 84 वर्षाचे वयोवृध्द,मानवतावादी सामाजिक कार्यकर्ते यांचा हा फोटो पाहून आपल्याला राग येत नाही का हा फोटो पाहून मला संपात येतोय. एवढे आजारी फादर काय पळून जाणार आहेत का हा फोटो पाहून मला संपात येतोय. एवढे आजारी फादर काय पळून जाणार आहेत का पुरोगामी भारत देशाला हे शोभत नाही. मोदी सरकारचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा च्या वतीने जाहीर निषेध.. पुरोगामी भारत देशाला हे शोभत नाही. मोदी सरकारचा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघा च्या वतीने जाहीर निषेध..\nअशा कॅप्शन सह ‘होय आम्ही महाराष्ट्रीयन ख्रिस्ती‘ या फेसबुक पेजवर तो फोटो शेअर केला गेलाय.\nफेसबुक, ट्विटरवर अनेकांनी तोच फोटो शेअर केलाय.\nमार्क्स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कविता कृष्णन यांचे ट्विट ‘चेकपोस्ट मराठी’च्या बघण्यात आले. या ट्विटमध्ये त्यांनी व्हायरल फोटोत साखळदंडाला जखडलेली वृद्ध व्यक्ती स्टॅन स्वामी नसून उत्तरप्रदेशातील ९२ वर्षीय व्यक्ती असल्याचं सांगितलंय.\nसोबतच त्यांनी स्टॅन स्वामी यांचा रुग्णालयातील खरा फोटो शेअर केलाय. त्यांच्या शेजारी सेंट झेवियर्स कॉलेजचे निवृत्त प्राचार्य फादर फ्रेझर मस्कारेन्हास (Father Frazer Mascarenhas) हे आहेत.\nया माहितीची पुन्हा एकदा पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हायरल फोटो गुगलवर रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला असता NDTVची १३ मे २०२१ रोजी प्रकाशित झालेली बातमी मिळाली.\nबातमीनुसार फोटोत असणारी व्यक्ती ९२ वर्षीय बाबुराम बलवान सिंह आहे. खुनाच्या गुन्ह्यात ते शिक्षा भोगत आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने दवाखान्यात दाखल केले होते. साखळदंडाने जखडलेला तो फोटो बाहेर आल्���ानंतर तुरुंग अधीक्षक अशोक यादव यांना उत्तरप्रदेश (कारागृह) अतिरिक्त महासंचालकांनी निलंबित केले.\nफादर स्टॅन स्वामी नेमके कोण होते, त्यांचे सामाजिक कार्य काय होते. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने त्यांना नेमक्या कोणत्या आरोपाखाली अटक केली, त्यासाठी त्यांच्याकडे काय पुरावे होते इत्यादी बाबींविषयी विस्तृतपणे ‘बीबीसी मराठी‘चा रिपोर्ट वाचू शकता.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की पायाला साखळदंड जखडलेली रुग्णशय्येवरील वृद्ध व्यक्ती दिवंगत ‘फादर स्टॅन स्वामी’ नाहीत. ती वृद्ध व्यक्ती उत्तर प्रदेशातील ९२ वर्षीय गुन्हेगार आहे.\nहेही वाचा: प्रत्येक बलात्काऱ्यास थेट फाशी मोदी सरकारच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर���पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T18:51:26Z", "digest": "sha1:GJKBQOKOJTLZ5KH4WZJDYK3K5LIULYCR", "length": 79695, "nlines": 674, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "मुख्यमंत्र्यांशी चर्चा | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nनागपूर येथील रामनगर मैदानावर दि. १० व ११ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेद्वारा प्रतिविधानसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रतिविधान सभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजात राज्यातील शेतकऱ्यांना वीजबिलाची ९ हजार कोटींची थकबाकी माफ करण्यात आली. याशिवाय, शेतमालाचा उत्पादन खर्च भरून निघणार नाही, असेच हमी भाव देण्याचे धोरण आजवर शासनाने राबविले असल्याने शेतकर्‍यावरील सर्व कर्जे अनैतिक आहेत हे लक्षात घेऊन शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जातून कर्जमुक्त करण्याचे संकेत देण्यात आले. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकारने सुचविलेली कुठलीही मागणी मान्य करीत नसल्याने सभागृहाने केंद्राचा निषेधाचा ठराव पारित करीत, प्रसंगी दिलेला पाठिंबाही मागे घेण्याचा इशारा देण्यात आला.\nशेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर अवघे राज्य ढवळून निघत असताना उपराजधानीतील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी संघटनेने प्रतिविधानसभेचे आयोजन केले होते. रामनगर मैदानावर दिवसभर सभागृहाचे कामकाज चालले. माजी आमदार सरोज काशीकर यांची विधानसभेचे प्रतिअध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. प्रतिमुख्यमंत्री म्हणून ऍड. वामनराव चटप यांनी तर प्रतिउपमुख्यमंत्री म्हणून श्री रवि देवांग यांनी भूमिका बजावली.\nप्रारंभी प्रतिअध्यक्षा सरोज काशीकर यांनी ध्वजारोहन केले. १० डिसेंबर १९८६ च्या सुरेगाव येथील गोळीबारात शहीद झालेल्या तसेच आजवर वेगवेगळ्या शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्यानंतर कामकाजाला रितसर सुरूवात झाली. मा. प्रतिमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंडळातील सर्व प्रतिमंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रश्‍नोत्तराने सभागृहाच्या कामकाजास सुरवात झाली. प्रश्‍नावलीतील दहाही प्रश्‍न कृषी, वीज, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय व उच्चशिक्षण, सार्वजनिक आरोग्य, गृहविभाग, नगरविकास, विधी व न्याय या खात्याशी संबंधित होते. प्रश्‍नोत्तराच्या प्रारंभी प्रतिविरोधी पक्षनेते राम नेवले यांनी शेतकऱ्यांच्या शेतमाल व उत्पादन खर्चासंबंधी प्रश्‍न विचारून सरकारची परीक्षा घेतली. हेमंत ठाकरे यांनी कापसाच्या आधारभावाबाबत व्यापाऱ्यांकडून होत असलेली लूट तसेच सरकारच्या याबाबतच्या बोटचेपे धोरणाबद्दल नाराजी व्यक्‍त केली. देवीप्रसाद ढोबळे यांनी शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीची मागणी केली. भारनियमन आणि वीजसंकटावर सरकारला दोषी धरले. अनिल चव्हाण यांनी उस उत्पादकांना भाव न देणाऱ्या कारखानदारांवर टीकेची झोड उठविली.\nप्रतिमुख्यमंत्र्यांनी आधारभूत किमतीपेक्षाही कमी दर देणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे संकेत दिले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याचे आश्‍वासन सभागृहाला दिले. प्रतिउपमुख्यमंत्री व कृषिमंत्री रवी देवांग यांनी निर्यात धोरण नेहमीच खुले असावे असे मान्य करीत, केंद्राकडे बोट दाखवत महागाईच्या नावावर केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणे राबवत असल्याची टीका केली. चर्चेमध्ये देविप्रसाद ढोबळे, अनिल चव्हाण, शरद गदरे, विष्णु वानखेडे, जी.पी.कदम, सतिश दाणी, संतोष तांदळे, शेख रशीद, दिलीप भोयर, बाबुराव हाडोळे, मुरलीधर ठाकरे, निवृत्ती शेवाळे, माणिक कांबळे, तुळशिराम कोठेकर, भगवान शिंदे, निळकंठ घवघवे, गजानन भांडवले, शिवाजी राजोळे, विक्रम शेळके, सुनिल शेरेवार, जीवन गुरनुले, धोंडिबा पवार, गजानन बंगाळे, बैजीनाथ ढोरकुले, अण्णाजी राजेघर, ज्ञानेश्वर गादे, किशोर ढगे, घनश्याम पुरोहीत, जालिंदर देशमुख, उल्हास कोटमकर, जयंत बापट, सौ. रेखा हरणे, अजय बसेर, जे.डी.देशमुख, प्रभाकर मा���वे, सुरेश आगलावे, गुलाबसिंह रघुवंशी, प्रवीण देशमुख यांनी भाग घेतला तर गुणवंत पाटील हंगरगेकर, ललित बहाळे, रवी देवांग, वामनराव चटप यांनी चर्चेला उत्तर दिले.\nप्रतिवस्त्रोद्योग व पणनमंत्री विजय नवल यांनी कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल २००० रुपये अनुदान देण्याची घोषणा करताच सभागृहात गदारोळ झाला. भीक नको, घामाचे दाम हवे, अशी मागणी केली. यात हस्तक्षेप करीत मुख्यमंत्र्यांनी हे अनुदान नसून आजवर शासनकर्त्यांनी केलेल्या पापाचे प्रायचित्त म्हणून शेतकर्‍यांना सन्मानजनक मदत देत असल्याची घोषणा करीत वादावर पडदा टाकला. त्यासोबतच कापसाला ६ हजार रूपये, सोयाबीनला ३००० रुपये, धानाला २६०० रुपये व तुरीला ५००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्याची शिफारस केंद्राकडे लावून धरण्यात येईल, अशी ग्वाहीही दिली. प्रतिउर्जामंत्री मधुसूदन हरणे यांनी आजवर शासनाकडून अनेक चुका झाल्याचे सभागृहात कबूल केले. प्रतिसहकार मंत्री अनिल घनवट यांनी सहकारी लॉबीवर नाराजी व्यक्‍त करीत प्रसंगी शेतकऱ्यांचे पैसे हडपणाऱ्या कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा इशारा दिला.\nप्रश्‍नोत्तरानंतर लक्षवेधी झाल्या. शेतकरी वीजबिल भरू शकत नाहीत. भारनियमनाचा नेहमीचाच विषय आहे. शेतमालाला भाव नाही, उलटपक्षी कर्जाचा डोंगर आहे. ही परिस्थिती उद्भवण्याला शासन आणि वीज नियामक मंडळातील अधिकार्‍यांचा भ्रष्टाचार कारणीभूत आहे, याकडे लक्ष वेधत प्रतिऊर्जामंत्री मधुसूदन हरणे यांनी १५ दिवसांत अधिकाऱ्यांनी संपत्ती जाहीर करावी, असे निर्देश देत, असे न केल्यास आयकर विभागाकडून छापे टाकण्यात येतील व थकबाकीच्या मुक्तीपोटी येणारे तुट भरून काढण्यासाठी अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल, असा इशारा दिला. त्यानंतर दिवसभर अशासकीय विधेयकावर चर्चा होऊन दिवसभराचे कामकाज करण्यात आले.\nरामनगर येथील मैदानात प्रति विधानसभेच्या दुसऱ्या दिवशी अशासकीय विधेयकाच्या स्वरूपात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणारा प्रस्ताव राजकुमार तिरपुडे यांनी मांडला. नागपूर करारानुसार दीड महिना हिवाळी अधिवेशनाचा काळ असावा असे ठरले असताना अधिवेशन ८ ते १० दिवसांवर आले आहे. विदर्भाचा सिंचन, रस्ते, पाणी, शिक्षण, उच्च तंत्रज्ञान, सामाजिक न्याय वीज, कर्जे याबाबतचा अनुशेष वाढत आहे. विदर्भाला प्��गत करण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे असून, विदर्भातील जनतेचे स्थलांतर, आदिवासींचे कुपोषण, पुरेसा कच्चा माल असता नक्षलग्रस्त जिल्ह्यात निर्माण न झालेले उद्योग, वाढती बेरोजगारी, वाढता नक्षलवाद यामुळे ११ जिल्ह्यांचे विदर्भ राज्य झाले पाहिजे, अशी मागणी श्री. तिरपुडे यांनी केली. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या अशासकीय विधेयकावरील डॉ. गोविंद वर्मा, तन्हा नागपुरी, दिगंबर अकर्ते, शेषराव आटोणे, शेरखान पठाण, विक्रम शेळके, अहमद कादर, गुणवंत नागपुरे, ओमप्रकाश तापडिया, शेख बशीर, धनंजय धार्मिक, अहमद कादर, ओमप्रकाश तापडिया, राम नेवले यांनी चर्चेत भाग घेतला. उपमुख्यमंत्री रवी वेदांग यांनी विधेयकासंदर्भात निवेदन करताना वेगळा विदर्भ राज्याची मागणी मान्य केली आणि विधानसभेत हा ठाराव एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, “ये तो अंगडाई है, आगे घोर लडाई है’ असा नारा देत ऍड. वामन चटप यांनी पुढील आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. प्रश्नोत्तराच्या तासात सौ. सिंधुताई इखार, सचीन डाफ़े, सौ. संध्या राऊत यांनी भाग घेतला.\nराज्यातील ढासळत्या आर्थिक स्थिती विषयी तसेच तरुणांना रोजगार मिळावा या हेतूने करावयाची उपाययोजना यावर डॉ. गोविंद वर्मा, उत्तमराव बाभळे यांनी अशासकीय विधेयके मांडली. विष्णुजी वानखेडे यांनी रखडलेले सिंचन प्रकल्प, टोलनाके, ग्रामीण भागातील सोयी-सुविधा, कालबाह्य कायद्यांची छाटणी, आरोग्यसेवेतील रिक्त पदे यावर चर्चा केली. वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान पकडण्यात आलेल्या दारूसंदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात येऊन त्यावर गंभीर चर्चा झाली. याशिवाय ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षण, शिक्षणाचा दर्जा, शिक्षकांवर सोपविण्यात आलेली शिक्षणबाह्य कामे या विषयीची लक्षवेधी चांगलीच गाजली. यावर शिक्षणमंत्री डॉ. आप्पासाहेब कदम यांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करण्याचे आश्‍वासन दिले. ग्रामीण भागातील रस्ते, वीज व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. पथ कर रद्द करण्यात यावा, आदिवासींच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निश्‍चित तरतूद करण्यात यावी, या मागण्याही मान्य करण्यात आल्या.\nअर्धा तास या सदराखाली परकीय थेट गुंतवणुकीला पाठिंबा देणारा ठराव मांडण्यात आला. यावरील चर्चेत विनय हर्डीकर, शशिकांत मदाने, बाबुराव हाडोळे यांनी भाग घेतला. हा ठराव आवाजी मतदानाने पारीत करण्यात आला. थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांना अधिक भाव मिळेल, त्याचप्रमाणे ग्राहकांनासुद्धा गुणवत्तापूर्ण वस्तू मिळेल, असे या ठरावात म्हटले आहे.\nप्रति विधानसभेची सांगता झाल्यानंतर प्रतिविधानसभेत मंजूर झालेले ठराव सादर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाने भेटीची परवानगी नाकारल्यामुळे शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून निवेदन देण्याचा प्रस्ताव रवि देवांग यांनी मांडताच उपस्थितांनी हात उंचावून जबरदस्त घोषणा त्या प्रस्तावाचे अनुमोदन केले. सायंकाळी ४ वाजता प्रतिविधानसभेतील ठराव मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी पोहचवून देण्यासाठी मिरवणूक काढण्यात आली. प्रतिविधानसभेचे मुख्यमंत्री माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात दोन हजार शेतकरी रामगिरीकडे रवाना झाले. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाले. पोलिसांनी त्यांना लेडीज क्लबजवळ थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याशिवाय न परतण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केल्याने ते पोलिसांच्या सुरक्षेला भेदत रामगिरीकडे गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलाविली. तत्काळ पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. वनभवन परिसरात शेतकर्‍यांना पुन्हा अडविण्यात आले. शेतकरी रामगिरीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. ते संतापले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. तणाव निर्माण झाला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात यवतमाळ जिल्ह्यातील पुंडलिकराव ठाकरे (६५) रा. आष्टोना, ता. राळेगाव या शेतकऱ्याच्या डोक्‍यावर लाठीचा प्रहार झाल्याने मुर्च्छितावस्थेत त्यास मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nपोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला; परंतु कार्यकर्त्यांनी या पोलिसी बळाला न जुमानता पोलिस जिमखाना क्‍लबकडे आगेकूच चालूच ठेवली. रामगिरी या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानापासून केवळ हाकेच्या अंतरावर मिरवणूक पोचल्यावर पोलिसांना मिरवणूक अडविण्यात यश मिळाले. या स्थानापर्यंत आजवर कोणतीही मिरवणूक अथवा मोर्च्या पोचलेला ���ाही, असे सांगण्यात येते. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला भेटीसाठी पाचारण केल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट\nमाजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवि देवांग, गुणवंत पाटील, अनिल घनवट, राम नेवले, शैला देशपांडे, कैलास तवार, अरुण केदार, मधुसुदन हरणे, गंगाधर मुटे आदी उपस्थित होते. शेतकरी संघटनेने प्रतिअधिवेशना मंजूर झालेल्या ठरावाची प्रत मुख्यमंत्र्यांना सादर केली. कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव देण्यात यावा, विजेचे भारनियमन बंद करावे, शेतकर्‍यांना कर्ज मुक्त करावे, या मागण्यांचा यात समावेश आहे. भेटीच्या प्रारंभीच शेतकरी संघटनेने एफ़ डी आय ला समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनेचे आभार मानले. कोणत्याही शेतमालास निर्यातबंदी न लावण्याच्या शेतकरी संघटनेच्या भूमिकेचे मुख्यमंत्र्यांनी समर्थन केले. मात्र क्विंटल मागे न देता कापूस, सोयाबिन व धान उत्पादक शेतकर्‍यांना प्रति एकरी मदत देण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र यावर शिष्टमंडळाने असहमती दर्शवली आणि गरज भासल्यास संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा मुख्यमंत्र्यांना इशारा देण्यात आला.\nप्रतिमुख्य सचिव, महाराष्ट्र शासन\nश्री गुणवंत पाटील हंगरगेकर\nश्री दगडू एकनाथ शेळके\nप्रतिविधानसभा – अध्यक्ष, मुख्यमत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ\nप्रतिविधानसभेला उपस्थित आमदार मंडळी\nरामगिरी समोर ठिय्या देवून बसलेले शेतकरी कार्यकर्ते\nपोलिस लाठीमारात जखमी झालेले शेतकरी पुंडलिक ठाकरे यांना उपचारासाठी हलवितांना शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते\nमुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण यांचेशी चर्चा करताना शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ.\nमुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची आंदोलकांना माहिती आणि पुढील रणनितीची घोषणा करताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवी देवांग\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, प्रकाशचित्र, मुख्यमंत्र्यांशी चर्चा\t• Tagged शेती आणि शेतकरी, शेती विषयक\nकापूसप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा फ़िस्कटली\nशेतकरी संघटनेचा सरकारवर हल्लाबोल\nकापसाच्या वाढीव हमी भावाच्या मुद्यावरून पेटलेल्या राज��यव्यापी आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या राज्य सरकारने यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला सरकारच्यावतिने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेसह उपमुख्यमंत्री अजीत पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कृषी-पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी मंत्री डॉ. नितीन राऊत, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, पर्यावरण मंत्री संजय देवतळे, वित्तराज्यमंत्री राजेंद्र मुळक, विधानसभा उपाध्यक्ष वसंतराव पुरके, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड उपस्थित होते.\nकापूस उत्पादक आंदोलनकर्त्यांच्यावतिने शेतकरी संघटनेतर्फ़े कैलास तवार व गंगाधर मुटे, प्रहार संघटनेचे बच्चू कडू, आमदार रवी राणा, समग्र विकास आघाडीचे प्रकाश पोहरे उपस्थित होते.\nशेतकरी संघटनेचे कैलास तवार म्हणाले की, एकीकडे कृषिमुल्य आयोगाचे अध्यक्ष अशोक गुल्हाटी कबूल करतात की महाराष्ट्रात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे आणि दुसरीकडे मात्र कापसाचा उत्पादन खर्च वाढूनही कापसाला भाव द्यायला चालढकल करते. केंद्र सरकारने हातमाग उद्योगाला मदत केली, उद्या कापड उद्योगाला करेल पण नेमके कापूस उत्पादकाकडेच का दुर्लक्ष केले जाते मुळाला चांगले पाणी न देता चांगल्या फ़ळाची अपेक्षा कशी करता मुळाला चांगले पाणी न देता चांगल्या फ़ळाची अपेक्षा कशी करता माझा स्वत:चा दहा हेक्टर कापूस आहे, आतापर्यंत खर्च झाला आहे एक लक्ष अंशी हजार रुपये आणि उत्पादन येईल बारा क्विंटल. आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत येईल पन्नास हजार रुपये. मग मी एक लक्ष वीस हजार रुपयाचा तोटा कसा भरून काढायचा माझा स्वत:चा दहा हेक्टर कापूस आहे, आतापर्यंत खर्च झाला आहे एक लक्ष अंशी हजार रुपये आणि उत्पादन येईल बारा क्विंटल. आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत येईल पन्नास हजार रुपये. मग मी एक लक्ष वीस हजार रुपयाचा तोटा कसा भरून काढायचा मी कापूस पिकवला यात काय गुन्हा केला मी कापूस पिकवला यात काय गुन्हा केला आम्ही पुर्वीपासून उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भावाची मागणी केली आहे. कापसाला सहा हजार, सोयाबीनला तीन हजार, धानाला एक हजार सहाशे आणि तुरीला पाच हजार रुपये प्रति क्विंटल ���ाव मिळालाच पाहिजे, अशी तवार यांनी जोरदार मागणी केली.\nशेतकरी संघटनेचे गंगाधर मुटे म्हणाले की, कापसाचे उत्पादन घेण्यासाठी लागणार्‍या निविष्ठांचे भाव दिड-दुपटीने वाढले आहेत. मजुरीचे दर, शेतीऔजार बनविण्यासाठी लागणारा लाकुडफ़ाटा, दोरदोरखंड, वखरफ़ास यांचेही भाव वाढले आहेत मात्र गेल्यावर्षी सात हजार रुपये प्रति क्विंटल असणारे भाव यावर्षी चार हजार रुपयावर घसरले आहेत. शेतमालाचा उत्पादनखर्च काढण्याची पद्धत सदोष असल्याने आणि शेतमालाला रास्त भाव देण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती सरकारकडे नसल्यानेच कापूस उत्पादकांची ससेहोलपट होत असून त्यांना नाईलाजाने आत्महत्या कराव्या लागत आहे. कापसाला यंदा सहा हजार रुपये भाव मिळाला नाही तर कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आत्महत्त्यांत वाढ होण्याची शक्यता आहे.\nशेतमालाचा उत्पादनखर्च काढताना सदोष कार्यपद्धती आणि चुकीची आकडेवारी वापरून सरकार दुहेरी बदमाशी करत असल्याचा आरोप करून कृषि मुल्य आयोग ज्या सदोष पद्धतीने कापसाचा उत्पादन खर्च काढते, त्याच तक्त्यात जर वस्तुनिष्ठ आकडे घातले तरी कापसाचा उत्पादन खर्च ७९६६/- रु. प्रति क्विंटल एवढा निघतो. कापसाच्या उत्पादन खर्चाच्या बाबतीत शासनासोबत जाहीर चर्चा करण्याची तयारी असून सरकारने आव्हान स्विकारावे, असेही मुटे म्हणाले आणि शेतकरी संघटनेने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या तपशिलवार गोषवार्‍याच्या प्रती मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, कृषी-पणन मंत्री, रोजगार हमी मंत्री, सामाजिक न्यायमंत्री, पर्यावरण मंत्री, वित्तराज्यमंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना सादर केल्या.\nफ़ेब्रुवारी २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेजी असताना शासनाने निर्यातबंदी जाहीर केली त्यामुळे कापसाचे भाव सात हजार रुपयावरून तीन हजार रुपयावर घसरले आणि कापूस उत्पादकांचे नुकसान केले. तेजी असेल तेव्हा कापसावर निर्यातबंदी लावायची आणि मंदी असेल तेव्हा कापूस उत्पादकांना वार्‍यावर सोडून द्यायचे ही सरकारची शेतकरीविरोधी नीती यापुढे शेतकरी संघटना खपवून घेणार नाही. कापसाला किमान ६०००/- रु. भाव मिळण्याची व्यवस्था करणे ही महाराष्ट्र सरकारची नैतिक जबाबदारी असून आता कोणत्याही स्थितीत विदर्भ-��राठवाड्यातला कापूस उत्पादक शेतकरी कापसाला प्रति क्विंटल ६०००/- भाव मिळवल्याखेरीज शांत बसणार नाही, बर्‍या बोलाने सरकार ऐकणार नसेल तर शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला शेतकरीविरोधी भुमिका बदलण्यास भाग पाडेल, असा खणखणित इशारा शेतकरी संघटना प्रतिनिधिंनी दिला.\nप्रहार संघटनेचे बच्चू कडू म्हणाले की, शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत भाव मिळावेत म्हणून ३० वर्षापासून लढा देत आहे पण सरकार लक्ष देत नाही. ही अन्यायकारक बाब असून कापसाला सहा हजार आणि सोयाबीनला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळणे गरजेचे आहे.\nप्रकाश पोहरे यांनी बहुतांश वेळ आत्मस्तुतीचे पोवाडे गाण्यातच खर्ची घातला. पोहरे म्हणाले की मी गेली अनेकवर्षे शेतकरी समाजासाठी काम करतो आहे. मी शेतकरी संघटनेतही बरीच वर्षे काम केले आहे. मी शेती विषयावर लेख लिहित असतो. मुख्यमंत्री साहेब ते तुम्ही वाचतच असता. मी एक आवाज दिला की हजारो लोक रस्त्यावर उतरतात. लोक माझे कट-आऊटस हातात घेऊन आंदोलने करतात, वगैरे वगैरे. आत्मस्तुती करण्याच्या नादात कापसाच्या भावाचा मुद्दा बाजुला पडत आहे हे बघून इतर प्रतिनिधींनी अहो, मुद्याचं बोला-कापसाच्या भावाविषयी बोला असा आग्रह केला तेव्हा सोन्याचे भाव सतत वाढत आहे म्हणून कापसाचेही भाव वाढून कापसालाही पाच हजार रुपये भाव मिळाले पाहिजेत, अशा तर्‍हेचा घासूनपुसून गुळगुळीत झालेला मुद्दा त्यांनी मांडला आणि अ‍ॅग्रोवनमध्ये प्रकाशित झालेला तुलनात्मक तक्ता वाचून दाखवला.\nउपोषणफ़ेम आमदार रवी राणा कापसाच्या प्रश्नावर फ़ारसे बोललेच नाहीत. ते म्हणाले उपोषणामुळे माझी प्रकृती खूप खालावली होती. किडनीवर कशी सूज आली होती आणि त्यांना किती सलाईन लावाव्या लागल्या हे त्यांनी तपशिलवारपणे कथन केले. सरकारला पाठींबा दिला असूनही उपोषणकाळात मुख्यमंत्र्यांनी त्यांची फ़ारशी दखल न घेतल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.\n– शेतकरी संघटक प्रतिनिधी\nशेतकरी प्रतिनिधी सोबत चर्चा केल्यानंतर मंत्रीमंडळाची बैठक झाली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी कापूस-धान-सोयाबिन उत्पादकांना प्रति क्विंटल ऐवजी प्रति हेक्टरी मदत देण्यात येईल, असे जाहीर केले पण आचार संहिता असल्याने प्रति हेक्टरी किती मदत करणार ते मात्र जाहीर केले नाही.\nयासंबंधात IBN-Lokmat आणि Star majha या वृत्तवाहिन्यांनी शेतकरी प्रतिनिधी कैलास तवार व गंगाधर मुटे यांच्या Live मुलाखती प्रसारीत केल्या.\nBy Gangadhar Mute • Posted in आंदोलन, उत्पादन खर्च, मुख्यमंत्र्यांशी चर्चा, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र, VDO\t• Tagged मुख्यमंत्र्यांशी चर्चा, राजकारण, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथ��� (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/zTJzck.html", "date_download": "2021-07-25T19:15:51Z", "digest": "sha1:RIF2A3HF2K3YLDSJFETGPK3ZEVFK5TXD", "length": 8237, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या\nएसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या\nएसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून एस.टी कर्मचाऱ्याची आत्महत्या\nजळगाव : दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्यानं गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. कोरोना महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्चचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचे पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज चौधरीच्या आत्महत्येमुळे जळगाव शहरात आणि एस.टी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.\nमनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता य���स कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा’ असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/the-criminal-caught-on-the-dhaba-in-sarfarosh-style-is-not-mohammed-siraj-anwar-but-kishor-panchal/", "date_download": "2021-07-25T19:27:45Z", "digest": "sha1:QGCWUA5EOOUYAJAEBV6DZSUVVONHVEXK", "length": 12770, "nlines": 87, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "सरफरोश स्टाईलने ढाब्यावर पकडलेला गुन्हेगार 'मोहम्मद सिराज' नव्हे 'किशोर पांचाल'! | CheckPost मराठी", "raw_content": "\nसरफरोश स्टाईलने ढाब्यावर पकडलेला गुन्हेगार ‘मोहम्मद सिराज’ नव्हे ‘किशोर पांचाल’\nसोशल मीडियामध्ये फिल्मी स्टाईलने गुन्हेगारांना पकडतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा केला जातोय की क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी ‘मोहम्मद सिराज अन्वर’ (Mohammed Siraj Anwar) या गुन्हेगाराला अवैध शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. अन्वरचा दिल्ली दंगलीत सहभाग होता, असेही काही दाव्यांत सांगण्यात आले आहे.\n‘थरार कॅमेरा वर रेकॉर्ड झाला – भरूच च्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी मोहम्मद सिराज अंवर नावाच्या गुन्हेगाराला दोन पिस्तूल, 19 चालू काढतुस, दोन रिकामी मॅक्झिन आणि 61 हजार नकद रकमेसह सरफरोश स्टाईल मध्ये भरूच हायवेवरून अटक केली….’\nअशा कॅप्शनसह ‘मुंबई माझी‘ नावाच्या फेसबुक ग्रुपवर तोच व्हिडीओ पोस्ट केला गेलाय. बातमी करेपर्यंत १७७ युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला गेला होता.\nथरार कॅमेरा वर रेकॉर्ड झाला – भरूच च्या क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांनी मोहम्मद सिराज अंवर नावाच्या गुन्हेगाराला दोन पिस्तूल, 19 चालू काढतुस, दोन रिकामी मॅक्झिन आणि 61 हजार नकद रकमेसह सरफरोश स्टाईल मध्ये भरूच हायवेवरून अटक केली…. 👇👇👇\n‘लाईव्ह ऑपरेशन.. दिल्ली दंग्यातील फरार आरोपी मोहम्मद सिराजला..भरुच क्राईम ब्रांचने अटक केली..लाइव ऑपरेशन.. दिल्ली दंगों के भगोड़े आरोपी मोहम्मद सिराज को भरूच क्राइम ब्रांच ने किया गिरफ्तार..मिली सूचना से… भरूच क्राइम ब्रांच ने उसे जाल में फंसाकर गिरफ्तार कर लिया.. लातों से रौंदा गया… बाकी की 100 फीसदी लात उसे थाने में मिलेगी…लेकिन ऐसी हरकत की फुटेज बहुत कम देखने को मिलती है…’\nअशा कॅप्शनसह देखील सदर व्हिडीओ फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसून येतंय.\nव्हायरल व्हिडीओच्या की-फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च करून आणि त्या संबंधी कीवर्ड्सचा आधार घेऊन गुगल सर्च केले असता ‘द इंडियन एक्स्प्रेस‘, ‘झी न्यूज‘ यांसारख्या राष्ट्रीय माध्यमांच्या बातम्या समोर आल्या.\nया बातम्यांनुसार सापळा रचून अटक करण्यात आलेली व्यक्ती ‘मोहम्मद सिराज अन्वर’ (Mohammed Siraj Anwar) नसून ‘किशोर पांचाल’ (Kishor Panchal)आहे.\nसशस्त्र दरोडे, वाहन चोरी यांसारख्या विविध गुन्ह्यांत ‘वॉन्टेड’ असणाऱ्या २९ वर्षीय किशोरला गुजरात मधील पाटनच्या एका ढाब्यावर पकडण्यात आले होते.\nसदर CCTV फुटेजचा व्हिडीओ अहमदाबाद पोलिसांनी जारी केला आहे.\nपांचालकडून ‘सेमी ऑटोमेटिक बंदूक, दोन मेगेझीन आणि ५ दारुगोळे जप्त करण्यात आले आहेत.\nविविध अंगाने शोधाशोध करूनही दिल्ली दंगलींशी संबंधित असणारा कुणी ‘मोहम्मद सिराज अन्वर’ नामक व्यक्ती अस्तित्वात असल्याचे आढळले नाही.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल दावे फेक असल्याचे स्पष्ट झाले. गुजरातमध्ये ढाब्यावर सापळा रचून पकडलेला गुन्हेगार ‘मोहम्मद सिराज’ नव्हे तर ‘किशोर पांचाल’ होता. अहमदाबाद पोलिसांनी जारी केलेला व्हिडीओ व्हायरल करून त्याला धार्मिक रंग देण्याचा खोडसाळपणा केला जात असल्याचं दिसून येतंय.\nहेही वाचा: मोदींनी परराष्ट्र प्रमुखांना भेट म्हणून ‘ताजमहाल’ ऐवजी ‘भगवद्गीता’ देण्याचा नियम केलाय\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट��स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-swaraj-tractor-launches-new-65-75-hp-range-102491", "date_download": "2021-07-25T18:13:28Z", "digest": "sha1:5YIEO4WL374AOPGRI6RP37YLDJ6IBU6H", "length": 7923, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वराज ट्रॅक्टरच्या नव्या ६५ ते ७५ एचपी रेंजचे लॉंचिंग", "raw_content": "\nस्वराज ट्रॅक्टरच्या नव्या ६५ ते ७५ एचपी रेंजचे लॉंचिंग\nमहिंद्रा ग्रुप अंतर्गत स्वराज ट्रॅक्टर विभागाने ६० ते ७५ एचपी क्षमतेची नवी ट्रॅक्टर रेंज विकसित केली आहे. या रेंजमधील स्वराज ९६३ एफई या पहिल्या ट्रॅक्टरचे लॉंचिंग बुधवारी (ता. ७) मोहाली येथील कंपनीच्या प्रक्षेत्रामध्ये करण्यात आले. हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा ट्रॅक्टर असून, लवकरच टू व्हिल आणि फोर व्हिल ड्राईव्ह पर्यायामध्ये स्वराजच्या ८७५ डिलर्सच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येईल.\n१९७४ मध्ये पंजाब येथे स्थापन करण्यात आलेल्या स्वराज ट्रॅक्टरने आजवर १.३ दशलक्ष ट्रॅक्टरची विक्री केली आहे. हा ब्रॅण्ड फेब्रुवारी २००७ पासून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपसोबत जोडला गेला. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वराजची ट्रॅक्टर रेंज ही १५ एचपी ते ६५ एचपी होती. नव्या सेरीजच्या लॉंचिगनंतर ती वाढून ७५ एचपीपर्यंत जाणार आहे. स्वराज डिव्हिजनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेन पोपली आणि संशोधन, विकास विभागाचे जितेंद्र चावला यांनी नव्या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये सांगितली. स्वराज ९६३ एफई हा ६० ते ७५ एचपी विभागातील पहिला ट्रॅक्टर असून, ताकद, विश्वासार्हता आणि सुलभता या कसोटीवर उतरणारा आहे. मोठे शेतकरी, शेतकरी कंपन्या यांच्या गरजांची पूर्तता करतो.पहिल्या टप्प्यामध्ये या ट्रॅक्टरची उपलब्धता पंजाब, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये होईल.\nमहिंद्राच्या कृषी उपकरणे विभागाचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, की स्वराज ट्रॅक्टर निर्मितीमध्ये गुंतलेले ७५ टक्के कर्मचारी हे शेतकरी कुटुंबातील असून, नव्या स्वराज ९६३ एफई ट्रॅक्टरची निर्मिती ही शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी झाली आहे.\n२२८ nH टॉर्क (१५ टक्के अधिक) ताकदवान इंजिन.\nप्रति मिनिट फेऱ्यांची संख्या कमी (२१००),\nक्रिप स्पीड ः किमान वेग ०.५ कि.मी. प्रति तास (रिपिंग, मल्चिंग, काढणी यांसारख्या कामांसाठी उपयुक्त)\n१२ इंच इतका मोठा वेगळा पीटीओ क���लच, सिंक्रोमेश ट्रान्समिशन, वेगाने तीन पर्याय (१२ पुढे आणि २ मागे), अचूक व वेगवान हायड्रोलिक.\nनवीन डिजीटल डॅशबोर्ड सर्व्हिस रिमायंडरसह.\nविविध सुरक्षा साधने ः सुरक्षा स्वीच, कास्टेड फ्रंट अॅक्सल ब्रॅकेट, डिफरन्शिअल लॉक.\nकिंमत ७.४० लाख (एक्स शोरूम) पासून पुढे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/02/IS9UJg.html", "date_download": "2021-07-25T19:23:26Z", "digest": "sha1:WMDPVZNXNZF6WXXI7OSRIM5Z6M2SSLMU", "length": 10399, "nlines": 103, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न ; डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती", "raw_content": "\nHomeसांगलीसांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न ; डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती\nसांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न ; डॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती\nसांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची आढावा बैठक सांगली येथे संपन्न\nडॉ. भारत पाटणकर व आनंदराव पाटील याचं प्रमुख उपस्थिती\nआटपाडी/प्रतिनिधी : अत्यंत नियोजनबद्ध पणे चालू असलेल्या सांगोला तालुका समन्यायी पाणी वाटपाची नियोजित बैठक सांगली येथील जपलसंपदा विभागाच्या कार्यालयात पार पडली. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांनी आनंदराव पाटील यांच्या उपस्थितीत सांगोला तालुका समन्यायीच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला, सोबतच आटपाडी व तासगाव तालुक्यांचच्या समन्यायीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीसाठी कार्यकारी अभियंता हरगुडे, कार्यकारी अभियंता पाटील व कार्यकारी अभियंता श्री चिले उपस्थित होते. सांगोला तालुक्याच्या कामामध्ये वेगाने प्रगती होताना दिसून आली. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती देण्यासाठी यावेळी तालुका कृषी अधिकारी सौ जाधव, जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे श्री गुंड, श्री सरगर, उजनी विभागाचे श्री सुरणीस, श्री कुंभार उपस्थित होत. विविध विभागाची माहिती कार्यकारी अभियंत्यांना हस्तांतरित करण्यात आली असून फक्त सांगोला तहसील कार्यालयाकडून काही माहिती येणे बाकी असल्याचे समजले. तहसील कार्यालयाकडून यावर स्पष्टीकरण देण्यासाठी कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते.\nसचिन पवार यांन�� माहिती देताना तालुक्यातील 104 गावांना कसे आणि कुठल्या योजनेतून पाणी देता येईल याचा ढोबळ आराखडा सादर केला. संबंधित वितरण व्यवस्था उभारताना आणखी काही गोष्टींच्या अभ्यास होणे बाकी असल्याचे सांगितले. सदर आराखड्यामध्ये नैसर्गिक प्रवाहाने पाणी देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे तसेच उंचावरील क्षेत्रला पाणी देण्यासाठी उचल पाणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील कुठल्याही गावाचे लागवडी योग्य क्षेत्र यातून वंचित राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे.\nआतापर्यंत झालेल्या प्रगतीविषयी डॉ. भारत पाटणकर यांनी समाधान व्यक्त केले. बैठकीमध्ये सहभागी झालेल्या शिष्टमंडळांमध्ये गणेश बाबर, माजी सैनिक शिवाजी बाबर, भागवत बाबर, राहुल बाबर, किरण बाबर, विकास बाबर यांचा समावेश होता.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/14228", "date_download": "2021-07-25T18:53:00Z", "digest": "sha1:YNKTXLYBWUJIDIQUWZOGEQEIKVJ6PU2J", "length": 4995, "nlines": 165, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सध्या कारागृहात असलेले आमदार रमेश कदम यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. - | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसध्या कारागृहात असलेले आमदार रमेश कदम यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.\nसध्या कारागृहात असलेले आमदार रमेश कदम यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला जाण्यासाठी परवानगी मागणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.\nबुधवार, 2 ऑगस्ट 2017\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/why-choosing-to-travel-by-train-is-environmentally-friendly/", "date_download": "2021-07-25T19:55:51Z", "digest": "sha1:7TWD32EKI5XOTODTN3BIG2ECGPKSGJAC", "length": 16606, "nlines": 98, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "गाडी पर्यावरणास अनुकूल आहे का | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > ट्रेन प्रवास > गाडी पर्यावरणास अनुकूल आहे का\nगाडी पर्यावरणास अनुकूल आहे का\nइको ट्रॅव्हल टिप्स, ट्रेन प्रवास\nवाचनाची वेळ: 4 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 27/03/2021)\nरेल्वे प्रवास प्रवास सर्वात पर्यावरण अनुकूल मार्ग आहे. हरितगृह रेल्वे वाहतूक प्रति किलोमीटर वायू उत्सर्जन परिणाम 80% कार पेक्षा कमी. काही देशांमध्ये, च्या पेक्षा कमी 3% सर्व वाहतूक वायू उत्सर्जन गाड्या येतात. गाड्या जास्त पर्यावरणास अनुकूल फक्त पद्धती चालणे आहेत आणि सायकलिंग. तेथे अनेक कारणे का गाडी प्रवास निवडत आहात पर्यावरणास अनुकूल आहे आणि आम्ही तुम्हाला या सामायिक करू इच्छिता\nएक नमुनेदार रेल्वे लाइन वाहून शकता 50,000 प्रति तास लोक. फ्रीवे लेन या तुलना, फक्त हलवू शकता 2,500 प्रति तास लोक.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nInstagram वर हे पोस्ट पहा\nनायजेल सी विल्यमसन यांनी शेअर केलेली एक पोस्ट (@therealnigelcw)\nरेल्वे सह मोटर वाहतूक contrasting तेव्हा, बाह्य खर्च, आवाज, वायू प्रदूषण, अपघात, आणि पायाभूत सुविधा र्हास, आणि रक्तसंचय खूप कमी आहेत ��ाजगी वाहन ऐवजी गाड्या.\nध्वनी प्रदूषण – का गाडी प्रवास निवडून पर्यावरणास अनुकूल आहे\nध्वनी प्रदूषण हा दोन्ही मानवांवर आणि आवाजाचा प्रतिकूल परिणाम आहे प्राणी. तो गरीब थेट परिणाम आहे नागरी नियोजन. प्राचीन रोम ध्वनिप्रदूषण तारीख परत समस्या आज, कार ध्वनी प्रदूषण लोकांच्या मानसिक राज्य हानी होऊ शकते. लक्षणे उच्च रक्तदाब समावेश, उच्च ताण पातळी, टस, झोप दंगल, आणि इतर हानीकारक प्रभाव.\nसध्या, रस्त्यातच आवाज परिणाम मर्यादित करण्यासाठी उपाय आहेत. उपाय आवाज अडथळ्यांना समावेश, वाहन गती मर्यादित, रस्त्यातच पोत बदलत, तसेच गुळगुळीत वाहन प्रवाह सक्षम वाहतूक नियंत्रणे. या वाहतूक नियंत्रण प्रणाली मध्ये कार कमी त्यांच्या ब्रेक्स आणि प्रवेग वापर करणे आवश्यक आहे याचा अर्थ असा की.\nरेल्वे पर्यावरणास अनुकूल आहे आणि गंभीर आहे. भारत वार्षिक आधारावर वाढत कार विक्री पाहत आहे. चीन आहे अंदाज आहे 300 रस्त्यावर दशलक्ष कार 2030. एव्हिएशन आणि जहाज प्रवास देखील जागतिक CO2 उत्सर्जन समाविष्ट. हे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बाहेर आहे असे दिसते, केवळ गाड्या उत्सर्जन कमी ठेवत आहेत आणि भविष्यासाठी टिकाऊ.\nइलेक्ट्रिक आणि संकरित कार पारंपारिक कार पेक्षा वातावरण जाहीरपणे चांगले आहेत, पण, आजच्या या गाड्या कार नकारात्मक परिणाम बाहेर समतोल होईल की एक स्तरावर विक्री करणे खूप महाग आहे.\nडिझेल गाड्या आणि विद्युत गाड्या\nफरक आहे डिझेल गाडी आणि विद्युत गाड्या. इलेक्ट्रिक गाड्या सोडणे 20-35% डिझेल गाड्या कमी कार्बन. एक गाडी अक्षय ऊर्जा आणि ऑफर समर्थित आहेत की पर्यावरणास अनुकूल विशेषत: इलेक्ट्रिक गाड्या आहे कार्बन-मुक्त प्रवास. पासून उत्सर्जन युरोप मध्ये गाड्या आणखी कमी होईल 50% करून 2030. रेल्वे खाते पासून ही आकडेवारी महान आहेत 8.5% सर्व प्रवासी क्रियाकलाप.\nInstagram वर हे पोस्ट पहा\nडेव्ह व्हिलरने शेअर केलेली एक पोस्ट (@davewheelerstudio)\nगाड्या किंवा विमाने – का गाडी प्रवास निवडून पर्यावरणास अनुकूल आहे\nतेव्हा एक महत्त्वाची वस्तू गाड्या विमाने तुलना विमाने टेकऑफ आणि लँडिंग दोन्ही इंधन एक अविश्वसनीय रक्कम वापर करणे आवश्यक आहे की आहे. तसेच, लोक विमानाने प्रवास करताना, ते कारने बाऊझ करा कल. या प्रवास CO2 उत्सर्जन सामिल. हे घेऊन करते इंटरसिटी गाडी एक वातावरण नाही-तर आपोआपच भरला.\nकाही घडामोडींमुळे आहेत, विशेष���ः लोक व्यवसाय प्रवास त्यांच्या उड्डाणे कार्बन परिणाम ट्रॅव्हल एजंट माहिती आहेत. तसेच, बाजूला वातावरण, हे खूप कठीण आहे शहराच्या केंद्रांवर पोहोचा कारने, तर, आपण एक गाडी आहेत तर, आपण महानगर केंद्रे थेट प्रवेश. या, वारंवार, आहे की, इतर कोणत्याही पध्दतीपेक्षा रेल्वे प्रवास आहे याचा अर्थ बरेच जलद.\nअनुमान मध्ये, एक रेल्वे पर्यावरणास अनुकूल आणि प्रवासासाठी सर्वात पर्यावरण अनुकूल मार्ग आहे आणि व्यवसाय आणि आनंद या दोघांसाठी प्रवास करणार्‍या लोकांसाठी सोयीची सुविधा देखील प्रदान करते. रस्त्यावर कार मध्ये वाढ अर्थ रक्तसंचय आणि प्रदूषण वाढ आहेत आणि रेल्वे पर्यावरण संरक्षण वाहतूक उत्तर आहेत.\nआपण नाही बुकिंग फी रेल्वे तिकीट खरेदी करण्याचा विचार करीत आहेत जा www.saveatrain.com स्वस्त गाडी दर प्रवेश मिळविण्यासाठी.\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/fr_routes_sitemap.xml आणि आपण किंवा तो अधिक भाषांमध्ये डी'विलियर्सला फ्रान्स बदलू शकता.\n#विद्युत पर्यावरण रेल्वे प्रवास प्रवास\nमी प्रवास करण्यासाठी आणि माझ्या प्रवासाविषयी आणि मला जे काही अनुभवले त्याबद्दल सांगण्यासाठी जगतो - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nयुरोप सुलभ मध्ये एक अपंगत्व प्रवास\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nगाड्या असलेले सर्वोत्तम चित्रपट\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा\n10 युरोपमधील कौटुंबिक सुट्टीसाठी टिप्स\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\n12 रशियामध्ये भेट देण्यासाठी आश्चर्यकारक ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-trip-delhi-agra-mathura-suresh-kulkarni-marathi-article-3908", "date_download": "2021-07-25T18:24:06Z", "digest": "sha1:4QZGHYGQVVZ7L2SAIJSF6AER4LFI2WY5", "length": 28779, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Trip to Delhi Agra Mathura Suresh Kulkarni Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 2 मार्च 2020\nजून २०१९ मध्ये रात्रीच्यावेळी कुटुंबातील सर्वजण एकत्र असताना गप्पा सुरू होत्या. प्रत्येकजण दिवसभरातले आपापले अनुभव शेअर करत होता. आमच्याकडे, मी व पत्नी दोघेही सध्या पूर्ण वेळ घरी असून रिटायर्ड लाइफचा आनंद उपभोगत, छोट्या नातीला संभाळणे एवढे एकच काम करतो. थोरल्या मुलाचे हेड ऑफिस बंगलोर येथे आहे. पण त्याचा महिन्यातून किमान एकदा तरी विमानप्रवास अर्थातच कंपनीच्या खर्चाने होत असतो. अहमदाबाद, कोलकत्ता, भुवनेश्वर, पाटना, हैदराबाद इत्यादी देशातील बरीच शहरे तो विमानाने फिरत असतो. गप्पांच्या ओघात माझा व पत्नीचा अजून एकदाही विमानात बसण्याचा योग आलेला नाही असा उल्लेख झाला आणि तीन महिने अगोदर बुकिंग केल्यास विमान प्रवासाचा खर्च निम्म्यावर येतो असे समजले. म्हणजे पुणे ते दिल्ली पाच हजाराचे तिकीट अडीच हजारात मिळते. त्यामुळे जूनपासून तीन महिन्यानंतर म्हणजे सप्टेंबरमधील गणपतीनंतरचा शनिवार-रविवार व त्याला जोडून सोमवार-मंगळवारच्या दोन रजा, अशी एकूण चार दिवसांची (२१ ते २४ सप्टेंबर) दिल्ली-आग्रा-मथुरा सहल नक्की करून त्याच दिवशी विमान प्रवासाचे तिकीटसुद्धा ऑनलाइन बुक करून टाकले.\nपूर्ण तीन महिन्यांचा वेळ असल्यामुळे सहलीच्या नियोजनास भरपूर वाव मिळाला. सहलीला जाणार असलेल्या सहाजणांपैकी पाचजण वय वर्षे २८ ते ५९ अशा प्रावासामधील दगदगी पेलू शकण्याच्या वयोगटात होते; फक्त काळजी होती ती आमच्या पावणेदोन वर्षांच्या नातीची. हे काम आमच्या सूनबाईने अतिशय उत्तमपणे पार पाडले. तसेच पहिल्या दिवशी दिल्ली विमानतळावर उतरल्यापासून ते चौथ्या दिवशी परत तिथेच आणून सोडणे याकरिता एकच सहा आसनी कॅब बुक करण्यात आली. एक मुक्काम आग्रा व दोन मुक्काम दिल्ली येथील हॉटेलचे व कॅबचे बुकिंग मुलाने त्याच्या दिल्लीतील मित्रांच्या सहकार्याने केले. फक्त ताजमहालची प्रवेश तिकिटे प्रत्येकी दोनशे पन्नास प्रमाणे पाचजणांचे बाराशे पन्नास रुपये बँकखात्यातून वजा होऊनसुद्धा ऑनलाइन मिळू शकली नाहीत. अशा प्रकारे सर्व नियोजन झाले आणि बघता बघता तीन मह���ने कधी संपले हे न कळता प्रत्यक्ष जाण्याचा दिवस उजाडलादेखील.\nपुणे ते दिल्लीकरिता पहाटे ५.५५ चे विमान असल्याने व त्याच्या अगोदर दोन तास विमानतळात प्रवेश करावा लागतो म्हणून पहाटे तीनलाच गजर लावून जागे झालो. ४.२० ला आम्ही पुणे विमानतळात प्रवेश केला. विमानतळावरचे सर्व सोपस्कार उरकून पाच वाजता प्रतीक्षा कक्षात प्रवेश केला. अर्ध्या तासातच मंजूळ आवाजात विमानात बसण्याची सूचना ऐकविली गेली आणि काहीशा धडधडत्या अंतःकरणानेच आम्ही विमानात प्रवेश केला. नियोजित वेळेला विमानाचे उड्डाण झाले आणि थोड्याच वेळात विमान जमिनीपासून ढगांच्यापण वरच्या उंचीवर पोचले. उंचावरून ढगांशिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. १५-२० मिनिटांतच एक अप्रतिम दृश्‍य पाहायला मिळाले, ते म्हणजे वरून दिसणारा सूर्योदय. काही वेळानंतर सूर्यकिरणे खिडकीतून अंगावर पडू लागली आणि आमच्यातील प्रथम प्रवास करीत असलेल्या सर्वांनी खिडकीत बसण्याकरिता जागांची आदलाबदल करून सूर्य दर्शनाचे मनोहारी दृश्‍य डोळे भरून पाहून घेतले. विमान उंचावरून खाली घेताना आणखी एकदा मंजूळ आवाजाने सूचना दिली. यावेळी कानांवर दबाव पडून कान सुन्न झाल्याचे जाणवले. विमानतळातून बाहेर आल्यावरसुद्धा काही वेळ कमी ऐकू येत होते.\nसगळ्यात जास्त लांबीचा प्रवास म्हणजे दिल्ली विमानतळ ते फतेहपूर सिकरी (२७५ किमी). तो मुद्दाम सर्वात अगोदर पहिल्या दमाच्या उत्साहात करायचा होता. यमुना एक्सप्रेस हायवेवरून मथुरा-आग्रा-फतेहपूर सिकरी असा प्रवास रस्ता चांगला असल्याने मजेत झाला. वाटेत यमुना नदीचे दर्शन झाले. संध्याकाळी चार वाजता आम्ही फतेहपूर सिकरीला पोचलो.\nआग्र्याच्या पश्चिमेला ४० कि.मी. अंतरावर वसलेल्या या लहानशा शहरात अकबर बादशाहने सोळाव्या शतकात दहा-बारा वर्षांकरिता मुघल साम्राज्याची राजधानी केली होती. सर्व बांधकामे लाल रंगाच्या दगडातील असून फक्त मशीद मात्र पांढऱ्या संगमरवरामध्ये आहे. अकबराची तिसरी राणी जोधाबाई ही हिंदू असल्यामुळे बांधकामांमध्ये हिंदू संस्कृतीचे दर्शन होते. बुलंद दरवाजा, मशीद, जोधाबाई पॅलेस, पंचमहाल, फतेहपूर सिकरी किल्ला या सर्व इमारतींचे बांधकाम अजूनही मजबूत असून सुंदर ठेवलेले आहे. सर्व परिसराची माहिती सांगण्यासाठी गाइड्स आहेत. अंदाजे दीड तासात सर्व परिसर बघून साडेपाच वाजता आम्ही बु���ंद दरवाजातून बाहेर पडलो. आग्रा येथील हॉटेल अलपाईन येथे संध्याकाळी सात वाजता पहिल्या दिवशीच्या मुक्कामी पोचलो.\nदुसऱ्या दिवशी नियोजनाप्रमाणे सकाळी नऊ वाजता आम्ही ताजमहालाच्या प्रवेशद्वारी पोचलो. प्रवेशद्वारापासून आत ताजमहालापर्यंत सोडण्याकरिता दीड किमी अंतरासाठी लाइटवर चालणाऱ्या, १०-१२ लोक बसतील अशा व्हॅन्स आहेत. ताजमहालाचा पूर्ण परिसर ४२ एकर आहे. याचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या ‘मकराना मार्बल’मध्ये केले आहे. बांधकामाकरिता एकूण बावीस वर्षे (१६३१ ते १६५३) लागली. शहाजहान बादशहाने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या स्मरणार्थ बांधलेली अतिशय सुंदर इमारत पाहताक्षणी डोळ्यांचे पारणे फिटते. याची जमिनीपासून उंची २४३ फूट आहे. यमुना नदीच्या दक्षिण तीरावरील हे पर्यटन स्थळ जागतिक दर्जाचे आहे. याच्या बांधकामास बावीस वर्षे लागली म्हणून प्रवेशाच्या कमानीवर बावीस घुमट केले आहेत.\nतसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे ‘वर्ष १६५३’ लक्षात राहण्याकरिता परिसरातील एकूण बागांची संख्या १६ व त्यामध्ये ५३ कारंजी आहेत. बांधकामाकरिता भारत, तुर्कस्तान आणि इराण येथील एकूण वीस हजार कामगार लागले. ताजमहालाच्या दोन्ही बाजूला एकसारख्या आकाराच्या दोन लाल दगडातील इमारती आहेत, ज्यामध्ये म्युझियम व गेस्ट हाउस आहे. प्रत्येक शुक्रवारी ताजमहाल बंद असतो. पूर्ण परिसर बघण्यास नऊ ते बारा इतका तीन तासांचा वेळ लागला. बरोबर गाइड असल्याने सविस्तर माहिती मिळाली.\nआग्र्यातील आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे ‘आग्रा किल्ला’. किल्ल्याचा पूर्ण परिसर ९४ एकरचा आहे. यापैकी फक्त २० टक्के भागच पर्यटकांना बघण्यास परवानगी आहे. बाकीच्या भागाला पुरातत्त्व खात्याकडून बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांना कैदेत ठेवलेली जागा बघता आली नाही. १६३८ पर्यंत मुघल साम्राज्याची राजधानी याच किल्ल्यात होती. त्यानंतर राजधानी दिल्लीला हालविण्यात आली. या किल्ल्याचे बांधकाम १५६५ ते १५७३ या कालावधीत झाले आहे. युनेस्कोकडून १९८३ ला या किल्ल्याचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. ताजमहालापासून याचे अंतर अडीच कि.मी. आहे. याच्या बांधकामाकरिता चार हजार कामगार आठ वर्षे राबत होते. पूर्ण किल्ल्याच्या भोवतीने ७० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. किल्ल्याला एकूण चार गेट आहेत. दिल्ली गेट, लाहोर गेट, इलेफंट गेट व दक्षिण गेट. पर्यटकांचा प्रवेश दक्षिण गेटमधून आहे. आतमध्ये जहाँगीर पॅलेस, खास महल, अंगूरीबाग, काचमहल इत्यादी वास्तू आहेत. इथून ताजमहालाचा ‘व्ह्यू’ खूप सुंदर दिसतो. आग्रा किल्ल्याच्या भव्य वास्तूमध्ये प्रवेश करण्याआधीच किल्ल्याच्या बरोबर समोर शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा दिसतो.\nआग्र्यानंतर पुढचे ठिकाण मथुरा येथे चार वाजता पोचलो. मथुरा व वृंदावन परिसरात एकूण वीस मंदिरे आहेत; परंतु वेळेअभावी म्हणजे तीन तासांचा प्रवास करून दिल्ली मुक्कामी जायचे असल्याने, आम्ही वृंदावनातील ‘रमणरेती मंदिर’ व ‘बलराममंदिर’ आणि यमुनेच्या पलीकडे जाऊन ‘कृष्णजन्मभूमी मंदिर’ अशी मुख्य तीनच ठिकाणे बघून अंधार पडल्यानंतर साडेसातला निघालो. साडेअकराला दिल्ली येथील हॉटेल गाठले. वाटेत एका धाब्यावर जेवणाकरिता थांबल्यामुळे थोडा उशीर झाला.\nतिसऱ्या दिवशी दिल्लीतील सर्वात पहिला पॉइंट ‘कुतुबमिनार’ बघितला. ११९३ मध्ये कुतुबुद्दीन ऐबक याने याचे बांधकाम पूर्ण केले. याची उंची २३८ फूट आहे. हा टॉवर पाच मजली असून याचा समावेश जागतिक पर्यटन स्थळांमध्ये आहे. तळमजल्याचा व्यास ४८ फूट, तर सर्वांत वरच्या मजल्याचा व्यास नऊ फूट आहे. हे जगातील सर्वांत उंच वीट बांधकाम आहे. येथे ७.२० मीटर उंचीचा एक आयर्न पिलर आहे. त्याचे वैशिष्ट्य असे, की त्याला मागील १६०० वर्षांपासून कधीही गंज लागलेला नाही. दिल्लीतील शेवटच्या हिंदू राजाचा मुस्लिमांकडून झालेला पराभव साजरा करण्यासाठी याचे बांधकाम करण्यात आले.\nयानंतर ‘श्री बंगला साहिब गुरुद्वारा’, दिल्लीतील शीख समाजाचे महत्त्वाचे मंदिर. १६६४ व त्यानंतर १७८३ मध्ये बांधण्यात आलेले हे गुरुद्वारा शिखांचे आठवे गुरू, गुरू हरकिशन यांच्याशी संबंधित आहे. आतमध्ये एक सुंदर असे सरोवर आहे. या कॅम्पसमध्ये शाळा, लायब्ररी, हॉस्पिटल आणि म्युझियम आहे. येथे अखंड अन्नदान (लंगर) सुरू असते. दररोज हजारो भाविक प्रसाद ग्रहणाचा लाभ घेतात. आम्हीही दुपारचे जेवण इथेच घेतले.\nजेवणानंतर दुपारी दोन ते पाच हा वेळ महिला वर्गाचा आवडता छंद म्हणून ‘जनपथ मार्केट’ येथील खरेदीसाठी राखीव ठेवला होता. त्यानंतर संध्याकाळी इंडिया-गेट, राष्ट्रपती भवन, वॉर मेमोरियल पाहिले. ४२ मी. उंचीची भव्य अशी दगडी कमान (इंडिया-गेट) म्हणजे वास्तुशास्त्राचे ��त्कृष्ट उदाहरण आहे. याच्यामध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी श्रद्धांजली म्हणून अखंड ज्योत तेवत असते. याचे बांधकाम ब्रिटिशांच्या काळात पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ करण्यात आले. अंधार पडल्यावर कमानीच्या वरच्या भागात लायटिंगमध्ये भारताचा तिरंगा अतिशय सुंदर दिसतो. इंडिया गेटच्या शेजारीच पंतप्रधान मोदींच्या काळात स्वातंत्र्यानंतरच्या वेगवेगळ्या युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या सेनादलातील जवानांच्या स्मरणार्थ भव्य असे वॉर मेमोरियल बांधण्यात आले आहे. पराक्रम गाजविणाऱ्या प्रत्येक जवानाच्या नावाची वीट बसविण्यात आली आहे.\nचौथ्या दिवशी लाल किल्ल्यापासून सुरुवात केली. प्रत्येक १५ ऑगस्टला आपल्या देशाचे पंतप्रधान जेथून झेंडावंदन व भाषण करतात ते ठिकाण म्हणजे ‘लाल किल्ला’. या किल्ल्याचे बांधकाम सतराव्या शतकाच्या मध्यास (१६३९ ते १६४८ - नऊ वर्षे) शहाजहान बादशहाने केले. दिल्लीतील चांदणी चौक भागात नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग या अतिशय गजबजलेल्या भागात हे ठिकाण आहे. किल्ल्याच्या आतमध्ये शॉपिंगसाठी भरपूर दुकाने आहेत.\nयानंतर अक्षरधाम मंदिरामध्ये दर्शन घेतले. अक्षरधाम मंदिर हे भारतातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. यात भगवान श्री स्वामीनारायण यांची सुबक अशी मूर्ती बसविली आहे. मंदिराची लांबी-रुंदी ३५६ बाय ३१६ फूट असून उंची १४१ फूट आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ६ नोव्हेंबर २००५ ला याचे उद्‍घाटन केले होते.\nयानंतर शेवटचा पॉइंट ‘लोटस-टेंपल’ला टॅक्सीतून न जाता दिल्ली मेट्रोचा अनुभव घेण्याचे ठरले. कॅबला पुढे पाठवून आम्ही मेट्रोचा प्रवास केला. लोटस टेंपल या मंदिराचा आकार अर्धवट उमललेल्या कमळाच्या फुलासारखा आहे. यासाठी शुभ्र पांढरे मार्बल वापरले आहे. मंदिराची उंची ३४ मीटर आहे. मंदिर लांबून जितके सुंदर दिसते तितकेच स्वच्छ राखलेले आहे. भव्य अशा हॉलमध्ये पिन-ड्रॉप शांतता पाळून काही वेळ ध्यानधारणा करायची अशी येथील प्रथा आहे. हे मंदिर बहाई समाजाचे आहे. संध्याकाळी सहा वाजता मंदिर परिसर बंद केला जातो.\nपरतीसाठी रात्री अकराचे विमान बुकिंग केले होते. अशा प्रकारे आमच्या पहिल्या-वहिल्या विमान प्रवासाचा योग साधून एक छोटीशी चार दिवसांची सहल पार पडली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्���वहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/the-video-of-the-tractor-crushing-women-is-not-from-the-tractor-parade-in-delhi/", "date_download": "2021-07-25T19:52:23Z", "digest": "sha1:634XG74Z5T3QJJSQXKHAIAPOWHUTC2CR", "length": 15029, "nlines": 100, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही! | CheckPost मराठी", "raw_content": "\nमहिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही\nदिल्ली भाजपचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ३० सेकंदांचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये एक पाण्याचे टँकर निर्घृणपणे काही महिलांना चिरडत असल्याचं दिसतंय. नवीन कुमार यांनी दावा केलाय की हा व्हिडीओ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानचा आहे.\nयह हत्यारे किसान नहीं हो सकते जिन्होंने विरोध प्रदर्शन के नाम पर आम लोगों को रौंद दिया, दो लोगों की मौत हो चुकी है और तीन गंभीर रूप से घायल हैं राकेश टिकैत और योगेंद्र यादव क्या इस घटना की जिम्मेदारी आपकी नही है\nभाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रीती गांधी यांनी देखील हा व्हिडीओ साधारणतः अशाच दाव्यासह पोस्ट केलाय.\nएकीकडे भाजपकडून हा व्हिडीओ दिल्ली ट्रॅक्टर परेड दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात असतानाच काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी हाच व्हिडीओ शेअर करत भाजप कार्यकर्त्याने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला निघालेल्या महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा दावा केलाय.\nहे राम.. :(, घोर अनर्थ\nआरोप है कि किसान आंदोलन में हिस्सा लेने पहुँच रही बुजुर्ग महिला किसानों को गुस्से में #BJP के कार्यकर्ता ने कुछ रोंद डाला…\nकिसी मीडिया ने यह तस्वीरें दिखा क्या BJP नेताओं से सवाल किए..\nगुगल किवर्डच्या साहाय्याने घटनेविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता दै. जागरणच्या वेबसाईटवर २६ जानेवारी रोजी प्रसिद्ध बातमीत घटनेची सविस्तर माहिती मिळाली.\nदै. जागरणच्या बातमीनुसार घटना पंजाबमधील अमृतसर येथील वल्ला या ठिकाणची आहे. सर्व महिला सुखमणी साहिब सेवा सोसायटी वल्लाच्या अध्यक्षा बीबी केवलबीर कौर यांच्या नेतृत्वात कृषी सुधारणांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वल्ला चौकाकडे निघाल्या होत्या.\nत्याच वेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याने यातील दोन महिलांचा मृत्यू झाला. निंदर कौर आणि सिमरजित कौर अशी मृत महिलांची नावे आहेत. उपस्थितांनी ट्रॅक्टर चालक गुरलाल सिंह याला पकडून प्रभारी इन्स्पेक्टर संजीव कुमार यांच्या ताब्यात दिले.\n‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर देखील या दुर्घटनेची बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार ट्रॅक्टर चालक गुरलाल सिंह याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या चौकशीत समोर आले की ट्रॅक्टर चालक गुरलालला ट्रॅक्टर चालवता येत नव्हते. शिवाय त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हते.\nट्रॅक्टर चालकाने जाणीवपूर्वक महिलांना चिरडले नाही, तर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ट्रॅक्टर चालक भाजप कार्यकर्ता असल्याचे देखील कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप आणि दोन्हींकडून चुकीचे दावे केले जाताहेत. भाजपने दावा केल्याप्रमाणे महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही. व्हिडीओ पंजाबच्या अमृतसरमधील आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी कुणाच्याही अंगावर ट्रॅक्टर चालवलेला नाही.\nकाँग्रेसकडून केल्या जात असलेल्या दाव्याला देखील कुठलाही आधार नाही. व्हिडीओमधील प्रकार घातपाताचा नसून चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. ट्रॅक्टर चालक भाजपचा कार्यकर्ता किंवा भाजपशी संबंधित असल्याचे देखील कुठलेही पुरावे उपलब्ध नाही.\nहे ही वाचा- शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचे सांगण्यासाठी शेअर केला जातोय अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांचा व्हिडीओ\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nपॉप स्टार रियानाने खरंच पाकिस्तानचा झेंडा लपेटला होता का\n[…] हे ही वाचा- महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/sports/cricket/ind-vs-nz-wtc-final-2021-michael-vaughan-says-new-zealand-would-have-won-the-title-if-the-final-would-have-been-played-up-north-262631.html", "date_download": "2021-07-25T19:44:26Z", "digest": "sha1:GSHTKXTBSNK7YPL7CL4ED2AQUOXNU7OJ", "length": 1403, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "क्रिकेट News | Michael Vaughan यांनी टीम इंडियाला पुन्हा मारला टोमणा, माजी इंग्लंड कर्णधाराचे विधान ऐकून भारतीय चाहते नाराज | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡Michael Vaughan यांनी टीम इंडियाला पुन्हा मारला टोमणा, माजी इंग्लंड कर्णधाराचे विधान ऐकून भारतीय चाहते नाराज\nइंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी आपल्या ट्विटद्वारे भारतीय संघाची पुन्हा एक खिल्ली उडवण्याची संधी ���ाधली. \"ही वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप उत्तर दिशेला खेळली गेली असती तर एक मिनिटांचा खेळही चुकला नसता न्यूझीलंड आतापर्यंत चॅम्पियन झाला असता,\" वॉन यांनी ट्विटर पोस्टमध्ये शेअर केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T20:19:00Z", "digest": "sha1:TAIW3HLXBZSZW44OWPCFUJO5CZX6ERGP", "length": 2825, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ३८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ३८० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३५० चे ३६० चे ३७० चे ३८० चे ३९० चे ४०० चे ४१० चे\nवर्षे: ३८० ३८१ ३८२ ३८३ ३८४\n३८५ ३८६ ३८७ ३८८ ३८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nLast edited on १९ सप्टेंबर २०१४, at १८:५५\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/vikhe-kolhe-pitchad-will-be-streets-today-bengal-violence-case-75408", "date_download": "2021-07-25T19:51:22Z", "digest": "sha1:KDJ6FWAHMWGEQD66NOYBSAH4YPF4LE5Z", "length": 17993, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "बंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार - Vikhe, Kolhe, Pitchad will be on the streets today in the Bengal violence case | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार\nबंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार\nबंगाल हिंसाचारप्रकरणी आज विखे, कोल्हे, पिचड रस्त्यावर येणार\nबुधवार, 5 मे 2021\nपश्‍चिम बंगालमध्ये सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत.\nशिर्डी : पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे खून केले आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते आज (बुधवारी) उत्तर नगर जिल्ह्यात निदर्शने करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.\nते म्हणाले, \"\"पश्‍चिम बंगालमध्ये सूडाचे राजकारण सुरू झाले आहे. ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवर तृणमूल कॉंग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजप कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणांना आगी लावणे, असे प्रकार घडत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे कार्यकर्ते शांततामय मार्गाने निदर्शने करतील. कोरोनाचे नियम पाळून आंदोलन होईल.\nमाजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत आंदोलन होईल.\nकांदा काढण्यास मिळेनात मजूर\nकर्जत : अनेक अडचणींवर मात करून उत्पादन घेतले; मात्र आता कोरोना संसर्गाचा शेतमालाला फटका बसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कांदा काढण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांअभावी भाजीपाला, फळे, कांदा शेतातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असून, तो हतबल झाला आहे.\nतालुक्‍यातील काही भागातील शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा, तूर, बाजरी या पारंपरिक शेतीला छेद देत बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, शेवगा, पालक, लसूण, मेथी यांसारख्या पिकांकडे मोर्चा वळविला. मात्र, सध्या कोरोना संसर्गामुळे बाजार समित्या, शहरासह गावातील आठवडे बाजार, तसेच खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.\nबी-बियाणे, खते, तसेच मजुरी वाढल्याने, घेतलेले पीक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यांच्यात मोठी तफावत येते. शेतकरी यामुळे मेटाकुटीला आले आहेत. सध्या कोरोनामुळे बटाटा, टोमॅटो, कांद्यासह मेथी, पालक, कोथिंबिरीसारख्या पालेभाज्या काढायला आल्या आहेत. दोन दिवसांत ही पिके न काढल्यास शेतात नासतील.\n\"कुकडी'चे आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांनी पदरमोड करून, प्रसंगी विकतचे पाणी घेत भाजीपाला जागविला आहे. मात्र, शेत���त पडून असलेला हा भाजीपाला वाहतुकीसाठी परवानगी असली तरी काढायचा कधी व विकायचा कुठे, हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. दोघांचाही दौरा एकाच दिवशी ठरला. पुर...\nरविवार, 25 जुलै 2021\nभास्कर जाधव यांच्या उद्दाम वर्तणुकीने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला गालबोट\nपुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूणचा पूरपाहणी दौरा आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांच्या उद्धटपणामुळे वेगळ्या अर्थाने चर्चेत...\nरविवार, 25 जुलै 2021\n'सरकार चालवायला द्या, वेटिंगवर बसलोय' असं म्हणत राणे फडणवीसांकडे बघून हसले\nचिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) त्यांच्यासोबत...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nअजित पवार स्टाइलने माजी आमदार पाटसकरांच्या घराच्या जागेबाबत आदेश\nकेडगाव (जि. पुणे) : दौंडचे स्वातंत्र्य सैनिक व दिवंगत आमदार जगन्नाथ पाटसकर यांच्या घराच्या विलंबासाठी सर्वच राजकारणी जबाबदार आहोत. पण आता हा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत\nपाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar)...\nशनिवार, 24 जुलै 2021\nभाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...\nनागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana...\nशनिवार, 24 जुलै 2021\nरात्री उशिरा आमची पोरं तेथे पोचली, अन् पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलवली...\nनागपूर : सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील जांभळी या गावात पुराने थैमान घातले असतानाही तेथे प्रशासन पोहोचलेच नाही, हे खरे आहे. पण आमचे युवक...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या प्रतीक्षेत गतप्राण झाले सूर्यभान...\nमौदा (जि. नागपूर) : २०२२पर्यंत सर्वांना हक्काचे घर देण्याचे वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. मात्र सूर्यभान जंगलूजी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान\nसातारा : पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या माहितीवरून...\nशनिवार, 24 जुलै 2021\nराजकारण politics भाजप खून हिंसाचार नगर व्यवसाय profession आग कोरोना corona आंदोलन agitation आमदार स्नेहलता कोल्हे वैभव पिचड vaibhav pichad बाळ baby infant मात mate गहू wheat तूर शेती farming उत्पन्न कोथिंबिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/category/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T18:46:43Z", "digest": "sha1:VOQP2T5TNMDRIGMPXRALHXT32XULCF22", "length": 19766, "nlines": 287, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "नवी दिल्ली – Maharashtra Darpan", "raw_content": "\nदुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध :अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ\nकन्हान परिसरात ४ मुत्यु तर नवीन ८४ रूग्णाची भर\nकन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली\nशेता शीवारा मधून शंभर धानाचे बोरे चोरीला\nकन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा\n१०० लिटर मोहाफुलाची दारू सह एकुण २०हजार,९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त : कन्हान पोलीसांची कारवाई\nकन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट\nपो उपअधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार\nकन्हान परिसरात नविन १३ रूग्णाची भर\nअवैधरीत्या हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करणार्या आ��ोपीस अटक\nवराडा येथील ५४% जळालेल्या महिलेचा मृत्यु\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत चोरींच्या गुन्ह्यात दिवसेदिवस वाढत असुन डुमरी येथील शेतक-यांच्या घरा समोर उभा असलेला ट्रैक्टर अज्ञात आरोपी ने चोरून नेल्याच्या फिर्यादी च्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. […]\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत शिवमंदीर जवळ फुकट नगर कांन्द्री येथे कन्हान पोलीस पेट्रोलिंग करि त असतांना एक इसम अवैधरित्या हत्तीमार चाकु बाळ गुण परिसरात दशहत पसरवितांना आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी अखिलेश सोमकुवर यास ताब्यात घेऊन त्याचा विरुद्ध गुन्हा दाखल […]\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा. सावनेर ता :मुस्लिम बांधवांचे वर्षभरातील दोन महत्त्वाचे सण म्हणजे रमाजान ईद आणि बकरी ईद. रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधव सुमारे ७० दिवसांनी बकरी ईद साजरी करतात. या सणाला ईद-उल-जुहा, असेही संबोधले जाते. ईद-उल-फितरनंतर मुस्लिम बांधवांचा सर्वांत मोठ्या सणांपैकी एक सण […]\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nनजर चुकवित 2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास सावनेर ता : सावनेरच्या मध्यभागी गजबजलेली असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया समोर दोन तरुण इसमाचे 2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी लंपास केल्याची घटना सावनेर येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश छत्रपाल रहाटे व रजत रामराव रहाटे दोन्ही रां […]\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल #) इंग्रजी माध्यमाच्या शाळेतुन मुलीने बाजी मारली. कन्हान : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळा व्दारे शालांत माध्यमिक परिक्षा २०२१ इयत्ता १० वी चा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला असुन नागपुर जिल्हयातील इंग्रजी माध्यम च्या बी के […]\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खोपडी (खेडी) शेत शिवारातुन दोन अज्ञात आरोपींनी एक्टीवा होन्डा मोटा र सायकल दुचाकी चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रा री वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त […]\nकोळश्याची अफरातफरी करणा-या ट्रक चालकास पकडुन मालकांचा शोध सुरू\nकोळश्याची अफरातफरी करणा-या ट्रक चालकास पकडुन मालकांचा शोध सुरू कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत अण्णा मोड एन एच ४४ हायवे रोड डुमरी शिवारात टिपर ट्रक चालक व मालक या दोघानी संगमत करून निम्न दर्जाचा कोळसा भरून ७५ हजार रूपयाच्या कोळश्याची अफरातफर केल्याने कन्हान पोलीसांनी ट्रक चालका स पकडुन दोघा विरुद्ध […]\nतेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान\nतेजस बहुउद्देशीय संस्था द्वारे कन्हान सत्रापुर च्या गरजु अपंगाला कपड़े व अन्नदान #) तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम. कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्याकडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार, गरजु लोकांना कपड़े व अन्नधान्य दान या उपक्रमांतर्गत कन्हान सत्रापुर येथील अंत्यत गरजु , […]\nकन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ\nकन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ कन्हान : – नागरिकांनी आपल्या लहान बाळांना न्युमो कोकल आजारापासुन सुरक्षित ठेवण्याकरिता सार्वत्रि क लसीकरण मोहिमेत न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सी न पीसीव्ही लस चा कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्रात जिल्हास्तरीय मोहीमचे उद्घाटन जि प नागपुर अध्यक्षा सौ रश्मी बर्वे यांच्या हस्ते शुभारंभ करून जिल्हयाती ल […]\nकन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी महागाई विरोधात काढली दुचाकीची मैय्यत\nकन्हान येथे काॅंग्रेस च्या पदाधिका-यांनी महागाई विरोधात काढली दुचाकीची मैय्यत #) मोदी सरकार विरोधात जोरदार विरोध प्रदर्शन करित महागाई दरवाढ कमी करण्याची मागणी. कन्हान : – केंन्द्र सरकार ने पेट्रोल, डिझल, गॅस सिलेंड र व इतर वस्तुच्या केलेल्या प्रचंड दरवाढीच्या विरोधात कन्हान येथे युव��� काॅंग्रेस पार्टी पदाधिका-यांनी आंबेड कर चौक कन्हान […]\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2017/02/blog-post_22.html", "date_download": "2021-07-25T19:27:22Z", "digest": "sha1:P6EWUKDR7PX3JBDWVNWV6TW5VMITZTNB", "length": 4446, "nlines": 23, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: माझीशेती :व्यवसाय सल्ला(१७०२२२)", "raw_content": "\nव्यवसाय विकासासाठी काही आवश्यक टिप्स\nआपण आपला व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत आहात का तर मग तुमच्यासाठी या उर्वरित टिप्स... तुमचे व्यवसाय विकासाचे प्रयत्न यशस्वी करण्यासाठी मदत करू शकतात.\nअपयश किंवा यश या जबाबदारीवर भर: एक चांगला व्यावसाईक विकसित होण्यासाठी ध्येयाबरोबर अंतर्गत स्त्रोत असणे ही महत्त्वाचे आहेत.सुरवातीपासून यश किंवा अपयश हे आपल्या मालकीचे पाहिजे कारण प्रत्येक व्यवसायात चढउतार येतच असतात.\nकंपनीचा विकास ���रारावर अर्थ प्राप्त होतो का समजून घेणे आवश्यक आहे. नवीन व्यावसाईकाना नवीन बाजार करण्यास कंपनी सक्षम आहे का ध्येय स्पष्ट असले पाहिजे.\n· सौदे (deals)काळजीपूर्वक करा:\nकरार करणे आणि योग्य करार करणे या दरम्यान एक मोठा फरक आहे. एक चांगला dealmaker खोटे सिग्नल ओळखण्यास मदत करू शकतो - फक्त पुरेशी बाजार गती आणि महसूल आहे तेव्हा जास्त संधी लपवू शकता. उलट, कमी अनुभवी dealmaker, किंवा चुकीचे प्रोत्साहन एक मोठा संधी पासून कंपनीचे लक्ष विचलित करण्यासाठी फक्त पुरेशी गती निर्माण करू शकता. अनेक कंपन्याचे करार फसल्यामुळे मार्केट value कमी झाली आहे.- आपण आपल्या व्यवसाय विकास व्यक्ती समजून आणि विश्वासर्हता स्तर विकसित करायचा असतो.\n· कायदेशीर सल्ला मिळवा:\nएक कायदेशीर करारामध्ये व्यवसाय व्यवस्था codifies करणे आणि बाहेर काम नाही झाले तर काय घडते या व्यावसायिक अटीचा समावेश आहे. या व्यवसाय विकासासाठी व्यवसाय संधी आणि व्यवसाय धोका याचे मूल्यांकन करणे आणि व्यवस्थापन tradeoffs स्पष्ट करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. उत्तम उत्पादन आणि एक उत्तम संघ कंपनीच्या विकासासाठी भरपूर आवश्यक आहे.\nतुमचे व्यवसाय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी http://www.mazisheti.org/p/h2o.html या पेज ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-48-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81/", "date_download": "2021-07-25T19:04:38Z", "digest": "sha1:APNFTJ637FJLZVW34CF6TLWQ44SLLCT6", "length": 6944, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "दगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nदगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल\nदगडफेक प्रकरणी 48 जणांवर गुन्हा दाखल\nपिंपरी: पिंपरी-चिंचवडमधील आनंदनगर परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आनंदनगर परिसर हा कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, तेथील नियम शिथिल करण्याच्या मागणीवरून शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी प्रकरण शमवण्याच्या प्रयत्न केला असता पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव म���ठ्या प्रमाणावर वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आढळले असून तो परिसर सील करण्यात आलेला आहे. परंतु, परिसरातील नियम शिथिल करा, असे म्हणून शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. तेव्हा, पोलीस प्रशासन आणि नागरिक असा सामना झाला.\nदगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले असून काही जणांना मुका मार लागला आहे.\nयाप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nशिव कॉलनीतील पाणी समस्या सुटणार, रात्रीचे जागरण टळणार\nरामराज्याच्या निर्मितीसाठी “ग्रामस्वराज” काळाची गरज\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/3-boys-are-drowned-wardha-river-near-ghuggus-chandrapur-375587", "date_download": "2021-07-25T20:19:52Z", "digest": "sha1:4FFLUPC3CZTS2GTKZBX5D55WPZU7RWMH", "length": 8219, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चंद्रपूर जिल्ह्यात ३ वर्गमित्र वर्धा नदीत बुडाले; युद्धपातळीवर तिघांचाही शोध सुरु", "raw_content": "\nघुग्घुस येथील अमराई वॉर्ड येथील पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे वर्गमित्र होते. सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे दररोज घरच्या घरी राहणाऱ्या या वर्गमित्रांनी आज, शनिवारी वर्धा नदीवर पोहोण्यासाठी जाण्याचा बेत आखला\nचंद्रपूर जिल्ह्यात ३ वर्गमित्र वर्धा नदीत बुडाले; युद्धपातळीवर तिघांचाही शोध सुरु\nघुग्घुस (जि. ���ंद्रपूर) ः वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाल्याची घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीला आली. पृथ्वीराज आसुटकर (वय १५), प्रेम गेडाम (वय १५) आणि प्रचन रामटेके (वय १६) अशी बुडालेल्यांची नावे आहे. अनिल गोगला, सुजल वनकर ही मुले थोडक्‍यात बचावली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nघुग्घुस येथील अमराई वॉर्ड येथील पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे वर्गमित्र होते. सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे दररोज घरच्या घरी राहणाऱ्या या वर्गमित्रांनी आज, शनिवारी वर्धा नदीवर पोहोण्यासाठी जाण्याचा बेत आखला. त्यामुळे सकाळीच पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे अमराई वॉर्डापासून काही अंतरावर असलेल्या वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले.\nअधिक वाचा - ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी\nयंदा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणी आहे. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके हे वर्धा नदीत पोहण्यासाठी उतरले. परंतु पाणी खोल असल्याने तसेच त्यांना पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. अनिल गोगला आणि सुजल वनकर ही मुले त्यांच्या जवळच पोहत होते. तिघेही बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.\nत्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीवर कुणीच नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने अमराई वॉर्डात येऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.\nहेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश\nमाहिती मिळताच कामगार नेते सय्यद अन्वर आणि सरपंच संतोष नूने घटनास्थळी पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर बुडालेल्या मुलांचा पोलिस शोध घेत होते. या घटनेमुळे घुग्घुस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.\nसंपादन - अथर्व महांकाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5108", "date_download": "2021-07-25T20:00:52Z", "digest": "sha1:QVUAD4IMCRQS7OOCGKV6ADIZJKYZKMKM", "length": 14911, "nlines": 215, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "पारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश – Maharashtra Darpan", "raw_content": "\nरॉक��� कन्हान शहर अध्यक्षपदी अशोक पाटील तर महासचिव पदी नरेश सोनेकर यांची नियुक्ती\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\n६ वर्षिय बालिके वर लौगिंक अत्याचार करणारे ,आरोपीस अटक :उपनिरिक्षक भुते यांची माहिती\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nकोलितमारा ची आदिवासी आश्रमशाळाचे “शिक्षण आपल्या दारी” ने संदीप शेन्डे यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nसावनेर तालुक्यात वीज पडुन महिलेचा मृत्यू दोघे जखमी\nकांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nटेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या \nश्रीराम जन्मभूमी जमीन विवाद आंदोलनात योगदान : महाआरती व निधी संकलन कार्यालयाचे उदघाटन\n भारतीय महिलांनी रमाबाईंचे संस्कार अंगीकारले पाहिजेत\nटेकाडी येथे नागरिकांना मास्क वाटप करून जनजागृती\nपारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश\nपारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश\nपारशिवनी ला नवीन१६ रूग्णाची भर त्यात नयाकुड ८, पालोरा ४,सालई ४ समावेश\n*तालुका वैद्याकिय आधिकारी डाक्टर प्रशांत वाद्य यांची माहिती*\nपाराशिवनी (ता प्र) :– पारशिवनी कोविड १९ चे सेंटर आहे त्यात आज पारशीवनी कोविड १९सेटर महात्मा गाधी महाविद्यालय येथुन काल २सितंबर ला ६८लोकाची तपासणीत रूग्ण आढळले जसे सुतगिरणी कामगार नयाकुड् गाव ८, पाराशिवनी शहर ९ , सालई १ आढळले होते व ३८लोकाची Rt pcrचा अहवाल तपासणी करिता नागपुर येथे पाठवले होते त्याची अहवाल रिपौटआली त्यात १६रूग्ण आढळले त्याच नयाकुड ८, पालोरा ४,व सालई (माहुली) ४ असे आज १६ रूगण आढळले आता पर्यत पाराशिवनी तालुकात एकुण २६१रूग्णा ची संख्या झाली .\nकोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन ग्रामिण खेडयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासना ला अधिक सतर्केतेने परिस्थिती हाताळण्याची नागरिका व्दारे मागणी होत आहे. आता पर्यं त तालुकाचे नगर पंचायत पारशिवनी,तसेच पराशिवणी ग्रामेण भागातिल ५१ग्राम पंचायत पैकी २५ग्राम पंचायती क्षेत्रात एनुण २६१ रुग्ण आढळले व सहअनेक खेड्यात कोरोना चे प्रदुभाव चा शिरकाव झाल्याने प्रशासन चे अधिकारी पारशिवनी चे तहासिलदार वरुण कुमार सहारे, प��चायत सामेती चे खंड विकास अधिकारी प्रदिपकुमार बमनाेटे , पोलिस स्टेशन चे पुलिस निरिक्षक विलास चौहान ,तालुका वैद्यकिय अधिकारी डांक्टर प्रशात वाद्य,प्राथमिक आरोग्य केन्द्र,दहेगाव जोशी,नवेगाव खेरी, माहुली,डोरली , आमडी , साटक येथिल डाक्टर व त्याची टिम,व अंगनवाडी सेविका,आशा वर्कर तलाठी सह संबंधित अधिकारी यांना अधिक सर्तकतेने परिस्थिती हाताळण्याची गरज आहे तालुकातिल नागारीकाची मागाणी जोर धरू लागली आहे.\nPosted in आरोग्य, कोरोना, नागपुर, मुंबई, विदर्भ\nकन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट\nकन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट #) कन्हान ६ महामार्ग पो १०, महिला १असे १७ मिळुन कन्हान ३७७ रूग्ण कन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ९३ व स्वॅब १३ असे १०६ लोकांच्या तपासणीत […]\nमहामारी संकटात श्रीगणेश विसर्जन शांतेत संपन्न\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न\nशासन नियमाचे पालन करून कोरोना महामारी हद्दपार करा.\nअवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला\nबाबांच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.. डाॅ.पुर्णिमा केदार चिंचमालापुरे\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2016/09/blog-post.html", "date_download": "2021-07-25T19:30:06Z", "digest": "sha1:JAUVM363QQWC36XPQE2ZPOGAHJTIJI5V", "length": 4829, "nlines": 32, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी ....", "raw_content": "\nगटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी ....\nमाझीशेती : शेतरस्ता (160906)\nएखाद्या गटाला किंवा शिवाराला रस्ता मिळवून देण्यासाठी तुम्हाला तहसिलदाराकडे अर्ज करावा लागेल. शेतीला रस्ता मिळवून देणे हे तहसिलदाराचे आद्य कायदेशीर कर्तव्य आहे. नकाशामध्ये शेतरस्ता उपलब्ध नसेल तर एकमेकांना क्षेत्र सरकवून देणे किंवा रस्ता खरेदी करणे हे उत्तम पर्याय आहेत.\nशेतीचे संपूर्ण नकाशे आणि इतर स्वरूपाचे रेकॉर्ड भूमी-अभिलेख तालुका कार्यालयात मिळतील. शेतीचे नकाशे दोन प्रकारचे असतात.\n१. गाव शिवाराचा नकाशा\nनकाशांत रस्ता असेल पण काही कारणास्तव बंद झाला असेल तर खुला करून शेतीच्या प्रत्येक गटाला रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम महसुल विभागामार्फत होते. *प्रत्येक शेतकऱ्याला गटाच्या रस्त्यापर्यंत दुसर्‍याच्या शेतातून जाण्याचा कायदेशीर अधिकार आहे.*\nतहसिलदारांचा निर्णय अंतिम असत नाही. जिल्हाधिकार्‍यापर्यंत त्याला आव्हान देता येते. तहसिलदारांच्या निर्णयाविरोधात न्यायालयातही जाता येते. गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयापर्यंत शेतकरी लढू शकतात. अश्या खटल्यांना दिवाणी न्यायालय असते. एकेका न्यायालयात ते अनेक वर्षे चालतात. कनिष्ठ न्यायालयातच २० ते २५ वर्षे खटले चालतात. *संस्थेमार्फत वकील पुरवठा करून शेतकऱ्यांना कायद्याचे मार्गदर्शन केले जाईल त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.*कोणत्याही परिस्थितीत कायदा हाती घेऊ नये. परस्पर समन्वय साधुन स्वतःची आणि शेजाऱ्���ाची प्रगती साधावी. बांधावरची भांडणे पिढ्यानपिढ्या बरबाद करतात.\nयामध्ये काही अडचण असेल तर तुमच्या गावासाठी संस्थेमार्फत नियुक्त केलेले *ग्रेझर* यांच्याशी संपर्क करा किंवा संस्था कार्यालयास संपर्क करा.\n📞 9975740444 (नोंदणी - वैयक्तिक)\n📞 9130010471 (नोंदणी - ग्रामपंचायत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/has-sai-balaji-petrol-pump-from-vikhroli-west-urging-customers-for-not-voting-modi-again/", "date_download": "2021-07-25T19:59:50Z", "digest": "sha1:5XERSRJO7ETCUAFOVUUMTIYGNPC5ZX36", "length": 12225, "nlines": 91, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "मुंबईतील पेट्रोल पंपाने बिलावर मोदींना पुन्हा मतदान न करण्याचे आवाहन केले आहे का? | CheckPost मराठी", "raw_content": "\nमुंबईतील पेट्रोल पंपाने बिलावर मोदींना पुन्हा मतदान न करण्याचे आवाहन केले आहे का\nसोशल मीडियावर एक व्हॉट्सएप स्क्रिनशॉट व्हायरल होतोय. स्क्रिनशॉटमध्ये कथितरित्या विक्रोळी वेस्टच्या साई बालाजी पेट्रोल पंपाचे (sai balaji petroleum vikhroli west) बिल बघायला मिळतेय. या बिलाच्या अगदी खालच्या बाजूला ‘पेट्रोलच्या किंमती कमी व्हाव्यात अशी इच्छा असेल तर पुन्हा मोदींना मतदान करू नका”\nअसं लिहिलेलं देखील बघायला मिळतंय.\nव्हायरल स्क्रिनशॉटसोबत दावा केला जातोय की मोदींना हरवण्यासाठी विरोधकांकडून अशा प्रकारचे षडयंत्र रचले जात आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पेट्रोल पंपचालक बदमाशी करताहेत.\nमोदींना मतदान न केल्यास कमी किमतींमध्ये पेट्रोल देण्याचे आमिष दाखविण्यात येत असल्याचे देखील या दाव्यात सांगण्यात आले आहे. यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. पेट्रोल पंप चालकाचे लायसन्स रद्द व्हायला हवे, अशी मागणी केली जात आहे.\nफेसबुकवर हा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.\nव्हायरल स्क्रिनशॉटनुसार विक्रोळी येथील साई बालाजी पेट्रोलियम HPL कडून (sai balaji petroleum vikhroli west) मोदींना मतदान न करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगितले जातेय.\nपहिली चूक यातच आहे की भारतात अद्यापपर्यंत तरी HPL नावाची कुठलीही पेट्रोल पुरवठा करणारी कंपनी कार्यरत नाही. भारतात HPCL अर्थात ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ नावाच्या कंपनीमार्फत पेट्रोलचा पुरवठा केला जातो.\nपडताळणी दरम्यान आम्हाला खुद्द HPCL कडूनच विक्रोळीमध्ये किंवा मुंबईमध्ये HPCL चे रिटेल आउटलेट नसल्याचे स्पष्ट करणारे ट्विट देखील आढळून आले.\nHPCL च्या अधिकृत ट��विटर हँडलवरून दि. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी हे ट्विट करण्यात आले होते. २०१८ मध्ये ज्यावेळी प्रथम हा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता, त्यावेळीच HPCL कडून यासंदर्भात स्पष्टीकरण जारी करण्यात आले होते.\nसहाजिकच हा स्क्रिनशॉट एडिटेड असल्याचे स्पष्ट होते. परंतु हा स्क्रिनशॉट खरा आहे असे मानायचे ठरवले तरी, स्क्रिनशॉटमध्ये संबंधित बिल ४ ऑगस्ट २०१८ रोजीचे असल्याचे दिसतेय.\nत्यावेळी राज्यात महाआघाडीचे नाही, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सेना-भाजप युतीचे सरकार होते. म्हणजेच या परिस्थितीत देखील महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारच्या दबावाखाली पेट्रोल पंप चालक लबाडी करत असल्याचे दावे चुकीचे असल्याचे स्पष्ट होते.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील पेट्रोलच्या किंमती घटविण्यासाठी पुन्हा मोदींना मतदान न करण्याचे आवाहन करणारा व्हायरल स्क्रिनशॉट एडिटेड असून त्या सोबत केले जाणारे दावे देखील फेक आहेत.\nहेही वाचा- भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी शेअर केला फिलिपिन्सचा फोटो\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाख��� खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/old-video-showing-shoe-thrown-on-shivraj-singh-chauhan-is-falsely-shared-as-current/", "date_download": "2021-07-25T19:30:00Z", "digest": "sha1:RBBOZJHLGK4MSCZSF2K3XI43BJ4PVO5E", "length": 11822, "nlines": 86, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर चप्पल भिरकावल्याचा जुना व्हिडीओ ताजा म्हणून व्हायरल! | CheckPost मराठी", "raw_content": "\nमध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर चप्पल भिरकावल्याचा जुना व्हिडीओ ताजा म्हणून व्हायरल\nमध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर भर सभेत चप्पल भिरकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Shoe on Shivraj Singh Chauhan)\nफेसबुक युजर दिशा यांनी सदर व्हिडीओ पोस्ट करून काय लिहिले आहे पहा.\nशिवराज मामांना चप्पल पडली आहे. (Shoe on Shivraj Singh Chauhan) कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर आहे.आणि भक्तीणींच्या लाडक्या #ज्यो विरुद्ध, तेच आपले ज्योतिरादित्य सिंधिया ‘हाय हाय’ वगैरे घोषणा दिल्या आहेतमीडियाला दिसतंय की नाही मध्य प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे तेमीडियाला दिसतंय की नाही मध्य प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे ते\nशिवराज मामांना चप्पल पडली आहे. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर आहे.आणि भक्तीणींच्या लाडक्या #ज्यो विरुद्ध, तेच आपले ज्योतिरादित्य सिंधिया 'हाय हाय' वगैरे घोषणा दिल्या आहेतमीडियाला दिसतंय की नाही मध्य प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे ते\nहाच व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला जातोय. युजर अजय सिंह यांनी व्हिडीओ सोबत ‘चप्पल जुते से स्वागत होना शुरू हो गया है मामा शिवराज जी का अब समझ जाना चाहिए’ असा मजकूर लिहून ट्विट केले आहे.(Shoe on Shivraj Singh Chauhan)\nचप्पल जुते से स्वागत होना शुरू हो गया है मामा शिवराज जी का अब समझ जाना चाहिए 😜👇 @AnshumanSail @nikku_yadav_ji pic.twitter.com/OOAuFA9zJ0\n‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास जेव्हा हा व्हायरल व्हिडीओ आला तेव्हाच मनात शंका आली की हा ताजा असू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे जर हा आताचा असता तर तोंडाला नाही तर किमान कानात आणि गळ्यात लटकलेले मास्क तरी दिसले असते. याच विचाराने आम्ही पडताळणीस सुरुवात केली.\nगुगल सर्च मध्ये ‘Shoe on Shivraj Singh Chauhan’ या कीवर्ड्ससह सर्च केल्यानंतर आम्हाला काही बातम्या सापडल्या. या बात्म्यानुसार ही घटना ‘सप्टेंबर २०१८’ मधील आहे. सभेमध्ये जनतेला संबोधित करत असताना हा प्रकार घडलाय. बातम्यांनुसार चप्पल फेकणारे लोक सवर्ण असून ते SC/ST आरक्षण विरोधी मागण्या करत आहेत. टाईम्स ऑफ इंडिया, एनडीटीव्ही, एबीपी न्यूज यांसारख्या राष्ट्रीय न्यूज चॅनल्सने त्यावेळी बातम्या केल्या होत्या.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे सिद्ध झाले की सदरील (Shoe on Shivraj Singh Chauhan) व्हायरल व्हिडिओ आताचा नसून दोन वर्षे जुना आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर चप्पल फेकणारे लोक SC/ST प्रवर्गांना मिळणाऱ्या सवलतीविरुद्ध आंदोलन करणारे सवर्ण असल्याचे अंदाज आहेत.\nहेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि कंपनीचे मोदी सूटसोबत कनेक्शन’ वाचा काही महत्वाचे ‘फॅक्ट्स’\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T20:23:01Z", "digest": "sha1:X4F7X5MHUP5YWSFUMCNX55P3OCU4EQEE", "length": 6093, "nlines": 95, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अंजाळेत ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांकडून नुकसान | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअंजाळेत ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांकडून नुकसान\nअंजाळेत ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांकडून नुकसान\nयावल : तालुक्यातील अंजाळे येथे ध्रुव फिटनेस क्लबचे अज्ञातांनी नुकसान केले असून काही साहित्याचीदेखील चोरी झाली. हा प्रकार बुधवारी पहाटे उघडकीस आला. बुधवारी साडेपाच वाजता जीम उघडण्यात आल्यानंतर व्यायामशाळेचे शटर उघडे असल्याचे व तोडफोड झाल्याचे निर्दशनास आले.\nअंजाळे येथील बस स्थानकाजवळ विविध कार्यकारी सोसायटीच्या इमारतीत ध्रुव फिटनेस क्लब नावाची जिम (व्यायाम शाळा) आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे साडेपाच वाजेला व्यायामशाळा उघण्यासाठी संदीप सोनवणे व तुषार कोळी हे गेले असता त्यांना जिमचे शटर उघडे दिसले व ते आत गेले असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. याबाबत व्यायाम शाळेचे मालक नितीन तायडे यांना माहिती दे���्यात आली असून यावल पोलिसात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार अशोक जवरे, भुषण चौहाण आदींनी पाहणी केली.\nडीजेला दुचाकीचा अडथळा : दोघांना चौघांची मारहाण\nबीएचआर घोटाळा : माजी नगरसेवक पूत्रास अटक\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/05/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-25T18:38:54Z", "digest": "sha1:THKOKJ65XVRZFULYWZADYD7N42ZZLSFV", "length": 7899, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "औरंगाबाद मधील कोरणा रुग्णांची संख्या का वाढत आहे ? -", "raw_content": "\nऔरंगाबाद मधील कोरणा रुग्णांची संख्या का वाढत आहे \nऔरंगाबाद मधील कोरणा रुग्णांची संख्या का वाढत आहे \nऔरंगाबाद मधील कोरूना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि चिंताजनक बनत चालली आहे. याचे कारण देखील तसेच आहे. यावर बीबीसी मराठी शप्पथ यांनी बीबीसी मराठी’ने एक आर्टिकल लिहिले आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार…\n“दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हॉटस्पॉट परिसरातील नागरिक प्रशासनाला सहकार्य करत नाहीत. एरिया सील केल्यानंतरही घराबाहेर पडतायत. यामुळे संसर्ग पसरण्याची भीती आहे. प्रत्येकामागे पोलीस लावणं शक्य नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य केल्यावरच कोरोनावर विजय मिळवणं शक्य होईल.”\nबीबीसी मराठी चे संपूर्ण आर्टिकल पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा\nतुमचा जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे, वाचा\nया क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी लॉक डाऊन 17 मे पर्य��त वाढवला\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T18:32:00Z", "digest": "sha1:AVOD4XLD3MKUI4ERUFVTVCYI5TX47J67", "length": 5598, "nlines": 68, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मुथिया मुरलीधरन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमुथिया मुरलीधरन (रोमन लिपी:Muttiah Muralitharan)(तमिळ लिपी: முத்தையா முரளிதரன், सिंहली: මුත්තයියා මුරලිදරන්,जन्मः १७ एप्रिल १९७२ कण्डी, श्रीलंका- हयात), हा एक श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू आहे. ऑफ-ब्रेक फिरकी गोलंदाजी करणारा मुरलीधरन जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जातो.\nपूर्ण नाव मुथिया मुरलीधरन\nजन्म १७ एप्रिल, १९७२ (1972-04-17) (वय: ४९)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन\nक.सा. पदार्पण (५४) २८ ऑगस्ट १९९२: वि ऑस्ट्रेलिया\nशेवटचा क.सा. १८ जुलै २०१०: वि भारत\nआं.ए.सा. पदार्पण (७०) १२ ऑगस्ट १९९३: वि भारत\nएकदिवसीय शर्ट क्र. ०८\n१९९९, २००१, २००५ व २००७ लँकशायर\n२००८–सद्य चेन्नई सुपर किंग्स\nकसोटी ए.सा. [१] प्र.श्रे. लि.अ.\nसामने १३३[१] ३३७[२] २३१ ४२५\nधावा १,२५६ ६६० २,१८७ ९१८\nफलंदाजीची सरासरी ११.६२ ६.८० ११.३३ ७.४०\nशतके/अर्धशतके ०/१ ०/० ०/१ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ६७ ३३* ६७ ३३*\nचेंडू ४३,६६९ १८,१६९ ६६,५६३ २२,३६५\nबळी ८०० ५१५ १,३६६ ६४१\nगोलंदाजीची सरासरी २२.७२ २३.०७ १९.६२ २२.३३\nएका डावात ५ बळी ६७ १० ११८ १२\nएका सामन्यात १० बळी २२ n/a ३४ n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ९/५१ ७/३० ९/५१ ७/३०\nझेल/यष्टीचीत ७२/– १२८/– १२३/– १५१/–\n२२ जुलै, इ.स. २०१०\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\nसाचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चॅंपियन्स लीग\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १६:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/zilla-parishad-president-rahul-patil-and-vice-president-jayawantrao-shimpi-speaker-name-fixed-kolhapur-news", "date_download": "2021-07-25T18:50:10Z", "digest": "sha1:5GYQXPJUDN3B6ZQRLIE26MU7TU4GYZVT", "length": 5493, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटीलसह सभापती पदासाठी नावे निश्चित", "raw_content": "\nकोल्हापूर जिल्हा परिषद सभापती पदासाठी नावे निश्चित\nकोल्हापूर: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राहुल पाटील (z p president rahul patil) तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी (vice president jayawantrao shimpi) यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि यांनी केली. शासकीय विश्रामगृह येथे राहुल पाटील आणि जयवंतराव शिंपी यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.\nयावेळी सभापती पदासाठी चार नावे निश्चित करण्यात आली आहेत. यात खासदार प्रा. संजय मंडलिक गटाच्या शिवानी भोसले, आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या वंदना जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके गटाच्या कोमल मिसाळ व अपक्ष रसिका अमर पाटील यांची निवड निश्चित करण्यात आली आहे. त्यांना कोणत्या समितीचे सभापती पद द्यायचे याचा निर्णय सायंकाळी होणार आहे. उद्या निवड होणाऱ्या सभापतींची नावे सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केली जाणार आहेत.\nहेही वाचा- Kolhapur ZP Election 2021:अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून राहुल पाटलांचं नाव निश्चित\nदरम्यान, भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. पदाधिका���ी निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/08/35-aArDIJ.html", "date_download": "2021-07-25T19:53:10Z", "digest": "sha1:XX4FNVQUYITDTVWIBENB7X7TUFYCQCRI", "length": 6116, "nlines": 101, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक", "raw_content": "\nHomeमनोरंजनदिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक\nदिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक\nदिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी एकास अटक\nमुंबई : सिने अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.\nमहेश मांजरेकर यांना बुधवारी (26 ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने 35 कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी याबबात दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करीत खंडणीखोराला अटक केली आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_0.html", "date_download": "2021-07-25T19:26:33Z", "digest": "sha1:BTRQII7H7BJQLJIZTP4N3IBTATZEZQPH", "length": 13781, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "एनआरसी कंपनीच्या कामगारांनी भंगार चोरून नेणारा ट्रक पकडला - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / एनआरसी कंपनीच्या कामगारांनी भंगार चोरून नेणारा ट्रक पकडला\nएनआरसी कंपनीच्या कामगारांनी भंगार चोरून नेणारा ट्रक पकडला\nकल्याण , कुणाल म्हात्रे : एनआरसी कंपनीच्या कामगारांनी बंद असलेल्या कंपनीमधून चोरून भंगार विक्रीस घेऊन जाणारा ट्रक पकडला आहे.कोकण भवन आयुक्त कामगार आयुक्त आणि कामगार मंत्री यांनी जोपर्यंत कामगारांची देणी देण्यात येत नाही तोपर्यंत कंपनी मधून कोणत्याही प्रकारचे भंगार विकता कामा नये असे स्पष्ट आदेश दिलेले असतानाही बंद कंपनीतून मोठा हायवा ट्रक चोरून भंगार घेऊन जात असल्याचे कामगारांना समजले कामगारांनी मोहने गेट येथे चोरीसाठी ट्रक पकडून कंपनीच्या गेट समोर थांबविण्यात आला. यावेळी नंबर दिसू नये म्हणून ट्रक वरील क्रमांकावर काळ्या रंगाने रंगविण्यात आले होते. तसेच ड्रायव्हर कडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे आढळून आले. कामगारांनी परवानगी मागितली असता चालकाने तेथून पळ काढला.\nजोपर्यंत चोरून भंगार विक्री घेऊन जाणाऱ्या ट्रकचा पंचनामा होत नाही तोपर्यंत कामगारांनी ट्रकला घेराव घालून पोलीस आयुक्त व सहाय्यक पोलीस आयुक्त जोपर्यंत घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत कामगारांनी कामगारांनी येथून जाण्यास विरोध दर्शविला. कामगार मंत्री निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट आदेश दिलेले असताना सुद्धा कारखान्यांमधून भंगार चोरी होत असल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे. कोकण विभागीय कामगार आयुक्त, पोलीस आयुक्त, कामगार आयुक्त कल्याण. त्यांना निलंगेकर पाटील यांनी स्पष्ट आदेश देऊन सुद्धा एन आर सी कंपनी मधून भंगार चोरी होत असल्याचे फरीदा पठाण यांनी सांगितले.\nआपल्या दोन कोटीहून अधिक असलेल्या थकबाकी पोटी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने कंपनीची स्थावर मालमत्ता जप्त करून सील केली असताना देखील कारखान्यांमधून भंगार चोरी होत असल्याने पोलीस विभाग आणि महापालिका काय करते असा खडा सवाल कामगार सुरेश पाटील, भगवान पाटील, मनोज यादव, चंदू पाटील या कामगारांनी उपस्थित केला आहे. अनेक वेळा कामगार चोरून भंगार विक्री करणाऱ्या ट्रकला पकडून देतात त्यानंतर त्या ट्रकचे काय होते. ते आरो��ी जामिनावर सुटतात कसे याचा प्रश्न कामगारांना पडला आहे.\nयावेळी शेकडो कामगारांनी ट्रक भोवती कडे केले होते. काही वेळाने पोलीस हजर झाले आणि त्यांनी कामगारांना बाजूला केले. या कामगारांमध्ये सुरेश शंकर पाटील, भगवान दत्तू पाटील, राजेश दत्तू पाटील, अरुण रतन भोईर, राजश्री पाटील, राजेश पाटील, उमेश पाटील, फरीदा पठाण मॅडम मनोज यादव, चंदु पाटील, दयालू शंकर पाटील, राज पाटील, सुरेश मिश्रा, मुकुंद भोईर, सुभाष पाटील, राकेश वर्मा आदींसह मोठ्या संख्येने कामगार व महिला वर्ग यांचा सहभाग होता.\nएनआरसी कंपनीच्या कामगारांनी भंगार चोरून नेणारा ट्रक पकडला Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T20:24:33Z", "digest": "sha1:WJ5NS2NXQ6LQ5ZT3CPYKOSVMZCQAJX4K", "length": 6491, "nlines": 107, "source_domain": "beed.gov.in", "title": "मा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत. | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित ��तिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nमा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत.\nमा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत.\nमा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत.\nमा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत.\nमा. उच्च न्यायालय-औरंगाबाद खंडपीठ, यांनी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, यांचे नविन पॅनलबाबत “Not Issue Advertisement” असे अंतरिम आदेश पारीत केले बाबत.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 16, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/general-knowledge/maharashtra-name-meaning-and-origin/", "date_download": "2021-07-25T20:01:49Z", "digest": "sha1:PXJRHUT53AQGED743XM5PIMJBTZYLWNY", "length": 7595, "nlines": 64, "source_domain": "marathit.in", "title": "महाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती | Maharashtra name Meaning and it's Origin - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती | Maharashtra name Meaning and it’s Origin\nमहाराष्ट्र शब्दाचा अर्थ व व्युत्पत्ती | Maharashtra name Meaning and it’s Origin\nमहाराष्ट्र आणि मराठी भाषा यांचा उदय नेमका कधी झाला याबाबत विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते.\nदेश, राष्ट्र या संज्ञा आजकाल राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून वापरल्या जातात. परंतु पूर्वीच्या काळी गणराज्ये होती. प्राचीन काळी ‘आर्यावर्त’ आणि ‘दक्षिणपथ’ असे भारताचे दोन विभाग होते. उत्तरेत ‘आर्य’ व दक्षिणेत ‘द्रविड’ लोक राहत असत. विंध्य पर्वताच्या दक्षिणेच्या प्रदेशाला ‘दक्षिणपथ’ म्हटले जाई. यामध्ये कलिंग, आंध्र, सुराष्ट्र, आनर���त, अपरांत, कुंतल व देवराष्ट्र इत्यादी भूभागांचा उल्लेख आढळतो.\nसर्वप्रथम कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथामध्ये अश्मक व अपरांत येथील पावसाच्या प्रमाणाचा उल्लेख आहे.\nइ. स. पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाच्या काळात ‘महारठ्ठ’ प्रदेशात धर्मोपदेशकांना बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी पाठवल्याचा उल्लेख शिलालेखातून प्राप्त होतो.\nइ.स.पू. दुसऱ्या शतकातील सातवाहनांच्या नाणेघाटातील लेखात महारठ्ठ असा उल्लेख आढळतो.\nइ. स. ३६५ च्या मध्य प्रदेशातील ‘एरण’ स्तंभालेखात राजा श्रीधर वर्माचा सेनापती ‘सत्यनागा’ हा स्वतःला महाराष्ट्री म्हणवतो.\nचालुक्य राजा दुसरा पुलकेशी याच्या ऐहोळ प्रशस्तीमध्ये रविकीर्ती याने महाराष्ट्राचा उल्लेख केल्याचे आढळते.\nडॉ. भांडारकरांनी असे मत मांडले आहे की, ‘रठ्ठ’ या शब्दाचेच संस्कृत रूप राष्ट्रीक असून ‘भोज’ स्वतःला महाभोज म्हणत असत. तसेच’ राष्ट्रीक’ आपणास महाराष्ट्रीक म्हणत असत.\nमहाराष्ट्र हे नाव कुठल्याही जातीवरून वा वंशावरून पडले नसून ते प्रदेशाच्या विस्तारावरून पडले, असे मत पा. वा. काणे यांनी मांडले आहे.\nग्रामसभा सम्पूर्ण माहिती | ग्रामसभा म्हणजे काय\nया स्पर्धेत जिंकणाऱ्याला केंद्र सरकार देणार ५ लाख रुपयांचे बक्षीस\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/kvs-notification-2021-admission-in-2nd-and-other-class-in-kendriya-vidyalaya-list-will-come-on-24-july", "date_download": "2021-07-25T20:12:46Z", "digest": "sha1:6E435I4WG6NJPUTS74GSNECI2VMACT7V", "length": 6777, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | केंद्रीय विद्यालयात Admission करायचं आहे?; 'या' दिवशी होणार 'लिस्ट' जाहीर", "raw_content": "\nकेंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, आता पहिलीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे.\nकेंद्रीय विद्यालयात Admission करायचं आहे\nKVS Notification 2021 : केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya) दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रवेश घेत असतात. मात्र, आता पहिलीच्या वर्गातील प्रवेश प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालीय. परंतु, जर आपल्याला इतर कोणत्याही वर्गात प्रवेश घ्यायचा असेल, तर त्याची प्रक्रिया सुरु झाली असून याबाबत 24 जुलै रोजी यादी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपण आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी अर्ज केला असेल, तर आपण यादीची तपासणी देखील करु शकता. केंद्रीय विद्यालयात विविध कोटे असून त्या अंतर्गत प्रवेश दिला जात आहे. मागील महिन्यापासून केंद्रीय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली असून त्याची सुरुवात एप्रिलमध्ये झाली होती. (KVS Notification 2021 Admission in 2nd And Other Class in Kendriya Vidyalaya List Will Come on 24 July)\nइयत्ता पहिलीशिवाय इतर वर्गात प्रवेश घेण्यासाठी एससी / एसटी / ओबीसी / दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांसाठी वयाचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र आणि श्रेणी प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देखील बंधनकारक असणार असून सैन्यदलातील संबंधित कुटुंबांसाठी सेवानिवृत्तीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.\nहेही वाचा: 'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा\nकेंद्रीय विद्यालयात नव्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 25% शिक्षण हक्कांतर्गत अनुसूचित जातीसाठी 15%, अनुसूचित जमातीसाठी 7.5 % आणि ओबीसीसाठी 27 % आरक्षित आहेत. 2021- 22 च्या सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया मार्च 2021 च्या चौथ्या आठवड्यात सुरू करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-city-rodes-pits-plague-all-citizens-suffer-bms86", "date_download": "2021-07-25T20:21:15Z", "digest": "sha1:BZUI5L6XPQU7KWLMO4WRQUK7HMOK4GPO", "length": 10113, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्रचंड हाल!", "raw_content": "\nजळगावच्या रस्त्यांवर चिखलाची ‘रांगोळी’; नागरिकांचे प्���चंड हाल\nजळगाव : शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Rain) जनजीवन विस्कळित झाले असताना, शहरातील रस्ते, त्यातील खड्डे, अमृत योजनेच्या (Amrut scheme) रखडलेल्या कामामुळे ठिकठिकाणच्या चाऱ्या, त्यात साचलेले पाणी या भयानक परिस्थितीमुळे जळगावकरांचा चांगलाच संताप होत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर चिखलाने ‘रांगोळी’ रेखाटल्याचे विदारक चित्र (Pits in the road) तयार झालंय. जूनमध्ये पाठ फिरवल्यानंतर जुलैत तरी चांगल्या पावसाची अपेक्षा होती. परंतु, राज्यात इतरत्र चांगला पाऊस होत असताना जळगाव जिल्ह्यात मात्र पावसाची प्रतीक्षा होती, ती आजही कायम आहे. परंतु, दोन दिवसांपासून शहरात तुरळक पाऊस होत आहे.\nबुधवारी पहाटेपासूनच जळगाव शहरात संततधारेने हजेरी लावली. सकाळी सहापासून दहापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसत होता. एरवी पाऊस नसतानाही रस्त्यांची दुरवस्था हे चित्र जळगावकरांना नवीन नाही. मात्र, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांची प्रचंड बिकट अवस्था झाली असून, त्यामुळे वाहनधारक, पादचारी सर्वच त्रस्त आहेत.\nएकतर शहरात तीन वर्षांपासून ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा जलवाहिनी व भुयारी गटारांचे काम सुरू आहे. जलवाहिन्यांसाठी रस्त्याच्या एका बाजूने, भुयारी गटार योजनेसाठी रस्त्याच्या मधोमध चाऱ्या खोदल्या जात आहेत. खोदलेल्या चाऱ्या, खड्डे व्यवस्थित बुजविलेही गेलेले नाहीत. ज्या ठिकाणी पॅचवर्क झाले, तेथील खडी उखडून गेली. ज्याठिकाणी पॅचवर्कच झाले नाही, तेथे माती-मुरूम रस्त्यावर येऊन चिखल झाला. नळसंयोजनासाठी दिलेले खड्डे कसेबसे बुजविल्याने पावसामुळे ते उघडे पडले.\nहेही वाचा: अंगावरची हळद फिटत नाही तोच..नवविवाहितेने उचले कठोर पाऊल\nभुयारी गटार योजनेसाठी ज्या चाऱ्या करण्यात आल्या, त्यांची अवस्थाही तशीच आहे. या गटारांसाठी ठिकठिकाणी चेंबर टाकले असून, ते रस्त्याच्या लेव्हलपेक्षा उंच आहेत. त्यामुळे या दोन्ही चाऱ्यांमुळे सर्वच रस्त्यांची दोन्ही बाजूंनी दुरवस्था झाली आहे. चारचाकी चालवणे तर दूरच दुचाकीही व्यवस्थित चालवता येणार नाही, अशी जवळपास सर्वच रस्त्यांची अवस्था आहे.\nअमृत योजनेच्या रखडलेल्या कामामुळे नरक यातना भोगणाऱ्या जळगावकरांना पावसामुळे झालेल्या चिखलाचे साक्षीदार व्हावे लागत आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर चिखलान�� रांगोळ्या साकारल्या आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे रस्त्यांच्या खड्ड्यात पडून, चिखलात घसरून वाहनांचे अपघात होत असून, हे रस्ते, खड्डे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.\nहेही वाचा: शहादा विभागात वन विभाग ९७ हजार वृक्षारोपण करणार\nसप्टेंबर २०१८ मध्ये महापालिका निवडणूक होऊन भाजपची सत्ता आली. सत्तांतरामुळे मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जळगाव शहर खड्ड्यातच राहिले. अडीच वर्षे भाजपच्या कारभारावर टीका करणाऱ्या शिवसेनेने गेल्या मार्चमध्ये चमत्कार घडवून सत्ता काबीज केली. त्यालाही पाच महिने झाले, पण आजही शहर खड्ड्यातच आहे. उलट शहराची आणखीच दुरवस्था झालीय. म्हणजे या दोन्ही वेळी झालेला सत्ताबदल जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने निरुपयोगी ठरलाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_251.html", "date_download": "2021-07-25T18:22:47Z", "digest": "sha1:XDPLW6VLUUYKGNWWIV4V6TVR7J4ZTNEC", "length": 11594, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कार अपघात दोन जणांचा मृत्यू तर एक जखमी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कार अपघात दोन जणांचा मृत्यू तर एक जखमी\nकार अपघात दोन जणांचा मृत्यू तर एक जखमी\nकल्याण , कुणाल म्हात्रे : रस्ताच्या कडेला कार उभी करून तीन मित्र बोलत असतानाच त्याच सुमारास उल्हासनगरहुन कल्याणाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने उभ्या असलेल्या कारला धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हि घटना कल्याण - उल्हासनगर मार्गावरील वालधुनी परिसरात घडली आहे. भीषण अपघातात विजय सोनवणे हे जागीच ठार झाले तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात भरधाव कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.\nमृतक कार चालक गणेश दराडे आणि त्यांचे सहकारी बालकृष्ण बोडेकर हे काल रात्रीच्या सुमारास कल्याण - उल्हानसागर मार्गावरून वालधुनी रस्त्यावर कारमध्ये जात होते. त्यावेळी त्यांचा एक सहकारी विजय सोनवणे रस्त्यात भेटला. मृतक विजय सोनवणे दिसल्यानंतर गणेश दराडे यांनी कार रस्त्याच्या कडेला थांबवली. आणि तिघेही कारच्या मागे उभे राहून बोलत असताना उल्हासनगरहुन कल्याणच्या देशाने जाणाऱ्या भरधाव कार चालकाने या तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर हि भरधाव कार विजे���्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात विजय सोनवणे जागीच ठार झाला. तर गणेश दराडे यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर बाळकृष्ण बोडेकर यांचावर उपचार सुरु आहे.\nमृतक गणेश दराडे यांच्या पेस्टकंट्रोलचा व्यवसाय आहे. तर जखमी बाळकृष्ण बोडेकर आणि मृतक विजय सोनवणे हे दोघे मृतक गणेशकडे कामाला आहेत. या भीषण अपघाताच्या घटनेचा पुढील तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण हे करीत आहेत.\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/12/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A.html", "date_download": "2021-07-25T19:44:40Z", "digest": "sha1:TYOEW6DEABZCE6WYGVPGMYGES7ER6INK", "length": 8101, "nlines": 101, "source_domain": "itechmarathi.com", "title": "फेसबुक वर फोटो कसे टाकायचे -", "raw_content": "\nफेसबुक वर फोटो कसे टाकायचे\nफेसबुक वर फोटो कसे टाकायचे\nजर तुम्हीं अजूनही फेसबुक चा वापर करत नसाल तर हि महिती तुमच्यासाठी आहे.\nजर तुम्हीं फेसबुक वर नाविन असाल तर तुम्हाला हि महिती जाणुन घेणे गरजेचे आहे. काही सोप्या पद्धतीने तुम्हीं फेसबुक वर फोटो टाकू शकता म्हणजेच फेसबुक वर फोटो उपलोड करु शकता.\nफेसबुक वर फोटो टाकण्यासाठी तुम्हाला खालिल लिंक वर क्लीक करुन फेसबुक हे ॲप तुमच्या स्मार्टफोन्स मधे इंस्टॉल करावे लागेल किंवा www.Facebook.com या वेबसा���ट वर जा आणि तुमचे अकाऊंट तयार करा\nतिथं तुम्हीं तुमचे खाते तयार झाल्यावर आता लॉगिन करा. आता तुम्हीं तुमचे फोटो ते टाकून तुमचे वयक्तिक खाते बनवा.\nआता फाचुक च्या मुख्य स्क्रिन वर या.\nवरिल चित्रात दाखवल्याप्रमाणे photo या बटणावर क्लिक करा आणि तुमचे फोटो निवडा आणि फोटो पोस्ट करा.\nव्हाट्सअप ची नवीन सुविधा, आता व्हाट्सअप वेब वर सुद्धा करता येणार व्हिडीओ कॉलिंग\nफेसबुक चे मुख्य कार्यालय Facebook’s head office जाणून घ्या अधिक माहिती\nफेसबुक :फेसबुक गट कसा हटवायचा,how to delete facebook group\nPoco भारतात लॉन्च करणार , गेमिंग लॅपटॉप हे असतील खास फिचर\nवर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स\nInstagram मध्ये आले नवीन अपडेट , आता मिळणार ही सुविधा\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2016/11/blog-post_4.html", "date_download": "2021-07-25T17:51:39Z", "digest": "sha1:UMEZ5N5Y23ZYCKHS3NPLFPBYQMT6UTUF", "length": 5802, "nlines": 18, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: माझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.", "raw_content": "\nमाझीशेतीमार्फत शेतीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकासाची” पायाभरणी वाफगावमध्ये सुरु.\nशेतमाल व उत्पादनांना उत्तम व खात्रीशीर बाजारपेठ मिळवून देण्याच्या अनुषंगाने माझीशेती संस्थेद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा शाश्वत विकास करण्यासाठी “ग्रामीण शाश्वत विकास (RSD) उपक्रम राबाविला जात आहे. याच वाटचालीत दि.०२/११/२०१६ रोजी वाफगाव (ता.राजगुरुनगर) ��ेथे माझीशेती संस्थेमार्फत ग्रामीण शाश्वत शेती उपक्रमाचा उद्देश सांगितला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे सरपंच मा.श्री.अजय भागवत यांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आश्वासन दिले.\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची सुरुवात करताना वाफगाव ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यासोबत माझीशेती RSD प्रकल्पातील सर्व सदस्य उपस्थितीत होते.\nयावेळी बोलताना श्री.अजय भागवत उपसरपंच म्हणाले की,शेतकऱ्यांना फक्त माझे ‘शेतकरी बांधव’न म्हणता, त्यांच्या शेतीमालाला सुयोग्य भाव आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देण्याचे प्रयत्न करायला पाहिजे.यासाठी गावातील तरुण युवक व प्रगतशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझीशेतीच्या सहकार्याने काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले. श्री. शैलेश मांदळे यांनी गावातील तरुण शेतकऱ्यांना भौगोलिक बंधने विसरून उज्वल भविष्याला गवसणी घालण्यासाठी आधुनिक प्रणालीचा वापर करून प्रगत शेती करण्याची गरज आहे असे सांगितले. तांत्रिकदृष्ट्या सक्षम तरुणांना उद्देशून बोलताना तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून शेतीमध्ये प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन केले.\nजुईली गांधी यांनी ग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची माहिती देताना गावातील अर्थव्यवस्था बळकट करण्यावर भर दिला. प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रसिद्धी देऊन इतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह शेती करण्यासाठी माझीशेतीच्या RSD प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले. RSD प्रकल्पाच्या माध्यमातून शेती मार्गदर्शन, कृषी निविष्ठा, प्रशिक्षण, बांधावरील बैठक या अश्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांची क्षमता बांधणी करणे आणि तयार झालेला शेतीमाल विक्रीसाठी हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करणे असे माझीशेतीचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/disaster-management-is-a-problem-the-plans-of-845-committees-in-9-talukas-are-not-yet-known-news-and-live-updates-128522015.html", "date_download": "2021-07-25T19:31:58Z", "digest": "sha1:PFMSL3GGT4LDMM6WDX3HARTITUN5VH26", "length": 17895, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Disaster management is a problem; The plans of 845 committees in 9 talukas are not yet known; news and live updates | आपत्ती व्यवस्थापनच समस्यांनी आपत्तीग्रस्त; 9 तालुक्यांतील 845 समित्यांच्या आराखड्यांचा अद्याप पत्ता नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआ��ल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपावसाळा तोंडावर:आपत्ती व्यवस्थापनच समस्यांनी आपत्तीग्रस्त; 9 तालुक्यांतील 845 समित्यांच्या आराखड्यांचा अद्याप पत्ता नाही\nअपुरे मनुष्यबळ, भंगार-नादुरुस्त साहित्य, महापालिका यंत्रणेवर भिस्त\nपावसाळा सुरू होताच जिल्हा प्रशासनासह सर्वच विभागांमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी लगबग सुरू होते. नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी काय व्यवस्थापन केले आहे याचा आढावा डीबी स्टार प्रतिनिधीने घेतला असता प्राधिकरणाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. भंगार आणि नादुरुस्त साधनसामग्रीवर हा विभाग अवलंबून आहे. पुरेसे मनुष्यबळ तर नाहीच, पण जिल्ह्यात कुठे आगीची घटना घडल्यास या विभागाला पालिकेच्या अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागते.\nजिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ८५४ समित्या आहेत. मात्र, एकाही गावचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला नाही. जिल्ह्याला अतिवृष्टी, पूर, वादळाचा तडाखा बसल्यास हा विभाग त्याचे योग्य व्यवस्थापन करू शकणार नाही, अशी स्थिती आहे. तथापि, गेल्या दोन वर्षांपासून विभागाकडे पुरेसा निधी नसल्याचेही समोर आले आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १३४१ गावे आहेत. शहरी व ग्रामीण मिळून ५० लाखांवर लोकसंख्या आहे. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत.\nमात्र, पावसाळा तोंडावर असताना गावांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे अद्याप तयार नाहीत. यात संभाव्य धोके व आपत्तींचा इतिहास यांची माहिती होणे अपेक्षित आहे. आवश्यक साधनसामग्री, प्रतिसादाची कृती, गावाची लोकसंख्या, शाळा, कॉलेज, अंगणवाडी, समाजमंदिर, मंगल कार्यालये, रिकामी गोदामे, रुग्णालये, आरोग्य केंद्र, जनावरांचे दवाखाने, वैद्यकीय अधिकारी, खासगी दवाखाने, सेवाभावी संस्था, पोहणाऱ्या व्यक्ती, गावातील दूरध्वनी क्रमांक, मेडिकल दुकाने, स्वस्त धान्य दुकाने, गावातील वाहने अशी सर्वच प्रकारची माहिती त्यात संकलित करणे अपेक्षित आहे. मात्र, अद्याप हे महत्त्वाचे काम झालेले नाही.\nमनपाकडे ब्रेथिंग बॅसेट आॅपरेशन (पाण्याखाली जाऊन डेडबॉडीचा शोध घेणे) राबवण्यासाठी एकही प्रशिक्षित जवान नाही.\nआपत्कालीन स्थितीत प्रत्येक सरकारी कार्यालयात एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती तातडीन�� करणे आवश्यक आहे.\nअग्निशमन अधिकाऱ्यांना वाहने नाहीत. त्यांची अंबर दिव्यांची वाहने वापरण्याचे अधिकार नसताना प्रतिनियुक्तीवर मनपात सेवा देणाऱ्या एका अधिकाऱ्यासह इतर एक अधिकारी वाहनाचा वापर करतो.\nपाण्यात बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढणे, पाण्यात वाहून गेलेल्याचा शोध घेणे अथवा बचावकार्यासाठी आवश्यक केवळ ९ इन्फोटेबल बोट आहेत. त्यापैकी ४ बोटी खराब झाल्या आहेत. सद्य:स्थितीत केवळ २ बोटी आहेत.\nबजेट, मनुष्यबळ अपुरे पडते. नवीन आकृतिबंधात ३८५ कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव दिला आहे. सध्या ३ स्टेशनसाठी ११ वाहने आहेत. पैकी ३ वाहने जुनी व ८ वाहने शिल्लक आहेत. नवीन जीआरनुसार १० लाखांच्या आतील कामात निविदेची गरज नसल्याने कर्मचाऱ्यांना गणवेश घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. साधनमामग्री, मनुष्यबळ कमी पडले तर राज्य अथवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला पाचारण केले जाते. तरीही संकट आटोक्यात येत नसेल तर लष्कराची मदत घेतली जाते. - एस. के. सुरे, अग्निशमन अधिकारी, मनपा\nप्रशिक्षणावर भर देत आहोत\nसध्या साधनसामग्रीचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन भरवले आहे. जिल्हा शोध व बचाव पथकेही कार्यान्वित केली आहेत. २०१० मध्ये नियंत्रण कक्ष स्थापन केला. २०१५ पासून केंद्राचा निधी मिळण्यास सुरुवात झाली. २०१५ मध्ये २५ लाख, २०१६ ला १० लाख, २०१७ ला २० लाख, २०१८ ला ३० लाख असा निधी मिळाला. कोविडमुळे गेल्या दोन वर्षांपासून निधी नाही. टप्प्याटप्प्याने जिल्हा, तालुका व गावपातळीवर समित्यांच्या बैठका, प्रक्षिक्षणांवर भर देत आहोत. - अजय चौधरी, सहा. अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण\nजिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडे आपत्कालीन सेवा-सुविधांची कोणतीही सोय नाही. जिल्ह्याची मदार मनपाच्या अग्निशमन दलावर आहे. त्यातही प्राधिकरणावर औरंगाबादसह जालना व बीड जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार आहे. यंत्रणेकडे केवळ एक रेस्क्यू वाहन, १० किर्लोस्कर पंप, ६ फ्लोटिंग पोर्टेबल पंप, ३ इन्फ्लोटेबल बोट, ५० लाइफ जॅकेट, ३० लाइफबाॅय जॅकेट, १० गळ, १० वुडन कटर, ८ काँक्रीट कटर, ८ फोल्डिंग स्ट्रेचर, १० मल्टी स्ट्रेचर, ३० बाॅडी बॅग, ८ रेस्क्यू किट बॅग, ५ स्प्रेडर हायड्रोलिक, ८ हायड्रोलिक कटर, १०३०० मीटरपर्यंतचे रोप, १० रोप लॅडर, ४० फायरमन एक्स अशी अपुरी साधनसाम���्री आहे.\nमनपा अग्निशमन दलावर भिस्त\nमहनगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे काम मनपा आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत चालते. सध्या महापालिकेकडे १ मुख्य अग्निशमन अधिकारी, ३ उपमुख्य अग्निशमन अधिकारी, ११ सहायक अग्निशमन अधिकारी, १५ जवान आहेत. अशा एकूण ३० कर्मचाऱ्यांवर तीन जिल्ह्यांची मदार आहे. त्यात मनपाने ६० कंत्राटी जवान आणि ४ वाहनचालकांची भरती केली आहे. मात्र, अत्यंत जोखमीचे काम करणाऱ्या या जवानांना अत्यल्प मानधन दिले जाते. तेदेखील नियमित दिले जात नाही. लोकसंख्येचा विचार केल्यास आणि आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मनपाकडे कुठलीही ठोस तरतूद नाही.\nसंक्रमण छावण्या कार्यान्वित नाही\nआपत्तीला तोंड देण्यासाठी तसेच जीवित व पशुहानी टाळण्यासाठी तातडीने संक्रमण शिबिरे उभारणे आवश्यक आहेत. मात्र, लोकसंख्येनुसार संक्रमण शिबिरे अद्याप निर्माण केली नाहीत. या शिबिरांवर देखरेख करण्यासाठी तहसीलदारांची संक्रमण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येते, परंतु त्यांच्यावर इतर कामाचा बोजा असल्याने आपत्कालीन स्थितीत संक्रमण छावण्या दुर्लक्षित होतात.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. हा कक्ष २४ तासांसाठी कार्यान्वित करण्यात आल्याचा दावा विभागाने केला आहे. मात्र, कक्षाचा टोल फ्री क्रमांक उचलण्यासाठी येथे कर्मचारी नाही. तहसील कार्यालयांमध्येही तालुका नियंत्रण कक्ष २४ तासांसाठी सुरू असल्याची जाहिरातबाजी केली जाते, पण या कक्षांसमोर फलक लावण्यात आलेला नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे नुकतेच बचाव साहित्याचे प्रदर्शन भरवले होते. त्यातील ही इन्फोटेबल बोट.\nजिल्ह्यात एकूण १३४१ गावांमध्ये गाव आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, जिल्ह्यात ३६ सदस्यांचे शोध व बचाव पथक तसेच पूर परिस्थितीसाठी प्रशिक्षित दल अद्यापही कार्यरत नसल्याचे डीबी स्टार तपासात समोर आले आहे. जिल्ह्यात अद्याप स्वयंसेवकांना पूरस्थिती शोध बचाव कार्यासाठी प्रशिक्षणही देण्यात आलेले नाही.\n२००५ मध्ये प्राधिकरणाची स्थापना\nकेंद्र सरकारने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा मंजूर केला. त्यानुसार राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच��� स्थापना करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक निधीची तरतूद करते. हा निधी राज्य शासनामार्फत संबंधित जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे दिला जातो. जिल्हाधिकारी हे प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात, तर निवासी उपजिल्हाधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T19:29:36Z", "digest": "sha1:TRT2BDEH2SXD5OW5GFGVLPFWZ7YBBK25", "length": 6069, "nlines": 95, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळात दिड लाखांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळात दिड लाखांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात\nभुसावळात दिड लाखांची चोरी करणारा चोरटा जाळ्यात\nभुसावळ : दुकानाचे शटर वाकवून दुकानाच्या ड्रावरमधील सुमारे दिड लाखांची रोकड लांबवण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात 14 रोजी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करीत आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे. कृष्णा पन्नालाल धोबी (26, रा.महात्मा फुले नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. जळगाव रोड जुना सातारा मरीमाता मंदिराजवळील राहत्या घराच्या खालच्या मजल्यावर असलेल्या ज्ञानदीप सुपर शॉपीचे अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर वाकवून काउंटरमधील दीड लाखांची रोकड चोरट्याने लांबवली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी रात्री घडली होती. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरट्याची छबी कैद झाल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली.\nशहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय सोनवणे, सचिन चाटे, इसराइल खाटीक यांनी आरोपीला अटक केली.\nतळवेलच्या तिघा मित्रांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू\nरावेर प्रभारी विस्तार अधिकार्‍यांचा अखेर पदभार काढला\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/category/%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2021-07-25T19:55:48Z", "digest": "sha1:MEXZ2IBUDW2Q67MTMB3HBRJJA4HVZ5I4", "length": 72089, "nlines": 758, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "भोंडला,हादगा,भुलाबाई | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन\nभुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.\nवैदूदादा, वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा\nबुढ्याचे मचले हाल गा, हाल गा\nमाही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा\nतुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.\nघरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय नगदी फी का देऊ नये नगदी फी का देऊ नये शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात.\nखिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती ���जतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.\nकिंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट “शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.\nशेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त���याच्या अंगवळणीच पडले आहे.\nविनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.\nशहरातील मनुष्य जर खेड्यात शेतकर्‍याकडे आला तर येताना सोबत रिकामी पिशवी घेऊन येतो. शेतकरीही अगदी आनंदाने चिंच, बोर, आंबे, संत्री, केळी, वांगी, मिरची, टमाटर, कोबी यापैकी त्याच्याकडे जे उपलब्ध असेल त्या वस्तूंनी ती रिकामी पिशवी भरून देतो. त्याचा तो कधीच मोबदला घेत नाही कारण रिकामी पिशवी घेऊन येणारा कधी मोबदला देतच नाही. मला अगदी बालपणापासून पडलेला प्रश्न असा की हे वनवे ट्रॅफिक का शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो शहरी माणसाला शेतकर्‍याकडून ताजा भाजीपाला, फुले फळे प्रेमाच्या नात्याखातर विनामूल्य घेऊन जावे असे वाटत असेल तर त्यात गैर काहीच नाही; पण येताना तो पिशवी रिकामीच का घेऊन येतो शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते शहरामध्ये असे अनेक पदार्थ असतात की जे शेतकर्‍यांनी कधीच पाहिलेले किंवा खाल्लेले नसतात. बालूशाही, बर्फी, चमचम, रसगुल्ला, फरसाण वगैरे तर लहानसहान शहरातही उपलब्ध असतात. मग शहराकडून खेड्याकडे येणारी पिशवी हमखास रिकामीच का असते ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही ज्याला इकडून काहीतरी घेऊन जायची सुबुद्धी असते त्याला तिकडूनही काहीतरी घेऊन येण्याची देव सद्‍बुद्धी का देत नाही शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय शेतकर्‍यांनी हे पदार्थ खाणे त्यांच्या प्रकृतीला हानिकारक असते काय की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्���या होतील असे शहरी माणसाला वाटते की शेतकर्‍याला हे पदार्थ पचतच नाही, खाल्ले तर शेतकर्‍याला अंदाधुंद ओकार्‍या होतील असे शहरी माणसाला वाटते बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय बरे या एकतर्फी प्रेमाचे समीकरण शेतकर्‍याच्या लक्षात येत नसेल काय बहुतेक नाहीच कारण पाहुण्याची पिशवी भरून देताना त्याच्या चेहर्‍यावर जे समाधान उमटते ते काही औरच असते. त्याची नैसर्गिक दातृत्ववृती अधोरेखित करणारे असते.\nवरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे.\nमचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर “मचणे” या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.\nबुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.\nजेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये “बुढ्याचे मचले हाल” या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.\nगीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो.\nमात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज “पापी पेट का सवाल है” या न्यायाने वैद्याला पेशंटची अस���यला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,\n“हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक.”\nया चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून “सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले” असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.\nखुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी “भले आम्ही देऊ कासेची लंगोटी” असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकल��� असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.\nया चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.\nBy Gangadhar Mute • Posted in भोंडला,हादगा,भुलाबाई, वाङ्मयशेती, शेतकरी संघटक, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, मराठी भाषा, महिला, राजकारण, ललित, लेख, वांगमय शेती, वाङ्मयशेती, शेतकरी गीत, शेती आणि शेतकरी, शेती विषयक, शेतीचे अनर्थशास्त्र, स्त्रीमुक्ती, हादगा\nझिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी\nझिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी\n(संकलन : गंगाधर मुटे)\nBy Gangadhar Mute • Posted in भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा, शेतकरी गाथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, स्त्री, हादगा\nभुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे\nकचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे\nभुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा\nकपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा\nभुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे\nहातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे\nभुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी\nहातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी\nभुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे\nडोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे\nभुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी\nहातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी\nभुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे\nजटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे\nभुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा\nशंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा\nभुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे\nवाकडया सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे\n(संकलन : गंगाधर मुटे)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा, शेतकरी गाथा\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, शेतकरी गाथा, स्त्री, हादगा, Poems, Poetry\nएकच पापड भाजला : हादग्याची गाणी\nएकच पापड भाजला : हादग्याची गाणी\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, स्त्री, स्त्रीमुक्ती, हादगा\nया या भुलाबाई : हादग्याची गाणी\nया या भुलाबाई : हादग्याची गाणी\nया या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी\nतुमच्या अंगात हिरवी चोळी\nहिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,\nबसल्या मोरावर सांडले दाणे\nभुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.\nया या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी\nतुमच्या अंगात लाल चोळी\nलाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,\nबसल्या मोरावर सांडला बुक्का\nभुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, मराठी भाषा, महिला, महिलांच्या व्यथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, स्त्री, हादगा\nकृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी\nकृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून\n‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’\n“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून\n‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’\n“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून….\n(शिरिष “मायबोलीकर यांचे सौजन्याने)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, शेतकरी गाथा, स्त्री, स्त्रीमुक्ती, हादगा\nऐलमा पै���मा : हादग्याची गाणी\nऐलमा पैलमा : हादग्याची गाणी\nऐलमा पैलमा गणेश देवा\nमाझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा\nमाझा खेळ मांडिला वेशीच्या दारी\nगुंजावाणी —च्या सारविल्या टिका\nआमच्या गावच्या भुलोजी बायका\nएविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)\nकांदा चिरू बाई तांदूळ घ्या\nआमच्या आया, तुमच्या आया\nदुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)\nआयुष्य दे रे वनमाळी\nमाळी गेला शेता भाता\nपाऊस पडला येता जाता\nपड पड पावसा थेंबोथेंबी\nअंगणा तुझी सात वर्ष\nभोंडल्या तुझी बारा वर्ष\nनेसा ग नेसा बाहुल्यांनो\n(शिरीष ‘मायबोलीकर’ यांचे सहकार्याने)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा, शेतकरी गाथा\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, स्त्री, स्त्रीमुक्ती, हादगा, Poems, Poetry\nश्री गणराया : हादग्याची गाणी\nश्री गणराया : हादग्याची गाणी\nआधी नमुया श्री गणराया\nइंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)\nपड पड पावसा थेंबोथेंबी\n(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, महिलांच्या व्यथा, स्त्री, हादगा, Poems, Poetry\nशिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी\nशिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी\nत्याचा तो तोरणा किल्ला\nसात विहिरींमधे एक एक कमळ\nएक एक कमळ तोडीले\nभवानी मातेला अर्पण केले\nभवानी माता प्रसन्न झाली\nतलवार… घेऊनी आला…( इथे चाल बदल)\nहिंदुंचा राजा तो झाला\nहिंदुनी त्याचे स्मरण करावे\n(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा, शेतकरी गाथा\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, शेतकरी गाथा, स्त्री, हादगा, My Blogs, Poems, Poetry\nलोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी\nलोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी\nनणंदा भावजया दोघी जणी\nघरात नव्हतं तिसरं कोणी\nखाल्लं कोणी खाल्लं कोणी\nतेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी….\nआता माझा दादा येईलग येईलग\nदादा तुझी बायको चोरटी चोरटी\nअसू दे माझी चोरटी चोरटी\nदे काठी लाबं पाठी विसल्या\n(अरुंधती कुळकर्णी यांचे सहकार्याने.)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, हादगा\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी ख���लील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/Apple%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-2017-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T19:04:06Z", "digest": "sha1:LBDB7ZU7YWILJIWOB4EMGPU2O56PTH5F", "length": 12075, "nlines": 112, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपलने डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 द्वारे सानुकूलित लेव्हीचे जॅकेट दिले आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपलने डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 साठी सानुकूल लेव्हीचे जॅकेट दिले\nकरीम ह्मीदान | | आमच्या विषयी, ऍपल उत्पादने\nगहाळ डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 चे उद्घाटन मुख्य किन्टेट सुरू होईपर्यंत फार काही तास, माझ्या दृष्टिकोनातून एक सर्वोत्कृष्ट की नोट्स, आपल्याला स्वारस्य असल्यास, आज आपण नवीन Appleपल ऑपरेटिंग सिस्टमची बीटा आवृत्ती डाउनलोड करू शकता, बगसहित आवृत्त्या परंतु ज्यांच्यासह आम्हाला बाजारातील सर्वात प्रगत ऑपरेटिंग सिस्टमच्या सॉफ्टवेअर स्तरावरील सर्व बातम्यांची कल्पना येईल.\nकीनोट नंतर, काही दिवस सुरू होतील ज्यामध्ये ते अनुप्रयोगाच्या विकासाबद्दल बोलतील, everyoneपलचे कर्मचारी आणि तृतीय-पक्ष विकसक सॉफ्टवेअर मार्केटचे शॉट्स कोठे जात आहेत हे पाहण्यासाठी एकत्र येतील म्हणून प्रत्येकासाठी काहीतरी चांगले आहे. आणि हा डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 साजरा करण्यासाठी Appleपलला लेव्ही मधील मुलांबरोबर भागीदारी करायची होती, जीन्सचा प्रसिद्ध ब्रँड, साठी डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 च्या उपस्थितांना काही छान भेट देऊन सादर करा ...\nबॅजच्या आत एक चिप आहे, लेव्हीचे जाकीट, प्रत्येक उपस्थित असलेल्या आणि पिनसाठी सानुकूल देश ध्वज\n- पॅट्रिक @ डब्ल्यूडब्ल्यूडीसी (@ बॅलेस्ट्रापॅट्रिक) 4 जून 2017\nपेक्षा अधिक Developपल क्रमांकाचे 5000 विकसक आणि 1000 हून अधिक अभियंते आयओएस जगातील सर्वात महत्वाची विकसक परिषद डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 वर केंद्रित केली जाईल. ए डब्ल्यूडब्ल्यूडीडीसी 2017 मुख्य सॉफ्टवेअरवर केंद्रित केनोटसह प्रारंभ होईल जिथे आम्ही ब्लॉकवरील मुलाच्या ऑपरेटिंग सिस्टम संबंधीच्या सर्व बातम्या पाहू. आणि डब्ल्यूडब्ल्यूडीडीसी 2017 ची क्लासिक प्रमोशनल पेन देण्याऐवजी, त्यांनी यावेळी लेव्हीच्या मुलांबरोबर काम केले आहे आणि सर्व उपस्थितांना काही क्लासिक्स देत आहेत डेनिम जॅकेट्स काही व्यतिरिक्त प्रसिद्ध डेनिम ब्रँडचा पॅच आणि क्लासिक आयमेसेज इमोजी किंवा स्विफ्ट शंकूचे पिन.\nईबे वर या भेटवस्तू विकण्याचा विचार करणारा एखादा विकसक नसेल तर आम्ही ते पाहू किंवा अन्य आभासी स्टोअर. आपल्याकडे नक्कीच काही सुंदर भेटवस्तू असतील. आता कपर्टीनो लोक आम्हाला कशामुळे चकित करतात हे पाहण्यासाठी फक्त काही तास थांबावे लागेल, एक कीनोट ज्यामुळे विशेष अपेक्षित आहे आयओएस 11 असू शकते असे मोठे अद्यतन Appleपल आज सादर करू शकणार्‍या संभाव्य हार्डवेअरच्या आजूबाजूच्या सर्व बातम्या.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » Appleपलने डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2017 साठी सानुकूल लेव्हीचे जॅकेट दिले\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल ऑनलाइन स्टोअर आधीच बातम्यांच्या प्रतीक्षेत बंद आहे - डब्ल्यूडब्ल्यूडीसी\nबोझोना सेंट जॉन लवकरच Appleपल सोडण्याची योजना आखत आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अ���ोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/advantage-maharashtra-industrial-expo-union-minister-nitin-gadkari-in-aurangabad/", "date_download": "2021-07-25T19:56:22Z", "digest": "sha1:NENUWEGUPEOS3VYQUXD6SDTVA5J5NTYY", "length": 24969, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "सरकार’कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी | सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Maharashtra » सरकार’कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी\nसरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nऔरंगाबाद: सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.\nआमचे राजकारणी हरले की, आम्हाला हरवलं गेल असं सांगतात. आपण कुठं कमी पडलो हे ते बोलत नाहीत. दुसऱ्यांना दोष देतात. दुनिया झुकती है, लेकिन झुकानेवाला चाहिए, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वकीयांना मोलाचा सल्ल��� दिला आहे. औरंगाबादेत औद्योगिक प्रदर्शनाला गडकरींनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. पुढे गडकरी म्हणाले की, ‘कटआऊट लावून कुणी नेता होत नाही, मी आयुष्यात कधीही कटआऊट लावले नाही. तुमच्याकडे दर्जा असेल तर लोक तुमच्या सोबत असतील. राजकारणात सुद्धा असंच आहे.\nमी जॉर्ज फर्नांडिस यांना आदर्श मानतो. मी विजयी झालो, तर माझ्या स्वागताला कुत्रं पण येत नाही. विमानतळावर स्वागताला यायची काय गरज आहे मी माझ्या आयुष्यात २० रुपये खर्चून एकही बॅनर लावलं नाही, असंही गडकरींनी नमूद केलं. आपल्या देशाचा विकास होत असताना सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे असे आपण म्हणतो. तशी आर्थिक समानता सुद्धा तयार झाली पाहिजे , त्यामुळे गरीब पीडित माणसाला केंद्रबिंदू मानून आर्थिक धोरणे ठरवली पाहिजेत.आपल्या देशात गरिबी कमी करायची असेल तर रोजगार उपलब्ध केले पाहिजेत. असही ते म्हणाले.\nयावेळी स्पेशल सेक्रेटरी मोहन मिश्रा, खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, मसिआचे अध्यक्ष ज्ञानदेव राजळे, एक्‍स्पो समन्वयक सुनील किर्दक उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या एक्‍स्पोचे कौतुक करीत श्री.नितीन गडकरी म्हणाले, ”सरकारजवळ पैसा नाही. मी केंद्र सरकारच्या बजेवटर काम करीत नाही. गेल्या पाच वर्षांत १७ लाख कोटींची कामे केली, आगामी काळातील पाच वर्षांत १२ ते १५ कोटींचे रस्त्याचे काम करणार आहे. तुम्ही म्हणाल यासाठी पैसे कुठून आले. स्टेट बॅंकेचे चेअरमन माझ्याकडे आले. ५० हजार कोटी रूपये देऊन गेले. एलआयसीचे चेअरमन आले २५ हजार कोटी देऊन गेले.” सगळे बॅंकांचे चेअरमन आपल्या मागे लागल्याचे सांगत, पीपीपी आणि बीओटी तत्वावर ही कामे केल्याचे त्यांनी सांगितले.\nमागील बातमी पुढील बातमी\nत्या सिनेमाचं उदाहरण देत म्हणाले, आमच्या उत्साही वाचाळवीरांच्या तोंडात कापडाचा गोळा भरण्याची गरज\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही वाचाळवीर नेत्यांना डोस दिला आहे. प्रसार माध्यमांकडे पुढे पुढे करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मुळात कमी बोलण्याची नितांत गरज आहे, असं विधान गडकरींनी केलं आहे. नितीन गडकरी एका मीडियाच्या कार्यक्रमात संबोधीत करत होते. दरम्यान, याचवेळी त्यांनी राफेल लढाऊ विमानांच्या डील प्रकरणी भारतीय जनता पक्षाकडून घेण्यात आलेल्या तब्बल ७० पत्रकार परिषदेवर नितीन गडकरी यांनी प्रथमच भाष्य केलं आहे.\nगडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी पराभूत होणार: प्रकाश आंबेडकर\nनागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणारे नितीन गडकरी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा कमीत कमी ३ लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी दोनशे कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असा थेट दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.\nजल प्रकल्पांसाठी निधी द्यायला तयार, पण गिरीष महाजन कामच करीत नाहीत: नितीन गडकरी\nमहाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्री रामेश्वर (म्हणजे महाजनांचे पीए) आहेत, तर त्याच खात्याचे राज्यमंत्री म्हणून जाधव मॅडम (म्हणजे महाजनांच्या ओएसडी) काम पाहतात. तर जलसंपदा खाते स्वत: मुख्यमंत्री सांभाळतात असं घणाघाती टीका आणि शेलक्या भाषेत केंद्रीय रस्ते विकास व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भाजपच्या नेते मंडळींसमोर फिरकी घेतली.\nमी पाहिलेल्या शहरांमध्ये डोंबिवली हे सर्वाधिक घाणेरडं शहर : गडकरी\nडोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थान आणि नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने विद्यार्थी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवादाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भोवळ, राज्यपालांनी सावरले\nराहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरींना भोवळ आल्याचे समजते. परंतु, बाजूला उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरले. दरम्यान, गडकरी यांना ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.\n'जनता बकवास थापेबाजीला कंटाळली', शिवसेनेचा फडणवीस आणि गडकरींना टोला\nनागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर शिवसेनेनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ‘सगळय़ात धक्कादायक आणि सनसनाटी निकाल लागला आहे तो नागपूर जिल्हा परिषदेचा. देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या नाकावर टिच्चून तेथे काँग्रेसने मुसंडी मारली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/hospital-license-revoked-if-covid.html", "date_download": "2021-07-25T19:30:30Z", "digest": "sha1:6W7GM35YP7HJPOWJUSWQ7VTARRT7VL7R", "length": 7793, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "कोविड रूग्णांवर कार्यपद्धतीनुसार उपचार न झाल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाकोविड रूग्णांवर कार्यपद्धतीनुसार उपचार न झाल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nकोविड रूग्णांवर कार्यपद्धतीनुसार उपचार न झाल्यास रूग्णालयाचा परवाना रद्द - जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nमनोज पोतराजे मे ०४, २०२१ 0\nचंद्रपूर दि.4, कोविड रूग्णांवर विहित कार्यपद्धतीनुसार उपचार न केल्यास तसेच चंद्रपूर कोविड-19 पेशन्ट मॅनेजमेंट पोर्टलवर नोंदणी न करता परस्पर रूग्ण दाखल करून घेणाऱ्या कोविड रूग्णालयाचा परवाना नियमानुसार कारवाई करून रद्द करण्यात येईल, असे आदेश आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत.\nजिल्ह्यात कोरोनाचे गंभीर रुग्णांना अनेक ठिकाणी बेड उपलब्ध असूनही त्याची माहिती उपलब्ध होत नाही व त्यांना हॉस्पिटलसाठी वणवण फिरावे लागत होते त्यामुळे त्यांना प्राथमिकतेनुसार आय.सी.यु., व्हेंटि��ेटर व ऑक्सिजन बेड मिळावे, यासाठी चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. यात कोवीड केअर सेंटर किंवा कोविड रुग्णालयाने रुग्णांची नोंदणी पोर्टलवर अपलोड करावयाची आहे. या प्रणालीच्या माध्यमातून रुग्ण त्यांना बेड उपलब्ध करून दिलेल्या हॉस्पिटलमध्ये थेट जाऊन उपचार घेतील. शहरातील सर्व कोवीड हॉस्पिटल रुग्णांना परस्पर दाखल करून न घेता या प्रणालीवर नोंदणी केलेल्या प्रतिक्षा यादीतीलच रूग्णांना भरती करून घेतील, यामुळे गरजू रुग्णांना बेड उपलब्ध होणार आहे.\nपोर्टलच्या माध्यमातून 56 रुग्णांना मिळाले बेड\nचंद्रपूर दि.4, जिल्ह्यात कोराना रुग्णांना चंद्रपूर शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयात सहजरित्या ऑकसीजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘चंद्रपूर कोविड-19 पेशंट मॅनेजमेंट पोर्टल’ सोमवारपासून कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर आज सायंकाळपर्यंत 120 रूग्णांची बेड मिळण्यासाठी नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 53 रुग्णांना ऑक्सीजनचे तर 3 रूग्णांना आय.सी.यू. असे 56 रूग्णांना बेड प्राप्त झाले आहे. 29 रूग्णांनी नोंदणी केल्यानंतर बेड घेण्यास नकार दिला आहे तर 35 रूग्ण बेडसाठी प्रतिक्षायादीत आहेत. पोर्टलवर सध्या चंद्रपूर शहरातल्या 28 रूग्णालयामधील 1296 बेडची नोंदणी करण्यात आली आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/05/remedesivir-should-be-made-available-by.html", "date_download": "2021-07-25T19:07:14Z", "digest": "sha1:NBFRZ456A745FYIHJQWXIR3LQJFYONW5", "length": 7419, "nlines": 62, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "रेमडेसिवीर रुग्णालयानेच उपलब्ध करुन द्यावे, नातेवाईकांना आणण्यास सांगू नये : नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकोरोना��ेमडेसिवीर रुग्णालयानेच उपलब्ध करुन द्यावे, नातेवाईकांना आणण्यास सांगू नये : नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय\nरेमडेसिवीर रुग्णालयानेच उपलब्ध करुन द्यावे, नातेवाईकांना आणण्यास सांगू नये : नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय\nमनोज पोतराजे मे ०१, २०२१ 0\nनागपूर : राज्यातील विविध भागांत रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला असतानाच नागपूरसह संपूर्ण विदर्भाला रेमडेसिवीरचं वाटप चुकीच्या पद्धतीने आणि कमी झाल्याच्या प्रकरणावर दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू आहे. 30 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेमडेसिवीर उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात महत्वाचा निर्णय देत राज्य सरकारच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. रेमडेसिवीर वाटपावरुन नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारलं आहे. राज्यातील कुठल्या जिल्ह्याला किती आणि का रेमडेसिवीर द्यायचे हे माहिती नाहीये, तसेच राज्य सरकारने अजूनही निश्चित केले नाहीये यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. विदर्भाला तातडीने रेमडेसिवीर द्या अशा सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता रुग्णालयानेच रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध करुन द्यायचे आहे. रुग्ण किंवा रुग्णांच्या नेतेवाईकांना प्रस्क्रिप्शन देऊन रेमडेसिवीर आणण्यास सांगू नये असा महत्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला आहे. नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांत रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. नागपुरमध्ये 10 दिवसांचा बॅकलॉग आहे म्हणजेच 25479 व्हायल्स कमी आहेत. अकोल्यात दिवसाला 300 ते 500 व्हायल्सचा तुडवडा आहे तर भंडार्याला दिवसाला 1110 रेमडेसिवीर लागतात पण फक्त 200 मिळाले आहेत. यावर विदर्भाला तातडीने रेमडेसिवीर देऊन दिलासा देण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत.\nवाचा :- आधी सांगितले निगेटिव्ह रिपोर्ट आला पॉझिटिव्ह संतापलेल्या तृतीयपंथीने ग्रामीण रुग्णालय गाठत कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 ���ोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5763", "date_download": "2021-07-25T18:02:20Z", "digest": "sha1:ULBIMRUMZIQMWWIVKQ7YEHUPJJWKMUX7", "length": 9830, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "बी अलर्ट: पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई बी अलर्ट: पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी\nबी अलर्ट: पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी\nमुंबई : आपल्या पाल्याचे आभासी अपहरण [fake kidnapping] करून खंडणीची मागणी करणाºया सायबर गुन्हेगारी क्षेत्रातील भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.\nसध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यात आरोपी आधी सोशल प्रोफायलिंग करून शक्यतो नोकरी करणाºया जोडप्यांना लक्ष्य करत असतात. अशावेळी त्यांचे पाल्य एकटे असल्याचा फायदा घेतला जातो. सायबर भामटे विविध ‘सोशल मीडिया’द्वारे अशा पाल्यांशी मैत्री करतात. त्यांचे छायाचित्र, पालकांची माहिती मिळवतात. त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात़ त्याच सुमारास सदर पालकांस खोटे व्हिडिओ बनवून किंवा फेक फोटो बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा संदेश पाठवतात. यानंतर पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी सांगितलेल्या बँक खात्यात जमादेखील करतात. (याठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसवले जाते.) अपहरणाचा आभास निर्माण केल्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात भरण्यास सांगितले असल्याने पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.\nवरील नमूद प्रकार विदेशात ज��स्त होत असले तरी आपणही सतर्क राहणे जरुरीचे आहे. त्यामुळे पाल्याकडे शक्यतो साधा फोन द्यावा. त्यामुळे तो जास्त सोशल मीडियावर वावरणार नाही आणि भामट्यांच्या संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल. तसेच, अशा प्रकारचे संदेश आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक ठाण्यात नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nNext articleमास्क, सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठी सरकारचे हे आदेश\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dgchunyip.com/mr/faqs/", "date_download": "2021-07-25T19:27:43Z", "digest": "sha1:U3LQ5JHVCVPIADRKJ22TUOMXYUUK42KU", "length": 8115, "nlines": 154, "source_domain": "www.dgchunyip.com", "title": "", "raw_content": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - डोंगगुअन चुन yip इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआपल्या दर काय आहेत\nआमच्या दर पुरवठा व अन्य बाजार घटकांवर अवलंबून बदलू शकतात. आम्ही आपल्या कंपनी नंतर आपण सुधारित किंमत सूची पाठवू अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nआपण किमान ऑर्डर प्रमाणात आहे का\nहोय, आम्ही सतत किमान ऑर्डर प्रमाणात असणे सर्व आंतरराष्ट्रीय आदेश आवश्यक आहे. आपण पुनर्विक्री पण किती लहान प्रमाणात मध्ये शोधत असाल तर, आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाइटवर तपासा शिफारस\nआपण संबंधित कागदपत्रे उपलब्ध करू शकतो का\nहोय, आम्ही विश्लेषण / सहत्वता प्रमाणपत्र समावेश सर्वात दस्तऐवज प्रदान करू शकता; विमा; मूळ, आणि इतर निर्यात दस्तऐवज जेथे आवश्यक.\nसरासरी आघाडी वेळ काय आहे\nनमुने, आघाडी ��ेळ बद्दल 7 दिवस आहे. वस्तुमान उत्पादन, आघाडी वेळ ठेव देयक प्राप्त केल्यानंतर 20-30 दिवस आहे. तेव्हा (1) आम्ही आपल्या ठेव प्राप्त झाली आहे आघाडी वेळा प्रभावी होण्यासाठी, आणि (2) आम्ही आपल्या अंतिम आपली उत्पादने मान्यता आहे. आमच्या आघाडी वेळा आपल्या अंतिम मुदत कार्य करत नाही तर, कृपया आपल्या विक्री आपल्या गरजा प्रती जा. सर्व प्रकरणांमध्ये आम्ही आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. बर्याच प्रकरणात आम्ही तसे करण्यास सक्षम आहेत.\nआपण देयक पद्धती कोणत्या प्रकारच्या स्वीकारत नाही\n: आपण आमच्या बँक खाते, वेस्टर्न युनियन किंवा Paypal पैसे शकता\nआगाऊ 30% ठेव, ब / एल प्रत विरुद्ध 70% शिल्लक.\nउत्पादन हमी काय आहे\nआम्ही हमी आमच्या साहित्य आणि कारागिरी. आमची वचनबद्धता उत्पादनांसह आपला समाधान आहे. हमी किंवा नाही, तो पत्ता आणि प्रत्येकाच्या समाधान सर्व ग्राहक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्या कंपनीच्या संस्कृती आहे\nआपण उत्पादने डिलिव्हरी सुरक्षित हमी का\nहोय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरा. आम्ही धोकादायक वस्तू खास धोका पॅकिंग आणि तापमान संवेदनशील आयटम सत्यापित कोल्ड स्टोरेज shippers वापरा. स्पेशॅलिस्ट पॅकेजिंग आणि मानक-नसलेला पॅकिंग आवश्यकता अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nकसे शिपिंग शुल्क काय\nवाहतूक खर्च आपण वस्तू निवडू मार्ग अवलंबून असते. एक्सप्रेस साधारणपणे सर्वात जलद पण सर्वात महाग मार्ग आहे. seafreight करून मोठा प्रमाणात सर्वोत्तम उपाय आहे. नक्की वाहतुक दर आम्ही फक्त आम्ही रक्कम, वजन आणि मार्ग माहिती असेल तर आपण देऊ शकता. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nअमेरिका कार्य करू इच्छिता\nNo.19 5 Xingye Rd Xiabian जि. चॅनगन टाउन डोंगगुअन सिटी Guangdong नीति. चीन\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. मार्गदर्शक ,हॉट उत्पादने ,साइटमॅप ,मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nMultimeter कसोटी पेन केबल घेऊन , Multimeter चौकशी कसोटी लीड , Pcb पडदा कीबोर्ड स्विच, Fpc OEM पडदा स्विच, Multimeter साठी केळी कसोटी लीड, कसोटी डिजिटल Multimeter साठी पिन ठरतो ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/midday-meal-account-for-grant-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-25T20:10:26Z", "digest": "sha1:7PENQEHWKCHYHG6LUZEYZ7CVO2HKDDRZ", "length": 9584, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 150 रुपयांच्या अनुदा��ासाठी 500 रुपयांचे खाते; शासनाच्या तुघलकी निर्णयावर पालक, शिक्षक नाराज", "raw_content": "\n150 रुपयांच्या अनुदानासाठी 500 रुपयांचे खाते\nनामपूर (जि.नाशिक) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (corona virus) शाळा बंद असल्या तरी पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना सरासरी तीन महिन्यांच्या अंतराने वाटप केले जात आहे. परंतु, उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरित न करता त्याऐवजी आहाराचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शासनाच्या या तुघलकी निर्णयामुळे दीडशे रुपयांच्या निधीसाठी पाचशे रुपयांचे बँक खाते उघडावे लागणार असल्याने पालक व शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. (midday-meal-account-for-grant-nashik-marathi-news)\nपालक, शिक्षकांकडून तीव्र नाराजी\nकेंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ च्या अंतर्गत एकवेळ कल्याणकारी योजनेचा उपाय म्हणून शालेय विद्यार्थ्यांना २०२१ च्या उन्हाळी सुटीत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, धान्याच्या प्रत्यक्ष खर्चाइतकी रक्कम डीबीटी योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचे परिपत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून नुकतेच निर्गमित करण्यात आले. विविध शासकीय लाभाच्या योजना व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे बँक बचत खात्यांची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे पोषण आहाराच्या अनुदानासाठी उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते काढावे लागणार आहे.\nअनेक विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्ध नाहीत. त्यातच आधारकार्ड अपडेट नसेल तर खाते उघडता येत नाही. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे आधार केंद्रे बंद आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असून, त्यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढणे धोकादायक ठरणार आहे. सध्या शालेय पोषण आहाराकरिता धान्यासाठी अनुज्ञेय असलेल्या दराप्रमाणे सुटीतील ३५ दिवसांचे अनुदान इयत्ता पहिली ते पाचवीकरिता १५६ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीकरिता २३४ रुपये अनुज्ञेय ठरणार आहे. त्यामुळे दीडशे रुपयांच्या निधीकरिता पाचशे रुपये भरून बँक खाते काढणे परवडणारे नाही, अशी ओरड पालकांकडून होऊ लागली आहे.\nहेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात\nदेशपातळीवर राबविली जाणारी शालेय पोषण आहार ही महत्त्वाकांक्षी योजना असून, यावर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. परंतु, केवळ सुटीच्या काळातील अनुदान विद्यार्थ्यांच्या खात्यावर देण्याचा काय उद्देश आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. यामुळे बँक खात्याअभावी लाखो विद्यार्थी अनुदानापासून वंचित राहतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून नियमित पोषण आहार देण्यात यावा. -देवीदास पवार, तालुका सरचिटणीस, बागलाण प्राथमिक शिक्षक संघ\nहेही वाचा: वय नसले तरी लग्न लावून द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/three-farmers-killed-in-lightning-strike-in-nagpur-district", "date_download": "2021-07-25T19:06:03Z", "digest": "sha1:R77NA2BACGYAUVDGTFB624BU7OJBU3LJ", "length": 7255, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले", "raw_content": "\nनागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले\nरामटेक (जि. नागपूर) : तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरिसिंह धोंडबा सोरते यांचे शेत आहे. मंगळवारी (ता. ६) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक वीज पडून कोसळल्याने शेतातील झोपडीत थांबलेल्या पाच पैकी तिघांचा (Three farmers killed) मृत्यू झाला. अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत. दिलीप मंगल लांजेवार (वय ४६, रा. डोंगरी), मधुकर पंधराम (वय ५२, रा. चोरखुमारी) व योगेश अशोक कोकण (वय २७, रा. चोरखुमारी) अशी मृतांची नावे आहेत. (Three-farmers-killed-in-lightning-strike-in-Nagpur-district)\nप्राप्त माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरीसिंह सोरते यांची शेती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात काम सुरू आहे. मंगळवारी शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतातील मजूर आसऱ्याच्या शोधात पळत सुटले.\nहेही वाचा: बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जल्ह्यातील आर्णी उद्या बंद\nयातील शेतमालक हरीसिंह सोरते (५२, रा. शीतल वाडी रामटेक), दिलीप मंगल लांजेवार (४२, रा. डोंगरी), ट्रॅक्टर मालक योगेश अशोक कोकण (३०, ��ा. चोरखुमारी), शेजारच्या शेतात गुरे राखत असलेले गुराखी मधुकर सावजी पंधराम (५९) व नातू नेहाल रामसिंग कुमरे (१२) दोघेही राहणार चोरखुमारी हे पाचही जण शेतातील झोपडीत थांबले. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.\nनेमका याचवेळी काळाने डाव साधला. काळ्याकुट्ट आभाळात जोरदार वीज कडाडली आणि झोपडीवर कोसळली. यात योगेश कोकण, मधुकर पंधराम, दिलीप लांजेवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून झोपडीतच असलेले हरीसिंह सोरते व नेहाल रामसिंग कुंभरे यांचे प्राण वाचले. ते यात किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-4791", "date_download": "2021-07-25T19:59:05Z", "digest": "sha1:FBO3R4B3IE5EMD63XB5IIH5QYJWB7PLQ", "length": 13879, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर\nग्रहमान : २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nग्रहमान : २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर\nमनाची उमेद चांगली राहील. व्यवसायात सुसंवाद साधून काम करण्यावर भर राहील. नोकरीत कामानिमित्ताने ओळखी होतील. प्रवास घडेल. बेरोजगारांना कामधंदा मिळेल. महिलांचा कामात वेळ जाईल. सामुहिक कामात पुढाकार राहील. नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. प्रकृतीची कुरकूर कमी होईल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.\nग्रहांची साथ मिळेल. नवीन योजना हाती घ्याल. व्यवसायात पूर्वीच्या अनुभवांचा चांगला उपयोग होईल. नोकरीत अधिकार व सवलतीची सुविधा मिळेल. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील. महिलांचा वेळ सत्कारणी लागेल. आनंदाची बातमी कळेल. प्रकृतीमान सुधारेल. तरुणांचा आत्मविश्‍वास बळावेल.\nतडजोडीचे धोरण अवलंबले तर विशेष लाभ होईल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. रागावर नियंत्रण ठेवलेत तर तुमचाच फायदा होईल. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागेल. टोकाचा निर्णय घेऊ नका. मतप्रदर्शन टाळा. महिलांनी संघर्ष व वाद टाळणे हितावह ठरेल. प्रकृतीची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांनी जादा आत्मविश्‍वास बाळगू नये. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल.\nनवीन जबाबदाऱ्या घेऊन त्यात यश मिळवाल. येणी वसुल होतील. नोकरीत कामाचा झपाटा राहील. प्रवास घडेल. बेरोजगार व्यक्तींना कामधंदा मिळेल. स्वतःचे काम पूर्ण करून इतरांनाही कामात मदत कराल. महिलांना मनाप्रमाणे वागण्याची संधी मिळेल. विचारांची देवाणघेवाण करता येईल. आध्यात्मिक प्रगती साधता येईल.\nएकमेका साहाय्य करू असे धोरण राहील. व्यवसायातील प्रश्‍न सामंजस्याने सोडवाल. विस्ताराचे बेत सफल होतील. नोकरीत लवचिक धोरण राहील. वरिष्ठांच्या तुमचेकडून बऱ्याच अपेक्षा राहतील. महिलांना गृहसौख्याचा आनंद घेता येईल. प्रियजन, आप्तेष्टांच्या भेटीचे योग येतील. वेळ मजेत जाईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती करता येईल.\nविनय व शालीनता अंगी बाळगून सभोवतालच्या व्यक्तींना आपलेसे करून घ्याल. व्यवसायात घेतलेले निर्णय अचूक ठरतील. नोकरीत मिळालेल्या संधीचा व वेळेचा योग्य उपयोग करून घ्यावा. महत्त्वाची मागे मार्गी लागतील. महिलांना केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. मनाजोगते\nवागता येईल. ध्येयपूर्ती होईल.\nतुमच्या मूडी व हट्टी स्वभावाला लगाम घालून व्यवसायात लक्ष घालावे. संयमाने वागून प्रश्‍न मार्गी लावावेत. नोकरीत प्रयत्नात सातत्य ठेवावे. तणाव कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहावे. महिलांचा उत्साह वाढेल. भावनेच्या भरात जादाची कामे कराल. अंथरूण पाहून पाय पसरा. मुलांकडून सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना प्रगतिकारक सप्ताह.\nव्यवसायात इतरांना कठीण वाटणार्‍या कामात यश संपादन कराल. केलेल्या कामाची शाबासकीही मिळवाल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कामात बदल होण्याची शक्यता. जोडधंद्यातून विशेष लाभ. महिलांना नवीन खरेदीचा आनंद मिळेल. तरुणांना मनपसंत जीवनसाथी भेटेल. प्रकृतीमान सुधारेल.\nतुमच्या स्वच्छंदी स्वभावाची चुणूक दिसेल. मनातील सुप्त इच्छा आकांक्षा साकाराल. आर्थिक चिंता मिटेल. नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नवीन ओळखीतून लाभ. वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. महिलांनी अनावश्यक खर्चावर बंधन ठेवावे. कामाची विभागणी करून देखरेख करावी. कुटुंबासमवेत सहलीला जाण्याचे बेत आखाल. विद्यार्थ्यांनी चिंतन व मनन करावे.\nप्रत्येक गोष्टीत नफा तोटा न बघता कामाचे महत्त्व ओळखून प्राधान्य दया. आर्थिक लाभ होतील. नोकरीत तुमची मते वरिष्ठांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. दगदग ध��वपळ कमी करा. कामात सहकारी मदत करतील. महिलांनी कामाचे वेळी काम करून इतर वेळी आराम करावा. विनाकारण कामे ओढवून घेऊ नयेत. तरुणांनी संयमाने वागावे.\nतुमच्या धीरगंभीर व विचारी स्वभावाचे दर्शन घडवाल. व्यवसायात हातातील कामांना प्राधान्य द्याल मगच नवीन कामांकडे वळाल. नोकरीत वेळ व कृती यांची योग्य सांगड घालून कामांना गती द्याल. कमीत कमी चुका करून प्रगती साधाल. महिलांनी न चिडता खुबीने सभोवतालच्या व्यक्तींकडून कामे करवून घ्यावीत. कामात गुप्तता राखावी. निराशावादी दृष्टिकोन बाजूला ठेवून प्रगती करावी.\nभावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानून कृती कराल. नाचरेपणा कमी करून कामांवर लक्ष केंद्रित कराल. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. अधिक गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. नोकरीत हलके कान न ठेवता तारतम्य बाळगावे. वरिष्ठ व सहकाऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नये. विसंबून न राहता कामे करावीत. महिलांनी पैशाची काळजी करू नये. अवाजवी खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन खरेदीचा मोह होईल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/topics/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1/", "date_download": "2021-07-25T20:04:21Z", "digest": "sha1:QOZKBIXZESZCZWDYJEVSZFALCYKPRZG3", "length": 3858, "nlines": 49, "source_domain": "marathit.in", "title": "कोविड - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\nकोरोनाचा कहर असतानाच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची पहिली केस भारतात सापडली. त्यानंतर ८५ देशात डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिकेत…\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/rashtrapati-bhavan-did-not-confuse-netaji-subhash-chandra-bose-with-actor-prosenjit-chatterjee/", "date_download": "2021-07-25T18:17:28Z", "digest": "sha1:5HD3U5SZI7Q44YPNGXTM63D2CQI3Y5UX", "length": 14032, "nlines": 92, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबुंचेच, सोशल मीडियावरील दावे चुकीचे! | CheckPost मराठी", "raw_content": "\nराष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबुंचेच, सोशल मीडियावरील दावे चुकीचे\nनेताजी सुभाषचंद्र बोस (netaji subhash chandra bose) यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात सुभाषबाबूंच्या पोर्ट्रेटचे अनावरण केले. याच दिवशी राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात पोस्ट टाकण्यात आली.\nकाल म्हणजे २५ जानेवारी रोजी सोशल मीडियावर अनेकांकडून दावा केला गेला की राष्ट्रपतींनी ज्या पोर्ट्रेटचे अनावरण केले आहे, ते सुभाषबाबुंचे नसून सुभाषबाबूंवरील ‘गुमनामी’ या चित्रपटात नेताजींची भूमिका निभावणाऱ्या बंगाली अभिनेता प्रसेनजीत चॅटर्जी यांच्या पेंटिंगवरून बनविण्यात आले आहे.\nबरखा दत्त, राजदीप सरदेसाई, सिद्धार्थ भाटिया, रोहिणी सिंग, सागरिका घोष, स्वाती चतुर्वेदी यांसारख्या ख्यातनाम पत्रकारांनी तसेच पश्चिम बंगाल काँग्रेस, तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा, छत्तीसगढ काँग्रेसमधील मंत्री टीएस सिंग देव यांसारख्या राजकारण्यांनी आणि रिचा चड्ढा, स्वरा भास्कर या अभिनेत्रींनी देखील असेच दावे करत राष्ट्रपती भवनावर अक्षम्य चूक केल्याचा आरोप करत हे पोर्ट्रेट मागे घेण्याची मागणी केली.\nराष्ट्रपती भवनाकडून अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबूंचे नसून अभिनेता प्रोसेनजित चॅटर्जी यांच्या पेंटिंगवरून बनविण्यात आल्याचे दावे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला लागल्यानंतर सुभाषबाबूंचे नातू चंद��रकुमार बोस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सुभाषबाबूंचा फोटो पोस्ट करत पोर्ट्रेट सुभाषबाबूंचेच असल्यावर शिक्कामोर्तब केलं.\nचंद्रकुमार बोस यांनी यांनी सुभाषबाबूंचा फोटो ट्विट करत याच फोटोवरून ख्यातनाम चित्रकार परेश मैती यांनी बनवलेल्या सुभाषबाबूंच्या पोर्ट्रेटचे २३ जानेवारी २०२१ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण करण्यात आल्याची माहिती दिली.\nपडताळणी दरम्यान आम्हाला बंगाली अभिनेते प्रोसेनजित चॅटर्जी यांचं देखील ट्विट मिळालं. राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल्या नेताजींच्या पोर्ट्रेटचा फोटो ट्विट करताना प्रोसेनजित चॅटर्जी यांनी नेताजींच्या स्मरणार्थ साकारलेल्या अप्रतिम कलाकृतीबद्दल चित्रकार परेश मैती यांचं अभिनंदन केलंय.\nचंद्रकुमार बोस यांच्या ट्विटनंतर चुकीच्या दाव्यांसह हा फोटो शेअर केलेल्या अनेक नामवंत पत्रकार, राजकारणी आणि कलाकारांनी आपले ट्विट्स डिलीट केले आहेत. बऱ्याच जणांनी याविषयीचे ‘फॅक्ट चेक’ देखील ट्विट केले आहेत.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस (netaji subhash chandra bose) यांच्या पोर्ट्रेटसंदर्भात करण्यात आलेले दावे चुकीचे आहेत.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबूंचेच असून ख्यातनाम चित्रकार पद्मश्री परेश मैती यांनी ते बनवले आहे.\nहे ही वाचा- ममता बॅनर्जींचे मुस्लीम प्रेम दाखवण्यासाठी ‘बंगाल भाजप’ने शेअर केला एडीटेड व्हिडीओ\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेल��� नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nसुभाषचंद्र बोस यांच्यासमवेतच्या फोटोमधील व्यक्ती गजानन महाराज नाहीत\n[…] हे ही वाचा- राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेल… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/08/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD.html", "date_download": "2021-07-25T17:58:10Z", "digest": "sha1:PC3THCPNQLJ2FHR575REYHNOIOVIBXFS", "length": 10689, "nlines": 103, "source_domain": "itechmarathi.com", "title": "श्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी - श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा हे खास फोटोज् -", "raw_content": "\nश्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा हे खास फोटोज्\nश्रीकृष्ण जन्माष्टमी शुभेच्छा मराठी – श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवा हे खास फोटोज्\nJanmashtami 2019 wishes: कृष्ण भक्तांसाठी जन्माष्टमी हा खूप मोठा सण आहे. हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय जल्लोषात हा सण साजरा केला जातो. याच निमित्ताने आपण आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना देखील द्या खास शुभे���्छा\nसंपूर्ण भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या धोंडा मी आणि आनंदात साजरी केली जाते.आता या डिजिटल युगात डिजिटल माध्यमातून देखील सर्व सण उत्सव साजरे केले जातात.\nआपण खास निवडलेले फोटोज आणि संगीत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुम्ही डाऊनलोड करून आपल्या मित्र आणि नातेवाईकांना पाठवू शकतात.\nगोकुळ मध्ये होता ज्यांचा वास तो पिकांसोबत जाने रचला त्रास यशोदा देवकी ज्याची मैया तो साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैया गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\nगोकुळ मध्ये होता ज्याचा वास गोपिका सोबत जाणार असलास की ज्याची मैया तो सर्वांचा लाडका श्री कृष्ण कन्हैया गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\nश्रीकृष्ण्ण ज्याचं नाव गोकुळधाम अशा श्री भगवान कृष्णालााा आमचा शतशः प्रणाम गोकुु गोकुळाष्टमीच्या्या हार्दिक शुभेच्छा.\nराधेची भक्ती बासरी गोडी लोण्याचा स्वत सोबतीला गोपीनाथ मिळून साजरा करून श्रीकृष्ण जन्म दिवस हा खास दिवस गोकुळाष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा\nहे सर्व गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा संदेश आणि मेसेजेस, गोकुळाष्टमी शुभेच्छा फोटो HD photos तुम्ही डाऊनलोड करून फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून आपल्या मित्रांपर्यंत पोहचू शकत.\nRealme smart TV जाणून घ्या किंमत आणि काय आहे खास \nJio Phone New update: जिओ फोन मधील व्हाट्सअप मध्ये आल्या आहेत या नवीन सुविधा\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,अ��ा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/cesarean-delivery-and-shocking-facts/", "date_download": "2021-07-25T20:05:40Z", "digest": "sha1:VK4DUJBTQAZV4BB4B5JHXD6AWFNKTWCV", "length": 8260, "nlines": 75, "source_domain": "marathit.in", "title": "सिझेरियन प्रसुती आणि काही धक्कादायक सत्य - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nसिझेरियन प्रसुती आणि काही धक्कादायक सत्य\nसिझेरियन प्रसुती आणि काही धक्कादायक सत्य\nआजकाल नॉर्मलपेक्षा सिझेरियन पद्धतीने (ऑपरेशनद्वारा) बाळाला जन्म देण्याचं प्रमाण वाढलयं. दरम्यान सिझेरियन पद्धतीबाबत लोकांच्या मनात अनेक समज – गैर समज आहेत. अशाच काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही नक्की जाणून घ्या.\nजगात असे अनेक देश आहेत जेथे आईची दुसरी प्रसुती ही सिझेरियन पद्धतीने केली जाते.\nब्राझिल, टर्की, इजिप्त या देशांमध्ये केवळ 50% महिलांची प्रसुती ही सिझेरियन पद्धतीने केली जाते.\nभारतात सिझेरियनबाबत फार वाईट अवस्था नाही. भारतातील काही प्रमुख राज्यात, मेट्रो सिटीमध्ये सिझेरियन पद्धतीने प्रसुती करण्याचे प्रमाण अधिक आहे.\nदिल्लीतील खाजगी रूग्णालयात 65% मुलांचा जन्म सिझेरियन पद्धतीद्वारा होतो. काही महिला त्यांच्या मर्जीने असे करतात तर काहीवेळेस डॉक्टर रूग्णांवर दबाव टाकतात.\nभारतासारख्या देशात आरोग्यव्यवस्थेला ‘व्यवसाय’ म्हणून पाहिले जात असल्याचे चित्र आहे. अशात नैसर्गिक प्रसुती झाल्यास बाळ आणि आई कमीत कमी वेळ रुग्णालयात राहतात तर या उलट सिझेरियनमध्ये आई आणि बाळाला अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागत असल्याने हॉस्पिटलला, डॉक्टरांना आर्थिक फायदा होतो.\nएकदा सिझेरियन झाल्यास पुढील प्रसुतीच्या वेळेसदेखील सिझेरियन करावे लागते असा अनेकांचा समज आहे. मात्र एका प्रसुतीनंतर सामान्यपणे 2 वर्षात स्त्रियांचे शरीर पुन्हा सामान्य होते. मात्र केवळ ‘आर्थिक’ फायदा पाहण्यासाठी अनेकदा डॉक्टर स्त्रियांपासून ही गोष्ट लपवून ठेवतात.\nडॉक्टर आणि एक्सपर्टचा सल्ला पाहता सिझेरियन प्रसुती हा एक मोठा धोका असतो. स्त्रीच्या शरीरातून बाळाला काढण्यासाठी चिरफाड करावी लागते. शस्त्रक्रियेचा हा प्रकार आईसा��ी वेदनादायी असतो.\nम्हणून वाकून नमस्कार करतात\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kokanbhatkanti.com/place/car-on-rent/", "date_download": "2021-07-25T17:51:06Z", "digest": "sha1:QSL6XRCI3NUA4Q3TKFCKUELZBJSWLJKE", "length": 3599, "nlines": 89, "source_domain": "www.kokanbhatkanti.com", "title": "Car on Rent - Travel Services in Mumbai - Kokan Bhatkanti", "raw_content": "\nCar On Rent : मुंबईहून संपुर्ण महाराष्ट्रात खास कौटुंबिक सहलीसाठी\nशाळेचे परिक्षेचे दिवस संपून आता सुटीचे दिवस लवकरच सुरू होतील. मुंबईहून आपल्या गावाकडे सहकुटूंब जाण्यासाठी सर्वांचीच गडबड असेल. तसेच, आपला वीकेंड आपल्या कुटुंबासोबत कोठेतरी एखाद्या शांत, निसर्गरम्य ठिकाणी घालवण्याची आपली इच्छा असेल.\nआपण मुंबई येथे रहात असाल आणि मुंबईहून महाराष्ट्रातील कोणत्याही ठिकाणी आपल्याला जायचे असेल तर फक्त फॅमिलीकरिता खास इनोव्हा गाडी वाजवी दरात भाड्याने उपलब्ध आहे.\nकोणत्याही यात्रेकरिता अथवा कौटुंबिक सहलीकरिता आपणांस जायचे असल्यास ही गाडी आपण बुक करू शकता. तेव्हा, आपली आजच सहल बुक करण्याकरिता रुपेश कदम यांना 9820434776 या क्रमांकावर संपर्क करा.\nही गाडी केवळ कौटुंबिक सहलीसा��ीच भाड्याने देण्यात येते.\nHello, I am interested in [Car On Rent : मुंबईहून संपुर्ण महाराष्ट्रात खास कौटुंबिक सहलीसाठी]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9924", "date_download": "2021-07-25T20:03:30Z", "digest": "sha1:OIPAJQNSZKZV7OZLBOCY24CEQZMMHOC2", "length": 11331, "nlines": 137, "source_domain": "abhivrutta.com", "title": "भंडारा रुग्णालय जळीतप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार : आरोग्यमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome पूर्व विदर्भ भंडारा रुग्णालय जळीतप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार : आरोग्यमंत्री\nभंडारा रुग्णालय जळीतप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार : आरोग्यमंत्री\nBHANDARA KIDS BURNING : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून ही समिती शासनाला तीन दिवसात अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. बेफिकिरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nभंडारा जिल्हा रुग्णालयाला आज दुपारी भेट दिल्यानंतर श्री. टोपे बोलत होते. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते.\nजिल्हा रुग्णालयातील घटनास्थळाची पाहणी करताना त्यांनी आगीचे नेमके कारण, रुग्णालयाचे फायर एक्स्टींग्विश आणि इतरही सुरक्षात्मक बाबींचे ऑडिट अशा सर्व बाबींची ही समिती चौकशी करेल.या समितीत संबंधित विषयांचे तज्ञ समाविष्ट करण्यात आले आहेत.\nस्ट्रक्चरल, फायर आणि एक्स्टींग्विश ऑडिट आणि रुग्णालयात नेमका स्फोट होण्याच्या कारणांबाबतही ही समिती शासनाला अहवाल सादर करेल असे सांगून श्री. टोपे म्हणाले, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. मृत पावलेल्या बालकांच्या कुटुंबियांच्या भावना मी समजू शकतो. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी ही समिती गठित केली आहे. या घटनेशी संबंधित सर्व संबंधितांची तसेच प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे. बेफिकीरी दाखवणाऱ्या तसेच दोषी असणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून ���तर बालकांचा जीव वाचविणाऱ्या परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.\nनागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी आरोग्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या दालनात सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nभोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विश्वजित कदम उपस्थित होते.\nभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षितस्थळी हलविले\n10 बाळांचा मृत्यू, रुग्णालयाचे आॅडिट करण्याचे निर्देश\nPrevious articleभंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षितस्थळी हलविले\nNext articleभंडारा घटनेच्या चौकशीचे आदेश; वाचलेल्या बालकांवर उपचार\nपाच हजारांची लाच स्वीकारताना एकास अटक\nमहानिर्मितीकडून राखेची उपयोगिता वाढविण्यावर भर : डॉ.नितीन राऊत\nवसंतराव नाईकांमुळेच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/exam/postman-mailguard-exam-questions-2021/", "date_download": "2021-07-25T19:14:25Z", "digest": "sha1:Z2BM4NQYR3ZO333K5AKNG63K7UHPMXEK", "length": 8439, "nlines": 107, "source_domain": "marathit.in", "title": "पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 24 January 2021 |Postman Mailguard Exam Questions - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nमहाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती 2021 प्रश्न 24 January 2021\nसर्व Shift सामान्य ज्ञान चे एकत्रित प्रश्न\n1.माधवगड राष्ट्रीय उद्यान कोठे आहे .\n2. दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे.\n3. भवानी कोणत्या नदीची उपनदी आहे..\n४. पानिपत चे दुसरे युद्ध कोणा कोनात झाले.\n5. मूलभूत कर्तव्ये एकूण किती आहेत.\n6.) 2020 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा को��त्या राज्याच्या होत्या.\n8)मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि वडीलांचे कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्ती ने टाकण्यात आले\n1. मुलभूत कर्तव्य किती\n2 बारडोली हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे\n३ भवानी हि कोणत्या नदी ची उपनदी आहे\n४ घटना दुरुस्ती ८६ ५ २०२० मध्ये सर्वात जास्त विधानसभा कोठे आहेत\n६ लोकमान्य हि पदवी कोणत्या समाजसुधारक स दिली\n७ बैरुत हि राजधानी कोणत्या देशाची आहे – लेबनॉन\n८ भारतीय संरक्षण दलाचे सुप्रीम कमांडर कोण\n९ बांधवगड नेशनल पार्क कोठे आहे\n१० खालील पैकी गोवा राज्यातील नेशनल पार्क कोणते\n११ आज डुइंग बिझनेस अहवाल कोणत्या संस्थेने सादर केला\n१२ २०१८ सालचा सिओल शांती पुरस्कार कोणत्या भारतीयास मिळाला\nशेर ये पंजाब कोणाला म्हणता\n1 शांती साठी 2018 मदे कोणाला पुरस्कार देण्यात आला\n2 बांधवगड धरण कुट आहे\n3 लोकमान्य ही पदवी कोणाला दिल\n3.पंजाब च सिंह कोणाला म्हटले आहे\n4.दुसरे महायुध्द 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाले….\n3) शांती नोबल price\n5) पंजाब चा सिंह\n6) 2020 मध्ये पहिल्या महायुध्याला किती वर्ष झाले\n9)2 प्रश्न नीतीशास्त्र वर होते\n10) कोईमबातूर कोणत्या राज्यात आहे\n11) सर्वाधिक घनता असलेले राज्य\n12) Tso mori lake कोणत्या राज्यात आहे \n13) पंचमहाव्रते कोणत्या धर्माशी संबंधित आहेत\n15) सत्याग्रह सभा कोणी स्थापन केली\n16) CONGRESS अध्यक्ष – 1929चे अधिवेशन\n17)एशियाटिक socity ऑफ bengal स्थापना कोणी केली\nमहाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard Bharti Questions\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक���षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.bytesofindia.com/newsdetails/?NewsId=4653348465429706771&title=PNG%20jwellers%20launched%20two%20new%20stores&SectionId=4907615851820584522&SectionName=Press%20Release", "date_download": "2021-07-25T18:40:02Z", "digest": "sha1:JBEEXEFLAQ26KHIP7DPUXBSA53AOKPQP", "length": 11381, "nlines": 65, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "पीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू", "raw_content": "\nWriters Club eBooks / Magazines Following # लोकल # भ्रमंती # पुस्तक परिचय # पुस्तकाचं पान # मनोरंजन # एनजीओ\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे दोन नवीन दालने सुरू\nउंड्री आणि मंचर येथील दालनांचे उद्घाटन\nपुणे : शहराच्या विस्तारत असलेल्या उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यात आपले स्थान अधिक भक्कम करत सर्वांत विश्वासार्ह ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने उंड्री व मंचर येथे नवीन दालने सुरू केली आहेत.\nउंड्री येथील दालनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले, तर मंचर येथील दालनाचे उद्घाटन अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व अन्य मान्यवर उपस्थित होते. या दोन्ही दालनांसह पीएनजी ज्वेलर्सची आता ३७ दालने आहेत.\nया दोन्ही नवीन दालनांच्या प्रारंभाबाबत बोलताना सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘नवीन दालन सुरू करणे आणि नव्या बाजारपेठेत प्रवेश करणे आमच्यासाठी कायमच एक उत्साहपूर्ण घटना असते. पीएनजी कुटुंब विस्तारत असून, आमच्या ग्राहकांना अधिक चांगली आणि जलद सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू. दागिन्यांचे व्यापक पर्याय, प्रगत सुविधा आणि अविरत सेवा यांमुळे ग्राहकांना खरेदीचा एक आनंददायी अनुभव मिळेल.’\nते पुढे म्हणाले, ‘पुण्याचा विस्तार चहूबाजूने होत असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणांपासून उपनगरांपर्यंतचे अंतर वाढत चालले आहे. त्यामुळेच ग्राहकांनी प्रवास करून मध्यवर्ती ठिकाणी येण्यापेक्षा जिथे ग्राहक आहेत, तिथेच आम्ही पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत विविध उपनगरांमध्ये व पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पीएनजीचा विस्तार होत असून, त्यात आज उंड्री व मंचरचा समावेश होत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दोन दालनांच्या सादरीकरणामुळे जिल्ह्यातील आमचे स्थान मजबूत होणार आहे.’\nधनत्रयोदशीला दागिने खरेदीसाठी लोकांची गर्दी पुणे : दिवाळीचा उत्साह आता बा���ारपेठेत जाणवू लागला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर दागिने खरेदीसाठी लोकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.\nपीएनजी ज्वेलर्सचे औंधमध्ये पहिले फ्रँचायजी स्टोअर पुणे : भारतातील सर्वांत विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड असलेल्या पीएनजी ज्वेलर्सने फ्रँचायजी क्षेत्रामध्ये प्रवेश केला असून, त्यांनी आपले पहिले फ्रँचायजी स्टोअर औंध येथे सुरू केले आहे. याचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर अभिनेत्री रवीना टंडन हिच्या हस्ते करण्यात आले.\nपीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर\nरांका ज्वेलर्सचे बारावे दालन कोंढवा येथे सुरू पुणे : १४० वर्षाची परंपरा असलेल्या सुप्रसिद्ध रांका ज्वेलर्सच्या बाराव्या सुवर्ण दालनाचा नुकताच कोंढवा येथे शुभारंभ झाला. पाच हजार चौरस फुटांच्या या प्रशस्त सुवर्णदालनाचे उद्घाटन रांका परिवारातील आजीपासून ते नातीपर्यंतच्या महिला, मुली या सर्वांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रांका परिवाराला शुभेच्छा\n# BOI # भ्रमंती # पुस्तक परिचय # टेस्टी-यम्मी # थिंक टँक # व्यक्ती आणि वल्ली # स्त्री-शक्ती # लोकल # तरुणाई # दिनमणी\nMy District - माझा जिल्हा\nलोकल भ्रमंती पुस्तक परिचय पुस्तकाचं पान मनोरंजन एनजीओ सिनेमा थिंक टँक तरुणाई टेस्टी-यम्मी व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\nही लिंक शेअर करा\nव्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/06/Did-you-sell-the-self-esteem-of-OBCs-for-power-Gopichand-Padalkar-criticizes-OBC-ministers.html", "date_download": "2021-07-25T19:55:17Z", "digest": "sha1:3YEVO5BNAL4JI6L5CD5Z2OXTAJQTTHDL", "length": 8966, "nlines": 100, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का?” : गोपीचंद पडळकर यांची ओबीसी मंत्र्यांवर टीका", "raw_content": "\nHomeसांगली“तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का” : गोपीचंद पडळकर यांची ओबीसी मंत्र्यांवर टीका\n“तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का” : गोपीचंद पडळकर यांची ओबीसी मंत्र्यांवर टीका\nसांगली : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शत प्रती शत ओबीसी उमेदवार देण्याची फडणवीसांनी काल घोषणा केलीय, त्यावर आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर एकदम जळजळीत टीका केलीय.\nपडळकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालंय. आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय. जिथं ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात “जो पर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही” पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का आता बास झालं. ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वास घात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल. आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच. तुमच्या गढ्यांना धक्का द्यायला आम्ही येतोय.\nपुढे ते म्हणाले, ओबीसीं बांधवांसोबत दगाफटका करणाऱ्या आघाडी सरकारला मा. देवेंद्र फडणवीसांनी चोख उत्तर देत येणाऱ्या निवडणूकांमध्ये भाजपाच्या सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल समस्त ओबीसी बहुजन बांधवांतर्फे मी मा. फडणवीसांचे आभार मानतो. व मला विश्वास आहे या निर्णयाला समस्त बहुजन जनता साथ देईल असे पडळकर म्हणाले.\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2008/12/blog-post_21.html", "date_download": "2021-07-25T19:52:52Z", "digest": "sha1:CR7YPACWGG4WP56PTAMURLCS44Z7QEOM", "length": 18467, "nlines": 264, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: यॉर्क मिन्स्टर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूजियम फक्त तीस बत्तीस वर्षे जुने आहे आणि त्यात दाखवण्यात येत असलेला रेल्वेचा इतिहास सुमारे दोनशे वर्षांचा आहे, पण यॉर्क शहराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि त्याच्या खुणा जागोजागी शिल्लक आहेत. यॉर्क मिन्स्टर हे त्यातील सर्वात भव्य आणि प्रेक्षणीय स्थान आहे. रोमचे सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅप्टर व कोलोनचे कॅथेड्रल यांच्या पठडीतील ही इमारत तशीच ऐतिहासिक, विशालकाय आणि सौंदर्याने नटलेली आहे.\nमिन्स्टर हा शब्द मोनॅस्ट्री या शब्दावरून आला. एक प्रकारचा मठ किंवा पीठ असा त्याचा अर्थ होतो. धर्मगुरू, धर्मोपदेशक, धर्मप्रसार करणारे वगैरे लोकांचे प्रशिक्षण, धर्माच्या अभ्यासासाठी पुरातन ग्रंथांचे वाचन, त्यातील शिकवण अंगी रुजवण्यासाठी आचरण संहिता वगैरे सगळे अशा ठिकाणी योजण्यात येते. पण यॉर्क मिन्स्टरमध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य लोकांना प्रार्थना व धार्मिक विधी करण्याची मुभा आहे. या अर्थी गेली कित्येक शतके ते एक कॅथेड्रलच आहे. नव्या बिशप व आर्चबिशप मंडळींना इथेच त्यांच्या पदाची दीक्षा दिली जाते. या जागेला आजही धार्मिक व ऐतिहासिक असे दोन्ही प्रकारचे महात्म्य आहे. त्यामुळे तिथे भाविक आणि पर्यटक या दोन्ही प्रकारच्या लोकांची सदै��� गर्दी असते.\nरोमन साम्राज्याच्या काळात या जागी त्यांचे लश्करी ठाणे होते. रोमन सम्राटाचे प्रतिनिधी इथून उत्तर इंग्लंडचा राज्यकारभार पहात. इसवी सन तीनशे सहा मध्ये तत्कालिन रोमन सम्राट खुद्द इकडे आला असता इथेच मरण पावला आणि त्याच्याबरोबर आलेल्या राजकुमार कॉन्स्टन्टाईनला सीजर घोषित केले गेले. त्याने रोमला जाऊन राज्यकारभार आपल्या हातात घेतला. पाचव्या शतकात रोमन साम्राज्याची इंग्लंडवरील सत्ता कमकुवत होऊन स्थानिक राज्यकर्त्यांनी सत्ता काबीज केली. सहाव्या शतकात तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रभाव आला आणि एक प्रार्थनास्थळ बांधण्यात आले.\nसध्या उभ्या असलेल्या इमारतीचे बांधकाम बाराव्या शतकात सुरू झाले आणि तब्बल अडीचशे वर्षे ते चालले होते. या दरम्यान कामगारांच्या किती पिढ्यांनी तिथे काम केला असेल क्रॉसच्या आकाराच्या या इमारतीची लांबी १५८ मीटर इतकी आहे तर रुंदी ७६ मीटर इतकी. सगळेच हॉल निदान दहा पंधरा पुरुष उंच आहेत. छताकडे पहाण्यासाठी मान शक्य तितकी उंच करून पहावे लागते. याचा मध्यवर्ती टॉवर साठ मीटर इतका म्हणजे सुमारे वीस मजली इमारतीएवढा उंच आहे. अशा अवाढव्या आकाराच्या या इमारतीचा चप्पा चप्पा सुरेख कोरीव कामाने व रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला आहे.\nही इमारत बांधतांना त्यापूर्वी तिथे असलेल्या वास्तू पूर्णपणे नष्ट केल्या नाहीत. तिचे बांधकाम चाललेले असतांना चर्चचे सगळे धार्मिक विधी तिथे अव्याहतपणे चालू होते आणि भाविक त्यासाठी तिथे येतच होते. त्यामुळे अगदी रोमन साम्राज्याच्या काळाइतक्या पूर्वीच्या इमारतींचे अवशेष आजही तळघरात पहायला मिळतात. त्यांच्या माथ्यावरच नवीन बांधकाम केले गेले. ते मात्र मध्ययुगातील अप्रतिम कलाकौशल्याने पूर्णपणे नटलेले आहे.\nजागोजागी अनेक पुराणपुरुषांचे पूर्णाकृती किंवा त्याहून मोठे भव्य पुतळे ठेवले आहेत तसेच येशू ख्रिस्ताच्या जीवनातील विविध प्रसंगांची चित्रे किंवा प्रतिकृती आहेत. पूर्वेच्या टोकाला जमीनीपासून उंच छतापर्यंत उंचच उंच अशी कमानदार ग्रेट ईस्ट विंडो आहे. त्यावर ११७ स्टेन्ड ग्लास पॅनेल्स बसवली आहेत. त्यातील प्रत्येकावर वेगळे चित्र रंगवलेले आहे. हिच्या आकारावरून या खिडकीला यॉर्कशायरचे हृदय असेही म्हणतात. त्याखेरीज इतर बाजूंच्या भितीवरसुद्धा अशाच प्रचंड आकाराच्या अनेक खिडक���या आहेत. पश्चिमेची ग्रेट वेस्टर्न विंडो सुद्धा सोळा मीटर उंच आणि आठ मीटर रुंद आहे. इतकी मोठी साधी भिंतदेखील केवढी मोठी असते त्यावर अनेक पॅनेल्स बसवून ती कांचकामाने मढवणे हे केवढे जिकीरीचे आणि मेहनतीचे काम आठशे वर्षांपूर्वी कसे केले असेल याची कल्पनाच करवत नाही. ते संपवायला अडीचशे वर्षे उगाच नाही लागली\nयॉर्क मिन्स्टरच्या विशाल सभागृहांमध्ये एका वेळेस चार हजाराहून अधिक लोक बसू शकतात. ख्रिसमस व ईस्टरला जी खास प्रार्थना केली जाते तेंव्हा इतक्या मोठ्या संख्येने भाविक इथे गर्दी करतात. रोजच्या रोज आणि दर रविवारी वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतातच. आपल्या देवळांमध्ये काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नाना विधी होत असतात त्याचाच हा पाश्चिमात्य प्रकार आहे. इथे मूर्तीदेखील असतात पण त्यांची पूजा न होता त्याच्या सान्निध्यात राहून परमेश्वराचे स्मरण केले जाते एवढेच. दुसरी गोष्ट म्हणजे चर्चमध्ये कोणालाही येण्यास प्रतिबंध नसतो. कोणी ख्रिश्चन असो वा नसो, तो तिथे येऊन दोन घटका बसू शकतो. त्याने तिथल्या वातावरणाचे गांभिर्य तेवढे पाळले पाहिजे.\nयॉर्क मिन्स्टरमधील एक एक चित्र व शिल्प पहायचे झाल्यास कित्येक दिवस लागतील. आमच्याकडे इतका वेळ नव्हता आणि आम्हाला कांही त्याचा अभ्यास करायचा नव्हता. तरी वर वर पाहतांनासुद्धा दीड दोन तास कसे गेले ते समजले नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nल��खमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nयोगायोग, पुनरुत्थान आणि पुनर्जन्म\nमेरि ख्रिसमस भाग २\nमेरि ख्रिसमस भाग १\nयॉर्कचे रेल्वे म्यूझियम (उत्तरार्ध)\nयॉर्कचे नॅशनल रेल्वे म्यूझियम (पूर्वार्ध)\nयॉर्कला भेट - भाग १\nझुकझुकगाडी - भारतातली आणि विलायतेतली - भाग१ ते ४\nतेथे कर माझे जुळती - भाग २ - स्वरभास्कर पं.भीमसेन...\nतेथे कर माझे जुळती - भाग १ - स्व.पांडुरंगशास्त्री ...\nमुंबई ते अल्फारेटा (भाग १,२,३)\nचोखी ढाणी - भाग ३\nचोखी ढाणी - भाग २\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11140", "date_download": "2021-07-25T19:54:27Z", "digest": "sha1:4XE4AXFHHWSM33VOCQGGA2IU2I3TT7W4", "length": 10963, "nlines": 136, "source_domain": "abhivrutta.com", "title": "परमात्मा कुठे आहे? | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome आध्यात्मिक परमात्मा कुठे आहे\nलोकांद्वारे विचारल्या जाणाºया अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की, परमात्मा कोठे आहे आपण आपल्या आत्म्या विषयी सुद्धा जाणू इच्छितो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे, जिथे आपल्याकडे बाह्य अंतरिक्षाविषयी माहिती उपलब्ध करण्यासाठी शक्तिशाली दुर्बिण आणि अवकाश याने आहेत. तसेच प्रत्येक परमाणुतील लहान कणाला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रे आहेत, तरीही विज्ञान याबाबत खुलासा करू शकत नाही की, ईश्वर या भौतिक ब्रम्हांडामध्ये कोठे आहे आपण आपल्या आत्म्या विषयी सुद्धा जाणू इच्छितो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे, जिथे आपल्याकडे बाह्य अंतरिक्षाविषयी माहिती उपलब्ध करण्यासाठी शक्तिशाली दुर्बिण आणि अवकाश याने आहेत. तसेच प्रत्येक परमाणुतील लहान कणाला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रे आहेत, तरीही विज्ञान याबाबत खुलासा करू शकत नाही की, ईश्वर या भौतिक ब्रम्हांडामध्ये कोठे आहे सत्य स्थिती अशी आहे की सृष्टीकर्ता आजपर्यंत बाह्य भौतिक मंडलांमध्ये भेटला नाही. संत महापुरुष शतकानुशतके सांगत आहेत की परमात्मा आपल्या अंतरी आहे. त्यांनी ध्यान-अभ्यासाद्वारे परमात्म्याला अंतरीच प्राप्त केले.\n काही लोक केवळ शरीर आणि मस्तिष्क यांना आराम देण्याचे एक माध्यम मानतात. संत आणि महापुरुषांकरिता मात्र, ध्यान अभ्यास परमात्म्याला अंतरी शोधण्याचा मार्ग आहे. ध्यान-अभ्यासाच्या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे मिळवू शक���ो की मृत्यूनंतर आपले काय होते आणि या भौतिक जीवनानंतर ही जीवन आहे का\nसर्व संतांनी मानवी शरीराला हरिमंदिर म्हटले आहे, ज्यामध्ये सृष्टिकर्ता राहतात. कारण आत्मा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये परमात्मा अस्तित्वात आहे. ध्यान-अभ्यास केल्याने आपण अंतरीच परमात्म्याला शोधू शकतो.\nध्यान-अभ्यास करण्याकरिता काय निर्देश आहे ध्यान-अभ्यास सहज, सोपी पद्धत आहे. आपण केवळ बसण्याकरिता एक शांत आणि आरामदायी जागा शोधूया, जिथे आपले मन आणि शरीर स्थिर होईल. आपण आपले डोळे बंद करून अंतरी पहावे काय दिसते ध्यान-अभ्यास सहज, सोपी पद्धत आहे. आपण केवळ बसण्याकरिता एक शांत आणि आरामदायी जागा शोधूया, जिथे आपले मन आणि शरीर स्थिर होईल. आपण आपले डोळे बंद करून अंतरी पहावे काय दिसते ध्यान-अभ्यासादरम्यान मन आपणास विचारांद्वारे विचलित करते, याच करिता अध्यात्मिक विज्ञानामध्ये आपण परमात्म्याच्या कोणत्याही नामाचा मानसिक रूपाने जप करतो. कारण मनातील विचारांपासून आपले ध्यान भटकता कामा नये. असे केल्याने आपण आराम व शांती अनुभवतो आणि आपल्या आत्म्यास अध्यात्मिक अनुभूती होईल, जी आपणास ईश्वराच्या शोधार्थ घेऊन जाईल.\nदररोज मानवी शरीराचा एका प्रयोगशाळेच्या रूपात उपयोग करून ध्यान-अभ्यासाची अध्यात्मिक साधना केल्याने आपणास कळेल की, ईश्वर कुठे आहे जेव्हा वैज्ञानिक ईश्वराला बाह्य अंतरिक्ष किंवा परमाणूतील सूक्ष्म कणांमध्ये शोधत असतात, तेव्हा आपण ध्यान-अभ्यासास बसून सृष्टीतील सर्वात मोठ्या रहस्याला स्वत: उलगडू शकू.\nPrevious articleनितीन गडकरी म्हणाले, नागपूरहून अमरावतीत दीड तासांत पोहोचणार… पहा कसे\nNext articleपालकमंत्री राऊत यांनी नागपुरातील कोरोना निर्बधांबाबत दिली ‘ही’ माहिती\nनित्य करूया नारळ अर्पण …..\nपितृदिन : आपण पिता-परमेश्वरास ही सन्मान व धन्यवाद दिले पाहिजे, जे आपल्या सर्वांचे सर्वोपरी पिता आहेत…\nआध्यात्मिक ….. गाण्यांतून गुणगान श्री विठ्ठलाचे\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नाग��ूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/nanded-district-coronaviurs-outbreak-updates-128521989.html", "date_download": "2021-07-25T18:36:47Z", "digest": "sha1:4O37HKS7JKMQQFNKTCJSU44ESARUQRZJ", "length": 8292, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nanded district coronaviurs outbreak updates | नांदेडात कोरोना येतोय नियंत्रणात; मृतांचा आकडाही दहाच्या आत; एक आठवड्यापासून दिलासादायक चित्र, रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nताण हलका:नांदेडात कोरोना येतोय नियंत्रणात; मृतांचा आकडाही दहाच्या आत; एक आठवड्यापासून दिलासादायक चित्र, रुग्णालयांमध्ये बेडची उपलब्धता\nनांदेड : शासकीय रुग्णालयात वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात आले.\n21 मेपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 13 हजार 988 जणांचे लसीकरण\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेडमध्ये हाहाकार माजवला. रोज दीड हजारावर कोरोनाबाधित, तर २५ च्या पुढे मृतांची संख्या होती. आठ दिवसांत यात कमालीची घट झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५० च्या आत, मृत्यूची संख्या १० च्या आत आली आहे. तूर्तास तरी आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. मार्चपासून जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागात दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत होती. वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडसाठी प्रतिक्षायादी वाढत चालली होती. शिवाय अंत्यविधीसाठीही वेटिंगवर राहण्याची वेळ आली होती. यासोबतच ऑक्सिजन, रेमडिसिवरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना पळापळ करावी लागली.\nजिल्हा प्रशासनाकडून विविध पातळीवर उपयायोजना करण्यात येत होत्या. दरम्यान, २५ मार्चपासून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावले होते. पुढे शासनानेही २२ एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करून कडक निर्बंध लागू केले होते. दरम्यान, बाजारपेठ पूर्णत: बंद असली तरी रस्त्यावर मात्र वाहतूक सुरूच होती. प्रशासनाने कडक पावले उचलून काही दिवस विनाकरण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली. तसेच महापालिका प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून दंड वसूल केला.\nया कारवाईमुळे बाजारपेठेतील गर्दी कमी होण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणज ग्रामीण भागातही गावबंदी, शेतात विलगीकरण, नियमित सॉनिटायझरच्या फवारण्या, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले सर्वेक्षण तसेच लसीकरण मोहीम, कोरोना चाचण्या वाढवून बाधितांवर उपचारामुळे रुग्णसंख्येचा वाढता आलेख कमी होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ८७ हजार ८९६ रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी ८३ हजार ८९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. सद्यःस्थितीत एक हजार ७२५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आजपर्यंत एक हजार ८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nरुग्णालयात खाटाही आहेत उपलब्ध\nनांदेड जिल्ह्यात १६ ते २३ मे या आठ दिवसांत रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४० टक्के नोंदवले गले आहे. २१ मेपर्यंत चार लाख १३ हजार ९८८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे खासगी व शासकीय रुग्णालयातील खाटाही रिकाम्या झाल्या आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ९८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात ८०, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये ३२ खाटा उपलब्ध आहेत.\n२१ मेपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १३ हजार ९८८ जणांचे लसीकरण\nकोरोनाबाधित आढळले मागील ८ दिवसांत - १२८३\nजणांच्या मृत्यूची नोंद ८ दिवसांत - ५३\nटक्के संसर्गाचा दर सध्या जिल्ह्यात - ५.१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A-2/", "date_download": "2021-07-25T18:23:55Z", "digest": "sha1:OWYGY45JCWXNPJAAQBZ7L2YV2XZAS4JQ", "length": 11027, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन; मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन; मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली\nएस. पी. बालसुब्रमण्यम यांचे निधन; मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली\nचेन्नई : मनोरंजन विश्वासाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गायक एसपी बालासुब्रमण्यम यांनी जगाचा निरोप घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यातून ते बरे होत असताना गुरुवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती. बालासुब्रमण्यम गुरुवारी लाइफ सपोर्टवर आहेत अशी माहिती रुग्णालयाने दिली होती.\nमात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली आहे. आणि देश आज एक दिग्गज गायकाला मुकला आहे. चैन्नईमधील रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूबाबत त्यांचा मुलगा एसपी चरण यांनी अधिकृत माहिती दिली. शुक्रवारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांचे निधन झाल्याची बातमी चरण यांनी दिली. ते 74 वर्षांचे होते. एसपी चरण यांनी डॉक्टर, हितचिंतक आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.\nबालासुब्रमण्यम यांना गेल्या महिन्यात कोरोनाचं निदान झालं होतं. 5 ऑगस्टला त्यांना एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपला व्हिडीओ जारी केला होता आणि आपण बरं असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली होती.\nत्यांच्या आजारपणाबद्दल समजल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यात आली होती. अनेकांनी त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. देशभरातील अनेक दिग्गजांनी देखील त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. मात्र त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दाक्षिणात्य सिनेमांतील संगितामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा होता. अभिनेता कमल हसन आणि अन्य काही अभिनेत्यांसाठी त्यांनी गाणी गायली होती. गुरुवारी अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या या गायक मित्राची हॉस्पीटलमध्ये जाऊन भेट देखील घेतली होती.\nकाही दिवसांपूर्वीच त्यांची कोरोना चाचणी नेगेटिव्ह आली. त्यांचा मुलगा एसपी चरण यांनीदेखील 19 सप्टेंबरला आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करत आपल्या वडिलांच्या आरोग्याबाबत माहिती दिली होती. माझे वडील आता व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांचे रिपोर्ट्स आणि इतर पॅरामीटर्सही नॉर्मल आहेत. आता ते पूर्णपणे ठिक आहे. लवकरात लवकरत त्यांना डिस्चार्ज मिळेल अशी आशा आम्हाला आहे.\nत्यांना कोणतंही संक्रमण नाही. मात्र फुफ्फुस, श्वासोच्छवास आणि शारीरिक शक्ती यामध्ये अजून सुधारणा होण्याची गरज आहे”, असं त्यांनी व्हिडीओतून सांगितलं होतं. 24 सप्टेंबरला हॉस्पिटलने जारीकेलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये असे सांगण्यात आले होते की गेल्या 24 तासांत त्यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांची प्रकृती खूपच गंभीर आहे, त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.\nदीपिकासोबत उपस्थित राहण्यासाठी रणवीरची विनंती\n‘तुमसे मिलने की तमन्ना; अभिनेता सलमान खान ट्विट\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/mobile-tech/oneplus-8t-mobile-launch-buy/", "date_download": "2021-07-25T19:23:33Z", "digest": "sha1:PZO3DESFF25QHP4WZ7YT2FIUFXEDGZO4", "length": 5499, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "OnePlus 8T स्मार्टफोन लवकरच होणार लाँच - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nOnePlus 8T स्मार्टफोन लवकरच होणार लाँच\nOnePlus 8T स्मार्टफोन लवकरच होणार लाँच\nOnePlus कंपनीचा नवीन ‘OnePlus 8T’ स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाँच होणार आहे.\nफोनमध्ये 120Hz रीफ्रेश रेटसह ६.५५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.\nOnePlus 8T ला चार कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP चा असेल.\nया व्यतिरिक्त 16MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 5MP मायक्रोलेन्स आणि 2MP पोर्ट्रेट लेन्स देण्यात येणार आहे.\nOnePlus 8T ला स्नॅपड्रॅगन 865 प्लस चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. फोन 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरे��� देण्यात येणार आहे.\nदरम्यान, स्मार्टफोनच्या किमतीबाबत कंपनीने अधिकृत माहिती दिली नसून हा फोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे.\nGoogle Duo’ TV वर सुद्धा करता येणार व्हिडिओ कॉलिंग\nशाओमीचा नवीन Redmi 9i स्मार्टफोन लाँच\nMS धोनी चाहत्यांसाठी Oppo ने लाँच केलं हा स्मार्टफोन\nGoogle Duo’ TV वर सुद्धा करता येणार व्हिडिओ कॉलिंग\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/category/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T20:10:53Z", "digest": "sha1:KO2SEPXY6IJO4IHF75N6BZQFZYVTWOIT", "length": 7252, "nlines": 160, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "हवामान Archives - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nआज पासून संपूर्ण राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता\nटीम होय आम्ही शेतकरी - July 10, 2021\nमान्सून झाला गायब पण, का जाणून घ्या देशात कुठे अडकला मान्सून; वरुणराजा कधी येणार भेटीला\nमान्सून ची चाहूल लागली…\n“तौक्ते” गेला आणि “यास” आला…\nचक्रीवादळांना नाव कोण व कसे देतात \nCyclone Tauktae : काय आहे ‘तोक्ते’चा अर्थ जाणून घ्या या चक्रीवादळासंबंधीची...\nटीम होय आम्ही शेतकरी - May 16, 2021\nयंदा मान्सून वेळेवर लावणार हजेरी, १ जूनला केरळमध्ये होणार दाखल\nटीम होय आम्ही शेतकरी - May 6, 2021\n यंदा देशात सरासरीच्या ९८ टक्के पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nटीम होय आम्ही शेतकरी - April 20, 2021\nराज्याच्या ‘या’ भागात विजांसह अवकाळी पावसाची शक्य\nटीम होय आम्ही शेतकरी - March 13, 2021\nहवामान बदलाचा मातीवर परिणाम\nटीम होय आम्ही शेतकरी - February 28, 2021\n राज्यात कमी-अधिक प्रमाणात होणार पाऊस\nटीम होय आम्ही शेतकरी - February 16, 2021\nशेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा; राज्यात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस\nटीम होय आम्ही शेतकरी - January 25, 2021\nजागतिक हवामान बदल आणि सेंद्रिय कर्ब\nटीम होय आम्ही शेतकरी - January 21, 2021\nपुढील दोन दिवस पावसाची शक्यता\nटीम होय आम्ही शेतकरी - January 8, 2021\nअवकाळी पाऊस उठलाय द्राक्षबागायतदारांच्या मुळांवर\nटीम होय आम्ही शेतकरी - January 5, 2021\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,870 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/supply-of-bad-pulses-to-anganwadi-children-should-be-thoroughly-investigated-128528494.html", "date_download": "2021-07-25T19:48:27Z", "digest": "sha1:5MITOFEQCU6RGCBSKF7YW3NT3AOVSQYG", "length": 6940, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Supply of bad pulses to Anganwadi children, should be thoroughly investigated | अंगणवाडी बालकांना निकृष्ट डाळीचा पुरवठा, सखोल चौकशी व्हावी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऔरंगाबाद:अंगणवाडी बालकांना निकृष्ट डाळीचा पुरवठा, सखोल चौकशी व्हावी\nऔरंगाबाद जिल्ह्याच्या अंगणवाडीतील बालकांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाच्या डाळी वाटप करण्यात आल्या आहेत, या डाळी खाऊन मुलांचे पोषण होईल का असे जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.\nगलांडे पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अंगणवाडीत 0 ते 3 वयोगटातील बालकांसाठी पूरक पोषण आहार पुरवठा केला जातो. हा आहार पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण सहकारी संस्था मुंबई यांनी तीन ठेकेदारांना नियुक्त केलेले आहेत. त्यांच्यामार्फत राज्यभरात या पोषण आहाराचा पुरवठा होतो. पूरक पोषण आहारअंतर्गत मसूर डाळ, मूग डाळ, तेल, मीठ, मिरची, हळद, चना, गहू आणि तांदूळ आदी साहित्य वाटप केले जाते.\nमागील महिन्यात पुरवठादाराने अंगणवाड्याना दिलेली मसूर डाळ, मूग डाळ अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील महिलांनी केल्या होत्या, या तक्रारींच्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी वैजापूर तालुक्यातील महागाव येथील अंगणवाडी क्रमांक-३ मध्ये जाऊन पोषण आहाराच्या धान्याची तपासणी केली. यावेळी मसूर डाळ व मूग डाळीचे पाकिटे फोडून तपासली असता, मूग डाळ अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून आले. शिवाय या पाकिटावर पुरवठादाराचे नाव, एक्सपायरी डेट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बॅच नंबर आधी कोणतीही माहिती नमूद नसल्याचे दिसून आले. हा प्रकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर आणले.\nजिल्ह्यात 3510 अंगणवाड्या असून, यात शून्य ते 3 वयोगटातील 1,25,775 लाभार्थी आहेत. सन 2020-21 या वर्षात ठेकेदारांना 28 कोटी 77 लाख 13 हजार 600 रुपयाचे बिल अदा करण्यात आल्याचे ते म्हणाले.\nजिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण शून्य करण्यासाठी पोषण आहार योजना राबवली जाते. बालकांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळाला पाहिजे. अशा निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा करून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा घृणास्पद प्रकार आहे. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करावी. संबंधित पुरवठादाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी आम्ही केली आहे. जि प आरोग्य सभापती गलांडे पाटील\nनिकृष्ट धान्य वाटप थांबवा\nपूरक पोषण आहारअंतर्गत मुगडाळ निकृष्ट असल्याच्या तक्रार गंगापूर तालुक्यातुन माझ्याकडे आली होती. निकृष्ट धान्य वाटप थांबवा, या घटनेची सखोल चौकशी करा, असे आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत.-महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3", "date_download": "2021-07-25T18:22:38Z", "digest": "sha1:GZ4UTVEQPP3MSTELAMRWVBJBWNLOAN6G", "length": 6448, "nlines": 112, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आशिया फुटबॉल मंडळ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआशिया फुटबॉल मंडळ (Asian Football Confederation) हे आशिया खंडामधील ४६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांप���की एक आहे. ह्या भागातील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी ए.एफ.सी.वर आहे. दर चार वर्षांनी ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी.द्वारे आयोजित केली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे.\nद फ्युचर इज एशिया\nइस्रायल हा देश भौगोलिक दृष्ट्या आशियामध्ये असला तरीही तो युएफाचा सदस्य आहे तसेच ऑस्ट्रेलिया देश ओशनियामधील ओशनिया फुटबॉल मंडळाचा सदस्य नसून २००६ सालापासून ए.एफ.सी.मध्ये सहभाग घेतो आहे.\n१.१ आसियान फुटबॉल मंडळ\n१.२ पूर्व आशिया फुटबॉल मंडळ\n१.३ दक्षिण आशिया फुटबॉल मंडळ\n१.४ मध्य आशिया फुटबॉल मंडळ\n१.५ पश्चिम आशिया फुटबॉल मंडळ\nए..एफ.सी.मधील ४७ देश पाच क्षेत्रीय मंडळांमध्ये विभागले गेले आहेत.\nआसियान फुटबॉल मंडळसंपादन करा\nपूर्व आशिया फुटबॉल मंडळसंपादन करा\nदक्षिण आशिया फुटबॉल मंडळसंपादन करा\nमध्य आशिया फुटबॉल मंडळसंपादन करा\nपश्चिम आशिया फुटबॉल मंडळसंपादन करा\nLast edited on १३ सप्टेंबर २०१७, at ०७:३४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १३ सप्टेंबर २०१७ रोजी ०७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_952.html", "date_download": "2021-07-25T18:48:00Z", "digest": "sha1:HUBDIFDEA6RG5CLBFLY7DOPX6GA66TKX", "length": 10055, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "रात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / रात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई\nरात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई\nकल्याण , कुणाल म्हात्रे : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर राज्य सरकारने खबरदारी उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात देखील पोलिसांनी संचारबंदीच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजल्यानंतर पोलिसांचा प्रचंड फौजफाटा रस्त्यावर उतरला.\nनाक्या नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात देखील पोलिसांचा एक मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. नागरिकांना वाहनचालकांना संचारबंदी सुरू झाल्याने या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत होते. विना मास्क फिरणाऱ्यांवर देखील यावेळी पोलिसांनी कारवाई केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे एसीपी अनिल पोवार यांनी दिली.\nरात्री ११ नंतर बाहेर फिरणारयांवर पोलिसांची कारवाई Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/tag/fishery", "date_download": "2021-07-25T19:44:42Z", "digest": "sha1:XLUW5SDML65T56QPZUOIH2YN6NEG6HFI", "length": 4463, "nlines": 106, "source_domain": "abhivrutta.com", "title": "fishery | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nसागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी...\nमत्स्यव्यवसाय वाढीसाठी नाबार्ड व केंद्र शासनाबरोबर त्रिपक्षीय करार\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-25T18:34:05Z", "digest": "sha1:3NMBENUUUX7Y24BJ6BR6I4RKROD4AFMA", "length": 6125, "nlines": 96, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळ विभागात क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळ विभागात क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी\nभुसावळ विभागात क्यूआर कोडद्वारे कॉन्टॅक्टलेस तिकिट तपासणी\nभुसावळ : प्रवासी आणि तिकिट पर्यवेक्षक (टीटीई) कोविड -19 साथीच्या प्रसारापासून वाचविण्यासाठी आता भुसावळ विभागात नवीन पर्याय सुरू करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आरक्षण खिडकीवर तिकिट बुकिंग करताना प्रवाशांना त्यांचा मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. मोबाईलवर क्यूआर कोडसाठी यूआरएल लिंक देण्यात येईल. टीटीईच्या मागणीनुसार जेव्हा प्रवासी या यूआरएलचा लिंकला क्लिक केल्यानंतर मोबाइल स्क्रीनवर क्यूआर कोड दिसून येईल. हा क्यूआर कोड टीटीई द्वारे त्याच्या मोबाइलवर तिकिट तपासणीसाठी स्कॅन केला जाईल जेणेकरुन टीटीईला मोबाइलवर आरक्षणाची संपूर्ण माहिती मिळेल. या सुविधेचा मुख्य उद्देश सामाजिक अंतर राखून तिकिटांची तपासणी करणे आहे. प्रवाश्याच्या तिकिटाला स्पर्श न करता टीटीई आरक्षण तिकिट तपासू शकणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.\nभुसावळ : जनता कर्फ्यू काटेकोर, जनता मात्र विनाकारण रस्त्यावर\nरावेरची शांतता भंग करणार्‍यांवर पोलिसांची करडी नजर\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/01/somvar-status%E0%A5%A4%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A5%A4%E0%A4%B6.html", "date_download": "2021-07-25T19:09:49Z", "digest": "sha1:MZ6U4K5X64WIY2AYZ3B35U6NGPPJ6YCZ", "length": 8093, "nlines": 95, "source_domain": "itechmarathi.com", "title": "somvar status।सोमवार स्टेटस मराठी।शुभ सोमवार मराठी संदेश।शुभ सोमवार फोटो।शुभ सकाळ सोमवार -", "raw_content": "\nशुभ सोमवार मराठी संदेशशुभ सोमवार फोटो\nशुभ सोमवार मराठी संदेशशुभ सोमवार फोटो\nशुभ सोमवार गुड मॉर्निंग,somvar statusसोमवार स्टेटस मराठीशुभ सोमवार मराठी संदेशशुभ सोमवार फोटोशुभ सकाळ सोमवार,somvar statusसोमवार स्टेटस मराठीशुभ सोमवार मराठी संदेशशुभ सोमवार फोटो\nशुभ मंगळवार सुप्रभात,शुभ मंगळवार स्टेटस,शुभ मंगळवार मराठी शुभेच्छा,shubh mangalwar images,shubh mangalwar images in marathi\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_687.html", "date_download": "2021-07-25T19:25:52Z", "digest": "sha1:JFM5FMDGEJXHEKYQA7YWBMROVH55MQOY", "length": 9049, "nlines": 81, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "शक्ती प्रोसेस कंपनीला आग - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / शक्ती प्रोसेस कंपनीला आग\nशक्ती प्रोसेस कंपनीला आग\nडोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवली एमआयडीसी खंबलाप��ा परिसरात एका कपड्यांच्या कंपनीला मोठ्या प्रमंत आग लागली आहे. सुदैवाने कंपनी शुक्रवार आल्याने बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.दर शुक्रवारी ही कंपनी बंद असते. मात्र कंपनीच्या डागडुजीचे छोटे मोठे काम शुक्रवारीच केले जाते. मात्र आज संध्याकाळी कंपनीला अचानक आग लागली आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सद्यस्थितीत अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या असून आग मोठी असल्याने आग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/nick-jonas-shared-romantic-photo-with-wife-priyanka-chopra/", "date_download": "2021-07-25T20:01:27Z", "digest": "sha1:5NNJBKFXEFF4RX7P6JNIDHNHZBSRSB26", "length": 9922, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "निकने पत्नी प्रियांकासोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो केला शेअर; अभिनेत्रीच्या कमेंटनेही वेधले लक्ष - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nनिकने पत्नी प्रियांकासोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो केला शेअर; अभिनेत्रीच्या कमेंटनेही वेधले लक्ष\nनिकने पत्नी प्रियांकासोबतचा रोमँटिक अंदाजातील फोटो केला शेअर; अभिनेत्रीच्या कमेंटनेही वेधले लक्ष\nभारतातच नाही तर परदेशातही तुफान लोकप्रिय असणारे कपल म्हणजे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास. प्रियांका त���चा नवरा निक हे दोघं इंटरनॅशनल सेलिब्रिटी आहेत. दोघांचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या दोघांचे संपूर्ण जगात लाखो फॅन्स आहेत. ‘देसी गर्ल’ प्रियांका आणि निक या दोघांची अतिशय लाघवी जोडी नेहमीच फॅन्सच्या आकर्षणात असते. या दोघांच्या सोशल मीडिया पोस्टची वाट फॅन्स बघतच असतात.\nनुकतीच निक जोनासने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याचा आणि प्रियांकाचा एक रोमँटिक असा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने २०१९ सालचा कान्स फिल्म फेस्टिव्हलचा असून अतिशय सुंदर आहे. या फोटोमध्ये निक अतिशय स्टायलिश आणि प्रियांका ऑरेंज कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ” #throwbackthursday Cannes 2019.#cannes.”\nनिकने ही पोस्ट केल्या केल्या लगेच सर्वात पहिली रिऍक्शन त्यावर त्याची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या प्रियांकाने कमेंट केली आहे. तिने तिच्या कमेंटमध्ये शब्दांचा आधार न घेता फक्त ईमोजी वापरून तिच्या भावना व्यक्त केल्या आहे. तिने या पोस्टवर एक हार्ट आणि स्माईल विथ लव्ह ईमोजी कमेंट केली आहे. प्रियांका आणि निक अनेक कार्यक्रमांना आणि पार्ट्यांना एकत्र जाताना आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.\nप्रियांका चोप्राने २०१८ साली अमेरिकन गायक असलेल्या निक जोनाससोबत लग्न केले. प्रियांका चोप्राच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ती शेवटची ‘द व्हाइट टाइगर’ सिनेमात राजकुमार रावसोबत दिसली होती. अभिनयासोबतच प्रियांकाचे एक प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. त्याचे नाव ‘पर्पल पेबल्स पिक्चर्स’ या प्रॉडक्शन हाऊसच्या अंतर्गत तिने अनेक हिंदी मराठी चित्रपटांची निर्माती केली आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n ‘या’ फोटोतील कपिल शर्माला ओळखलं का कॉमेडियनने दिलं मजेशीर चॅलेंज\n-‘ब्युटीफुल नारी इन पिंक सारी’ मराठमोळ्या ऋतुजा बागवेच्या साडी लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती\n-प्रेग्नन्सीवेळी केलेल्या फोटोशूट दरम्यान करीना कपूर झाली होती बेशुद्ध, म्हणाली, ‘मला या काळात खूप…’\n कंधारमध्ये रिपोर्टिंग करताना भारतीय फोटो जर्नालिस्ट दानिशची हत्या; बॉलिवूड कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली\n ‘तूफान’साठी फरहान एका दिवसात घ्यायचा ४५०० कॅलरी; तर कर���यचा ३०० किलोपर्यंतचे लेग प्रेस\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/bollywood/bollywood-actress-kangana-ranaut-criticize-shiv-sena-leader-sanjay-raut-asked-why-mumbai-looks-like-pok-marathi-news-live-latest-updates/", "date_download": "2021-07-25T18:00:34Z", "digest": "sha1:DRUC5SSCAEKBNCLZPWUU6VRRXDAN3PMR", "length": 22508, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या | ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Bollywood » ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या\nट्विटरवर खेळण्यापेक��षा पोलीस आयुक्तांकडे जा | तुमच्याकडील पुरावे पोलिसांना द्या\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ३ सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्याप सुरु आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला उघड धमकी दिली असा गंभीर आरोप अभिनेत्री कंगना रनौतने केला आहे. मुंबईत भीती वाटत असेल तर परत येऊ नये, असा इशारा राऊतांनी दिल्याचा दावा कंगनाने केला आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वी कंगनाने केले होते.\nत्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलीस आयुक्तांकडे जा आणि तुमच्याकडे असलेले पुरावे त्यांना द्या, असे राऊत म्हणाले.\nतत्पूर्वी “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परतू नये असं म्हटलं. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे” असं कंगना म्हणाली होती.\nमागील बातमी पुढील बातमी\nइतर राज्याची सुरक्षा हवी आहे | आपलं चंबू गबाळ आवरून आपल्या राज्यात जावं\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना रणौत अनेक बॉलिवूड दिग्गजांवर टीका करत आहे. तसेच अनेकांना धारेवर धरलं आहे. आपल्या खळबळजनक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या कंगनाने आता मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आहे. यावर संजय राऊत यांनी कंगना खडे बोल सुनावत ‘हा काय तमाशा चालवलाय’ असा सवाल केला आहे.\nकंगनासह ६१ सेलिब्रिटींचं मोदींच्या समर्थनार्थ पत्र, त्या ४९ जणांच्या पत्राला उत्तर\nदेशातील सद्यस्थितीवरून प्रतिभावंतांच्या वर्गामध्ये दोन गट पडले आहे. मॉब लिंचिंगसारख्या घटना आणि श्रीरामाचे नाव घेत होत असलेल्या हिंसाचारावरून संताप व्यक्त ४९ प्रतिभावंतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत संताप व्यक्त केला होता. मात्र आता या ४९ प्रतिभावंतांना ६१ प्रतिभावंतांनी खुले पत्र लिहून प्रत्युत्तर दिले आहे.\nकरण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.\nसुशांतच्या केसमध्ये कुठेतरी आदित्य ठाकरेंचं नाव असल्याने राज्य सरकार CBI कडे वळवणार नाही\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले होतं. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला होता.\nसुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी\nसुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.\nकंगना रणौत; २०१९ ला पंतप्रधान मोदींनाच मत द्या, 'संपर्कात असलेल्या बॉलिवूडच समर्थन'\nबॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने ‘देश वाचवायचा असेल तर आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनाच मत द्या’ असं विधान केलं आहे. सध्या भाजपचं ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान सुरु असलं तरी बॉलिवूड’मधील काही जुन्या संपर्कात असलेल्या अभिनेत्रीची समर्थनाची आणि मतदानाची वक्तव्य २०१८ मध्येच येण्यास सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना ���ुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्��� | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/taapsee-pannu-reveals-she-stalks-robert-downey-jr/", "date_download": "2021-07-25T18:28:00Z", "digest": "sha1:NVDUHEXDWU4UXXQIBG3XNWXCOABQOYXB", "length": 11402, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "काय सांगता! तापसीने केला होता 'आयर्न मॅन'ला मेसेज, पण आला नाही रिप्लाय; म्हणाली, 'मला त्यांच्यापेक्षा अधिक...' - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n तापसीने केला होता ‘आयर्न मॅन’ला मेसेज, पण आला नाही रिप्लाय; म्हणाली, ‘मला त्यांच्यापेक्षा अधिक…’\n तापसीने केला होता ‘आयर्न मॅन’ला मेसेज, पण आला नाही रिप्लाय; म्हणाली, ‘मला त्यांच्यापेक्षा अधिक…’\nसौंदर्यासोबतच प्रतिभावान आणि जिवंत अभिनय करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. साऊथ सिनेसृष्टीतून हिंदी सिनेसृष्टीमध्ये आलेल्या तापसीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचे देखील मन जिंकले. बऱ्याचदा पठडीबाहेरील चित्रपटांमध्ये दिसणारी तापसी मागील काही काळापासून कंगना रणौत आणि रंगोली चंदेल यांच्यासोबतच्या शाब्दिक वादांमुळे सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. शिवाय नुकताच तिचा ‘हसीन दिलरुबा’ हा सिनेमा देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन प्रसंगीचा एक व्हिडिओ नेटफिल्क्सने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तापसीने तिचे एक गुपीत सांगितले आहे.\nअनेक फॅन्स त्यांच्या आवडत्या कलाकारांना सोशल मीडियावर सतत मेसेज करत असतात. मात्र, कलाकार त्यांच्या व्यस्त दैनंदिन जीवनामुळे मेसेज कधीच बघत नाहीत. पण एखादा कलाकार जर फॅनसारखा त्याच्या आवडत्या कलाकाराला सारखा मेसेज करत असेल तर याच संदर्भातले एक गुपीत तापसीने नुकतेच सांगितले आहे.\nतापसीने मागे दे���ील तिच्या अनेक मुलाखतींमध्ये तिने सांगितले आहे की, “मी आयर्न मॅन रॉबर्ट डाउनी ज्युनिअरची खूप मोठी फॅन आहे. त्यांना अनेक मेसेजस देखील पाठवत असते. सतत मेसेज पाठवूनही अजून मला त्यांच्याकडून कोणताच रिप्लाय आला नाही. मला त्यांच्यापेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.” मात्र, यादरम्यान तिने हे सांगितले नाही की, तिने रॉबर्टला कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मेसेज केला होता तापसी आणि रॉबर्ट दोघेही इंस्टाग्राम आणि ट्विटरवर आहेत.\n‘हसीन दिलरुबा’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी नेटफिल्क्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात ती आणि विक्रांत मेसी एक मजेशीर गेम खेळताना दिसत असून त्यांच्याजवळ खोटे बोलणे पकडणारे एक मशीन देखील आहे. हे दोघं एकमेकांना प्रश्न विचारतात आणि कोणी खोटे बोलले, तर ती मशीन जोरात वाजते.\nतापसीचा नुकताच ‘हसीन दिलरुबा’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला समीक्षकांकडून सरासरी प्रतिसाद मिळाला. काहींनी तर या सिनेमासोबत प्रदर्शित झालेल्या हॉलिवूडच्या ‘द टुमॉरो वॉर’ जास्त चांगला असल्याचे सांगितले. यावर तापसीने चिडत एक ट्वीट देखील केले आणि म्हटले, “सर हॉलिवूड आहे ना, सर्व काही चालते. चुकांचा विचार न करता देखील आपण महत्वाकांक्षी आहोत. इथे आम्ही कितीही प्रयोग केले, तरीही कमीच आहे आणि त्यांना आम्ही बेईमान वाटतो. कदाचित एलएच्या बाहेर काम केल्यावर काही मदत होईल.”\nआगामी काळात ती ‘लूप लपेटा’, ‘दोबारा’, ‘रश्मि रॉकेट’, ‘शाबाश मिठू’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-माय-लेकाच्या जोडीचा धमाल डान्स व्हायरल; किशोरी शहाणे यांनी शेअर केला व्हिडिओ\n-‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने दिली पती निक जोनाससोबत ‘अशी’ पोझ; फोटो होतोय भलताच व्हायरल\n-‘साथ निभाना साथिया’मधील ‘कोकिला मोदी’ रुग्णालयात दाखल; पतीने दिली तब्येतीची माहिती\n जेव्हा जीभ काढून अनुष्काला चिडवताना दिसला होता विराट; मजेशीर अंदाजाला चाहत्यांची पसंती\nआमिर अन् किरणच्या घटस्फोटानंतर पूजा भट्टचे ट्वीट व्हायरल; म्हणाली, ‘अधिकतर लग्न वाईट पद्धतीने…’\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/benefits-of-laughing/", "date_download": "2021-07-25T17:53:15Z", "digest": "sha1:K7BGI6LL7GTYSFONWFPVAAUIVSVPWJRB", "length": 7457, "nlines": 76, "source_domain": "marathit.in", "title": "हसण्याचे फायदे - चला..जगणं सुंदर करूया, काही वेळ हसूया, हसवूया - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nहसण्याचे फायदे – चला..जगणं सुंदर करूया, काही वेळ हसूया, हसवूया\nहसण्याचे फायदे – चला..जगणं सुंदर करूया, काही वेळ हसूया, हसवूया\nहसण्याने आरोग्य चांगले राहते असे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. आपणही सतत हसतमुख राहीलो आणि त्याचे काय फायदे होतात, हे पाहिलं तर\nआतापर्यंत तुमचा स्वभाव हा विनोदासाठी, हास्यासाठी फारसा पोषक नसला तरी तो तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर बदलू शकता.\nतणाव, दुःख, असेल तर हास्य हे औषधासारखे काम करेल. मन, शरीर पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी, दुःखातून बाहेर येण्यासाठी हास्यासारखा उपाय नाही.\nहास्यामुळे मनावरील दबाव कमी होतो. हास्यामुळे प्रसन्नता जाणवते, शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्य सुधारते.\nरक्‍ताभिसरण सुधारते. हृदयविकार होण्यापासून बचाव होऊ शकतो. हसण्यामुळे तणाव वाढवणारे हार्मोन्सही कमी होतात.\nहास्यामुळे शरीर, चेहऱ्यावरील नसा ताणल्या जातात. त्यांना व्यायाम मिळतो. नाडीचे ठोके सुधारतात. श्‍वास अधिक घेतला गेल्याने ऑक्‍सिजन मिळतो.\nविचार सकारात्मक, आशादायी होतात. साहस व शक्‍ती वाढते. सर्जनशीलता वाढते. आनंद भेटतो. भीती, अस्वस्थता कमी होते. मूड चांगला राहतो.\nहसण्यामुळे शरीरातील एडोरफिन्स्‌ हार्मोन्स्‌ वाढतात. मेंदुला छान वाटायचे काम हे रसायन करते. त्यामुळे काही काळासाठी दुखण्याची, दुःखाची भावना कमी करते. हृदयाचे सरंक्षण करते. रक्‍तवाहिन्यांचे काम सुधारते.\nया आहेत ह्रदयासाठी घातक गोष्टी\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12036", "date_download": "2021-07-25T18:30:36Z", "digest": "sha1:AXZPQSWLROZLCCG4REW3MYL3RJHWL7OM", "length": 19770, "nlines": 144, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी\nराज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी\nकोविड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्निसुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा व पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, आय.सी.यु व ऑक्सीजन बेडसची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खूप वाढवले आहे, मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्ट��ंगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nमुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे [ CM THAKARE ON CORFUE ] यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत, असेही श्री.ठाकरे म्हणाले.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.\nलॉकडाऊन लावण्याची इच्छा नाही…\nमुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, लॉकडाऊन [ lockdown ] लावण्याची अजिबात इच्छा नाही, परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होतांना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दि���्या.\nधोका टळला नाही उलट वाढला\nब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळुहळु पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.\nजनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की आपण बेडस, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पीची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, मॉल्स रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत ते बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होणार नाही हे पहावे, सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nलसीकरणाच्या कार्यक्रमात राज्य आज देशात एक नंबरवर असले तरी आणखी प्रभावीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचा नवीन विषाणु आणि औषोधोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे\nअधिक लसीच्या पुरवठ्याबाबत केंद्राकडे मागणी करावी : अमित देशमुख\nगावात लसीकरणाची पुर्वतयारी झाली का याची शहनिशा केली जावी तसेच लसीकरणाचा वे�� वाढवतांना राज्याला केंद्राकडून मोठ्या संख्येने लस उपलब्ध होण्यासाठी केंद्राकडे मागणी करावी असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले. त्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा सुरळित राहण्यासाठी त्याची मागणी उत्पादकांपर्यंत वेळेत पोहोचण्याची गरजही व्यक्त केली. शाळा आणि महाविद्यालये सुरु होण्यापूर्वी शिक्षक आणि प्राध्यापकांचे लसीकरण पूर्ण केले जावे, ट्रान्सपोर्ट व्यवस्थेत काम करणाऱ्या लोकांनाही लस देण्यात यावी असेही ते म्हणाले. राज्याच्या ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई पुण्याप्रमाणे ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढते आहे तिथे ऑक्सीजन बेडची संख्या वाढवावी, तसेच लक्षणे नसलेल्या परंतू विलगीकरणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर्स उभारली जावीत अशा सूचनाही त्यांनी केल्या. राज्यात 52 लाख लोकांना लस देण्यात आली असून राज्य आजघडीला लसीकरणामध्ये देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.\nPrevious articleकोयना धरण प्रकल्पग्रस्तांची संकलनयादी अपडेट करून 1 मे पासून लाभक्षेत्रातील जमीन वाटपाची प्रक्रिया सुरू होणार\nNext articleबालके भविष्याच्या समाजपरिवर्तनाचे शिलेदार : डॉ.नीलम गोऱ्‍हे\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/priyanka-chopra-jonas-swimsuit-photo-on-instagram-captions-expectation-vs-reality/", "date_download": "2021-07-25T19:37:04Z", "digest": "sha1:AAFXYTLLWOOBJCWQILWBDOQMRK5ZDFGV", "length": 11388, "nlines": 76, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "बोल्ड एँड ब्युटीफुल! प्रियांका चोप्राने केला स्विमसूटमधील फोटो शेअर; एकाच तासात प���ला ७ लाख लाईक्सचा पाऊस - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n प्रियांका चोप्राने केला स्विमसूटमधील फोटो शेअर; एकाच तासात पडला ७ लाख लाईक्सचा पाऊस\n प्रियांका चोप्राने केला स्विमसूटमधील फोटो शेअर; एकाच तासात पडला ७ लाख लाईक्सचा पाऊस\nभारतात आपल्या अभिनयाचा डंका वाजवल्यानंतर परदेशातही आपल्या अभिनयाचा झेंडा शिखरावर लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा होय. प्रियांकाकडे आंतरराष्ट्रीय स्टार म्हणूनच पाहिले जाते. एकीकडे चित्रपटातून प्रेक्षकांना आपल्याकडे आकर्षित करण्याव्यतिरिक्त ती दुसरीकडे सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. विशेष म्हणजे इंस्टाग्रामच्या रिचलिस्ट २०२१ मध्येही प्रियांकाच्या नावाचा समावेश आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या आयुष्यातील चांगल्या- वाईट गोष्टी शेअर करत असते. अशातच आता तिने पुन्हा एकदा आपल्या दोन फोटोंनी इंटरनेटवर राडा केला आहे. विशेष म्हणजे शेअर करताच हे फोटो व्हायरलदेखील झाले आहेत.\nप्रियांकाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती स्विमसूटमध्ये खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये “अपेक्षा विरुद्ध वास्तविकता,” असे लिहिले आहे. एका फोटोत ती सेंशुअल एक्सप्रेशन्स देत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती हसताना दिसत आहे. (Actress Priyanka Chopra Jonas Swimsuit Photo On Instagram Captions Expectation vs Reality)\nप्रियांकाचे हे फोटो इंस्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहेत. जवळपास १ तासातच या पोस्टला जवळपास ७ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. दुसरीकडे हजारो कमेंट्सही मिळाल्या आहेत. अधिकतर चाहते प्रियांकाची प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे युजर्स तिच्या कपड्यांवरही कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “चांगली आहे, पण जरा चांगला ड्रेस परिधान कर.”\n‘सिटाडेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त\nप्रियांका सध्या ‘सिटाडेल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिने शूटिंग सेटवरील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर मेकअप करण्यात आला आहे. ज्यात ते रक्तासारखे दिसत आहे. प्रियांकाने या फोटोला कॅप्शन देत लिहिले आहे की, “होय. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीचे हाल पाहिले पाहिजे.” यासोबतच तिने #Citadel चाही वापर केला आहे. ‘सिटाडेल’ची निर��मिती मार्व्हल चित्रपटाची दिग्दर्शक जोडी जो आणि एँथनी रूसो करत आहेत.\n‘द व्हाइट टायदर’ होता शेवटचा बॉलिवूड चित्रपट\nप्रियांकाचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट हा ‘द व्हाइट टायगर’ होता. दुसरीकडे सन २०२० मध्ये ती हॉलिवूड चित्रपट ‘वी केन बी हिरोज’मध्ये झळकली होती. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘सिटाडेल’सोबतच ‘मॅट्रिक्स ४’चाही समावेश आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n’ अक्षय कुमारची अभिनेत्री चित्रांगदाने साडीतील फोटो शेअर करत लावलं नेटकऱ्यांना याड\n-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’\n-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’\n‘जेव्हा करंगळी बेडच्या कोपऱ्याला आपटते…’ स्वीटूच्या भन्नाट एक्सप्रेशन्सवर उमटतायेत नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया\nब्लु नाईटीमध्ये दिसली रुचिरा जाधव; अभिनेत्रीच्या हॉट अंदाजाने नेटकरी झाले घायाळ\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/history/vaidik-sanskruti-in-marathi/", "date_download": "2021-07-25T18:01:51Z", "digest": "sha1:7EYXHWUE3JVWBS4WFOPTR45M5GTWVOZT", "length": 8455, "nlines": 79, "source_domain": "marathit.in", "title": "वैदिक संस्कृती : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nवैदिक संस्कृ���ी : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके\nवैदिक संस्कृती : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके\nभारताच्या वायव्य भागात आणि पंजाबच्या सुपीक प्रदेशात वैदिक संस्कृतीचा विकास झाला. वेद ग्रंथांची निर्मिती करणारे म्हणून त्यांच्या संस्कृतीला वैदिक संस्कृती’ असे म्हणतात.\nवैदिक संस्कृतीचे लक्षात येण्यासारखे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाङ्मय. इतके प्राचीन, विपुल आणि विविध प्रकारचे वाङ्मय इतरत्र क्वचितच पाहायला मिळते. फार प्राचीन काळापासून वैदिक काळातील लोकांनी संस्कृत भाषेत सुंदर अशी काव्यनिर्मिती केली.\nऋग्वेद हा त्यांचा पहिला ग्रंथ होय. ऋग्वेदानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे तीन वेद रचले गेले. त्यानंतरच्या काळात ब्राह्मणग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे यांची रचना झाली.\nऋग्वेदात निसर्गातील विविध शक्तींना देवता मानून त्यांची स्तुती गाणारी कवने आहेत. त्यामध्ये केलेले निसर्गाचे वर्णन अतिशय काव्यमय आहे. ऋग्वेदातील प्रत्येक कड़व्यास ‘ऋचा‘ असे म्हणतात.\nयजुर्वेद हा यज्ञाविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे. यज्ञात वापरायचे मंत्र आणि त्या मंत्रांची गढ्यात केलेली स्पष्टीकरणे त्यात आढळतात.\nऋग्वेदातील काव्याचे तालासुरात गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेदात केलेले आहे. सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो.\nअथर्ववेदाचे स्वरूप वर उल्लेखलेल्या वेदांपेक्षा निराळे आहे. त्यात तत्त्वज्ञानाबरोबरच दैनंदिन जीवनातील अडचणी, संकटे, पीडा यांवर उपाय सांगितले आहेत. औषधी वनस्पतींची माहितीही अथर्ववेदात दिलेली आहे.\nब्राह्मणग्रंथाची रचना ही यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा, हे स्पष्ट करण्यासाठी झाली.\nआरण्यके म्हणजे अरण्यात जाऊन रचलेले ग्रंथ. दैनंदिन जीवनापासून दूर अरण्यात जाऊन चिंतन करण्याची परंपरा भारतात फार पूर्वीपासून चालत आली आहे. या परंपरेचा पाया आरण्यके रचणा-या प्राचीन ऋषिमुनींनी घातला.\nएका ओळीत सारांश, 15 जानेवारी 2021\nबेगम हजरत महल (मुहम्मदी खानुम)\nरासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोके��न कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:35:24Z", "digest": "sha1:XBRICOFHC4C27KRNPB3JLTZP2OOUDBQN", "length": 7952, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वैजापूर तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nवैजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. वैजापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.\n१ तालुक्यातील शैक्षणिक संस्था\n३ संघटना व मित्र मंडळ\nविनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय\nसंत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर\nस्वामी विवेकानंद विद्यालय, गारज\nलालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक)\nभाऊराव भिमाजी मतसागर (स्वातंत्र्य सैनिक, शेतीनिष्ट शेतकरी)\nचंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ)\nरामकृषण बाबा पाटील (माजी खासदार )\nसंघटना व मित्र मंडळ[संपादन]\nनटराज मित्र मंडळ, गारज\nयुवक काँग्रेस, बल्लाळी सागज\nजय भवानी मित्र मंडळ, गारज\nअखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना, गारज\nग्राम संरक्षण दल, गारज\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०२१ रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरि��्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-jalgaon-district-national-congress-city-president-post-opportunity-for-outsiders-bms86", "date_download": "2021-07-25T20:17:48Z", "digest": "sha1:EGGS4B6T6NX4J2SB4XM45WMMWW5TICB2", "length": 10601, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | काँग्रेस महानगराध्यक्षपदी ‘आयारामांना’ संधी!", "raw_content": "\nकाँग्रेस महानगराध्यक्षपदी ‘आयारामांना’ संधी\nजळगाव ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यानंतर जिल्हाध्यक्ष बदलविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. जिल्हाध्यक्ष पदासोबतच जळगाव महानगराध्यक्षपद लवकरच भरले जाणार आहे. जळगाव महानगराध्यक्ष पदासाठी दुसऱ्या पक्षांतील ‘आयाराम’ नेतृत्वाचा शोध घेत असल्याची माहिती असून, त्यामुळे निष्ठावंतांमधून नाराजी व्यक्त होतेय.\nहेही वाचा: हतनूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस;धरणाचे दहा दरवाजे उघडले\nराज्यात काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्षांनी गेल्या महिन्यात जळगाव जिल्ह्यात येऊन स्वबळाचा नारा लावला. राज्यातही त्यांनी तीच री ओढली. जिल्ह्यात मात्र जिल्हाध्यक्ष बदलावा, अशा मागण्या श्री. पटोलेंकडे अनेकांनी केल्याने त्यांनी जिल्ह्यातील इच्छुकांना कामाचा अहवाल देण्याचे सांगितले होते. अनेकांनी कामाचा अहवाल, सामाजिक कार्य, निवडणुकीत केलेल्या कामांचा अहवाल दिला आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डी. जी. पाटील, काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव ईश्‍वर मोरे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांचा सामावेश आहे. श्री. मोरे हे काँग्रेसच्या सैनिक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र प्रदेशाचे माजी सचिव असून, राहुल गांधी विचार मंचाच्या माध्यमातून त्यांनी चांगला संपर्क प्रस्थापित केला आहे. जवान फाउंडेशनच्या माध्यमातून ते माजी सैनिकांशी जोडले गेले आहेत. दोन वेळा त्यांनी Pलोकसभा व नगरसेवकपदाची निवडणूक लढली आहे.\nहेही वाचा: जळगावमध्ये बरे होणाऱ्यांपेक्षा नवे रुग्ण अधिक\nशहराध्यक्षपदासाठी पाठविलेल्या यादीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील, श्‍याम तायडे, शिवराम पाटील व इतर पक्षांतील दोन (आयाराम) यांचा समावेश आहे. गेल्या वेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात श्री. पटोले यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी नेमावे, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. मात्र डॉ. पाटील यांनी इतरांकडे बोट दाखविले होते.\nशिवराम पाटील हे जागृत जनमंचच्या माध्यमातून कार्यरत असून, काँगेसचे कार्यकर्ते असून, महापालिकेची निवडणुकी लढविली आहे. जिल्हाध्यक्ष व महानगरपदांबाबत लवकरच काँग्रेसचे राज्य नेतृत्व निर्णय घेणार आहे.\nएकेकाळी जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. दोन खासदार, अकरा आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी बाजार समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. आता रावेर मतदारसंघ वगळता काँग्रेसचे अस्तित्व जिल्ह्यात नाही. त्यात आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी काँग्रेस नवीन शिलेदारांच्या शोधात आहे.\nहेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;कोविड रुग्णांसाठी मोहाडी रुग्णालय सज्ज\nतीन पक्ष फिरून आलेल्या उमेदवारासाठी प्रयत्न\nजळगावात माजी नगरसेवक राहिलेल्या व तीन पक्ष फिरून आलेल्या उमेदवारासाठी जिल्ह्यातील आमदारांनी प्रयत्न चालविल्याचे बोलले जात आहे. हा उमेदवार मूळ काँग्रेसचा म्हणजे एनएसयूआयचा असला तरी नंतर तो शिवसेनेत गेला. नगरसेवक होऊन नंतर राष्ट्रवादीत प्रवेश करून माजी खासदारांच्या आशीर्वादाने विधानसभाही लढवली. सेना आणि राष्ट्रवादीला त्याचा जराही उपयोग झाला नाही, असे असताना त्याच्या हाती जळगाव शहराची धुरा सोपविण्यासाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. मात्र, त्याचा विरोधक गटही सक्रिय झाल्याचे सांगितले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/there-is-a-possibility-of-water-shortage-in-nashik-district-due-to-lack-of-rains", "date_download": "2021-07-25T19:12:47Z", "digest": "sha1:SFITANI3FSVUDHNYH72AYRQFINZQPCRF", "length": 9741, "nlines": 147, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट", "raw_content": "\nपावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट\nनाशिक : पावसाने मोठी ओढ दिल्याने शहर-जिल्ह्यावर पाणीकपातीचे संकट घोंगावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात तीन हजार ६२२ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा कमी आहे. अजूनही पावसाची दमदार हजेरी नसल्याने जलसंपदा विभ���गाने महापालिकेला पाणीकपातीबाबत निर्णय घेण्याचे पत्र दिले आहे. महापालिकेकडून अद्याप प्रतिसाद नसला तरी या आठवडाभरात महापालिकेला पाणीकपातीबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. (there is a possibility of water shortage in Nashik district due to lack of rains)\nपावसाने यंदा मोठी ओढ दिली आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाण्याचा साठाही कमी आहे. हे चित्र असेच सुरू राहिले तर सिंचन उद्योग दूर आधी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील धरणसमूहापैकी गंगापूर व दारणा धरणसमूहातील पाण्याच्या साठ्यावर थेट पिण्याच्या पाण्याचे नियोजन होत असते. त्यात, समन्यायी पाणीवाटपानुसार उन्हाळ्यात गोदावरीच्या धरणातील पाणी मिळविण्यासाठी मराठवाड्यातील आक्रोश वाढतो. राजकारण पेटायला लागते. त्या दिशेने सध्या जिल्ह्यातील पावसाचे वातावरण चालले आहे.\nजलसंपदा विभागाने महापालिकेला पाणीकपातीचा विचार करण्याचे पत्र दिले आहे. महापालिकेने अद्याप पाणीकपातीचा निर्णय घेतलेला नाही. १५ ऑगस्टचा साठा विचारात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिका सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र पावसाची ओढ अशीच सुरू राहिली, तर आठवडाभरातच महापालिकेला पाणीकपातीबाबत विचार करावा लागणार आहे. पाणीकपातीचा निर्णय घेण्यास जास्त विलंब केल्यास, पाणीटंचाईची जबाबदारी कुणावर ठेवायची याचा विचार करावा लागणार आहे. गेल्या वर्षी जुलैपर्यत १७ टक्के पाउस झाला होता. यंदा मात्र जेमतेम ३.४५ टक्के पाऊस झाला आहे. सध्याही पावसाची ओढ आहे. त्यामुळे खरीप पेरण्यावरही पावसाच्या ओढीचा परिणाम झाला आहे. त्यानंतरही पावसाची शक्यता दिसत नाही.\nहेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…\nधरणसमूह यंदाचा साठा टक्के मागील वर्षी टक्के कमी (टक्के)\nगंगापूर धरणसमूह २५३२ दलघफू २५ ३५४९ दलघफू ३५ १० टक्के\nदारणा धरणसमूह ६८५७ दलघफू ३६ ३८६९ दलघफू ३६ ०० टक्के\nपालखेड समूह १३२६ दलघफू १६ ६१० दलघफू ०७ ०९ टक्के\nगिरणा धरणसमूह ८३०१ दलघफू ३६ ६९७८ दलघफू ३० ०६ टक्के\nएकूण धरणसाठा २१४२९ दलघफू ३३ १७८०७ दलघफू २७ ०६ टक्के\nदोन वर्षांतील तुलनात्मक पाऊस (जुलै पहिला आठवडा)\nतालुका आतापर्यतचा पाउस- टक्के गेल्या वर्षी (मि.मी) टक्के\nनाशिक १० मि.मी. ४.५ ८२. मिमी. ११.००\nइगतपुरी ६५ मि.मी ५.७ ७४० मि.मी २४.२०\nदिंडोरी ३.० मि.मी १.४ ७४ मि.मी १०.९०\nपेठ ७.१ मि.मी १.० ३४९ मि.मी १७.३\nत्र्यंब��ेश्वर १७.० मि.मी १.९ २५७ मि.मी ११.८६\nमालेगाव ०००००० ०० १३९ मि.मी ३०.३८\nनांदगाव ५२. मि.मी ४३.९ ९९ मि.मी २०.१५\nचांदवड ०००० ०० ७३.०मि.मी १३.७९\nकळवण १.० मि.मी ०.६ ६३ मि.मी ९.८५\nबागलाण ०० मि.मी ०.० ११३ मि.मी २३.१५\nसुरगाणा ३.१ मि.मी १३.६ ३७३ मि.मी १९.७४\nदेवळा ४.०मि.मी ४.१ ५०.९ मि.मी १२.०४\nनिफाड २.५ मि.मी २.४ १५२.३ मि.मी ३२.९४\nसिन्नर ०० ०० ७३ मि.मी १३.९७\nयेवला ०० ०० ४२ मि.मी ९.२६\nहेही वाचा: पक्षांतर्गत डागडुजीसाठी राज ठाकरे नाशिकच्या मैदानात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/netizens-criticised-shivsena/", "date_download": "2021-07-25T18:10:22Z", "digest": "sha1:DURYMRP2NNHEQH2HIX2NH73GZ26W6IO5", "length": 22255, "nlines": 190, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Netizens criticised Shivsena | हिंदुत्वाच्या मुद्यावरून 'नेटकऱ्यांनकडून' शिवसेनेला खडे सवाल | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nहिंदुत्वाच्या मुद्यावरून 'नेटकऱ्यांनकडून' शिवसेनेला खडे सवाल\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : आज दिल्लीमध्ये संजय राऊत आणि ममता बॅनर्जींमध्ये झालेल्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः अधिकृत ट्विट करून तशी भेट झाल्याची अधिकृत माहित दिली. परंतु हिंदुत्वाच्या मुद्यांवर मत मागणाऱ्या शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे.\nतुम्ही हिंदुत्व विसरलात का असे एक ना अनेक प्रतिक्रिया नेटकरी नोंदवत आहेत.\nराजकीय विरोध असला तरी नेते तारीफ करतात… पवार सहेबांचे पण कौतुक केले मोदी नी…. पण चिवचिव सेना जे करते आहे त्याला काय म्हणायचे इतका त्रास होत असेल तर सत्तेला लाथ मारा न��… कुणी बांधून ठेवलाय का इतका त्रास होत असेल तर सत्तेला लाथ मारा ना… कुणी बांधून ठेवलाय का\nबंगाल मध्ये हिंदू मारले जातायत आणि तुम्ही निर्लज्जपणे ममता बानोच्या बाजूला बसलात… आज बाळासाहेब असते तर नक्की तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं असते…@ShivSena\nसाहेब एक विनंती आहे नरेंद्र मोदीना विरोध म्हणुन\nएका हिंदु विरोधी बाई सोबत आपलयाला जायचे नाही\nएक कट्टर शिव सैनिक “जय महाराष्ट्र”\n@ShivSena @AUThackeray साहेब काही बोलायचं आहे का\nकिती हि लाचारी. थोडी तरी जाण असू द्या हिंदू असल्याची.\nमस्त.. आत्ता बाळासाहेबांना अभिमान वाटला असेल शिवसेनेवर..\nअस तर भाऊ सरपंच निवडुन यायचे पण बंद होतील की.. शिवसेनेचे..\nबंगाल मध्ये हिंदू मारले जात आहेत आणि तुम्ही या हिंदू विरोधी बाईबरोबर बसुन हसत आहात.\nएक शिवसैनिक म्हणून काही तरी बाळगा….शेम शेम\nशिवशेना वैचारीक दृष्ट्या भरकटत चालली आहे.\nहेच दिवस बघायचे राहिले होते हिंदू म्हणून भगवा दिल्ली वर राज्य करायचे म्हणे महाराष्ट्रात बोलवा त्या बाईला शिवसेनेचा प्रचार करायला \nSanjay Raut चे ममता पुढे लौतांगण\nअब #शिवसेना #रोहिंग्या के साथ है \nसेनेला मत देताना विचार करावा लागेल\nममता सोबत जाऊन तुम्ही शिवसेना आणि हिंदुत्वला कमजोर करत आहात.\nशिव सेना अगर BJP से अलग हुई तो १ सीट भी नहीं आएगि,इनका नेता भी राहुल से कम नहीं हैफिर मोदी को लाना है,देश को बचाना हैफिर मोदी को लाना है,देश को बचाना है\nमागील बातमी पुढील बातमी\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\nBLOG - राष्ट्रीय बँकांवर राष्ट्रीय संकट\nअर्थकारणात ‘वित्तीय तूट’ हे इतक्या सहज घेतलं जात की जणू काय ती ‘तूट’ म्हणजे रस्त्याला पडलेला एक खड्डा जो थोडी मूठमाती दिली की भरून निघेल असच काहीस. परंतु त्यामागचं खरं संकट गडद पणे जाणवलं ते नीरव मोदी या घोटाळेबाजांमुळे.\nआयकर विभागाच्या अंदाजानुसार पीएनबी बँक घोटाळा २०,००० कोटी पर्यंत \nभारताच संपूर्ण बँकिंगक्षेत्र हादरवून सोडणाऱ्या पीएनबी बँक घोटाळा ११,३५० कोटी नाही तर तब्बल २०,००० कोटी पर्यंत असू शकतो अशी शक्यता आयकर विभागाने वर्तविली आहे.\nशिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक\nमुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nसंजय राऊत आणि ममता बॅनर्जी भेट, 'तिसऱ्या आघाडी'ची चर्चा \nसध्या दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसेवा ममता बॅनर्जी यांच्या दरम्यान आज राजकीय भेट झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची सुद्धा भेट घेतली होती.\n२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना\n२०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mazisheti.org/2016/12/milkproduct.html", "date_download": "2021-07-25T18:36:15Z", "digest": "sha1:X3IVQLNVSKMB22MDXBRC64XJAGAAMIEE", "length": 11042, "nlines": 42, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN: दुग्धविकास - दुधापासून प्रक्रिया क��लेले पदार्थ", "raw_content": "\nदुग्धविकास - दुधापासून प्रक्रिया केलेले पदार्थ\nसध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप, लोणी, दूध पावडर, दही, लस्सी, पनीर, खवा हे दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. केवळ दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो. घरगुती स्तरावर दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीसाठी लहान क्षमतेची यंत्रे उपलब्ध आहेत. त्यांचा वापर निश्‍चितपणे फायदेशीर ठरतो.\nदूध शीत करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्र :\nदुधामध्ये स्निग्धांश, प्रथिने, मेद, जीवनसतत्त्वे आणि पाणी यांचे प्रमाण मुबलक असल्याने सूक्ष्मजीवांची वाढ दुधात लगेच होते. पर्यायाने दूध लवकर नासते किंवा खराब होते म्हणजेच दूध जास्त काळ टिकवायचे असल्यास दुधातील सूक्ष्मजीवांची वाढ आणि संख्या मर्यादित ठेवणे आवश्‍यक असते. त्यासाठी दूध तापवणे, थंड करणे किंवा इतर तत्सम प्रभावी प्रक्रिया करणे क्रमप्राप्त ठरते. यापैकी बहुतांशी प्रक्रियाने दुधाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात बदल होण्याची शक्यता असते. त्यासाठी दुधास थंड तापमानास ठेवून दूध अधिक काळापर्यंत टिकवणे सोयीचे व किफायतशीर ठरते. त्यासाठी खालील उपकरणांचा उपयोग करावा.\nफ्रिजमध्ये एक लिटरपासून ते २० लिटरपर्यंत दूध ५ ते १० अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ठेवता येते.\nबाजारात १५० लिटर ते ५०० लिटर क्षमतेचे फ्रिज उपलब्ध अाहेत. त्यांची सर्वसाधारण किंमत १०,००० रुपये व त्यापेक्षा जास्तची आहे. फ्रिज वापरण्यास सुरक्षित आहे.\nज्या दूध उत्पादकांकडे १०० ते १००० लिटरपर्यंतचे दूध संकलन आहे, अशांसाठी बल्क कुलर फायदेशीर आहे. बल्क कुलर चौकोनी, आयताकृती आणि अंडाकृती आकारात उपलब्ध आहेत. हे स्टेनलेस स्टीलपासून बनलेले असते.\nयामध्ये दुधाचे तापमान ५ ते १० अंश सेल्सिअस राखता येत असल्याने दुधाची टिकवण क्षमता वाढते. दोन वेळचे दूध संकलन एकाच वेळी करणे शक्य होते.\nबल्क कुलर हे दुहेरी पत्र्याने बनवतात. आतील-बाहेरील पत्र्यांमध्ये थर्माकोल, ग्लासवुल किंवा इतर उष्णतारोधक पदार्थाचा लेप दिलेला असतो, त्यामुळे बल्क कुलरमधील दुधाच्या तापमानावर बाहेरील वातावरणातील तापमानाचा परिणाम होत नाही.\nबल्क कुलरमधील दूध थंड करण्यासाठी कॉम्प्रेसरची जोडणी केलेली असते. हे विद्युत अथवा जनरेटरवर चालवता येते. या उपकरणाच्या वरील बाजूस एक झाकणी असून, एक ढवळणीस���द्धा जोडलेली असते. या ढवळणीमुळे दुधाचे तापमान सर्व ठिकाणी समान राखले जाते. दुधावर साय येत नाही.\nबहुतांश दूध शीतकरण केंद्रावर बल्क कुलर उपलब्ध आहेत. याची किंमत अंदाजे १ ते १० लाखांपर्यंत आहे.\nराष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व काही दूध प्रक्रिया केंद्रामार्फत दूध उत्पादकास किंवा दूध संकलकास बल्क कुलर वितरित करण्यात येते.\nयाचा वापर आइस्क्रीम, पनीर, श्रीखंड व इतर दुग्धजन्य पदार्थ अधिक काळास साठवण्यासाठी केला जातो.\nयामध्ये ० अंश सेल्सिअस ते -२८ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान राखले जाते. याची क्षमता १०० ते १००० लिटर किंवा अधिक असते. हे विजेवर चालते.\nडीप फ्रिजर हे स्टेनलेस स्टील किंवा फायबरमध्ये तयार केलेले असतात. याचा उपयोग दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी होतो.\nदूध तापवण्यासाठीची उपकरणे :\nदुधाची टिकवण क्षमता वाढवण्यासाठी दूध निर्जंतुक करणे आवश्‍यक असते. त्यासाठीची प्रभावशील प्रक्रिया म्हणजे दुधाचे पाश्‍चरायझेशन किंवा दूध तापवणे.\nया प्रक्रियेत दूध ७२ अंश सेल्सिअस तापमानावर १५ सेकंदांसाठी किंवा ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटे तापवून थंड करण्यात येते. असे दूध पिण्यास सुरक्षित असते.\nदूध तापवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बॅच पाश्‍चरायझर (एलटीएलटी) किंवा प्लेट पाश्‍चरायझर (एचटीएसटी) चा वापर सर्वत्र होताना दिसून येतो.\nबॅच पाश्‍चरायझर हे उपकरण लहान स्तरावर दूध प्रक्रिया करणाऱ्या दूध उत्पादकास अत्यंत फायदेशीर आहे. या उपकरणात दूध ६३ अंश सेल्सिअस तापमानावर ३० मिनिटांसाठी तापवून निर्जंतुक करता येते. उपकरणाची क्षमता ५० ते ५०० लिटर असून, यातील दूध गॅस किंवा वाफेच्या ऊर्जेवर तापवले जाते.\nबॅच पाश्‍चरायझर हे उपकरण गोलाकार आकारात उपलब्ध आहे. हे स्टेनलेस स्टीलच्या दुहेरी पत्र्याचे बनलेले आहे. दोन पत्र्यादरम्यान गरम पाणी किंवा वाफ फिरवली जाऊन आतील दूध अप्रत्यक्षरीत्या गरम होते. यामुळे दुधाची करपण्याची किंवा दूध लागण्याची शक्यता कमी असते. तापलेले दूध याच उपकरणातून थंडदेखील करता येते.\nउपकरण वापरण्यास सोपे व सुरक्षित असून दही, आइस्क्रीम, पनीर व तत्सम पदार्थ करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. उपकरणातील दूध एकसमान तापवण्यासाठी उपकरणात एक ढवळणीदेखील पुरवलेली असते.\nयाची किंमत अंदाजे ८०,००० रुपये आहे. क्षमतेनुसार किंमत वाढत ज���ते.\nडॉ. डी. के. कांबळे\n(लेखक कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sypoly.org/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T17:55:48Z", "digest": "sha1:XKWDAZJCUBRE5XQ256WYDPA33C7DQXK2", "length": 3340, "nlines": 58, "source_domain": "sypoly.org", "title": "‘श्रीयश पॉलिटेक्नीकमध्ये तंत्रशिक्षण कार्यकम संपन्न’.|Welcome Shreeyash Polytechnic , Aurangabad", "raw_content": "\n‘श्रीयश पॉलिटेक्नीकमध्ये तंत्रशिक्षण कार्यकम संपन्न’.\nश्रीयश प्रतिष्ठान संचलित, श्रीयश पॉलिटेक्नीक, औरंगाबाद येथे म.रा.तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई प्रायोजित व नॅशनल इन्टिटयुट ऑफ टेक्नीकल टिचर्स टे्रनिंग व रिसर्च, भोपाळ यांच्या वतीने औरंगाबाद विभागातील शासकिय व खाजगी तंत्रनिकेतन महाविदयालयातील अधिव्याख्यात्यांसाठी दोन आठवडयांचा प्रशिक्षण कार्यकम दिनांक २२-०५-२०१७ ते ०२-०६-२०१७ पर्यंत आयोजित करण्यात आला होता.\nत्यात विविधि कॉलेजमधील ४० अधिव्याख्यात्यात्यांनी सहभाग नोंदविला. भोपाल येथील NITTTR या संस्थेतील डॉ. व्ही.डी. पाटील, डॉ. पी.के. पुरोहित, डॉ. नितीश दुबे व डॉ. अतुल मिश्रा यांनी प्रशिक्षण दिले.\nप्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिव्याख्यात्यांना संस्थेचे संचालक डॉ. यु.बी. काळवणे, प्राचार्या सौ.सिमा एम. शेंडे याच्या हस्ते पमाणपत्र देउन गौरविण्यात आले. शेवटी प्राचार्या मॅडम यांनी MSBTE व NITTTR संस्थेचे प्रशिक्षकांचे आभार मानले.\nहया प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. संतोष भोपळे यांनी मेहनत घेतली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/2020/05/04/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T20:08:27Z", "digest": "sha1:POFVVIKCF547U6XBNFN2ABK2AC2CDOTY", "length": 42812, "nlines": 567, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "कोरोनावर प्रभावी प्राणायाम? – भाग १० | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nअस्तित्व दान करायचे नसते – भाग ११ →\n“आयुष्याच्या रेशीमवाटा” : भाग १०\nवैद्यकशास्त्र कुठलेही असो, अद्ययावत-आधुनिक असो किंवा परंपरागत चालत आलेले पण पुढे अविकसित राहिलेले वैद्यकशास्त्र असो; हृदयाच्या गतीला वैद्यकीयशास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. दर मिनिटाला हृदयाची किती ठोके पडतात यावरून माणसाच्या आजाराचे निदान करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही वैद्यकीयशास्त्रात कायमच आहे आणि भविष्यातही कायमच राहणार आहे कारण हृदयाची गती जितकी नीट असेल तितकेच आरोग्य सुदृढ असते.\nहृदयगती बिघडल्यानंतर आरोग्य बिघडते कि आरोग्य बिघडल्यानंतर हृदयगती बिघडते, या प्रश्नाचे उत्तर व्यक्तिपरत्वे व्यक्तिसापेक्ष असू शकते पण आरोग्याचा संबंध हृदयगतीशी आहे, हे मात्र शाश्वत असल्याचे स्वीकारायलाच हवे पण सहसा असे होत नाही. मनुष्य कोणताही असो तुरळक प्रसंग सोडले तर डोक्याने विचार करतच नाही. कधी हृदयाने तर कधी खिशाने विचार करतो. सारासार विचार करण्याऐवजी कोणतीही एकच बाजू निवडून त्याच बाजूचे पराकोटीचे समर्थन करत राहणे क्षम्य समजता येईल पण आपलीच बाजू सर्वश्रेष्ठ ठरवण्याच्या नादात अन्य बाजू चुकीच्या आहेत असा जेव्हा समज दृढ होतो त्याच बिदूवर मनुष्य आपला विवेक आणि तारतम्य गमावून बसतो. अशा स्थितीत मनाची केवळ काही कवाडे उघडी राहून उरलेली अन्य कवाडे बंद होत जाऊन ज्ञानग्रहणाच्या रेशीमवाटा अवरुद्ध होऊन जातात.\nयोग आणि प्राणायाम हे अतिप्राचीन वैद्यकीय शास्त्र आहे. या विषयातील मी तज्ज्ञ नसल्याने कोरोनासारख्या विषाणूच्या संसर्गावर प्राणायामाचा कितपत प्रभाव पडेल, हे अधिकारवाणीने सांगू शकत नसलो तरी एक अभ्यास अथवा चिंतन म्हणून यासंबंधातील माझे विचार व अनुभव प्रस्तुत करत आहे. मी दहावर्षापासून प्राणायाम करत असलो तरी नियमित करत नाही. वर्षातून ३६५ दिवसांपैकी अंदाजे ६०-६५ दिवस करत असतो. प्राणायामाला मी वेगवेगळ्या कसोट्यांवर १० वर्षांपासून पारखत आलेलो आहे. श्वसनासंबंधित व्याधी असेल तर प्राणायाम रामबाण इलाज आहे, असा मला प्रदीर्घ अनुभव आला आहे.\nमला वर्षातून ३ वेळा सर्दी-पडसा-खोकला होतो. अगदी बालपणासूनच नियमितपणे होतो. त्याचे वेळापत्रकही ठरले आहे. उन्हाळा संपून पावसाळा सुरु होतो तेव्हा, पावसाळा संपून हिवाळा सुरु होतो तेव्हा आणि हिवाळा संपून उन्हाळा सुरु होतो तेव्हा. पण या वेळापत्रकात मजेशीर बाब अशी आहे कि मला आधी सर्दी होते व नंतर ४-६ दिवसांनी ऋतुबदल होतो. म्हणजे अस�� कि मला जेव्हा सर्दी होते तेव्हा उन्हाळा सुरु असतो. वातावरणात काहीही बदल झालेला नसतो. पण नंतर ४-६ दिवसांनी वातावरण बदलने सुरु होते, आकाशात ढग जमायला लागतात, पाऊस पडायला लागतो व तापमान कमी व्हायला लागते. बरं ही सर्दी इंग्रजी कॅलेंडर किंवा मराठी नक्षत्रानुसार होत नाही. ऋतूचे आगमन मागे पुढे झाले तर माझी सर्दी सुद्धा त्यानुसार मागे पुढे होत असते. अनुमान असाही काढता येईल कि माझ्या सर्दीवरून संभाव्य वातावरण बदलाच्या तारखा ठरवता येतात. हे ज्याअर्थी मी जाहीरपणे मांडतो आहे त्याअर्थी; कुणी मला आव्हान देऊन सिद्ध करून दाखव म्हटले तर माझी तयारी आहे, हे उघड आहे. मी प्राणायाम करायला लागलो आणि माझी सर्दी-पडसा-खोकला गायब झाला. अजिबात होतच नाही. पण प्राणायाम थांबवले कि सुरु होतो हा मागील अनेक वर्षाचा अनुभव आहे.\nकोरोना संसर्ग झाल्यास श्वास घेताना त्रास होतो. प्राणायाम करताना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवल्यास कोरोना संसर्ग झाल्याचे लक्षण मानता येईल. कोरोनाचे प्राथमिक निदान म्हणून प्राणायाम उपयोगी पडू शकतात. किंवा प्राणायाम केल्यामुळे हृदयाची गती व श्वसनसंस्थाच इतकी मजबुतीने कोरोनाचा प्रतिकार करेल कि, संसर्ग होणारच नाही. शक्यता का नाकारावी\nतेच तेच रोग आणि त्याच त्याच औषधी\nएकदा तरी निदान नीट व्हायला हवे\nपण यातही गंमत अशी आहे कि, योग-प्राणायामाचा अभ्यास आणि संशोधन केवळ साधूसंत करतात. यावर अधिक व्यापकपणे संशोधन होण्याची गरज आहे परंतु सामान्य जनतेच्या आयुष्याच्या रेशीमवाटांवर जागोजागी टोलनाके तयार करणे हेच बुद्धिवंत व विचारवंतांचे जीवितकार्य असल्याने योग-प्राणायाम विकून गडगंज संपत्ती मिळवता येत नसेल तर बहुराष्ट्रीय कंपन्यासहित कोणत्याच देशी-विदेशी संशोधकांना हे नको असते …. नकोच असते\n– गंगाधर मुटे आर्वीकर\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”\nभाग १० – दि. २८ मार्च, २०२० – “कोरोनावर प्रभावी प्राणायाम\nआजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.\nBy Gangadhar Mute • Posted in आयुष्याच्या रेशीमवाटा, वाङ्मयशेती, My Blog\n← करोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nअस्तित्व दान करायचे नसते – भाग ११ →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभ��षा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – ��ाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज��योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T18:18:05Z", "digest": "sha1:BTIBGOPBOWILE6EBPSSHDLYPESUMBJUC", "length": 9847, "nlines": 128, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "डिहायड्रेशन इंडस्ट्रीचा थंब रूल - दीपक चव्हाण - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nHome कृषी डिहायड्रेशन इंडस्ट्रीचा थंब रूल – दीपक चव्हाण\nडिहायड्रेशन इंडस्ट्रीचा थंब रूल – दीपक चव्हाण\nटीम होय आम्ही शेतकरी\nशेतीमध्ये समस्यांचा डोंगर आहे. बाजार व्यवस्था हे शेतीचे दुखणे आहे. केवळ कायदे सुधारून शेतीमध्ये परिवर्तन होणार नाही तर मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे सांगतात कृषी अभ्यासक दीपक चव्हाण…..\n“कांद्याचे रेट प्रतिकिलो दहा रुपयाच्या खाली गेले तर डिहायड्रेशन परवडते…दहा रूपयाच्या आत बाजारभाव हा कांदा डिहायड्रेशन इंडस्ट्रीचा थंब रूल आहे…” हे एका प्रोसेसर्सचे निनावी मत, निरीक्षण आहे. इंग्रजी पेपरात आलेय. इथे फक्त कांद्याचे उदाहरण दिले आहे. एकूणच अॅग्री प्रोसेसिंग इंडस्ट्री अशा प्रकारच्या हॅरशमेंटवर उभी दिसतेय. कच्चा माल स्वस्त मिळाल्याशिवाय त्यांचे बॅलन्सशीट फायद्यात येत नाही.\nउपाय आहे शोषणासाठी उपलब्ध राहणे हाच गुन्हा आहे. ते आधी थांबवले पाहिजे.\nसावरगाव – जालन्यात भगवानराव डोंगरे पाटील यांच्यासारखे स्थानिक अॅग्रीप्रेन्युअर्स सीताफळ, पेरूचे पल्पिंग करताहेत… भगवानरावांचे उदाहरण प्रातिनिधिक आहे. पण, महत्त्वाचे आहे. कारण असे की हे पल्पिंग युनिट शेतकऱ्यांच्या मालकीचे – फार्मर्स कंपनीचे आहे. यातील नफा शेतकऱ्यांपर्यंत पोचेल किंवा नफ्यातून शेतकऱ्यांच्या मालकीची साधने निर्माण होतील.\nखासगी प्रक्रियादार – थेट खरेदीदार कितीही महान असला तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी तो उपयुक्त नाही. खासगी प्रक्रियेची किंवा थेट खरेदी साधने शेतकऱ्यांच्या मालकीची हवीत. हिंगोली – कळमनुरीत गोदावरी फार्मर्स कंपनी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मालकीची साधने उभारत आहे.\nमलकापूर – बुलडाण्यातील जय सरदार एफपीसीने थेट मका विक्रीतील नफा थेट शेतकऱ्यांना वितरित केला होता. या कृतीचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात केला आहे…अशाप्रकारे थेट नफा वितरित करणे किंवा त्यातून सामूहिक मालकीची साधने उभी करणे हेच शेतकरी कंपन्यांकडून अपेक्षित आहे… मुख्य मुद्दा असा, की डिहायड्रेशन, पल्पिंग, क्लिनिंग + ग्रेडींग, वेअरहाऊसिंग आदी मूल्यसाखळ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या झाल्या तरच शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. शेती कायदे किंवा रिफॉर्म्समधून खासगी प्रक्रियादार – खरेदीदार सक्षम होईल की शेतकरी सक्षम होतील, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत.\nPrevious articleबाजारात हरभराही खाणार भाव\nNext articleमहाबीजला नवसंजीवनी मिळेल\nटीम होय आम्ही शेतकरी\nकांदा उत्पादकांच्या नजरेतून – दीपक चव्हाण\nकांदा शेतीत यशस्वी होण्यासाठी कांदा साठवणूक तत्त्व आहे महत्त्वाचे\nग्रामीण महाराष्ट्रात सुरू झालीय एक नवी मोहिम\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T19:30:17Z", "digest": "sha1:UQ4D7ATEVKXZMPENE7ONKHRIXVBMFFKG", "length": 4563, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जिब्राल्टर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजिब्राल्टर हा युनायटेड किंग्डमच्या आधिपत्याखालील स्पेनच्या दक्षिणेचा भाग आहे.\nजिब्राल्टरचे जागति��� नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) जिब्राल्टर\nइतर प्रमुख भाषा स्पॅनिश\n- एकूण ६.८ किमी२ (२२९वा क्रमांक)\n- पाणी (%) ०\n-एकूण २८,८७५ (२०७वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण (२००५ अंदाज)\n१.०६६ अब्ज अमेरिकन डॉलर (१९७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न ३८,२०० अमेरिकन डॉलर\nराष्ट्रीय चलन जिब्राल्टर पाउंड (GIP)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी+१)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३५०\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37625", "date_download": "2021-07-25T18:28:04Z", "digest": "sha1:GXYDSBTFBKCQUGANLZELWVDYZY72G5XA", "length": 12422, "nlines": 183, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डांबवणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डांबवणी\nआंबाडी सुकट निवडलेली १ वाटी ( अंबाडी सुकट म्हणजे वाळवलेल्या थोड्या मोठ्या कोळंब्या. त्याचे डोके, शेपूट, पाय काढणे = निवडणे )\nशेवग्याच्या दोन भरलेल्या शेंगा\nचिंचेचा घट्ट कोळ ३ चमचे\nहळद, तिखट, मीठ, कोथिंबीर चवी प्रमाणे\nप्रथम निवडलेली सुकट कोमट पाण्यात भिजत घालावी. शेवग्याचा शेंडा बुडखा काढून त्याचे ३-४ इंचाचे तुकडे करून घ्यावेत. सालं काढू नयेत.\nकांदा बारीक चिरून घ्यावा.\nभांड्यात तेल तापवत ठेवावे. त्यात लसूण चेमटून घालावा. गॅस बारीकच ठेवा. सुकट पाण्यातून काढून पिळून त्यातले पाणी काढून टाकावे. लसूण अगदी काळा झाला की ही सुकट तेलात घाला. लगेच शेवगा आणि कांदा घाला. हळद, तिखट टाका. चांगले परता. आता त्यात २ वाट्या पाणी घाला. उकळी आली की झाकण ठेवा. ५-१० मिनिटात शेवगा शिजला की त्यात चिंचेचा कोळ अन मीठ घाला. लागले तर थोडे पाणी घाला. डांबवणी जरा सरसरीतच असावी. उकळी आली की कोथिंबीर घाला. तयार आहे डांबवणी.\nडांबवणी जरा झणझणीतच चांगली लागते.\nचपाती पेक्षा भाकरी किंवा भाता��रोबर फर्मास लागते.\nबाहेर पडणारा पाऊस, गरमागरम भात, डांबवणी अन पोह्याचा भाजलेला पापड \nमाझी सख्खी मैत्रिण सुनिता तिच्या हातची डांबवणी जास्त फर्मास लागते\nसख्खी मैत्रिण. हा प्रकार कोकणातला आहे.\nमासे व इतर जलचर\nआता कळलं डांबवणी म्ह्ण्जे काय\nआता कळलं डांबवणी म्ह्ण्जे काय मस्त आहे अवल... मला तोपासु.\nमार डाला. फोटो टाकूच नका. मला\nमला तुमच्या हातची डांबवणी पण मस्तच लागेल.\nशेवग्याला डांबवणी म्हणजे काय\nशेवग्याला डांबवणी म्हणजे काय ते आत्ताच कळलं, गंमत आहे.\nडांबे म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि डांबवणी म्हणजे डांबे घालून केलेलं पातळसर सार.\nलग्गेच येते, घरीही आज\nलग्गेच येते, घरीही आज डाम्बवणीच आहे पण या घासपूस सासरात त्यात अंबाडी काढ करंदी कोळीम असलं कायकाय भारी नसून गरीब बिचारी तूरडाळ आहे.\nनुगेकाई सारु- डांब्यांची आमटी.\nसाती अरेरे मग ती कसली\nसाती अरेरे मग ती कसली \"डांबवणी\" ती तर साधीसुधी \"आंबवणी\"\nशेवग्याला डांबवणी म्हणजे काय\nशेवग्याला डांबवणी म्हणजे काय ते आत्ताच कळलं, गंमत आहे. >>>>> खरच गंमत आहे......:)\nशेवगा, काय हे स्वत:चं दुसरं\nशेवगा, काय हे स्वत:चं दुसरं नावच माहिती नाही तुम्हाला\nशेवगा, काय हे स्वत:चं दुसरं\nशेवगा, काय हे स्वत:चं दुसरं नावच माहिती नाही तुम्हाला >>> खरच माहीत नव्ह्ते...पण धन्स तुझ्यामूळे कळले मला\nसख्खी मैत्रीण काय प्रकार हो\nसख्खी मैत्रीण काय प्रकार हो\n@ झंपी : त्यांनी लिहिलंय ना,\nत्यांनी लिहिलंय ना, \"सख्खी मैत्रिण - हा प्रकार कोकणातला आहे. \"\nआमच्याकडे सखी मैत्रीण असं काहीतरी असतं. मित्र सखे असतात. जरा जास्त सख्य असेल तर सख्खा असं काहीतरी असेल ब्वा कोकणातलं आहे शेवटी ते\nअवल, या लेखनातले चेमटून...\nअवल, या लेखनातले चेमटून... सारखे खास शब्द मला खुप आवडतात.\nइथे अंगोलामधे, माझ्या घरासमोरच शेवग्याचे मोठे झाड आहे, मी करीन हा प्रकार. पण समिष नाही हो \nसुकटोणी सारखा प्रकात दिसतोय... वाचुनच स्लर्प\nपण जाऊदे अंगारकी आहे आज.\nहे नॉनव्हेज आहे, सो नॉट माय\nहे नॉनव्हेज आहे, सो नॉट माय कप ऑफ टी.\nबट रेसिपी साऊंडस रियली टेम्प्टिंग.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nआता कशाला शिजायची बात- प्रभा- गोपालकाला प्रभा\nराजस्थानी भरली भेंडी वर्षू.\nकुकी कप मृणाल साळवी\nवांग्याची भजी/वांग्याचे तळलेले काप जागू-प्राजक्ता-प-म्���ात्रे\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B2", "date_download": "2021-07-25T20:02:40Z", "digest": "sha1:ALUJEM62S37WRFYIG2QJ2FWQPSA42GFK", "length": 7029, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चोळ साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(चौल या पानावरून पुनर्निर्देशित)\nचोळ साम्राज्य (तमिळ: சோழ நாடு, चोळर कुळ ; रोमन लिपी: Chola dynasty) हे दक्षिण भारतातील एक साम्राज्य होते. दक्षिण भारतातील हे सर्वांत दीर्घकाळ टिकलेले साम्राज्य होते. याचे सर्वांत जुने संदर्भ मौर्य सम्राट अशोकाने घडवून घेतलेल्या अशोकस्तंभांवरील लेखांत (निर्मितिकाळ अंदाजे इ.स.पू. २७३-इ.स.पू.२३२) आढळतात. त्यानंतर इ.स.च्या १३व्या शतकापर्यंत राज्यविस्ताराच्या कक्षा बदलत राहिल्या असल्या, तरीही चोळांची सत्ता टिकून होती.\nइ.स.पू. ३०० – इ.स. १२७९ →\nराजधानी तंजावर, गंगैकोंड चोलपुरम्\nक्षेत्रफळ ३६,००,००० वर्ग किमी चौरस किमी\nआजच्या देशांचे भाग भारत\nकावेरी नदीच्या खोऱ्यात चोळांच्या सत्तेचा उदय झाला. इ.स.च्या ९व्या शतकापासून इ.स.च्या १३व्या शतकापर्यंतचा काळ चोळ साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. पहिला राजराज चोळ व पहिला राजेंद्र चोळ यांच्या काळात चोळ साम्राज्य प्रभावी सैनिकी, आरमारी, आर्थिक व सांस्कृतिक सत्ता बनले. या काळात चोळांचे साम्राज्य भारतीय द्वीपकल्प व आग्नेय आशियात पसरले. पहिल्या राजराज चोळाने द्वीपकल्पीय दक्षिण भारत जिंकला, श्रीलंकेचा काही भाग जिंकून मालदीव द्वीपसमूहावर कब्जा मिळवला[ संदर्भ हवा ]. पहिल्या राजराजाचा पुत्र असलेल्या पहिल्या राजेंद्र चोळाच्या राजवटीत चोळ आरमाराने श्रीविजय साम्राज्यास नाविक युद्धात नमवून आग्नेय आशियात राज्य विस्तारले, तसेच पाटलीपुत्राच्या पाल साम्राज्याच्या सैन्याचा पराभव करत वर्तमान आंध्र प्रदेशातील गोदावरी तीरापर्यंत राज्य विस्तारले. इ.स.च्या १३व्या शतकाच्या आरंभी दक्षिण भारतात पांड्यांची प्रतिस्पर्धी सत्ता वाढू लागली, तसतसे चोळ साम्राज्यास उतरण लागली. अखेरीस इ.स. १२७९च्या सुमारास तिसऱ्या राजेंद्र चोळाच्या सैन्याचा पराभव करून पांड्यांनी चोळांची सत्ता संपुष्टात आणली[ संदर्भ हवा ].\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १८ एप्रिल २०१८, at १५:०९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१८ रोजी १५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/claims-about-casteism-with-viral-video-of-man-forced-to-drink-water-by-shoe-are-misleading-and-false/", "date_download": "2021-07-25T19:04:31Z", "digest": "sha1:IW2TJZYNWCG2KDIVSWMIOIUTSCDGQLSV", "length": 15722, "nlines": 96, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "युवकाला बुटाने पाणी पाजणाऱ्या व्हिडीओला जातीवादाचे लेबल! वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य! | CheckPost मराठी", "raw_content": "\nयुवकाला बुटाने पाणी पाजणाऱ्या व्हिडीओला जातीवादाचे लेबल वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य\nसोशल मीडियात एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. एका युवकास बुटामध्ये पाणी भरून जबरदस्तीने पिण्यास भाग पाडले जात आहे. या एकंदर प्रकाराचे कारण जातीवाद असल्याचे सांगितले जात आहे. (man forced to drink water by shoe)\nराजस्थानी पेहरावातील व्यक्ती आपल्या बुटाने म्हणजेच मोजडीने खाली बसलेल्या युवकास जबरदस्तीने पाणी पिण्यास भाग पाडतेय आणि त्याच बुटाने त्याच्या डोक्यात सुद्धा मारले जातेय. अशा दृश्यांचा व्हिडीओ ‘राजस्थान में इस युवा को जबरन पिलाया पेशाब और जूते में भरकर पानी, मगर पेशाब और जूते में पानी पिलाने वालों को कौन देगा सजा, क्या समाज के ये ठेकेदार ऐसे ही प्रताड़ित करते रहेंगे दलितों-वंचितों को…’ अशा प्रकारे कॅप्शन देऊन ‘जनजवार डॉट कॉम’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला होता. त्यास बातमी करेपर्यंत तब्बल ६,६०४ जणांनी शेअर केले आहे.\nतोच व्हिडीओ या आठवड्यात पुन्हा एकदा व्हायरल होऊन समोर आला असून अशाच प्रकारच्या कॅप्शनसह पोस्ट केला जातोय. (man forced to drink water by shoe)\n‘आज एक दलित को जूते मैं पानी पिलाकर सम्मान देता ठाकुर. दलितों सबसे बडी़ तुम्हारी कमी ये है ���ि तुम सिर्फ जातियों में खुद को बांट रहे हो, जय भीम बोलने से अच्छा है उनके विचारों को जानना लेकिन जबतक पिछडे़ वर्ग के साथ नहीं आओगे तुम्हारा शोषण निश्चित है’ अशा मजकुरासह सोनी सिंह या फेसबुक युजरने सदर व्हिडीओ पोस्ट केलाय.\nअविनाश खटीक या युजरने देखील ‘जातीवाद का नंगा नाच’म्हणत व्हिडीओ शेअर पोस्ट केलाय त्यास ६१ शेअर्स आहेत.\nदेखिये #जातिवाद का नंगा नाचराज्यस्थान में #सवर्ण लोगो ने #अवर्ण युवक को जूते से पानी पिलाया#vndnason #AzadSamajParty\nअशाच प्रकारे अनेकांनी या व्हिडीओला दलित-सवर्ण वाद, जातीवाद म्हणत सोशल मीडियात पोस्ट केले आहे. (man forced to drink water by shoe)\nव्हिडीओमधील दृश्यांवरून, पेहरावावरून आणि भाषेवरून हे राजस्थानमधील आहे याचा सहज अंदाज बांधता येतो. त्याच दृष्टीने काही कीवर्ड्स टाकून सर्च केले असता आम्हाला दैनिक भास्करची ४ महिने जुनी एक बातमी सापडली.\n‘सजा के नाम पर अमानवीयता:राजस्थान में शादीशुदा महिला से प्रेम प्रसंग होने पर युवक को जूते में पानी और पेशाब पिलाया, पांच गिरफ्तार’ या हेडलाईनसह बातमी प्रसिद्ध केलेली आहे. पाली जिल्ह्यातील सुमेरपूर येथे विवाहित स्त्री सोबत प्रेमसंबंध ठेवल्या प्रकरणी गावातील लोक त्यास शिक्षा देत आहेत असे त्यात लिहिले आहे. विवाहिता आणि या तरुणाची जात एकच असल्याचेही बातमीत म्हंटले आहे. त्यात कुठेही दलित-सवर्ण वादाचा काही संबंध असल्याचे लिहिलेले नाही.\nदारूच्या बाटलीत मुत्र भरून त्यास पिण्यास दिले, त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या भावाला आणि चुलत्यानाही या लोकांनी बांधून मारहाण केली अशा प्रकारच्या माहितीच्या बातम्या न्यूज १८, पत्रिका आणि फ्री प्रेस जर्नल या माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या. यातील अधिकच्या मजकुरानुसार मारहाण करणारे लोक सुद्धा त्याच युवकाच्या जातीचे असून ती एक जातपंचायत आहे. त्यांनी शिक्षा देऊन मारहाण करून सुद्धा कुटुंबाकडून ५००० रुपये घेतल्यानंतरच युवकास सोडून दिले.\nयासंबंधी पोलिसांपर्यंत व्हायरल व्हिडीओ आणि घटनेची माहिती पोहचल्यानंतर त्यांनी स्वतःहून घटनास्थळी जाऊन सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. याविषयी दैनिक जागरणने केलेल्या व्हिडीओ न्यूजमध्ये पोलिसांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.\nRajasthan में युवक को जूते में भरकर पिलाया पानी\nRajasthan के सिरोही में युवक को जूते में भरकर पिलाया पानी, आरो���ियों को पुलिस ने किया गिरफ्तार\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये (man forced to drink water by shoe) व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. सादर घटना सवर्ण-दलित वाद किंवा जातीवादाच्या कारणामुळे घडलेली नसून हे प्रकरण जातपंचायतीच्या अमानुषपणाचे आहे. पिडीत युवकाचे त्याच्याच जातीच्या विवाहीतेशी प्रेमसंबंध होते म्हणून तिच्या गावातील जातपंचानी युवकावर अशाप्रकारे शिक्षेच्या नावाखाली अत्याचार केले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.\nहेही वाचा: मुस्लिम ‘एसपी’ युनिफॉर्म ऐवजी हिजाब मध्ये वाचा व्हायरल फोटोमागचे सत्य\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \n'अद्भुत शिवलिंग' म्हणत हिंदुत्ववादी ग्रुप्सने पोस्ट केले एडीटेड फेक फोटो\n[…] हेही वाचा: युवकाला बुटाने पाणी पाजणाऱ्या व्हिडी… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित अस��्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/government-insurance-company-sinks-rs-700-crore-to-government-news-and-live-updates-128541521.html", "date_download": "2021-07-25T18:14:09Z", "digest": "sha1:MLPUSH7565TBZVOSMU4VGS4F54BMH5IP", "length": 12113, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Government insurance company sinks Rs 700 crore to government; news and live updates | सरकारी विमा कंपनीने सरकारचे 700 कोटी बुडवले; जीएसटी इंटेलिजन्सचा ठपका, कॅगचेही जोरदार ताशेरे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्स्पोज:सरकारी विमा कंपनीने सरकारचे 700 कोटी बुडवले; जीएसटी इंटेलिजन्सचा ठपका, कॅगचेही जोरदार ताशेरे\nऔरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी\n‘जीआयसी-री’ने पुनर्विम्यावरील 18% जीएसटी भरला नाही\nभारत सरकारच्या “जनरल इन्शुरन्स कॉर्पाेरेशन-री’ ने (जीआयसी-री) पुनर्विम्यावरील जीएसटीपोटी भरावे लागणारे शासनाचे ४३४ कोटी आणि त्यावरील व्याज असे एकूण सुमारे ७०० कोटी रुपये बुडवले आहेत. काही खासगी कंपन्यांही यात गुंतल्या आहेत. याबाबत कॅगने ताशेरे ओढले. तर जीएसटीच्या इंटेलिजन्स विभागानेही चौकशी करत कंपनीवर ठपका ठेवला. असे असतानाही जीआयसी-री ही रक्कम भरण्यास तयार नाही. विमा विनियामक अाणि विकास प्राधिकरणाच्या (आयआरडीए) नियमानुसार विम्याच्या प्रत्येक पॉलिसीची रिस्क ट्रान्सफर करणे बंधनकारक असते. त्यालाच पॉलिसीचे रि-इन्शुरन्स करणे असे म्हणतात.\nपॉलिसी प्रीमियमच्या ५ टक्के रक्कम रि-इन्शुरन्ससाठी दिली जाते. विमा कंपन्या ग्राहकांकडून प्रीमियमसोबतच रि-इन्शुरन्सची रक्कम समाविष्ट करतात. रि-इन्शुरन्सच्या प्रीमियमवर १८ टक्के वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागतो. शासनाच्या पीक विमा, आरोग्य विमा, प्रधानमंत्री विमा योजना, जनावरांसाठीचा विमा आदीवरील जीएसटी माफ करण्यात आला होता. मात्र, रि-इन्शुरन्सवरील जीएसटी माफ नव्हता. नेमकी येथेच गफलत झाली.\nकाही खा��गी कंपन्याही री-इन्शुरन्सचे काम करतात. त्यांनीही यावरील जीएसटी भरलेला नाही. यात एचडीएफसी-आर्गाे- १७६ कोटी, बजाज आलीयांन्झ-१० कोटी, म्युनीक-री-९.५ कोटी तर स्वीस-री, लॉयड्स, चोलामंडलम, आयसीआयसीआय लोंबार्ड तर सरकारी मालकीच्या नॅशनल इन्शुरन्स, न्यू इंडिया अॅशुरन्स आणि अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांनी २० लाख ते १ काेटी दरम्यान जीएसटी थकवला आहे. त्यांची एकत्रित रक्कम ३०० कोटीच्या घरात आहे. सरकारी व खाजगी मिळून मूळ रक्कम, व्याज आणि त्यावरील दंड असा १ हजार कोटीचा जीएसटी अडकला आहे.\nसर्व विमा कंपन्यांची मिळून जनरल इन्शुरन्स काऊन्सिल आहे. त्यात हा विषय आला होता. यावेळी खाजगी कंपन्यांनी जीएसटी भरण्याची तयारी दर्शवली. त्यांना प्रकरण उघडकीस आले तर बदनामी, शेअर बाजारात घसरण तसेच आयआरडीएने जाब विचारल्यास उत्तर देतांना नाकी नऊ येण्याची भीती आहे. मात्र, त्यांनी जीएसटी भरला तर आपल्याही भरावा लागेल, या भीतीने “जीआयसी-री’ खाजगी कंपन्यांवर तो न भरण्यासाठी दबाव आणत आहे. नेमका आळ कोणावर टाकायचा यामुळे कंपनीतील अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे एका खाजगी कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगीतले. हे प्रकरण जीएसटी आणि विमा कंपनीतील आहे. यामुळे याचा शेतकरी किंवा अन्य विमा धारकांवर काही एक परिणाम पडणार नसल्याचेही ते म्हणाले.\n“जीआयसी-री’ चे मुख्यालय मुंबईत असून याचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) यांची नियुक्ती वित्त मंत्रालयातून होते. हा घोटाळा झाला त्यावेळी कंपनीला पूर्णवेळ सीएमडी नव्हता. सीएफओ असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कारभार होता. बराच काळानंतर कंपनीला देवेश श्रीवास्तव हे पूर्णवेळ सीएमडी मिळाले आहेत.\nसात महिन्यांचा जीएसटी बुडवला\nसार्वजनिक उपक्रम असणारी “जीआयसी-री’ ही पुनर्विम्यात काम करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. देशभरात १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाला. सरकारी योजना असल्याने याच्या रि-इन्शुरन्सच्या जीएसटीत सूट असेल, असा कंपनीने समज झाला. प्रत्यक्षात शासनाने २४ जानेवारी २०१८ रोजी शासकीय विमा योजनांवरील रि-इन्शुरन्सला जीएसटीतून सूट देण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच जुलै २०१७ ते जानेवारी २०१८ या काळातील जीएसटीवर सूट नव्हती.\nया काळात या योजनांवर सुमारे ४० हजार कोटींचा प्रीमियम जमा झाला. त्याच्या ५ ���क्के रि-इन्शुरन्सपोटी २००० काेटी रुपये विविध कंपन्यांकडे जमा झाले. त्यावर १८ टक्के जीएसटी लागला. जीआयसी-री कडे ४३४ कोटींचा जीएसटी देय असून तो अद्याप अदा केलेला नाही. त्यावर १८ टक्के व्याज लागत आहे. थकीत ४३४ कोटींवर तीन वर्षात २५८ कोटींचे व्याज झाले आहे. जीएसटीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याआधी कंपनीने ही रक्कम भरली तर दंड माफ होईल. नोटिसीनंतर किमान १५ टक्क्यांनी दंड भरावाच लागेल.\nसरकारी कंपनी असल्याने भारत सरकारचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) याचे लेखापरीक्षण केले. कॅगने १० मे २०१८ रोजी दिलेल्या “स्टेटमेंट ऑफ फॅक्ट्स’ अहवालात “जीआयसी-री’ ने जीएसटी थकवल्याचे नमूद केले. कॅगने ताशेरे ओढल्यानंतरही कंपनी जीएसटी भरण्यास तयार नव्हती. या प्रकरणाचा तपास सीजीएसटीअंतर्गत येणाऱ्या जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागाकडे आला. चौकशीत कंपनीने जीएसटी थकवल्याचा ठपका ठेवला आहे.\nभारत ने श्रीलंका चा 38 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/exam/", "date_download": "2021-07-25T18:05:58Z", "digest": "sha1:JJKEGIMQNGYN2YTPTAHVQPN4TW7YZL3B", "length": 3810, "nlines": 58, "source_domain": "marathit.in", "title": "परिक्षा - मराठीत.इन | Marathit.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nपोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 27 January 2021 |Postman…\nपोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 25 January 2021 |Postman…\nपोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 24 January 2021 |Postman…\nमहाराष्ट्र पोस्टमन मेलगार्ड भरती प्रश्न 23 जानेवारी 2021 | Postman Mail Guard…\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-25T18:57:33Z", "digest": "sha1:O6G3EPUABJENUAAGWRXQWIFW4WX267KW", "length": 5776, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "लिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nलिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी\nलिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी\nलिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी\nलिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी\nलिपिक टंकलेखक, तलाठी व शिपाई या पदाच्या लेखी परीक्षे साठी पात्र-अपात्र उमेदवारांची यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 21, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/01/Havaldarwadi-Gram-Panchayat-election-unopposed.html", "date_download": "2021-07-25T19:44:18Z", "digest": "sha1:2TUOW7RI5YIFBPRGPOI654RPIEXBB5EO", "length": 9343, "nlines": 114, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "हवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश", "raw_content": "\nHomeसाताराहवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश\nहवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश\nहवालदारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना यश\nम्हसवड/अहमद मुल्ला : माण तालुक्यातील हवालदा���वाडी- कासारवाडी ग्रामपंचायत अखेरच्या क्षणी बिनविरोध करण्यात हवालदारवाडी कासारवाडी ग्रामस्थांनी यश मिळविले.\nमाण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून श्रमदान करुन पाणी टंचाई मुक्त केलेल्या या गावा कायमस्वरुपी सलोखा राखण्यासाठी सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी प्रथमपासुनच प्रयत्न सुरु केले होते. हवालदारवाडीतील प्रत्येक वार्डात प्रत्येकी एक प्रमाणे निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु कासारवाडीतील वार्डात मात्र बिनविरोध सदस्य निवडण्यास अपयश येत असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येतात हवालदारवाडी व कासारवाडीतील ग्रामस्थांनी बैठक घेऊन कासारवाडीतील वार्डात एकमेकाविरोधात भरलेले उमेदवारी अर्ज काढुन घेण्यास व या वार्डातीलही निवडणुक बिनविरोध करण्यास अखेर यश मिळविले व एकमेकालगतच असलेल्या भाटकी, इंजबाव ग्रामपंचायत पाठोपाठ हवालदारवाडी - कासारवाडी ग्रामपंचायतचीही निवडणुक बिनविरोध करण्यास ग्रामस्थांना आज यश आले.\nबिनविरोध करण्यात आलेले वार्ड निहाय उमेदवार पुढील प्रमाणे\nसौ शोभा शिवाजी दुधाने\nसौ. स्मिता अरूण सावंत\nश्री. अंकुश दत्तात्रय सावंत\nसौ. सारीका संतोष गायकवाड\nही निवडणुक बिनविरोध करण्यास हरिभाऊ सावंत महादू सावंत, गणपूभाऊ सावंत, नवनाथ मास्तर, बाबूराव सावंत ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेश गायकवाड, गोपाळतात्या सावंत, नानाशेठ गायकवाड, संतोष जगदाळे, ब्रम्हदेव काटकर, निशिकांत ( बंडू) जितकर, काकासाहेब धनवडे, नंदकुमार ( सर) धनवडे, चिंटा धनवडे, पोपटराव फरतडे, नारायण जितकर याबरोबरच रंग कामगार नेते धनाजीराव सावंत आदींनी परिश्रम घेतले.\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार ���ाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/06/But-if-anyone-tries-to-escape-Shiv-Senas-warning.html", "date_download": "2021-07-25T18:39:52Z", "digest": "sha1:DDNV4VM3WUMCTITXJDUNEZ6JP3NIL6VD", "length": 13515, "nlines": 102, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर...” : शिवसेनेचा इशारा", "raw_content": "\nHomeराजकीय “पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर...” : शिवसेनेचा इशारा\n“पण कुणी डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर...” : शिवसेनेचा इशारा\nमुंबई : शिवसेनेचा आज 55वा वर्धापन दिन असून, या निमिय्त्ताने सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन म्हणजे उत्साह, बुलंद गर्जना आणि प्रचंड गर्दी असा एकंदरीत थाटमाट असतो. पण ‘करोना’ महामारीने या सगळ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीही पाणी ओतले आहे. संपूर्ण देशाचीच स्थिती करोनामुळे गंभीर, तितकीच नाजुक बनली आहे. जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज फक्त निराशा किंवा वैफल्यच दिसत आहे. तसेच, शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील, असे म्हटले आहे.\n‘शिवसेना स्थापन करतानाच शिवतीर्थावरील पहिल्याच विराट सभेत शिवसेनाप्रमुखांनी एक मंत्र दिला, तोच महाराष्ट्राचा भक्कम पाया आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, ‘‘मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारू’’ या एकजुटीच्या वज्रमुठीतच शिवसेनेच्या 55 वर्षांचे सार सामावलेले आहे. शिवसेनेचे मराठीपण जसे तळपणाऱ्या तेजासारखे आहे तसेच हिंदुत्वाचे कवचही बुलंद आहे. शिवसेनेने आपले रंग सरडय़ासारखे बदलले नाहीत, असे अग्रलेखात म्हटले आहे.\n“गेल्या दीड वर्षात लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या हाच चिंतेचा आणि संकटाचा विषय ��नला आहे. देशाचा व राज्यांचा खजिना फक्त करोनाशी लढण्यातच खर्ची पडला आहे. महाराष्ट्राने अनेक संकटे छाताडावर घेतली. अनेक लढाया पचवल्या. राजकीय, सामाजिक लढ्यांत असंख्य बलिदानेही दिली, पण करोनाची पहिली लाट, मग दुसरी लाट, आता म्हणे तिसरी लाटही दारावर धडका देत आहे. या लाटांनी आम्ही सगळ्यांनीच आपले आप्तस्वकीय, मित्रपरिवारांतले जवळचे लोक गमावले. त्या सगळ्या संकटांवर आणि मृत्यूच्या तांडवावर महाराष्ट्राने जितक्या लवकर नियंत्रण मिळवले तेवढे ना केंद्राला जमले, ना इतर राज्यांना करता आले. गंगेत तरंगणारी प्रेते, गुजरातेत स्मशानाबाहेरील अॅम्ब्युलन्सच्या रांगा, सामुदायिक चिता यांचे फोटो जगभरात गेले. देशाची प्रचंड मानहानी झाली. पण या बदनामीच्या चक्रातून महाराष्ट्र लांब राहिला. तो फक्त महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री दमदारपणे कर्तव्य बजावत असल्यामुळेच,” असा दावा शिवसेनेनं केला आहे.\n“आज देशाची घडी अशी आहे की, ती विस्कटली आहे की सुरळीत आहे यावर चर्चा करीत बसण्यापेक्षा गावागावांत लोकांना मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. शिवसेना या संकटकाळात आपल्या सेवाधर्माला जागते आहे. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या मंत्राला जागत शिवसैनिकांनी खासगी रीतीने कोविड सेवा केंद्रे उभी केली. आरोग्य आणि रक्तदान शिबिरे घेतली. गोरगरीबांच्या चुली बंद पडल्या तेथे मोफत अन्नधान्य पुरवठा करून महाराष्ट्र धर्माचे नाव राखले. आजचा काळ असा आहे की, राजकारण, मतभेद चुलीत टाकून महाराष्ट्रासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचीच गरज आहे. राज्यात प्रश्न अनेक आहेत. सगळ्यांत मोठा प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे. सकल मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांसह, युवराज संभाजी राजे, छत्रपती उदयनराजेही मैदानात उतरले आहेत. त्यापाठोपाठ धनगर, ओबीसी बांधवांनीही आरक्षणासाठी शड्डू ठोकलेच आहेत,” असं म्हणत शिवसेनेनं सरकारसमोर महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं आहे.\n“महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडवट शिवसैनिकांना. पण कुणी विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरूच राहील\nधरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु ; नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा\nकृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता ; प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा\nजिल्ह्यात एनडीआरएफ पथक दाखल : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी : आष्टा, शिरगाव येथे कार्यरत, रात्रीपर्यंत दुसरे पथक सांगली शहरात दाखल होणार : नागरिकांनी वेळीच स्थलांतरण करावे\nभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेबाबत आवाहन\nवैभव काटे यांना संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार जाहीर\nकृपया संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क 'माणदेश एक्सप्रेस' आणि संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही.\nCopyright : https://www.mandeshexpress.page/ सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/the-election-commission-is-in-the-hands-of-the-prime-minister/01202244", "date_download": "2021-07-25T18:08:27Z", "digest": "sha1:Q2Y7CRWAQVBTQKUQ4RSYEPWUXO2AACCG", "length": 8467, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले\nनिवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले\nनागपूर: मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करीत असून मागील काही वर्षातील घडामोडीमुळे निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या हातातील बाहुले झाल्याचा घणाघात ‘आप’चे नेते आशुतोष यांनी आज येथे केला. भाजप सरकार आयकर विभाग, पोलिस, ईडी या संवैधानिक संस्थांचा वापर वचपा काढण्यासाठी शस्त्र म्हणून करीत असून त्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला.\nनागपुरात एका कार्यक्रमासाठी आले असता ‘आप’च्या सिव्हिल लाईन येथील कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती यांनी काल, शुक्रवारी ‘आप’च्या 20 आमदारांना लाभाचे पद बाळगल्याप्रकरणी अपात्र घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली. मात्र, निवडणूक आयोगाची कारवाई संविधानविरोधीच नाही तर नैतिकतेच्या आधारावरही योग्य नसल्याचे आशुतोष म्हणाले. या कारवाईवरून त्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, बाजू न ऐकता निवडणूक आयुक्त ज्योती यांनी 20 आमदारांना अपात्र ठरविले, तो दिवस भारतीय लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे नमुद करीत याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणार आहे.\nयाप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने आमदारांना लाभाचे पद घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आमदारांनी लाभाचे पद घेतलेच नाही. एवढेच नव्हे संसदीय सचिवपदी नियुक्ती करताना जे नियुक्तीपत्र देण्यात आले, त्यात या पदासाठी वेतन मिळणार नाही, बंगला मिळणार नाही, असेही नमुद आहे. त्यामुळे लाभाच्या पदाचा प्रश्‍नच निकाली निघाला होता. तरीही निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेले, त्यावेळी आमदारांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु एकाही आमदारांचा पक्ष न ऐकता निवडणूक आयुक्तांनी अपात्र ठरविण्याची केलेली कारवाई आश्‍चर्यजनक असल्याचे आशुतोष म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्योती यांचे जुने संबंध आहेत.\nनरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना ज्योती प्रधान सचिव होते. मुख्य निवडणूक आयुक्तपदी त्यांच्या नियुक्तीवर प्रश्‍नचिन्हही उपस्थित झाले होते. मोदींनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून आप आमदारांना अपात्र ठरविल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. एवढेच नव्हे हिमाचल प्रदेश व गुजरात निवडणुकीची घोषणा एकाचवेळी करणे अपेक्षित होते. परंतु मोदी यांना विकास कामांचे भूमीपूजन आदी करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली. विविध राज्यांच्या निवडणुकीची घोषणापूर्वी नोटबंदीमुळे असलेली नाराजी दूर करण्याची संधीही ज्योती यांनी भाजपला दिली. भाजप सरकारच्या इशाऱ्यावर निवडणूक आयोग काम करीत असून पंतप्रधान कार्यालय लेटर बॉक्‍स बनले असल्याची टिकाही त्यांनी केली.\nमहाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढ��ार\nमहाराष्ट्रात ‘आप’ला बळकट करण्याचे काम सुरू आहे. यातूनच नुकताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन गेले. महाराष्ट्रातील पुढील विधानसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. त्यामुळे राज्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर सुधार प्रन्यास च्या सभापतिना… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_926.html", "date_download": "2021-07-25T19:29:11Z", "digest": "sha1:ZRMN47D7PGH4B2B4EXWNTENM6RT27TU7", "length": 12029, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "वृत्तपत्र साठी लागणाऱ्या कागदावर सबसिडी व असंघटित कल्याणकारी महामंडळ लागू करण्यासाठी ची केली मागणी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / वृत्तपत्र साठी लागणाऱ्या कागदावर सबसिडी व असंघटित कल्याणकारी महामंडळ लागू करण्यासाठी ची केली मागणी\nवृत्तपत्र साठी लागणाऱ्या कागदावर सबसिडी व असंघटित कल्याणकारी महामंडळ लागू करण्यासाठी ची केली मागणी\nठाणे , प्रतिनिधी : राष्ट्रीय सल्लागार आमदार श्री संजय केळकर यांना कोरोणा योद्धा सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या ऑफिसमध्ये आज ऑल इंडिया न्यूजपेपर डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशनचे चेअरमन संजीव केरनी, अध्यक्ष बब्बरसिंग चौहान, सचिव दत्ता घाडगे यांच्यासह मीटिंग झाली. या बैठकीमध्ये सर्व वृत्तपत्र विक्रेते व वृत्तपत्रांचे मालक हे एकत्र येऊन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी काम करावे असे ठरले. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीमध्ये राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी व वृत्तपत्रांचे मालक यांची एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये पेपर छापाईसाठी लागणाऱ्या कागदावर 50 टक्के सबसिडी मिळावी.\nअसंघटित कल्याणकारी महामंडळामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना सामावून घेऊन ते प्रत्येक राज्यात त्वरित लागू करावे, 15 ऑक्टोबर हा वृत्तपत्र विक्रेता दिन म्हणून केंद्र सरकारतर्फे जाहीर करावा, या तीन मागण्या घेऊन राष्ट्रीय संघटना व वृत्तपत्रांचे मालक यांचं एक प्रतिनिधी मंडळ केंद्र शासनाने या मागण्यांचे निवेदन देणार आहे. आणि या मागण्या त्वरित मंजूर करावे अशी मागणी करणार आहे. या राष्ट्रीय संघटनेची बैठक निघालेल्या विषयामुळे वृत्तपत्र समूह व वृत्तपत्र विक्रेते उत्साहित झाले आहेत. लवकरच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीसाठी राष्ट्रीय संघटनेतर्फे सर्व वृत्तपत्र समूहाच्या मालकांना बैठकीचे निमंत्रण देण्यात येणार आहे असे राष्ट्रीय अध्यक्ष बब्बरसिंग चौहान यांनी सांगितले.\nवृत्तपत्र साठी लागणाऱ्या कागदावर सबसिडी व असंघटित कल्याणकारी महामंडळ लागू करण्यासाठी ची केली मागणी Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/no-neither-this-viral-photo-is-not-from-pune-nor-dr-ramakant-joshi-died-of-corona/", "date_download": "2021-07-25T19:49:37Z", "digest": "sha1:XXSJ5FJSQ2GTO5R5BIVJAGI5DO6SIRRR", "length": 14684, "nlines": 100, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "‘हिंदू मुस्लीम एकते’ची साक्ष देणारी कौतुकास्पद घटना खरीच, पण पुण्याची नाही! मग कुठली? | CheckPost मराठी", "raw_content": "\n‘हिंदू मुस्लीम एकते’ची साक्ष देणारी कौतुकास्पद घटना खरीच, पण पुण्याची नाही\nसोशल मीडियावर एका अंत्ययात्रेचा फोटो शेअर करण्यात येतोय. पुण्यामध्ये रमाकांत जोशी या एमबीबीएस डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू (dr. ramakant joshi corona) झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या अनुपस्थितीत तब्लिगी जमातचे काम करणाऱ्या तरुणांनी त्यांचा अंत्यविधी केल्याचा दावा फोटोसोबत केला जातोय.\n‘सकल मुस्लीम युवक महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवरून पोस्ट केलेली ही पोस्ट बातमी करेपर्यंत ६९६ जणांनी शेअर केली होती.\nट्विटर आणि व्हाट्सएपवर देखील हाच फोटो याच दाव्यासह पोस्ट करण्यात येतोय.\nआज परत पुण्यामध्ये MBBS Dr वय 79 #रमाकांत #जोशी हे कोरोना ने #मृत झाले.\nकोरोनो असल्यामुळे #मुस्लिम युवककानां माहित पड़ली आणि मग सर्व व्यवस्था करुँन खांद्यावर समशानभुमी पर्यंत नेउन अंतिंमसन्स्कार केले हा आहे माझा #मुस्लिम आणि राजे #छत्रपतींशिवाजीमहाराज चा #महाराष्ट्र\nया व्हायरल दाव्याला व्हॉट्सऍप वर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड केले जात असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक दिग्विजय डुबल यांनी निदर्शनास आणून दिले.\nडॉ. रमाकांत जोशी यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या (dr. ramakant joshi corona) कुठल्याही घटनेची बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये नसल्याने घटना नेमकी कुठली हे शोधण्यासाठी आम्ही हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला.\nआम्हाला हा फोटो ट्विटरवर मिळाला. ट्विटर यूज़र एम.डी. असिफ खान यांनी २८ एप्रिल २०२० रोजी ट्विटर अकाउंटवरून हा फोटो पोस्ट केलाय.\nफोटो मेरठमधील असून ६५ वर्षीय रमेश चंद्र माथूर यांचं आजारपणामुळे निधन झाल्यानंतर मुस्लिम समाजाने त्यांचे अंत्यविधी पार पाडले, अशी माहिती त्यांनी कॅप्शनमध्ये दिलीये.\nया माहितीची खात्री पटविण्यासाठी आम्ही ‘रमेश चंद्र माथूर, मेरठ’ या किवर्डसह गुगल सर्च केलं त्यावेळी ही घटना खरी असून ती मेरठमधील असल्याची माहिती देणारे अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाले.\nदै. जागरणच्या वेबसाईटवर ‘अहले मोमिन के कंधों पर गई पुजारी की अर्थी’ या हेडलाईनसह बातमी प्रकाशित करण्यात आलेली आहे, तर जनसत्ताने ‘मुसलमानों ने पुजारी की अर्थी तैयार करवाई, कंधा दिया और ‘राम नाम सत्य है’ कहा’ या हेडलाईनसह बातमीला प्रसिद्धी दिलीये.\nमाध्यमांमधील बातम्यांनुसार रमेश माथूर हे गेल्या अनेक वर्षांपासून मेरठमधील शाहपीर गेटच्या परिसरातील कायस्थ धर्मशाळेत पत्नी रेखा सह राहत होते. ते जवळच्याच चित्रकूट मंदिरातील पूजा-अर्चा देखील पाहत असत.\nगेल्या ९ दशकांपासून हे कुटुंब तेथे राहत होतं.\nरमेश माथूर यांचा आजपणामुळे मृत्यू झाला त्यावेळी त्यांचा एक मुलगा चंद्रमौली सोबतच होता आणि दुसरा मुलगा नोकरीनिमित्त दिल्लीत होता. त्या काळात पूर्ण लॉकडाऊन असल्याने दुसऱ्या मुलाला अंत्ययात्रेसाठी येणं जमलं नाही.\nमुस्लिम बहुल परिसर असल्याने जेव्हा माथूर यांचा मृत्यू झाल्याचं समजलं, त्यावेळी परिसरातील मुस्लिम बांधव एकत्र जमले आणि त्यांनी खांदा देखील दिला आणि सर्व हिंदू रितीरिवाजानुसार माथूर यांचा अंत्यविधी पार पाडला.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर सध्या व्हायरल असलेला फोटो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.\nमुस्लिम बांधवांनी हिंदू धर्मीय व्यक्तीचे अंतिम संस्कार पार पडल्याची घटना खरी असली तरी ती सध्याची नसून जवळपास ४ महिन्यांपूर्वीची आहे. शिवाय ती पुण्यातील नसून उत्तर प्रदेशातील मेरठमधली आहे.\nसोशल मीडियावरील दाव्यांप्रमाणे या घटनेचा कोरोना, डॉ. रमाकांत जोशी किंवा तब्लिगी जमात यांच्याशी दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही.\nहे ही वाचा- ‘तब्लीगी जमात’ कोरोना काळात फेकन्युजमुळे ‘बळीचा बकरा’ ठरली का\nMore from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘कैलास मानसरोवर’जवळ नाग आणि नागमणी दर्शवणारा व्हायरल व्हिडीओ किती खरा\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\n‘हिमालया’च्या मुस्लिम मालकाने रिलायन्स आणि पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\nवक्फ प्रॉपर्टीचे भाडे महिना २५०० वरून २,५५,००० करत ठाकरे सरकारचा राज्याच्या तिजोरीवर डल्ला\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\n‘अमूल’ने ‘थुक जिहाद’मुळे १ लाख ३८ हजार मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकले\nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \nरोहिंग्या मुस्लिमांनी कोलकात्यामध्ये केला हिंदूंचा नरसंहार \n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2021-07-25T20:24:46Z", "digest": "sha1:4SPSBPAHP57SFGKYB7XYHUKHHBXU7OUN", "length": 5745, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "प्रयागराज - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(अलाहाबाद या पानावरून पुनर्निर्देशित)\nप्रयागराज हे भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन शहार आहे. काही दाव्यांप्रमाणे भारतातील दुसरे प्राचीन शहर आहे[ संदर्भ हवा ]. हे शहर प्रयागराज जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nप्रयागराज येथील यमुनेवरच्या नव्या पुलाजवळील दृश्य\nगंगा, यमुना या नद्यांचा प्रयागराज शहरानजीक संगम होतो. या नद्यांना लुप्त सरस्वती नदीही येऊन मिळते अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमामुळे या स्थानास हिंदू तीर्थक्षेत्र मानतात. कुंभमेळ्याच्या चार क्षेत्रांपैकी प्रयाग एक असून, हरिद्वार, उज्जैन व नाशिक ही अन्य क्षेत्रे आहेत.\nप्रयागराज हे भारतातील एक ऐतिहासीक शहार आहे. प्राचीन काळी या शहराचे नाव प्रयाग होते. मुघलांनी याचे नाव बदलून इलाहाबाद (मराठीतील नाव: अलाहाबाद) केले. जानेवारी २०१९ मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव इलाहाबाद हून प्रयागराज केले [१] .\n१९३१ साली प्रयागराज येथील अल्फ्रेड पार्क मध्ये क्रांतिकारी चंद्रशेखर आजाद यानी ब्रिटिश पोलीसांनी घेरल्यागेल्या नंतर स्वतःला गोळी घालून आत्मबलीदान केले होते.\nहिंदू धर्मानुसार सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाने सृष्टि कार्य पूर्ण झाल्यावर पहिला यज्ञ येथे केला होता. गंगा, यमुना व लुप्त सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमामुळे हे शहर हिंदूंचे एक् महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.\nLast edited on २६ एप्रिल २०२०, at १६:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह ���ॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%86_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T18:50:56Z", "digest": "sha1:ZG5ADRLZSEYDWSBDNLIGULEW2NM4FFWY", "length": 10976, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पापुआ न्यू गिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख पापुआ न्यू गिनी देश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गिनी (निःसंदिग्धीकरण).\nपापुआ न्यू गिनीचे स्वतंत्र राज्य (हिरी मोटू: Papua Niu Gini, टोक पिसिन: Papua Niugini) हा ओशनिया खंडातील एक देश आहे. पापुआ न्यू गिनी नैऋत्य प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला न्यू गिनी बेटाच्या पूर्व भागात व इतर काही छोट्या बेटांवर वसला आहे. न्यू गिनीच्या पश्चिम भागात इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत स्थित आहेत. पोर्ट मॉरेस्बी ही पापुआ न्यू गिनीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nब्रीद वाक्य: \"Unity in diversity\" (वैविध्यामधील एकता)\nपापुआ न्यू गिनीचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) पोर्ट मॉरेस्बी\nअधिकृत भाषा हिरी मोटू, टोक पिसिन, इंग्लिश\n- राष्ट्रप्रमुख राणी एलिझाबेथ दुसरी\n- पंतप्रधान पीटर ओ'नील\n- स्वातंत्र्य दिवस १६ सप्टेंबर १९७५ (ऑस्ट्रेलियापासून)\n- एकूण ४,६२,८४० किमी२ (५६वा क्रमांक)\n- पाणी (%) २\n-एकूण ७०,५९,६५३ (१०२वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १९.८२८ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न २,८३४ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▼ ०.४९१ (कमी) (१५७ वा) (२०१३)\nराष्ट्रीय चलन पापुआ न्यू गिनीयन किना\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व ऑस्ट्रेलियन प्रमाणवेळ (यूटीसी+१०:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ६७५\nपापुआ न्यू गिनीमधील एक स्थानिक अदिवासी\nपापुआ न्यू गिनी जगातील सर्वाधिक सांस्कृतिक वैविध्य असलेल्या देशांपैकी एक असून येथे एकूण ८४८ भाषा वापरात आहेत. तसेच येथील ग्रामीण व अदिवासी लोकवस्तीचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. पापुआ न्यू गिनीमधील केवळ १८ टक्के रहिवासी शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. तसेच येथील अनेक दुर्गम भागांमध्ये कित्येक अज्ञात वनस्पती व प्राणी असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.\nन्यू गिनी बेटावर अनेक सहस्त्रकांपासून कृषीप्रधान संस्कृती अस्तित्वात आहे. अनेक दशकांदरम्यान हा भूभाग युरोपीय शोधकांसाठी पुष्कळसा अज्ञात होता. १८८४ साली पापुआ न्यू गिनीच्या उत्तर भागावर जर्मन साम्राज्याचे अधिपत्य होते (जर्मन न्यू गिनी) तर दक्षिणेकडे ब्रिटनची सत्ता (ब्रिटिश न्यू गिनी) होती. इ.स. १९०४ मध्ये ब्रिटनने सत्ता ऑस्ट्रेलियाकडे सुपुर्त केली व १९०५ मध्ये ब्रिटिश न्यू गिनीचे नाव टेरिटोरी ऑफ पापुआ असे ठेवले गेले. पहिल्या महायुद्धादरम्यान ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीवर कब्जा केला. पुढील अनेक वर्षे पापुआ व न्यू गिनी हे वेगळे प्रशासकीय प्रदेश होते. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४९ साली ह्या दोन प्रांतांचे एकत्रीकरण करून टेरिटोरी ऑफ पापुआ ॲन्ड न्यू गिनी नावाचा प्रदेश स्थापन केला गेला ज्याचे नाव पुढील काळात केवळ पापुआ न्यू गिनी असेच राहिले. १६ सप्टेंबर १९७५ रोजी पापुआ न्यू गिनीला स्वातंत्र्य मिळाले.\nसध्या पापुआ न्यू गिनी राष्ट्रकुल क्षेत्रामधील एक देश असून येथे ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरीचे औपचारिक अध्यक्षपद आहे. येथील प्रचंड मोठ्या खाणकाम उद्योगामुळे २०११ साली पापुआ न्यू गिनी जगातील सहाव्या क्रमांकाचा झपाट्याने प्रगती करणारा देश होता. परंतु येथील अर्थव्यवस्था कमकूवत असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nपापुआ न्यू गिनीचे विकिमिडिया अ‍ॅटलास\nविकिव्हॉयेज वरील पापुआ न्यू गिनी पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ जुलै २०१७ रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/info/indian-charter-services/", "date_download": "2021-07-25T19:54:34Z", "digest": "sha1:A7IRANKRTA7P7MMRFGHHYVOHPUGYCLYZ", "length": 6732, "nlines": 62, "source_domain": "marathit.in", "title": "भारतीय सनदी सेवांचे प्रकार - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nभारतीय सनदी सेवांचे प्रकार\nभारतीय सनदी सेवांचे प्रकार\nभारतात सनदी सेवांचे प्रमुख तीन प्रकार आहेत.\nभारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS) आणि भारतीय वन सेवा (IFS) यांचा यात समावेश होतो.\nया केंद्रशासनाच्या अखत्यारीतील असतात. भारतीय विदेश सेवा (IFS), भारतीय महसूल सेवा (IRS) इत्यादींचा त्यात समावेश असतो.\nया राज्यशासनाच्या अखत्यारीत असतात. उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार इत्यादी प्रशासकीय अधिकारी स्पर्धापरीक्षांमधून निवडले जातात. गुणवत्ता व कार्यक्षमता या निकषांच्या आधारे सनदी सेवकांची निवड व्हावी म्हणून भारतीय संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या आहेत.\nकेंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अखिल भारतीय सेवा व केंद्रीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवार निवडते व त्यांची नेमणूक शासन करते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्रातील सनदी सेवांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारा उमेदवार निवडते व त्यांच्या नेमणुकीची शिफारस शासनाला करते.\nनोकरशाही आणि सनदी सेवांमधूनही समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला, इतर मागासवर्गीयांना आणि दिव्यांगांना आरक्षण देऊन सेवांमध्ये येण्याची संधी दिली आहे. सामाजिक विषमतेमुळे दुर्बल घटक सनदी सेवेतील संधींपासून वंचित राहून नयेत म्हणून ही तरतूद करण्यात आली आहे.\nBaby Soft Skin साठी हे करा | लहान मुलांसारखी नरम त्वचा मिळवण्यासाठी खास टिप्स\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/2610/", "date_download": "2021-07-25T19:13:27Z", "digest": "sha1:HVCN3PYIMSTDM6LKVTMHJIIFHDTEVOC7", "length": 10786, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन\nमहाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email29/06/2020\nमुंबई — महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 31 जुलै पर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढविण्यात आला असल्याची घोषणा केली आहे.लॉकडाऊन चा कालावधी एक महिन्यासाठी वाढविण्यात आला असला तरी आणखी काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२८ जुलै) 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. राज्यात आज (२९ जून) लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली.\nराज्य सरकारला मिशन बिगेन अगेन हळूहळू सर्व सुरू करता आले. मात्र, राज्यात रुग्णांची संख्याही वेगाने वाढू लागली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ५ हजाराहून अधिक होत आहे. सध्या राज्यात रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झ��ले आहेत.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\n धोका कायम: बीडमध्ये 2 तर सूर्डीत 3 कोरोना रुग्ण सापडले\nहैऽ ऽ ऽ ऽ दत्तनगर मधील लोकांना कसं घाबरवलं प्रशासनाच पसरवतय अफवा, पोरखेळ सुरूच\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/snake-swallowed-frog-then-vomited-368602", "date_download": "2021-07-25T18:15:21Z", "digest": "sha1:K44SK63DGFVMRSVM6ED23FHXUJ2QRA3Z", "length": 6427, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नागोबानं गिळलं बेडूकदादाला, जीवावर बेतल्यावर केली उलटी", "raw_content": "\nनागोबा शिकार आत ढकलत होता, तर बेडूक आपली सुटका करण्यासाठी आटापिटा करीत होता. शेवटी नागाने त्याला गिळूनच टाकलं.\nनागोबानं गिळलं बेडूकदादाला, जीवावर बेतल्यावर केली उलटी\nअकोले : नागोबा हे नाव उच्चारलं तरी माणसाला धडकी भरते. इतर पशु-पक्षीही त्यापासून थरकून असतात. बेडकदादा तर त्याला जाम घाबरून असतात. अकोले तालुक्यात मात्र घडलं उलटंच. बेडूकदादाने नागोबाला चांगलाच घाम फोडला. अगदी त्याची जीव जायची वेळ आली होती.\nएका नागोबाला शिकारीची हौस झाली. त्याने दबा धरून बेडकाला गट्टम केलं. बेडकानेही मग आपल्या जीवावरच बेतलं म्हणल्यावर फुगायला सुरूवात केली.\nनागोबा शिकार आत ढकलत होता, तर बेडूक आपली सुटका करण्यासाठी आटापिटा करीत होता. शेवटी नागाने त्याला गिळूनच टाकलं आणि बेडकानेही होता होईल एवढा आपला आकार वाढवला. त्यामुळे नागोबाच्या जीवाची तलखी व्हायला लागली. श्वास नलिकांवर दाब आल्याने बेडकाचीच जीव जाण्याची वेळ आली. धड त्याला गिळताही येईना आणि बेडूक बाहेरही काढता येईना. या दोघांतील युद्धात बेडकाचा जीव गेला. परंतु नागराजांवरही तीच वेळ गुदरली होती.\nया हातघाईच्या लढाईची माहिती कोणीतरी सर्पमित्र धनू मोहिते यांच्या कानावर घातली. ते लगबगीने तेथे गेले. अर्धा तास झुंज सुरू होती. शेवटी त्यांनी थोडीफार मदत केल्यानंतर त्यांनी सापाच्या तोंडून बेडूक बाहेर काढले.\nसर्पराजानेही सुटकेचा निश्वास टाकला. शेवटी मोहित यांनी जीव वाचलेल्या नागोबांना जंगलात सोडून दिले. ही घटना अकोले शहरात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर पाटील गल्लीत घडली. ही घटना पाहण्यासाठी अकोलेकरांनी मोठी गर्दी केली होती.\nसंपादन - अशोक निंबाळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-21-april-2021-rashibhavishya", "date_download": "2021-07-25T19:21:17Z", "digest": "sha1:UMXEWZT55OLIPNLN4KYLMTBWQKISTMNA", "length": 6977, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 एप्रिल 2021", "raw_content": "\n२१ एप्रिल २०२१ , बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १.१६, चंद्रास्त रात्री २.४०\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 एप्रिल 2021\n२१ एप्रिल २०२१ , बुधवार : चैत्र शुद्ध ९, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय दुपारी १.१६, चंद्रास्त रात्री २.४०, श्रीराम नवमी, देवी नवरात्र समाप्ती, देवीला दवणा वाहणे, भारतीय सौर वैशाख १ शके १९४३.\n१८९६ : प्रसिद्ध राजकीय नेते केशवराव जेधे यांचा जन्म. शेतकरी कामगार पक्षाचे ते एक संस्थापक असून, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील ते प्रमुख नेते होते.\n१९९७ : हायड्रोकार्बन साखळीतील 'मिथेन' या सर्वांत लहान असलेल्या घटकाचे उच्चस्तरीय हायड्रोकार्बनमध्ये रूपांतर करण्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) संशोधकांना यश.\n१९९८ : अमेरिकेतील केअर' या आंतरराष्ट्रीय विकास व साह्य संस्थेचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुरस्कार.\nहेही वाचा: साप्ताहिक राशिभविष्य ( ता. १८ एप्रिल २०२१ ते २४ एप्रिल २०२१)\nमेष - आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल.\nवृषभ - नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.\nमिथुन - उधारी, उसनवारी वसूल होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nकर्क - कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.\nसिंह - कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे पुढे ढकलावीत.\nकन्या: नवीन गाठीभेटी व परिचय होतील. अपेक्षित पत्र व्यवहार होईल.\nतूळ - नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.\nवृश्चिक - अपेक्षित गाठीभेटी होतील. काहींना गुरूकृपा लाभेल.\nधनू - खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.\nमकर - शासकीय कामात यश लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील.\nकुंभ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.\nमीन - संततिसौख्य लाभेल. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.hoyamhishetkari.com/category/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T18:50:14Z", "digest": "sha1:LEUEY3DSW5XZZA7SZDN2DI67LI66PFMG", "length": 7864, "nlines": 160, "source_domain": "www.hoyamhishetkari.com", "title": "राजकीय Archives - होय आम्ही शेतकरी", "raw_content": "\nदुधप्रश्नी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य खोटे\nटीम होय आम्ही शेतकरी - August 11, 2020\nदुधप्रश्नी चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य खोटे\nमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठीची द्वैवार्षिक निवडणूक येत्या 21 मे 2020 रोजी घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय\nसर्वाधिक जीएसटी देऊनही महाराष्ट्राला केंद्राचा ठेंगा\nफडणवीसांचा विधानसभेत घणाघात,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत मिळणार कधी\nसरपंचच नाही तर राज्याचा मुख्यमंत्रीही जनतेतून निवडायला हवा- अण्णा हजारे\nटीम होय आम्ही शेतकरी - February 24, 2020\nअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\nटीम होय आम्ही शेतकरी - February 13, 2020\n असे फुकटचे धंदे सरकारने करू नये: अजित पवार\nटीम होय आम्ही शेतकरी - February 12, 2020\nचांगल्या कृषिमंत्र्याचा महाराष्ट्राचा दुष्काळ संपेना\nटीम होय आम्ही शेतकरी - February 11, 2020\nठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाला लागणार ब्रेक\nटीम होय आम्ही शेतकरी - January 27, 2020\nशेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे- उद्धव ठाकरे\nटीम होय आम्ही शेतकरी - January 8, 2020\nमातोश्रीवर आलेल्या बाप लेकीला पोलिसांनी घेतले ताब्यात\nटीम होय आम्ही शेतकरी - January 5, 2020\nशेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्जमाफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा\nटीम होय आम्ही शेतकरी - December 21, 2019\nसन्मानजनक प्रस्ताव आल्यास राज्याचं कृषीमंत्री स्वीकारेल: राजू शेट्टी\nटीम होय आम्ही शेतकरी - December 4, 2019\nनवीन सरकारने या दोन बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे\nटीम होय आम्ही शेतकरी - November 29, 2019\nPM Kisan | आता वार्षिक 6 हजार रुपयांसोबतच मिळणार 3 हजार रुपयांची दरमहा पेंशन; जाणून घ्या सविस्तर\n 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती\nक्यूसेक आणि टीएमसी म्हणजे काय\nहळद हा शेतीमालच म्हणून शिक्कामोर्तब; ‘जीएसटी’कडून नोटिसा रद्द\nमक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन - 11,596 views\nलंडनची दहा लाख रुपयांची नोकरी सोडून हे जोडपे गावात शेती करीत आहे, यूट्यूबवर झाले प्रसिद्ध - 94,140 views\nपैसे नसले तरी तुम्ही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे योजना - 90,869 views\nआता नाही होणार कांद्याचे नुकसान; टाटा स्टीलने आणलं साठवणुकीसाठी स्मार्ट सोल्युशन - 57,751 views\nवारस नोंदणी करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात - 51,472 views\n© होय आम्ही शेतकरी\nerror: भावा कॉपी नाय करायचं डायरेक्ट लिंक शेयर करायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2020/06/Former-BJP-MP-Haribhau-Jawle-passes-away.html", "date_download": "2021-07-25T18:42:28Z", "digest": "sha1:XLVB2H224QGOMLMMS7E7OYIWEJKUHTMW", "length": 10335, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा निधन - Maharashtra24", "raw_content": "\nमंगळवार, १६ जून, २०२०\nHome महाराष्ट्र भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा निधन\nभाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचा निधन\nTeamM24 जून १६, २०२० ,महाराष्ट्र\nभारतीय जनता पार्टीचे माजी खासदार तथा जळगाव जिल्हाचे अध्यक्ष हरिभाऊ म���धव जावळे यांचा मुंबईत निधन झाला. जावळे मृत्युसमयी ६७ वर्षाचे होते. कोरोनाची लागण झाल्यामुळे हरिभाऊ जावळे वर मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्यांची मंगळवारी प्राणज्योत मलावली.\n२०१४ मध्ये १५ व्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने त्यांचे नाव जाहीर केले होते. मात्र ऐन वेळी त्यांच्या ऐवजी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना संधी देण्यात आल्याने जावळे यांचा पत्ता कट झाला होता. लोकसभेचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने आमदारकी ची संधी सुद्धा दिली होती. हरिभाऊ जावळे यांनी त्यावेळी काँग्रेसचे शिरीष चौधरी यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता.भाजप ने एक चांगला चेहरा गमावल्याने भाजप ला मोठा धक्का मानल्या जात आहे.\nदि. ३ जून रोजी हरिभाऊ जावळे यांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर प्रकृती बिघडत असल्याने त्यांना दि.५ जूनला मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र मंगळवारी दुपारी दरम्यान जावळे यांनी आखरेचा श्वास घेतला. हरिभाऊ जावळे यांचा जन्म दि.१ जून १९५३ रोजी यावल तालुक्यातील भालोद येथे झाला होता. त्यांचं शिक्षण विज्ञान पदवीधर पर्यंत झालं होता. जनसंघ यामध्ये आधीपासूनच ते सक्रिय होते. १९९९ ते २००४ मध्ये त्यांनी यावल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आणि २००९ मध्ये पंधराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून गेले होते. यावेळी सलग दोन वेळा त्यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले.\nBy TeamM24 येथे जून १६, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्म���त्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/2020/05/04/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-25T17:51:00Z", "digest": "sha1:AQ5CPIPJDRNAM7BODTTUXCIA6MMAZIZ7", "length": 42869, "nlines": 566, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३ | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\n← सुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४ →\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\n“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ३\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा\nअन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा एकदाच्या पूर्ण झाल्या की नंतरच माणसाचं खरंखुरं माणूस म्हणून आयुष्य सुरू होतं. सर्व सजीव प्राण्यासमोरचा प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न स्वसंरक्षणाचा असतो, त्यानंतरच उदरभरणाची पायरी सुरु होते. मनुष्य आणिि त्याचे पाळीव प्राणी सोडले तर आजही स्वसंरक्षण हाच मुख्य प्रश्न अन्य प्राणिमात्रांच्या समोर कायमच आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वसंरक्षणासाठी बचाव आणि आक्रमण हे दोन विशेष गुण आपोआपच विकसित झालेले आहेत.\nगुणवैशिष्ट्यामध्ये मनुष्य हा सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळा नसल्याने त्याच्यामध्ये सुद्धा बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गूण निसर्गतःच विकसित झालेले आहे आणि इथेच नेमकी मानवतेची घाऊकपणे सदैव कुचंबणा होत आहे. माणसाचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ हिंस्त्र पशूपक्षी, वन्यप्राणी वगैरेपासून (वन्यप्राणी माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत अशा दृष्टिकोनातून या मुद्याचा विचार करू नये. ज्याअर्थी मनुष्य हिंस्त्र पशूपक्षांना भितो आणि जीवाला धोका आहे असे तो स्वतः समजतो, त्या अर्थी शत्रू आहे असे गृहीत धरावे) माणसाच्या जीविताला अजिबात धोका उरलेला नाही. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक शत्रू सोबत लढाई करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे ही संधी आता माणसाला उपलब्ध नाही. नैसर्गिक रित्या मिळालेली आक्रमणाची कला व्यक्त करण्यासाठी माणसाला शत्रू उरला नसल्याने त्याचा दुष्परिणाम असा झाला की माणूस आता माणसावरच आक्रमण करायला लागला. येथे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते की, एकमेकाशी आपसात लढणारी प्राणिजात म्हणून कुत्री ही जात मान्यता पावलेली आहे पण जेव्हा त्यांच्यावर जर कुण्या अन्य प्राण्याने आक्रमण केले तर अशा स्थितीत सर्व कुत्री एकवटतात, एकजीव होतात आणि शत्रूशी लढतात. पण शत्रू नसेल तर मग मात्र सर्व कुत्री आपसातच भांडतात.\nमनुष्यजातीचे गणितही त्यापेक्षा फार वेगळे नाही. माणसाच्या स्वभावात बचाव आणि आक्रमण ही दोन्ही कौशल्ये निसर्गदत्त आलेली आहेत. भूतकाळात झालेल्या लढाया, युद्ध यामागे माणसाचा आक्रमणकारी स्वभावच कारणीभूत आहे. भांडणतंटे सुद्धा आक्रमण व बचावाचे सौम्य स्वरूपच आहे. शाब्दिक आक्रमणाच्या पातळीवर बघितले तर तुरळक अपवाद सोडले तर प्रत्येक मनुष्य भांडखोर असतो. भांडण्यासाठी मनुष्य नवनवी कारणे शोधत राहतो. शत्रूशी तर भांडतोच पण शत्रू नसेल तर मग तो शेवटी मित्रासोबत तरी भांडणतंटा करून आपली हौस पूर्ण करून घेतो. बायकासुद्धा बायकांशी भांडतात. त्यांना सार्वजनिक नळावर किंवा पाणवठ्यावर भांडायची संधी उपलब्ध नसेल तर त्या निदान नवऱ्याशी तरी निष्कारण भांडून आपली हौस पूर्ण करून घेतात. पण त्यातही गंमत अशी आहे की आपण कुणालाही “तुम्ही भांडखोर आहात का” असा प्रश्न विचारल्यास उत्तर नकारार्थीच येते. पण हे सत्य नाही. मनुष्यातील हेच दुर्गुण प्रामुख्याने संतांनी, समाजसुधारकांनी आणि महापुरुषांनी ओळखले होते म्हणून त्यांनी माणसाच्या तमोगुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, शाळा, विद्यापीठे वगैरे स्थापन केलीत. संतांनी भजने लिहून, प्रवचने करून माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. पण सुधारक बदलत गेले पण माणूस काही सुधारला नाही. परिणामतः माणसामध्ये माणसाचे कमी आणि प्राणिमात्रांचेच गूण जास्त आढळतात.\nअरे माणूस माणूस, जसा निर्ढावला कोल्हा\nधूर्त कसा लबाडीने, रोज पेटवितो चुल्हा\nकोल्ह्यासारखी लबाडी, सरड्यासारखी गरजेनुसार हवा तसा रंग बदलण्याची वृत्ती, बगळ्यासारखा ढोंगीपणा, सापाच्या विषासारखी विखारी भाषा, गाढवासारखा अविचारीपणा, माकडासारख्या कोलांटउड्या वगैरे माणसाला हमखास अंगवळणी पडलेले असते. काही केल्या अंगवळणी पडत नाही ती एकच भाषा म्हणजे मानवतेची भाषा. पण त्यातही गंमत अशी आहे की, जे निसर्गदत्त मिळते ते शिकावे लागत नाही व शिकवावेही लागत नाही कारण ती मूळ मानवी प्रवृत्ती असते. मानवी मूळ प्रवृत्ती अमानुष असते. माणसाला माणसासारखे जगायचे असेल तर मूळ मानवी प्रवृत्तीवर ताबा मिळवून मानवतेचा ध्यास धरणे, हीच मानवतेच्या कल्याणाची रेशीमवाट आहे; मानवतेच्या कल्याणासाठी दुसरी वाट उपलब्ध नाही.\n– गंगाधर मुटे आर्वीकर\nमहाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”\nभाग ३ – दि. ८ फेब्रुवारी, २०२० – मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा\nआजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.\nBy Gangadhar Mute • Posted in आयुष्याच्या रेशीमवाटा, वाङ्मयशेती, My Blog\n← सुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४ →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nया नंतरच्या प्रतिक्रिया मला इमेल द्वारा सूचित करा.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग ���्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४��\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी संघटक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी वि��ार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/02/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9.html", "date_download": "2021-07-25T19:02:11Z", "digest": "sha1:LN3MY7SBLGS2YXECTRG53AV3YUSET2M4", "length": 10292, "nlines": 138, "source_domain": "itechmarathi.com", "title": "व्हाटसअ‍ॅप चे ह�� फिचर माहित ? व्हाटसअ‍ॅपवर नवीन वैशिष्ट्ये मराठीत -", "raw_content": "\nव्हाटसअ‍ॅप चे हे फिचर माहित व्हाटसअ‍ॅपवर नवीन वैशिष्ट्ये मराठीत\nव्हाटसअ‍ॅप चे हे फिचर माहित व्हाटसअ‍ॅपवर नवीन वैशिष्ट्ये मराठीत\nव्हाटसअ‍ॅप चे हे फिचर माहित व्हाटसअ‍ॅपवर नवीन वैशिष्ट्ये मराठीत whatsapp new features in marathi\nतुमच्या व्हाट्सअप आणि व्हॉट्सॲप बिजनेस यापैकी तुम्ही कोणताही वापरत असाल या वरती अनेक फीचर्स नवीन आलेले असतात यामध्ये आता नवीन सिस्टीम आली होती ते म्हणजे व्हाट्सअप पेमेंटची याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही जाणून घेऊ शकता.\nमाहिती आपण घेणार आहोत या अपडेट नुसार तुम्ही. जेव्हा तुमच्या मित्रांना किंवा एखाद्या ग्रुप मध्ये फोटो पाठवता.करता येत नव्हता किंवा रोटेट करता येत नव्हते. एखादा फोटो तुमच्या मित्रांना पाठवल्यानंतर तुम्ही तो फोटो एडिट करू शकतात आणि तो रोटेट करून पाठवू शकता .\nव्हाट्सअप ची नवीन सुविधा, आता व्हाट्सअप वेब वर सुद्धा करता येणार व्हिडीओ कॉलिंग\nअपडेट केलेले व्हाट्सअप डाऊनलोड करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा.\nआता Whatsapp वरच मिळणार PNR status आणि Train प्रवास माहिती\nव्हाट्सअँप वरून पैसे कसे पाठवायचे ,घ्यायचे ,जाणून घ्या \nआज पासून व्हाट्सअप सुरू करत आहे ही महत्त्वाची सुविधा\nRedmi K40 स्मार्टफोन या तारखेला होणार लॉन्च जाणून घ्या, redmi k40 price in india\nशाओमी 22 फेब्रुवारी रोजी भारतात 2 नवीन ऑडिओ प्रॉडक्ट बाजारात आणत आहे . Xiaomi launching 2 new audio products in India on February 22nd\n45 मिनिटे झाले होतें whatsapp down\nव्हाट्सअप ची नवीन सुविधा, आता व्हाट्सअप वेब वर सुद्धा करता येणार व्हिडीओ कॉलिंग\nआता Whatsapp वरच मिळणार PNR status आणि Train प्रवास माहिती\nWHATSAAP NEW UPDATE – वॉलपेपर स्टिकर्स मध्ये बदल\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणी���े असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/12/nagpur-graduate-constituency.html", "date_download": "2021-07-25T19:24:49Z", "digest": "sha1:A4CBURZ2FROKFUYYRIGTUSZV7GHEUNAI", "length": 8095, "nlines": 72, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "नागपूर पदवीधर मतदार संघ", "raw_content": "\nमुख्यपृष्ठपदवीधर निवडणूकनागपूर पदवीधर मतदार संघ\nनागपूर पदवीधर मतदार संघ\nमनोज पोतराजे डिसेंबर ०३, २०२० 0\nविजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण न केल्यामुळे द्वितीय क्रमांकाच्या मतमोजणीला प्रारंभ\nविजयासाठी ६० हजार ७४७ मते मिळवणे आवश्यक\nनागपूर, नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पाचव्या फेरीअखेर विजयी होण्यासाठी आवश्यक असणारा मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे मतदान प्रक्रियेतील भाग क्रमांक दोनला सुरुवात झाली. दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतमोजणीला पहाटे सुरुवात करण्यात आली आहे.\nपाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे.\nविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत.\nअभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲङ सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे ५६ मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी होत होती. तथापि, पाचव्या फेरीमध्ये उर्वरित २१ हजार ५३ मतांची मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.\nपाचव्या फेरीनंतर एकाही उमेदवाराने मतदानाचा कोटा पूर्ण केला नाही. त्यामुळे दुस-या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.\nतिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी यांच्याकडे एकूण ९, ६११ मतांची आघाडी.\nवंजारी याना प्रथम पसंतीक्रमाची एकूण ३५, ५०९ मते, तर भाजपचे संदीप जोशी यांना २५, ८९८ मते.\nब्रेकिंग : नागपूर पदवीधर : चौथी फेरी : 34743 मतांनी अभिजीत वंजारी पुढे हे सर्व आकडे समाजमाध्यमांवर फिरत असल्याने नागरिकांनी याबाबत संभ्रम पसरवू नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी यांचेकडून करण्यात आले आहे\nहे सर्व आकडे समाजमाध्यमांवर फिरत असल्याने नागरिकांनी याबाबत संभ्रम पसरवू नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी यांचेकडून करण्यात आले आहे\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://gangadharmute.wordpress.com/2010/04/", "date_download": "2021-07-25T19:44:07Z", "digest": "sha1:VM6FO6QJ4QRNX7B4CCAPZ3VCKRPDBZED", "length": 51562, "nlines": 763, "source_domain": "gangadharmute.wordpress.com", "title": "एप्रिल | 2010 | रानमोगरा", "raw_content": "\n‘सकाळ’ने घेतली ‘रानमेवा’ ची दखल.\nप्रा. मधुकर पाटील, बोरीवली (पश्चिम), मुंबई\nअभिप्राय : डॉ मधुकर वाकोडे\nशरद जोशी यांचे हस्ते सत्कार\nनागपुरी तडका – अभिवाचन\nसरकारची होळी – स्टार माझा बातमी\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी)\nमेंदू उगाळतांना माणूस थोर झाला\nपंडीत कायद्याचा बाजारखोर झाला\nकंकाल हा नराचा जाणीव लोपलेला\nसोडून लाजलज्जा मुद्राचकोर झाला\nमाणूस धर्म ज्याने खुंटीस टांगलेला\nभंगार तो तनाचा अय्याशखोर झाला\nका ग्रासते मनाला झंकार कंकणाचे\nफ़ंदात मोहिनीच्या साधू छचोर झाला\nनसतेच जे मिळाले केव्हाच सातजन्मी\nते सर्व प्राप्त होता नेता मुजोर झाला\n“कैवार गांजल्याचा” तो डावपेच होता\nअधिकार प्राप्त होता अन्यायखोर झाला\nका पारखा मनुष्या, मानव्यतेस तू रे\nत्यागून कर्मधर्मा, अभये अघोर झाला\n(वृत्त – आनंदकंद )\nऔंदाच्या उन्हाळ्यानं, धमालच केली\nआनं श्याम्याची दाढीमिशी, भाजूनच गेली ..॥१॥\nहे ऊन व्हंय का कां व्हंय, काही समजत नाही\nपाण्यासाठी जीव कसा, करते लाही-लाही\nपन्नास डिग्रीच्याह्यवर, पारा चढून गेला\nपाणी पेऊ-पेऊ जीव, आदमुसा झाला\nइच्चीबैन ओठ-जीभ, सोकूनच गेली ……॥२॥\nबाहेर निघतो म्हणलं तं, जम्मून झावा चालते\nघरामंधी घुसावं तं, उकाडा फ़ोडणी घालते\nलोडशेडिंग पायी बाप्पा, नाकात नव आले\nकूलर-पंखे गर्मी पाहून, कामचुकार झाले\nउष्माघात आकडेवारी, वाढूनच गेली ……॥३॥\nनदी-नाले कोरडे कारण, बरसात नाही झोंबली\nपाणी कमी हाय म्हून, वीजनिर्मिती थांबली\nनळामधून पाणी कमी, हवा शिट्ट्या मारते\nविहीर-तलाव ठणठण, पाणी आंग चोरते\nदुष्काळाची बहीणमाय, माजूनच गेली ……॥४॥\nपशू-पक्षी अभय नाही, निवारा ना थारा\nमागून-पुढून मस्त देते, चटके गरम वारा\nदैवाचे फ़टके सोसून, माऊल्या झाल्या धीट\nघागरभर पाण्यासाठी, अर्धा कोस पायपीट\nनशिबाले जगरूढी, चिपकूनच गेली ……॥५॥\nझावा = गरम हवेचे तडाखे.\nसोने गं सोने, रांधल्या का तुने\nजरासा सुरवंट, थोडेसे ढेकूण\nघे पुरणात भराया …..\nत्याला सरड्याचा रंग दे\nउंदराची चटणी, पालीची सलाद\nघे तोंडास लावाया ….\nगरिबाला सुळी, शत्रूला अभय\nआज स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.\n१५ एप्रिल, मराठी साहित्यसम्राट स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.\nअजरामर साहित्यनिर्मीतीकार कविवर्य सुरेश भट यांना आदरांजली आणि सादर वंदन.\nगाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.\nते सुरेशसाठी दर आठवडय़ातून एक रेकॉर्ड विकत आणत. आमच्या वडिलांना चांगले संगीत ऐकण्याचा नाद होता. त्यामुळे सुरेशला संगीतात आवड निर्माण झाली. पुढे तो एका बॅण्डपथकामध्ये काही दिवस होता आणि तेथेच तो बासरी वाजविणे शिकला. तो आजारी पडायचा तेव्हा अंथरुणावर असताना तो तासन्-तास बासरी वाजवित असे.\nपुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअस्तित्वाला आव्हान दिलं… म्हणालं\n“तुला लोळवायला दोन घटका\n“जिंकणे किंवा हरणे… दोनपैकी एक\nकाहीतरी नक्कीच करू शकेन मी….\nतुला ना नांव, ना गांव… ना हात ना पाय\nना बाप …………………….. ना माय.\nमाझ्याशी दोन हात करण्यापूर्वी\nपण स्वतःचं अस्तित्व तयार कर…\nआणि अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की\nमी संपलो तरी, मी नाहीच सरणार\nमाझी दोन मूठ राख तरी नक्कीच उरणार….\nकृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी\nकृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून\n‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’\n“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून\n‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’\n“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”\nकाय रे मागतोस बाळा\nतुला देते मी आणून….\n(शिरिष “मायबोलीकर यांचे सौजन्याने)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा\t• Tagged भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, शेतकरी गाथा, स्त्री, स्त्रीमुक्ती, हादगा\nरे जाग यौवना रे\nरे जाग यौवना रे….\nरे जाग यौवना रे, ही साद मायभूची\nआव्हान पेलुनीया, दे आस रे उद्याची\nरे जाग यौवना रे … ॥धृ०॥\nझटकून मळभटाला, चैतन्य खळखळावे\nभटकून आसमंती, हे रक्त सळसळावे\nतारुण्य तेच जाणा, जे धडपडे सदाची\nरे जाग यौवना रे … ॥१॥\nआता कवेत घे तू, अश्रांत सागराला\nकापून लाट-धारा, तू खोल जा तळाला\nरोवून दे निशाणा, ती खूण यौवनाची\nरे जाग यौवना रे … ॥२॥\nआकाश अंथरोनी, तार्‍यास घे उशाला\nबाहूत सूर्यचंदा, पाताळ पायशाला\nविश्वा प्रकाश दे तू, तू ज्योत शारदेची\nरे जाग यौवना रे … ॥३॥\nतू वीर मायभूचा, बलसागराप्रमाणे\nयत्‍नास दे उजाळा, युक्ती-बळा-श्रमाने\nअभये महान शक्ती, हो शान भारताची\nरे जाग यौवना रे … ॥४॥\nऐलमा पैलमा : हादग्याची गाणी\nऐलमा पैलमा : हादग्याची गाणी\nऐलमा पैलमा गणेश देवा\nमाझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा\nमाझा खेळ मांडिला वेशीच्या दारी\nगुंजावाणी —च्या सारविल्या टिका\nआमच्या गावच्या भुलोजी बायका\nएविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)\nकांदा चिरू बाई तांदूळ घ्या\nआमच्या आया, तुमच्या आया\nदुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)\nआयुष्य दे रे वनमाळी\nमाळी गेला शेता भ���ता\nपाऊस पडला येता जाता\nपड पड पावसा थेंबोथेंबी\nअंगणा तुझी सात वर्ष\nभोंडल्या तुझी बारा वर्ष\nनेसा ग नेसा बाहुल्यांनो\n(शिरीष ‘मायबोलीकर’ यांचे सहकार्याने)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई, महिला, महिलांच्या व्यथा, शेतकरी गाथा\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, स्त्री, स्त्रीमुक्ती, हादगा, Poems, Poetry\nश्री गणराया : हादग्याची गाणी\nश्री गणराया : हादग्याची गाणी\nआधी नमुया श्री गणराया\nइंद्र हा स्वर्गीचा राजा ( चाल बदल)\nपड पड पावसा थेंबोथेंबी\n(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)\nBy Gangadhar Mute • Posted in पारंपारीक गाणी, भोंडला,हादगा,भुलाबाई\t• Tagged कविता, भुलाबाईची गाणी, भोंडला, महिला, महिलांच्या व्यथा, स्त्री, हादगा, Poems, Poetry\nमराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश\n-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय\nइ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.\nBy Gangadhar Mute • Posted in भाषाशुद्धी आणि समृद्धी, मराठी भाषा\t• Tagged मराठी भाषा\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nमाझी वाङ्मयशेती – पसंती नोंदवा\nABP माझा TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २७-०१-२०१३\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्य��द्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nमाझ्या साईटला भेट देणारांचे मनःपुर्वक स्वागत ...\nमाझ्या साईटवरील सर्व लेख,कविता,गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखन माझे स्वतःचे स्वरचित असुन सर्वाधिकार सुरक्षित आहेत.\nया साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy-paste करून इतरांना ई-मेल करू नका.\nआपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाही याची जाणीव असू द्या.संदर्भ देतांना लिंक आणि लेखक,कविचे नांव अवश्य नमुद करा.\nआपला नम्र - गंगाधर मुटे\nमाझे लेखन – वर्गवारीनुसार\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3)\nदिवाळी अंक – २०११ (6)\nभारत की जुबानी (1)\nभाषाशुद्धी आणि समृद्धी (2)\nमार्ग माझा वेगळा (89)\nशेतकरी साहित्य संमेलन (5)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (5)\nस्वतंत्र भारत पक्ष (2)\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\n- गंगाधर मुटे, निमंत्रक\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nस्टार TV प्रक्षेपित बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला स्टार माझा चॅनेलवर प्रसारण करण्यात आले.\n“वांगे अमर रहे”-ABP माझा बातमी\n“वांगे अमर रहे”-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nरानमेवा-Pdf फ़ाईल डाऊनलोड करा.\nया ईमेलवर संपर्क करा.\n��ुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nUniGreet च्यावर एक लेख एका आत्मप्रौढीचा\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nनिळकंट शिंदे च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nअनामित च्यावर माय मराठीचे श्लोक…\nश्याम्याची बिमारी… च्यावर श्याम्याची बिमारी\nGangadhar Mute च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nअनामित च्यावर पहाटे पहाटे तुला जाग आली\nshivaji Bhanudas Haj… च्यावर बळीराजाचे ध्यान\nvinod chaudhari च्यावर बळीराजाचे ध्यान\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nGangadhar Mute च्यावर माय मराठीचे श्लोक…\nchinmay moghe च्यावर माय मराठीचे श्लोक…\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही – भाग १२\nअस्तित्व दान करायचे नसते\nकरोना चालेल; एचआयव्ही नक्कोच\nशिमगा ही आनंदाची पर्वणीच – भाग ८\nआल्हाददायी हवी वेशभूषा – भाग ७\nया हृदयीचे त्या हृदयी – भाग ६\n…तर विचार प्रवाही होतात – भाग ५\nमाणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४\nमूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३\nसुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २\nजगणे सुरात यावे – भाग १\nधोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका\n“रानमोगरा” ला लिंक होण्यासाठी खालील कोड HTML विजेट मध्ये पेस्ट करा.\n\"रानमोगरा\" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये वरील कोड पेस्ट करा.\nMy Blog अभंग आंदोलन आयुष्याच्या रेशीमवाटा कविता गझल छायाचित्र नागपुरी तडका पारंपारीक गाणी पारितोषक/सत्कार पुरस्कार बातमी भजन भोंडला,हादगा,भुलाबाई महिला महिलांच्या व्यथा मार्ग माझा वेगळा राजकारण रानमेवा वाङ्मयशेती विडंबन विनोदी विनोदी कविता शेतकरी काव्य शेतकरी गाथा शेतकरी गीत शेतकरी सं��टक शेतीचे अनर्थशास्त्र शेती विषयक समिक्षण\nमाझ्या आवडीचे मराठी संकेतस्थळ\nरानमोगरा ( शेती आणि कविता )\nशेतकरी विहार – Blogspot\nमाझे लेखन कॅटेगरी निवडा Audio (2) अंगाई गीत (2) अंगारमळा (1) अंधश्रद्धा (5) अच्छे दिन आनेवाले है (2) अभंग (16) अशीही उत्तरे (3) आंदोलन (11) आयुष्याच्या रेशीमवाटा (14) आरती (3) उत्पादन खर्च (2) ए.बी.पी माझा स्पर्धा विजेता (3) ओवी (5) करुणरस (9) कविता (131) कवी/गीतकार (1) कॅरावके (2) गझल (103) गौळण (7) चर्चा (2) छायाचित्र (10) जात्यावरची गाणी (1) टीव्ही प्रक्षेपण (4) तुंबडीगीत (1) दिवाळी अंक – २०११ (6) देशभक्ती (6) नागपुरी तडका (27) नाट्यगीत (1) निवेदन (2) पत्र (2) परिषद (2) पारंपारीक गाणी (19) पारितोषक/सत्कार (13) पुरस्कार (13) पोळ्याच्या झडत्या (2) पोवाडा (1) प्रकाशचित्र (7) प्रवासवर्णन (1) प्रसिद्धीमाध्यम सहभाग (1) बडबडगीत (1) बळीराजा (8) बातमी (10) बालकविता (5) बोधकथा (1) भक्तीगीत (4) भजन (11) भारत की जुबानी (1) भावगीत (2) भावानुवाद (1) भृणहत्त्या (1) भोंडला,हादगा,भुलाबाई (16) भ्रष्टाचार (7) भ्रष्टाचार मुक्ती (9) मराठी भाषा (9) भाषाशुद्धी आणि समृद्धी (2) भाषेच्या गमतीजमती (2) महादेवाची गाणी (2) महिला (15) महिलांच्या व्यथा (16) माझी भटकंती (1) माझे देशाटन (1) मार्ग माझा वेगळा (89) मुख्यमंत्र्यांशी चर्चा (2) राजकारण (10) रानमेवा (84) रामदेवबाबा (1) रावेरी-सीतामंदीर (1) लावणी (6) वांगमय शेती (7) वाङ्मयशेती (128) विडंबन (14) विनोदी (19) विनोदी कविता (9) शिक्षणपद्धती (1) शिवा-VDO (1) शेतकरी कलाकार (1) शेतकरी काव्य (15) शेतकरी गाथा (32) शेतकरी गीत (31) शेतकरी संघटक (23) शेतकरी संघटना (6) शेतकरी साहित्य संमेलन (5) शेती विषयक (33) शेतीचे अनर्थशास्त्र (19) समारंभ (4) समिक्षण (16) साहित्य चळवळ (8) स्टार माझा स्पर्धा विजेता (5) स्वतंत्र भारत पक्ष (2) हवामान (3) हायकू (1) My Blog (32) Ring Tone (1) VDO (7)\nदिवाळी अंक – २०११\nमोगरा फुलला ई-दीपावली अंक २०११\nदीपज्योती ई-दीपावली अंक २०११\nमायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो..., उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो..., हक्कासाठी लढणार्‍यांनो..., लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो..., स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो..., नव्या युगाच्या निर्मात्यांनो..., या जरासे खरडू काही..., काळ्याआईविषयी बोलू काही....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:16:49Z", "digest": "sha1:Q6APHCFOO72AX2ZXSTH6AKEY3XXPRAKT", "length": 3983, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मध्यमा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमध्यमा हे मानवी हाताचे मधले व सर्वात लांबडे बोट आहे. हे बोट तर्जनी व अनामिका यांच्या मध्ये असते. काही पाश्चात्त्य देशांत ह्या बोटाची एकटी उभी मुद्रा आक्रमकता व अश्लीलता समजली जाते.\n१ मध्यमाचे अन्य अर्थ\nमध्यमाचे अन्य अर्थसंपादन करा\nप्राथमिकच्या नंतरची परीक्षा, मधली परीक्षा\nभारतीय शास्त्रीय संगीतातला 'म' हा स्वर.\nसमजुतीचा मार्ग/समजुतीच्या मार्गाचा पुरस्कर्ता\nअंगठा · तर्जनी · मध्यमा · अनामिका · करंगळी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on १८ सप्टेंबर २०१९, at १३:२१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१९ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T20:28:21Z", "digest": "sha1:PZKM4EBK7OBIWKBEKODTOTUH7F6BO5IA", "length": 6050, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ५७० चे - ५८० चे - ५९० चे - ६०० चे - ६१० चे\nवर्षे: ५९५ - ५९६ - ५९७ - ५९८ - ५९९ - ६०० - ६०१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१५ रोजी १३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AB", "date_download": "2021-07-25T19:33:46Z", "digest": "sha1:6HOBPC7KDX4WZTLHWFDKXLWH5QQ7X42R", "length": 20714, "nlines": 132, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९४५ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी ९ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोन वर हल्ला केला.\nजानेवारी १७ - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.\nजानेवारी १७ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ कॉंन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरूवात केली.\nजानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - रशियाच्या सैन्याने ऑश्विझ कॉंसेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला. येथे नाझींनी अंदाजे १२,००,००० ज्यू व ईतर व्यक्तिंना मारले. पहा ज्यू स्मृति दिन. ७,५०० लोक जिवंत सुटले.\nजानेवारी ३० - दुसरे महायुद्ध - गोटेनहाफेन, पोलंडहून जखमी जर्मन सैनिक व बेघर लोकांना घेउन कियेलला निघालेले जहाज विल्हेम गुस्टलॉफ रशियन पाणबुडीने बुडवले. अंदाजे ९,४०० ठार.\nफेब्रुवारी १३ - दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट काबीज केली.\nफेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने जर्मनीच्या ड्रेस्डेन शहरावर तुफानी बॉम्बफेक केली व शहर बेचिराख केले.\nफेब्रुवारी १४ - चिली, इक्वेडोर, पेराग्वे व पेरू संयुक्त राष्ट्रात दाखल.\nफेब्रुवारी १४ - अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट व सौदी अरेबियाचा राजा इब्न सौद यांच्यात बैठक. अमेरिका व सौदी अरेबियात राजकीय संबंध सुरू.\nफेब्रुवारी १६ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.\nफेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - ईवो जिमाची लढाई - काही अमेरिकन मरीन्स माउंट सुराबाचीवर पोचल��� व त्यांनी तेथे अमेरिकन झेंडा उभारला. हे करीत असतानाचे त्यांचे छायाचित्र जगप्रसिद्ध झाले.\nफेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने फिलिपाईन्सची राजधानी मनिला जपानी सैन्यापासून मुक्त केले.\nफेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - पोलंडच्या पोझ्नान शहरात जर्मन सैन्याने शरणागती पत्करली.\nफेब्रुवारी २३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील फॉर्झैम शहरा बेचिराख केले.\nफेब्रुवारी २४ - ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.\nमार्च ३ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले\nमार्च ७ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीत रेमाजेन जवळचा र्‍हाइन नदीवरचा पूल काबीज केला.\nएप्रिल ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.\nएप्रिल १२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.\nएप्रिल १३ - जर्मनीच्या गार्डेलजेन शहरात १,०००हून अधिक राजबंदी व युद्धबंद्यांची हत्या.\nएप्रिल १८ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या १,०००हून अधिक विमानांनी बॉम्बफेक करून जर्मनीतील हेलिगोलॅंड हे बेट उद्ध्वस्त केले.\nएप्रिल २० - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने जर्मनीचे लीपझीग शहर काबीज केले.\nएप्रिल २५ - दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.\nएप्रिल २७ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने फिनलंडमधून पळ काढला.\nएप्रिल २८ - इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.\nमे २ - दुसरे महायुद्ध-बर्लिनची लढाई - सोवियेत संघाने बर्लिनचा पाडाव केला व जर्मन संसदेवर आपला झेंडा फडकवला.\nमे ३ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने ल्युबेकच्या अखातात जर्मनीची कॅप आर्कोना, थीलबेक व डॉइचलॅंड ही जहाजे बुडवली.\nमे ४ - दुसरे महायुद्ध - जर्मनीत हांबुर्ग जवळ नॉएनगामे कॉॅंसेन्ट्रेशल कॅम्पच्या बंदींची सुटका.\nमे ५ - दुसरे महायुद्ध - नेदरलँड्स व डेन्मार्कमधील जर्मनीच्या सैन्याने ब्रिटीश व केनेडियन सैन्यासमोर शरणागति पत्करली.\n१९४५ - दुसरे महायुद्ध - प्रागमध्ये जर्मन सैन्याविरुद्ध उठाव.\n१९४५ - दुसरे म���ायुद्ध - मॉटहाउसेन कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका.\nमे ८ - दुसरे महायुद्ध-युरोप विजय दिन - जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती. युरोपमधील युद्ध समाप्त.\nमे ८ - सेटीफची कत्तल - फ्रांसच्या सैन्याने अल्जीरियात हजारो नागरिकांना ठार मारले.\nमे ९ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने हरमान गोरिंगला पकडले.\nमे ९ - दुसरे महायुद्ध - नॉर्वेच्या सैन्याने व्हिडकुन क्विसलिंगला पकडले.\nमे ९ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्याने प्रागमध्ये प्रवेश केला.\nमे २३ - दुसरे महायुद्ध - नाझी अधिकारी हाइनरिक हिमलरने दोस्त राष्ट्रांच्या बंदिवासात आत्महत्या केली.\nजून ७ - नॉर्वेचा राजा हाकोन सातवा देशात परतला.\nजून २१ - दुसरे महायुद्ध - ओकिनावाची लढाई संपली.\nजून २६ - सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.\nजुलै ५ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.\nजुलै १७ - दुसरे महायुद्ध - पॉट्सडॅम संमेलनास सुरुवात.\nजुलै २६ - युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत लेबर पार्टीचा विजय. विन्स्टन चर्चिलने पंतप्रधानपदाचा राजनामा दिला.\nजुलै २८ - होजे बुस्टामांटे इ रिव्हेरो पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै २८ - अमेरिकेचे बी.२५ प्रकारचे विमान न्यू यॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डींगच्या ७९व्या मजल्यावर आदळले. १४ ठार.\nजुलै ३१ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पिएर लव्हालने दोस्त राष्ट्रांसमोर आत्मसमर्पण केले.\nऑगस्ट २ - दुसरे महायुद्ध - पॉट्ट्सडॅम संमेलनाची सांगता.\nऑगस्ट ६ - अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.\nऑगस्ट ७ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.\nऑगस्ट ८ - सोवियेत संघाने जपानविरुद्ध युद्ध पुकारले व मांचुरियावर आक्रमण केले.\nऑगस्ट ९ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.\nऑगस्ट १५ - दुसरे महायुद्ध - जपानने शरणागती पत्करली.\nऑगस्ट १७ - ईंडोनेशियाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य.\nसप्टेंबर ९ - दुसऱ्या महायुद्धात जपानने चीनमध्ये शरणागती पत्करली.\nडिसेंबर ९ - जनरल पॅटन जर्मनीमध्ये अपघातात जखमी.\nड��सेंबर १५ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने हुकुमनाम्याद्वारे जपानमधील शिंटो धर्माची राज्यधर्म म्हणूनची मान्यता काढूल घेतली.\nडिसेंबर २७ - २८ देशांनी जागतिक बॅंकेची स्थापना केली.\nडिसेंबर २७ - कोरियाची फाळणी.\nफेब्रुवारी ६ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.\nमार्च ११ - हार्वे मॅंडेल, रॉक गिटारवादक.\nमार्च ११ - मार्क स्टेन, गायक.\nमार्च ११ - टिमोथी मॅसन, सल्लागार, ब्रिटीश कला अकादमी.\nमार्च ११ - ट्रिशिया ओनेल, अमेरिकन अभिनेत्री.\nमे ३ - सादिक मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nमे १७ - भागवत चंद्रशेखर, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nमे २३ - पद्मराजन, भारतीय चित्रपट दिग्दर्शक.\nजून ५ - अंबर रॉय, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजून ७ - वुल्फगॅंग श्युसेल, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.\nजून १९ - ऑॅंग सान सू की, म्यानमारची राजकारणी.\nजून २९ - चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.\nजुलै १३ - ऍशली मॅलेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nजुलै २१ - बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\nजुलै २४ - अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.\nजुलै २८ - जिम डेव्हिस, अमेरिकन व्यंगचित्रकार.\nऑगस्ट १५ - बेगम खालेदा झिया, बांगलादेशची पंतप्रधान.\n७ नोव्हेंबर - यशवंत महाडिक उर्फ यशवंत दत्त, मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेता.\nएप्रिल १२ - फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.\nएप्रिल २८ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.\nमे १ - जोसेफ गोबेल्स, नाझी अधिकारी.\nमे २३ - हाइनरिक हिमलर, नाझी अधिकारी.\nजुलै ५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.\nऑगस्ट १० - रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.\nऑगस्ट १८ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय स्वातंत्रसेनानी.\nडिसेंबर २१ - जनरल जॉर्ज पॅटन, दुसऱया महायुद्धातील युरोपमधील अमेरिकन सेनापती.\nLast edited on १९ एप्रिल २०२१, at ०९:४१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ एप्रिल २०२१ रोजी ०९:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:18:24Z", "digest": "sha1:UNC7RHYEK5LNLRQERQADGZ6FE2PM7LET", "length": 30789, "nlines": 224, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कुर्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकुर्ला (कुर्ले, इंग्रजीत Coorla / Kurla; पोर्तुगीजमध्ये Corlem) हे मुंबई शहराचे एक विस्ताराने मोठे असे उपनगर आहे. हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. या जागेचे नाव तिथले ईस्ट इंडियन गावावरून ठेवले आहे. हे क्षेत्र मुंबई महानगर पालिकेच्या 'एल' वॉर्ड मध्ये येते. मिठी नदीच्या काठावर व मुंबई-आग्रा रोडवर (लाल बहादूर शास्त्री मार्गावर) आहे. कुर्ला रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन म्हणून गणले जाते. मुंबईतून बाहेर पडणाऱ्या गाड्या ज्या ज्या टर्मिनसवरून निघतात त्यांपैकी कुर्ला टर्मिनस हे एक महत्त्वाचे टर्मिनस आहे. ते कुर्ल्याजवळच्या टिळकनगर या लोकल रेल्वेच्या स्थानकाजवळ असल्याने कुर्ला टर्मिनसचे नाव बदलून लोकमान्य टिळक टर्मिनस करण्यात आले. बांद्रा आणि कुर्ला यांच्या दरम्यान वांद्रे कुर्ला संकुल हे मुंबईमधील मोठे वाणिज्य केंद्र आहे. मुंबई विमानतळ (छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ) कुर्ल्याच्या उत्तरेस आहे.\n१९° ०३′ ३६″ N, ७२° ५३′ २४″ E\nवांद्रे कुर्ला संकुलामधील राष्ट्रीय रोखे बाजाराची इमारत\n५.१ खान बहादुर भाभा हॉस्पिटल\nकुरली नावाचा खेकडा येथे मोठ्या प्रमाणात मिळत असे म्हणून या गावाला कुर्ला हे नाव मिळाले. जेव्हा वसईच्या तहावर गुजरातच्या सुलतान बहादूर याने व पोर्तुगीज साम्राज्याने २३ डिसेंबर १५३४ रोजी स्वाक्षरी केली तेव्हा कुर्ला गावात पोर्तुगीजांचे शासन आले. १५४८ मध्ये, कुर्ला गाव आणि सहा अन्य गावे पोर्तुगालने ब्रिटिश हिंदुस्तानच्या गव्हर्नरांनी ॲंटोनियो पेसोआ यांना त्यांच्या लष्करी सेवांसाठी बक्षीस म्हणून दिली. १७७४ मध्ये ब्रिटिशांनी साल्सेट बेटावर कब्जा होईपर्यंत कुर्ला पोर्तुगीज सत्तेखालीच राहिले. सन १७८२ मध्ये सलबाईच्या तहात कुर्ला औपचारिकपणे ईस्ट इंडिया कंपनीला बहाल करण्यात आले.\nकुर्ला हे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्याचे मुख्यालय आहे. १९२० मध्ये दक्षिण साल्सेट तालुक्यात हा तालुका कोरण्यात आला. यात १३५ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश आहे, ज्यामध्ये दोन मंडळात एकूण २९ गावे आहेत. हा तालुका जिल्ह्याच्या पूर्वेकडे व पश्चिमेला बांद्रा तालुका, वायव्येस संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, उत्तरेकडील ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाणे खाडी आणि दक्षिणेला मुंबई शहर जिल्हा आहे.[१]\nसंपूर्ण उपनगर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड 'एल' च्या झोन ५ अंतर्गत आहे. प्रभाग नगरपालिका कार्यालये एस. जी. बर्वे रोडवरील म्युनिसिपल बाजार इमारतीत आहेत. कुर्ला येथील रहिवासी कुर्ला विधानसभा मतदारसंघ संख्या १७४ अंतर्गत येतात. [२] २००९ मध्ये मतदारसंघांची संख्या २८४,९५१ होती (१६१,४५९ पुरुष, १२३,४९२ महिला).[३]\nकुर्ला प्रामुख्याने दोन भागांत विभागलेला आहे. पश्चिम कुर्ला आणि पूर्व कुर्ला. हे भागही जुना कुर्ला, कोहिनूर सिटी व नवा कुर्ला असे तीन उपभागांत विभागले गेले आहेत.\nकुर्ला जिल्ह्यातील सर्वात जुन्या वस्त्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:\nमुंबईचे मूळ रहिवासी ईस्ट इंडियन समाजाचे ख्रिश्चन गाव प्रसिद्ध आहे व त्याच्या जवळ ख्रिश्चन हॉल व्हिलेज\nवाडिया धर्मादाय ट्रस्टच्या मालमत्तेवर बांधलेली वाडिया इस्टेट, मिठी नदी आणि छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या जवळ असलेल्या ए. एच. वाडिया मार्गावर आहे.\nबैल बाजार आणि सिंधी शिबीर (मुख्यतः सिंधी, कानोजीज, आणि मालवण)\nमिठी नदीच्या काठावर संभाजी चौक, संदेश नगर, सियोग नगर आणि क्रांती नगर झोपडपट्ट्या.\nकोहिनूर सिटी जवळच्या झोपडपट्टीत धोबीघाट आणि जय आंबे चौक आहेत.\nकुर्ला-अंधेरी रस्त्यावर जरीमरी, काजूपाडा आणि सफेद पूल क्षेत्र.\nस्टेशन रोड जवळ बुद्ध कॉलनी.\nलाल बहादूर शास्त्री मार्गावर फिनिक्स मार्केटसिटी माॅल\n२१ शतकाच्या सुरवातीस जुन्या मिल्सच्या पुनर्रचनांमुळे या परिसरात बदल झाले आहेत. प्रीमियर ऑटोमोबाइल्स आणि मुकंद इंजिनिअर्स / मुकंद आयर्न यांच्या फॅक्टरीनी एकेकाळी व्यापलेल्या जमिनीवर कोहिनूर सिटी आणि फिनिक्स मार्केटसिटी माॅल झाले आहेत.\nकोहिनूर सिटी कुर्ला पश्चिमेतील रिअल इस्टेट कॉम्प्लेक्स आहे. आधी प्रीमिअर ऑटोमोबाईल्स नावाची मोटार वाहन उत्पादक कंपनी प्रसिद्ध फियाट व पद्मिनी गाड्या बनवत होती व नंतर कंपनी झाली. तिच्या जागेवर कोहिनूर सिटी म्हणून इमारती बांधल्या जाऊ लागल्या. सध्याच्या चार जटिल प्रकल्पांमध्ये एचडीआयएल, एसआरए, प्रीमियर रेसिडेन्सी इमार���ी आणि कोहिनूर सिटी इमारत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) इमारतींमध्ये मुंबईतील झोपडपट्टीतील बहुतेक झोपडपट्टीधारक पुनर्वसित झाले आहेत.\nकुर्लाचा दक्षिणेकडील भाग कापूस मिल्स आणि रेल्वे लाईनच्या आगमनानंतर विकसित झाला. काही प्रमुख स्थळे आणि खुणा:\nजय भवानी चौक, जय शंकर चौक आणि सुभाषनगर न्यू मिल रोडवर.\nन्यू मिल रोड आणि एच.पी. केलुस्कर रोड जवळ बीएमसी कॉलनी.\nविनोबा भावेनगर येथे एलआयजी, एमआयजी आणि एचआयजी कॉलनी. विनोबा भावे (zone V) या नावाने पोलिस स्टेशन आहे. सांताक्रूझ - चेंबूर जोड रस्ता (Santracruz-Chembur Link Road -SCLR) संरेखन या भागातून जातो.\nके. बी भाभा हॉस्पिटल, छड्डावागर आणि मुरली मिलन सोसायटीच्या आजूबाजूचे परिसर\nकुर्ला बस डेपो, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड, जुने व सध्याही प्रचलित असलेले नाव - आग्रा रोड)), सीएसटी रोड (Central Salsette Tramway Road)वरील टॅक्सीमनी कॉलनी, कपाडिया नगर आणि किस्मत नगर यांच्या जवळील भागात.हा परिसर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जवळ आहे. प्रायद्वीप टेक्नोपार्क पूर्वीच्या स्वान मिल्सच्या जागेवर आहे.\nकुर्ला रेल्वे स्टेशन क्षेत्रात \"यादव मंडई\" (मासे, मांस आणि भाजी बाजार) ही एक, आणि दुसरी \"ब्राह्मणवाडी मंडई\" ही \"पाईप रोड\" वर आहे.\nहॉलव पूल, गोल बिल्डिंग आणि मसारणी लेन जवळ सलफि वेल्फेअर सोसायटी.\nकुर्ला न्यायालयाच्या दक्षिणेस इंदिरानगर, परफेक्ट खादी, आणि कुर्ला गार्डन या झोपडपट्ट्या आहेत.\nकुर्ला पूर्व भागामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत:\nनेहरू नगर: शासकीय दुग्धशाळा येथे स्थित आहे. मुंबईतील दुसरी सर्वात मोठी एमएसआरटीसी बस डेपो आहे.\nशिव श्रृष्टी: बस डेपोजवळील निवासी कॉलनी.\nरेल्वे कॉलनी: लोकमान्य टिळक टर्मिनसजवळील निवासी कॉलनी\nकामगार नगर: सभागृहाचे एक निवासी क्षेत्र (आता बंगले म्हणून विकसित)\nहिल्फी हाऊस (एक पोर्तुगीज बिल्डर हाऊस)\nरजा (कुरेश नगर): मुंबई शहरातील प्रमुख झोपडपट्टीतील मुस्लिम मझ्थांपैकी एक असलेल्या मुफ्ती आझम रोडवर कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ असलेले एक अरुंद रस्ते असून तेथे एक महानगरपालिका दवाखाना व महापालिकेच्या शाळेसह आहे.\nअंजुमान इस्लाम अल्लाना शाळा व कनिष्ठ महाविद्यालय,\nअंजुमान खैरूळ इस्लाम उर्दू हायस्कूल\nअंजुमान ताब्लिगुल इस्लाम उर्दू हायस्कूल\nअल-बरकत - इंग्रजी माध्यम\nईडन ज्युनियर कॉलेज - सफेद पूल\nउर��दू महापालिका शाळा, मुफ्ती आझम चौक; रझा नगर.\nएम ई एस उर्दू हायस्कूल\nकार्तिक हायस्कूल - इंग्रजी माध्यम\nशैक्षणिक संस्थेची शाळा - कुर्ला हायस्कूल (मराठी माध्यम)\nके एम एस पी मंडळाचे हायस्कूल- मराठी माध्यम\nकेदारनाथ विद्या प्रसारणी (केव्हीपी) - इंग्लिश स्कूल\nगणेश बाग महापालिका शाळा (मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यम)\nगांधी बाल मंदिर हायस्कूल - मराठी माध्यम\nश्री गुजराती समाज विद्यालय\nग्रीन मुंबई उर्दू हायस्कूल, मुफ्ती आझम चौक.\nग्रीन मुंबई हायस्कूल, रझा (कुरेशी) नगर.\nदारूल-ऊलूम घौसिया झिऑल कुराण\nनरिमन लेन महापालिका उर्दू शाळा\nनेहरूनगर पालिका शाळा, कुर्ला - पूर्व\nइंडियन एजुकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल\nमदरसा असलफिया अरबी शाळा\nमदरसा दुरूल उलूम, मेहबूब ई शोभनी अरबी शाळा\nमुंबई उत्कल इंग्लिश स्कूल\nभारत एज्युकेशन सोसायटीचे विवेक इंग्लिश स्कूल (कुर्ला पूर्व)\nशांताराम कृष्णाजी पंतवळवळकर हायस्कूल - मराठी व इंग्रजी (पूर्वी न्यू इंग्लिश स्कूल म्हणून ओळखले जाते)\nशिशु विकास मंदिर हायस्कूल - मराठी माध्यम\nसंत गाडगे महाराज विद्यालय-कुर्ला पश्चिम\nसिद्दीकी इंग्लिश स्कूल कुरेशी नगर\nसेंट यहूदा हायस्कूल, जरीमरी\nस्वामी दयानंद विद्यालय हायस्कूल\nस्वामी विवेकानंद हायस्कूल व कॉलेज\nहोली क्रॉस हायस्कूल, कुर्ला\nमहिला मंडळ बाल विकास केंद्र प्राथमिक शाळा, कुर्ला.\nडॉन बॉस्को इंजिनिअरिंग कॉलेज\nखान बहादुर भाभा हॉस्पिटलसंपादन करा\nभारत सिनेमाजवळील बेलगरामी रोडवरील खान बहादुर भाभा महानगरपालिकेच्या जनरल हॉस्पिटल मुंबईतील १६ उपनगरीय रुग्णालयांपैकी एक आहे जे बृहन्मुंबई महानगरपालिका चालवते. यात ३०० पेक्षा अधिक बेड आहेत आणि दुय्यम दर्जाच्या रेफरल आरोग्य सेवा पुरवतात. १९३५ मध्ये खान बहादूर हॉस्पिटल नावाचे ३०-बेड मातृत्व गृह म्हणून रुग्णालय सुरु झाले.एक बाह्यरुग्ण विभागातील विभाग (ओपीडी) १९५० मध्ये जोडला गेला आणि त्याला सामान्य रुग्णालयात रूपांतर केले. १९६२ पासून शस्त्रक्रिया आणि बालरोगविज्ञान यासारख्या इतर अनेक विभागांना जोडण्यात आले.[४]\nयाव्यतिरिक्त, 'एल' प्रभागांमध्ये ९ महापालिका दवाखाने, १२ महापालिका आरोग्य विभाग आणि ६७ खाजगी रुग्णालये आहेत.[५]\nमासूम चिल्ड्रन्स नर्सिंग होम\nसिटी हॉस्पिटल ॲंन्ड रिसर्च सेंटर\nरोशन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आयसीयू\nसिंधू मातृत्व आणि नर्सिंग होम\nचर्च ऑफ क्राईस्ट कुर्ला - तेलुगू बाप्टिस्ट चर्च, कुर्ला न्यायालय[६]\nनवजीवन मित्र मंडळ, कुर्ला\nपिंपलेश्वर हनुमान मंदिर, कमानी\nगौरीशंकर मंदिर, मसरी लेन\nसर्वेश्वर मंदिर मंदिर, एस.एम. रोड, ताकिया वार्ड\nकेदारनाथ मंदिर, नेहरू नगर, कुर्ला पूर्व\nघौसिया झिआउल कुराण मस्जिद आणि मदरसा, ए. गफूर खान इस्टेट\nमसिद अहेले-हडे, फीतवाला कंपाउंड, सीएसटी रोड (Central Salsette Tramway Road)\nअमरापाली बुद्ध विहार, एस. जी. बर्वे (सदाशिव गोविंद बर्वे) रोड\nगांवदेवी मंदिर, गांवदेवी नगर, एलआयजी (लो इन्कम ग्रुप) कॉलनी\nगाझी बाबा दरगाह, हॉल पूल\nहोली क्रॉस चर्च, प्रीमियर रोड\nख्रिस्त कांती चर्च, हॉल रोड\nकुर्ला बेनि इझरायल प्रार्थना हॉल, एस.जी. बर्वे (सदाशिव गोविंद बर्वे) रोड\nमेहबूब-ए-सुभानी मस्जिद, हॉल पूल\nमदरसा अंजुमन-ए-इत्तेहाद (तीन नळ), कुर्ला (प)\nमस्जिद अहेले हडेस हलवा पूल, कुर्ला (प)\nमशिद जमितील, कुरेशी नगर\nमशीद रिहमान्निया, हॉल रोड\nरामेश्वर मंदिर, प्रीमियर रोड\nसाईबाबा मंदिर, नेहरु नगर\nशिया इस्ना अशहरी जामा मस्जिद, पाईप रोड\nश्री मक्का बाबा मंदिर, संभाजी चौक\nमाता दुर्गा भक्ति धाम (मक्का बाबा मंदिर प्रतिष्ठान, संभाजी चौक)\nसेंट जोसेफ चर्च, न्यू मिल रोड\nसेंट ज्यूडच्या चर्च, जंगली मारिया\nसुन्नी राजा जामा मशिद, कपाडिया नगर\nउमा महेश्वरी मंदिर, जयरी मारिया\nइमामबार्ह हाजी नरझर अली (खोजा शिया इस्ना आशारी जमात मुंबई), न्यू मिल रोड\nएच. एच. प्रिन्स आगाखान शिया इमामी इस्माईली मुस्लिम खोजा जमातखाना, न्यू मिल रोड\nमार्कझ मशीद, पाईप रोड\nझीन दाऊदी बोहरा मस्जिद, कुर्ला स्टेशन (पश्चिम)\n^ \"जिल्हा प्रोफाइल\". ८ सप्टेंबर २०१४ रोजी पाहिले.\n^ \"विधानसभा आणि संसदीय मतदारसंघांची जिल्हानिहाय यादी\". Archived from the original on १८ मार्च २०१०. ४ जानेवारी २०१० रोजी पाहिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ जून २०२१ रोजी ००:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-07-25T19:18:56Z", "digest": "sha1:MCTA4H226ZVUPXAV7OSNTZJ7YLF5AWVK", "length": 3361, "nlines": 50, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चार्ल्स ग्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचार्ल्स ग्रे, ग्रेचा दुसरा अर्ल (इंग्लिश: Charles Grey, 2nd Earl Grey; १३ मार्च, इ.स. १७६४ - १७ जुलै, इ.स. १८४५) हा १८३० ते १८३४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.\n२२ नोव्हेंबर १८३० – १६ जुलै १८३४\n१३ मार्च १७६४ (1764-03-13)\n१७ जुलै, १८४५ (वय ८१)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-4924", "date_download": "2021-07-25T19:18:38Z", "digest": "sha1:MNB7GTUJH6QRJHERVCJABHSMTLQZBGNQ", "length": 24001, "nlines": 132, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Health Dr Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 5 जानेवारी 2021\nविसाव्या शतकात मानवाने संगणकाची निर्मिती केली. आजच्या प्रगत जीवनातील असंख्य गोष्टी लक्षात ठेवणारी संगणकीय महास्मृती निर्माण झाली. गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण क्षणार्धात करून त्यातून उत्तरे शोधणाऱ्या संगणक प्रणाली आणि त्यानुसार कार्य करणारी यंत्रे निर्माण झाली. यालाच संगणकीय कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हटले जाऊ लागले.\nवैद्यकीय उपचार करताना डॉक्टर्स एका तर्कशास्त्रीय भूमिकेतून जात असतात. हे तर्क करताना त्यांचे त्या बाबतचे ज्ञान आणि त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातला अनुभव यातून ते एकएक टप्पा पुढे जात, म्हणजे रुग्णाची लक्षणे ऐकून, त्याला त्याबाबत सुसंगत प्रश्न विचारत, काही तात्पुरते निदान मनाशी करतात. त्यानंतर रुग्णाची शारीरिक तपासणी केली जाते. त्यामुळे काही गोष्टींची खात्री केली जाते किंवा निदानाबाबतच्या काही शंका दूर केल्या जातात. त्यानंतर निदान पक्के करण्यासाठी आणि त्याबाबत आणखी काही शंका दूर करण्यासाठी रक्त, लघवी, थुंकी, एक्सरे, इसीजी, स्कॅन यांसारख्या चाचण्या केल्या जातात. यातूनच निदान पक्के होते.\nसंगणकीय बुद्धिमत्तेमध्ये आजारांचे यच्चयावत ज्ञान आणि अनुभव संगणकात साठवले जाते आणि आलेल्या चाचण्यातून निदान केले जाते आणि उपचारही सुचवले जातात. वैद्यकीय शास्त्रातील प्रगाढ ज्ञान आणि संगणकीय बुद्धिमत्ता यांचा वापर आजमितीला अनेक प्रकारे केला जातो.\nरुग्णांना प्रश्न विचारून त्यांच्या लक्षणांच्या माहितीचे संगणकाद्वारे विश्लेषण करून रुग्णाला कोणकोणत्या निदानांची शक्यता आहे याची यादी सादर करणे म्हणजेच प्रोव्हिजीनल डायग्नोसिस वर्तवणे. डीएक्सप्लेन या संगणकप्रणालीचा वापर यासाठी केला जातो आहे.\nरुग्णासाठी विविध प्रकारच्या चाचण्या सुचवणे, त्यांचे नियोजन करणे, आणि त्या चाचण्यांमधून आलेल्या माहितीचे परिशीलन करून निघणारे निष्कर्ष आणि निदान वर्तवणे. जर्मवॉचर ही संगणक प्रणाली यासाठी विकसित केली गेली आहे.\nअचूक निदानासाठी डेटाचे अनेक स्रोत वापरणे.\nउपचारांची प्रक्रिया आणि परिणाम यांचे विश्लेषण करणे.\nयोग्य उपचार पद्धतीचे पर्याय सादर करून त्यातील सर्वात योग्य पद्धती निश्चित करणे.\nनिवडलेली उपचार पद्धत अमलात आणणे.\nसंगणकीय बुद्धिमत्ता वापरून केलेल्या यंत्रमानवाद्वारे सर्जनच्या हालचालीनुसार रोबोटिक शस्त्रक्रिया अचूकरीत्या करणे. दा व्हिन्ची रोबोटिक सिस्टीम यासाठी वापरली जाते.\nरुग्णांच्या आजाराचे आणि त्यातील चढ उतारांचे निरीक्षण करून परिशीलन करणे.\nशस्त्रक्रियेपश्चात आणि उपचारांपश्चात रुग्णाची देखभाल, पाठपुरावा आणि पुढील भेटी यांचे नियोजन करणे.\nबॅबिलॉन आणि तत्सम संगणकीय उपचारपद्धतीचा वापर रुग्णांच्या अॅपॉईंटमेंटपासून, चाचण्या आणि उपचारांपर्यंत आजकाल सर्वत्र केला जातो.\nएआय थेरपी या प्रणालीचा वापर मानसिक चिंतेसारख्या मानसशास्त्रीय आजाराच्या उपचारासाठी केला जातो.\nआरोग्यक्षेत्रातील सुविधांचे योग्यप्रकारे नियोजन : डॉक्टरांची वेळ घेण्यापासून, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत आणि हॉस्पिटलमधील रुग्णांच्या राउंड्‌स घेण्यापासून त्यांच्या अॅडमिशन्स, डिस्चार्ज, दिलेली औषधे, मोकळे बेड्स, डॉक्टरांची उपलब्धता, लागणाऱ्या औषधांची आणि अन्य गोष्टींच्या सोयीची उप���ब्धता याबाबतचे नियोजन करता येते.\nनवी औषधे आणि लशींच्या चाचण्यांचे अभ्यास : सध्या कोरोनाच्या लशींच्या क्लिनिकल चाचण्यांच्या आणि नंतरच्या मानवी चाचण्यांच्या पाहण्यांच्या अहवालांचे वेगाने विश्लेषण करण्यात एआयचा मोठा वाटा आहे. इतरही अनेक आजारांवरील औषधांच्या जगभरात चाललेल्या अनेक चाचण्यांमध्येदेखील या संगणकीय प्रणाली अतिशय वेगवान पद्धतीने कार्य करून संशोधनाच्या कामाची वेळ कमी करण्यात यशस्वी झाल्या आहेत.\nआरोग्यसेवकांची सुविधा : आयसीयूमधील गंभीर आजारी रुग्णाला त्याच्या तब्येतीच्या महत्त्वाच्या गोष्टींची देखरेख करणारी अनेक उपकरणे लावलेली असतात. त्यांचे बीपबीप आवाज सतत सुरू असतात. रुग्णाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर त्या उपकरणामधून धोक्याचा अलार्म वाजू लागतो. हॉस्पिटलमधील नर्सेस सतत बीपिंग अलर्टच्या संपर्कात आल्यामुळे त्या या अलार्मना असंवेदनशील होतात. अमेरिकेतील एका सर्वेक्षणात काही नर्सेस दररोज १८७ अलार्म ऐकतात असे निदर्शनास आले. त्यापैकी ७२ ते ९९ टक्के अलार्म चुकीचे असतात. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर जसजसा भार पडत आहे तसतसे त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज असलेल्या त्या छोट्या सतर्कतेला सामोरे जावे लागते. या सर्वेक्षणात अशा धोक्याच्या गजराला आरोग्यसेविका योग्यपणे सामोऱ्या न गेल्याने अनेक रुग्ण मृत्यू पावल्याचे नमूद केले आहे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून हे अलार्म योग्य आहेत किंवा नाही आणि असल्यास त्यावर काय उपचार करावेत हे आपोआप ठरवले जाते. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते असे निदर्शनास आले आहे.\nडॉक्टरांचा वेळ : रुग्णाच्या नोंदी आणि अनेक रिपोर्ट्स अशी प्रशासकीय कामे करण्यात वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ अशा संगणकीय प्रणालीमुळे वाचतो आणि ते रुग्णासाठी अधिक वेळ देऊ करू शकतात.\nसंकलित माहितीचे संशोधन : अनेक संशोधनात जगभरातल्या असंख्य देशांमधील लाखो रुग्णांची माहिती संकलित करून त्यावर अनेक प्रकारची संशोधने केली जात आहेत. यामध्ये औषधांचे परिणाम, रुग्णांना औषधे लागू पडणे, अनेक आजारांमागील कारणांचे, त्यांच्या लक्षणांचा अभ्यास करून आजारांबाबत नवे बदल तसेच इतर विविध बाबींची माहिती मिळवून त्याचे परिशीलन एआयद्वारे केले जाते. यामुळे वैद्यकीय संशोधनाच्या प्रगतीला चालना मि��ाली आहे.\nसाथींचे नियोजन : आजमितीला कोरोनाच्या साथीचे आकडे, रुग्णसंख्या अशा विविध प्रकारच्या माहितीचे विश्‍लेषण करून साथ नियोजन केले जात आहे. आजाराची नवी लक्षणे आणि त्यावरील उपाय, औषधांची योग्यायोग्यता याबात निर्णय घेतले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आकडेवारीतून करता साथीचे आणि जागतिक साथींचे सूतोवाच आणि तिचा परिणाम या विषयीचे अंदाज संगणकीय येतात.\nतंत्रज्ञान सतत पुढे जात असते आणि मानवजातीसाठी वरदान ठरते. सर्वच यंत्रे कोणतेही कार्य सुलभ करतात आणि नंतर मानवी मार्गाने समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात. जगातील प्रत्येक तंत्राचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतातच, मग कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला अपवाद कसा ठरू शकेल मात्र विविध उद्योग, संशोधन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात याला मोठ्या प्रमाणात महत्त्व येत आहे.\nयंत्रमानव डॉक्टरांची जागा घेतील : डॉक्टरांची सगळी कामे जर यंत्रेच करणार असतील तर एक दिवशी डॉक्टरांची जागा यांत्रिक डॉक्टर्सच घेतील अशी शंका अनेकांना वाटते. पण ही यंत्रे अथांग वैद्यकीय ज्ञान साठवण्यासाठी वापरली जातात. त्यांचा वापर कुठे करायचा संगणकाने दिलेल्या माहितीचा वापर कसा करायचा हे हाडामांसाचे डॉक्टर आपल्या बुद्धीने ठरवतात. रोबोटचे काम फक्त वैद्यकीय उपकरणे त्याच्या हातांच्या हालचालीच्या आज्ञे बर हुकुम अतिशय सूक्ष्मतेने आणि अचूकपणे (प्रिसाईज) कार्यरत ठेवणे एवढेच असते. त्यामुळे यंत्रमानव हे यापुढेही डॉक्टरांच्या मदतनिसांचीच भूमिका निभावतील.\nडॉक्टर आणि रुग्ण नाते : हे नाते या पद्धतीने यांत्रिक होईल अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकते आहे. संगणकीय बुद्धिमत्ता रुग्णाचे उपचार वेगाने आणि अचूक होतात. यामुळे रुग्णांचे समाधान वाढेल. या शस्त्रक्रिया डॉक्टरांनी अधिक कौशल्याने केल्याने रुग्णांशी संबंध जास्त पक्के होतील. डॉक्टरांवरील कामाचा बोजा कमी वेळात हलका झाल्याने, वाचलेल्या वेळात डॉक्टरांना रुग्णाशी जास्त वेळ संपर्कात राहता येईल.\nरुग्णांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता : संगणकीय माहितीचे संकलन करताना रुग्णांच्या माहितीची जगभरात देवाणघेवाण होते. यामुळे रुग्णाला त्याच्या आजाराची गोपनीयता ठेवता येणार नाही. काही दिवसांपूर्वी जगातील सोशल मीडियावर��ल अनेक कंपन्यांनी असे प्रयत्न केले खरे. मात्र अशा माहिती संकलनामध्ये रुग्णांच्या नावापेक्षा त्यांचे वय, लिंग, वंश, देश, वजन-उंची, त्याना असलेले आजार, त्यांच्या विविध तपासण्यांचे रिपोर्ट्स, आणि त्यांचे उपचार, त्यांच्या तब्येतीत झालेले बदल, औषधांचे चांगले वाईट परिणाम यांच्यावर जास्त भर असतो. अनेक देशात यामधील गोपनीयतेबाबत रुग्णांच्या बाजूने कायदे झालेले आहेत. साहजिकच हा प्रश्न निकालात निघतो आहे.\nवैद्यकीय निर्णय संगणक घेतील : या पद्धतीच्या उपचारांमध्ये माहितीचे संकलन आणि परिशीलन करून संगणक अनेक पर्याय देतात. रुग्णाला त्यातला कोणता पर्याय योग्य ठरेल याचा निर्णय डॉक्टरांनीच घ्यायचा असतो. यामध्ये देशोदेशीचे कायदे आणि नीतिनियम यांचा विचार संगणक करू शकत नाही. ते काम डॉक्टरांनाच करावे लागते.\nतंत्रज्ञान सतत पुढे जात असते आणि मानवजातीसाठी वरदान ठरते. यंत्रे कोणतेही कार्य सुलभ करतात आणि नंतर मानवी मार्गाने समस्येचे निराकरण करण्यात मदत करतात. जगातील प्रत्येक तंत्राचे स्वतःचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम असतातच, मग कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला अपवाद कसा ठरू शकेल\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/cbse-board-class-12-exam-date-2021-cbse-board-exam-latest-update-nta-neet-jee-main-entrance-exams-exam-live-updates-128518990.html", "date_download": "2021-07-25T18:41:57Z", "digest": "sha1:PAOHD7DMHPCNR3XSMIS5TIJLZMSZVWTV", "length": 6000, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CBSE Board Class 12 Exam Date 2021 | CBSE Board Exam Latest Update, NTA, NEET, JEE Main Entrance Exams, Exam Live Updates | केंद्राने परीक्षांसाठी राज्यांना दोन दिवसात प्रस्ताव मागवले, 1 जूनला पुन्हा बैठक होणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCBSE 12वीच्या परीक्षा:केंद्राने परीक्षांसाठी राज्यांना दोन दिवसात प्रस्ताव मागवले, 1 जूनला पुन्हा बैठक होणार\nतीन विषयांची परीक्षा घेण्यावर विचार\nसेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशनच्या 12 वीच्या परीक्षांच्या विषयावर रविवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकलेला नाही. बैठकीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोशल मीडियावर सांगितले की, सर्व राज्यांना 25 मेपर्यंत प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.\nते म्हणाले की मला विश्वास आहे की आम्ही लवकरच बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेण्याच्या स्थितीत असू. शक्य तितक्या लवकर त्याबद्दल माहिती देऊ, यामुळे विद्यार्थी आणि पालकांची अनिश्चितता दूर होईल. त्यांनी पुनरुच्चार केला की विद्यार्थी आणि शिक्षकांचे सुरक्षा आणि भविष्य दोन्ही आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकर यांच्याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री व अधिकारी उपस्थित होते.\n1 जूनला पुन्हा बैठक\nशिक्षणमंत्री 1 जूनला CBSE सोबत पुन्हा बैठक करतील. सूत्रांनुसार, रविवारी बैठकीमध्ये CBSE ने परीक्षांसाठी दोन पर्याय ठेवले आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, 12 वीच्या परीक्षा होणार. याची तारीख आणि फॉर्मेट अद्याप ठरलेला नाही. 1 जूनला तारखांची घोषणा होऊ शकते. तसेच राज्यात 12 वीच्या परीक्षांचा निर्णय त्यांच्या बोर्डावर सोडण्यात आला आहे.\nतीन विषयांची परीक्षा घेण्यावर विचार\nकोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेदररम्यान सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) 12 वीतील प्रमुख विषय म्हणजेच मेजर सब्जेक्ट्सची परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. 12 वीमध्ये सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्सच्या केवळ 3 मुख्य विषयांचीच परीक्षा घेण्यावर विचार सुरू आहे. इतर विषयांना प्रमुख विषयांमध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारावर मार्किंगचा फॉर्मूलाही ठरवला जाऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sgbau.ac.in/pages/affiliated-colleges-websites.aspx", "date_download": "2021-07-25T19:41:41Z", "digest": "sha1:3W4ODAMHGPQTP24EWEIHUOIXODAXAOGH", "length": 72194, "nlines": 1804, "source_domain": "sgbau.ac.in", "title": "Sant Gadge Baba Amravati University, Amravati, Maharashtra, India Sant Gadge Baba Amravati University, Amravati", "raw_content": "\nUniversity Affiliated Colleges Websites (विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची संकेतस्थळे)\nशासकीय विदर्भ ज्ञान – विज्ञान संस्था, अमरावती\nश्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती\nश्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती\nमहात्मा फुले कला, वाणिज्य व सीतारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड\nआदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला व बिरला वाणिज्य महा., धामणगाव रेल्वे\nजे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर\nश्री शिवाजी शिक्षण महाविद्यालय, अमरावती\nडीग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, स्वायत्त महाविद्यालय, अमरावती\nशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती\nमहिला महाविद्यालय, जोग चौक अमरावती\nश्रीमती राधाबाई सारडा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंजनगावसुर्जी\nअमरावती नगर वाचनालय, अमरावती\nगो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजार\nभगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालय, परतवाडा\nश्री शिवाजी विज्ञान, महाविद्यालय, अमरावती\nमातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय, अमरावती\nश्री आर.आर. लाहोटी महाविद्यालय, मोर्शी\nस्व. श्री मदनगोपालजी मुंधडा कला व वाणिज्य\nआरोग्य विज्ञान महाविद्यालय, चादूर रेल्वे\nवाय.डी.व्ही.डी.कला, वाणिज्य महाविद्यालय, तिवसा\nब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती\nबॅ.रामराव देशमुख कला, श्रीमती इंदिराजी कापडीया वाणिज्य व\nन्यायमूर्ती कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय, बडनेरा (रेल्वे)\nश्री वसंतराव नाईक महा. धारणी\nडॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावती\nप्रो. राम मेघे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, बडनेरा\nतक्षशिला महाविद्यालय, श्याम नगर, अमरावती\nइंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती\nनानीबाई शिक्षण महाविद्यालय, समता कॉलनी कठोरा रोड, अमरावती\nकला व वाणिज्य महाविद्यालय जरुड\nप्रा. राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय, नांदगांव खंडेश्वर\nसंत गाडगे महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वलगांव\nश्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर\nमहिला कला व वाणिज्य महाविद्यालय, चांदूर रेल्वे\nस्व.छगनलाल मुलजीभाई कढी, कला महाविद्यालय, अचलपूर\nकै. नारायणराव अमृतराव देशमुख कला व वाणिज्य महाविद्यालय, चांदूरबाजार\nमहात्मा ज्योतीबा फुले, वाणिज्य, विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय,\nविद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी, अमरावती\nअमरावती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती\nसमाजकार्य महाविद्यालय, अंजनगाव बारी रोड, तंत्रनिकेतनच्या बाजुला,\nगिरीजन शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चिखलदरा\nयुवाशक्ती शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मार्डी रोड, अमरावती\nश्री संत लहानुजी महाराज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, चांदूर रेल्वे\nस्व. दादाराव अडसड शारीरिक शिक्षण महाविद्यालय, धामणगांव रेल्वे\nकला व वाणिज्य महाविद्यालय, येवदा\nशहीद भगतसिग शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती\nहेमंत नृत्य, संगीत कला महाविद्यालय, अमरावती\nडॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालय, शेंदुरजनाघाट\nकला व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा\nकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किरण नगर, अमरावती\nकला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चिखलदरा\nस्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय, नांदगाव पेठ\nस्व. पंचफुलाबाई पावडे कला, वाणिज्य महिला महाविद्यालय, वरुड\nनारायणराव राणा महाविद्यालय, बडनेरा रेल्वे\nसिपना कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, नेमाणी गोडाऊन, बडनेरा रेल्वे\nस्व. दादासाहेब हावरे कला महाविद्यालय, पथ्रोट\nश्रीराम कला महिला महाविद्यालय, धामणगाव रेल्वे\nरात्रकालीन कला, वाणिज्य महाविद्यालय, अमरावती\nश्री छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पूर्णी\nमहात्मा ज्योतीबा फुले महाविद्यालय, कॉलेज रोड, पार्वती नगर, अमरावती\nयुवाशक्ती कला व विज्ञान महाविद्यालय, अमरावती\nविनायक विद्यामंदिर, छत्री तलाव जवळ, अमरावती\nस्व. बाबासाहेब कडू कला महाविद्यालय, मोझरी\nविनायक विधी महाविद्यालय, छत्री तलाव बागीचा जवळ, अमरावती\nश्री हनुमान व्यायम प्रसारक मंडळाचे, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी,\nश्री लक्ष्मणराव चंद्रभानजी खेरडे कला महाविद्यालय, करजगांव\nश्री संत शंकरमहाराज कला व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळखुटा\nशासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, गाडगेनगर अमरावती\nमहाराष्ट्र कला महाविद्यालय शिराळा\nवाहेद खान शिक्षण महाविद्यालयनुरनगर, वलगाव रोड, अमरावती\nकला महाविद्यालय, वाढोणा (रामनाथ)\nस्व. लालासाहेब देशमुख शिक्षण महाविद्यालय, तिवसा\nकेशरबाई शिक्षणशास्त्र महाविद्यालय, अचलपूर\nस्व डॉ.सौ. आशालता व्ही. गुर्जर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,\nस्व. शिवरामजी हिवसे अध्यापक महाविद्यालय, वरुड\nकै. यादवराव दादा देशमुख विधी महाविद्यालय, अचलपूर कॅम्प\nविज्ञान (बी.सी.ए.) महाविद्यालय, दर्यापूर\nइन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय, वरूड\nवंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण महाविद्यालय, अंजनगांव सुर्जी\nविनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडेश्वर\nडॉ.सौ.कमलताई गवई इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरी��ग अँड टेक्नॉलॉजी, दारापूर\nविज्ञान व गृहविज्ञान महाविद्यालय, चांदुर बाजार\nपी.आर. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कठोरा रोड, अमरावती\nस्व. संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालय, चांदुरबाजार\nपी.आर. पाटील कॉलेज ऑफ एजुकेशन(बी.एड.), कठोरा रोड, अमरावती\nहरिकिसन मालू इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, अमरावती\nराजर्षी साहू विज्ञान महाविद्यालय, चांदुर रेल्वे\nकै. बबनराव देशमुख महाविद्यालय, अमरावती\nडॉ.राजेन्द्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, घातखेड, अमरावती\nजी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनअरिंग अँड मॅनेजमेंट, अंजनगांव बारी रोड\nएस.पी. महाविद्यालय, गजानन टाऊनशिप, कठोरा रोड, अमरावती\nश्रीमती राधाबाई किसनसिंग, खुटपळे विधी महाविद्यालय, जरुड\nधामणगांव एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजीनिअरींग अँड टेक्नॉलॉजी,\nपी.आर.पोटे (पाटील) एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे ग्रुप ऑफ इन्स्टीट्युशन\nकॉलेज ऑफ इंजि. अँड मॅनेजमेंट पोटे इस्टेट, कठोरा रोड, अमरावती\nप्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनिअरींग अँड मॅनेजमेंट, बडनेरा रेल्वे, अमरावती\nजी.एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,\nअंजनगांव बारी रोड, अमरावती\nश्री बच्चुभाऊ कडू बी.सी.ए.महाविद्यालय, जरुड\nस्व. आर.जी. देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महा., तिवसा\nदत्त विज्ञान महाविद्यालय, तिवसा\nस्व.पंचफुलाबाई गुणवंतराव भारसाकळे कला व वाणिज्य महाविद्यालय,\nगिताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, चांदुर बाजार\nपी.आर. पाटील कॉलेज ऑफ आर्कीटेक्चर\nश्रीराम कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोर्शी\nएस.एस.एम.एम. अध्यापक महाविद्यालय, नांदगाव पेठ\nबी.एड. कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशन, (टी) दंत महाविद्यालयासमोर,\nश्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती\nस्व. डॉ.डी.बी. दोड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, ३२/४ मौजा जांभळा,\nराष्ट्रीय अल्पसंख्यांक महिला महाविद्यालय, मौजे गंभीरपुर(फैज कॉलनी,\nवाहेद खान कॉलेज ऑफ सायन्स वलगांव रोड, पॅराडाइस कॉलनी अमरावती\nपिंगळाक्षी देवी महाविद्यालय, नेरपिंगळाई\nपी.आर. पोटे. पांटील कॉलेज ऑफ फार्मसी कठोरा रोड, अमरावती\nडॉ. राजेन्द्र गोडे इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, विद्यापीठ मार्डी रोड, अमरावती\nपी.आर.पोटे पाटील इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च कठोरा रोड,\nइन��स्टिट्युट ऑफ फार्मसी, अँड रिसर्च, अंजनगांव बारी रोड, बडनेरा अमरावती\nमधुबन महाविद्यालय, (कला व वाणिज्य), सावलीखेडा\nदि कॉलेज ऑफ ऍनिमेशन बायो इंजिनियरिंग अँड रिसर्च सेंटर, अमरावती\nसिपना स्कूल ऑफ प्लॉनिंग अँड आर्किटेक्चर, सिपना परिसर, अमरावती\nसीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला\nशासकीय अध्यापक महाविद्यालय, अकोला\nश्री शिवाजी कला, वाणिज्यव विज्ञान महाविद्यालय, आकोट\nश्री गाडगे महाराज महाविद्यालय, मुर्तिजापूर\nश्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला\nश्रीमती लक्ष्माबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला\nश्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला\nडॉ.एच.एन.सिन्हा कला, वाणिज्य महाविद्यालय, पातुर\nडॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालय, गाडेगांव(तेल्हारा)\nश्री राधाकिसन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल विज्ञान महाविद्यालय, अकोला\nअभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला\nसावित्रीबाई फुले शिक्षण महाविद्यालय, अकोट\nश्री सुधाकरराव नाईक कला व उमाशंकर खेतान वाणिज्य महाविद्यालय, अकोला\nगुलामनबी आझाद कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, बार्शीटाकळी\nडॉ. मनोरमा व प्रा. हरीभाऊ शंकरराव पुंडकर कला,\nवाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापुर\nके.एम.असगर हुसेन शिक्षण महाविद्यालय, अकोला\nजय बजरंग शारिरीक शिक्षण महाविद्यालय, कुंभारी\nश्री संत गजानन महाराज कला व विज्ञान महाविद्यालय, बोरगांव (मंजू)\nश्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय, खडकी(बु.)\nभाऊसाहेब लहाने ज्ञानप्रसाख कला व विज्ञान महाविद्यालय, पिंजर\nश्री नरसिंग कला व वाणिज्य महाविद्यालय, अकोट\nशंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोला\nश्री गणेश कला महाविद्यालय, शिवनी, कुंभारी\nसरस्वती कला महाविद्यालय, दहिहांडा\nश्री धाबेकर कला महाविद्यालय,खडकी(चा)\nगयादेवी जोशी आर्यभट्ट महाविद्यालय, केशव नगर, अकोला\nमधुकरराव पवार कला महाविद्यालय, मुर्तिजापुर\nडॉ. आर.जी.राठोड कला व विज्ञान महाविद्यालय, मुर्तिजापुर\nजय बजरंग कला महाविद्यालय,चान्नी\nकला आणि वाणिज्य महाविद्यालय, हिवरखेड\nमहात्मा ज्योतिबा फऱुले कला व विज्ञान महाविद्यालय, पारस\nऔषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, (कौलखेड), केशवनगर, अकोला\nमहात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालय, पा���ूर\nअकोला विधी महाविद्यालय, अकोला\nनथमल गोयनका विधी महाविद्यालय, अकोला\nस्व. नर्मदाबाई बोडखे अध्यापक महाविद्यालय, तेल्हारा\nउत्तमराव डहाके शिक्षण महाविद्यालय, कान्हेरी(सरप)\nअकोला कॉलेज ऑफ जर्नालिझम, शास्त्रीनगर, अकोला\nभाऊसाहेब जानोळकर विज्ञान महाविद्यालय, अकोला\nस्व.एस.बी. पुरूषोत्तम अध्यापक महाविद्यालय, पातुर\nसौ.वैदेही विष्णू सराफ महाविद्यालय, हर्ष संकुल, तिसरा माळा,\nना.आर.आर. पाटील विज्ञान महाविद्यालय, तेल्हारा\nआदर्श कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट श्रावणी प्लॉट, अकोला\nगुलाम जैनुल आबेदिन कला महाविद्यालय, वाडेगांव\nकर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर अध्यापक, व\nलेट अनिल रामदास कांबे बी.एड. कॉलेज, सिरसी\nअकोला कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, सायन्स अँड टेक्लॉलॉजी अकोला\nकुमुदिनी भदे महाविद्यालय, अकोला\nडी.बी. भदे महाविद्यालय, अकोला\nश्रीमती महेरबानु वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला\nभाऊसाहेब गणगणे महाविद्यालय, अकोट\nश्रीमती पंचफुलादेवी पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खडकी (बु.)\nएल.एन. कला महाविद्यालय, वाडेगांव\nमेघे इन्स्टिट्युट ऑफ ऍडव्हांस स्टडीज, मौजे कौलखेड, हिंगणा रोड, अकोला\nभोसला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, अकोला\nगुरुकुल ज्ञानपीठ विज्ञान महिला महाविद्यालय, तेल्हारा\nमानव स्कुल ऑफ इजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, व्याळा\nमांगीलालजी शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,\nश्री संत तुकारान महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोहट्टा (बाजार)\nश्री व्ही.के.जोशी महाविद्यालय, गायगांव\nजी.एस. विज्ञान , कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगांव\nएम.ई.एस.कला व वाणिज्य महाविद्यालय, मेहकर\nजनता कला, वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर\nजी.बी. मुरारका कला, वाणिज्य महाविद्यालय, शेगांव\nशि.प्र.मं.चे स्व. तात्यासाहेब महाजन कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली\nश्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय, जळगांव(जामोद)\nश्री शिवाजी विज्ञान व कला महाविद्यालय, चिखली\nश्री व्यंकटेश कला, वाणिज्य आमि विज्ञान महाविद्यालय, देऊळगांव राजा\nशासकीय अध्यापक महाविद्यालय, बुलढाणा\nश्री पुंडलिक महाराज महाविद्यालय, नांदूरा (रेल्वे)\nश्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगांव\nभगवान बाबा कला महाविद्यालय, लोणार\nश्रीमती सुरजदेवी रामचंद्र मोहता महिला महाव��द्यालय, खामगांव\nनारायणराव नागरे कला महाविद्यालय, दुसरबीड\nश्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोताळा\nस्व. बी.के. पाटील शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मलकापूर\nअनुराधा कॉलेज ऑफ इंजिनियरींग, चिखली\nमहात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा\nइंदुताई मेमोरिअल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बुलढाणा\nदादासाहेब रमेशसिंह राजपूत शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मलकापूर\nअनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली\nविदर्भ युवक विकास संस्थेचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय,बुलढाणा\nकला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट(बकाल)\nदादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालय, मलकापूर\nश्रीमती सिंधुताई जाधव कला-विज्ञान महाविद्यालय, मेहकर\nराजे छत्रपती कला महाविद्यालय, धामणगांव बढे\nसंत भगवानबाबा कला महाविद्यालय, सिंदखेडराजा\nश्री ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालय, शेगांव\nसहकार महर्षि स्व. भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय, खामगांव\nविदर्भ महाविद्यालय, (कला व वाणिज्य), बुलढाणा\nस्व. भास्करराव शिंगणे कला, प्रो. नारायणराव गावंडे विज्ञान व\nआशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय, लव्हाळा रोड, साखरखेर्डा\nकै.कु.दुर्गा कन्हैय्यालाल बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार\nग्रंथालय व माहितीशास्त्र महाविद्यालय, बुलढाणा\nश्री रामभाऊ शेळके विधी महाविद्यालय, खामगांव\nमुकुल वासनिक विधी महाविद्यालय, बुलढाणा\nश्रीमती कावेरीदेवी केदारमल अग्रवाल कला व वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर\nछगनराव भुजबळ कला व वाणिज्य महाविद्यालय, हिवरा(आश्रम)\nशाहू महाराज अध्यापक महाविद्यालय, (माळविहीर), बुलढाणा\nडॉ.राजेन्द्र गोडे कॉलेज ऑफ फार्मसी, हनुमान नगर, मलकापूर\nव्यवसाय प्रशासन महाविद्यालय, विद्यानगरी, जांभरुन रोड,\nक्रिडा संकुल जवळ, बुलढाणा\nमहात्मा गांधी अध्यापक महाविद्यालय, तार कॉलनी मागे,\nकादरिया कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुलढाणा\nश्री शरदचंद्रजी पवार कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, डोणगांव\nसत्यजित कॉलेज ऑफ सायन्स, मेहकर\nसावित्रीबाई फुले विज्ञान महाविद्यालय, सिंदखेडराजा\nकॉलेज ऑफ मॅनेजमेंट, खामगांव\nसत्यजीत बी.एड. कॉलेज खंडाळा\nस्व. उत्तमराव देशमुख अध्यापक महाविद्यालय,\nरेल्वे स्टेशन जवळ, शेगांव\nअभिनव कॉलेज ऑफ एज्युकेशन, डी.पी.डी. रोड चिखली\nशिंदे बी.ए���.कॉलेज, अंजनी बु.मेहकर\nमातोश्री सायरबाई चंपालालजी चोपडा बी.एड.कॉलेज, खामगांव\nडॉ.आर.एन.लाहोटी बी.एड. कॉलेज, सुलतानपूर\nराजीव गांधी विज्ञान महाविद्यालय, मेहकर\nराजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, राजर्षी शाहू नगर, सागवन बुलढाणा\nस्व. गजानन मणिकरावजी गांवडे विज्ञान महाविद्यालय, खामगांव\nविवेकानंद विज्ञान महाविद्यालय, विवेकानंद नगर, हिवरा आश्रम\nओऍसीस कला व वाणिज्य महाविद्यालय, धाड\nस्व. नारायणराव जानराव देशमुख वरिष्ठ, महाविद्यालय, अमडापूर\nस्व. गणेश भास्करराव शिंगणे कला, महाविद्यालय, देऊळगांव मही\nशाहु महाराज कॉलेज ऑफ एज्युकेशन, बुलढाणा\nरामभाऊ लिंगाडे शिक्षण महाविद्यालय, बुलढाणा\nसरस्वती कॉलेज, गौलखेड रोड, शेगांव\nसरस्वती कॉलेज, गौलखेड रोड, शेगांव\nमहात्मा ज्योतिबा फुले विज्ञान महाविद्यालय, संग्रामपुर\nपंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज, बुलढाणा\nश्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड सिनीयर कॉलेज, आनंद नगर, नांदुरा रेल्वे\nबापुमिय्या सिराजोधीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान पिंपळगांव काळे\nसातपूडा शिक्षण संस्था संचालित, विज्ञान महाविद्यालय, जळगांव (जा.)\nपद्मश्री डॉ.व्हि.बी.कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, मलकापूर\nसंत गजानन बाबा महाविद्यालय, मोताळा\nमाऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ\nइंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी शेंगाव\nसिध्दीविनायक टेक्नीकल कॅम्पस स्कुल ऑफ इंजि. अँड रिसर्च टेक्नॉलॉजी,\nशेगांव-खामगांव रोड, शिरसगांव निळे\nराजर्षी शाहु कॉलेज ऑफ फार्मसी, राजर्षी शाहु नगर, बोथा रोड,\nमौलाना अबुल कलाम आझाद मराठी बी.एड.कॉलेज, धाड, बोरखेड रोड\nअब्दुल समद कॉलेज ऑफ एज्युकेशन, कंझारा, बुलढाणा रोड\nडॉ.जाकीर हुसेन हिन्दी य उर्दु कला महाविद्यालय, स्टेट बँकेजवळ, लोणार\nश्री सावळे महाविद्यालय, लाखनवाडा बु. लाखनवाडा\nश्री. सरस्वती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जानेफळ\nलध्दड कॉलेज ऑफ फार्मसी येलगांव, चिखली रोड, बुलढाणा\nगावंडे कॉलेज ऑफ फार्मसी लव्हाळा रोड, साखरखेर्डा\nअनुराधा कॉलेज ऑफ फार्मसी, डी.फार्म. चिखली\nकै. कमलताई बनमेरु कला, वाणिज्यव विज्ञान महिला महाविद्यालय, लोणार\nसमर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, समर्थ अग्रीकल्चर महाविद्यालयाजवळ\nचिखली रोड, देऊळगांव राजा\n२७० कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे इन्स्टिट्��ूट ऑफ फार्मसी, खामगांव रोड, चिखली\nडॉ.आर.एन.लाहोटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटीकल एज्युकेशन ऑफ रिसर्च सेन्टर,\nश्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ फार्मसी, सागवान रोड, बुलढाणा\nबाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ\nलोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी\nफुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद\nबापुरावजी बुटले कला, नारायणराव भट वाणिज्य महाविद्यालय व\nबापुसाहेब पाटील विज्ञान महाविद्यालय, दिग्रस\nनेहरु महाविद्यालय, कला, वाणिज्य व विज्ञान नेरपरसोपंत\nगोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय, उमरखेड\nशि.प्र.मं. विज्ञान व गिलानी कला, वाणिज्य महाविद्यालय, घाटंजी\nशासकीय अध्यापक महाविद्यालय, यवतमाळ\nबाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पांढरकवडा\nलोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ\nमुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा\nबाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय, पुसद\nकॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, शिवाजी नगर, यवतमाळ\nआबासाहेब पारवेकर कला, वाणिज्य महाविद्यालय, पावर हाऊसच्या बाजूला, पांढरकवडा रोड, यवतमाळ\nस्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशीलाबाई रा. भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी\nश्री विठ्ठल रख्मीणी कला, वाणिज्य महाविद्यालय, सवना\nडॉ. बाबासाहेब नंदुरकर शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ\nसुधाकरराव नाईक इन्स्टीट्युट, ऑफ फार्मसी पुसद\nजिजाऊ शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ\nकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मारेगांव\nश्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय, पुसद\nगुलाम नबी आझाद शिक्षण, महाविद्यालय, पुसद\nस्व. गोविंदराव पाटील शिक्षण महाविद्यालय, दारव्हा\nगुणवंतराव देशमुख शिक्षण महाविद्यालय, पुसद\nशिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगांव\nकला, वाणिज्य महाविद्यालय, राळेगांव\nजनता शिक्षण प्रसारक मंडळाचे शाररीरिक शि७म महाविद्यालय, पुसद\nह.व्या. शाळा क्रीडा मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ\nकला व वाणिज्य महाविद्यालय, बोरीअरब\nशारीरिक शिक्षण महाविद्यालय, उमरखेड\nश्री गजानन महाराज कला, वाणिज्य महाविद्यालय, मुकूटबन\nडायाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ\nसावित्री ज्योतीराव समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ\nमहात्मा ज्योतीबा फुले समाजकार्य महाविद्यालय, यवतमाळ\nलोकहीत बी.पी.एड. महाविद्यालय, यवतमाळ\nमुंगसाजी महा���ाज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, दारव्हा\nगुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद\nश्री गोविंदराव पवार शारीरिक शिक्षण महाविद्यालय, कळंब\nजवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, लोहारा\nपटलधामल वाधवाणी बी.फार्मसी कॉलेज, यवतमाळ\nशिवरामजी मोघे विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, केळापूर (पांढरकवडा)\nबाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय, पारवा\nश्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय, गिरीजानगर, धामणगांव रोड, यवतमाळ\nश्री जगन्नाथ महाराज महाविद्यालय, वणी\nकला, वाणिज्य महाविद्यालय, महागांव\nजिजामाता कला महाविद्यालय, दारव्हा\nश्रीमती सविताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालय, दिग्रस\nकॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्पुटर सायन्स, जाजू चौक, अवधुतवाडी, यवतमाळ\nराजीव कला महाविद्यालय, झरी\nराजीव कला महाविद्यालय, पाटणबोरी\nईश्वर देशमुख शिक्षण महाविद्यालय, दिग्रस\nस्व. बापुरावजी वनकर कला व वाणिज्य महाविद्यालय, खैरी\nश्री साई शिक्षण महाविद्यालय, लोहारा\nनुरजहां बेगम सलाम अहमद कला व वाणिज्य महाविद्यालय, वणी\nअमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ\nअण्णासाहेब खडसे सिक्षण महाविद्यालय, यवतमाळ\nइंदिरा गांधी अध्यापक महाविद्यालय, राळेगांव\nजगदंबा शिक्षण महाविद्यालय, कळंब\nस्व. ईश्वरभाऊ देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, दिग्रस\nमहाजन कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी, आर्णी रोड, वडगांव, यवतमाळ\nडॉ.भाऊसाहेब नंदुरकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, वाघापूर रोड, यवतमाळ\nमातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय, बाभूळगांव\nस्व. रुपेशकुमार इंगोले कॉलेज ऑफ णॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, यवतमाळ\nसर्च कॉलेज ऑफ टेक्नीकल एज्युकेशन, यवतमाळ\nश्री चिंतामणी बीसीए महाविद्यालय, कळंब\nजगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, आणी रोड, यवतमाळ\nलक्ष्मीबाई कावळे वरीष्ठ कला महाविद्यालय, अकोला बाजार\nपृथ्वीराज देशमुख विज्ञान महाविद्यालय, आर्णी\nलक्ष्मीबाई राजगडकर स्मृती कला महाविद्यालय, शिरपूर\nइंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगांव\nविद्या भवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट रिसर्च, यवतमाळ\nनुरजहाँ बेगम सलाम अहमद वुमेन्स कॉलेज ऑफ लॉ, बुरांडा\nराजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, झरी\nराजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय, महागांव\nअनिरुध्द कॉलेज ऑफ सायन्स कळंब\nआदर्श एज्य���केशन कॉलेज, ग्राम पंचायत भोसा, भोसा रोड, यवतमाळ\nठाकुर कला, वाणिज्य व विज्ञान रात्रकालीन महाविद्यालय, वाघापूर रोड, यवतमाळ\nईश्वर देशमुख इन्स्टिट्युट ऑफ पार्मसी, दिग्रस\nमहाजन सायन्स कॉलेज, आर्णि रोड\nश्रीमती सूर्यकांता तेलगोटे, महिला महाविद्यालय, यवतमाळ\nसरदार पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहदा\nराजमाता जिजाऊ महिला महाविद्यालय, नेर\nराजस्थान आर्यन कला, श्री मिठूलालजी कचोलिया वाणिज्य आणि श्री स्तयनारायणजी,\nरामकृष्णजी राठी विज्ञान महाविद्यालय, वाशिम\nश्री किसनलाल नथमल गोयनका कला, वाणिज्य महाविद्यालय, कारंजा (लाड)\nश्री वसंतराव नाईक कला व अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय, मंगरुळपीर\nस्वतंत्र सैनिक श्री कन्हैयालालजी रामचंद्र इन्नानी महाविद्यालय, कारंजा (लाड)\nश्री बाबासाहेब धाबेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, रिसोड\nश्रीमती साळुंकाबाई राऊत कला, वाणिज्य महाविद्यालय, वनोजा\nमातोश्री सुभद्राबाई पाटील कला व कै. पांडूरंगजी ठाकरे वाणिज्य महाविद्यालय, मानोरा\nरामराव झनक कला, वाणिज्य महाविद्यालय, मालेगांव\nसावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशीम\nयशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर\nयशवंतराव चव्हाण शारीरिक शिक्षण महाविद्यालय, मंगरुळपीर\nश्री बालाजी कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन, कारंजा (लाड)\nश्री. पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालय, अनसिंग\nकला व विज्ञान महाविद्यालय, कामरगांव\nश्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय, कारंजा लाड\nश्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम\nश्री तुळशिरामजी जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सोनखास रोड, लाखाळा\nकै. अँड रामकृष्णजी राठी विधी महाविद्यालय, वाशिम\nमातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वाशिम\nस्व. पुष्पादेवी पाटील कला विज्ञान महाविद्यालय, रिसोड\nतपस्वी रामराव महाराज कला महाविद्यालय, पोहरादेवी\nस्व. पुंडलिकराव गवळी कला आणि विज्ञान महाविद्यालय, शिरपूर(जैन)\nयशवंतराव चव्हाण शिक्षण महाविद्यालय, मंगरुळपीर\nआदर्श अध्यापक महाविद्यालय, कोळी कारंजा (लाड)\nस्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट वाशिम\nसन्मती कॉलेज ऑफ एज्युकेश, नगर परिषदेचा जुना दवाखाना, नगर परिषदेजवळ, वाशिम\nश्री बालाजी अध्यापक महाविद्यालय, जांभरुण परांडे\nसन्मती लॉ कॉलेज, नगर परिषद जवळ, वाशिम\nश्री दत्त कला महाविद्यालय, आसेगाव पेन\nश्री कानिफनाथ महाविद्यालय, खेर्डा, कारंजा लाड\nस्नमती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सावरगांव बर्डे\nम.उ.प्र.चे कॉलेज ऑफ फॉर्मसी, पुंडलिकनगर, देगांव\nश्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, वाशिम\nकला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जांभरुण(परांडे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-apple%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-10-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97/", "date_download": "2021-07-25T19:32:09Z", "digest": "sha1:DHUSNOHNPJVM7KIO5QLGFWJ6YSJ2RJFH", "length": 13972, "nlines": 145, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "नवीन Appleपल टीव्हीचा आनंद घेण्यासाठी 10 अनुप्रयोग | आयफोन बातम्या", "raw_content": "\nनवीन Appleपल टीव्हीचा आनंद घेण्यासाठी 10 अनुप्रयोग\nइग्नासिओ साला | | .पल टीव्ही, आमच्या विषयी\nबाजारात काही तासच, नवीन समर्पित Appleपल टीव्ही अ‍ॅप स्टोअर, अधिकाधिक अनुप्रयोगांसह हळूहळू भरत आहे. सध्या आम्ही सर्वात निन्तेंडो Wii शैलीमध्ये आनंद घेण्यासाठी कार रेसिंग गेमपासून गेम्स पर्यंत शोधू शकतो. परंतु आम्ही केवळ गेम शोधू शकत नाही, जरी ही त्याची मुख्य मालमत्ता आहे, परंतु आम्ही प्रवाहित व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी, बातम्या वाचण्यासाठी, YouTube व्हिडिओ पाहण्यास, क्रीडा सारांशांचा सल्ला घेण्यासाठी देखील बर्‍यापैकी अनुप्रयोग शोधू शकतो ...\nआपण थोडे हरवले असल्यास आणि आपल्याला पुढील अनुप्रयोग काय शोधू शकतात हे माहित नसल्यास आम्ही आपल्याला सध्या Appleपल टीव्ही Storeप स्टोअरमध्ये 10 सर्वोत्कृष्ट अनुप्रयोग आणि गेम दर्शवितो. यापैकी बर्‍याच गोष्टींबद्दल चांगली गोष्ट अशी आहे की जर आपण यापूर्वीच त्यांना विकत घेतले असेल तर पुन्हा बॉक्समध्ये जाणे आवश्यक नाही, कारण ट्विटबॉट विकसक सामान्यत: प्रत्येक अनुप्रयोगात तो आपला अनुप्रयोग लॉन्च करतो.\n1 नवीन Appleपल टीव्हीचा आनंद घेण्यासाठी 10 अनुप्रयोग\n1.7 भूमिती युद्धे 3: परिमाण विकसित झाले\n1.8 Lपल + साठी बॅट येथे एमएलबी डॉट कॉम\nनवीन Appleपल टीव्हीचा आनंद घेण्यासाठी 10 अनुप्रयोग\nस्पेनमध्ये आल्यानंतर, आमच्या आवडत्या मालिकेचा खरोखर मनोरंजक किंमतीत आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट अनुप्रयोग आहे.\nजिथे आम्ही स्नोबोर्ड तज्ञ आहोत तसे आपल्याला बर्फावरून खाली आणण्यासाठी नेत���रदीपक ग्राफिक्ससह अंतहीन खेळ.\nल्युमिना शहर तुलनेने अलीकडे Storeप स्टोअरवर आले आणि आम्हाला अनेक नेत्रदीपक डिझाइन केलेल्या कोडीचा आनंद घेण्यास अनुमती देते.\nगाजर हवामान आपला सामान्य हवामान अॅप नाही. गाजर हा स्वतःचा व्यक्तिमत्त्व असलेला हवामानाचा रोबोट आहे. आम्ही आमच्या गुणवत्तेत आणि कोठेही हवामान, तसेच हवामान नकाशे आणि रडार प्रतिमांना पाहण्यास सक्षम आहोत.\n70 पेक्षा जास्त स्तरांसह प्लॅटफॉर्म गेम 13 भिन्न जगात पसरले आहेत.\nथोड्याशा स्पष्टीकरणात या अनुप्रयोगास पात्र आहे जे आम्हाला Appleपल टीव्हीद्वारे उपलब्ध यूट्यूब सामग्रीमध्ये प्रवेश करण्यास परवानगी देते.\nभूमिती युद्धे 3: परिमाण विकसित झाले\nभूमिती युद्धांच्या फ्रँचायझीमधील नवीनतम गेम आम्हाला 100 स्तरांद्वारे आपल्या शत्रूंचा तीन आयामांमध्ये लढा देण्यास अनुमती देते, हे सर्व वेगळे आणि भिन्न आहेत.\nLपल + साठी बॅट येथे एमएलबी डॉट कॉम\nAppleपल टीव्हीद्वारे आमच्या बोटाच्या टोकावर बेसबॉलची सर्व माहितीः आकडेवारी, सारांश, व्हिडिओ ...\nआणि लेगेंड्स ऑफ झेल्डाच्या त्या सर्व चाहत्यांसाठी आपण ओशिनहॉर्न गमावू शकला नाही, ज्यामध्ये हा खेळ प्रेरणा मिळाला आहे.\nरात्रीच्या आकाशाचा आनंद लुटणे या अनुप्रयोगाचे आभार कधीही नव्हते. Appleपल टीव्हीसाठी आयफोन आणि आयपॅडसाठी जर अनुप्रयोग आधीच सुंदर असेल तर तो नेत्रदीपक आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » ऍपल उत्पादने » .पल टीव्ही » नवीन Appleपल टीव्हीचा आनंद घेण्यासाठी 10 अनुप्रयोग\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nएक टिप्पणी, आपले सोडून द्या\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल टीव्हीवर माझे ट्यूनर रेडिओ ऐकण्याचा खरोखर आनंद घेत आहे. यात जगभरातील पॉडकास्ट आणि रेडिओ आहेत. हे खूप चांगले आहे - https://youtu.be/FA5W-u10asY\nJushuagrahams यांना प्रत्युत्तर द्या\nलुमिनो सिटी, आपल्या iPhone वर रोमांच आणि कोडी\nआपण Appleपल टीव्ही 4 खरेदी केल्यास आपल्याला यूएसबी-सी केबल घ्यावी लागेल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/01/blog-post_06.html", "date_download": "2021-07-25T19:55:55Z", "digest": "sha1:FQMEEZMJ5FDZK2MMQRHCVBPWG6B2DTKT", "length": 10465, "nlines": 255, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: आत्याबाईला मिशा असत्या तर?", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nआत्याबाईला मिशा असत्या तर\n\"आत्याबाईला मिशा असत्या तर .......\" असा एक प्रश्न मी शाळेत असतांना \"म्हणी पूर्ण करा\" या मथळ्याखाली परीक्षेत येत असे. तो वाचूनच आधी सर्वांना हंसू फुटत असे. आणि हंसून झाल्यानंतर ते तिची पूर्ती करत असत, \" ..... तिला काका म्हंटले असते.\" शाळेच्या पुस्तकातल्या चित्रांवर वेगळे संस्कार करणे हा व्रात्य मुलांचा एक आवडता छंद असे. त्यात एकाद्या राणीला दाढीमिशा लावून तिचा राणा भीमदेव करणे किंवा एकाद्या राजाच्या कपाळाला रुपयाएवढे कुंकू लावून आणि कानात डूल वगैरे घालून त्याची पार 'सखूबाई' बनवणे वगैरे कल्पक प्रकार चालत असत.\n१९६६ मध्ये जेंव्हा स्व.इंदिराजी पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या त्या वेळी पं.नेहरूजींच्या अमदानीपासून मंत्रीमंडळात असलेली वजनदार ज्येष्ठ मंडळी त्यांच्या मंत्रीमंडळात होती. यापुढे त्यांच्या सल्ल्यानेच सगळा राज्यकारभार चालेल अशी समजूत झाल्यामुळे स्व.इंदिराजींना 'गूँगी गुडिया' हे नाव तत्कालीन शिष्ट लोकांनी दिले होते. लवकरच इंदिराजींनी आपला पराक्रम दाखवला आणि सर्व जुन्या खोडांना बाजूला सारून सत्ताधारी पक्षाची नव्याने उभारणी केली आणि त्याला प्रचंड बहुमताने निवडून सत्तेव�� आणल्यानंतर त्यांनी नवे चेहेरे मंत्रीमंडळात आणले. ज्या काळात त्या सर्वसत्ताधीश बनल्या होत्या तेंव्हा एका विरोधी पक्षाच्या नेत्याने त्या सरकारामधल्या 'एकमेव पुरुष' आहेत असे तिरकस विधान केले होते.\nआपले टपालखाते आता शंभर वर्षाहून जुने झाले आहे. त्याचे नवे बालपण सुरू झाले आहे असे म्हणायचे की त्याला त्या विरोधी नेत्याची आठवण झाली म्हणावे असे वाटण्यासारखी एक गोष्ट नुकतीच घडली. मला पोस्टाने आलेल्या एका पाकीटावरील तिकीटावर असा शिक्का पडला आहे की त्यामुळे काय परिवर्तन झाले आहे ते तुम्हीच पहा \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nसंगीत साधना - पूर्वीच्या काळातली आणि आताची परिस्थि...\nदोन सूर्य अस्तंगत झाले\nआत्याबाईला मिशा असत्या तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_810.html", "date_download": "2021-07-25T18:01:27Z", "digest": "sha1:WCAMGDPPY6A6SEOOQRDWOUK3EQ4LMSS2", "length": 11358, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण\nखासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण\nडोंबिवली , शंकर जाधव : भाजपाचे खासदार कपिल पाटील यां��्या प्रयत्नाने शहाडमधील १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून लवकरच वाहतुकीला सुरूवात होणार असून, हजारो नागरिकांची वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या खड्ड्यातील प्रवासातून सुटका होणार आहे. खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज रस्त्याची पाहणी केली.\nमोहोने शेड कोळीवाडा-एनआरसी गेट ते तलाव रस्त्याची दुरवस्था झाली होती.\nया रस्त्यावरून प्रवास करताना पादचाऱ्यांबरोबरच वाहनांतील प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रस्त्यासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला. या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. या रस्त्यांची आज पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही सुचना करण्यात आल्या. खासदार पाटील यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, प्रेमनाथ म्हात्रे, दिनेश तावडे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, राजाभाऊ पातकर, प्रमोद घरत, मनिषा केळकर, रमेश कोनकर, मुक्ता पाटील, संतोष शिंगोळे, राजा आधिवार यांचीही उपस्थिती होती. या रस्त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.\nखासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण Reviewed by News1 Marathi on December 20, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-marathi-article-3636", "date_download": "2021-07-25T18:13:09Z", "digest": "sha1:KZXNZRMUGJZZNCQFHNNADGFK6MYCNLLN", "length": 27368, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 डिसेंबर 2019\nविनायकराव सावरकरांनी केलेल्या हिंदुत्ववादाच्या व्याख्येत बौद्धांचा समावेश होत होता याचे कारण बौद्ध धर्माची व धर्मीयांची जन्मभूमी भारत हीच होती. या भारताच्या सीमा सिंधूपासून सिंधूपर्यंत म्हणजे सिंधूनदीपासून सागरापर्यंत अशा होत्या आणि मुख्य मुद्दा म्हणजे बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र असलेली स्थळे या सीमांच्या अंतर्गत अर्थात भारतात वा हिंदुस्थानात होती.\nअर्थात तरीही इतिहासाचा विचार केला असता हिंदू (म्हणजे वैदिक) आणि बौद्ध या धर्मांमध्ये संघर्ष होत होता, हे कोणीच नाकारू शकत नव्हते. हा संघर्ष जरी इतिहासकाळात पूर्वी घडून गेलेला असला, तरी वर्तमानकाळात इतिहास लिहिताना त्याची मांडणी कशी करायची हा मुद्दा उरतोच. सावरकरांनी गुप्त काळाला इतिहासातील सुवर्णयुग मानले आणि नंतरच्या काळात भारत अरबांनी केलेल्या आक्रमणांना बळी पडला, विशेषतः या पराभवाच्या प्रक्रियेची सुरुवात वायव्य दिशेकडील सिंध प्रांतात झाली, याचे खापर तेथील बौद्ध धर्मीयांवर फोडले. हे लोक आक्रमकांना गुप्तपणे सामील झाले होते, असा सावरकरांचा रोख दिसतो.\nयाच्या नेमका उलट पवित्रा आंबेडकरांचा दिसतो. आंबेडकर मौर्य युगाला भारताचे सुवर्णयुग मानतात. त्यांच्या मते बौद्ध धर्माने केलेली सामाजिक समतेची क्रांती मौर्य काळात झाली. मौर्यांनंतर आलेल्या शुंगांच्या राजवटीला ते विषमतावादी प्रतिक्रांती समजतात. शुंगांच्या काळात सुरू झालेल्या प्रतिक्रांतीमुळे गुप्त काळात वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन व स्थिरीकरण होऊ शकले. हा काळ ब्राह्मणी वर्चस्वाचा मानावा लागतो.\nज्या मौर्य काळाला आंबेडकर सुवर्णयुग मानतात, त्याच काळातील आद्य राजपुरुषाला म्हणजेच त्या घराण्याच्या चंद्रगुप्त मौर्य नामक संस्थापकाला सावरकर व इतर हिंदुत्ववादी विचारवंतही आदरपूर्वक नमन करतात. चंद्रगुप्त मौर्याने ॲलेक्झांडर नावाच्या ग्रीक म्हणजे यवन परकीय आक्रमकाचा युद्धात पराभव केला अशातला भा��� नसून चंद्रगुप्ताच्या राज्याच्या सामर्थ्याचा धसका घेतल्यानेच ॲलेक्झांडरला पंजाबमधूनच परत फिरायचा निर्णय घ्यावा लागला. ॲलेक्झांडर परत गेल्यानंतर त्याने भारतात मागे ठेवलेल्या ग्रीक सुभेदारांना चंद्रगुप्ताने मात दिली व भारताच्या विस्तीर्ण भागात आपले साम्राज्य स्थापन केले.\nचंद्रगुप्त वैदिक धर्माचाच अनुयायी होता, असे सावरकरादिकांचे गृहीत आहे. जैन धर्मीय मंडळी चंद्रगुप्ताने अखेरच्या दिवसांत जैन धर्माचा स्वीकार केला होता, असे समजतात. अर्थात एक तर त्यांचे हे म्हणणे पूर्णपणे प्रमाणित झाल्याचे कोणी मानीत नाही. आणि दुसरे असे, की खरे मानले तरीसुद्धा चंद्रगुप्ताचा पराक्रम हा त्याने जैन धर्माच्या अंगीकाराच्या अगोदर केलेला असल्यामुळे त्या पराक्रमावर दावा करण्यात वैदिक धर्मीयांना अडचण यायचे काही कारण नाही. दुसरे असे, की चंद्रगुप्ताचे नाव घेतले की बरोबरीने त्याचा गुरू मानल्या जाणाऱ्या चाणक्यचाही उल्लेख होतोच. किंबहुना ब्राह्मणी इतिहासकारांनी गाजवलेली ही जोडगोळी आहे. अर्थात या गाजवण्यामध्येही चाणक्य हा सूत्रधार व चंद्रगुप्त त्याचा हस्तक असा सूर आहेच. शिवाय चंद्रगुप्ताला क्षत्रिय म्हणून मान्यता न देता तो शूद्र होता हा त्यातील उपसूर आहेच.\nवैदिक धर्माच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या इतिहासात चंद्रगुप्ताचा नातू अशोक याच्यापासून राष्ट्राची अवनती सुरू झाली. बौद्ध धर्माचा म्हणजेच पर्यायाने अहिंसेचा स्वीकार केल्याने अशोकापासून देशातील क्षात्रतेज लोपायला सुरुवात झाली. त्याचे पर्यवसान हा देश इस्लामच्या आक्रमणाला बळी पडण्यात झाले.\nगौतम बुद्धांकडे आंबेडकर धार्मिक आणि सामाजिक क्रांतीचा उद्गाता म्हणून पाहतात. बुद्ध म्हणजे प्रचलित विषम व्यवस्थेचे विरोधक. त्यांनी घडवून आणलेल्या या क्रांतीमुळे मौर्यांची राजकीय क्रांती होऊ शकली असे आंबेडकरांचे प्रतिपादन आहे. हा सामाजिक दृष्टिकोन झाला. खडतर राजकीय राष्ट्रीय दृष्टीने पाहणारे सावरकर बुद्धांच्या शिकवणीमुळे देश दुर्बल झाला असे प्रतिपादन करतात. त्यांचे संन्यस्त खड्ग हे नाटक या संदर्भात लक्षणीय आहे.\nआता मुद्दा परकीय आक्रमणांच्या आंबेडकरांच्या इतिहासलेखन संप्रदायाची या संदर्भातील मांडणी अगदी वेगळ्या प्रकारची दिसते. वायव्य भारतातील राजे बौद्ध धर्मीय असल्यामुळे त्यांना शह देण्यासाठी तेथील वैदिक उच्चभ्रूंनी इस्लामी आक्रमकांना माहिती पुरविली. वर्तमान काळातील वर्णजातींमधील परस्परसंघर्ष मिटवण्याचा कार्यक्रम सावरकरांनी हाती घेतला होता याबाबत संशय घ्यायचे कारण नाही. सहभोजने, सहउपासना, पतितपावन मंदिरांची उभारणी, त्याचप्रमाणे अस्पृशांना मंदिर प्रवेशाच्या चळवळीत पाठिंबा या गोष्टी या कार्यक्रमाची खात्री पटवायला पुरेशा आहेत. अशा उपक्रमांना विरोध करणाऱ्या सनातन्यांवर टीकास्त्र सोडायला सावरकर मुळीच मागेपुढे पाहत नाहीत. नाशिकमधील काळाराम, पुण्यातील पर्वती या मंदिरांमधील प्रवेशाच्या चळवळींना सावरकरांचा पाठिंबा होता. पर्वती मंदिरातील प्रवेशाला विरोध करणाऱ्यांची संभवना त्यांनी 'मंबाजी' अशी केली होती. पण सावरकरांच्या दुर्दैवाने राजकीय क्षेत्रात त्यांची पाठराखण करण्यात हेच 'मंबाजी' अग्रेसर असत. याचा परिणाम सावरकरांच्या विश्वासार्हतेवर झाल्याशिवाय राहिला नाही. संकल्पित हिंदुराष्ट्र अशा सनातनी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात जाणार असेल, तर सावरकरांच्या सामाजिक कार्यक्रमात भाग घ्यायला कोण पुढे येणार हा खरा प्रश्न होता. विषम सामाजिक व्यवस्थेचे बळी ठरलेले ब्राह्मणेतर शूद्र आणि अस्पृश्य अतिशूद्र सावरकरांच्या हिंदुमहासभेपासून दूरच राहिले. या लोकांच्या दृष्टीने साकवरकरांचे हिंदुत्व हे धार्मिक किंवा सामाजिक असल्यापेक्षा राजकीय ठरले. बौद्ध धर्मीय हे हिंदूच ठरतील अशा प्रकारची व्याख्या करणारे सावरकर, बाबासाहेबांना राज्यघटना तयार करण्याचा मान मिळाला म्हणून समाधान व्यक्त करणारे सावरकर, आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर आंबेडकरांवर टीका का करतात हे आता समजू शकेल. बौद्ध धर्मातील अतिरेकी अहिंसेमुळे देश निष्प्रतिकारक बनला व इस्लामी राजवटीची शिकार झाला असे त्यांचे इतिहासाचे वाचन होते. तर हिंदुधर्मातील जातिव्यवस्थेमुळे समाज एकसंध होऊ न शकल्यामुळे आक्रमणाला बळी पडला असे बाबासाहेबांचे इतिहासवाचन. सावरकरांच्या पद्धतीने इतिहासलेखन करणाऱ्यांमध्ये पं. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा समावेश करायला हरकत नाही. वैदिक धर्मांची विजिगीषू राष्ट्रभक्ती आणि बौद्धजैनादि श्रमण परंपरेतील धर्मांची निष्प्रतिकारक अहिंसा असा भेद सातवळेकर वैदिक संस्कृती विव��चनात करतात. या विवेचनाला पुढे नेले, की महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व रामदासी संप्रदाय यांच्यातही असा भेद करणे शक्य होते. इतकेच नव्हे तर वारकऱ्यांचे कमरेवर हात ठेवून उभा राहिलेले निःशस्त्र (व म्हणून) निष्प्रतिकारक विठोबा व कोदंडधारी युद्धसज्ज राम या देवतांमध्ये असाच विरोध दर्शविता येतो आणि त्यापुढे एक पाऊल जाऊन आधुनिक काळात गांधीजींना श्रमण परंपरेतील अहिंसक व दुबळा नेता ठरवता येते. हे सर्व प्रयोग या काळात झाले. त्यांचा सविस्तर आढावा ‘लोकमान्य ते महात्मा’ या ग्रंथात घेण्यात आलेला आहे.\nबौद्ध तत्त्वज्ञानावर अशा प्रकारचे आक्षेप घेतले जात असताना डॉ. आंबेडकर स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. त्यांनी एकीकडे हिंदुत्ववादी आक्षेपक आणि दुसरीकडे खरोखरच निरपेक्ष अहिंसेचा पुरस्कार करणारी परंपरा आणि बौद्ध विचार यांच्यात भेद असल्याचे प्रतिपादन केले. हिंदुत्ववाद्यांचे आक्षेप गांधीजींना आणि अन्य श्रमणपरंपरांना लागू होत असतील, पण ते बुद्धविचारांना लागू होत नाहीत, हे आंबेडकरांचे प्रतिपादन. याचा अर्थ, बुद्धविचार हा निरपेक्ष अहिंसावादी नाही, असा होतो. आंबेडकरांनीच केलेल्या भेदानुसार बुद्धाची अहिंसा हा नियम नसून तत्त्व आहे. दुष्ट प्रवृत्तीचा हिंसक प्रतिकार करण्यास तिी हरकत नाही. या संदर्भात आंबेडकरांनी ‘दया तिचे नाव भूतांचे पाळण आणि निर्दळण कंटकांचे’ हा अभंग उद्‍धृत केला आहे. कंटकांचा नायनाट ही अहिंसेचीच दुसरी बाजू - हीच तुकोबांची व बुद्धांची अहिंसा आहे, असे स्पष्टीकरण आंबेडकर करतात.\nया संदर्भात एका महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख करणे उचित ठरेल. बालपणापासून बौद्ध विचारांच्या प्रभावाखाली असलेल्या आंबेडकरांनी अस्पृश्‍य समाजाच्या अभिजात लढाऊ वृत्तीवर नेहमीच भर दिला असल्याचे इतिहास सांगतो. ब्रिटिशांनी हा देश जिंकून घेतला, ते अस्पृश्‍य सैनिकांच्या पराक्रमाच्या जोरावर, पण नंतर कृतघ्न ब्रिटिशांनी अस्पृश्‍यांना सैन्यात घेणे बंद केले, हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. ही सैन्यभरती परत सुरू करण्याची त्यांची मागणी होती. या मागणीचा त्यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते स्वतः युद्धकालीन मंत्रिमंडळात असताना त्यांच्या प्रयत्नांना यश आले व महार पलटणीची निर्मिती झाली, असे इतिहास सांगतो.\nआणखी एका गोष्टी��ी चर्चा केल्याशिवाय प्रस्तुत विषयाला न्याय देता येणार नाही. इस्लाम व ख्रिस्ती धर्मीयांची पवित्र स्थळे भारताच्या बाहेर असल्यामुळे ते ‘हिंदूं’मध्ये मोडत नाहीत. पण बौद्धांची स्थळे भारतातच असल्यामुळे - म्हणजे भारत हीच त्यांची पुण्यभूमी असल्यामुळे - ते ‘हिंदूं’मध्ये मोडतात. सबब तेही हिंदू, हे वादाखातर\nमान्य केले आणि या दृष्टीने परकीय ठरत असलेल्या धर्मांपासून हिंदूंनी सावध राहावे, ही भूमिकाही वादाखातर मान्य केली, तर धर्मांतराला असलेला विरोध समजून घ्यायचे एक कारण मिळते. पण याच मापाने बौद्ध धर्मांतराला कसे जोखणार या संदर्भात हिंदुत्ववाद्यांच्या एका भीतीचा उल्लेख करणे जरुरीचे आहे. भविष्यात यदाकदाचित भारताचे एखाद्या बौद्ध धर्मीय राष्ट्राशी युद्ध झाले, तर भारतातील बौद्ध कोणाची बाजू घेणार, ही ती भीती.\nया सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे - सावरकरांचा समताविचार हा राष्ट्रवादाच्या पायावर उभा होता; तर फुले - आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा समतेच्या पायावर उभा आहे. या दोन विचारप्रणालींमधील विरोध पूर्णपणे दुर्लक्षित करणे अवघड आहे.\nजातिभेदांमुळे देश पारतंत्र्यात जातो म्हणून जातिभेद संपुष्टात आणून समतेची स्थापना केली पाहिजे, हा एक विचारप्रवाह व जातिभेदामुळे एका समूहावर अन्याय होत असल्यामुळे जातिभेदांना आधार देणाऱ्या धर्माचाच त्याग करायचा, ही दुसरी भूमिका. धर्मामुळे इतिहासकाळात झालेल्या अन्यायाला अधिकाधिक ठळक करण्यावर दुसऱ्या भूमिकेचा भर; तर अन्याय झाले हे पूर्णतः नाकारणे किंवा त्यांचे स्वरूप सौम्य करीत त्यांची मांडणी करणे, पहिला प्रवाह पसंत करतो.\nदोघांसाठीही इतिहासाचे हत्यार उपयुक्त ठरते, हे मात्र खरे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/kriti-sanon-share-her-work-out-video-on-social-media/", "date_download": "2021-07-25T18:44:53Z", "digest": "sha1:M4BCQQKNCYLHZ5FG3NM4PMEJGWSJNBWL", "length": 10010, "nlines": 71, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "क्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच 'या' सत्याचाही केला तिने उलगडा - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्��ेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nक्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा\nक्रिती सेननचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल प्रेरित; सोबतच ‘या’ सत्याचाही केला तिने उलगडा\nबॉलिवूडमध्ये ‘हीरोपंती’ या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे क्रिती सेनन. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. सोशल मीडियावर देखील तिचा चांगला वावर असतो. तिच्या लूकसोबतच तिच्या फिटनेसमुळे ती खूप चर्चेत असते. तिच्या बॉडीला फिट ठेवण्यासाठी ती कितीतरी तास जिममध्ये घाम गळताना दिसते. याचे दर्शन आपल्याला तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून येतच असतं. नुकताच तिने जिममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सोबतच तिने एक खरी गोष्ट देखील प्रेक्षकांना सांगितली आहे.\nक्रिती सेननने इंस्टाग्रामवर दोन व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये ती खूप गंभीर होऊन वर्क आऊट करताना दिसत आहे. काळ्या रंगाचा ड्रेस घालून ती वेट लिफ्टिंग, डेड लिफ्ट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणीही प्रेरित होईल. परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने सत्य सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले की, “लेग डे आणि मी. आशावाद वर्सेस वास्तविकता किंवा इंस्टाग्राम वर्सेस सत्य.”\nदुसऱ्या व्हिडिओमध्ये ती वर्कआऊट बद्दल बोलताना दिसत आहे. तिचे पाय आणखी सुंदर बनवण्यासाठी ती स्क्वाॅट करत सांगते की, तिला हे अजिबात आवडत नाही. तिची जिम ट्रेनर यास्मिन कराचीवाला हिच्याकडे ती याबाबत तक्रार देखील करते. तिला हे अजिबात करायचे नाही. कधी ती पाणी पिण्यासाठी ब्रेक घेते. ती व्हिडिओमध्ये जिमबद्दल सिरियस असल्याबद्दल बोलत आहे. ( Kriti sanon share her work out video on social media)\nतिचे हे व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. सगळेजण या व्हिडिओवर कमेंट करून कौतुक करत आहेत. कोणी तिला “बॉलिवूड क्विन” म्हणत आहे तर कोणी म्हणत आहे, “तिला इतका वर्क आऊट नका करायला सांगू ती खूपच बारीक झाली आहे.”\nतिच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘आदीपुरुष’ या चित्रपटात दिसणार आहे. या सोबतच ती अक्षय कुमारसोबत‌ ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-शिल्पाने पती राज कुंद्राबाबत केला मोठा खुलासा; ‘सुपर डान्सर ४’ च्या मंचावर सर्वांसमोर म्हणाली…\n-दुःखद : शेखर सुमन यांच्या आईचे निधन; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत दिली माहिती\n-आर्थिक अडचणींमुळे करावी लागली चोरी; ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ फेम ‘या’ दोन अभिनेत्रींना ठोकण्यात आल्या बेड्या\nश्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती\nजेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3353/", "date_download": "2021-07-25T19:24:06Z", "digest": "sha1:XFNM5CU3Z6X4JNUZWGFXEMKJBNJHLJGZ", "length": 12251, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अ���चणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/क्राईम/लातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण\nलातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email29/07/2020\nलातूर — कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण केल्याची घटना लातूर येथे घडली आहे. अल्फा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दिनेश वर्मा यांच्यावर वृद्ध महिलेच्या निधनानंतर तिच्या नातेवाईकांनी बुधवारी प्राणघातक हल्ला केला\nएका वद्ध महिलेचं बुधवारी पहाटे या रूग्णालयात निधन झालं. डॉक्टर दिनेश वर्मा रात्री दोन वाजेपर्यंत रुग्णालयात होते. पहाटे पुन्हा त्यांनी कामाला सुरु केली. सकाळी सात वाजेच्या दरम्यान तिसऱ्या मजल्यावर काही लोकं उभी असलेली त्यांना दिसली. त्यापैकी दोन-तीन जणांच्या तोंडाला मास्क नव्हता, यामुळे डॉक्टरांनी त्यांना हटकलं.त्यातील एकाने आईचे निधन झालं असून मी नाराज असल्याचं’ सांगत तो डॉक्टरांना वाटेल ते बोलू लागला. यावर डॉक्टरांनी त्यांना तुम्ही तोंडाला मास्क लावून या, आपण बोलू असं सांगितलं.\nयानंतर लिफ्टमध्ये त्यांच्यासोबत तिघेजण आले दरम्यान डॉक्टर कोविड विभागाकडे जात असताना, त्यातील एकाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हत्याराने डॉक्टरच्या छातीवर, गळ्याच्या खालच्या बाजूला तसंच हातावर वार करण्यात आले. या हल्ल्यात डॉक्टर जखमी झाले. सुदैवाने डॉक्टरांसोबत असलेल्या लोकांनी त्यांना धरून ठेवले आणि त्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतले.सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीतही डॉक्टरांवर होणारे हल्ले काही थांबायचं नाव घेत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात या घटनेचे गंभीर पडसाद उमटलेत. आयएमएचे अध्यक्ष डॉ. विश्वास कुलकर्णी यांनी अशा घटनेमुळे डॉक्टरांचे मनोबल खचत असल्याचं सांगत, कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयांना चोवीस तास पोलीस संरक्षण मिळण्याबाबत मागणी केली आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nजे भल्या भल्यांना जमलं नाही,ते दहावीच्या परीक्षेत पठ्ठ्याने करून दाखवलं. सर्वच विषयात 35 गुण मिळवून धनंजयनं लक्ष वेधलं\nबीड को��ोना रुग्णसंख्या 697: आज 58 सापडले, बीडमध्ये 30,तर परळीत 13\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/6026/", "date_download": "2021-07-25T18:58:25Z", "digest": "sha1:NRXHT3GFGJ5L64WCNUIQREWXCDCEPV3V", "length": 15041, "nlines": 158, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/एप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे\nएप्रिल २०२३ पर्यंत इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू – धनंजय मुंडे\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email06/12/2020\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर केले अभिवादन\nमुंबई —- : इंदूमिल येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम एप्रिल २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल तसेच १४ एप्रिल २०२३ ला याचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न करू असे विधान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेत ना. मुंडे बोलत होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करून बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देण्यात आली. धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्तुपाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.\nयावेळी राज्यपाल भगतसिंह कोशयारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांसह मान्यवर उपस्थित होते.\n०६ डिसेंबर १९५६ रोजी ज्ञानाचा अथांग सागर, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले त्यावेळी जगभरातील त्यांच्या लाखो अनुयायांचा प्राण तळमळला, एवढेच नव्हे तर दादरच्या त्या सागराचा देखील प्राण तळमळला असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांनी समाजाला दिलेली शिकवण याबद्दल कृतज्ञता व्यक्��� करू, आमच्या पुढील अनेक पिढ्यांना ही शिकवण प्रेरणा देत राहील; असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.\nराज्य शासन व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम विविध माध्यमातून बाबासाहेबांच्या कोट्यावधी अनुयायांसाठी लाईव्ह दाखवत दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. देशभरातील लाखो अनुयायांनी शिस्त पाळत याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व अनुयायांचे आभार यावेळी धनंजय मुंडे यांनी मानले.\nखा. शरद पवार यांच्यासोबतही अभिवादनास उपस्थित\nदरम्यान शासकीय कार्यक्रमानंतर लगेचच दादर येथील चैत्यभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळी अभिवादन केले, यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे सोबत उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी खा. पवार यांना कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nनगर रोडच्या कामाची अँड. अजित देशमुख यांचेकडून अभियंत्यांसह पाहणी\nछळास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, मयत पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_314.html", "date_download": "2021-07-25T19:35:20Z", "digest": "sha1:M2AR5V66Y2XZAPUMQP7OHDBCPJXVR32O", "length": 12155, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी\nभाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी\n■युवा मोर्चा प्रदेश सचिवपदी ठाण्यातील ओंमकर भरत चव्हाण...\nठाणे, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि संख्याबळाच्या तुलनेत ठाणे जिल्हा हा महत्वाचा आहे. ठाण्यावर भाजप नेत्यांचीही नजर असून ठाण्यात संघटन वाढविण्यासाठी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीत ठाण्याला संधी दिल्याचे चित्र आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी ठाण्यातील उच्चशिक्षित तरुण ओंमकर चव्हाण यांची निवड करण्यात आलेली आहे. सचिवपदी ओमकार चव्हाण यांची नियुक्ती झाल्यानंतर ठाण्यातील भाजपच्या तसेच युवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ओमकार चव्हाण यांना लहान पणापासून त्याच्या वडिलांकडून बाळकडू मिळाले आहे. सामाजिक जीवनात वावरत असताना सामाजिक उपक्रम तसेच गोरगरीब माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चव्हाण धावून जात असतात, प्रभागातील नागरिकांचा दांडगा संपर्क असल्याने भाजपने ओंमकार चव्हाण यांची प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे.\nविधानसभा निवडणूक दूर असल्या तरीही वर्षभरावर आलेल्या पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाण्यात भाजप नियुक्त्यांवर जोर देत आहे. ओंमकर चव्हाण ��ा उच्चशिक्षित तरुण असून त्याच्यावर महाराष्ट्रातील युवकाच्या समस्या, नोकरी, ऍडमिशन, भाजपशी युवकांना जोडो अभियान, पर्यावरण, आणि उच्च शिक्षित तरुणांना भाजप युवा मोर्चात समाविष्ठ करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी त्याला नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान आमदार आशिष शेलार, संजय केळकर, ठाणे शहर भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी योगदान देणार असल्याचे यावेळी ओमकार चव्हाण यांनी सांगितले.\nभाजपचे ठाण्यावर लक्ष - युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशावर ठाण्याला संधी Reviewed by News1 Marathi on December 13, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ycpmumbai.com/index.php/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD/1086-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2021-07-25T18:55:43Z", "digest": "sha1:KK4YKOD6K6Z5H3KW5OAE7K6PAXWAWKM5", "length": 4265, "nlines": 51, "source_domain": "ycpmumbai.com", "title": "यशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा औरंगाबाद विभागीय केंद्र.", "raw_content": "\nनागपूर नाशिक औरंगाबाद नवी मुंबई कोकण अहमदनगर बीड सोलापूर ठाणे\nलातूर पालघर परभणी उस्मानाबाद अमरावती\nविभागीय केंद्र - औरंगाबाद\nयशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा औरंगाबाद विभागीय केंद्र.\nवसुंधरा कक्ष (पर्यावरण संवर्धन अभियान)\nकृषी व सहकार व्यासपीठ\nकायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम\nयशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी\nयशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय\nयशवंतराव चव्हाण केंद्र सभागृहे\nअपंग हक्क विकास मंच\nयशवंतराव चव्हाण साहेब यांची १०७ वी जयंती सोहळा\nआधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्ताने औरंगाबाद विभागीय केंद्राच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषद आवारातील चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुबोध जाधव, अॅड.राहुल तायडे, ज्ञानेश बोद्रे, सचिन दाभाडे, अजय भवलकर, उदय भोसले, प्रतीक राऊत उपस्थित होते.\nकायमस्वरुपी उपक्रम / कार्यक्रम\nमा. यशवंतराव चव्हाण जयंती\nमा. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी\nराज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार\nदेवराष्ट्र येथील स्मारकाचे पालकत्व\nज्येष्ठ नागरिकांचा वार्षिक मेळावा\nयुरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्स\nमहाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ\nबॉम्बे सिटी पॉलिसी रिसर्च फाऊंडेशन\nबळीराजा शेतकरी मंडळाच्या सहकार्याने\n'यशवंत' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nयशस्विनी सामाजिक अभियान (उमेद)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_334.html", "date_download": "2021-07-25T18:23:37Z", "digest": "sha1:RGWJ4HA4YUOOKBNG4WJLYUQQR4HRI4N2", "length": 13764, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "बारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / बारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा\nबारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा\n■भागवत गीता जयंती निमित्त श्रीमद भागवत गीतेच्या प्रतींचे वाटप शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली माजी आमदार नरेंद्र पवार...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : भारताचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र. ४ बारावे गोदरेजहिल येथे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अटलबिहारी वाजपेयीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे भगवत गीता जयंती निमित्त नागरिकांना श्रीमद भगवत गीतेच्या प्रतींचे वाटप देखील करण्यात आले. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस श्याम मिरकुटे आणि वार्ड अध्यक्ष मोहन ढोणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nअटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असतांना त्यांनी देशाच्या विकासाठी, सुरक्षेसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. ते कोणीही भारतीय विसरू शकत नाही. त्याची आठवण याठिकाणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडून मतांच्या लांगुलचालनासाठी अजान पठणाचा कार्यक्रम केल्याने भाजपाने दरवर्षीप्रमाणेच यंदाही विशेष भागवत गीता जयंती साजरी केली आहे. कोणत्याही मुस्लीम संघटनेने अथवा पार्टीने अजान पठणाचा कार्यक्रम केला नसतांना केवळ मतांच्या राजकारणासाठी हिंदुत्वाची कास सोडल्याची टीका यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.\nतर प्रभाग क्र. ४ मध्ये प्रभागातील सर्वांनी एकत्र येत हा कार्यक्रम यशस्वी पार पडला अशाचप्रकारे एकत्र काम करून याठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून आणणार असल्याची माहिती वार्ड अध्यक्ष मोहन ढोणे यांनी दिली.\nया कार्यक्रमास महाराष्ट्र भटके विमुक्त संयोजक माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हाञे, भाजपचे जेष्ठ नेते दिनेश तावडे, महाराष्ट्र राज्य ओबीसी सचिव अनिल पंडित, महाराष्ट्र राज्य ओबीसी कार्यकरणी सदस्य बाळाराम कराळे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष निखिल चव्हाण, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्ह��� सरचिटणीस श्याम मिरकुटे वार्ड प्रभारी बजरंग तांगडकर, वार्ड क्र.४ अध्यक्ष व कार्यवाहक मोहन ढोणे, अशोक मिरकुटे, स्वप्निल काठे, गौरव गुजर, कल्याण जिल्हा उपाध्यक्षा प्रिति दिक्षित, शनि देसाईकर, विमल नागरिया, गौरव देसाई, महावीर जैन, विरेन बागलकोट, अमोल वाकळे, भावना मनराजा, आदेश जोशी,रोहन देसाईकर, श्याम केणे, नितिन सपकाळ आदींसह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबारावे गोदरेजहिल येथे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_796.html", "date_download": "2021-07-25T18:41:50Z", "digest": "sha1:U7J4JF47GDIC2IIDR5OCV73ZAJ3WWMD5", "length": 16400, "nlines": 86, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "नेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / नेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार\nनेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार\nमुंबई, २१ डिसेंबर २०२० : नेफ्रोप्‍लस या आशियाच्‍या अग्रणी डायलिसिस नेटवर्कने कॉमनवेल्‍थ ऑफ इंडिपेंडण्‍ट स्‍टेस्‍ट्स (सीआयएस) बाजारपेठेमध्‍ये आपली उपस्थिती वाढवत आपल्या शिरपेचात आणखी एका तु-याची भर केली आहे. कंपनीने स्‍पर्धात्‍मक आंतरराष्‍ट्रीय लिलाव प्रक्रियेमध्‍ये उझबेकिस्‍तान प्रजासत्ताकसाठी व्‍यापक डायलिसिस प्रोग्राम निर्माण करण्‍याचा व त्‍याचे कार्यसंचालन पाहण्‍याचा करार संपादित केला. या १० वर्षे मुदत असलेल्‍या प्रकल्‍पासंदर्भात उझबेकिस्‍तान प्रजासत्ताक आरोग्‍य मंत्रालय व नेफ्रोप्‍लस करारबद्ध होणार आहेत. हा उच्‍च मूल्‍यात्मक प्रकल्‍प नेफ्रोप्‍लससाठी प्रकल्‍प मुदतीदरम्‍यान ७५० ते ८०० कोटी रूपयांहून अधिक महसूल निर्माण करण्‍याची अपेक्षा आहे.\nउझबेकिस्‍तान सरकारने नेफ्रोप्‍लसला १,१०० हून रूग्‍णांना दर्जात्‍मक डायलिसिस सेवा देण्‍याच्‍या मनसुब्‍यासह ताशकेंत, कराकलपाकस्‍तान व खोरेझम प्रांतामधील चार मोठ्या डायलिसिस केंद्रांना अर्थसाह्य, रचना, सुसज्‍ज करण्‍याचा, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍याचा आणि त्‍यांचे कार्यसंचालन पाहण्‍याचा अधिकार दिला. वर्षानुवर्षे डायलिसिक केअरसंदर्भातील गरज वाढत असल्‍यामुळे सरकारला या उपक्रमामध्‍ये आणखी ३०० हून अधिक रूग्‍णांची भर करण्‍याचा देखील अधिकार आहे. या प्रकल्‍पासाठी नेफ्रोप्‍लस १०० टक्‍के मालकीची स्‍थानिक उपकंपनी स्‍थापित करेल आणि भारतातील प्रमुख संसाधने देशामधील डायलिसिस केअरचा दर्जा सुधारण्‍यासाठी आंतरराष्‍ट्रीय मानक वैद्यकीय नियमांची अंमलबजावणी करतील व देखरेख पाहतील.\nया कराराचा भाग म्‍हणून नेफ्रोप्‍लस राजधानी शहर ताशकेंतमध्‍ये ७५० हून अधिक रूग्‍णांना सेवा देण्‍यासाठी आशियामधील सर्वात मोठे डायलिसिस केंद्र उभारणार आहे. ताशकेंतमधील हे नवीन केंद्र आशियामधील सध्‍याच्‍या सर्वात मोठ्या केंद्राशी पूरक असेल. हे केंद्र भारतातील तिरूपती येथील एसव्‍हीआयएमएस युनिव्‍हर्सिटी येथे असून नेफ्रोप्‍लसद्वारे कार्यसंचालित आहे. या प्रकल्‍पाचा ग्रामीण रूग्‍णांना देखील लक्षणीय फायदा होईल. नेफ्रोप्‍लस देशात पहिलाच होम डायलिसिस उपक्रम सादर करणार आहे. हा होम डायलिसिस उपक्रम ग्रामीण रूग्‍णांसाठी प्रवास वेळ आणि संबंधित खर्च कमी करत जीवनाचा दर्जा सुधारेल.\nहा करार जिंकल्‍याबाबत नेफ्रोप्‍लसचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विक्रम वुप्‍पाला म्‍हणाले, ''आम्‍हाला उझबेकिस्‍तानमध्‍��े उच्‍च दर्जाची व रूग्‍णकेंद्रित डायलिसिस केअर सेवा देण्‍यासाठी उझबेकिस्‍तान सरकारसोबत सहयोग करण्‍याचा आनंद होत आहे. नेफ्रोप्‍लस टीमने जगातील विविध सर्वात मोठ्या डायलिसिस नेटवर्क्‍सशी स्‍पर्धा करण्‍यामध्‍ये आणि आमचे प्रबळ तंत्रज्ञान कौशल्‍य व कार्यक्षम कार्यरत मॉडेलच्‍या आधारावर हा करार जिंकण्‍यामध्‍ये अद्वितीय कामगिरी बजावली आहे.\nकोविड महामारीमुळे ही प्रक्रिया आव्‍हानात्‍मक होती, पण टीमने चिकाटी दाखवत अशा प्रकारच्‍या सर्व आव्‍हानांवर मात केली. नेफ्रोप्‍लस ही आशियामधून एकमेव बोलीदाता कंपनी होती, जे आमच्‍यासाठी अत्‍यंत अभिमानास्‍पद आहे. या निष्‍पत्तीमधून सिद्ध होते की, भारतीय आरोग्‍यसेवा कंपन्‍या अत्‍यंत मोठ्या जागतिक कंपन्‍यांसोबत स्‍पर्धा करू शकतात आणि विजयी ठरू शकतात. आम्‍ही भारतातील संपादित केलेल्‍या रूग्‍णकेंद्रित मॉडेलच्‍या माध्‍यमातून उझबेकिस्‍तानच्‍या डायलिसिस रूग्‍णांना सेवा देण्‍यास उत्‍सुक आहोत.'\nअधिक माहितीसाठी https://www.nephroplus.com/ येथे भेट द्या.\nनेफ्रोप्‍लसने प्राप्त केला १०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक किंमतीचा उझबेकिस्तान डायलिसिस करार Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5\nउद्योग विश्व X मुंबई\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/siddharth-chandekar-shared-post-after-waking-up-late/", "date_download": "2021-07-25T19:39:04Z", "digest": "sha1:MPGRC5ZJHWOAEG46WAV53Z7FOAOTMOEI", "length": 9426, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'...लोळणार म्हणजे लोळणारच!' विखुरलेले केस अन् अर्धे झाकलेले डोळे, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n’ विखुरलेले केस अन् अर्धे झाकलेले डोळे, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो\n’ विखुरलेले केस अन् अर्धे झाकलेले डोळे, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केला फोटो\nसुट्टीचा दिवस म्हटलं की, सर्वजण सकाळी उशिरापर्यंत झोप घेतात. ते म्हणतात ना ‘जब जागो तब सवेरा’ असाच काहीसा प्रकार हा सुट्टीच्या दिवशी पाहायला मिळतो. कलाकारही याला अपवाद नाहीत. सर्व सामान्यांप्रमाणे कलाकार मंडळी देखील सुट्टीच्या दिवशी निवांत झोप घेतात. याचे उदाहरण म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर होय.\nसिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो नुकताच झोपेतून उठलेला दिसत आहे. विखुरलेले केस आणि अर्धे झाकलेले डोळे अशा अवतारातील हा फोटो चाहत्यांकडूनही चांगलाच पसंत केला जात आहे. विशेष म्हणजे, फोटो शेअर करत सिद्धार्थ म्हणतोय की, सुट्टीच्या कितीही वाजता उठलं तरी ती पहाटच असते. (siddharth chandekar shared post after waking up late)\nहा फोटो शेअर करत सिद्धार्थने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “सुट्टीच्या दिवशी ११ वाजता पण पहाट असते. लोळणार म्हणजे लोळणार.” हा फोटो आणि याखालचे कॅप्शन नेटकरी त्यांच्या आयुष्याशी जोडून पाहत आहेत. तो म्हणतोय ते अगदी खरं आहे, असं नेटकरी त्याला कमेंट्सच्या माध्यमातून सांगत आहेत. शिवाय काही नेटकरी गंमतीमध्ये त्याला आळशीही म्हणत आहेत.\nसिद्धार्थने २००७ साली ‘हमने जीना सीख लिया’ या हिंदी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तर वयाच्या १९व्या वर्षी त्याने अवधुत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याला ‘क्लासमेट’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी ओळखले जाते. याशिवाय त्याने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करून, प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’\n-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’\n-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास\n अभिनेत्री क्रिती सेननचा गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये जलवा; पाहून चाहत्यांना भुरळ\nघटस्फोट होऊनही मैत्री कायम दिया मिर्झाकडून पहिल्या पतीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; फोटो केला शेअर\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे…\nशिवानी बावकरच्या हास्याने जिंकले चाहत्यांचे मन; पाहायला तिची मिळाली दिलखेचक अदा\nमहाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले,…\n अनिता दातेने नेसली इको तत्वाची साडी; पोस्ट शेअर करत साडी बनवणाऱ्या…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/black-white-fungal-infection-which-is-more-dangerous-white-black-fungus-symptoms-128525295.html", "date_download": "2021-07-25T19:47:50Z", "digest": "sha1:K4T5RPMYYFZFTCIEBXUUBYAJF34U63LH", "length": 13960, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Black White Fungal Infection | Which Is More Dangerous? White Black Fungus Symptoms | ब्लॅक आणि व्हाइटनंतर यलो फंगसचा धोका, जाणून घ्या फंगल इन्फेक्शनचे प्रकार आणि त्याचा धोका ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक्सप्लेनर:ब्लॅक आणि व्हाइटनंतर यलो फंगसचा धोका, जाणून घ्या फंगल इन्फेक्शनचे प्रकार आणि त्याचा धोका \nब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये कोण जास्त धोकादायक आहे \nदेशात ब्लॅक फंगसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. बिहारच्या पाटणानंतर हरियाणातील हिसारमध्येही व्हाइट फंगसचे रुग्ण आढळले. तर, ब्लॅक आणि व्हाइटनंतर आता गाझिया��ादमध्ये यलो फंगसचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, देशात ऑक्सिजन शॉर्टेजमुळे कोरोना रुग्णांना उद्योगांसाठी वापरली जाणारी ऑक्सिजन दिल्यामुळे फंगस इन्फेक्शन वाढल्याचे म्हटले जात आहे.\nजाणून घ्या ब्लॅक आणि व्हाइट फंगसशिवाय इतरही फंगल इन्फेक्शन असतात का यांची कारणे कोणती आहेत यांची कारणे कोणती आहेत यातील कोणता जास्त धोकादायक असतो यातील कोणता जास्त धोकादायक असतो यांची लक्षणे काय आहेत यांची लक्षणे काय आहेत इंडस्ट्रियल ऑक्सीजनचा फंगल डिजीजमध्ये काय रोल आहे इंडस्ट्रियल ऑक्सीजनचा फंगल डिजीजमध्ये काय रोल आहे कोरोना रुग्णांना का फंगल डिजीजचा जास्त धोका आहे कोरोना रुग्णांना का फंगल डिजीजचा जास्त धोका आहे आणि याच्यापासून कसे वाचावे...\nकिती प्रकारचे फंगल इन्फेक्शन असतात \nफंगल इन्फेक्शन अनेक प्रकारचे असतात. यातील बहुतेक फंगल इन्फेक्शन सभोवतालच्या वातावरणात असतात. यांच्यापासून जास्त धोका नसतो. या वातावरणातील फंगल इन्फेक्शनमध्ये नेल इन्फेक्शन, वजाइनल कँडिडिआसिस, डाग, तोंड आणि गळ्यात होणारे कँडिडा इन्फेक्शन इत्यादी आहेत. हे सर्व इन्फेक्शन सामान्य आहेत. या फंगसप्रमाणे ट्रेमेला मेसेन्टेरिका किंवा यलो फंगसदेखील एक सामान्य फंगस आहे. अनेक फंगल इन्फेक्शन रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होतात. तर, काही इन्फेक्शन जीवघेणेदेखील ठरू शकतात. ब्लॅक आणि व्हाइट फंगस रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होतात.\nरोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर फंगल इन्फेक्शनचा धोका आहे का \nरोगप्रतिकारशक्ती कमी असेल, तर इन्फेक्शनशी सामना करता येत नाही. HIV, कँसरचे रुग्ण, ज्या रुग्णांचे ऑर्गन ट्रांसप्लांट झाले किंवा इतर काही औषधांच्या ओव्हर डोसमुळेही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. कोरोना संसर्ग झाल्यावरही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. याशिवाय, हाय डायबिटिक असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये फंगल इन्फेक्शनचा जास्त धोका असतो. याशिवाय, कोरोना रुग्णांना स्टेरॉइड दिल्यावरही रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.\nअमेरिकेतील एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (CDC) ने सांगितल्यानुसार, कमी इम्यून सिस्टममुळे एस्परजिलोसिस, सी नियोफॉर्म्स इन्फेक्शन, न्यूमोसिस्टिस निमोनिया, टैलारोमाइकोसि��, म्यूकरमाइकोसिस (ब्लॅक फंगस) आणि कँडिडिआसिस (व्हाइट फंगस) होतो.\nब्लॅक फंगस आणि व्हाइट फंगसमध्ये कोण जास्त धोकादायक आहे \nहेमेटोलॉजिस्ट डॉक्टर वीके भारद्वाज सांगतात की, संक्रमण पसरण्याचा वेग पाहिला, तर व्हाइट फंगस ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक आहे. पण, जर मोटर्लिटी रेटच्या हिशोबाने पाहिले तर, ब्लॅक फंगस जास्त जीवघेणा आहे. ब्लॅक फंगस झालेल्या 54% रुग्णांचा मृत्यू होतो. तर, कँडिडिआसिसच्या अनेक प्रकारांपैकी इन्वेसिव कँडिडा सर्वाधिक जीवघेणा आहे. याच्या 25% रुग्णांचा मृत्यू होतो. अमेरिकन एजेंसी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) च्या रिपोर्टमध्ये हे सांगण्यात आले आहे. CDC ने व्हाइट फंगसमधील कँडिडा औरिस प्रकारालाही गंभीर म्हटले आहे. हे इन्फेक्शन हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात आढळते.\nयलो फंगसदेखील धोकादायक आहे का \nडॉक्टरांचे म्हणने आहे की, यलो फंगसला घाबरण्याचे कारण नाही. याप्रकारचे फंगस पर्यावरणात अधिपासून असतात. या फंगसमुळे जीव जाण्याचा धोका नाही. यलोसोबतच इतर प्रकारच्या फंगसनेही जीव जाण्याचा धोका नाही.\nइंडस्ट्रियल ऑक्सिजनमुळे देशात फंगल इन्फेक्शन वाढत आहे \nडॉक्टरांनी सांगितल्यानुसार, फंगस माती, खराब ऑर्गेनिक पदार्थ आणि जुन्या वस्तुंमध्ये आढळते. ऑक्सिजन सिलेंडरमध्ये दुषित पाणी गेल्यावर फंगसचा धोका वाढू शकतो. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना याचा जास्त धोका आहे.\nव्हाइट फंगसची काय लक्षणे आहेत \nकँडिडा नावाच्या फंगसने होणाऱ्या इन्फेक्शनला कँडिडिआसिस (व्हाइट फंगस) म्हणतात. हे फंगस शरीर किंवा शरीराच्या आतील भाग, जसे तोंड, गळा, वजाइना इत्यादींमध्ये होतो. याचा फैलाव वाढल्यावर हे इंटरनल ऑर्गन्स जसे किडनी, हार्ट आणि मेंदुपर्यंत पोहचू शकते. ताप येणे, थंडी वाजणे, याचे सामान्य लक्षण आहेत.\nब्लॅक फंगसची लक्षणे काय आहेत \nब्लॅक फंगस झाल्यावर चेहरा सुजणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलटी येणे, ताप येणे, छातीत दुखणे, साइनस कंजेशन, नाकाच्या आत आणि तोडांमध्ये काळे डाग येणे इत्यादी ब्लॅक फंगसची लक्षणे आहेत. डॉक्टर भारद्वाज सांगतात की, फंगस जेव्हा ब्लॅक पिगमेंट तयार करतो, तेव्हा त्याला ब्लॅक फंगस म्हणतात. जेव्हा फंगस पिगमेंट तयार करत नाही, तेव्हा त्याला व्हाइट फंगस म्हणतात.\nकोरोना रुग्णांनाच या फंगसचा जास्त धोका का \nज्या रुग्णांमध्ये आधीपासून कँसर, डायबिटीजसारखे आजार आहेत किंवा जे अनेक दिवसांपासून स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये फंगस होण्याची अधिक शक्यता असते.\nफंगसपासून वाचण्यासाठी काय करावे \nफंगल इन्फेक्शन स्वच्छतेशी संबंधित आहे. ब्लॅक फंगसपासून वाचण्यासाठी डॉक्टर डॉक्टर कंस्ट्रक्शन साइट किंवा धुळ असलेल्या परिसरापासून दूर राहण्यास सांगतात. याशिवाय, गार्डनिंग किंवा शेती करताना फुल स्लीव्स आणि ग्लव्ज, मास्क घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, अनेक दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांजवळ स्वच्छतेची काळजी घेतली जावी. रुग्णासाठी वापरले जाणारे वैद्यकीय उपकरण स्वच्छ असावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/mucormycosis-operation-in-jalgaon-hospital/", "date_download": "2021-07-25T18:30:17Z", "digest": "sha1:5O2YYYEOHUKHJFSCJJOASGIBTZL336Z3", "length": 7833, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "जीएमसीत म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया | Janshakti Newspaper", "raw_content": "\nजीएमसीत म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया\nजीएमसीत म्युकरमायकोसिसच्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया\nजळगाव – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 43 वर्षीय महिला रुग्णावर गुरुवारी, यशस्वी शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे चार तास लागले.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nजिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सध्या सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे. या रुग्णांवरील उपचार व शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाने 18 तज्ज्ञ डॉक्टरांची समिती कार्यरत आहे. या समितीत कान-नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, डॉ. हितेंद्र राऊत, दंतचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाल, नेत्र शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. अंजली सिंग, शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, औषधवैद्यकशास्त्र डॉ. आस्था गणेरीवाल, डॉ. सुबोध महाले, बधिरीकरणशास्त्र डॉ.स्वा���ी एम, डॉ. काजल साळुंखे, शरीर विकृतीशास्त्र डॉ. भारत घोडके, डॉ. अदिती सरनायक, क्ष-किरणशास्त्र डॉ. उत्कर्ष पाटील, डॉ. प्रयाग गारसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे, डॉ. कविता नेतकर आदींचा सहभाग आहे.\nदरम्यान, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यात आला असून 23 रुग्णांवर सद्यस्थितीला उपचार सुरु आहे. या रुग्णालयात मागील दोन दिवसांत सुमारे 10 रुग्णांवर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत.\nपाळधीतील महिलांना मारहाण करणार्‍यास अटक\nम्युकरमायकोसीसवरील उपचारासाठी ४० जणांचा टास्क फोर्स\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/union-finance-ministry-refutes-report-on-black-money-in-swiss-bank-261709.html", "date_download": "2021-07-25T19:09:32Z", "digest": "sha1:SGRTNSQANBZ6BA7RGAMFHNANCPPL4DA3", "length": 33198, "nlines": 230, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Black Money in Swiss Bank: स्वीस बँकेतील काळ्या पैशांबाबत आलेल्या वृत्ताचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून खंडण | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार ��वाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्��ू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nBlack Money in Swiss Bank: स्वीस बँकेतील काळ्या पैशांबाबत आलेल्या वृत्ताचे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून खंडण\nस्वीस बँकेत (Swiss Bank) असलेल्या काळ्या पैशांबाबत (Black Money) प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्ताबाबत केंद्रीय आर्थ मंत्रालयाने (Union Finance Ministry) खंडण केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी (19 जून) म्हटले की, स्वीस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये वाढ झाली आहे की घट याबाबत स्वीस बँकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागिण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 19, 2021 03:40 PM IST\nस्वीस बँकेत (Swiss Bank) असलेल्या काळ्या पैशांबाबत (Black Money) प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्ताबाबत केंद्रीय आर्थ मंत्रालयाने (Union Finance Ministry) खंडण केले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने शनिवारी (19 जून) म्हटले की, स्वीस बँकेत जमा असलेल्या भारतीयांच्या पैशांमध्ये वाढ झाली आहे की घट याबाबत स्वीस बँकेच्या अधिकाऱ्यांकडे माहिती मागिण्यात आली आहे. स्वीस बँकेत असलेल्या पैशांबाबतच्या एका अहवालावरुन प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले होते. त्यानंतर बरीच चर्चा रंगली. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले.\nकेंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, 18 जून 2021 मध्ये काही प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे. या वृत्तात म्हटले आहे की, सन 2020 च्या अखेरीस स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा वाढून तो 20,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक (2.55 अब्ज स्वीस फ्रँक) इतका झाला आहे. जो 2019 च्या शवटी 6,625 कोटी रुपये (89.9 कोटी स्वीस फ्रँक) इतका होता. या आधी या पैशात सलग दोन वर्षे घट पाहायला मिळत होती. असेही सांगीतले की, 2020 च्या अखेसीसचा आकडा हा पाठिमागील 13 वर्षांतील सर्वात मोठा आकडा आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांतून आलेले वृत्त अंगुलीनिर्देश करत आहे की, रिपोर्टमध्ये दर्शविण्यात आलेले आकडे अधिकृत आहेत. जे बँकांनी स्वीस नॅशनल बँकांना (SNB) दिले आहेत. हे या गोष्टीकडे अंगुलीनिर्देश करत नाहीत जे स्वित्झरलैंडमध्ये भारतीयांकडे किती पैसा आहे. याशिवाय या आकड्यांमध्ये तो पैसा समाविष्ठ नाही. ज्यात भारतीय, एनआरआय अथवा इतर लोकांच्या जवळ स्वीस बँकांमध्ये तिसऱ्या देशातील गुंतवणुकीच्या नावावर असू शकतो. (हेही वाचा, 2014-15 मध्ये हाँगकाँगला पाठवला 1,038 कोटी काळा पैसा; CBI ने 51 कंपन्यांना बजावली नोटीस)\nमंत्रालयाने एका माहितीपत्रकात म्हटले आहे की, 2019च्या अंतामध्ये ग्राहकांची जमा राशी वास्तवात घटली आहे. Fiduciaries (दूसऱ्याच्या नावे ठेवलेली रक्कम) माध्यमातून ठेवण्यात आलेल्या पैशांमध्येही 2019 नंतर घट झाली आहे. ही वाढ रोख जमा रकमेवर आधारीत नव्हे तर बॉन्डसह अतर अन्य वित्तीय उत्पादनांच्या माध्यमातून आहे.\nमंत्रालयाने म्हटले आहे की, भारत आणि स्वत्झरलैंडने कर प्रकरणांमध्ये (MAAC) मल्टीलेटरल कन्वेन्शन ऑफ म्यूच्यूल एडमिनिस्ट्रेटीव्ह एस्सीटेंन्स(MAAC) वर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांनी बहुपक्षीयांसमोर प्राधिकरण करारावरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ज्या अनुसार दोन्ही देशांमध्ये आर्थिक वर्ष 2018 पासून वार्षीकक आर्थीक खात्यांची माहिती अधान प्रधान केले जाते.\nBlack Money Swiss Bank union finance ministry काळा पैसा केंद्रीय अर्थमंत्रालय स्वीस बँक\nUnion Budget 2020-21: निर्मला सीतारमण यांच्याकडून इनकम टॅक्स स्लॅबमध्ये बदल, रोजगारवृद्धी, महागाई नियंत्रण या 3 गोष्टींबाबत सर्वासामान्यांना अपेक्षा, शेअर चॅटने वर्तवली भविष्यवाणी\n2014-15 मध्ये हाँगकाँगला पाठवला 1,038 कोटी काळा पैसा; CBI ने 51 कंपन्यांना बजावली नोटीस\nदिल्ली एनसीआर येथील एका रियल एस्टेट ग्रुपकडून 3,000 कोटी Black Money जप्त, आयकर विभागाची कारवाई\nमोदी सरकारचे मोठे यश; भारताला मिळाली स्विस बँकेत असणाऱ्या खातेदारांची यादी, लवकरच समजणार कोणाकडे आहे Black Money\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील ���ुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/viral/these-habits-can-make-you-rich/", "date_download": "2021-07-25T18:07:56Z", "digest": "sha1:DW5CUGDFSG3GQQ5RN2QF42KFHGEWGU6V", "length": 5987, "nlines": 63, "source_domain": "marathit.in", "title": "या सवयी बनवू शकतात तुम्हाला श्रीमंत - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nया सवयी बनवू शकतात तुम्हाला श्रीमंत\nया सवयी बनवू शकतात तुम्हाला श्रीमंत\nएका रिसर्चमध्ये श्रीमंत लोकांच्या सवयी, आवडी-निवडींवर अभ्यास करण्यात आला. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार खालील काही गोष्टी समोर आल्या.\n62 टक्के श्रीमंतांनी म्हणतात की, ‘मी माझ्या ध्येयावर रोज लक्ष केंद्रित करतो’ तर फक्त 6 टक्के लोकाचे म्हणने आहे की ते ध्येयावर लक्ष केंद्रीत करतात.\nस्टडीमध्ये सांगितले आहे की, 81 टक्के लोकांना माहित आहे त्यांना आज काय करायचे आहे.\n67 टक्के श्रीमंत लोक दिवसातून 1 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ टीव्ही पाहतात.\n86 टक्के श्रीमंत लोकांना वाचनाची आवड असते. पण ते फक्त त्यांच्या कामचेच वाचन करतात.\n63 टक्के श्रीमंत लोकांना ऑडीओ बूक ऐकायची आवड आहे.\n81 टक्के श्रीमंत लोक ऑफीसमध्ये जास्तवेळ काम करतात.\nआपल्या हेल्थकडे ठेवतात लक��ष. 57 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या शरीराकडे लक्ष देतात आणि रोज त्यांची कॅलरीज चेक करतात.\nश्रीमंत लोकांना रिस्क घेण्याची आवड असते त्यामुळे ते लॉटरी खेळतात. पण त्यातून ते जास्त मिळण्याची आपेक्षा करत नाहीत.\n62 टक्के श्रीमंत लोक त्यांच्या हसण्याकडे लक्ष देतात आणि ते रोज आनंदी राहतात.\nया कारणामुळे दात होतात पिवळे, वेळीच व्हा सावध\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1505", "date_download": "2021-07-25T19:24:16Z", "digest": "sha1:LLTUSTVRPU5EH7GVQP6DFOTL4BFD42GK", "length": 11568, "nlines": 150, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nगुरुवार, 3 मे 2018\nक्विझचे उत्तर : १) ब २) अ ३) ड ४) क ५) क ६) क ७) अ ८) अ ९) ड १०) ब\n११) ड १२) क १३) ड १४) क १५) ब १६) अ १७) अ १८) क\n१) नासाचे ‘एक्‍स-प्लेन’ मोहीम नावाचे आवाज न करणारे सुपरसॉनिक विमान कोणत्या खासगी कंपनीकडून तयार केले जात आहे\nअ) रोल्स रॉईस ब) लॉकहीड मार्टिन क) एअर बस ड) स्पेस एक्‍स\n२) भारत आणि बांगलादेश दरम्यान धावणारी पहिली कंटेनर ट्रेन कोणत्या भारतीय राज्यामधून सुरू करण्यात आली\nअ) प. बंगाल ब) मिझोराम क) त्रिपुरा ड) आसाम\n३) अक्कुयूमध्ये टर्कीचे पहिले अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाकडून उभारले जात आहे\nअ) चीन ब) भारत क) अमेरिका ड) रशिया\n४) मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सीबीएसई परीक्षा प्रक्रियेची तपासणी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीचे प्रमुख कोण आहेत\nअ) पी के कौल ब) एस. राजगोपाल क) व्ही. एस.ओबेरॉय ड) टी. आर. प्रसाद\n५) मॅट्रिक-पूर्व शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी पालकांची उत्पन्न मर्यादा किती निश्‍चित करण्यात आली आहे\nअ) १ लाख रुपये ब) २ लाख रुपये क) २.५ लाख रुपये ड) ३ लाख रुपये\n६) नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपचा वापर करून शोधण्यात आलेल्या सर्वांत दूरवरच्या ताऱ्याचे नाव काय आहे\nअ) अल्फा सेंटॉरी ब) प्रॉक्‍सीमा सेंटॉरी क) इकरस ड) प्रोसिऑन\n७) राष्ट्रकुल खेळ २०१८ येथे भारताच्या बाजूने कोण ध्वजधारक होता/ती\nअ) पी व्ही सिंधू ब) मेरी कोम क) सायना नेहवाल ड) मनू भाकर\n८) ‘राष्ट्रकुल स्पर्धा २०१८’ कोणत्या देशात पार पडली.\nअ) ऑस्ट्रेलिया ब) न्यूझीलंड क) इंग्लंड ड) द. आफ्रिका\n९) अगस्तीमाला बायोस्फीयर रिझर्व्हमध्ये ‘फिमब्रिस्टायलीस अगस्थ्यमॅलेन्सिस’ वनस्पतीची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली. हे अभयारण्य कोणत्या दोन भारतीय राज्यांमध्ये\nअ) महाराष्ट्र आणि गोवा ब) गोवा आणि कर्नाटक\nक) कर्नाटक आणि केरळ ड) केरळ आणि तामिळनाडू\n१०) कोणत्या देशाने बेट शहरात झालेल्या मोठ्या तेल गळतीनंतर आणीबाणी घोषित केली\nअ) म्यानमार ब) इंडोनेशिया क) मलेशिया ड) फिलिपाईन्स\n११) रिझर्व्ह बॅंकेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या चांगल्या अंदाजासाठी ________ स्थापन करण्याची घोषणा केली.\nअ) डेटा इंक्वायरी लॅब ब) डेटा सिक्‍युरिटी लॅबॉ\nक) डेटा लोकेटर लॅब ड) डेटा सायन्स लॅब\n१२) भारत, जपान आणि संयुक्त राज्य अमेरिका यांची ९ वी त्रिपक्षीय बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती\nअ) चेन्नई ब) बंगलोर क) नवी दिल्ली ड) नवी मुंबई\n१३) राष्ट्रकुल खेळ २०१८ कोणत्या खेळाडूने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले\nअ) सायना नेहवाल ब) मनू भाकर क) पी व्ही सिंधू ड) मीराबाई चानू\n१४) राष्ट्रकुल खेळ २०१८ मध्ये भारताने कोणत्या क्रीडा प्रकारात पहिल्या पदकाची कमाई केली\nअ) कुस्ती ब) बॅडमिंटन क) भारोत्तलन ड) नेमबाजी\n१५) डिफेन्स एक्‍सपोचे १० वे संस्करण कोणत्या भारतीय राज्यात भरविले जाणार आहे\nअ) महाराष्ट्र ब) तामिळनाडू क) गोवा ड) केरळ\n१६) अलीकडेच प्रक्षेपित करण्यात आलेल्या ‘RH-३००’ ध्वनी क्षेपणास्त्राचा मुख्य हेतू काय आहे\nअ) वातावरणाचा अभ्यास करणे. ब) गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभ्यास करणे\nक) चंद्राचा अभ्यास ���रणे ड) वैश्विक स्थिती दर्शक प्रणाली\n१७) आंबेडकर जयंतीनिमित्त, भारत सरकारने _______ ची घोषणा केली आहे, जे १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत राबवले जाणार आहे.\nअ) ग्राम स्वराज मोहीम ब) ग्राम संविधान मोहीम\nक) ग्राम समाजवाद मोहीम ड) वरील पैकी नाही.\n१८) आरबीआय वित्त वर्ष २०१९ साठी देशातील आर्थिक चळवळींची आर्थिक वृद्धी मोजण्यासाठी कोणती आर्थिक पद्धत वापरणार आहे\nअ) सकल मूल्य वर्धित ब) सकल राष्ट्रीय उत्पन्न\nक) सकल स्थानिक उत्पन्न ड) सकल राष्ट्रीय आय\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2021-07-25T20:17:42Z", "digest": "sha1:X4LH5MYMVL4RAMQAVXBPMOEY57E5VLJ5", "length": 3303, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:चिनी सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"चिनी सम्राट\" वर्गातील लेख\nएकूण ३२ पैकी खालील ३२ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ जून २०१० रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T20:18:40Z", "digest": "sha1:BY6CVSQMJZUIJPDQG3CIXJUD2XWELST5", "length": 41893, "nlines": 235, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गोंदिया - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख गोंदिया शहराविषयी आहे. गोंदिया जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या\n२१° २७′ ००″ N, ८०° १२′ ००″ E\n• उंची १८ चौ. किमी\n• घनता १,५०,००० (2011)\nगोंदिया' शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग (इंग्लिश: Rice mills) व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे\n३ भूगोल व हवामान\n४.१ काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था\n४.२ काही महत्त्वाच्या शाळा\n७ लोकजीवन व संस्कृती\n११ विश्रामगृह व हॉटेल्स\n१२ हे सुद्धा पहा\nराज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या गोंदिया शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांच्या सीमेला लागूनच गजबजलेले हे शहर आधी वेगळ्याच धाटणीचे होते. प्राचीन काळी गोंदिया परिसर गोंडराजाच्या अधिपत्याखाली होता तेव्हा येथे विस्तीर्ण जंगल होते. गोंड समाज हे येथील जुने रहिवासी आहेत. त्यांचा उद्योग गोंद (डिंक) आणि लाख आणून गावात विकण्याचा होता. त्यामुळे या शहराचे नाव गोंदिया पडले, असा उल्लेख इंग्रज काळात आर.व्ही. रसेल यांनी ‘गॅझेटियर’ मध्ये केला आहे.[ संदर्भ हवा ] त्या काळात आजसारखी राज्ये आणि त्यांच्या सीमाही नव्हत्या पण, ठरावीक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख शेजारी राज्यातील सावलीतच वाढत गेली. महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यापूर्वी हा परिसर सी.पी.ॲॅंड बेरारमध्ये येत होते. त्या काळापासूनच गोंदिया शहरचे संबंध शेजारच्या छत्तीसगड व मध्य प्रदेशशी वाढत गेले. ते आजतागायत सुरू आहेत. त्यामुळे या शहराला हिंदी भाषेने ग्रासले असून या शहराची ओळखही महाराष्ट्रातील हिंदीभाषक शहर म्हणूनच आजही कायम आहे.\nयेथील बोली भाषेला झाडीबोली या नावाने संबोधले जाते.\nपूर्वी भोसले साम्राज्याच्या कारकिर्दीत कामठा, फुलचूर व किरणापूरला जमीनदारी होती. प्रशासकीय दृष्टिकोनातून इंग्रजांनी गोंदियाला तालुक्याचे स्थान दिले. आदिवासी जंगलातून डिंक, लाख, सागवन, बीजा, मोहफूल, बेहडा, करंजी बीज, चिंच, आवळा, एरंडी आणि हातांनी कुटलेले तांदूळ बनवून गोंदियाला विकण्यासाठी आणत. त्यावेळी या परिसरात लाखेचे ३२ कारखाने होते. काळाच्या ओघात त्याला अवकळा आली. जुना गोंदिया, फुलचूर व र्मुी येथे ग्रामीण वसाहत झाल्यानंतर इंग्रजांनी शहरापर्यंत वसाहत करून व्यवसाय वाढवण्याकरिता लोकांना प्रोत्साहित केले. लोकसंख्या वाढल्यानंतर गोंदियात वॉर्डाची रचना आली. त्यावेळची प्राथमिक शाळा रेलटोली (वर्ष १९१६) आणि ॲंग्लो व्हर्नाकुलर मिडल स्कूल म्हणजेच आजचे मनोहर म्यु��्सिपल हायस्कूल (१९१८) सुरू झाले. परप्रांतातील लोक घनदाट जंगलातून रस्त्याच्या कडेला वास्तव्य करू लागले. या परिसराचा विकास झाल्यावर इंग्रजांनी गोंदियाला नगराचे स्थान दिले. त्यावेळी डाकघर, तार, टेलिफोनच्या सोयी उपलब्ध झाल्यावर गोंदियाची लोकसंख्या वाढत गेली. या भागात परप्रांतीय वसाहत करू लागल्याने मूळ निवासी आदिवासी हळूहळू जंगल डोंगराळ भागात जाऊन वस्तीला गेले.\nगोंदियाला अतिप्राचीन अशा हिंदू, बौद्ध, जैन संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. वनसंपदेमुळे तेंदूपत्ता संकलन व बिडी उद्योग हा भरभराटीस आलेला मुख्य व्यवसाय.\nया शहराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. त्यांना आश्रयही दिला. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हातात सामावलेल्या आहेत. शहर छोटे आणि मनमिळाऊ संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. मोहन महाराज पेढेवाले व लालजी भाईच्या समोस्याचे दुकान, नक्काभाई सोनी, धन्नालाल मोहनलाल तिवारी हे स्टीलचे दुकान, खिल्लुमल तालेवाला, दिल्ली हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिद्ध ठिकाणे होती. आज यासारखी दुकाने वाढली असली तरी त्यांची महिमा अजूनही जशीच्या तशीच असून ही दुकाने त्यांच्या वारसदारांच्या हाती आहेत.\nगोंदिया नगर परिषदेची स्थापना सन १९२०मध्ये करण्यात आली आणि येथूनच पुढे गोंदिया नगर परिषदेची वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला १०असलेल्या नगरसेवकांची संख्या आता ४०वर पोहोचली आहे.\n१ एप्रिल १९२०मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सेठ रामप्रताप लक्ष्मण अग्रवाल यांना मिळाला, तर पहिले मुख्याधिकारी म्हणून जी.व्ही. काने यांनी काम पाहिले. गोंदिया शहराची तेव्हा लोकसंख्या केवळ २०हजार होती. मात्र आज शहराची लोकसंख्या १ लाख २०हजार ६३२ वर पोहोचली आहे. आधी नगर परिषद क्षेत्रातील लोकसंख्या २०हजार असल्याने तेव्हा न.प. मधील नगरसेवकांची संख्या १०होती. यानंतर जसा जसा शहराचा विस्तार होत गेला व लोकसंख्या वाढत गेली, तशी तशी नगरसेवकांची संख्यादेखील वाढविण्यात आली. त्यामुळे सन २0११ मध्ये नगरसेवकांची संख्या ४०वर पोहोचली असून आधीच्या ४०वॉर्डांचे रूपांतर आता नवीन प्रभाग पद्धतीत याचे १०प्रभागांत विभाजन झाले आहे. शहराचे एकूण क्षेत्रफळ १८ स्क्वेअर कि.मी.आहे. सन १९४९ मध्ये शहराचा विस्तार सी.पी. ॲंन्ड बेरारअंतर्गत करण्यात आला होता. तेव्हापासून आजवर शहराचा विस्तार करण्यात आला नाही.\nनगर परिषदेत आतापर्यंत २०नगराध्यक्ष झाले असून १३ वेळा प्रशासकांनी न.प.चे कामकाज सांभाळले आहे. सर्वाधिक काळ नगराध्यक्ष राहण्याचा मान स्व. मनोहरभाई पटेल यांना मिळाला. त्यांच्यापाठोपाठ रामनाथ आसेकर यांनी ११ वर्षे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. तर सर्वांत कमी काळ नगराध्यक्षपदी सविता इसरका राहिल्या.सध्याचे नगराध्यक्ष श्री अशोक इंगळे हे आहेत जे पहिल्यांदाच प्रत्यक्ष पद्धतीने निवडून आले. अर्थात शहरातील मतदारांनी प्रत्यक्ष निवडून दिले.\nगोंदिया शहर महाराष्ट्रात अगदी ईशान्येकडे आहे.\nगोंदिया शहराचे इतर प्रमुख शहरांपासूनचे अंतर\nगोंदिया शहर शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. मनोहरभाई पटेल यांनी शिक्षणक्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. जगत शिक्षण संस्था, दिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था, पंजाबी शिक्षण संस्था अशी गोंदियात अनेक संस्था जन्माला आल्या आणि त्यांनी त्यांच्या कार्याने स्वतंत्र ओळख निर्माण केली. गोंदियाचे हे संचित आहे. जुन्या नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. जुन्या काळातील जे.एम. हायस्कूल, हिंदी टाऊन प्राथमिक शाळा, सुभाष प्राथमिक शाळा, लोकोशेड प्राथमिक शाळा, धन्नालाल मोहनलाल नगरपालिका प्राथमिक शाळा, माताटोली प्राथमिक शाळा, मरारटोली प्राथमिक शाळा या शाळांना आता विद्यार्थी मिळेनासे झालेले आहेत. विकासांच्या गतीत फोफावलेली कॉन्व्हेंट संस्कृतीने त्यांची जागा घेतली आहे. विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळते ती विवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरूनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल आदी शाळांना मिळत आहे.\nकाही महत्त्वाच्या शिक्षण संस्था[संपादन]\nदिवं देवाजी बुद्धे शिक्षण संस्था,\nगोंदिया शिक्षण संस्था ची स्थापना स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी ८ डिसेंबर १९५८ ला गोंदिया येथे केली. गोंदिया शिक्षण संस्था विदर्भात नावाजलेली संस्था आहे. गोंदिया शिक्षण संस्थेचे मुखे उद्देश :\nउच्च शिक्षणासाठी कॉलेजेस सुरु करणे\nपुस्तके आणि नियतकालिकांचे प्रकाशन करणे\nविद्यार्थांसाठी राहण्यासाठी वसतीगृहाची व्यवस्था करणे.\nविवेक मंदिर, गोंदिया पब्लिक स्कूल, सेंट झेवियर्स स्कूल, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट, गुरूनानक प्राथमिक शाळा, गणेशन कॉन्व्हेंट, साकेत पब्लिक स्कूल, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय, सावरी\nनेशनल इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट.\nगोंदियाच्या उत्तरेला जवळच प्राचीन गाव नागरा आहे. येथील एका टेकडीचे उत्खनन केल्यानंतर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर आढळले. नागनाथपासून नागेश्वर बनलेला आहे. नागराजमुळे या गावाचे नाव नागरा पडले. ही हेमाडपंथी लोकांची वस्ती असावी, असे मानले जाते. येथील एका टेकडीचे खोदकाम केल्यावर हेमाडपंथी शिवमंदिर, नंदी व हनुमानाची मूर्ती मिळाली. हे मंदिर १२ व्या शतकातील आहे आणि १६ खांबांवर विना जोडणीने बनलेले आहे. ते काळ्या दगडाचे आहे. मंदिरात गणेश-पार्वती व नागदेवताची मूर्ती आहे. शिवमंदिरात यज्ञाकरिता खड्डय़ाचे खोदकाम करताना एक भुयार आढळले. त्याजवळच काही काळात बनवलेली सिद्ध योगी महात्माची समाधी आहे. मंदिराच्या सभागृहाला कालांतराने कोच लावून आकर्षक बनवण्यात आले आहे.\nनागझिरा महाराष्ट्रातील एक जुनं अभयारण्य आहे. एकोणीसशे सत्तरमध्ये या वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत घेतलेल्या काळजीमुळे आज नागझिऱ्याचं जंगल खऱ्या अर्थानं फोफावलेलं आहे आणि भारतातील एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखलं जात आहे. या अरण्याचं क्षेत्र सुमारे १५३ कि.मी. असून, हे अरण्य दक्षिण उष्णकटिबंधीय, शुष्क पानगळीचं जंगल आहे. येथील घनदाट वृक्षराजीमध्ये कमालीचं वैविध्य आहे. यामध्ये साग, ऐन, बीजा, साजा, तिवस, धावडा, हलदू, अर्जुन, बेहडा, तेंदू, सेमल, जांभूळ, चारोळी, आवळा, कुसुम अशी उंचच उंच वाढणारी आणि घनदाट पानोरा असणारी झाडं आहेत. गुळवेल, पळसवेल, कांचनवेल, काचकरी, चिलाटी अशा वेलींच्या प्रजाती वृक्षांना लगटून फोफावलेल्या आहेत. विविध प्रकारचे बांबू आणि वेगवेगळे गवत यांच्यामुळे भूभाग आच्छादित असतो. त्यामुळेच हे जंगल सर्व प्रकारच्या वन्य पशू-पक्ष्यांसाठी जणू नंदनवनच ठरते. विविध प्रकारचे वन्य पशू, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि फुलपाखरं इथं पाहायला मिळतात. सस्तन प्राण्यांपैकी वाघ, बिबटे, रानगवे, सा��बर, चितळ, नीलगाय, अस्वल, चांदी अस्वल, रानकुत्रे, डुक्कर, चौसिंगा, तरस, कोल्हा, लांडगा, साळिंदर, उडणारी खार, खवल्या मांजर इत्यादी प्राणी इथं मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात.\nमराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे. शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो.\nइ.स.२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे.\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी पाण्याच्या ४ टाक्या निर्माण करण्याचे काम चालू आहे. गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे.\nगोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. त्यातल्या त्यात दुर्गापूजेच्यावेळी तयार करण्यात येणारे देखावे बघण्यासारखे असतात. ईद, गुरुनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. 'मारबत व बडग्या' या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक सामूहिकपणे सध्याच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर साजरा व्हायचा. स्टेडियम उभारणीच्या पूर्वी या पटांगणावर चटईच्या पत्र्यांचा आडोसा लावून फुटबॉल व हॉकीचे राज्यस्तरीय सामने खेळले जायचे. मात्र, त्यांना आता स्टेडियम असूनही ग्रहण लागले आहे.\nनेहरू चौकाजवळील कार्नरवर दर रविवारी होणाऱ्या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. शहरातील एकमात्र प्रसिद्ध बापूजी व्यायाम शाळा तिची ओळख जपण्याकरिता धडपडत आहे. त्याची जागा आता स्टेपअप जिम, गोल्डन जिम, अशा आधुनिक साहित्यांनी सुसज्ज जिमने घेतलेली आहे.\nनाटय़क्षेत्रातही गोंदियाचे योगदान उल्लेखनीय ठरावे. स्वातंत्र्यपूर्वकाळात कन्हारटोली परिसराती��� भवभूती रंग मंदिर, गुर्जर क्षत्रिय समाजवाडी आदी उभारण्यात आले. हिंदीभाषिक लोकांची वाढती लोकसंख्यामुळे या नाटय़गृहात होणाऱ्या मराठी नाटकांना अवकळा आली. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृद्ध व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रमांची रेलचेल सतत वाढत गेली. यात प्रामुख्याने हातभार लावला तो दिवं. मनोहरभाई पटेल, दिवं. शंकरलाल अग्रवाल यांनी.\n1)नवेगाव राष्ट्रीय उद्यान , नवेगाव 2)सुभाष गार्डन , गोंदिया 3)नागझिरा अभयारण्य\nमुंबई-कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ या शहराजवळून जात असल्यामुळे दळणवळणाच्या पुष्कळ सोयी गोंदिया शहरात उपलब्ध झाल्या. त्यामुळे जिल्ह्य़ाच्या विकासाला चालना मिळत असली तरी अद्यापही हे शहर मागासलेलेच गणले जाते. गोंदियाजवळील भाग वन आणि निसर्गसंपदेने परिपूर्ण नटलेला आहे. या शहराचे वैशिष्टय म्हणजे, हे शहर इंग्रजांनी सुरू केलेल्या मुंबई-कोलकाता या पश्चिम-पूर्व महत्त्वाच्या रेल्वे लाईनवर आहे. त्यामुळे या शहराची दोन भागात विभागणी होते.\nगोंदिया रेल्वे स्थानक मुंबई-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे जंक्शन असून महाराष्ट्र एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथूनच सुरू होतात.\nगोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एअर ट्राफिक कंट्रोलची उ��ारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस · उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/kokan-update-heavy-rain-from-today-in-ratnagiri-district-sbk97", "date_download": "2021-07-25T20:13:02Z", "digest": "sha1:INKZID4X2NLH76MGKN5VRBLYXRT76KFV", "length": 7551, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोकणात मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा", "raw_content": "\nकोकणात मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा\nरत्नागिरी : भारतीय हवामान खाते, (India Meteorological Department) कुलाबा, मुंबई (mumbai) यांच्याकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या माहितीनुसार 15 जुलै ते 19 जुलै 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri district) काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस (heavy rain) पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्कता आणि सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nजिल्ह्यात 24 तासात सरासरी 89.07 मिमी तर एकूण 801.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड - 102.10 मिमी, दापोली - 89.20 मिमी, खेड - 70.70, गुहागर - 94.80 मिमी, चिपळूण - 70.40 मिमी, संगमेश्वर - 67.60 मिमी, रत्नागिरी - 86.50 मिमी, राजापूर - 99.60 मिमी,लांजा - 120.70 मिमी.\nहेही वाचा: Good News - कोकण रेल्वेचा प्रवास होणार आणखी वेगवान\nजिल्हा नियंत्रण कक्षाकडून 15 जुलै 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती पुढीलप्रमाणे आहे. दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने 19 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले आहे. शंकर जानू गोरे यांच्या घराचे 8 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: 29 हजार 500 रुपये नुकसान झाले आहे.\nगुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे 3 लाख 55 हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: 27 हजार 600 रुपये नुकसान झाले आहे. मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: 10 हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.\nहेही वाचा: कैद्यांना मिळणार पॅरोलचा बोनस ; शासनाचा महत्वपूर्ण निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/1-lakh-hectare-target-for-online-registration-of-exportable-farming-products-agriculture", "date_download": "2021-07-25T18:59:10Z", "digest": "sha1:4KWDZE2TY4BAPNFEYTUWMNAZYT4PTUQ2", "length": 13623, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | निर्यातक्षम शेतमालाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी १ लाख हेक्टरचे उद्दिष्ट", "raw_content": "\nनिर्यातक्षम शेतमालाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी लाख हेक्टरचे उद्दिष्ट\nनाशिक :युरोपियन देशांनी कीडनाशक उर्वरित अंशमुक्तीची हमी अट घातल्याने २००४-०५ पासून ‘अपेडा‘च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणीची प्रणाली सुरु करण्यात आली. ग्रेपनेट मध्ये द्राक्ष बागांची, आंब्यासाठी मॅगोनेट, डाळिंबासाठी अनारनेट, भाजीपाला व केळीसाठी व्हेजनेट, तर संत्री, मोसंबी, लिंबूसाठी सिट्रसनेट, कांद्यासाठी ओनियननेट, बोर, लिची, अननस, कवठ आदी फळांसाठी ऑदरफ्रूटनेट ही प्रणाली ‘अपेडा'च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यंदा राज्यातील फळे आणि भाजीपाल्याच्या १२ लाख ३९ हजार ४४४ हेक्टर क्षेत्रापैकी एक लाख हेक्टर ऑनलाइन नोंदणीचे उद्दिष्ट कृषी आयुक्तालयाने निश्‍चित केले आहे. (1-lakh-hectare-target-for-online-registration-of-exportable-farming-products-agriculture)\nऑनलाइन नोंदणीचा कालावधी निश्‍चित\nगेल्या वर्षी ग्रेपनेट, अनारनेट, मँगोनेट, व्हेजनेट, सिट्रसनेटच्या माध्यमातून ६३ हजार ३४८ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली होती. त्यात सर्वाधिक ३७ हजार ७८१ हेक्टरची नोंदणी नाशिक जिल्ह्यातून झाली. त्यापैकी द्राक्षांचे क्षेत्र ३७ हजार ५८७ हेक्टर असून अनारनेटचे ४७, मँगोनेटचे ११९, तर व्हेजनेटचे २८ हेक्टर क्षेत्र आहे. २०२१-२२ साठी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक देण्यात आली आहे. फळे आणि भाजीपाला पिकांच्या नोंदणीसाठी ३४ जिल्ह्यासाठी ऑनलाइन निर्यातक्षम बागांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. द्राक्षे, आंबा, डाळिंब, भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबू या पिकांच्या नोंदणी आणि प्रशिक्षणाच्या कामासाठी कृषी उपसंचालक समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक, अधिकारी हे तपासणी अधिकारी म्हणून काम पाहतील. ग्रेपनेटसाठी नोव्हेंबर २०२१ ते जानेवारी २०२२, मँगोनेटसाठी डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२, तर अनारनेट, व्हेजनेट, सिट्रसनेट, बिलवाइन नेट, ओनियननेट, ऑदरफ्रूटनेट साठी वर्षभर ऑनलाइन नोंदणीचा कालावधी निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी दिली.\nहेही वाचा: शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकऱ्यांना ��मृद्ध करतील : दादा भुसे\nजागतिक आणि स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना फळे आणि भाजीपाला निर्यातक्षम दर्जाचे व कीटकनाशकमुक्त मिळावा म्हणून राज्यातील जिल्हानिहाय नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये गावस्तरावर खास मोहिम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत २०२१-२२ मध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हानिहाय आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून प्रशिक्षण वर्ग घ्यायचे आहे. त्यामध्ये कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी ‘लेबल क्लेम' औषधांच्या वापराबाबत आणि त्याच्या नोंदणी ठेवणे, कीडरोगमुक्त क्षेत्र आदीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. राज्यात द्राक्षांचे १ लाख ३ हजार ८० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी ५९ हजार हेक्टर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. गेल्यावर्षी ४५ हजार ३५३ हेक्टरची नोंदणी झाली होती. आंब्याच्या १ लाख ६३ हजार ८०७ हेक्टरपैकी १९ हजार हेक्टरचे नोंदणी उद्दिष्ट असून गेल्यावर्षी ११ हजार ९९५ हेक्टरची नोंदणी झाली होती. १ लाख ६० हजार १०४ हेक्टरपैकी ८ हजार हेक्टर डाळिंबाची नोंदणी अपेक्षित असून गेल्यावर्षी १ हजार ५१८ हेक्टरची नोंदणी झाली होती. भाजीपाल्याच्या ६ लाख ६८ हजार २७३ हेक्टरपैकी ९ हजार ५०० हेक्टर नोंदणीचे उद्दिष्ट असून गेल्यावर्षी २ हजार ६३९ हेक्टरची नोंदणी झाली होती. संत्री, मोसंबी, लिंबूचे क्षेत्र १ लाख ४४ हजार १८० हेक्टर असून त्यापैकी साडेचार हेक्टरची नोंदणी करणे अपेक्षित आहे. गेल्यावर्षी १ हजार ८४३ हेक्टरची नोंदणी झाली होती.\nहेही वाचा: कांदा चाळींवर यूरियाचे संकट विकृतपणामुळे शेतकऱ्यांनी घेतला धसका\nफळे-भाजीपाला ऑनलाइन नोंदणीची स्थिती\nजिल्ह्याचे नाव यंदाचे उद्दिष्ट गेल्यावर्षीची नोंदणी जिल्ह्याचे नाव यंदाचे उद्दिष्ट गेल्या वर्षीची नोंदणी\nठाणे १ हजार ४०० ८३१ जालना १ हजार १४१\nपालघर ५४० ४३ परभणी १८० ०\nरायगड २ हजार ६०० २ हजार ३७ लातूर ४३० १३१\nरत्नागिरी १० हजार ४५ ७ हजार ९० उस्मानाबाद १ हजार १३० ४५५\nसिंधुदुर्ग ३ हजार १५० १ हजार ७३२ नांदेड १७० ११\nनाशिक ४६ हजार ३४० ३७ हजार ७८१ बुलढाणा ३३० १२०\nजळगाव ६३० २१० अमरावती १ हजार ७१० ७३५\nधुळे ८२० १४६ वाशिम १८५ ३७\nनंदूरबार ५०० ० भंडारा १ हजार ३०० ६५९\nपुणे ३ हजार २५० १ हजार ७१४ चंद्रपूर ७० ७\nनगर २ हजार १५० ७२३ गडचिरोली ३३० ९९\nसोलापूर ६ हजार ५०० २ हजार १०३ गोंदिया १५५ ९\nसातारा १ हजार ७२५ ७८१ हिंगोली ५५ ०\nसांगली ७ हजार ८७५ ४ हजार ३४० वर्धा ५९५ २५१\nकोल्हापूर ४५५ २० यवतमाळ १०० ०\nऔरंगाबाद ९१० ४५ नागपूर २ हजार ५० ९९३\nबीड ७७० १४१ अकोला ३६० ४७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/devendra-phadanvis-critise-mahavikas-government-361375", "date_download": "2021-07-25T20:20:53Z", "digest": "sha1:UCRXMKAK6WWIRCFI6BK7PMXDVF5V4B5Z", "length": 6566, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची टीका", "raw_content": "\nया सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न आहे. नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.\nसरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीस यांची टीका\nउस्मानाबाद : या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवार यांचा प्रयत्न आहे. नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. उस्मानाबाद येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी (ता.२०) बोलत आहेत. पत्रकार परिषदेतील फडणवीस बोलले\nशेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकले सोयाबीन, टोमॅटो, मका, बाजरी\n- नियम काय आहेत त्यांना माहित आहे. ते सरकारचा बचाव करत आहे. मी मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाही. ते बाहेर निघत नाही. केंद्र सरकार भेदभाव करत नाही. उद्धवजी बोलले तरी मदत मिळणार आहेच. त्यांनी केलेली मागणी मी त्यांना आठवण करुन दिले आहे. राज्याची पत चांगली आहे. कर्ज काढले पाहिजे.\n- पवार साहेब कधी चुकीच बोलतत नाही. केंद्र सरकारने सर्व हमीभाव वाढवलेला आहे. या सरकारने जलयुक्तची चौकशी करावी.\n- काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यातून काही दिलासा मिळालेला नाही. आता उपमुख्यमंत्री व त्यांना मदत करण्याची संधी आहे. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री यांची चित्रफीत दाखवली. कोणाच्याही मदतीची वाट न पाहता दहा कोटींची मदत केली होती.जर सरकारमध्ये इच्छाच शक्ती असेल तर मदत करता येते. आता संवेदनशील दाखवून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सगळ केंद्राकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/hingoli-rain-updates-heavy-rain-in-district", "date_download": "2021-07-25T20:13:47Z", "digest": "sha1:DK5ZGHMVRQ5VAO4GGMAMLOTQGGYEQVTT", "length": 6949, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात", "raw_content": "\nHingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात\nहिंगोली : जिल्ह्यात Rain In Hingoli District मागील दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे गुरुवारी (ता.आठ) पहाटेपासून दमदार आगमन झाले. त्यामुळे सुकत असलेल्या पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात २३. ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा; हिंगोली तालुका २७.५०, कळमनुरी २७.८०, वसमत २३.४०, औंढा नागनाथ Audha Nagnath ११. ८०, सेनगाव Sengaon २४.५०. जिल्ह्यात Hingoli या वर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या Sowing केल्या. त्यावर पिकांची उगवण झाली. मध्यंतरी पावसाने Rain उघडीप दिल्याने पिके सुकत होती. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते.hingoli rain updates heavy rain in district\nहेही वाचा: तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा...\nमात्र कोरडवाहू शेतकरी Farmer पावसाच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी कळमनुरी Kalamnoori व वसमत Vasmat तालुक्यातील काही गावांत पाऊस झाला, तर गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्व दुर पाऊस झाला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्यदर्शन देखील झाले नव्हते. या वर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. मात्र आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. सोमवारपासून (ता.पाच) पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले असुन या नक्षत्रात वातावरण बदल झाला आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रखडलेल्या पेरण्याना देखील सुरुवात होईल असे शेतकरी सांगत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/sunita-narayan-writes-about-vaccine-supply-and-rate", "date_download": "2021-07-25T20:12:18Z", "digest": "sha1:JXFQTIM6XWWIKKTOU3T7VXNJPXQXBRVN", "length": 16428, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लस : पुरवठा आणि दर काय ?", "raw_content": "\nलस : पुरवठा आणि दर काय \nसंपूर्ण जगामध्ये आज हातघाईची लढाई सुरू आहे. ‘करा किंवा मरा’ अशी आपली स्थिती आहे, असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. आपण तयार करत असलेल्या लशी आणि कोरोना विषाणूची बदलती रूपं यांमध्ये तीव्र चढाओढ सुरू आहे. ज्या वेगानं हा विषाणू आपलं रूप बदलत आहे, तो वेग बघता जगातील प्रत्येकजण खऱ्या अर्थानं सुरक्षित झाल्याशिवाय कोणीच सुरक्षित नाही, अशी स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगाला लशीच्या ११ अब्ज मात्रांची गरज आहे आणि या लशींचा पुरवठा समाजाच्या तळागाळातील, गरीब लोकांपर्यंत आणि दुर्गम भागांमध्येही व्हायला हवा. जितक्या लवकर हे साधता येईल, तितक्या लवकर आपण सुरक्षित होऊ, अन्यथा हा विषाणू आपलं रूप सतत बदलत ठेवून अधिक भीषण रूपात आपल्यावर हल्ला चढवण्याची शक्यता आहे आणि मग आत्ता याक्षणी लस घेऊन सुरक्षित झालेल्या लोकांनाही त्या लशीचा काहीही फायदा नसेल.\nसध्याचा मुद्दा ही लस किंवा ती निर्माण करण्याची आपल्याकडं असलेली क्षमता याचा नाही. नुकत्याच संपलेल्या महिन्यात, म्हणजे जूनअखेर उपलब्ध झालेल्या ताज्या माहितीनुसार, आत्ता दोनशेपेक्षा अधिक ‘लस उमेदवार’ आपण उत्पादित केलेल्या लशीला मान्यता मिळण्याची वाट पाहत आहेत. त्यांपैकी १०२ उत्पादक वैद्यकीय चाचण्यांच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. २०२१ संपेपर्यंत जग लशींच्या १४ अब्ज मात्रांचा टप्पा पार करू शकेल, असं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे. चीनच्या दोन प्रमुख लस उत्पादक कंपन्या - सिनोफार्म आणि सिनोव्हँक यांनी तीन अब्ज लशी उत्पादित करण्याचा आराखडा तयार केला आहे. अमेरिकास्थित फायझर-बायोटेकनं ऑक्सफर्ड- अँस्ट्राझेनेकाप्रमाणेच तीन अब्ज लशींचं उत्पादन करण्याचं ठरवलं आहे. असेच अन्यही काही लस उत्पादक आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सरसावले आहेत, त्यामुळं लशींचा तुटवडा निर्माण होण्याची फारशी भीती नाही.\nअडचण आहे, ती या लशींच्या किमतीची. जगभरात सर्व आर्थिक गटांतील लोकांना परवडणारी अशी या लशीची किंमत हवी. जागतिक आरोग्य संघटना या लशीच्या किमतीबाबत कसलाही पाठपुरावा करत नाही. एका अहवालानुसार अमेरिकेत लशीच्या एका मात्रेसाठी २.५० ते २० डॉलर्स एवढी किंमत आकारली जाते. यात ऑक्सफोर्ड अँस्ट्राझेनेकाच्या लशी तुलनेनं स्वस्त आहेत. (या माहितीचा एकमेव स्रोत म्हणजे माध्यमांनी दिलेले अहवाल.) युरोपला २.५० डॉलर्स एवढीच किंमत द्यावी लागली, तर दक्षिण आफ्रिकेला मात्र ५.२५ डॉलर्स एवढी किंमत द्यावी लागली. सिनोफार्मनं आपण उत्पादित केलेल्या लशी श्रीलंकेत प्रति मात्रा १५ डॉलर्स आणि बांगलादेशात प्रति मात्रा १० डॉलर्स या दरानं विकल्या. या दोन्ही वेळेला, त्या देशाच्या सरकारांनी या लशींची मागणी कळवली होती. परंतु एका अहवालात असंही नमूद केलं आहे, की सिनोफार्म अर्जेंटिनामध्ये आपली लस प्रति मात्रा ४० डॉलर या दरानं विकत आहे आणि अमेरिकेत मॉडर्ना लशीची किंमत ही ३७ डॉलर्स एवढी आहे. लस उत्पादनाची क्षमता वाढवण्याचं या लस उत्पादकांचं धोरण ठरलेलं आहे. एक तर स्वतःच ते करणं, किंवा अन्य कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडून या लशी उत्पादित करून घेणं. फायझरनं आपल्या लशींचं तंत्रज्ञान अन्य कंपन्यांना दिलं आहे; मात्र कंपनी स्वतः तीन अब्ज मात्रा उत्पादित करणार आहे. ज्यामुळं लसपुरवठा तर वाढेल; परंतु किमती तशाच राहतील.\nयापैकी काहीही असलं, तरी या कंपन्यांचंच लशीच्या किमतींवर नियंत्रण राहणार आहे. युरोपमधील अँस्ट्राझेनेकाप्रमाणे जेव्हा कंपन्या एखाद्या देशात लशीच्या किमतीत सवलत देतात, तेव्हा त्यामागचं कारण त्या असं देतात, की त्या देशांच्या प्रशासनानं लशीवरचं संशोधन आणि विकास यावर मोठी गुंतवणूक केली आहे. परंतु या परिस्थितीत लसपुरवठ्यामधील विषमता ही अपरिहार्य आहे. गरीब देशांना लशीच्या किमती परवडण्यासारख्या नाहीत. भारत सरकारनं याच महिन्यात आपल्या देशातील सर्व नागरिकांना मोफत लस पुरवण्याची घोषणा केली. ४४ कोटी लशींच्या मात्रांची मागणी आपल्या देशानं नोंदवली आहे. याचा दर १५० रु. प्रति मात्रा, म्हणजेच २ डॉलर्स एवढा आहे. सीरम इन्स्टिट्यूट (कोव्हिशिल्ड) आणि भारत बायोटेक (कोव्हॅक्सिन) या लशींची निर्मिती करत आहे. यामुळं आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार येण्याची शक्यता आहे. महासाथीच्या काळात आधीच खिळखिळ्या झालेल्या अर्थव्यवस्थेला हा भार कितपत झेपेल, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तरीदेखील, आपल्या देशाची राष्ट्रीय लसीकरण मोहीम यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे, कारण लशींच्या किमती बऱ्यापैकी परवडण्याजोग्या आहेत. परंतु, बांगलादेशपासून ते कॅमेरूनसारख्या देशांना आपल्या नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यासाठी प्रति मात्रा १० ते १५ डॉलर्स किंमत देणं परवडणारं नाही.\nयामुळं, आता जगासमोर दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे, जर्मनी किंवा ब्रिटन या दोन देशांनी त्यांच्या कंपन्यांकडील लशी विकत घेऊन त्यांचा पुरवठा जागतिक आरोग्य संघटनेला करणं (त्यांची कोव्हॅक्स ही सुविधा), जेणेकरून जगभर या लशींचा पुरवठा करण्याची सोय होईल. नुकत्याच झालेल्या जी-७ देशांच्या शिखर परिषदेत अध्यक्ष बोरिस जॉन्सन यांनी जाहीर केलं, की आपला देश आपल्याकडं असलेल्या जास्त साठ्यापैकी १० कोटी लशी इतर देशांना पुरवणार आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत त्यातील ५ कोटी लशींचा पुरवठा झालेला असेल. अमेरिका यात ५० कोटी लशींचं योगदान देणार असून, २०२२ च्या मध्यापर्यंत १ अब्ज लशींचा पुरवठा करण्याचं ध्येय असल्याचं जी-७ संघटनेनं म्हटलं आहे. परंतु कोव्हॅक्स या लशींचा आधीच मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. इथंच दुसरा पर्याय येतो, तो म्हणजे बौद्धिक संपदा हक्क थोडे लवचिक करण्याचा. यामुळं इतर उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या लशींचं उत्पादन करता येईल आणि मग एचआयव्हीवरील औषधांप्रमाणं याच्याही किमती कमी होतील. यामुळं उपलब्धता वाढेल. यामुळं आपण या आव्हानाला खऱ्या अर्थानं जागतिक पातळीवर तोंड देऊ शकू. ते जगासाठी चांगलं आणि लस जागतिकदृष्ट्या योग्य असं होईल. जगाला आज खऱ्या अर्थानं आपल्या कक्षा रुंदावून मोकळं होण्याची गरज आहे, हे आता कोरोनाच्या संकटामुळं नव्यानं लक्षात आलं आहे.\n(सदराच्या लेखिका सेंटर फॉर सायन्स ॲन्ड एनव्हायर्नमेंटच्या प्रमुख आणि पर्यावरणतज्ज्ञ आहेत.)\n(अनुवाद : तेजसी आगाशे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/fake-claims-goes-viral-that-danish-siddiqui-sold-cremation-images/", "date_download": "2021-07-25T18:13:45Z", "digest": "sha1:SU5T3LO72QHXSEM53Q6KWTXVYYJWSO2N", "length": 16617, "nlines": 98, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "दानिश सिद्दिकींनी अंत्यसंस्काराचे फोटोज विकल्याचे फेक दावे व्हायरल! | CheckPost मराठी", "raw_content": "\nदानिश सिद्दिकींनी अंत्यसंस्काराचे फोटोज विकल्याचे फेक दावे व्हायरल\nपुलित्झर पारितोषिक विजेते फोटो-पत्रकार दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची अफगाणिस्तानातील कंधार येथे तालिबान्यांकडून हत्या करण्यात आली. दानिश सिद्दीकी ‘रायटर्स’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्��ेसाठी अफगाणिस्तान-तालिबान संघर्ष कव्हर करत होते.\nदानिश यांच्या मृत्यूनंतर लगेचच उजव्या विचारसरणीच्या ट्रोल्सकडून त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागलंय. सोशल मीडियावर अनेकांनी दावा केलाय की दानिश सिद्दिकींनी कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेदरम्यान मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्काराचे फोटोज विकले आणि त्यातून भरमसाठ पैसे कमावले.\nशेफाली वैद्य या सोशल मीडियावर फेक न्यूज पसरविण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. ‘चेकपोस्ट मराठी’कडून यापूर्वी देखील शेफाली वैद्य यांनी केलेल्या अनेक फेक दाव्यांचं ‘फॅक्ट चेक’ करण्यात आलंय.\nशेफाली वैद्य यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत दानिश सिद्दीकी ही तीच व्यक्ती आहे का, ज्या व्यक्तीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान पैशासाठी अंत्ययात्रेचे फोटोज विकले होते, असा प्रश्न उपस्थित केलाय.\nविश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी देखील आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून असाच दावा केला होता. नंतर त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं.\nभारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातलेले असताना कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे वास्तव दानिश सिद्दीकी यांनी आपल्या फोटोजमधून मांडले होते. हे फोटोज त्यावेळी प्रचंड व्हायरल झाले होते. देशातच नव्हे तर जगभरात या फोटोजची चर्चा झाली होती.\nदानिश सिद्दीकी हे ‘रॉयटर्स’ या आतंरराष्ट्रीय वृत्तसंस्थेसाठी ‘फोटो जर्नलिस्ट’ म्हणून काम करत होते. कोरोना व्हायरसची दुसरी लाट देखील ते ‘रायटर्स’साठीच कव्हर करत होते. माध्यमांमध्ये काम करत असताना माध्यमकर्मींकडून कामाचा भाग म्हणून ज्या कुठल्या क्रिएटिव्ह कंटेन्टची निर्मिती केली जाते, त्याच्या व्यावसायिक उपयोगाचे हक्क संबंधित कंपनीकडे असतात.\nदानिश सिद्दिकींनी जे फोटोज घेतले त्याच्या व्यावसायिक उपयोगाचे अधिकार दानिश यांच्याकडे नव्हे, तर त्यांच्या ‘रायटर्स’ या वृत्तसंस्थेकडे होते आणि आहेत. फोटोजची किंमत किती असावी वैगेरे गोष्टी ठरविण्यामध्ये त्यांची कुठलीही भूमिका नव्हती. कामाच्या बदल्यात पगार घेणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याकडे तसे अधिकार नसतात.\n‘रायटर्स’कडून जगभरातील अनेक छोट्या-मोठ्या माध्यमांना ‘कंटेन्ट’ (बातम्या, फोटो, व्हिडीओ इ.) ���ुरवले जाते. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमसमुहाशी व्यावसायिक करार केले जातात. या करारांतर्गत माध्यमसमूह वृत्तसंस्थेच्या बातम्या किंवा इतरही मजकूर आपल्या प्लॅटफॉर्मवर वापरू शकतात. या व्यावसायिक करारामधून मिळणारा लाभ हा थेट त्या संस्थेला होतो.\nस्वतंत्ररित्या काम करणारे पत्रकार थेट माध्यमसंस्थांना आपले फोटोज विकू शकतात. या व्यवहारात फोटोची किंमत ठरविण्यापासूनच्या प्रक्रियेत ते सहभागी असतात. वृत्तसंस्थेसाठी किंवा इतर कुठल्याही माध्यम संस्थेसाठी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या फोटो-पत्रकारांना हे अधिकार नसतात. या प्रक्रियेत ते कुठेही सहभागी नसतात. साहजिकच या व्यवहारातून संस्थेला होणाऱ्या आर्थिक लाभाचे थेट लाभार्थी हे पत्रकार नसतात.\nसर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सिद्दिकींनी २३००० रुपयांना अंत्यसंस्काराचे फोटोज विक्रीस उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यासाठी जे फोटोज शेअर केले जाताहेत, त्या फोटोजचा सिद्दीकी यांच्याशी काहीही संबंध नाही. हे फोटोज ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेसाठी मनी शर्मा (Money Sharma) यांनी घेतले होते. फोटोचे क्रेडिट्स मनी शर्मा यांनाच देण्यात आले आहेत. दानिश सिद्दीकी ‘एएफपी’साठी नाही, तर ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेसाठी काम करायचे.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की तालिबान्यांकडून भारतीय फोटो-पत्रकार दानिश सिद्दीकी यांनी कोरोना मृतांच्या अंत्यसंस्काराचे फोटोज पाश्चिमात्य माध्यमांना विकल्याचे दावे चुकीचे आहेत.\nसिद्दीकी यांनी विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले म्हणून जे फोटोज शेअर केले जाताहेत, ते फोटोज सिद्दीकी यांनी घेतले नव्हते. सदर फोटोज ‘एएफपी’ या वृत्तसंस्थेसाठी मनी शर्मा यांनी घेतले होते.\nहेही वाचा- भाजप राजवटीतीलच हिंसक मुलींच्या जमावाचा फोटो ‘काँग्रेस का कश्मीर’ म्हणून व्हायरल\nPublished in फॅक्ट फाईल्स\nMore from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »\nव्हायरल व्हिडिओतील भाजीपाला ताजा आणि टवटवीत कसा दिसतो\nव्हायरल व्हिडिओतील भाजीपाला ताजा आणि टवटवीत कसा दिसतो\n‘द पिगॅसस प्रोजेक्ट’- राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत\n‘द पिगॅसस प्रोजेक्ट’- राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत\nकाश्मीरमध्ये खातमा केलेल्या अतिरेक्याचा म्हणून माध्यमांनी वापरला ISIS दहशतवाद्याचा फोटो\nकाश्मीरमध्ये खातमा केलेल्या अतिरेक्याचा म्हणून माध्यमांनी वापरला ISIS दहशतवाद्याचा फोटो\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nभारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक\nभारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/7660/", "date_download": "2021-07-25T19:45:02Z", "digest": "sha1:SYXZY56RWACYCZKPEABJUMVJ377VCVF3", "length": 10653, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "अंबाजोगाईत तरूणाचा भर रस्त्यावर खून – सह्याद्री माझा", "raw_content": "\nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nप्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nअजित पवारांच्या वा���दिवसानिमित्त अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी शिबीराचे उद्घाटन\nशिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक\nडी एच ओ डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा येथे बदली\nबीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार\nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nHome/क्राईम/अंबाजोगाईत तरूणाचा भर रस्त्यावर खून\nअंबाजोगाईत तरूणाचा भर रस्त्यावर खून\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email01/03/2021\nअंबाजोगाई —अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील पाण्याची टाकी येथे २० वर्षीय तरुणाच भर रस्त्यावर खुन झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास झाली. या घटनेने शहरात खळबळ उडाली.\nगणेश सुंदरराव मोरे (वय २०, रा. मोरेवाडी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार मोरेवाडी परिसरात पाण्याच्या टाकीजवळ लोखंडी सावरगाव रोडवर गणेश मोरे याच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यात दगडाने ठेचून आणि धारदार शस्त्राने गणेशवर वार करण्यात आले. हल्ल्यात अत्यावस्थ झालेल्या गणेशला स्वाराती रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार, पीएसआय सूर्यवंशी, कांबळे, एएसआय बोडखे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनमुळे शहरात प्रचंड खळबळ आहे. अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत. मयत गणेश हा एका वॉटर प्लान्टवर कामाला होता असे समजते.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nआरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशासाठी पालकांनी अर्ज करावेत - मनोज जाधव\nजप्ती पारगाव मधील कापूस गोदामाला आग, 75 कोटींचे नुकसान\nप्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या\n अवैध वाळुने भरलेले 17 हायवा पकडले ;तहसीलदार खाडे यांनी केली कारवाई\nजिल्हाधिकारी रस्त्यावर: कोरोना नियम मोडणाऱ्या हॉटेल धाबा मालकावर केली कारवाई\nलाच घेताना बांधकाम विभागाचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nलाच घेताना बांधकाम विभागाचा वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-25T18:23:21Z", "digest": "sha1:K3N7YTWRT4KRE3EHOAKTUN246GG25DQG", "length": 11129, "nlines": 113, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "मॅकओएस हाय सीएरा ही मॅक | साठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम आहे आयफोन बातम्या", "raw_content": "\nमॅकोस हाय सिएरा: मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम\nपरी गोन्झालेझ | | आमच्या विषयी\nहे स्पष्ट होते की मॅकोसचीदेखील आत मुख्य भूमिका असणार आहे मुख्य आत्ता की आम्ही सध्या जगत आहोत. त्याचे नाव आहे मॅकोस हाय सिएरा, जरी ते खोट्यासारखे दिसते. पहिल्या मिनिटांत, त्यांनी नवीन सफारी आहे याची खात्री करुन आधीच ग्रीलला इंधन जोडले आहे क्रोमपेक्षा 80% पर्यंत वेगवान. येथे आपल्याकडे मॅकोस हाय सिएराची मुख्य नवीनता आहे, त्यापैकीः एपीएफएस कॉम्प्रेशन सिस्टम, मेटल 2 आणि फोटो आणि मेलमधील बदल.\nअनुप्रयोग मेल याला थोडीशी फेसलिफ्टही मिळाली आहे. एक नवीनता म्हणजे ती चालविली जाऊ शकते पूर्ण स्क्रीनमध्ये विभाजित दृश्य, दस्तऐवजाचे लेखन किंवा सल्लामसलत करणे पूर्ण करण्यासाठी पूर्वावलोकन सारख्या अनुप्रयोगांसह\nआम्हाला अशी अपेक्षा नव्हती फोटो मॅकोस हाय सिएरामध���ये अद्यतनित केले जाईल, परंतु त्यांनी नुकतीच घोषणा केली डिव्‍हाइसेस दरम्यान चेहर्‍याचे संकालन, अशी एक गोष्ट जी आपल्यातील बर्‍याच दिवसांपासून प्रतीक्षा केली जात होती. ते देखील सुधारित आहेत संपादक आणि शोध इंजिन.\nशेवटच्या मोठ्या iOS अद्यतनांपैकी एक आमच्यासह आमच्या डिव्हाइसवर संचयित केलेल्या डेटाचे नवीन कॉम्प्रेशन घेऊन आलेः एपीएफएस. आता, मॅकओएसमध्ये हाय सिएरा ऑपरेटिंग सिस्टमच्या सर्व बाजूंमध्ये डेटा कॉम्प्रेशन सुधारण्यासाठी आणि वाचण्याची आणि लिहिण्याची विश्वसनीयता आणि गती सुधारण्यासाठी येतो.\nव्हिडिओंच्या प्लेबॅक आणि व्यवस्थापनाविषयी, मॅकोस उच्च सिएरा एक नवीन कोडेक समाकलित करते: H265, जे त्याच्या पूर्ववर्तीची कम्प्रेशन सुधारते: एच 40 264%.\nAppleपलला सर्वात जास्त हायलाइट करायचा आहे ही आणखी एक बाब आहे धातुची त्याची नवीन आवृत्तीः मेटल एक्सएनयूएमएक्स आभासी वास्तवासाठी, उद्योगात व्हीआरची लोकप्रियता वाढल्यामुळे. विकासकांसाठी ही एक विजय आहे जी त्यांच्या सर्जनशीलतेच्या विस्तारास अनुमती देईल.\nहे आज विकसकांना उपलब्ध होईल, तर पब्लिक बीटा जूनच्या शेवटी उपलब्ध होईल.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » मॅकोस हाय सिएरा: मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nआयमॅक प्रो, नवीन Appleपल पशू ज्याचे आपण स्वप्न बाळगू\nहे डब्ल्यूडब्ल्यूडीसी आहे, परंतु हार्डवेअरसाठी देखील जागा आहे - नवीन आयमॅक\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इति���ास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/02/The-nearby-village-was-declared-a-restricted-area.html", "date_download": "2021-07-25T20:05:49Z", "digest": "sha1:3I6SN32L6XP6CIT6OMSMVYSRDGUSR7FX", "length": 10602, "nlines": 92, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "जवळा हे गांव प्रतिबांधित क्षेत्र म्हणुन घोषित - Maharashtra24", "raw_content": "\nबुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१\nHome यवतमाळ विदर्भ जवळा हे गांव प्रतिबांधित क्षेत्र म्हणुन घोषित\nजवळा हे गांव प्रतिबांधित क्षेत्र म्हणुन घोषित\nTeamM24 फेब्रुवारी २४, २०२१ ,यवतमाळ ,विदर्भ\nयवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे रुग्ण आढळून येणारा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. उपविभागीय अधिकारी, यवतमाळ यांनी आर्णी तालुक्यातील जवळा या गावात कोविड पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने सदर गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. त्यानुसार आर्णी तालुक्यातील जवळा या गावास प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येत असून सदर भागाच्या सिमा पुढील आदेशापावेतो बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिला आहे.\nप्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेले नियम वरील नमूद प्रतिबंधित क्षेत्रासाठी लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.\nया आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी- कर्मचारी यांना अत्यावश्यक सेवेकरीता कर्तव्य करण्याची मुभा राहील. तसेच जवळा ग्रामपंचायतीच्या सचिवांनी अत्यावश्यक सेवा पुरवठाधारकांना परवाना/ पासेस निर्गमित कराव्यात आणि सदर्हु परवाना/ पासेस धारकांची यादी संबंधित पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना तात्काळ द्यावी. सदर्हु परवाना / पासेस धारकांना अत्यावश्यक सेवा, पोलीस स्टेशन अधिकारी यांनी नेमून दिलेल्या ठराविक वेळेत पुरविण्याची मुभा राहील. तसेच सदर्हु अत्यावश्यक सेवा पुरवठा करतांना सामाजिक अंतरचे व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सचिव यांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांचे मार्फत करावी.\nBy TeamM24 येथे फेब्रुवारी २४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/sarkari-naukari/kalyan-dombivli-municipal-corporation-recruitment-2020-notification-free-job-alert/", "date_download": "2021-07-25T18:22:33Z", "digest": "sha1:ZJR5D5RI5AH333KM7XDBM2HXB7TOPZND", "length": 21978, "nlines": 170, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Sarkari Naukri | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 05 जागा | Sarkari Naukri | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 05 जागा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसा��ी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nSarkari Naukri | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 05 जागा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 9 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nकल्याण, १८ ऑक्टोबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२०. केडीएमसी भारती २०२०: कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ०५ बायोमेडिकल इंजिनियरिंग, मनोचिकित्सक आणि मनोरुग्ण समुपदेशक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार मुलाखतीसाठी येऊ शकतात, मुलाखत २३ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. वयोमर्यादा, पात्रता आणि केडीएमसी भरती २०२० / केडीएमसी भरती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nSarkari Naukri | NLC इंडिया मध्ये 550 पदांची भरती\nएनएलसी इंडिया लिमिटेडने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 5050० पदवीधर प्रशिक्षणार्थी व तंत्रज्ञ (डिप्लोमा) प्रशिक्षु पदांसाठी अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार एनएलसी भारती २०२० / एनएलसी इंडिया भरतीसाठी १५ ऑक्टोबर २०२० ते १० नोव्हेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वय मर्यादा, आवश्यक पात्रता आणि एनएलसी इंडिया भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | इंडियन ऑईलमध्ये 57 पदांची भरती\nसरकारी नोकरी 9 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | धुळे महानगरपालिकेत 110 पदांची भरती\nडीएमसी भारती २०२०: धुळे महानगरपालिकेने अधिकृत भरती अधिसूचना प्रकाशित केली असून ११० प्रशिक्षु पदांसाठी अर्ज मागविण्यात आले. इच्छुक व पात्र अर्जदारांनी आपला अर्ज धुळे एम.सी.भारती २०२० वर १६ ऑक्टोबर २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑफलाइन जमा करु शकतो. आवश्यक पात्रता, वयोमर्याद�� आणि या डीएमसी भारती २०२० साठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती खालील लेखात दिली आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | महाराष्ट्र ग्राम विकास विभागात 288 पदांची भरती\nग्रामविकास व पंचायत राज विभाग भरती २०२०. ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून २88 सनदी लेखापाल पदासाठी (Chartered Accountant Posts) अर्ज मागविले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार आपला अर्ज ईमेल / पोस्टद्वारे 8 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यापूर्वी सादर करू शकतात. वय मर्यादा, आवश्यक पात्रता आणि या भरतीसाठी अर्ज कसा करावा यासंबंधी अधिक माहिती लेखात स्पष्ट केली आहे.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | महाराष्ट्र पोलीस भरती २०२० जाहीर | एकूण जागा १२ हजार ५३८\nराज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.\nसरकारी नोकरी 10 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | महाराष्ट्र टपाल विभागात 1371 पदांची महाभरती | शिक्षण १२ वी\nसरकारी नोकरी 9 महिन्यांपूर्वी\nSarkari Naukri | महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण भरती\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्��कारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6307", "date_download": "2021-07-25T18:51:50Z", "digest": "sha1:FP2OXBMQISZYYZCBYRZ4PKW6O2SX42QC", "length": 19399, "nlines": 218, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "बीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये – Maharashtra Darpan", "raw_content": "\nतरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू\nनांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nपतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश\nप्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन\nपत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि\nमोहफुलाच्या हाथभट्टीवर धाड ,१लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त : पोलिसांची कारवाई\nकन्हान-पिपरी येथे निषादच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ\nतालुक्यात २४ तासात चौद्याचा कोरोनाने मृत्यू,९५०रूग्ण सह नगरसेवक,ग्रामसेवक बाधित आढळले\n भारतीय महिलांनी रमाबाईंचे संस्कार अंगीकारले पाहिजेत\nवराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले\nदोन दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक\nआंघोळीला गेले,जिव गमावुन बसले : दोन सख्खा भावांचा तलावात बुडून मृत्यू\nबीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये\nबीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये\nबीकेसीपी शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करू नये\nऑनलाईन शिक्षन न देता पालकांना फि भरण्याचा तगादा\nकन्हान : – बीकेसीपी शाळा कन्हान व्दारे कोविड-१९ च्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवित्व्याचा विचार व पालकांशी विचार विमर्स न करता शाळेतील खर्चाच्या नावाने ऑनलाईन शिक्षण न देता सहा महिन्यानंतर विद्यार्थ्याचा ब्राडकास्ट ग्रुप बनवुन वॉटशाप वर अभ्यासक्रम पाठवुन पेपर घेत उत्तर पत्रिका जमा करण्यास पालकांना शाळेत बोलावुन शाळेची पुर्ण फी भरल्याशिवाय उत्तर पत्रिका घेणार नाही, विद्यार्थ्याना वरच्या वर्गात बढती करणार नाही अशा भावनिक तगादा लावल्याने पालकांत शाळेने रोष निर्माण केल्याने संतप्त पालकांच्या तक्रारीवर जि प अध्यक्षा रश्मी बर्वे हयांनी शाळा प्रशासनाने निर्माण केलेल्या समस्या चे पालक, प्रशासन अधिकारी यांचे समक्ष चर्चा करून समाधानाकरिता बैठक लावली. परंतु शाळा व संचाल क मंडळ कमीत कमी ५०% शिक्षण शुल्क कमी करण्याकरिता वारंवार वेळ मागुन शाळेने व��द्यार्थ्याच्या भवित्व्याशी खेळ करून पालकांना योग्य न्यायाकरिता उतेजित करू नये. असे तिस-या चर्चा बैठकीत ठणकावले.\nकाही वर्षा पुर्वी इंग्रजी माध्यमाची नावलौकीक असलेली खाजगी बीकेसीपी शाळा कन्हान येथे नर्सरी, केजी १ ते १० पर्यंत विद्यार्थी शिकत असुन कोरोना विषाणु आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपुर्ण देशात टाळेबंदी व संचारबंदीमुळे मार्च २०२० पासुन शाळा बंद असताना विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणुन आपात्काळ परिस्थिती शाळेने विद्या र्थाना ऑन लाईन शिक्षण न देता पालकांना शाळेची फी भरण्यास तगादा लावुन अनेक समस्या निर्माण केल्याने जि प अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी पालकांच्या तक्रारीची दखल घेत बुधवारी (दि.२१) ला जि प नागपुर येथे मुख्यकार्यपालन अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापिका प्राथमिक, माध्यमिक व पालकांच्या उपस्थितीत मुख्याध्यापिका नाथ (माध्य), राव (प्राथ) यांनी समाधानकारक उत्तर न देता या विषयी अधिकार नसल्याचे सांगितल्याने अध्यक्षांनी पालकांच्या समाधानाकरिता संस्था चालकांची सोमवा री (दि २६) ला दुस-यादां जि प नागपुर येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा शिवलिंग पटवे, प्राथमिक शिक्षणा धिकारी चिंतामणी वंजारी, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, संस्थेचे प्रतिनिधी भाटिया, अँड. शर्मा, मुख्याध्यापिका नाथ मॅडम, राव मॅडम यांच्या बैठकीत पालकांनी ऑनलाईन शिक्षण व फी समस्याचे प्रतिवेदन देऊन समस्याचे निराकरण करून फी कमी करण्याचा आग्रह केला. असता संचालक मंडळ प्रतिनिधीनी शाळेचा खर्चाचा ताळमेळ बसवुन निर्णाया करिता १० दिवसाचा वेळ मागितला. आणि १२ व्या दिवसी झालेल्या तिस-या चर्चेत शाळा प्रशासन, संचालक मंडळा नी झालेल्या चुका मान्य करित फक्त २५% शिक्षण शुल्क कमी करण्याची सहमती दरर्शविल्याने आपण पालकांच्या समस्यांचे योग्य समाधान करावे असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षानी म्हटल्याने संचालक मंडळ प्रतिनिधीनी संस्था चालकांशी विचार विनिमय करण्यास परत पाच दिवसाचा वेळ मागितल्याने तो देत शाळेने विद्यार्थ्याच्या भविष्याशी खेळ करून शिक्षणाचा बाजार करून पालकांना योग्य न्याया करिता उतेजित कराल तर यापुढे विद्यार्थ्यांचे व पालकांचे हक्क शाळे तच सर्व पालक हे न्यायोचित आंदोलनाच्या मार्गाने मिळवुन घेणार अशी एकमुखी भुमिका ठेवली. याप्रसंगी प्रशांत वाघमारे, मोतीराम रहाटे, रविंद्र वानखेडे,अशोक खंडाईत, आस्तिक चिंचुलकर, दिनेश नानवटकर, दिनेश ढोके, आंनद पाटील, अरूण पोटभरे सह १० वी चे पालक उपस्थित होते.\nPosted in Politics, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ, शिक्षण विभाग\nचंद्रशेखर बावनकुळें वर पुन्हा जबाबदारी : पदवीधर निवडणूक\n*चंद्रशेखर बावनकुळें वर पुन्हा जबाबदारी* “पदवीधर निवडणूक : निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती कामठी : लवकरच होत असलेल्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि प्रदेश भाजपाचे महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने पुन्हा जबाबदारी सोपविली आहे. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नागपूर विभाग निवडणूक प्रमुख म्हणून […]\nजुनिकामठी येथे अवैद्य रेतीचोरी करणारा बोलोरो पिकअप सह आरोपीस पकडले : ४ लाख २ हजार रू चा मुद्देमाल जप्त\nकन्हान मध्ये पत्रकारांच्या घरावर गुंडांचा प्राणघातक हमला\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटरचे बांधकाम अंतिम टप्प्यात : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली पाहणी\nकन्हान परिसरात नविन, १० रूग्ण : कन्हान\nसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी कन्हान शहर विकास मंच व्दारे साजरी\nकन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांन�� दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/04/136-6-campaign-of-tehsil-and-police.html", "date_download": "2021-07-25T18:45:28Z", "digest": "sha1:3HOKRDCJURAPGWIBVOXH6LEBMIGEMRXK", "length": 6158, "nlines": 61, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "विनाकारण घराबाहेर पडणा-या 136 जणांची केली कोरोना चाचणी 6 जण आढळले बाधित", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमूलविनाकारण घराबाहेर पडणा-या 136 जणांची केली कोरोना चाचणी 6 जण आढळले बाधित\nविनाकारण घराबाहेर पडणा-या 136 जणांची केली कोरोना चाचणी 6 जण आढळले बाधित\nमनोज पोतराजे एप्रिल २५, २०२१ 0\nमूल:- लाॅकडाऊन असताना विनाकारणाने वारंवार बाहेर फिरणा-यांवर पायबंद घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड तपासणी करण्याची योजना आखली रविवारी सकाळी राबविलेल्या या मोहिमेत विनाकारण फिरणा-या 136 जाणांची अॅंटिजन चाचणी करण्यात आली. यात सहा जण बाधित आढळले. या मोहिमेमुळे विनाकारण फिरणा-या चांगलाच चाप बसला आहे. काही वेळातच मूल शहरात स्मशान शांतता निर्माण झाली. कोरेानाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने,प्रशासनाने लाॅकडाउन करण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाउन सेवेसाठीच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले. मात्र,लोकांचे बाहेर पडणे थांबले नाही. त्यामूळे मूल तालुका प्रशासन,नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या विनाकारण बाहेर फिरणा-यांची अॅटीजन तपासणी करण्याची योजना आखली या मोहिमेत तसीलदार डाॅ.रवींन्द्र होळी,पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत,गटविकास अधिकारी डाॅ.मयूर कळसे,नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम,नायब तहसिलदार यशवंत पवार आदींनी गांधी चैक व परिसरातील रस्तावर नाकेबंदी केली. या अनुषंगाने 136 नागरिका���नी अडवून पत्रकार भवन येथे असलेल्या कोविड तपासणी केंद्रात चाचणी करण्यात आली.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2011/07/blog-post_28.html", "date_download": "2021-07-25T18:00:39Z", "digest": "sha1:3QGMRNBRLN4DG56JKTAH3YNSIVSSJCOY", "length": 23900, "nlines": 264, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: स्मृती ठेउनी जाती - २ - नीलिमा करंदीकर", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nस्मृती ठेउनी जाती - २ - नीलिमा करंदीकर\nपंधरावीस वर्षांपूर्वी एका कसल्याशा समारंभाला किंवा कार्यक्रमाला गेलो असतांना तिथे त्या मला पहिल्यांदा भेटल्या, म्हणजे अलकानेच त्यांची माझ्याशी ओळख करून दिली. \"ही माझी मैत्रिण, नीलिमा करंदीकर \n\" वगैरे औपचारिक प्रश्न विचारून मी संभाषणाची सूत्रे त्या दोघींच्याकडे सुपूर्त केली. कुणाच्या तरी घरी झालेली गायनाची बैठक किंवा एकादा महिला समाज अशा ठिकाणी या दोघी भेटल्या होत्या आणि तशा प्रकारच्या निमित्याने वारंवार भेटत राहिल्यामुळे परिचयाचे रूपांतर त्यांच्या मैत्रीत होऊन ती वृध्दिंगत होत गेली. नीलिमा करंदीकर या नावावरून एका सुखवस्तू, सुशिक्षित आणि सुसंस्कृत मध्यमवर्गीय गृहिणीची जी प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहील तिच्याशी मिळते जुळते असेच त्यांचे वागणे, बोलणे आणि दिसणे होते. त्यामुळे एका भेटीतून कदाचित ते लक्षात राहिलेही नसते. पण त्यानंतरही आमची गाठ पडत गेली आणि ओळख निर्माण झाली.\nचेंबूर भागात होणा-या गायनाच्या बैठकी, उत्सव, महोत्सव वगैरे ठिकाणी आम्हाला त्या हमखास भेटायच्या आणि कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी किंवा मध्यंतरात आमचा थोडा वार्तालाप व्हायचा. नीलिमाताई स्वभावाने बोलक्या होत्या आणि मुख्य म्हणज��� त्यांचे स्वतःचे रडगाणे किंवा आत्मप्रौढी त्यांच्या बोलण्यात येत नव्हती. यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधला जात असे. आजूबाजूच्या परिस्थितीचे आणि घटनांचे उत्तम आकलन, वाचनातून आलेली प्रगल्भता, मनमिळाऊ व खिलाडू वृत्ती आणि संवादाला नर्म विनोदाची झालर यामुळे त्यांच्याबरोबर बोलतांना मजा येत असे. पण काही काळानंतर अशा कार्यक्रमात त्या येईनाशा झाल्या. त्यांना आर्थराइटचा त्रास सुरू होऊन जिन्याच्या पाय-या चढणे, जमीनीवर खाली बसणे वगैरे करणे कठीण होऊ लागले होते असे समजले. अधून मधून अलकाचा त्यांच्याशी फोनवर संपर्क होत असे. त्या रहात असलेल्या बाजूला गेल्यास ती त्यांना भेटून येत असे. त्यातून त्यांची खुशाली कळत असे.\nएके दिवशी आम्हाला असे कळले की नीलिमाताईंना कोणी धन्वंतरी भेटला आहे आणि त्या आता खडखडीत ब-या होण्याच्या मार्गावर आहेत. ते ऐकून खूप आनंद झाला, पण थोडे आश्चर्यही वाटले. आर्थराइटिस हा बरा न होणारा दुर्धर विकार असतो, तो फार फार तर लांबवता किंवा रोखता येतो, अशी माझी समजूत होती आणि हा विकार झालेला कोणी रुग्ण बरा झाल्याचे उदाहरण मी ऐकले नव्हते. पण नीलिमाताईंना प्रत्यक्ष अनुभव आल्याचे त्याच सांगत असल्यामुळे त्याबद्दल शंका वाटण्याचे कारण नव्हते. माझ्या एका मित्राला आर्थराइटिसची लक्षणे दिसू लागली असल्यामुळे त्यालाही याचा लाभ मिळवून द्यावा हा हेतू मनात धरून आम्ही नीलिमाताईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो.\nत्यांनी आमचे मनापासून स्वागत आणि आदरातिथ्य केले. मोठ्या उत्साहाने त्यांनी आपल्याला आलेला चांगला अनुभव सांगितला. त्यांच्या प्रकृतीमध्ये पडलेला चांगला फरक दिसतही होता. त्यांना भेटलेल्या वैद्याचे नाव, गाव, पत्ता, फोन नंबर वगैरे आम्ही घेऊन आलो आणि की माहिती माझ्या मित्राला दिली. तो एक वैज्ञानिक संशोधक आहे आणि प्रत्येक गोष्टीची चिकित्सक वृत्तीने खात्री करून घेण्याची त्याला सवय आहे. आर्थराइटिस हा विकार कशामुळे होतो हे त्याने समजून घेतलेले होतेच, तो बरा व्हायचा झाल्यास कशा रीतीने बरा होऊ शकतो हे समजून घेणे त्याला आवश्यक वाटले. त्याने नेमके काय संशोधन केले कोण जाणे पण त्यातून असा निष्कर्ष काढला की हे वैद्यबुवा आयुर्वेदिक आणि होमिओपाथिक औषधांसोबत उत्साहवर्धक स्टेरॉइड्स देत असावेत. त्यामुळे अंगात अधिक ऊर्जा खेळू लागते आणि बरे वाटत असल्याचा तात्पुरता आभास निर्माण होतो.\nनीलिमाताईंना हे समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना सुरुवातीला वाटत असलेला त्यांच्या प्रकृतीमधला फरक पुढे वाटेनासा झाला आणि त्या कायमच्या अंथरुणाला खिळल्या. आमच्या मुलाच्या लग्नाचे बोलावणे करायला आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा त्या अंथरुणातच होत्या, दुस-याच्या आधाराने उठून बसल्या आणि आमच्याशी उर्धा पाऊण तास बोलल्या. जुन्या आठवणी, ताज्या बातम्या आणि भविष्यातल्या योजना असे त्रिकाळात आम्ही फिरून आलो. त्यांची स्थिती उघडपणे दयनीय वाटत असली तरी त्याबद्दल त्यांची तक्रार नव्हती, त्यांनी तिचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला होता. कोणीही त्यांची कीव करावी हे त्यांना पसंत नव्हते. बोलतांना शक्यतोवर तो विषय टाळूनच त्या पुढे जात होत्या. आम्हा दोघांचा आपापल्या क्षेत्रामधील प्रगतीचा आलेख त्या काळात वर वर चढत होता. त्याबद्दल त्या आपुलकीने विचारपूस करून आमचे अभिनंदन आणि कोतुक करत होत्या. त्यांचे आयुष्य एका अर्थाने तिथेच थांबले होते असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. कोठल्याही क्षेत्रात मिळवलेले स्थान ताब्यात ठेवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. संगीताच्या क्षेत्रात तर ते अत्यंत आवश्यक असते. नियमित रियाज चालू ठेवला तरच तालासुरावरची पकड कायम राहते. अशा अवस्थेत नीलिमाताईंना ते कितपत जमणार होते याची शाश्वती नव्हती.\nपण एक खिडकी बंद झाली तर दुसरी उघडते असे म्हणतात. त्यांना वाचनाची आवड होतीच, तिकडे अधिक लक्ष वळवले आणि लिहायला सुरू केले. त्यांच्यातली सुप्त कवयित्री जागृत झाली. अंथरुणात पडल्या पडल्या त्या कविता रचू लागल्या. पुढे पुढे बोटात पेन धरून हवे तसे लिहिणेसुध्दा त्यांना कठीण झाल्यावर त्या रचलेले शब्द सांगत आणि घरातली मंडळी ते शब्द लिहून घेत असत. त्यांच्या निवडक रचनांचे मी या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात आले.\nसह्याद्री वाहिनीवर 'हॅल्लो सखी' या नावाचा एक कार्यक्रम सादर होत असतो. हा कार्यक्रम मुख्यत्वे 'सखींनी सखींसाठी' प्रस्तुत केला असतो अशी समजूत झाल्यामुळे मी नियमितपणे पहात नाही. पण रिमोटशी चाळा करतांना एकादी गाण्याची लकेर, रोगावरील उपचाराची माहिती किंवा निसर्गरम्य सुंदर ठिकाणाचे दृष्य त्यावर दिसले तर तो चॅनेल बदलत नाही. अशा प्रकारे अचानकपणे जेंव्हा जेंव्हा मी हा कार्यक्रम पाहिला तेंव्हा योगायोगाने असे ऐकू आले, \"आता चेंबूरहून नीलिमा करंदीकर यांचा फोन आला आहे.\" त्यानंतर नीलिमाताईंच्या परिचित आवाजातला प्रश्न ऐकायला येत असे. अत्यंत स्पष्ट शब्दोच्चार आणि नेमका मुद्द्याला हात घालणारा असा त्यांचा प्रश्न हा अशा कार्यक्रमात प्रश्न कसे विचारावेत याचाच वस्तुपाठ असे. अनेक वेळा प्रश्न विचारणारे गोंधळून जातांना दिसतात. तसे नीलिमाताईंच्या बाबतीत होतांना दिसले नाही. त्यांचा प्रश्न फक्त त्यांना पडलेला नसून सर्व श्रोत्यांना उपयुक्त माहिती मिळवून देणारा असे.\nआठवडाभरापूर्वी एकदा अचानक हॅल्सो सखी हा कार्यक्रम पडद्यावर दिसला. त्यातला मध्यवर्ती विषय माझ्या दृष्टीने जिव्हाळ्याचा नव्हता, तरीसुध्दा नीलिमाताई यावर काय विचारणार आहेत ते पहावे म्हणून मी तो कार्यक्रम पहात राहिलो, पण अखेरपर्यंत त्यांचा आवाज कानावर पडलाच नाही. त्य़ामुळे मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. त्याच संध्याकाळी अलकाला तिच्या एका मैत्रिणीने फोन करून नीलिमाताईंच्या निधनाची बॅड न्यूज सांगितली. त्यांच्या तब्येतीमधले चढउतार समजत राहण्याएवढे त्यांच्या कुटुंबियांशी आमचे घनिष्ठ संबंध राहिले नव्हते हे खरे असले तरी आम्हाला थोडी कल्पना मिळाली असती तर नक्कीच त्यांना जाऊन भेटून आलो असतो. पण आता हळहळ वाटण्यापलीकडे काही आमच्या हातात राहिले नव्हते.\nनीलिमाताईंच्या लेखणीमधून उतरलेल्या त्यांच्या कवितेतून त्यांची विचारसरणी कशी स्पष्ट होते पाहू.\nमी - एकाक्षरी, लहान शब्द\nसा-या सृष्टीला वेढणारा, नाते सांगणारा\nआत्मविश्वास, स्वाभिमान, अहं दाखवणारा \nमी - एक ताकदवान शब्द,\nसारे जग इकडचे तिकडे करणारा\nमी - एक बाणेदार शब्द,\nसंकटांशी झुंजत, विजेसारखा तळपणारा\nआकाशाला गवसणी घालू पहाणारा \nमी - एक शांत आश्वासक शब्द,\nमी - एक संबंधसूचक शब्द,\nहा असेल तर जग असते\nहाच नसेल तर जग शून्य \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, ��००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nस्मृती ठेउनी जाती - २ - नीलिमा करंदीकर\nपंढरपूरचा विठोबा - १,२,३,४\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ७\nस्मृती ठेउनी जाती - १- करुणाताई देव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/09/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF.html", "date_download": "2021-07-25T19:01:27Z", "digest": "sha1:ZST43GI2JNQJX4MVX7EI7O77FABSFSSM", "length": 8057, "nlines": 101, "source_domain": "itechmarathi.com", "title": "पुन्हा येऊ शकते लोकप्रिय गेम pubg mobile -", "raw_content": "\nपुन्हा येऊ शकते लोकप्रिय गेम pubg mobile\nपुन्हा येऊ शकते लोकप्रिय गेम pubg mobile\nभारतात पब जी मोबाईल ही चिनी गेम अत्यंत लोकप्रिय होती. मागील काही दिवसांमध्ये पब जी मोबाईल बरोबरच 118 ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती, यातील सर्व ॲप्स प्रामुख्याने चायनीज होते.\nभारताची गेम पुन्हा सुरू होऊ शकते कारण पब्जी गेम मी चायनीज कंपनी टेन सेंट गेम्स बरोबरचे आपले सारे संबंध तोडून टाकले आहेत. पब जी मोबाईल ला बनवण्याचे आणि मॅनेजमेंटचे काम हे साउथ एका साऊथ कोरियन कंपनीचा होता आणि याचे मूळ मालक देखील साऊथ कोरियन कंपनी आहे.\nपरंतु पब जी मोबाईल या मोबाईलवर वर्जन त्यांच्याशीही चायनीज कंपनी टेन्शन गेम कडे होती.\nभारतातला पहिला 5G स्मार्टफोन येतोय, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nVodafone Idea नवीन प्लॅन, होतोय 100 GB डाटा चा फायदा \nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/health/take-a-simple-steam-and-be-beautiful/", "date_download": "2021-07-25T18:12:03Z", "digest": "sha1:VEOBVI44WPS22ZBZMRDB4FRQWLN4NLPD", "length": 6467, "nlines": 71, "source_domain": "marathit.in", "title": "साधी वाफ घ्या आणि सुंदर व्हा - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nसाधी वाफ घ्या आणि सुंदर व्हा\nसाधी वाफ घ्या आणि सुंदर व्हा\nसुंदर दिसण्याची प्रत्येकाला अपेक्षा असली तरी प्रत्येक जण सुंदर दिसत नाही. का तर प्रत्येकाला सौंदर्याचे गमक माहित नसते. साधी वाफ घेऊन सुद्धा तुम्ही सुंदर दिसू शकता, कसं ते पुढे वाचा…\nवाफ घेतल्याने ताण कमी होतो. तसेच वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील त्वचेच्या रक्त परिसंचरणात सुधार होतो. याने त्वचा रक्त वाहिनींना पसरण्यात मदत मिळते आणि पेशींमध्ये रक्त प्रवाह वाढतो. अशाने त्वचेला पोषक तत्व आणि ऑक्सीजन अधिक प्रमाणात मिळतं आणि त्वचा तरुण दिसू लागते.\nत्वचेवरील डेड स्कीन स्वच्छ करण्यासाठी आणि नैसर्गिक रीत्या त्वचा चमकदार व्हावी यासाठी वाफ घेणे एक योग्य उपाय आहे. याने कोणतेही ब्युटी प्रोडक्ट्स न वापरता आपण ग्लोइंग स्किन मिळवू शकता.\nवाफ घेतल्याने त्वचेत आढळणारे टॉक्सिन हटण्यास मदत मिळते. केवळ चेहर्यावरील वाफाने देखील शरीरात विषाक्त पदार्थांपासून मुक्ती मिळू शकते.\nशिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ\nदुपारी जेवण केल्यानंतर झोप येण्यामागे हे आहे कारण\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nजाणून घ्या कापूर जाळण्याचे आरोग्यदायी फायदे\nपावसाळ्यात आजारांना रोखण्यासाठी करा हे उपाय\nजाणून घ्या दररोज दही खाण्याचे आरोग्यदायी फायदे\nआंबा खाण्याचे फायदे आणि तोटे जरूर जाणून घ्या | Aambe khanyache Fayde\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/euro-2020-final-preview-southgates-england-vs-mancinis-italy", "date_download": "2021-07-25T19:30:24Z", "digest": "sha1:MSZJT3ZBVER4BMUJQM5AGEE73BAMP5MB", "length": 9499, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Euro 2020 Final : कोणता संघ ठरणार युरोचा हिरो?", "raw_content": "\nEuro 2020 Final : कोणता संघ ठरणार युरोचा हिरो\nसंजय घारपुरे - सकाळ वृत्तसेवा\nइंग्लंड आणि इटली यांच्यातील युरो स्पर्धेत कोण जिंकणार याचे वेध लागले आहेत. प्रतिस्पर्धी संघ लढतीची तयारी करताना एकमेकांवरील दडपण कसे वाढेल यासाठीही प्रयत्न करतील. नजर टाकूयात दोन्ही संघातील आतापर्यंचा स्पर्धेतील प्रवास आणि संघातील जमेच्या बाजूसह खेळण्याची खास शैली आणि दोन्ही संघातील उणीवा कोणत्या आहेत यावर\nइंग्लंडच्या संघाने क्रोएशियाला 1-0, स्कॉटलंड 0-0, चेक प्रजासत्ताक 1-0, जर्मनी 2-0, युक्रेन 4-0 आणि डेन्मार्क 2-1 अस पराभूत करत फायनल गाठली आहे. प्रतिस्पर्ध्यांना रोखण्यासाठी काहीही करण्यास तयार असलेली बचावफळी. स्टर्लिंगची चपळाई तसेच केनची प्रतिस्पर्ध्यांना गुंगारा देण्याची हातोटी ही इंग्लंड संघाची जमेची बाजू इटलीची डोकेदुखी ठरु शकते. ताकदवान राखीव खेळाडू सामन्याचे चित्र बदलू शकतात. चाहत्यांकडून मिळणारे प्रोत्साहन यात आणखी भर टाकेल.\nइंग्लंडच्या संघाला फायनमध्ये बाजी मारायची असेल त�� मधल्या फळीत कौशल्यपूर्ण खेळाचा तसेच प्रतिस्पर्ध्यांना धक्का देणारा खेळ करण्याची उणीव भरून काढावी लागेल. आक्रमणात जाण्याची तयारी असलेले बचावपटू. इटलीला भेदणे इंग्लंडसाठी अवघड आहे. यासंदर्भात इंग्लंडची रणनिती सामन्याचा निकाल ठरवू शकेल. महत्त्वाच्या स्पर्धेतील विजेतेपदाचा 55 वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आणि तीही घरच्या मैदानावर इंग्लंडला आहे. या संधीच सोन करण्याच्या इराद्याने ते मैदानात उतरतील.फ्री किकवरील अपयश तसेच इटलीची वेगवान प्रतिआक्रमणे रोखण्याचे आव्हान इंग्लंडला पेलावे लागेल.\nहेही वाचा: 'फॅमिली मॅन' मेस्सीनं ग्राउंडमधूनच केला बायकोला व्हिडिओ कॉल\nलक्षवेधक खेळाडू : पॉल स्टर्लिंग, हॅरी केन, ल्युक शॉ, काईल वॉकर\nइटलीच्या संघाने तुर्की 3-०, स्वित्झर्लंड, वेल्स 1-0-, ऑस्ट्रिया 2-1. बेल्जीयम 2-1. स्पेन 1-1 (पेनल्टी 4-2). असे पराभूत करत फायनलपर्यंत मजल मारली आहे. भक्कम बचावफळी तसेच त्यांना तोलामोलाची साथ देणारी मधली फळी. उजव्या तसेच डाव्या बगलेतून होणारी वेगवान आक्रमणे ही इटलीची जमेची बाजू आहे. सातत्याने आक्रण करण्यातही संघ आघाडीवर दिसतो.\nप्रतिआक्रमणास वेग देण्यासाठी बचावपटूही सहभागी होतात, त्यामुळे गोलरक्षक आणि बचावपटूतील अंतर वाढते, त्याचा फायदा स्टर्लिंग, केन घेऊ शकतात. इटली संघ पूर्ण तंदुरुस्त नाहीत, तसेच कमालीचा वेगवानही नाही हे स्पेनने दाखवून दिले होते. यात सुधारणा आवश्य आहे. तरच त्यांना विजयी नोंदवता येईल.\nहेही वाचा: मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी अर्जेंटिनाने जिंकली फायनल\nपेनल्टी शूटआऊट तसेच जादा वेळेत लढती जिंकल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही जिंकू शकतो हा आत्मविश्वास इटलीकडे आहे. बचावास जास्त दिलेले महत्त्व त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते हे स्पेनने दाखवले, हेच इंग्लंडचा ताफाही करू शकतो.\nमहत्त्त्वाचे खेळाडू : लॉरिअस इनसाईन, सिरो इममोबाईल, जॉर्गिन्हो\nस्पर्धेत गोल 10\t12\nस्वीकारलेले गोल 1 3\nऑन टार्गेट 25 30\nयशस्वी पास 2964 2993\nचेंडूवर वर्चस्व 54.2% 52.3%\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/patient-with-corona-symptoms-commits-suicide-in-nair-hospital-bathroom-news-latest-updates/", "date_download": "2021-07-25T18:25:31Z", "digest": "sha1:3ABJ7O36VBWDYNKRVHHM6J76KHUQX7BO", "length": 23078, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या | कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Mumbai » कोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या\nकोरोनाची लक्षणं असणाऱ्या रुग्णाची नायर रुग्णालयात बाथरूममध्ये आत्महत्या\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ६ जून: मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती पण त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला या रुग्णालयात ठेवले होते.\nमृत रूग्ण हे माहीम परिसरात राहत होते. ३१ मे पासून कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तरी पण त्यांना सर्दी आणि तापअसल्यामूळे रुग्णालयातच ठेवले होते.\nत्यांची दुसरी चाचणीही केली आहे. पण तो रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याआधीच त्यांनी रुग्णालयातील बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या हत्या केली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाथरूमचा दरवाजा बराच बंद दिसल्याने रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी बाथरूमचा तोडला. त्यावेळी त्यांना आतमध्ये या रुग्णाने टॉवेलने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लक्षणे असल्याने ते मानसिक तणावाखाली होते.\nदरम्यान काही ठिकाणी कोरोना रुग्णांची मानसिक स्थिती बिघडताना दिसत आहे. कारण मुंबई अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स इस्पितळात एका ६० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने फास लावून आत्महत्या केली होती. असं असलं तरी त्या रुग्णाच्या आत्महत्येचं मूळ कारण अजून समोर आलेलं नाही.\nमागील बातमी पुढील बातमी\nकल्याण-डोंबिवली: इतर आमदार सुस्त पण मनसे व्यस्त; घरचे हाॅस्पिटल कोरोना रूग्णांच्या सेवेसाठी\nमहाराष्ट्रात दिवसभरात २२१ नवे करोनाग्रस्त पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या १९८२ वर पोहचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज करोनामुळे महाराष्ट्रात २२ रुग्णांचा मृत्यू झाला. २२ मृत रुग्णांपैकी १६ मृत्यू मुंबईत, ३ पुण्यात तर २ नवी मुंबईत झाले आहेत. तर एका मृत्यूची नोंद सोलापुरात झाली आहे. महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणारी ही बातमी ठरली आहे.\nकोरोना आपत्ती : मुंबईतील धारावीत कोरोनाचा चौथा बळी\nराज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे हे सत्य आहे. पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे.\nकोरोनामुळे कुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी सोनावणे यांचं निधन\nकुर्ला वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार शिवाजी नारायण सोनावणे (५६) यांचे कोरोनाव्हायरसशी झुंज देत असताना दुःखद निधन झाले आहे, मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे.\n कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू\nसध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.\nमृतदेहाचे फक्त दहन करण्याचा मुंबई महापालिकेचा आदेश तासाभरात मागे; नियमावली लागू\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून खास प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त मृत व्यक्ती कोणत्याही धर्माचा असला तरी त्याच्या मृतदेहाचे दहनच करण्यात यावे, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी दिले आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ८ वर पोहचला आहे.\nकोरोना विरोधी लढ्यात अजून एका पोलिसाचं बलिदान\nराज्यात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शनिवारी एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवली गेली. शनिवारी ८११ नागरिक बाधित आढळल्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ७६२८ झाला आहे. तर, आतापर्यंत २३२ जणांचा मृत्यू झाला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ���या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/60d1f5dd31d2dc7be77c4dc0?language=mr", "date_download": "2021-07-25T20:08:35Z", "digest": "sha1:HMZJLSO4AFHZZWFN2DYDXKEZPOPL4E74", "length": 4840, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ऊस पिकासाठी 'शुगरकेन स्पेशल' लय भारी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nऊस पिकासाठी 'शुगरकेन स्पेशल' लय भारी\n➡️ ऊस पिकाच्या भरघोस आणि दर्जेदार उत्पादनासाठी 'शुगरकेन स्पेशल' ठरेल खास.. ➡️ या उत्पादनाची वैशिष्ट्ये, पिकासाठी महत्व आणि फायदे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. उपलब्ध उत्पादने AGS-CN-208 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Sheti Sangopan हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nऊसपीक पोषणसल्लागार लेखव्हिडिओकृषी ज्ञान\n१३:४०:१३ या विद्राव्य खताचे पिकामधील फायदे\nयामध्ये कोणते पोषक घटक असतात नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते नाइट्रोजन (N), फॉस्फोरस (P) आणि पोटॅशिअम (K) याची पिकाच्या पोषणात कशी मदत होते 👉 तुलनेने जास्त प्रमाणात फॉस्फरससह यामध्ये N, P, आणि...\nसल्लागार लेख | अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स\nहवामानखरीप पिककृषी वार्ताव्हिडिओसोयाबीनकापूसऊसकृषी ज्ञान\n21 जुलै ते 23 जुलै या जिल्ह्यांत पाऊस होणार\nशेतकरोई बंधूंनो, 21 जुलै ते 23 जुलै या दिवशी अनेक जिल्ह्यांत पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.हवामान विषयी व पिकासंबंधित माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत...\n👉🏻मागील तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. काल रात्रभर धुव्वाधार पाऊस झाल्यानं मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचलं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B", "date_download": "2021-07-25T20:16:54Z", "digest": "sha1:27YQ33SRTXQ2EEEO7YCVMJZDS6MKRKNP", "length": 6592, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंत्रपुच्छ - विकिपीडिया", "raw_content": "\nआंत्रपुच्छाचे स्थान दर्शवणारी पचनमार्गाची आकृती (मजकूर: इंग्लिश)\nसुजलेले आंत्रपुच्छ् - शस्त्रक्रियेदरम्यान\nसुजलेले आंत्रपुच्छ् - दुर्बिणीतुन शस्त्रक्रियेदरम्यान\nशरीरशास्त्रानुसर आंत्रपुच्छ (इंग्लिश: Vermiform appendix, वर्मीफॉर्म अ‍ॅपेंडिक्स् ;) हा पृष्ठवंशी प्राण्यांमधील लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्राचाच शेपटीसारख्या टोकाचा भाग असतो. लहान आतडे आणि मोठे आतडे यांना जोडणाऱ्या अंधांत्रात असलेली झडप लहान आतड्यातून आलेल्या अन्नाला परत जाण्यापासून रोखते, याच झडपेला लागून हा भाग असतो. मानवाच्या शरीरात अंधांत्र अगदी लहान असते. अंधांत्र आणि आंत्रपुच्छ दोन्ही मानवाला उपयोगी नसतात. घोडा, गाय यांसारख्या तृण भक्षक प्राण्यांमध्ये अंधांत्र मोठे असते. कठीण, तंतुमय पदार्थांच्या पचनासाठी या प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या भागात मोठ्या संख्येने असलेले जीवाणू या पदार्थांचे पचन घडवून आणतात.\nयाला सूज आल्यावर त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्याला अपेंडेक्टोमी असे म्हणतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2021-07-25T20:10:23Z", "digest": "sha1:XWFDQ3GX7AGKCVVX3D6VYMDV4XH6N7ID", "length": 3418, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५९४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ५९४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. ५९४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स.पू. ५९१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ५९३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ५९२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ५९५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ५९६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ५९७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/covid-19-pandemic-food-immunity-power-know-health-tips-429697", "date_download": "2021-07-25T18:45:29Z", "digest": "sha1:NMFLRRQU3UZR6HMZLJDPT7H2JHXIEIZT", "length": 8599, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाशी लढायचंय? खरी इम्युनिटी कोठून मिळते?", "raw_content": "\nकोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘इम्युनिटी’ म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.\n खरी इम्युनिटी कोठून मिळते\nकोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘इम्युनिटी’ म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा गुगलवर सर्वाधिक शोधला गेलेला शब्दही आहे हे अगदीच सहाजिक आहे, कारण या काळात आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत चांगलेच घाबरून आहोत... आपल्या या भीतीला बाजारपेठेचे स्वरूप देण्यासाठी बाजारात अनेक पदार्थ रांग लावून उभे आहेत. यातील कोणते पदार्थ आपल्या किती कामाचे आहेत, ते पाहूयात.\nइम्युनिटी टी : ही सर्वांत मोठी फसवणूक म्हणता येईल. एखादा चहा जर तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देत असेल, तर तुम्ही तुमचा सर्व आहार सोडून फक्त चहाच पीत बसायला काहीच हरकत नाही\nइम्युनिटी बिस्किटे : मैदा आणि त्यात अश्वगंधा एकत्र करून तयार केलेली बिस्किटे तुम्हाला कधीच रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणार नाहीत, यावर विश्वास ठेवा. आणि त्यातून थोडीफार रोगप्रतिकारशक्ती मिळाल्यास तुमचे वजन नक्की वाढणार, हेही लक्षात ठेवा. या बिस्किटांमुळे तुम्ही अनफिट बनाल आणि अशा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कधीही चांगली नसते.\nहे वाचा - तुमचंही कोलेस्ट्रॉल वाढलंय का मग आहारात करा या पदार्थांचा समावेश आणि मिळवा आराम\nइम्युनिटी आटा : ही सर्वांत मोठी फसवणूक ठरावी. असा काही पदार्थ असूच शकत नाही.\nइम्युनिटी शेक्स, स्मुदिज, शॉट्स, चिप्स... : अशा पदार्थांचीही यादी खूप मोठी आहे. पदार्थांच्या पाकिटावर लिहिलेल्या इम्युनिटीचा दावा करणाऱ्या वाक्यांना भुलू नका. स्वतःला संकटात लोटणाऱ्या आणि खिशावर डल्ला मारणाऱ्या या जाहिरातींपासून कृपया दूर राहा. पदार्थात असलेल्या सर्व घटकांची माहिती घेण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यातील मैद्याचे प्रमाण ०.१ टक्के आणि स्पिरुलिना ०.०१ टक्के या माहिती व्यतिरिक्त दिलेल्या पदार्थांची यादीही तपासून पाहा.\nहे वाचा - ज्येष्ठ नागरिकांनाे व���यायामाच्या माध्यमातून करा सांधेदुखीचे व्यवस्थापन\nमग खरी इम्युनिटी मिळते कोठून\nएक समतोल जीवनशैली. योग्य पदार्थांचे सेवन व दिवसभर भरपूर हालचाली, व्यायाम करणे.\nदिवसभर किमान १५ ते २० मिनिटे सूर्यप्रकाशात वावरणे.\nदिवसभरात २ ते ३ लिटर पाणी पिणे. यामुळे तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडतील आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होईल.\nस्वतःला वेळ द्या. स्वतःची काळजी घ्या. तुमच्या शरीराचे पाहणी करा. त्यासाठी वेळ दिल्यास तुमच्या शरीराला नक्की कशाची गरज आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल.\nतुमच्या शरीराचे ऐका...ते कधीही खोटे सांगत नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/tokyo-olympics-2021-will-not-become-spreader-of-coronavirus-says-ioc-chief-thomas-bach-vjb-91", "date_download": "2021-07-25T19:26:09Z", "digest": "sha1:MOMAFXW3WZVKO45V7EMB26J5VPMFIHCJ", "length": 7099, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Tokyo Olympics: ऑलिंपिकमुळे कोरोनाचा शून्य प्रसार; IOCचा दावा", "raw_content": "\nTokyo Olympics: ऑलिंपिकमुळे कोरोनाचा शून्य प्रसार; IOCचा दावा\nटोकियो, ता. १५ : ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनामुळे जपानमध्ये कोरोनाचा प्रसार वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे, पण ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेमुळे जपानमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी व्यक्त केले. जपानमधील कोरोना रुग्ण सातत्याने वाढत असतानाच बाक यांनी हे मत व्यक्त केले.\nहेही वाचा: Tokyo Olympics 2021: पाच ऑलिम्पिक कर्मचारी कोरोनाबाधित\nऑलिंपिकसाठी क्रीडापटू तसेच पदाधिकारी टोकियोत येण्यास सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमुळे जपानमध्ये आलेल्या ८ हजार जणांची आत्तापर्यंत चाचणी करण्यात आली. त्यातील तिथे बाधित आढळले आहेत. या बाधितांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे क्रीडानगरी कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता शून्य आहे, असे बाक म्हणाले. टोकियोच्या प्रांतप्रमुख युरिको कोईके, संयोजन समितीचे अध्यक्ष सेईको हाशीमोतो यांच्याशी चर्चेच्यावेळी बाक यांनी ही टिप्पणी केली.\nहेही वाचा: Video: रसल vs स्टार्क, 6 चेंडूत 11 धावा... पाहा पुढे काय घडलं...\nऑलिंपिक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवडा टोकियोत १ हजार ३०८ बाधित आढळले. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धा संयोजनाचा विरोध वाढत आहे. स्पर्धा विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. त्यावर साडेचार लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nहेही वाचा: ऋषभ पंत कोरोना पॉझिटिव्ह; मित्राच्या घरी झाला होम-क्वारंटाईन\nऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जैवसुरक्षित वातावरणात होणार हे सांगितले जात आहे. पण हे कितपत सुरक्षित आहे, अशी विचारणा होत आहे. केनियाच्या महिला रग्बी संघातील खेळाडू कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले. मात्र या खेळाडू आलेल्या विमानातील एक प्रवासी बाधित आढळला. या खेळाडू त्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. मात्र त्यानंतरही संघाचा मुक्काम क्रीडानगरीतच आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/gadhinglaj-received-hearse-kolhapur-marathi-news-347526", "date_download": "2021-07-25T20:23:35Z", "digest": "sha1:KLXJWIYZM2HMWSLFSYZAHWD5PK52PRLS", "length": 8239, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार, \"या' शहराला मिळाली शववाहिका", "raw_content": "\nशववाहिका अभावी मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोविड-19 निधीतंर्गत नवी शववाहिका आज दाखल झाली.\nमृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार, \"या' शहराला मिळाली शववाहिका\nगडहिंग्लज : शववाहिका अभावी मृतदेहांची होणारी हेळसांड आता थांबणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून कोविड-19 निधीतंर्गत नवी शववाहिका आज दाखल झाली. ही शववाहिका राष्ट्रवादीचे संघटक उदयराव जोशी यांच्या हस्ते नगराध्यक्षा स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आली. नव्या शववाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.\nकोरोना महामारीतील मृतांवर अंत्यसंस्काराची जबाबदारी पालिकेवर आहे. पालिकेकडे जुनी शववाहिका आहे. परंतु, ती नादुरूस्त होत असते. तरीसुद्धा याच वाहनावर आतापर्यंत काम चालविण्यात आले. मध्यंतरी डंपरमधून काही मृतदेहांना स्मशानभूमीपर्यंत नेण्याची वेळ आली. दरम्यान, नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी मुश्रीफ यांच्याकडे नव्या शववाहिकेची मागणी केली होती. आढावा बैठकीतूनच मंत्री मुश्रीफ यांनी नियोजन मंडळाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून आमदार फंडातून तत्काळ पालिकेला शववाहिका देण्याची सूचना केली होती. शववाहिकेचे काम पूर्ण होवून आज प्रत्यक्ष ती सेवेत दाखल झाली आह��. यामुळे मृतदेहाची होणारी हेळसांड थांबण्यास मदत होणार आहे.\nआज प्रत्यक्ष ही शववाहिका पालिकेला सुपूर्द केली. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम व नगराध्यक्षा कोरी यांच्या हस्ते वाहनाचे पूजन झाले. या वेळी उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, सुरेश कोळकी, हारूण सय्यद, उदय परीट, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, लक्ष्मी घुगरे, सुनिता पाटील, रेश्‍मा कांबळे, शर्मिली पोतदार, तुषार यमगेकर, संतोष कांबळे, अमर मांगले, शारदा आजरी, उज्ज्वला कुंभार, राजू जमादार, अनिल गुरव, महेश देवगोंडा, महेश शिंदे, अवधूत रोटे, आकाश वाली, चंदू मेवेकर आदी उपस्थित होते.\nपालिकेकडे एक जुनी शववाहिका आहे. ती कोविड मृतांसाठी वापरली जाते. परंतु ती अपूरी पडत असल्याने मंत्री मुश्रीफ यांच्याकडे नव्या शववाहिकेची मागणी केली होती. मुश्रीफ यांनी तत्काळ मागणी पूर्ण करून सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिका आणि शहरवासियांतर्फे त्यांचे आभार.\n- स्वाती कोरी, नगराध्यक्षा\nसंपादन - सचिन चराटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/shefali-vaidya-writes-about-vriddhagiriswarar-temple-pjp78", "date_download": "2021-07-25T20:22:39Z", "digest": "sha1:NYIVVTO4I6NYAKWGNL4FBZGWXFMP4OG2", "length": 17497, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वृद्धाचलेश्वर : प्राचीन पर्वताचं मंदिर", "raw_content": "\nवृद्धाचलेश्वर : प्राचीन पर्वताचं मंदिर\nगेल्या आठवड्यात सेंबियन महादेवी या दहाव्या-अकराव्या शतकात होऊन गेलेल्या थोर मंदिरनिर्मात्या चोळ/चोल राणीनं तिच्या पतीच्या स्मरणार्थ बांधलेलं कोनेरीराजपुरमचं उमा-महेश्वराचं मंदिर बघितलं. आज ओळख करून घेणार आहोत ती तिनंच बांधलेल्या अजून एका अतिभव्य मंदिराची, तामिळनाडूच्या कड्डलूर तालुक्यातल्या वृद्धाचलम येथील श्रीवृद्धगिरीश्वर किंवा विरुधाचलेश्वर मंदिराची.\nविरुधाचलम किंवा वृद्धगिरी म्हणजे प्राचीन पर्वत. शुद्ध तामिळमध्ये या क्षेत्राला ‘तेवारम’ या शैव काव्यग्रंथात ‘मुधु कुंड्रम’ असं संबोधलं जातं. या मंदिराच्या स्थळपुराणामागची आख्यायिका अशी आहे की, ब्रह्मदेवानं पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण करण्यापूर्वीच श्रीशंकर पर्वतरूपात या ठिकाणी प्रकट झाले होते, म्हणूनच वृद्धाचलम इथल्या मंदिराजवळच्या पर्वताचीही साक्षात शिव समजूनच पूजा केली जाते.\nतिरुवन्नामलईच्या अरुणाचलेश्वर पर्वताची जशी गिरिवलयम या नावानं प्रदक्षिणा केली जाते, त��ीच याही पर्वताची परिक्रमा केली जाते. हे ठिकाण प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. शैव संतकवी म्हणजेच नायनमार श्रीअप्पर, ज्ञानसम्बंधर आणि सुंदरार या तिघांनीही या मंदिराची प्रशस्ती करणारी काव्ये रचली आहेत. त्या काळी हे ठिकाण तामिळ भाषेत ‘पझामलाई’ म्हणजे प्राचीन पर्वत म्हणूनच ओळखलं जात असे. पुढं चोळकाळात पझामलाईचे संस्कृत नाव वृद्धाचलम जास्त प्रचलित झालं.\nसध्या अस्तित्वात असलेलं मंदिर हे मुळात सेंबियन महादेवीनं दहाव्या शतकात बांधून घेतलेलं आहे. पुढं चोळ राजवंशातल्या तिच्या वंशजांनी, मदुराईचे पांड्य आणि नायक यांनी आणि विजयनगरच्या रायांनी या मंदिराचा वेळोवेळी विस्तार केला व त्याला सढळ हस्ते दानेही दिली. आज जे मंदिर उभं आहे त्यातल्या सर्वात आतील प्राकारातल्या वास्तू म्हणजे गर्भगृह, अंतराळ आणि अर्धमंडप या सेंबियन महादेवीच्या काळातल्या आहेत. त्यानंतरचे सर्व प्राकार आणि मंडप नंतरच्या राजांनी घडवलेले आहेत. सेंबियन महादेवीनं तिच्या आधी अस्तित्वात असलेलं विटांचं छोटं मंदिर पाडून चोळशैलीत हे मंदिर पुन्हा बांधलं. त्या वेळचे तिने कोरलेले शिलालेख तिच्या शिवभक्तीची आणि कलासक्ततेची साक्ष देतात; पण त्याआधीच्या मंदिरात असलेले शिलालेख, जे काळाच्या ओघात पुसट झाले होते, ते जसेच्या तसे नवीन पाषाणात नकलून या मंदिराच्या भिंतीवर कोरण्याची तिनं दक्षता घेतली. ही इतिहाससंशोधकांना तिनं दिलेली मोठी देणगीच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.\nया मंदिरात पाच या क्रमांकाचं विशेष महत्त्व आहे. पाच वेगवेगळ्या गाभाऱ्यांत पाच देवतांच्या मूर्ती आहेत...शिव, पार्वती, त्यांची दोन मुलं श्रीगणेश व कार्तिकेय म्हणजे मुरुगन, आणि शिवभक्त चंडिकेश्वर . विरुधगिरेश्वर, पाझमलाई नाथार, वृद्धाचलेश्वर, मुधु कुंड्रेश्वर आणि वृद्धगिरी या पाच वेगवेगळ्या नावांनी इथल्या शिवलिंगाची उपासना केली जाते. मंदिरात पाच वेगवेगळ्या गणेशमूर्ती आहेत - आझाठू विनायक, मत्तरू उरैथा विनायक, मुप्पील्लार, दशभुजा गणपती आणि वल्लभ गणपती या नावांनी त्या ओळखल्या जातात. मंदिराला बाहेरच्या प्राकारभिंतीला पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारी दिशांमध्ये असलेली चार गोपुरे आणि आतील प्राकारातले सेंबियन महादेवीच्या पतीच्या नावानं बांधलेलं गंडरादित्य गोपुरम हे मिळून पाच गोपुरे आहेत.\nवृद्धाचलम मंदिराला एकात एक असे विस्तीर्ण असे पाच प्राकार आहेत. येथे पाच ‘कोडीमारम’ म्हणजे ध्वजस्तंभ आहेत व प्रत्येक ध्वजस्तंभाबरोबर एक नंदी आहे. त्या पाच नंदींची नावे अशी आहेत इंद्र नंदी, वेद नंदी, आत्म नंदी, मालविदाई नंदी आणि धर्म नंदी. मंदिराला पाच वेगवेगळे आतले मंडप आहेत. त्याशिवाय २० स्तंभ मंडप, दीपाराधन मंडप, १०० स्तंभ कल्याणमंडप विपचिठू आणि चित्रमंडप या नावाचे पाच बाहेरचे मंडप आहेत. इथल्या देवांची पूजा दिवसातून पाच वेळा केली जाते. मंदिरात देवांसाठी पाच वेगवेगळे रथ आहेत. या क्षेत्राला तिरुमधुकुंड्रम, वृद्धकाशी, विरुधाचलम, नेरकुप्पाई आणि मुधुगिरी अशी पाच वेगवेगळी नावं आहेत.\nमंदिराच्या प्रमुख पूर्व गोपुराखाली जो प्रचंड दरवाजा आहे त्यावर शिव-पार्वतीच्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत. गाभाऱ्याबाहेरचा मंडप एका रथाच्या आकारात कोरलेला आहे. त्याला खाली चाकं दाखवली आहेत व हत्ती-घोड्यांच्या आकृती तो रथ ओढताना दाखवल्या आहेत. इथल्या शिवांच्या उत्सवमूर्तीचा जो रथ आहे तो ओढायच्या साखळ्या, अठराव्या शतकात दक्षिण आर्कोट जिल्ह्याचे तत्कालीन ब्रिटिश जिल्हाधिकारी चार्ल्स हायड यांनी, मंदिराच्या शक्तीचा प्रत्यय येऊन दान केलेल्या आहेत.\nनायनमार संतकवींनी इथं वास्तव्य करून या मंदिरातल्या शिवलिंगाच्या स्तुतिपर काव्ये रचलेली असल्यामुळे या मंदिराला ‘पाडल पेट्र स्थळम’ असंही म्हटलं जातं. इथल्या पार्वतीदेवीची उपासना वृद्धांबिका या नावानं केली जाते. भाविकांचा असा विश्वास आहे की, पुण्यवान माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या घाबरलेल्या आत्म्याला इथली देवी आपल्या मांडीवर बसवून पदरानं वारा घालते आणि साक्षात शिव त्याच्या कानात पंचाक्षरी मंत्र सांगतात किती हृद्य कल्पना आहे ना ही किती हृद्य कल्पना आहे ना ही हे मंदिर शैवागम शास्त्रानुसार निर्माण केलेलं असून इथल्या गर्भगृहाच्या देवकोष्ठावर शिवांच्या विविध अवस्थितीतल्या अप्रतिम मूर्ती कोरलेल्या आहेत.\nहजार वर्षांहूनही अधिक प्राचीन अशा या मूर्ती म्हणजे भारताचा अनमोल असा सांस्कृतिक ठेवा आहे; पण दुर्दैवानं आपल्याला आपल्याच वारशाची किंमत नाही म्हणूनच अशा मूर्ती भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं आणि लोभी स्थानिक लोकांच्या पुढाकारानं हातोहात चोरल्या जातात आणि परदेशात को��्यवधी डॉलर्सना विकल्या जातात. वृद्धाचलमच्या या मंदिरात अर्धनारीश्वराची अत्यंत सुरेख मूर्ती १९७० पर्यंत होती. सध्या ती ऑस्ट्रेलियातल्या एका संग्रहालयात आहे. कुख्यात मूर्तिचोर सुभाष कपूर या न्यूयॉर्कस्थित दलालानं ती कोट्यवधी रुपयांना विकली. हल्लीच सिंगापूरमधल्या एका भारतीय ग्रुपनं ही चोरी पुराव्यासह उघडकीला आणली. दुर्दैवाची गोष्ट ही की, वृद्धाचलम मंदिराचं जे तामिळनाडू सरकारतर्फे नेमलेलं विश्वस्त मंडळ आहे, त्याच्या इतकी वर्षं हे गावीही नव्हतं की मंदिरातली मूळ मूर्ती चोरून त्याजागी त्या मूर्तीची प्रतिकृती बसवलेली आहे. सध्या सुभाष कपूर अटकेत आहे; पण त्यानं भारतातून चोरून पळवलेल्या शेकडो प्राचीन मूर्ती मात्र अजून विदेशी संग्रहालयांमध्ये काचेच्या कपाटात बंद आहेत.\nवृद्धाचलमचं हे मंदिर चेन्नईपासून २००, पुड्डुचेरीपासून ६० आणि चिदंबरमपासून ३५ किलोमीटर दूर आहे. इथं रेल्वेचं स्थानकही आहे.\n(सदराच्या लेखिका मंदिरस्थापत्यशैलीच्या अभ्यासक आहेत.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/tag/vaccination/", "date_download": "2021-07-25T19:28:20Z", "digest": "sha1:UWNCPLN4E3YFVQVU3O3SLMOCMZOYC2NK", "length": 35804, "nlines": 175, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा | मुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nमुंबईत शुक्रवारी लसीकरण बंद | शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसींचा तुटवडा\nलसीकरण म���हीम सुरू असून सतत लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद ठेवावे लागत आहेत. तसेच कमी लसीकरण केंद्रांवर लस द्यावी लागत आहे. गुरूवारीही लसीचा तुटवडा असल्याने काही केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. आज (शुक्रवार) लसीचा तुटवडा असल्याने पालिका आणि सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद राहील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.\nराज्यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी घरोघरी जाऊन केले जाणार लसीकरण | पुण्यातून सुरुवात\nराज्यात लसीकरणासाठी मोठ्या संख्येत लोक घराबाहेर पडत आहेत. यामुळे संक्रमणाचा धोका वाढला आहे. हे पाहता राज्य सरकारने आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात पुण्यातून केली जात आहे. ही माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी लसी या केंद्र सरकारकडून दिल्या जाणार आहेत.\nVIDEO | इंजेक्शनमध्ये लस न भरताच सुईने हवा भरत आहेत कर्मचारी | जेडीयू-भाजप सरकारचा भोंगळ कारभार\nदेशात लसीकरणावून आधीच सामान्य लोकं फेऱ्या मारून कंटाळलेले असताना दुसरीकडे अत्यंत बेजवाबदारपणाचे प्रकार समोरयेत आहेत . विशष म्हणजे लसींचा तुटवडा आणि पूर्ण झालेलं लसीकरण आकड्यातील विक्रम दाखविण्यासाठी असे धक्कादायक प्रकार केले जातं असावेत अशी देखील अनेकांनी शंका उपस्थित केली आहे. तसाच एक प्रकार जेडीयू-भाजपाची सत्ता असलेल्या बिहारमध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nखरंच की चिकटा-चिकाटीचा ट्रेंड | नाशिकनंतर परभणीतही लस घेतलेल्या व्यक्तीच्या अंगाला चिकटले नाणे\nनाशिक येथील 71 वर्षीय व्यक्तीच्या शरीराला कोरोनाची लस घेतल्यानंतर धातूचे नाणे आणि स्टेनलेसस्टीलच्या वस्तू चिटकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज परभणीत झाल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणचे 41 वर्षीय गजानन पाटेकर यांना देखील हाच अनुभव आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे शरीर धातूची नाणी आणि काही स्टीलच्या वस्तू आकर्षून घेत आहेत. मात्र याचा त्यांना कुठलाही त्रास होत नसल्याचे ते सांगत आहे. यामागील विज्ञान काय आहे हे नेमके सांगणे कठीण असले तरी लसीकरणानंतर हा प्रकार झाल्याचा दावा गजानन पाटेकर करत आहेत.\nत्या २५ टक्क्यांमध्ये गरिबांचा विचारच नाही | खासगी रुग्णालयांत लस पूर्वीप्रमाणेच महाग | काय आहेत दर\n१८ ते ४४ वय��गटातील लोकांसाठी केंद्र सरकारने लस खरेदी सुरू केली आहे. शिवाय, कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी केंद्र सरकार प्रतिडोस १५० रुपये दराने खरेदी करेल. हेच दर राज्यांसाठी कोविशील्ड प्रतिडोस ३०० आणि कोव्हॅक्सिन ४०० रुपये असे होते. केंद्राने राज्यांच्या वाट्याची २५ टक्के खरेदी स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही खरेदी राज्यांनीच करावयाची होती.\nखासगी रुग्णालयात लस | मोदींच्या घोषणेतील दर १५० रुपये | प्रत्यक्ष दर ७८०, १४१० आणि ११४५ रुपये\nकेंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी लसींचे दर निश्चित केले आहेत. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी हे आदेश काढले. त्यानुसार सिरमची कोविशील्ड लस प्रतिडोस जास्तीत जास्त ७८० रुपयांना, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन १,४१० रुपयांना तर रशियाची स्पुटनिक-व्ही लस १,१४५ रुपयांपेक्षा अधिक दराने दिली जाणार नाही.\nकेंद्राने 18 ते 44 वयोगटाच्या लसीचा खर्च राज्यांवर टाकणे तर्कहीन | सुप्रीम कोर्टाने फटकारले\nकोरोनावरील औषधे, लस व व्यवस्थापनाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने स्वत:हून दखल घेतली होती. त्याचा लेखी आदेश बुधवारी जारी झाला. त्यात कोर्टाने केंद्र सरकारकडून लसीकरणाचा संपूर्ण हिशेब मागवला आहे. लसीकरण धाेरण व लस खरेदीबाबतच्या निर्णयांची माहिती, त्याची फाइल नोटिंग व दस्तऐवज सोपवण्याचा आदेश कोर्टाने दिला. उरलेल्या लोकांच्या लसीकरणाची काय योजना आहे, असा प्रश्नही कोर्टाने केला.\nखाजगी इस्पितळांसोबत टायअप करून भाजप खासदारकडून कोरोना लसीचा धंदा | प्रति डोस ९०० रुपये\nदेशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवीन कोरोना संक्रमितांचा आकडा कमी होत आहे. सोमवारी देशभरात 1 लाख 95 हजार 685 नवीन कोरोना संक्रमितांची नोंद झाली. हा आकडा मागील 42 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 13 एप्रिलला 1 लाख 85 हजार 306 रुग्ण आढळले होते. देशातील मृतांचा आकडा सरकार आणि देशातील लोकांसाठी चिंतेची बाब बनला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लसीकरण हाच मोठं उपाय ठरला आहे.\nचिंतेत भर | 9 राज्यांच्या लस खरेदीसाठी जागतिक निविदा, पण जानेवारीपर्यंत पुरवठा अशक्य - लस कंपन्या\nभारतात रुग्णसंख्या सातत्याने घटत असतानाही लसटंचाईमुळे कोरोनाविरुद्धचा लढा कमकुवत होत आहे. दिल्लीसह अनेक राज्यांत लस नसल्यामुळे मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रे बंद पडली आहेत. केंद्र सरकारने १९ एप्रिलला राज्यांना थेट कंपन्यांकडून लस खरेदीची मुभा दिली, मात्र त्यातही एक महिना वाया गेला. यूपी, पंजाब, दिल्लीसह ९ राज्यांनी जगभरातील लस निर्मात्यांकडून २८.७ कोटी डोस खरेदीच्या जागतिक निविदा काढल्या, मात्र एकही कंपनी यंदा लस पुरवठा करण्याच्या स्थितीत नाही.\nमुंबईत 24-26 मे थेट वॉक-इन व्दारे लसीकरण तर 27-29 मे दरम्यान ऑनलाईन नोंदणीव्दारे\nकोविड- 19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत मुंबईकरांचे लसीकरण पूर्ववत सुरळीत होण्यासाठी तसेच लसीकरण केंद्रावरील मनुष्यबळ, लसीच्या मात्रा याचा पुरेपूर व सुयोग्य वापर होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने एक आगळावेगळा पॅटर्न सुरू केला आहे. यानुसार 24 ते 26 मे म्हणजे सोमवार ते बुधवार असे 3 दिवस लसीकरण हे थेट येणाऱ्या (वॉक इन) नागरिकांसाठीच असणार आहे. लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये 20 टक्के पहिल्या डोससाठी तर 80 टक्के लसी ह्या दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.\nआपल्याला मृत्यूच्या 8-12 आठवड्यांनंतर लसचा दुसरा डोस मिळू शकेल का\nकोरोनाचा देशात शिरकाव होऊन आता वर्ष लोटलं आहे. पहिल्या लाटेनंतर देशात दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. यात दिलासा देणारी बाब होती ती म्हणजे करोनावरील लस. करोनावरील लशींच्या आपतकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आता सगळ्याचं लशीकरण होईल आणि करोना संपेल, अशीच जवळपास सगळ्याचा समज होता. मात्र, हे सगळं अंदाज चुकले. एकीकडे देशात करोनाचे नवनवे म्युटंट आढळून येत असताना लसीकरणाच्या कार्यक्रमाला खिळ बसली आहे.\nमहाराष्ट्राने लसीकरणाचा २ कोटींचा टप्पा ओलांडला, लसीकरणात देशात अव्वल\nमागील 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 63 हजार 533 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आदल्या दिवसाच्या तुलनेत 18 हजारांनी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र कोरोनाबळींचा आकडा वाढला असून तब्बल 4 हजार 329 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.\nBMC Updates | मुंबईत पुढील २ दिवस कोरोना लसीकरण केंद्र बंद | ट्विट करून माहिती\nमहाराष्ट्रात एकाबाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवस मुंबईतील सर्व कोरोना लसीकरण केंद���र बंद ठेवली जाणार आहे. मुंबई महापालिकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.\n91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये\nरशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.\nअजब सरकार | परदेशातून येणारी व्हॅक्सिन GST मुक्त, तर राज्य सरकारच्या व्हॅक्सिन ऑर्डरवर करोडोचा टॅक्स\nदेशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली. दरम्यान, अनेक राज्यांनी लसीकरणावर भर दिला असला तरी त्यांना लस पुरवठा होताना दिसत नाही.\nदेशात मृत्यूचं तांडव | दबाव वाढला, ब्रिटनला पाठवायचे कोवीशील्डचे 50 लाख डोस भारतातच दिले जाणार\nदेशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत.\nमहाराष्ट्र लसीकरण | लसीचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये देशात पहिला क्रमांक\nकोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत.\nदेशात 2-3 महिने लसींचा तुटवडा जाणवेल | मार्चमध्ये रुग्णसंख्या वाढल्यानंतर केंद्राने ११ कोटी डोसची ऑर्डर दिली - अदर पुनावाला\nभारतामध्ये कोरोनाचा विळखा हा दिवसेंदिवस घट्ट होत असताना द��सत आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये सलग तीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण समोर येत आहेत. रविवारी पुन्हा एकदा 3 लाख 50 हजार 598 नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 3,071 रुग्णांनी जीव गमावला आहे. आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 882 राहिली. तर एकूण संक्रमितांचा आकडा आता दोन कोटींच्या जवळपास पोहोचला आहे. आज ही संख्या 1.99 कोटींच्या पार पोहोचली आहे.\nअनेक नगारिक कोविन अ‍ॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर\nभारतामध्ये आजपासून तिसर्‍या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्‍यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.\nलसीचा तुटवडा, पण 18 ते ४४ वयोगटातील लसीकरणाला सुरुवात | मुंबईत 'या' ठिकाणी मिळणार लस\nदेशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस भयंकर होत असताना दिसत आहे. शुक्रवारी येथे विक्रमी 4 लाख 1 हजार 911 नवीन संक्रमित आढळले. हे जगातील कोणत्याही देशामधून एका दिवसात मिळालेल्या संक्रमितांचा सर्वात मोठा आकडा आहे. एवढेच नाही तर हा आकडा सर्वात जास्त संक्रमित अमेरिकेमध्ये मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा सात पटींनी जास्त आहे. येथे शुक्रवारी 58,700 केस समोर आल्या. संपूर्ण जगात 8.66 लाख नवीन रुग्णांची ओळख झाली आहे. यामधून जवळपास अर्धे (46%) भारतातच आढळले आहेत.\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/such-time-has-come-city-tensions-cemetery-funerals-will-take-place-three-other", "date_download": "2021-07-25T18:35:16Z", "digest": "sha1:HMPNKTXMUYG6XRJTQQHRQHTREWH6T3J6", "length": 16720, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नगरमध्ये अशी आली वेळ ! स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार - Such a time has come in the city! Tensions at the cemetery, funerals will take place in three other places | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमध्ये अशी आली वेळ स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार\nनगरमध्ये अशी आली वेळ स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार\nनगरमध्ये अशी आली वेळ स्मशानभूमीवर ताण, इतर तीन ठिकाणी होणार अंत्यसंस्कार\nशुक्रवार, 16 एप्रिल 2021\nशहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांवर रोज मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी अनेक वेळा नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.\nनगर : नगर शहर मुख्यालय असल्यामुळे जिल्ह्यासह बीड येथील अत्यवस्थ कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी येथे येत आहेत. या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर नगर शहरातील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. तेथे जागा अपुरी पडत असल्याने केडगाव, रेल्वेस्थानक परिसर, नागापूर येथील अमरधाममध्येही अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.\nनगर शहरातील नालेगाव अमरधामची पाहणी महापौर वाकळे यांनी काल केली. त्यावेळी ते बोलत होते. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, महापालिकेचे सभागृह नेते रवींद्र बारस्कर, अजय चितळे, बाळासाहेब जगताप, ऋग्वेद गंधे, अमरधाम येथील व्यवस्थापक स्वप्नील कुऱ्हे आदी उपस्थित होते.\nवाकळे म्हणाले, \"शहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांवर रोज मोठ्या प्रमाणात अंत्यविधी करण्यात येत आहेत. अंत्यविधीसाठी अनेक वेळा नातेवाइकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णवाहिकांच्या लागलेल्या रांगांची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nया पार्श्‍वभूमीवर नालेगाव अमरधाम स्मशानभूमीची पाहणी करून, अंत्यविधी करण्यासाठी नेमणूक केलेल्या संस्थेच्या संचालकांशी त्यांनी चर्चा केली. मृतांमध्ये वयोवृद्धांची संख्या मोठी आहे. याचबरोबर नगरसह अन्य जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांचाही मृतांत समावेश आहे. मात्र, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे.\nशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून, कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. विनाकारण शहरामध्ये फिरून निष्पाप नागरिकांचा जीव धोक्‍यात घालू नये, असे महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंकटात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री\nमुंबई : महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. चिपळूणला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू\nमुंबई : अतिवृष्टीमुळे rainआलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\n`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न\nनगर : शिवसनेचा महापाौर झाल्यानंतर नगरमध्ये या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कात टाकली आहे. शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nराणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील\nनगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\n\"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार\nजामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपुराने घेतला ११ कोरोना रुग्णांचा बळी; रुग्णालयात पाणी घुसून व्हेंटिलेटर पडले बंद\nचिपळूण : महापुराचे पाणी हॉस्पिटलमध्ये शिरून वीजपुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील कोरोनाचे ११ रुग्ण दगावले आहेत. ही घटना चिपळूणमधील अपरांत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n६०० कोटींचा घोटाळा करून भाजपचे 'हेलिकॉप्टर बंधू' फुर्रर्र\nनवी दिल्ली : भाजपच्या (Bjp) व्यापारी संघाचे नेते मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या 'हेलिकॉप्टर बंधूं'वर ६०० कोटी (helicopter...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nकोरोना corona नगर बीड beed केडगाव पूर floods बाबा baba बाळ baby infant स्वप्न व्हिडिओ सोशल मीडिया मात mate\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9039", "date_download": "2021-07-25T19:28:29Z", "digest": "sha1:QD6XOASLDMKBB3CR6EUROP4VL2YU45UC", "length": 7813, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची सूचना | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची सूचना\nशेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची सूचना\nनवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाºया शेतकºयांशी चर्चा करून सन्मान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज केली.\nसरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामसु���्रम्ह्मण्यन यांच्या पीठाने सांगितले, की समितीत भारतीय किसान युनियन, केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील.\nदिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सीमेवर निदर्शने शेतकºयांना तिथून हटवण्याची मागणी करणाºया दोन याचिकांची सुनावणी न्यायालय करत आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारसह हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि पंजाब सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत. याचिकाकर्ते, आंदोलक संघटनांविरुद्ध खटला दाखल करू शकतात, असेही न्यायालने स्पष्ट केले. याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या होणार आहे.\nPrevious articleविवाहसंकेतस्थळावरील नोंदणीसंबंधी सावधतेचा इशारा\nNext articleवर्षा बंगल्याच्या नूतनीकरणासाठी भरमसाठ खर्च झाल्याचे तथ्यहीन\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/no-tax-is-levied-on-lpg-cylinder-by-the-state-government/", "date_download": "2021-07-25T20:04:39Z", "digest": "sha1:53BJ74TQ67NEGSUIC3KZBGGFITQEJCKL", "length": 12481, "nlines": 109, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "सिलेंडर दरवाढीस केंद्र नाही तर राज्य सरकारचा ५५% टॅक्स कारणीभूत असल्याचे दावे फेक! | CheckPost मराठी", "raw_content": "\nसिलेंडर दरवाढीस केंद्र नाही तर राज्य सरकारचा ५५% टॅक्स कारणीभूत असल्याचे दावे फेक\nस्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅसचा म्हणजेच LPG सिलेंडरच्या दरवाढीस केंद्र सरकार नव्हे, तर राज्य सरकार कारणीभूत आहे. आपण केंद्राचा केवळ ५% आणि राज्याचा तब्बल ५५% टॅक्स (tax on lpg cylinder) मोजत आहोत, अशी आकडेवारी दर्शवणारा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय.\nदेशाचा स्वाभिमान कोणाच्या हातात द्यायचा हे आपण सुजान नागरिकांनी ठरवावे...\nलोकनेते देवेंद्र फडणवीस, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, भारत रक्षा मंच, पप्पू के राजनीतिक व्यंग, वी आर अगेन्स्ट सिकुलरीजम, ऑल वर्ड जैन परिवार या अशा फेसबुक ग्रुप्सवर या पोस्ट्स व्हायरल होतायेत.\nबोईसर भाजपचे सरचिटणीस कृपाल जी रावत यांच्या नाव आणि नंबरसह काही स्क्रिनशॉट व्हायरल होताना दिसतायेत.\n‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण साखरे, दत्तू गवाणकर,मितेश टाके आणि राजेंद्र काळे यांनी फेसबुक, ट्विटरसह व्हॉट्सऍपवर देखील अशाप्रकारचे मेसेज फॉरवर्ड होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.\nव्हायरल दाव्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे LPG सिलेंडरवर दर्शवण्यात आलेला राज्य आणि केंद्राचा वेगवेगळा टॅक्स. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार २०१७ सालापासून LPG सिलिंडरवर केवळ GST लागू आहे. GST व्यतिरिक्त राज्याचा इतर कुठलाही वेगळा कर सिलेंडरवर आकारला जात नाही.\nघरगुती वापराच्या LPG सिलेंडरवर आकारण्यात येणाऱ्या ५% GST पैकी २.५% रक्कम केंद्र सरकारला आणि २.५% राज्य सरकारला मिळते.\nव्हायरल दाव्यात रकमेचे विवरण नेमके घरगुती वापराच्या सिलिंडरचे आहे की व्यावसायिक याचा उल्लेख नाही. तरीही आम्ही पडताळणी केली असता असे समजले की व्यावसायिक सिलिंडरवर देखील १८% GST वगळता राज्य सरकारचा इतर कुठला टॅक्स नाही.\nआपण सिलिंडर घेतल्यानंतर बिल मागाल तर त्यामध्ये स्पष्टपणे केंद्र आणि राज्याच्या GST चे किती किती रुपये आकारले जात आहेत ते लक्षात येईल. नमुना दाखल आम्हाला इंटरनेटवर सापडलेल्या मागच्याच महिन्यातील एका बिलाचा फोटो येथे देत आहोत.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत व्हायरल दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. LPG सिलिंडरच्या किंमतीवर विविध राज्यातील राज्य सरकारकडून वेगवेगळा टॅक्स (tax on lpg cylinder) आकारला जात आकारला जात नाही.\nLPG सिलिंडरवर केवळ केंद्र सरकारकडून ५% GST आकारला जातो. याचाच अर्थ असा की केंद्र केवळ ५% आणि राज्य ५५% टॅक्स आकारत असल्याचे सांगत LPG सिलिंडरच्या दरवाढीचे खापर राज्य सरकारवर फोडण्यासाठी केले जाणारे दावे फेक आहेत.\nहेही वाचा: दिलीप कुमार पाकिस्तानी एजंट होते त्यांनी नौदल विधवांच्या संस्थेत भ्रष्टाचार केलेला\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रे��वे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/08/blog-post_15.html", "date_download": "2021-07-25T18:05:51Z", "digest": "sha1:36Q6KYLRHCGUVOSXLVBAU7S4U4EJJEE6", "length": 20495, "nlines": 254, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: पंपपुराण द्वितीय खंड - ६", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nपंपपुराण द्वितीय खंड - ६\nसेंट्रिफ्यूगल पंपामधला इंपेलर स्वतःभोवती गरागरा फिरतांना त्याची वक्राकार पाती त्यातील द्रवाला व्होल्यूट केसिंगच्या परीघाकडे फेकतात आणि तो द्रव इंपेलरच्या भोवती फिरू लागतो. शंखाच्या आकाराच्या त्या व्होल्यूट चेंबरच्या कडेकडेने फिरता फिरता संधी मिळताच तो द्रव पंपाच्या मुखामधून (डिस्चार्ज पोर्टमधून) पंपाबाहेर पडतो. पिस्टन पंपामधील प्लंजर किंवा पिस्टन दंडगोलाकृती सिलिंडरच्या आत मागे पुढे सरकत असतो. ज्या वेळी पिस्टन मागे खेचला जातो तेंव्हा एका पोर्टमधून द्रव सिलिंडरमध्ये शिरतो आणि जेंव्हा पिस्टन पुढे जातो तेंव्हा तो सिलिंडरमध्ये असलेल्या द्रवाला दुस-या पोर्टमधून बाहेर ढकलत नेतो. व्हेन पंपामध्ये या दोन्हीचा थोडा थोडा अंश असतो. या पंपामधली रिंग इंपेलरप्रमाणेच गरगर फिरते, पण त्यावर बसवलेले व्हेन्स एकाद्या पिस्टनप्रमाणे आपल्यासोबत द्रवाला पुढे ढकलत नेतात. त्यासाठी याची रचना वेगळ्या प्रकारे केली जाते.\nव्हेन पंपाच्या केसिंगच्या आत एक रिंग फिरत असते. ही रिंग केसिंगमधली जवळ जवळ सर्व जागा व्यापण्याइतक्या मोठ्या आकाराची असते. त्या दोन्हींच्या मध्ये एक अरुंद अशी मोकळी जागा असते. या पंपाचे केसिंग लंबवर्तुळाकार (इलिप्टिकल) किंवा वर्तुळाकार असते. पण वर्तुळाकार असले तर त्या वर्तुळाचा मध्यबिंदू आणि गोल फिरणा-या रिंगचा मध्यबिंदू वेगळ्या ठिकाणी असतात. त्यामुळे ही पोकळी सर्वत्र समान नसून तिचा आकार बदलत असतो. रिंगमध्ये सूर्याच्या किरणासारखे मध्यापासून बाहेरच्या दिशेने जाणारे खाचे (रेडियल स्लिट्स) केलेले असतात. छोट्या चौकोनी तुकड्यांच्या आकाराचे व्हेन्स या स्लिट्समध्ये सैलसे बसवलेले असतात. यातली प्रत्येक व्हेन तिच्या स्लिटमध्ये सहजपणे मागे पुढे सरकू शकते.\nजेंव्हा ही रिंग गरगर फिरते तेंव्हा सेंट्रिफ्यूगल फोर्समुळे सर्व व्हेन्स बाहेरच्या बाजूला फेकल्या जातात. केसिंगपर्यंत बाहेर जाऊन त्याला टेकल्यानंतर केसिंगला आतल्या बाजूने घासत घासत त्या व्हेन्स फिरत राहतात. वरील चित्र पाहिल्यास उभ्या रेषेत असलेली व्हेन बरीचशी स्लिटच्या आत दिसते आणि तिचा अगदी थोडा भाग बाहेर आलेला आहे, पण आडव्या रेषेमधील व्हेनचा जास्त भाग स्लिटच्या बाहेर आलेला दिसतो. रिंग फिरत असतांना या क्रियेत दोन व्हेनमधील मोकळी जागा आलटून पालटून काही काळ लहान लहान होत जाते आणि काही काळ वाढत जाते हे वरील चित्रावरून दिसेल. सेंट्रिफ्यूगल पंपाचे इनलेट पोर्ट इंपेलरच्या मधोमध असते तसे व्हेन पंपाचे नसते. त्याची इनलेट आणि आउटलेट ही दोन्ही पोर्ट्स त्याच्या परीघावरच असतात. रिंग फिरत असतांन�� ज्या काळात व्हेन्समधील जागा वाढत जाते त्या काळात इनलेट पोर्टमधून द्रव केसिंगमध्ये येतो आणि दुस-या काळात ही जागा लहान लहान होत असतांना आतला द्रव आउटलेट पोर्टमधून बाहेर ढकलला जातो. रिंगला अनेक व्हेन्स जोडलेल्या असल्यामुळे एकापाठोपाठ वेगवेगळ्या व्हेन्समधून ही क्रिया होत राहते आणि द्रवाचा प्रवाह वहात राहतो.\nसेंट्रिफ्यूगल पंपाच्या मानाने व्हेन पंपाच्या केसिंगमधली जागा अतीशय लहान असते. त्यामुळे या प्रकारच्या पंपामधून द्रवाचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर होऊ शकत नाही. पण ढकलला जात असलेल्या थोड्याशा द्रवाला सुध्दा पंपाच्या बाहेर पडण्यात अडथळा आला तर त्याचा दाब वाढत जातो. म्हणूनच या पंपाचा समावेश पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट या प्रकारात होतो. द्रवपदार्थाचा दाब वाढवून त्या दाबाचा उपयोग कार्य करण्यासाठी करायचा असेल तर अशा कामासाठी या पंपाचा उपयोग करतात. उदाहरणार्थ एक्स्केव्हेटर्स, यांत्रिक नांगर, डंपर वगैरे जी मशिनरी हैड्रॉलिक फोर्सवर चालते त्यात व्हेन पंपाचा उपयोग करण्यात येतो.\nया पंपातल्या व्हेन्सचे स्लिट्स आणि केसिंग यांच्याबरोबर सतत घर्षण होत असते. त्यात त्यांची झीज होऊ नये यासाठी त्या अत्यंत कणखर आणि गुळगुळीत बनवल्या जातात. तसेच या पंपातला द्रवपदार्थ सुध्दा वंगणयुक्त असावा लागतो. त्यात साधे पाणी वापरल्यास घर्षणामुळे निर्माण झालेल्या ऊष्णतेमुळे त्याची वाफ होऊन जाईल आणि घर्षण वाढून रिंग फिरवण्यासाठी जास्त शक्ती लागेल, शिवाय पंपाचे निरनिराळे भाग झिजून जातील. या कारणांमुळे व्हेन पंपांचा उपयोग पाण्यासाठी सहसा करत नाहीत. हैड्रॉलिक मशीनरीतील तेलाचा दाब वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या पंपांचा उपयोग करतात.\nया पंपाचे लंबवर्तुळाकार केसिंग तयार करण्यासाठी विशेष प्रकारची यंत्रसामुग्री लागते. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले तर ते परवडते. एक्सेंट्रिक वर्तुळाकार बनवणे त्या मानाने थोडे सोपे असते. पण या प्रकारात व्हेनच्या रिंगवर पडणारे फोर्सेस संतुलित नसतात. तसेच एका बाजूच्या व्हेन्स जास्त बाहेर आलेल्या असल्यामुळे त्याचा बॅलन्स किंचित ढळलेला असतो. या गोष्टींची काळजी घ्यावी लागते.\nव्हेन पंपाचा आणखी एक प्रकार आहे. यातल्या व्हेन रबरासारख्या स्थितीस्थापक व लवचीक पदार्थापासून तयार करतात. या व्हेन्स आप���्या खाचांमध्ये पक्क्या बसवलेल्या असतात. त्या मागे पुढे सरकत नाहीत, तर गरजेनुसार लवत आणि सरळ होत असतात. आत शिरणा-या द्रवाच्या दाबाने झुकून या व्हेन्स त्याला केसिंगमध्ये प्रवेश करू देतात, पण पुढ्यातल्या द्रवाच्या दाबाने ताठ होऊन त्या द्रवाला केसिंगच्या बाहेर ढकलतात.\nपिस्टन पंपातला प्लंजर सिलिंडरला घासत पुढे मागे होत असतो आणि त्याप्रमाणेच व्हेन पंपातल्या व्हेन्स केसिंगला स्पर्श करून फिरत असतो. यात एकादा वाळूचा किंवा कोणत्याही कठीण वस्तूचा कण आला तर तो या यंत्रांच्या फिरण्यात अडथळा आणतो आणि अधिक शक्ती लावून यंत्र फिरवलेच तर त्या कठीण कणामुळे रेघोट्या पडून ते यंत्र निकामी होऊ शकते. या कारणामुळे या दोन्ही प्रकारच्या पंपांमध्ये येणारा द्रव आधीच काळजीपूर्वक गाळून घ्यावा लागतो. अत्यंत सक्षम असे फिल्टर त्यासाठी पंपाच्या इनलेटला जोडलेले असतात. अगदी मायक्रोन म्हणजे एका मिलिमीटरचा एक सहस्रांश भाग एवढा सूक्ष्म कणसुध्दा ज्यातून पलीकडे जाणार नाही इतके चांगले फिल्टर उपलब्ध आहेत. अर्थातच ते बरेच महाग असतात आणि कच-याने भरून फारच लवकर निकामी होऊ शकतात. त्यामुळे ऑइल हैड्रॉलिक सिस्टिममध्ये वापरण्यात येणा-या द्रवपदार्थाचे शुध्दीकरण हाच एक वेगळा विषय असून त्यासाठी खास यंत्रणा करावी लागते.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nपंपपुराण द्वितीय खंड - ९\nपंपपुराण द्वितीय खंड - ८\nपंपपुराण द्वितीय खंड - ७\nपंपपुराण द्वितीय खंड - ६\nकौटुंबिक संमेलन - ७ (अंतिम)\nकौटुंबिक संमेलन - ६\nकौटुंबिक संमेलन - ५\nकौटुंबिक संमेलन - ४\nकौटुंबिक संमेलन - ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5179", "date_download": "2021-07-25T18:51:39Z", "digest": "sha1:4Q6B3Q5JONTQX66JT52BE6TFBLCGQVMK", "length": 8961, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय सीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी\nसीबीएसई विद्यार्थ्यांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी\nनवी दिल्ली : कोरोना लॉकडाऊनमुळे सध्या देशभरातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई [CBSC] इयत्ता 9 ते 12 चा अभ्यासक्रम चालू अर्थात 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी सुमारे 30 टक्के कमी करण्यात येणार असून महत्त्वाचा भागच अभ्यासक्रमात असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे.\nकोरोना व्हायरस संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढत असताना आॅनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करता यावा तसेच विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी महत्वाचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. नॅशनल काउंसिल आॅफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे.\nरमेश पोखरियाल यांनी ट्विटरवर सांगितले की, सीबीएसईला आम्ही याआधीच अभ्यासक्रम तयार करताना यामध्ये विद्यार्थ्यांचा ताण वाढणार नाही यासाठी अभ्यासक्रम कमी करावा अशा सूचना केली होती. यासाठी शिक्षणतज्ज्ञांना अभ्यासक्रम कमी करण्यासाठी काही सूचना, मार्गदर्शन मागितले होते. यामध्ये दीड हजारांपेक्षा जास्त सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे विषयांतील मुख्य गाभा (कन्सेप्ट) न वगळता अभ्यासक्रम तर्कसंगत तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nPrevious articleधान खरेदी केंद्रातील ग्रेडरविरुद्ध एसीबी कारवाई\nNext articleज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांचे निधन\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/9337", "date_download": "2021-07-25T19:23:16Z", "digest": "sha1:2KZIZE5WWJHAR4VNLHCICO6V6JWX7NQ5", "length": 17033, "nlines": 136, "source_domain": "abhivrutta.com", "title": "केंद्रीय समितीतर्फे संकटातून सावरलेल्या बळीराजाचे कौतुक | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर केंद्रीय समितीतर्फे संकटातून सावरलेल्या बळीराजाचे कौतुक\nकेंद्रीय समितीतर्फे संकटातून सावरलेल्या बळीराजाचे कौतुक\nसमिती सदस्यांनी विभागात आलेल्या महापूर आकस्मिक गंभीर घटना असल्याचे मान्य केले. या काळामध्ये पायाभूत सुविधांची नुकसान झाल्याचे पाहणीत पुढे आल्याचे सांगितले. क्षतीग्रस्त पुलांचे वाहतूक व्यवस्थेतील महत्त्व आणि त्यामाध्यमातून प्रभावित होणाºया वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व, रस्त्यांचे नुकसान सांगताना टप्प्याटप्प्याचे विश्लेषण, कृषी संदर्भातील अहवालामध्ये शेतकºयांच्या आवश्यक मदतीबाबतचे घटक निहाय विश्लेषण, तसेच रस्ते, पाटबंधारे, पशुधनासंदर्भात मागणी करताना केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे सर्व अहवाल तयार करून देण्याचेही समितीने सांगितले.\nनागपूर : केंद्रीय समितीने नागपूर विभागातील आपत्तीदरम्यान अधिकाºयांनी पंचनामे करताना ठेवलेला मानवी दृष्टिकोन, कोरोना काळात विपरित परिस्थितीत तातडीने पोहोचलेली मदत आणि ज्या भागात नुकसान झाले त्या भागातील शेतकºयांनी खरीप हंगाम पूर्णत: हातचा गेला असताना रब्बीमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलेले पीक याबद्दल कौतुक केले.\nम���गील 30, 31 आॅगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी आलेल्या महापूराने पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड नुकसान केले होते. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात हे पथक तीन दिवस पाहणी करून गेले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून झालेली प्राथमिक मदत, पंचनामे,आर्थिक मदत लोकांपर्यंत पोहोचल्याची खातरजमा करणे व राज्य शासनाला पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असणारी अतिरिक्त मदत मंजूर करणे यासाठी केंद्र शासनाला आर्थिक शिफारसी करण्याकरीता आंतरविभागीय वरिष्ठ अधिकाºयांचे पथक पुन्हा दुसºयांदा पाहणीसाठी आले होते. २४ ते २६ डिसेंबर काळात विभागात प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शनिवारी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केंद्राकडून हव्या असलेल्या मदतीच्या आर्थिक आराखड्यावर या पथकाशी चर्चा केली.\nआजच्या बैठकीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे वरिष्ठ अधिकारी रमेश कुमार गंटा यांच्या नेतृत्वात केंद्रीय वित्त विभागाचे व्यय संचालक आर. बी. कौल, केंद्रीय नियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे नागपूर येथील संचालक आर.पी.सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ जी. मो. शेख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता ब.श.स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.डी.सरदेशमुख, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक रवींद्र भोसले, महावितरणचे अधीक्षक अभियंता अमीत परांजपे, अधीक्षक अभियंता नारायण आंमझरे ,पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक डॉ. कुंभारे,जीवन प्राधिकरण संतोष गव्हाणकर, उपायुक्त मिलिंद साळवे उपस्थित होते.\nविभागात आॅगस्टमध्ये आलेला पूर गेल्या 100 वर्षात उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती. हानी अपरिमित आहे. मात्र, केंद्राकडे पायाभूत सुविधा, कृषी, पशुधनाच्या नुकसानाची आकडेवारी सादर करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधीच्या निकषाप्रमाणे मागणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्राकडे अंतिम आराखडे पाठविताना रस्ते, पाटबंधारे व पशुधनाच्या नुकसानीची मुद्देसूद, संद��्भ व आराखड्यासह आकडेवारी सादर करा, अशी सूचना पथकाने केली.\nविभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी यावेळी विविध विभागाकडून आलेले मदतीच्या मागणीचे आकडेवारीचे सादरीकरण केले. यामध्ये पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे विभाग, ग्रामीण भागातील इमारती, समाज भवन, स्मशानभूमीतील सुविधा, सार्वजनिक स्वच्छतागृह, रस्ते, पूल, जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रस्ते, विद्युत विभाग व आरोग्य विभागातील झालेल्या नुकसानाची माहिती दिली.\nविभागात पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत विभागात १५ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार १७९.२९ कोटी रुपयांची मदत मंजूर केली. पुरामध्ये झालेली जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये पाचही जिल्ह्यात तातडीने निधी वाटप झाले असल्याचे त्यांनी सांगितले.\nतथापि, पुराचा तडाखा बसलेल्या भागांमधील पाणीपुरवठा योजना, पाटबंधारे योजनेतील पायाभूत सुविधा उभारणे, रस्ते, पूल, वीज पुरवठा व आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन मदत निधी निकषाप्रमाणे अंदाजे ही रक्कम १९१.६१ कोटी होते. मात्र विभागात करण्यात आले पंचनामे आणि प्रत्यक्ष केलेली पाहणी, यानुसार पायाभूत सुविधा, कृषी, घरांचे नुकसान, पशुधनाचे नुकसान, रस्त्यांचे नुकसान हे अपरिमित हानीत मोडणारे आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ६३२.२६ कोटीची अतिरिक्त मदत करावी, यासाठी निकषाप्रमाणे १९१.६१ व अतिरिक्त मागणीनुसार ६३२.२६ कोटी असे एकूण ८१४.८८ कोटी रुपये मिळावेत, अशी शिफारस समितीपुढे करण्यात आली.\nPrevious articleरोगनिदानशास्त्रावर संशोधन गरजेचे : केदार\nNext articleडॉ.पंजाबराव देशमुख यांना मंत्री डॉ. राऊत, केदार यांचे अभिवादन\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्व��ंचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rahul-gandhi-targeted-prime-minister-modi-said-the-country-cannot-fight-corona-with-the-help-of-nonsense-128541971.html", "date_download": "2021-07-25T19:21:44Z", "digest": "sha1:MJXOA6JUBYI3VQVKM6MJR7F6IVD6S4DP", "length": 8540, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rahul Gandhi Targeted Prime Minister Modi, Said The Country Cannot Fight Corona With The Help Of Nonsense | राहुल गांधी म्हणाले - कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण आणि हेतू आवश्यक, सुरजेवाला म्हणाले- 'हे सरकार हानिकारक आहे' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी सरकारच्या 7 वर्षांवर काँग्रेसचा हल्ला:राहुल गांधी म्हणाले - कोरोनाशी लढण्यासाठी योग्य धोरण आणि हेतू आवश्यक, सुरजेवाला म्हणाले- 'हे सरकार हानिकारक आहे'\nपाक मीडियाकडून भारतीय व्हेरिएंट म्हटल्यावर पात्रा यांनी साधला निशाणा\nरविवारी मोदी सरकारची 7 वर्षे पूर्ण झाल्यावर कॉंग्रेसने केंद्रावर निशाणा साधला आहे. पहिले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमावर निशाणा साधला आणि त्यानंतर कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकार देशासाठी हानिकारक असल्याचे म्हटले. राहुल यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'कोरोनाशी लढा देण्यासाठी महिन्यातून एकदा निरर्थक बोलण्यापेक्षा, योग्य हेतू, धोरण आणि दृढनिश्चय आवश्यक आहे.\nकेंद्र सरकारला घेराव घालत रणदीप सुरजेवाला म्हणाले की, 'मोदी सरकार देशासाठी हानिकारक आहे. सरकारचे 7 वर्षे गुन्हेगारी समान आहेत. 2014 मध्ये काँग्रेसने मोदी सरकारला 8.1% जीडीपी दर ठेव्यात दिले होते, मात्र सरकारने आपल्या मिस मॅनेजमेंटने कोरोना महामारीपूर्वीच 2019-20 मध्येच हे दर 4.2% वर पोहोचवले. देशाच्या आर्थिक मंदीसाठी केवळ मोदी सरकार जबाबदारी आहे.\nसरकारच्या 7 वर्षांवर काँग्रेसचे 7 प्रश्न\nसरकारच्या 20 लाख टोकींच्या पॅकेजचा कोणाला लाभ मिळाला आहे\nदेशात 'बँक क्रेडिट ग्रोथ' 59 वर्षांत सर्वात खालच्या पातळीवर का आहे\nबेरोजगारीने 45 वर्षांचा विक्रम का मोडला आहे\n12.20 कोटी लोक बेरोजगार होण्यास जबाबदार कोण आहे\nकंबरडे मोडणाऱ्या महागाईमुळे देशात हाहाकार का माजला आहे\nपेट्रोल 100 रु. आणि तेल 200 रुपये लीटर क�� झाले\nसरकारच्या विरोधात शेतकरी रस्त्यांवर का उतरले आहेत\nदुसरीकडे पाकिस्तानात मिळालेल्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनला भारतीय स्ट्रेन असल्याचे सांगितल्यानंतर राजकारण तापले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी भाजपवर पलटवार केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रचा संदर्भ देताना त्यांनी दावा केला की सरकारनेच त्याचे वर्णन इंडियन डबल म्यूटेंट स्ट्रेन असल्याचे केले आहे. शपथपत्रांची एक प्रत त्यांनी आपल्या पोस्टमध्येही शेअर केली. याखेरीज, भाजपला सल्ला देताना त्यांनी लिहिले- पाकिस्तान-पाकिस्तान खेळणे बंद करा आणि आपल्या वागण्यावर लक्ष द्या.\nपाक मीडियाकडून भारतीय व्हेरिएंट म्हटल्यावर पात्रा यांनी साधला निशाणा\nयापूर्वी पाकिस्तानच्या मीडियाने दावा केला की, दोन्ही देशांमध्ये मिळालेला व्हेरिएंट भारतीय व्हेरिएंट आहे. याविषयी संबित पात्रा यांनी राहुल गांधींवर हल्ला करत पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, अखेर काँग्रेसला खूश होण्याची संधी मिळाली. भारताला बदनाम करण्यासाठी त्यांच्या टूलकिटला पाकिस्तानात सहयोग मिळाला आहे.\nकाँग्रेस नेत्याने केली आहेत पात्रांच्या विरोधात FIR ची मागणी\nखरेतर काही दिवसांपूर्वी भाजपकडून काँग्रेसवर आरोप लावण्यात आला होता. यामध्ये म्हटले होते की, काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून भारत आणि मोदी सरकारला बदनाम करत आहे. यावर पलटवार करत काँग्रेसने संबित पात्रांसह भाजपच्या इतर नेत्यांविरोधात FIR ची मागणी केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T18:02:44Z", "digest": "sha1:2DP2ZQGNGO2PUIRTVRG3MGTJXUGRA6H6", "length": 9398, "nlines": 97, "source_domain": "ejanshakti.com", "title": "गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र | Janshakti Newspaper", "raw_content": "\nगावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र\nगावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र\nमाजी आमदार रघुवंशी यांचा सनसनाटी आरोप\nनंदुरबार – सीबीआय चौकशी, लाचलुचपत विभागाची चौकशी अशा अनेक चौकशांनी गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले आहे, असा सणसणीत टोला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदार हिना गावित यांना लगावला आहे.\nरेमडीसिविर इंजेक्शन वाटपात माजी ���मदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोटरी वेलनेस सेंटर च्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने एक हजार इंजेक्शन मिळविले, ते गरजूंना शासन दरापेक्षा कमी किमतीत विकले. त्याची सर्व यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे. भाजपाचे खासदार सुभाष भामरे, सी.आर. पाटील यांनीही रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत, मग नंदुरबारच्या खासदारांनी ते का केले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पंधराशे रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचा दावा खा. हिना गावित यांनी केला आहे. त्यावर बोलताना रघुवंशी म्हणाले की, ते इंजेक्शन कोणाच्या नावाने खरेदी केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पंधराशे रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचा दावा खा. हिना गावित यांनी केला आहे. त्यावर बोलताना रघुवंशी म्हणाले की, ते इंजेक्शन कोणाच्या नावाने खरेदी केले कोणत्या रुग्णालयांना पुरविले याचा खुलासा खासदार हिना गावित यांनी करावा असे खुले आव्हान माजी आमदार रघुवंशी यांनी केले आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन वाटपात आम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, दुसऱ्यावर आरोप करण्याआधी स्वतःचे घर काचेचे आहे,हे लक्षात ठेवावे. सीबीआय चौकशी,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी आदी विविध चौकशीने गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले आहे, हे साऱ्यांना माहीत आहे, खा,हिना गावित यांनी खासदार होण्याआधी विविध आरोग्य शिबिरे घेण्याचा धडाका लावला होता, मग आता अशा परिस्थितीत का बंद केला , त्या स्वतः डॉक्टर आहेत,त्यांची बहीण देखील डॉक्टर आहे,या दोघांनी कोविड सेंटरला योगदान देने अपेक्षित होते, मात्र ते होणार नाही, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आणि खा. हिना गावित यांचे चांगले जमायचं मग आता त्यांच्यात का फाटले, हा देखील संशोधनाचा विषय आहे. खा गावित या नेहमी जिल्हा धिकाऱ्यांवर बेछूट आरोप करीत आहेत, राजकारण करण्यापेक्षा आणि रेमडीसीवर वर काढण्यापेक्षा कोरोनवर लढू या असे माजी आमदार रघुवंशी म्हणाले\nभुसावळात 45 वर्षीय इसमाची आत्महत्या\nकुसुंब्यातील दाम्पत्य खूनप्रकरणी चौघांना अटक\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/history/rasbihari-bose-azad-hind-sena/", "date_download": "2021-07-25T19:11:31Z", "digest": "sha1:ARST66PJKXZWLZ6SEY2MQ3SHAT4NFS26", "length": 10348, "nlines": 80, "source_domain": "marathit.in", "title": "रासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nरासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट\nरासबिहारी बोस : आझाद हिंद सेना, हार्डिंग्जवर बाँबस्फोट\n‘गदर’ या क्रांतिकारी संघटनेचे नेते. यांनीच पुढे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ची स्थापना केली\nभारतीय जनतेवर अत्याचार करून दडपशाहीच्या वरवंट्याखाली जनतेला भरडणार्‍या गव्हर्नर हार्डिंग्जने जेव्हा कलकत्त्याहून दिल्लीला इंग्रजांची राजधानी हलवली,तेव्हाच दिल्लीतल्या त्याच्या स्वागताच्या मिरवणुकीतच बाँबस्फोट घडवून आणून दिल्लीतल्या चांदणीचौकातून थेट स्वर्गातच हार्डिंग्जची रवानगी करण्याचा धाडसी बेत रासबिहारी बोस यांनी आखला होता. तो दिवस होता 22 डिसेंबर 1912.\nशृंगारलेल्या हत्तीवर स्वार झालेल्या गव्हर्नर हार्डिंग्जची मिरवणूक मोठ्या दिमाखात चांदणी चौकातून हळूहळू पुढे सरकत होती.\nतेवढ्यात कानठळ्या बसवणारा जोरदार धमाका झाला.जो तो सैरावैरा धावत सुटला.खरंतर हार्डिंग्जच्या चिंधड्या चिंधड्याच व्हायच्या होत्या;पण तो थोडक्यात वाचला;जबर जखमी मात्र झाला.त्याचा ��ंगरक्षक मात्र जागीच ठार झाला.\nया प्रकरणी रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरवण्यात आला.हा खटला ‘दिल्ली खटला’ म्हणून ओळखला जातो.\nया कटात अवधबिहारी,मास्टर अमिरचंद व भाई बालमुकुंद यांचाही सहभाग होता.या सर्वांना दिल्ली कटात फाशी देण्यात आली. मात्र रासबिहारी बोस शेवटपर्यंत इंग्रजांच्या हाती लागले नाहीत.\nहार्डिंग्जवर बॉम्ब फेकणारे रासबिहारी पुढे टोकियोला गेले.\nसंपूर्ण स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असणा-या रासबिहारींनी आपल्या विचारांच्या प्रसारार्थ ‘द व्हॉईस ऑफ एशिया’ हे नियतकालिक काढले.\nराजा महेंद्र प्रतापसिंग यांच्यासह ‘इंडिपेंडन्स लीग ऑफ इंडिया’ची स्थापना केली.\n15 जून 1942 या दिवशी बँकाँक येथे ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग ऑफ ईस्ट एशिया’चे अधिवेशन भरविले.यातूनच आझाद हिंद फौजेची उभारणी झाली, जिचे नेतृत्व पुढे नेताजी सुभाषचंद्रांनी केले.\nअनेक भाषांवर प्रभुत्व,गुप्ततेच्या नियमांचे जाणकार,चाणाक्षपणा आणि हजरजबाबीपणा,बेमालूम वेषांतर करण्याची हातोटी या सा-यांमुळे क्रांतिकारकांचे मुकुटमणी ठरलेल्या रासबिहारी बोस यांच्यामुळेच सुभाषचंद्रांच्या कर्तृत्वाला विस्तारित क्षेत्र लाभले होते.\nआपलं निम्म्यापेक्षाही जास्त आयुष्य भारताबाहेर जपानमध्ये व्यतीत करून तिथूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा क्षण न् क्षण वेचणा-या एका महान क्रांतिकारकाचा आज स्मृतिदिन.\nमार्च 1942 रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे पूर्वेकडील देशातील 40000 हिंदी युद्धकैद्याची आझाद हिंद सेना (INA) उभारली.\nब्रिटिश सरकार दुसऱ्या महायुद्धात गुंतलेले असल्यामुळे आझाद हिंद सेनेची स्थापना सुलभ झाली.\nनिशान : तिरंगा ध्वज (झेपावणार्‍या वाघाचे चित्र)\nघोषवाक्य : “चलो दिल्ली”\nसमर गीत : कदम कदम बढाये जा\nअभिवादनाचे शब्द : जय हिंद\nपद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार २०२१\nहिवाळ्यात ‘गरम’ पाणी प्यावे कि नाही\nवैदिक संस्कृती : ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/607699", "date_download": "2021-07-25T17:55:32Z", "digest": "sha1:FPONF4FQO6OJ2ZADMFNYEYADBSLTCYWO", "length": 2265, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:४७, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती\nNo change in size , १० वर्षांपूर्वी\n१५:३२, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन)\nريال (चर्चा | योगदान)\n१५:४७, २५ सप्टेंबर २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nريال (चर्चा | योगदान)\n'''न्य''' हे [[ग्रीक वर्णमाला|ग्रीक वर्णमालेतील]] तेराव अक्षर आहे. [[रोमन लिपी]]मधील [[Nn]] ह्या अक्षराचा उगम न्यमधूनच झाला आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/gjm-quit-nda/", "date_download": "2021-07-25T20:12:30Z", "digest": "sha1:5Z4NPVLVUA7OA2LZXPVASE4DDH4BJBAV", "length": 22549, "nlines": 161, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "GJM quit NDA | मोदीसरकारने गोरखांना धोका दिल्याचा आरोप करत 'जीजेएम' ची सत्तेला लाथ | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमं��्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nमोदीसरकारने गोरखांना धोका दिल्याचा आरोप करत 'जीजेएम' ची सत्तेला लाथ\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली : एनडीएला सहकारी पक्षांकडून एकावर एक धक्के मिळण्याचे सत्र सर्वच राज्यात सुरु झाले आहे. एनडीएचा जुना सहकारी पक्ष गोरखा जनमुक्ती मोर्चा (जीजेएम) ने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मोदीसरकारने दिलेली आश्वासने न पाळल्याने आम्हाला एनडीएपासून फारकत घ्यावी लागत असल्याचा आरोप जीजेएम ने केला आहे.\nएनडीएला एकाच महिन्यात मित्र पक्षांकडून मिळालेला हा दुसरा धक्का आहे. काही दिवसांपूर्वी चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीने सुद्धा हाच आरोप मोदीसरकार वर केला होता. गोरखा जनमुक्ती मोर्चाचे नेते एल एम लामा यांनी शनिवारी ह्या निर्णयाची घोषणा केली. यापुढे आमच्या पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी किंव्हा भाजप बरोबर कोणताही संबंध असणार नाही. मोदीसरकारने गोरखा जनतेला धोका दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nया संघर्षाची ठिणगी पडली ती पश्चिम बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने, ते म्हणाले की भाजपची गोरखा जनमुक्ती मोर्चाबरोबर असलेली युती ही केवळ निवडणुकीपुरतीच असून आम्ही त्यांच्याबरोबर कोणत्याही राजकीय मुद्यावर समजोता केला नसल्याचे वक्तव्य केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची नियत स्पष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\nपुढे एल एम लामा पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, गोरखा लोकांचे स्वप्न साकार करणे हेच गोरखा जनमुक्ती मोर्चाचे ध्येय आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांच्या वक्तव्याने आमची फसवणूक झाल्याची भावना संपूर्ण गोरखा समुदायात निर्माण झाल्याच लामा म्हणाले. मोदीसरकार गोरखा लोकांच्या संवेदनाप्रती जागृत नसून त्यांच्या समस्या सुद्धा समजून घेत नसल्याचा आरोप मोदीसरकारवर केला आहे.\nयुती धर्म निभावताना आम्ही भाजपला दार्जिलिंग लोकसभा मतदासंघात २ वेळा म्हणजे २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवून दिला. त्यामागे आमचा उद्देश हाच होता की, भाजप गोरखा जनतेच्या मूळ समस्या सोडवतील, परंतु तसे काहीच न झाल्याने दार्जिलिंग आणि पहाडी प्रदेशा�� मोदीसरकार विरुद्ध प्रचंड अविश्वासाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाला गोरखालँड नावाने वेगळं राज्य करण्याची मागणी असून त्यासाठी प्रचंड मोठी आंदोलन सुद्धा झाली होती.\nमागील बातमी पुढील बातमी\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातला, घोटाळ्यातील पहिली अटक.\nपीएनबी बँक घोटाळा एनडीए च्या काळातलाच असून त्या घोटाळ्यातली पहिला प्रमुख आरोपी तत्कालीन उपव्यवस्थापक गोपाळ शेट्टी याला अटक.\nआणखी एक १३९४.४३ कोटींचा मोठा घोटाळा\nसर्वात आधी पीएनबी १३ हजार कोटी आणि अनेक बँकेचे घोटाळे गाजत असताना आता पुन्हा युनियन बॅंकेसहित आठ बँकांमध्ये १३९४.४३ कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे.\nअजून एक नीरव मोदी, १४ बँकांना ८२४ करोडचा चुना लावून विदेशात फरार\nदेशात बँकेतील घोटाळे न थांबण्याचं सत्र अजूनही चालूच आहे आणि इतकी भली मोठी घोटाळ्याची प्रकरणं समोर असताना सुद्धा हे देशाबाहेर कसे पळून जात आहेत एका मागे एक असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.\nएनडीएला धक्का, चंद्राबाबूंचा पक्ष टीडीपी एनडीएतून बाहेर\nआज एनडीएला मोठा राजकीय धक्का मिळाला आहे. कारण एनडीएतील प्रमुख घटक पक्ष टीडीपीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तसेच त्यांचे दोन केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय. एस. चौधरी यांना ताबडतोब राजीनामे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nवाय.एस.आर काँग्रेस मोदींविरोधात अविश्वास ठराव आणणार\nआंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेस संसदेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असून त्याला आंध्र प्रदेशातील वाय.एस.आर काँग्रेसचे विरोधक म्हणजे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) सुद्धा पाठिंबा देणार आहे.\nआता चंद्राबाबूंचा भाजपला स्वबळाचा इशारा\nएनडीए मधील आणखी एक घटक पक्ष टीडीपी ने भाजपला स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. इतकेच नाही तर टीडीपीने २०१९ मधील लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढण्याची तयारी चालू केली आहे.\nट्विटरवर जगात नरेंद्र मोदींचे सर्वाधिक फेक फॉलोअर्स\nकाही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या एकूण अकाउंट्सच ऑडिट प्रसिद्ध केलं आहे. त्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ६० टक्के फॉलोअर्स हे फेक फॉलोअर्स असल्याचे समोर आले आहे.\nभारतात सर्वाधिक फेसबुक फेक अकाउंट.\nफेसबुकने केलेल्या अधिकृत पाहणीत भारतात सर्वाधिक फेक अकाउंट्स असल्याचे उघड झाले आहे.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसाल���दार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-monsoon-poem-pravin-davane-marathi-poem-3171", "date_download": "2021-07-25T20:01:19Z", "digest": "sha1:MRXGUIL7PQU4OBX4XLO6LKLZ3BS7ZPHV", "length": 4792, "nlines": 120, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Monsoon Poem Pravin Davane Marathi Poem | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 22 जुलै 2019\nचिंब पावसाळा : कविता\nतशी रात्र दे, वादळी पावसाची\nमिठी राधिकेला, जणू सावळ्याची\nइंद्रातुनि मेघ आषाढ ओले\nप्राणातुनि मोर बेभान डोले\nपुन्हा साद दे रे... विजेला... विजेची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची - १\nबुडावी तशी वाट... मागे वळावी\nकडी समजुतीची... नकळत निघावी\nक्षितिजास दे रेघ... घन काजळाची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची - २\nथवे काजव्यांचे... पहा दूर गेले\nधराया दिवा तो... ओढ मृत्तिकेची\nतशी रात्र दे... वादळी पावसाची\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/01/blog-post_28.html", "date_download": "2021-07-25T19:27:18Z", "digest": "sha1:I7AIEUXCFQ6XZ5OSSPCATA2QHNGEH3FD", "length": 30733, "nlines": 255, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: बरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nबरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी\n२००८ साली अमेरिकेत झालेल्या निवडणूकीच्या काळात मी अमेरिकेत होतो. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीची चक्रे वर्षभर आधी फिरू लागतात. रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक या दोन्ही मुख्य पक्षातर्फे ही निवडणूक कुणी लढवायची हे ठरवण्यासाठी प्राथमिक फे-या (प्रायमरीज) सुरू होतात. डेमॉक्रॅटिक पक्षामधल्या काही लोकांची नावे आधी समोर आली, त्यतले एक नाव 'बरॅक ओबामा' यांचे होते. अमेरिकेचे बरेचसे प्रसिद्ध अध्यक्ष वॉशिंग्टन, जेफरसन, लिंकन, ट्रूमन, क्लिंटन यासारख्या नकारांती आडनावांचे होते, तर रूझवेल्ट आणि बुश यासारखी काही इतर नावेसुद्धा प्रॉपर इंग्रजी वाटत होती. ओबामा हे आडनाव मात्र लुमुंबा, मोबुटू, मोगॅम्बो अशासारखे वेगळे वाटत होते. बरॅक हे त्यांचे नाव तर झोपडी, ओसरी, पागा, गोठा असे कसलेसे वाटत होते. असल्या नावाच्या माणसाला अमेरिकेतले लोक आपला प्रेसिडेंट करतील का याबाबत मला शंकाच होती. नेत्याच्या निवडीचे हे नाटक दोन चार दिवस चालेल आणि संपेल असे मला वाटल्याने मी आधी तिकडे लक्षच दिले नव्हते. पण प्रत्यक्षात मात्र बाकीची सारी नावे वगळली जाऊन अखेर बरॅक ओबामा आणि हिलरी क्लिंटन ही दोन नावे शिल्लक राहिली. त्यातून एक निवडण्यासाठी प्रत्येक राज्यात पक्षांतर्गत डेलेगेट्समधून निवडणूकी घेण्यात आल्या. त्यातून अखेर ओबामांच्या नावाची निवड झाली. या घडामोडींबद्दल वाचतांना ओबामा यांच्याबद्दलचे माझ्या मनातले कुतूहल वाढत गेले. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला अमेरिकेतल्या अंतर्गत राजकारणात इंटरेस्ट वाटायला लागला.\nमी अमेरिकेत पोचलो तोपर्यंत तिथे निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली होती. न्यूयॉर्क आणि शिकागोसारख्या महानगरांमध्ये काही ठिकाणी जाहीर सभा होत असत आणि त्याचे वृत्तांत टेलिव्हिजनवर दाखवत होते. त्याखेरीज टी.व्ही.वरील कांही चॅनेल्सवर निवडणुकीनिमित्य सतत कांही ना कार्यक्रम चाललेले असायचे. त्या निवडणुकीतल्या प्रचाराचा सर्वाधिक भर बहुधा टी.व्ही.वरच होता. रिपब्लिकन पक्षातर्फे जॉन मॅकेन यांची उमेदवारी जाहीर झाली होती. ओबामा आणि सिनेटर मॅकेन यांच्या वेगवेगळ्या तसेच अमोरासमोर बसून घेतलेल्या काही मुलाखतीसुध्दा ���ला पहायला मिळाल्या. जवळजवळ रोजच टेलिव्हिजनवर ओबामांचे दर्शन घडायचे. त्यांचे दिसणे आणि वागणे तर अत्यंत साधेपणाचे होते आणि त्यात किंचितही नाटकीपणा नसायचा. त्यांचे बोलणेही अगदी साध्या सोप्या भाषेत असल्यामुळे माझ्यासारख्या परदेशी माणसालासुद्धा नीट समजत आणि पटत असे. अमेरिकन सामान्य मतदारांना ते नक्की समजत असणार आणि त्यांच्या मनाला जाऊन भिडत असणार. आपल्या भाषणात ओबामा कसलाच आव आणत नसले तरी अमेरिकेच्या सर्व प्रश्नांचा आणि त्यावरील संभाव्य उपायांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला होता आणि विचारलेल्या सर्व प्रश्नाची समर्पक आणि मुद्देसूद उत्तरे ते अगदी सहजपणे देत असत. त्यांच्या नसानसात हजरजबाबीपणा भरलेला होता. त्यांच्या नम्रतेत स्वतःकडे कमीपणा घेणे नव्हते आणि आत्मविश्वासात अहंकार नसायचा. त्यांचे साधे व्यक्तीमत्वच अत्यंत प्रभावशाली होते.\nप्रेसिडेंट बुश यांच्या कारकीर्दीत अमेरिका आर्थिक संकटात सापडली असा सर्वसामान्य जनतेचा समज झाला होता. पण त्याचे मोठे भांडवल करण्याचा आणि त्यासाठी बुश यांना दोष देण्याचा मोह ओबामा टाळायचे. \"प्राप्त परिस्थितीतून बाहेर येऊन पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करण्याची अमेरिकन जनतेला गरज आहे आणि आपण सर्वांनी मिळून ते काम करायचे आहे.\" असे सकारात्मक प्रतिपादन ते करायचे. त्यांच्या बोलण्यात \"मी\" नसायचे \"आपण\" असायचे. मॅकेन यांनी मात्र मुख्यतः ओबामांच्या भाषणावर आसूड ओढण्याचेच काम केले. त्यांच्या भाषणातही सारखे ओबामा यांचेच उल्लेख यायचे. ओबामा हे मिश्र वंशाचे आहेत याचा जेवढा गवगवा अमेरिकेतल्या प्रसारमाध्यमांनी त्या काळात केला तेवढाच त्याचा अनुल्लेख ओबामा यांनी स्वतःच्या भाषणात केला. \"मी सर्व अमेरिकन जनतेचा प्रतिनिधी आहे.\" असेच ते नेहमी सांगत आले. त्यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या धोरणाचा त्यांना चांगला फायदा झाला असणार. एकजात सर्व गौरेतरांचा भरघोस पाठिंबा त्यांना मिळालाच, पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे असंतुष्ट असलेले बहुसंख्य गौरवर्णीयही मोठ्या प्रमाणात त्यांच्या बाजूला आल्यामुळे ते प्रचंड बहुमताने निवडून आले.\nनिवडणूक जिंकल्यानंतर लगेच केलेल्या भाषणाची सुरुवात श्री.ओबामा यांनी या शब्दात केली.\n\"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे, याबद्दल जर अजूनही कोणाच��या मनात शंका असेल, आपल्या पूर्वजांची स्वप्ने आजही जीवंत आहेत कां असा विचार कोणाच्या मनात येत असेल, लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल कोणाला प्रश्न पडला असेल, तर आज त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत.\" या शब्दात सिनेटर बरॅक ओबामा यांनी आपल्या विजयाचा स्वीकार केला. खरोखरच ज्या गोष्टीची कल्पनाही दोन वर्षापूर्वी कोणी केली नसती ती शक्य झाली होती आणि त्याचे सर्व श्रेय ओबामा यांनी अमेरिकेच्या जनतेला दिले होते. यात विनयाचा भाग किती आणि कृतज्ञतेची प्रामाणिक भावना किती असा प्रश्न कोणाला पडेल. पण ज्या आत्मविश्वासाने ओबामा यांनी आपली कँपेन चालवली होती त्याबद्दल मला पहिल्या दिवसांपासून त्यांचे कौतुक वाटत होते.\n२०१० साली मी काही दिवस गांधीनगरला जाऊन राहिलो होतो. गांधीनगर हे एक प्रेक्षणीय शहर आहे, ते मुख्य म्हणजे तिथल्या सुरेख रस्त्यांमुळे. नव्या मुंबईत पाम बीच रोड नांवाचा एक प्रशस्त आणि सरळ हमरस्ता आहे. तेवढा अपवाद सोडला तर मुंबईतल्या कोठल्याही रस्त्यावरून वाहन चालवणे मेटाकुटीला आणते. गांधीनगरला जिकडे पहावे तिकडे सरळ रेषेत दूरवर जाणारे रुंद रस्ते आहेत. हमरस्ते तर आठ पदरी आहेतच. त्यांच्या बाजूने जाणारे सर्व्हिस रोडदेखील दुपदरी आहेत. आधीपासून असलेल्या रस्त्यांची उत्तम निगा राखली जातेच, शिवाय ज्या भागात अजून वस्तीसुध्दा झालेली नाही अशा संभाव्य विस्ताराच्या प्रदेशात सुद्धा तेंव्हा मोठाले रस्ते बांधले जात होते. रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावलेली होती आणि त्यांचीही व्यवस्थित निगा ठेवलेली होती. आमचे गेस्ट हाऊस शहराच्या बाहेरच्या अंगाला वसवले जात असलेल्या इन्फोसिटी या भागात होते. तिथले रस्ते, नगररचना, इमारती वगैरे पाहता आपण नक्की कोठल्या देशात आहोत असा प्रश्न पडावा. तिथले लोक या सगळ्या विकासाचे श्रेय नरेन्द्र मोदी यांना देत होते.\nगांधीनगर शहराच्या चौकाचौकांमध्ये लावलेले भले मोठे फ्लॅक्स तितकेच डोळ्यात भरत होते. नरेंद्र मोदी यांचे निरनिराळ्या मुद्रांमधले मोठमोठे फोटो प्रत्येक फलकावर ठळकपणे रंगवून उरलेल्या जागेत एकादा संदेश, एकादे बोधवाक्य लिहिलेले होते किंवा गुजरात.सरकारची एकादी उपलब्धी किंवा भावी योजना लिहिलेली होती. कुठल्याही मुख्यमंत्र्याला अशा प्रकारे प्रोजेक्ट केले जात असलेले मी यापूर्वी कुठेही पाहिले ��व्हते. त्या काळात ते गुजरात राज्याच्या प्रगतीत इतके गुंतलेले दिसत होते की चारच वर्षात ते संपूर्ण देशाचे नेतृत्व करणार असतील अशे मात्र त्या वेळी माझ्या ध्यानीमनीसुद्धा आले नाही.\nअमेरिकेतल्या १९०८ मधल्या निवडणुकीत आणि २०१४ साली झालेल्या भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीत मला बरेच साम्य दिसले. अमेरिकेत जसा ओबामा यांना आधी त्यांच्या पक्षामधूनच तीव्र विरोध होत होता तसाच भारतात नरेन्द्र मोदी यांनासुद्धा झाला. ओबामांनी अत्यंत शांतपणे आणि मुत्सद्देगिरीने त्या विरोधावर मात केली आणि इतर प्रतिस्पर्ध्यांना बाजूला सारले तसेच मोदींनी केले. शिवाय भारताच्या भावी पंतप्रधानाचे नाव निवडणुकीच्या आधीपासून जाहीरपणे सांगण्याची आवश्यकता नसतांनासुद्धा या वेळेस भारतीय जनता पक्षाने निवडणूक जिंकली तर नरेन्द्र मोदीच पंतप्रधान होतील असे त्यांनी सर्वांकडून वदवून घेतले. बुशच्या राजवटीवर बहुतेक अमेरिकन जनता असंतुष्ट होती, काही प्रमाणात ती चिडलेली होती, त्याचप्रमाणे भारतातली बरीचशी जनता मनमोहनसिंगांच्या सरकारच्या कारभारामुळे वैतागली होती. २०१४ साली भारतीय जनता पक्षाने केलेल्या प्रचारात त्या पक्षाऐवजी नरेंद्र मोदी यांच्या नावावरच अधिक भर दिला गेला. \"अबकी बार मोदी सरकार\" हा त्यातला मुख्य नारा होता. ओबामा यांच्याप्रमाणेच नरेन्द्र मोदीसुद्धा फर्डे वक्ते आणि अत्यंत संभाषणचतुर आहेत. ओबामांच्या मानाने मॅकेन फिके पडत होते, मोदींच्या विरोधात काँग्रेसचा चेहेरा म्हणून उभे केले गेलेले राहुल गांधी या बाबतीत फारच तोकडे पडत होते. ओबामांनी झंझावाती दौरे करून जास्तीत जास्त अमेरिकन मतदारांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर मोहनास्त्र टाकून त्यांना आपल्या बाजूला ओढून घेतले. नरेंद्र मोदींनी तर या अस्त्राचा यशस्वी वापर ओबामांपेक्षाही जास्त प्रभावीपणे केला.\nदोन्ही वेळेस झालेल्या निवडणुकांचे निकाल पहाण्याची जबरदस्त उत्सुकता सर्वांच्या मनात होती. निकालाच्या दिवशी सर्वांना त्याबद्दल वाटणारी उत्सुकता अनावर होती. अमेरिकेतल्या निवडणुकींमध्ये ओबामा निवडून येतील असे भविष्य बहुतेक सगळ्या पंडितांनी वर्तवलेले असल्यामुळे त्याची अपेक्षा होतीच, पण त्यांना इतके मोठे मताधिक्य मिळेल असे वाटत नव्हते. त्याचप्रमाणे भारतीय जन���ा पार्टीच्या नेतृत्वाखालील एनडीए (नॅशनल डेमॉक्रॅटिक अलायन्स) ही आघाडी सर्वाधिक जागा मिळवेल इतका अंदाज होता, एनडीएला त्याहून जास्त भरघोस यश मिळालेच, पण त्याचा घटक असलेल्या भाजपला स्वतःला बहुमत मिळाले हे त्यांचे यश अपेक्षेच्या पलीकडले होते. या दोन्ही जागी बहुतेक लोकांना हवे वाटणारे निकाल लागले होते. त्यामुळे जल्लोश केला जात होता.\nनरेन्द्र मोदी यांना यापूर्वी अमेरिकेने व्हिसा द्यायला नकार दिलेला असल्यामुळे कदाचित त्यांच्या मनात अमेरिकेबद्दल आढी बसलेली असणार असे तर्क केले जात होते. पण आपल्या व्यक्तीगत मानापमानापेक्षा राष्ट्रहिताला जास्त महत्व देणे हे मोदींचे धोरण होते. त्यांनी अमेरिकेशी असलेले संबंध अधिकाधिक दृढ करण्यावर भर दिला. अमेरिकेत जाऊन तिथल्या जनतेशी थेट संवाद साधला आणि प्रेसिडेंट ओबामा यांच्याशी व्यक्तीगत मैत्रीसंबंध प्रस्थापित केले. याची परिणती होऊन हे दोन्ही देश पूर्वी कधीही नव्हते तितके आता जवळ आले आहेत. यंदाच्या २६ जानेवारीला झालेल्या समारंभाचे प्रमुख पाहुणे होण्याचे निमंत्रण ओबामा यांनी स्वीकारले, वेळात वेळ काढून ते आले आणि त्यांनी या छोट्या भेटीत आपली छाप पाडली.\nओबामा आणि मोदी यांच्या संयुक्त पत्रकारपरिशदेमध्ये ओबामांनी केलेले छोटेसे खुसखुशीत भाषणसुद्धा सर्वांना खूप आवडले. इतर मुद्यांशिवाय त्यांनी असे सांगितले की \"अमेरिका ही अशी जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे\" असे मी म्हणत होतो, आता मी म्हणेन की \"भारत ही अशी आणखी एक जागा आहे की जिथे सारे कांही शक्य आहे.\" अर्थातच त्यांचा इशारा नरेंद्र मोदी यांच्या गरुडझेपेकडे होता. एका असामान्य राजकारण्याने दुस-याला दिलेली दाद होती.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nबरॅक ओबामा आणि नरेन्द्र मोदी\nतेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुट...\nतेथे कर माझे जुळती - भाग १७ - स्व.भाऊसाहेब भुस्कुट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_539.html", "date_download": "2021-07-25T18:09:40Z", "digest": "sha1:D3QGOROU32R5GFIU5SDENIJEBZPWQZ3S", "length": 12140, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच\nकल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच\n■त्वरित नुकसानभरपाई मिळण्याची भाजपा महिला जिल्हाध्यक्षांची मागणी...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : २०१९ साली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र या पूरग्रस्त नागरिकांना अद्यापही शासनाकडून नुकसानभरपाई मिळाली नसून या नागरिकांना हि नुकसानभरपाई त्वरित मिळण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका रेखा राजन चौधरी यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nदि. २५ व २६ जुलै आणि ३ व ४ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुरपरिस्थिती निर्माण होवुन ठाणे जिल्हयातील कल्याण पुर्व शहरात मोठया प्रमाणात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने गोर गरीबांचे सर्व समान्यांचे तसेच सर्व घरातील भांडी - कुंडी ही पावसाच्या पाण्याबरोबर वाहुन गेल्याने नागरीकांचे संसार उघडयावर आलेले आहेत. नुकसानग्रस्त भागातील अनेक नागरीकांचे तलाठी मार्फत पंचनामे करून देखील अदयाप नुकसानग्रस्तांना नुकसान भरवाईसाठी शासनाकडुन देण्यात येणारी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळालेली नाही. यामुळे नुकसान ग्रस्त नागरीकांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे.\nआजच्या कोरोना विषाणु महामारीच्या काळामध्ये नागरीकांची आर्थिक परिस्थिती ��ारच बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाकडुन देण्यात येणारी आर्थिक मदत ही नुकसान ग्रस्तांपर्यंत पोहचली तर नागरीकांना तेवढाच दिलासा मिळेल. यापुर्वी देखील स्थानिक नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी विनंती अर्ज केले आहेत. तरी याची दखल घेवुन तातडीने अतिवृष्टी मुळे झालेल्या पुरग्रस्तांना योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली असल्याची भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांनी दिली.\nकल्याण पूर्वेतील पूरग्रस्त मदतीपासून अद्यापही वंचितच Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2021-07-25T18:56:40Z", "digest": "sha1:XLACIUVZA4SYHMUGI5MH4VR6OALC44EX", "length": 5552, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "सुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी. | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\n��ार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी.\nसुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी.\nसुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी.\nसुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी.\nसुधारित समुदाय आरोग्य अधिकारी पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/edu/polity-2/president-and-prime-minister-relations/", "date_download": "2021-07-25T19:52:39Z", "digest": "sha1:IW43UG2DS2JOY65RFI5FLWW27XHEFE7M", "length": 4778, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "राष्ट्रपती व पंतप्रधान संबंध - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nराष्ट्रपती व पंतप्रधान संबंध\nराष्ट्रपती व पंतप्रधान संबंध\nराष्ट्रपती ला सल्ला व साह्य करण्यासाठी पंतप्रधान च्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ असेल\nमंत्रिमंडळ च्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती कार्य करतील.\nराष्ट्रपती पंतप्रधान ची नियुक्ती करतो आणि पंतप्रधान च्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्याची नियुक्ती करतो.\nराष्ट्रपती ची मर्जी असेपर्यंत मंत्री पदावर राहू शकतो.\nसंघराज्य च्या कामकाज विषयी व सर्व निर्णयांची माहिती राष्ट्रपती ला देणे.\nसंघराज्य च्या कामाविषयी राष्ट्रपती मागेल ते माहिती पुरवणे.\nपाबना शेतकरी विद्रोह 1873-76\nमहाराष्ट्रातील सारख्या नावाची तालुके\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण���याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1041824", "date_download": "2021-07-25T20:07:39Z", "digest": "sha1:DFPC72ZH4L2WRJAEYVSYOB2JLPISSZ4S", "length": 2852, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"नामुर (प्रांत)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"नामुर (प्रांत)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०:१८, २४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती\n२१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ko:나무르 주\n१५:२६, ८ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nDSisyphBot (चर्चा | योगदान)\n२०:१८, २४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ko:나무르 주)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6287", "date_download": "2021-07-25T18:36:57Z", "digest": "sha1:QA25HCLRQAUWJWCIOAZRRHWS5KFH7BDD", "length": 15460, "nlines": 216, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "सावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी – Maharashtra Darpan", "raw_content": "\nओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करण्याची मागणी\nकन्हान परिसरात नविन ८ रूग्ण : कन्हान\nपत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nनागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई\nकन्हान परिसरात नविन ६ रूग्ण\nरेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक : खापा\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nकेंन्द्र सरकार चा विरोधात कॉंग्रेस ने केेले आंदोलन\nबर्डफ्लू बद्दल अफवा पसरविणार्यावर कडक कारवाई करणार-सुनील केदार\nन्यायालयाचे आदेश नसतांना बांधकाम सुरू : प्रशासन झोपेत\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर\nसावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी\nसावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी\n*सावळी येथे साडे पाच लाखाची घरफोडी. पारशिवनी पोलीसांचे चोराना पकडण्यास दोन पथक रवा���ा. , प्रभारी निरिक्षक गोहाणे यांची माहिती*\nपारशिवनी (ता प्र) :-तालुका ॥तिल सावळी येथे माजी सरपंच नरेन्द्र बल्की याचे घरी चोरानी घरा चे मागुन स्वंयपाक घराच्या दाराची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. व घरातील आलमारीचे कुलूप तोडून लॉकरमध्ये असलेले २0 तोळे सोने व दीड लाख रुपये रोख चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना पारशिवणी पासून ११ किमी अंतरावरील सावळी येथे मंगळवारी (३ नोव्हेंबर) रात्री १ च्या दरम्यान घडली.\nनरेंद्र बलकी हे आपल्या परिवारास मंगळवारी घरी बेडरूममध्ये झोपले होते. ते रात्री १२ पर्यंत टीव्ही वरील बातम्या पाहत होते. त्यानंतर ते झोपी गेले. ते पहाटे ३ वाजता पाणी पिण्याकरिता उठले असता त्यांना त्यांच्या बेडरूममधील आलमारी उघडी दिसली व सामान विखुरलेले दिसले. त्याचवेळी घरातील आलमारीतील लॉकर उघडे दिसले. त्यांनी घरच्या सर्व लोकांना उठविले व गावातील लोकांना चोरीची घटना सांगितली. चोरांनी आलमारीचे ड्रावर व घरातील बॅग घराशेजारील शेतात फेकले होते. चोरांनी २0 तोळे ३ ग्राम सोने, व दीड लाख रुपये नगदी, असा ऐवज चोरून नेला. ही घटना अंदाजे मंगळवारी रात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी डॉग स्कॉड व पारशिवनी पोलिस पोहोचले. चोरांनी गुंगीचा स्प्रे मारून सदर चोरी केली असावी, अशी दाट शक्यता आहे. नरेंद्र बलकी हे सावळी येथील माजी सरपंच आहे. त्यांच्या घरी वडिलोपार्जित सोने होते. बल्की यानी दशरा चे पुजा साठी दागिने काढ़ले होते, पारशिवनी तालुक्यात मागील महिन्यात ७ घरा चा ठिकाणी याच पद्धतीने चोर्‍या झाल्या. आद्यापदेखील चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. प्रभारी पुलिस निरिक्षक गोहाणे तपास करित आहे प्रभारी निरिक्षक गहाणे यानी चोराचा शोध घण्या साठी दोन पथक तयार केले असुन ते शोध घेत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर मागील चोरीच्या घटनेतील अज्ञात आरोपी आतापर्यंत पारशिवनी पोलिसांना शोधून काढण्यात अपयश आल्याने चोरांची हिम्मत अधिकच वाढली असल्याने या चोरीच्या घटना मोठय़ाप्रमाणात वाढत आहे, असा कयास लावला जात आहे.\nPosted in कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, पोलिस, मुंबई, राज्य, विदर्भ\nडुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले\nडुमरी शिवारात दोघाना मारहाण करून लुटले कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावर���ल डुमरी वस्ती शिवारात दुचाकीच्या दोघांना तिन लोकांनी येऊन मारहाण करून त्याच्या जवळील दोन मोबाईल, सोन्याच्या बाळया व नगदी असा २४ हजार आठसे रुपयाचा मुद्देमाल बळजबरीने घेऊन पसार झाले. कन्हान पोलीसांनी तीनही आरोपीना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत […]\nहृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना\nशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट\nराष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या मागणीला यश : घाटंजी\nकन्हान नप मध्ये रिक्त पदे भरण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी श्रृंखलाबद्ध उपोषणाची मालिका सुरू केली\nकन्हान परिसरात ८२८ नागरिकांचे लसीकरण\nकन्हान परिसरात नविन १३ कोरोना रूग्ण : कोरोना अपडेट\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/03/The-SP-CEO-lodged-a-complaint-with-the-District-Collector.html", "date_download": "2021-07-25T18:49:15Z", "digest": "sha1:MZMZOAFUX536QCVMXHIYV2ZRSMO6T6WA", "length": 11863, "nlines": 95, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "एसपी-सीईओची जिल्हाधिकाऱ्यांनी केली तक्रार - Maharashtra24", "raw_content": "\nसोमवार, २२ मार्च, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ एसपी-सीईओची जिल्हाधिकाऱ्यांनी केली तक्रार\nएसपी-सीईओची जिल्हाधिकाऱ्यांनी केली तक्रार\nTeamM24 मार्च २२, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ जिल्ह्यात गेल्या महिन्याभरा पासून पुन्हा कोरोना रुग्णात दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी कोरोना बाधितांचा आणि मृतकांचा आकडा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग प्रतिबंधासंदर्भात पुन्हा प्रभावी उपाययोजना करण्याच्या लेखी व तोंडी सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या नंतरही त्यासंदर्भात योग्य पध्द्तीने काम करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येताना दिसत नाही.\nसीईओचा होतोय आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष\nमुख्यकार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी हे दैनंदिन होणाऱ्या आढावा बैठकीत उपस्थतीत राहून माहिती सादर करीत नाही.विशेष म्हणजे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषेदच्या आरोग्य विभाग कडे स्पेशल दुर्लक्ष केल्याने अँटीजन किट मध्ये कोट्यवधी रुपयाची मोठी तफावत असून या बाबत संपूर्ण माहिती काही दिवसा आधी खुद्द जिल्हाधिकारी सिंह यांनी मागातीली होती.या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी मोठी तफावत असल्याचा संशय आल्याने त्यांनी आयुक्त यांच्याकडे तक्रार सुद्धा दिली आहे.\nजिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्या कडे सर्व विभागाच्या प्रमुखांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही योग्यरीत्या पार पाडण्यात येत नसल्याची तक्रार केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.सुरुवाती पासूनच जिल्हाधिकारी सिंह हे कोरोना वर उपाय योजना करण्या संदर्भात सर्व विभाग प्रमुखांना वेळोवेळी सूचना दिल्या त्यानंतर जिल्हाधिकारी स्वतः सर्व प्रोटोकाल बाजूला ठेवून रात्री बे रात्री ते फेरफटका मारून शहराचा आढावा घेतल्याचे अनेक उदारहण जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवले आहे.\nपोलीस यत्रणेवर नाही नियंत्रण\nजिल��ह्यात शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी आदेश पारित करून सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर न पाळणे,मास्क न लावणे या करिता दंड निर्धारित केले असतांना पोलीस अधीक्षक यांना दंडात्मक कारवाई करणे, प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त लावणे याबाबत वेळोवेळी निर्दशित केल्यानंतरही कुठेही पोलीस बंदोबस्त दिसून येत नाही किंवा त्यांच्या यत्रणेवर त्यांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.\nBy TeamM24 येथे मार्च २२, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-travels-passenger-cheacking-corona-virus-272298", "date_download": "2021-07-25T20:07:02Z", "digest": "sha1:43UMJET4UHF5YZYXY2FJOTM7L33N6Z25", "length": 8257, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | coronavirus ट्रॅव्हल्समधील साडेतीनशेवर प्रवाशांची तपासणी", "raw_content": "\nकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सद्वारे बाहेर गावावरून धुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेच्या पथकाने आजपासून तपासणी सुरू केली. पथकाने मालेगाव रोड अवधान टोल नाक्‍यावर सकाळी पहाटे साडेचार ते सातदरम्यान सर्व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची \"नॉन कॉन्टॅक्‍ट इन्फ्रारेड थर्मामीटर' मशिनद्वारे तपासणी केली.\ncoronavirus ट्रॅव्हल्समधील साडेतीनशेवर प्रवाशांची तपासणी\nधुळे : कोरोना विषाणू संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महापालिकेच्या पथकाने आज बाहेर गावावरून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची तपासणी सुरू केली. मोहिमेच्या आज पहिल्या दिवशी एकूण 360 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. सुदैवाने यातील कुणीही संशयित रुग्ण आढळला नाही.\nहेपण पहा - महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाने घेतला निर्णय...सलून दुकाने 23 मार्चपर्यंत बंद\nकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्सद्वारे बाहेर गावावरून धुळे शहरात येणाऱ्या प्रवाशांची महापालिकेच्या पथकाने आजपासून तपासणी सुरू केली. पथकाने मालेगाव रोड अवधान टोल नाक्‍यावर सकाळी पहाटे साडेचार ते सातदरम्यान सर्व खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची \"नॉन कॉन्टॅक्‍ट इन्फ्रारेड थर्मामीटर' मशिनद्वारे तपासणी केली. एकूण साधारण दहा ते बारा ट्रॅव्हल्समधील एकूण 360 प्रवासी व वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यात कोणताही प्रवासी संशयित रुग्ण आढळून आला नाही. ही मोहीम पुढील आदेश होईपर्यंत दररोज सुरू राहणार आहे.\nदरम्यान महापालिका व जिल्हा प्रशासनाने आज परदेशातून आलेल्या चार व मुंबईहून आलेला एक अशा पाच नागरिकांचीही तपासणी केली. यात जर्मनीवरुन दोन तर सौदी अरेबिया, यूएस व मुंबईवरून प्रत्येकी एकाजणाचा समावेश आहे. या पाचही नागरिकांना \"होम क्वारंटाईन' करण्यात आले आहे. तशा नोटिसा संबंधित नागरिकांना बजावण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्तींच्या डाव्या हाताच्या वर व हाताच्या पाठीमागे \"होम क्वारंटाईन'चा शिक्का मारला आहे. पाचही जणांना 14 ते 15 दिवस घराबाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांनीही दक्षता घ्यायची असून अशी व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर शासन आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांना अशी व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये याबाबत माहिती द्यावी व सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmarathi.com/ssc-mts-recruitment/", "date_download": "2021-07-25T18:00:04Z", "digest": "sha1:ADEBSWPSLYCNITO5TEU7FYX6WHUOTG5E", "length": 8801, "nlines": 156, "source_domain": "www.jobmarathi.com", "title": "[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये MTS पदासाठी मेगा भरती - Job Marathi | MajhiNaukri | Marathi Job | Majhi Naukari I Latest Government Job Alerts", "raw_content": "\nHome10th Job स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये MTS पदासाठी मेगा भरती\n[SSC] स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये MTS पदासाठी मेगा भरती\nपोस्ट नाव Post Name: मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ Multi Tasking (Non-Technical) Staff\nशैक्षणिक पात्रता (अहर्ता): 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य शिक्षण.\nवयाची पात्रता: 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे पूर्ण असले पाहिजे.\nओबीसी :03 वर्षे सूट\nनोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत All India.\nअर्ज भरण्याची अंतिम दिनांक:- 21 मार्च 2021 (11:30 PM) वाजे पर्यंत.\nOfficial वेबसाईट: येथे क्लिक करा.\nOnline अर्ज: येथे क्लिक करा.\nPrevious article‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला\nNext articleदहावी पास करू शकतात अर्ज; नेहरू युवा केंद्र संघटनेत 13206 जागांसाठी भरती\n दहावीच्या निकालाची तारीख जाहीर\n500 लोकांना देणार नोकर्‍या ही टेक कंपनी यंदाच्या अखेरीस, नेमकी पात्रता काय\n दहावीच्या निकालाची तारीख जाहीर\n500 लोकांना देणार नोकर्‍या ही टेक कंपनी यंदाच्या अखेरीस, नेमकी पात्रता काय\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nMahagovjobs on ब्रेकिंग 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा\nOmesh Nagpure on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nGanesh Khedkar on ONGC recruitment 2021 अंतर्गत विविध पदांच्या 46 जागांसाठी भरती\nNeha on [Indian Navy] भारतीय नौदलात 1159 पदांसाठी बंपरभरती\nadmin on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nArshad shaikh on 512 आर्मी बेस वर्कशॉप; 325 जागांसाठी भरती जाहीर jobmarathi.com\nUnknown on पोलिस दलात होणार 12500 जागांची जम्बो भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा\nUnknown on पुणे मेट्रोमध्ये ITI, इंजिनिअर, डिप्लोमाधारकांना नोकरीची मोठी संधी; भरती प्रकिया सुरु\n दहावीच्या निकालाची तारीख जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2019/06/blog-post.html", "date_download": "2021-07-25T19:55:08Z", "digest": "sha1:PO44F57JCZ2MJKOTRDURV7DIV4IXQS3U", "length": 21071, "nlines": 251, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: एडवर्ड जेन्नर आणि लसीकरणाची सुरुवात", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प���रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nएडवर्ड जेन्नर आणि लसीकरणाची सुरुवात\nप्राचीन काळापासून माणसाला आजार होत आले आहेत आणि तो त्यावर उपचारही करत आला आहे. रोगांच्या लक्षणावरून त्यांचे निदान करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करणे या बाबतीत भारतीय वैद्यराजांनी खूप मोठे काम करून आयुर्वेद तयार केला. त्यात अनेक रोगांची लक्षणे आणि त्यावरील उपचार सांगितले आहेत. त्यांचा उपयोग आजवर केला जात आहे. योग्य आहार, व्यायाम आणि प्राणायाम वगैरे करून निरोगी राहण्याचे मार्गदर्शनसुद्धा आयुर्वेदामध्ये केले आहे. चीन, मध्यपूर्व आणि युरोपमध्येसुद्धा डॉक्टर किंवा हकीम या पेशाचे तज्ज्ञ तिथल्या रोग्यांना तपासून त्यांच्यावर निरनिराळ्या पद्धतीचे उपचार करत असत. असे असले तरी एकादा आजार नेमका कशामुळे होतो हे सांगणे त्या मानाने कठीण होते आणि तो होऊ नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे त्याहूनही अवघड होते. त्या बाबतीत फारशी माहितीच उपलब्ध नव्हती. शरीराचे कार्य खाण्यापिण्यामधून किंवा इतर काही कारणाने बिघडले तर व्याधी होतात इथपासून ते पूर्वजन्माचे प्राक्तन असते किंवा चेटूक, करणी वगैरेमुळे रोग होतात इथपर्यंत अनेक कारणे दिली जात होती, पण सूक्ष्मदर्शक यंत्रांचा शोध लागेपर्यंत अतीसूक्ष्म असे रोगजंतू असतात हेच ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांच्यामुळे रोग होत असतील असा विचारच कुणाच्या मनात येत नव्हता. गेल्या दोनशे वर्षांमध्ये रोगांना प्रतिबंध करण्याच्या दिशेने बरीच प्रगति झाली आहे आणि जुन्या काळातले बरेचसे साथीचे आजार आता आटोक्यात आले आहेत. इंग्लंडमधले डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी या क्षेत्रातले पहिले मोठे पाऊल टाकले. व्हॅक्सिनेशन या रोगप्रतिबंधक क्रियेचे ते जनक मानले जातात.\nएडवर्ड जेन्नर (१७४९ ते १८२३) याचा जन्म इंग्लंडमधल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या घरी झाला. त्या काळातही शिक्षणसंस्था आणि चर्च एकत्र असल्यामुळे त्याला व्यवस्थित शालेय आणि कॉलेजचे शिक्षण मिळाले आणि तो एक तज्ज्ञ डॉक्टर होऊन व्यवसाय करायला लागला. त्याबरोबरच नेहमी इतर डॉक्टरांशी संपर्क ठेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा व विचारविनिमय करून त्या क्षेत्रातल्या संशोधनातही तो भाग घेऊ लागला. त्याशिवाय त्याला पशुपक्ष्यांच्या अभ्यासातही रस होता आणि तो निरनिराळे प्राणी आणि पक्षी बाळगून ��्यांच्यासोबत वेळ घालवत असे. त्यांच्यावर त्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचे कौतुक होत होते. डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाच्या शरीरशास्त्राचे ज्ञान होतेच, पशुपक्ष्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांची शरीरे, त्यांना होणारे रोग याकडेही त्याने बारीक लक्ष दिले.\nअठराव्या शतकातल्या काळात स्मॉल पॉक्स किंवा देवी हा युरोपमधला एक प्रमुख घातक आजार होता. या आजाराच्या साथी येत असत तेंव्हा त्याची मोठ्या प्रमाणात लागण होऊन त्यातले खूप रोगी दगावत असत. बरे झाल्यानंतरही त्याचे व्रण त्यांच्या अंगभर रहात असत. त्यामुळे कायमचा विद्रूपपणा येत असे. या रोगाला कसा आळा घालावा हेच समजत नव्हते. अशक्त, दुर्बळ लोकांचे एकाद्या रोगाला बळी पडणे जरासे समजण्यासारखे असते, पण अनेक निरोगी आणि धडधाकट लोकसुद्धा अचानक या आजाराचे बळी पडत होते. त्यामुळे लोकांमध्ये या रोगाची दहशत होती.\nया रोगाचा अभ्यास करतांना असे दिसत होते की जो माणूस एकदा देवीच्या आजारातून जगला वाचला असेल त्याला मात्र हा आजार पुन्हा कधी होत नसे. शिवाय जेन्नर आदि डॉक्टरांच्या असेही लक्षात आले की गवळी, गुराखी यासारख्या गायींच्या जवळ रहाणाऱ्या लोकांना देवीचा आजार कमी प्रमाणात होत असे. त्या काळातल्या जनावरांनासुद्धा काऊपॉक्स या नावाचा एक रोग होत होता आणि संसर्गामुळे हा रोग या गवळ्यांनाही होत असे. तो आजारसुद्धा काही प्रमाणात देवीसारखाच होता, पण त्याची तीव्रता देवीच्या मानाने खूप कमी असायची. तो रोग देवीसारखा प्राणघातक नव्हता. या दोन गोष्टीवर विचार करून जेन्नरने एक निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. त्या काळातल्या कायद्यांमध्ये असे प्रयोग करणे शक्य होते.\nइसवी सन १७९६मध्ये त्याने एका दूधवालीला (मिल्कमेडला) काउपॉक्समुळे झालेल्या फोडामधला पू काढला आणि तो एका माळ्याच्या मुलाच्या हातावर टोचला. यामुळे त्या मुलाला काउपॉक्स होऊन आधी ताप आला पण त्यातून तो लगेच बराही झाला. त्यानंतर जेन्नरने त्या मुलाला देवीच्या रोग्याशी संसर्ग होऊ दिला, पण त्याला त्या रोगाची बाधा मात्र झाली नाही. त्यानंतर जेन्नरने हा प्रयोग इतर अनेक लोकांवर केला आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. लोकांच्या मनात देवीच्या रोगाची प्रचंड भीती बसलेली असल्यामुळे लोकही या प्रयोगासाठी तयार होत होते. त्याने जेन्नरचा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने स्वतच्या लहान बाळालाही या प्रकारचे लसीकरण करून त्याला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळवून दिले.\nजेन्नरने केलेल्या या प्रयोगांना युरोपातसुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. त्या काळात इंग्लंडचा शत्रू असलेल्या फ्रान्सचा राजा नेपोलियन यानेसुद्धा जेन्नरचा सन्मान केला. इंग्लंडच्या राजाने तर त्याला प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य दिलेच. यामुळे आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून मोठ्या प्रमाणात देवीची लस तयार करणे आणि ती जास्तीत जास्त लोकांना टोचणे हेच त्याचे मुख्य काम झाले. या क्रियेला व्हॅक्सिनेशन हे नावही त्यानेच दिले. लसीकरणाच्या मोहिमेमुळे इंग्लंडमधली देवीची साथ आटोक्यात आणता आली आणि लक्षावधी लोकांचे प्राण वाचले, तसेच त्यामुळे होणाऱ्या यातना आणि येणारी विद्रूपता यातून ते वाचले. म्हणूनच इंग्लंडमधल्या १०० श्रेष्ठ लोकांमध्ये जेन्नरची गणना केली जाते.\nइथे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की सर्व संसर्गजन्य रोग रोगजंतूंमुळे होतात आणि ते संसर्गामधून इतर लोकांमध्ये पसरतात याचा शोध लुइ पाश्चरने नंतरच्या काळात लावला. पण त्याच्याही आधीच एडवर्ड जेन्नरने प्रयोगामधून त्यातल्या देवी या एका प्रमुख रोगावर प्रतिबंधक उपाय शोधून काढला होता आणि तो सप्रयोग सिद्ध करून दाखवला होता. असंख्य लोकांना त्याचा फायदा झाला होता. त्यानंतर व्हॅक्सिनेशनचा प्रसार जगभर झाला आणि स्मॉलपॉक्स या रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन करण्यात आले. शरीरातली रोगप्रतिबंधक शक्ती (इम्यूनिटी) कशा प्रकारे काम करते याचा अभ्यास हे वैद्यकीय शास्त्रामधले एक नवे संशोधनाचे क्षेत्र निघाले आणि त्या संशोधनातून इतरही अनेक रोगांसाठी प्रतिबंधक उपाय योजण्यात आले.\nमाझ्या माहितीप्रमाणे डॉ.जेन्नरला ही कल्पना मध्य आशियांत केल्या जाणाऱ्या एका उपचारावरून सुचली. प्रत्यक्ष प्रयोगाचा आधार देण्याचे श्रेय मात्र त्याचे आहे\nदोनशे वर्षांपूर्वी कुणाला कोणती कल्पना कशी सुचली वगैरेवर कशाला चर्चा करायची कल्पना सुचण्यापेक्षा ती अंमलात आणणे अधिक महत्वाचे आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्म���ती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nखगोलशास्त्रज्ञ विलियम आणि कॅरोलिन हर्शल\nएडवर्ड जेन्नर आणि लसीकरणाची सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/zp-will-soon-have-staff-transfers-pjp78", "date_download": "2021-07-25T20:23:18Z", "digest": "sha1:WF4CUX6JWANUBIE7VLYNDFUM7JECOHLF", "length": 5992, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | झेडपीत लवकरच कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या", "raw_content": "\nझेडपीत लवकरच कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या\nपुणे - जिल्हा परिषद (ZP) आणि पंचायत समित्यांमधील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचाऱ्यांच्या (Employee) सर्वसाधारण बदल्या (Transfer) केल्या जाणार आहेत. विभागनिहाय एकूण कर्मचाऱ्यांपैकी पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार या बदल्या होणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने एक तालबद्ध कार्यक्रम निश्‍चित केला आहे. यानुसार येत्या गुरुवारपासून (ता. २२) ही बदली प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. यामुळे अगदी कोरोनाच्या सावटात जिल्हा परिषदेत मात्र बदल्यांचा मोसम सुरू होणार आहे. (ZP will Soon have Staff Transfers)\nराज्य सरकारने या बदल्यांसाठी ३१ जुलैची अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे या तारखेपुर्वीच पात्र कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे बंधन जिल्हा परिषदेवर आहे. या बंधनानुसार २२ ते २७ जुलै या पाच दिवसांत ही संपूर्ण बदली प्रक्रिया संपविण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.\nहेही वाचा: Corona Update: राज्यात 8,010 नवे रुग्ण, रिकव्हरी रेटही वाढला\nया कालबद्ध कार्यक्रमानुसार २२ जुलैला छोटे पाटबंधारे विभाग (छोपावी), बांधकाम आणि अर्थ विभाग, २३ जुलैला शिक्षण, महिला व बालकल्याण आणि कृषी, २४ जुलैला आरोग्य, २६ जुलैला सामान्य प्रशासन विभाग आणि २७ जुलैला ग्रामपंचायत आणि पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/kumaraswamy-says-in-karnataka-bjp-offering-jds-mla-rs-100-crores-and-cabinet-positions-alleges/", "date_download": "2021-07-25T19:36:34Z", "digest": "sha1:3FGIPR4JUVC7YPT5L3LYT5QN6U3IW4JK", "length": 19513, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "kumaraswamy says in karnataka bjp offering jds mla rs 100 crores and cabinet positions alleges | 'जेडीएस'च्या आमदारांना भाजपाने १०० कोटींची ऑफर दिली: कुमारस्वामी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\n'जेडीएस'च्या आमदारांना भाजपाने १०० कोटींची ऑफर दिली: कुमारस्वामी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nबंगळुरू : भाषणात गरिबांचे सेवक असल्याचे नरेन्द्र मोदी सांगतात मग यांच्याकडे इतका काळा पैसा येतो कुठून असा प्रश्न जनता दल सेक्युलरचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी यांनी केला आहे. इतकाच नाही तर यांच्याकडे इतका काळा पैसा असताना आयकर विभागाचे अधिकारी काय करत आहेत असं सुद्धा त्यांनी ठणकावून विचारलं.\nभाजप आमच्या आमदारांना शंभर कोटींची ऑफर देत असल्याचा गंभीर आरोप कुमारस्वामी यांनी भाजपवर केला आहे. तसेच त्यांना मंत्रिमंडळात महत्त्वाच्या खात्यांचे अमिश दाखविले जात आहे अस ही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.\nएकूणच विधानसभेच्या निकालावर आम्ही समाधानी नसून कर्नाटकात मोदींची लाट नसून सुद्धा भाजपला यश मिळत आहे असं बोल���न त्यांनी एक प्रकारे निवडणूक प्रक्रियेवरच शंका उपस्थित केली आहे. भाजपने गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी जे केलं ते सर्वश्रुत आहे असं ही कुमारस्वामी म्हणाले. कर्नाटक विधानसभेत आवश्यक असलेला आकडा आमच्याकडे आहे असं दावा सुद्धा त्यांनी केला.\nआम्हाला काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून ऑफर होती. परंतु २००४ -०५ मध्ये भाजप बरोबर जाण्याने माझ्या वडिलांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा कलंक लागला होता आणि तो पुसण्यासाठीच आम्ही आज काँग्रेस सोबत आहोत असं कुमारस्वामींनी आवर्जून सांगितलं.\nमागील बातमी पुढील बातमी\nकर्नाटक विधानसभा, काँग्रेसचं लिंगायत कार्ड फेल\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत ज्या मुद्याची सर्वाधिक चर्चा झाली तो काँग्रेसने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव अक्षरशः फेल गेला आहे. कारण कर्नाटकातील लिंगायत समाज हा भाजपचा समर्थक समजला जातो आणि तो काँग्रेसकडे वळेल अशी चर्चा होती.\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीवर १० हजार कोटी रुपयांचा खर्च\nदेशातील महत्वाची आणि २०१९ ची दिशा ठरवणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर तब्बल १०,००० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वच राजकारण्यांनी या निवडणुकीवर प्रचंड पैसा खर्च केला आहे.\n‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो, राज ठाकरेंची मार्मिक टिपणी\nजर कर्नाटकात भाजप जिंकली तर तो ईव्हीएम मशिनचा म्हणजे ईव्हीएम घोटाळ्याचा विजय असेल असे उद्गार काढले होते. आज त्यालाच अनुसरून राज ठाकरेंनी, त्यांच्या फेसबुक पेजवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मार्मिक टिपणी केली आहे.\nभाजपच्या रेड्डीबंधूं व येडियुरप्पांच पुन्हा 'ऑपरेशन लोटस' \nकर्नाटकातील विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांची आकडेवारी बघता भाजप अल्पमतातील सरकार स्थापण्यासाठी रेड्डीबंधूं आणि येडियुरप्पांच्या मदतीने पुन्हां ‘ऑपरेशन लोटस’ अंमलात आणू शकतात अशी कर्नाटकातील राजकीय परिस्थिती आहे.\nकर्नाटक निवडणुकीवर राष्ट्रवादीची प्रतिक्रिया\nकर्नाटक निवडणुकीत भाजपला मिळालेले अविश्वसनीय यश हे प्रत्यक्ष राजकीय मैदानात चाललेल्या घडामोडींशी विसंगत आहे. कर्नाटकात भाजपाची जागा मर्यादित होती म्हणून हा परिणाम योग्यरित्या विश्लेषित केला गेला पाहिजे.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे य��तीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक ���से घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maharashtra-mission-1-million-in-the-innovative-program-of-football/09152137", "date_download": "2021-07-25T18:52:05Z", "digest": "sha1:SA24DWOBPRWM3UNILSJJMENVW332HQQG", "length": 13874, "nlines": 34, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉलच्या अभिनव उपक्रमात - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » महाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉलच्या अभिनव उपक्रमात\nमहाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉलच्या अभिनव उपक्रमात\nमुंबई: – ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा”….व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा… या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. महाराष्ट्र मिशन १ –मिलियन” या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचा शुभारंभ आज सकाळी झाल्यानंतर दिवसभरात लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींनी राज्यभरात फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थी आणि विद्यार्थींनींनी प्रत्यक्ष फुटबॉल खेळला. यामध्ये १६ लाख २९ हजार १७९ मुलांचा तर ९ लाख ३३ हजार १७४ मुलींचा सहभाग होता. राज्यात १ मिलियन मिशनचे लक्ष २.५ मिलियन पर्यंत पोहचवत मुला-मुलींनी अतिशय उत्साहीपणे फुटबॉल खेळला. अशी माहिती रा��्याचे क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nमहाराष्ट्रातील सुमारे ३३ हजार शाळांमध्ये प्रत्येकी ३ बॉल चे वाटप करण्यात आले होते. राज्य सरकारच्या या अभिनव उपक्रमाला फुटबॉल प्रेमी व विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. नाशिक व जळगाव मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. जळगावमध्ये शासकीय कार्यालयामध्ये लोकप्रतिनिधी विरुध्द शासकीय अधिकारी यांचे सामने झाले. याठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून या सामन्यांचे चित्रीकरण करण्यात आले. धुळ्यामध्ये साक्री तालुक्यात झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांनी सामन्यांचा आनंद लुटला. तर येथील अल्पसंख्यांक शाळांमध्ये प्रथमच मुली फुटबॉल खेळल्या. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, डोंगराळ भागांमध्ये फुटबॉल खेळण्यात आला. कोल्हापूर मध्ये ४५ क्लब्ज एकत्र येऊन ३ दिवसाच्या फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.\nसिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओरस सेंट्रल जेलचे अधिकारी विरुध्द कैदी यांचा मित्रत्वाचा सामना झाला. देवगड बीच येथे नागरिक आणि शालेय विद्यार्थी यांच्या बीच फुटबॉल स्पर्धा झाल्या. अहमदनगरमध्ये मुकबधिर मुलांच्या स्पर्धा झाल्या. तसेच स्नेहालय संस्थेतील अनाथ मुलांचीही फुटबॉलची स्पर्धा झाली. सोलापूर जिल्ह्यात पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रात फुटबॉलची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याठिकाणी वयोवृध्द जॉगर्स ग्रुपच्या फुटबॉल स्पर्धेचा उपक्रम हाती घेण्यात आला होता.\nआज मुंबईसह राज्यात शाळा, सेवाभावी संस्था, क्रीडा संघटना, क्लब्ज, महाविद्यालयीन विद्यार्थी, डबेवाले, दिव्यांग विद्यार्थी, आदिवासी, शासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आदी फुटबॉल व क्रीडाप्रेमींनी आजच्या मिशन १ मिलियन या उपक्रमात सहभागी घेतला.\nमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन १-मिलीयन या फुटबॉल महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मिशन वन मिलियनचा झेंडा फडकविला. यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे, आमदार राज पुरोहित, मुंबई जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होते.\nमुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी सृदृढ शरीर हवे तर फुटबॉल खेळा असे सांगितले होते आणि फुटबॉल खेळल्याने आपण फ���ट राहतो. त्यामुळे फिट राहण्यासाठी फुटबॉल हा उत्तम पर्याय आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या १७ वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धा भारतात होत असून नवी मुंबईमध्ये विश्वचषक फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत. या निमित्ताने महाराष्ट्राने आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमाच्या निमित्ताने आज लाखो विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे, ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. या उपक्रमाच्या प्रेरणेने शहर व गावांमध्ये अनेक फुटबॉलप्रेमी तयार होतील आणि महाराष्ट्रामध्ये फुटबॉल या खेळाचा अधिक प्रभावीपणे प्रसार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.\nमुलांनी ई-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.\nमुंबई जिमखाना येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी आठ संघांचे वेगवेगळे फुटबॉलचे सामने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मुलींचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएशनचे विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ आदी संघांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांनी मुंबई जिमखाना येथे उपस्थित सर्व फुटबॉल संघाना भेटून शुभेच्छा दिल्या.\nयाबरोबरच मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली २१ ठिकाणी फुटबॉल खेळणार आहेत. ओव्हल मैदान, क्रॉस मैदान, मुंबई जिमखाना, आझाद मैदान, पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह, पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह, इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह, विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह, शिवाजी पार्क, दादर, कुपरेज मैदान, गोवन्स स्पोर्टींग क्लब, कर्नाटक स्पोर्टींग क्लब, मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा, नायगांव पोलीस मैदान, नायगांव, मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन, जिल्हा क्रीडा संकुल, धारावी, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल, वरळी स्पोर्टस क्लब, वरळी आणि एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, पर��ल पूर्व येथे फुटबॉल सामने खेळले गेले.\n← साखर कारखान्याच्या ६२ कामगारांना थकीत…\nबाघ शिकार मामले में दबाव… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/08/postpone-lockdown-in-chandrapur.html", "date_download": "2021-07-25T19:58:47Z", "digest": "sha1:OR2CCBUIFZPMFOOYPYTQZR32QK2UF6GP", "length": 7263, "nlines": 63, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे : आ. सुधीर मुनगंटीवार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे : आ. सुधीर मुनगंटीवार\nचंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे : आ. सुधीर मुनगंटीवार\nमनोज पोतराजे ऑगस्ट ३०, २०२० 0\nसकारात्मक कार्यवाहीचे मुख्य सचिवांचे आश्वासन\n1 ते 6 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जेईई च्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर तसेच व्यापारी बांधव , हातावर पोट घेऊन जगणाऱ्या घटकांचे चंद्रपूर जिल्ह्यात 3 सप्टेंबर पासून सुरू होणारे लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली. याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन मुख्य सचिवांनी आ. मुनगंटीवार यांना दिले.\nजेईई च्या परीक्षेसंदर्भात लॉकडाऊनमुळे उदभवणाऱ्या अडचणीबाबत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. जेईई परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे , लॉकडाऊन त्यात अनेक अडचणी विद्यार्थ्यांना सहन कराव्या लागतील असे विद्यार्थ्यांनी सांगितले .आ. मुनगंटीवार यांनी त्वरित मुख्य सचिवांशी सम्पर्क साधला व त्यांच्याशी चर्चा केली.जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे ही निश्चितच चिंतेची बाब आहे मात्र जेईई च्या परीक्षे दरम्यान लॉकडाऊन केल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय होईल .शिवाय व्यापारी बांधव व हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना सुद्धा फटका बसेल .रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आरोग्य सुविधा वाढवाव्या , व्हेंटिलेटर्स ची संख्या वाढवावी . नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जनजागरण अभियान हाती घ्यावे . लॉकडाऊन हा तात्पुरता उपाय असून त्या ऐवजी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या लक्षणीय असेल त्याच ठिकाणी लॉकडाऊन करावे .सावधानीचे उपाय योजून कोरोनाचा सामना करण्यावर भर द्यावा असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील लॉकडाऊन तूर्तास पुढे ढकलण्याची मागणी केली. मुख सचिवांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांना या चर्चेदरम्यान दिले .\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.yingrunmould.com/mr/tpu-sole-mold/", "date_download": "2021-07-25T19:54:10Z", "digest": "sha1:KL7GGXZ5HPE3PY5LAZDMDDB5J54MR45N", "length": 11267, "nlines": 202, "source_domain": "www.yingrunmould.com", "title": "टीपीयू सोल मोल्ड फॅक्टरी | चीन टीपीयू सोल मोल्ड उत्पादक आणि पुरवठादार", "raw_content": "\nपु डिप शूज मोल्ड\nपीव्हीसी टीपीआर डीआयपी शूज मोल्ड\nपीव्हीसी एअर ब्लॉइंग मोल्ड\nपीव्हीसी क्रिस्टल शू मोल्ड\nपीव्हीसी टीपीयू अप्पर मोल्ड\nईवा रबर शीट मोल्ड\nईवा इंजेक्शन सोल मोल्ड\nईवा फिलोन सोल मोल्ड\nपीव्हीसी टीपीआर टीआर सोल मोल्ड\nप्रदर्शन आणि ग्राहक भेट\nपु डिप शूज मोल्ड\nपीव्हीसी टीपीआर डीआयपी शूज मोल्ड\nपीव्हीसी एअर ब्लॉइंग मोल्ड\nपीव्हीसी क्रिस्टल शू मोल्ड\nपीव्हीसी टीपीयू अप्पर मोल्ड\nईवा रबर शीट मोल्ड\nईवा इंजेक्शन सोल मोल्ड\nईवा फिलोन सोल मोल्ड\nपीव्हीसी टीपीआर टीआर सोल मोल्ड\nउच्च कुशनिंग फिटनेस रनिंग शूज इवा टीआरपी इंजेक्शन ...\nकेमिकल Ageक्सिलरी एजंट ट्रान्सपरेन्ट ऑयली लिक्विड प्रा ...\nचीन हॉट विक्री लाइटवेट अँटी स्लिड इवा कॉग्स इनजेक ...\nफुझियान फॅक्टरी डायरेक्ट सेल नवीनतम ईवा वन टाईम इंजेक ...\nव्यावसायिक ट्रेंडी डिझाइन सॉफ्ट टेक्स्ड लाइटवेट ...\nव्यावसायिक ट्रेंडी डिझाइन सॉफ्ट टेक्स्ड लाइटवेट ...\nईवा फोमिंग स्पोर्ट ओ सह हॉट आणि कोल्ड ईवा सोल मोल्ड ...\nयिंगरुन फॅक्टरी ईवा आऊटसोल इंजेक्शन फोआसह मोल्ड ...\nयिंग्रुन आउट्सल्स फुटवेअर टीपीआर इंजेक्शन मोल्ड ईवा फोआ ...\nईवा फोम शू सोल मोल्ड मेकर आउटसोल इंजेक्शन मोल ...\nसुपर लाइट वेट फुटबॉ��� टीपीयू शूज एकमेव पुरुष '...\nकॅनव्हास एससाठी फ्लॅट सोल मोल्ड फोमिंग आउटसोल मोल्डिंग ...\nफॅक्टरी सानुकूलित टीपीयू इंजेक्शन मोल्ड स्नीकर फुटबॉल शूज बनवण्यासाठी सोल आउटसोल महिला आणि पुरुषांसाठी\nस्पोर्ट फुटबॉल वेकिंग शूज एकमेव बनविण्यासाठी फॅशन पुरुष महिला किड्स टीपीयू इंजेक्शन मोल्ड\nफॅक्टरी होलसेल गोल्फ स्पोर्ट्स लेजर शूज टीपीयू इंजेक्शन मोल्ड स्नीकर सोल फॉर स्पोर्ट सोल\nसोल ब्रँड न्यू स्पोर्ट शूज बनविण्यासाठी चीनने महिला स्वस्त टीपीयू इंजेक्शन मोल्ड बनविला\nतळाशी फुटबॉल स्पोर्ट्स शूज आउटसोल शू सोल बनविण्यासाठी फूटवेअर टीपीयू इंजेक्शन मोल्ड\nटीपीयू इंजेक्शन मोल्ड नवीनतम नॉन-स्लिप वियर प्रतिकार आउटसोल शू सोल बनवण्यासाठी स्पोर्ट शूज मेन\n2020 फुटबॉल शूसाठी शू सोल्स बनविण्यासाठी नवीनतम स्पोर्ट्स टीपीयू इंजेक्शन मोल्ड\nटिपू इंजेक्शन मोल्ड फुटबॉल शूज बनवण्यासाठी सोल न्यू स्पोर्ट्स शू सोल्स जिन्जियांग स्नीकर आउटसल्समध्ये बनविणे\nफॅशन मॅन टिकाऊ टीपीयू इंजेक्शन मोल्ड लांब पल्ल्यासाठी चालू असलेल्या फुटबॉल शू एकमेव बनविण्यासाठी\nक्रीडा शूज बनविण्यासाठी उच्च दर्जाचे टीपीयू इंजेक्शन मोल्ड, स्पोर्ट शूसाठी सोल स्नीकर सोल\nफॅशन डिझाइन बर्कनस्टॉक टीपू फुटबॉल शू सोल मोल्ड मेमरी फोम चप्पल सोल मोल्ड्स ओईम बास्केटबॉल शूज मोल्ड\nफुटबॉल स्पोर्ट्स शू वूमन मॅन चाइल्ड सोल बनविण्यासाठी नवीन डिझाइन टीपीयू इंजेक्शन मोल्ड\nआमची डिझाइनची उद्दीष्टे एर्गोनॉमिक आहेत,\nनाविन्यपूर्ण, कार्यशील आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करा.\nपत्ता:24 / एफ, योंगशेंग फायनान्शियल बीएलडीजी, क्र .899, सेंचुरी venueव्हेन्यू, जिन्जियांग सिटी, फुझियान, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव. - गरम उत्पादने - साइट मॅप\nशू सोल मोल्ड, पु सोल मोल्ड, आउटसोल स्टील मोल्ड, पुरुष चप्पल एअरब्लोइंग शू मोल्ड पीसीयू पीव्हीसी मोल्ड, आउटसोल मोल्ड, पीव्हीसी रेन शू मोल्ड,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4573", "date_download": "2021-07-25T19:23:36Z", "digest": "sha1:O4YCKSVVFQSV5FPAKUNCGX7YDNF7NSKX", "length": 14717, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 14 सप्टेंबर 2020\nभारताचा दिग्गज बुद्धिबळपटू पाचवे���चा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याने जागतिक बुद्धिबळात देशाची कीर्ती वृद्धिंगत केली आहे. चौसष्ट घरांच्या या बैठ्या खेळात आनंदमुळे भारताची मान नेहमीच ताठ राहिलेली आहे. आनंदच्या पराक्रमी पावलांवरून देशातील बाकी बुद्धिबळपटू मार्गाक्रमण करताना दिसतात. विशी आनंदने बुद्धिबळातील सारे मानसन्मान मिळविले आहेत, पण घरच्या कपाटात ऑलिंपियाड विजेतेपदाचे सुवर्णपदक नसल्याचे खंत त्याला सलत होती, ही उणीव नुकतीच दूर झाली.\nकोरोना विषाणू महामारीमुळे ४४वी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धा रद्द झाली, मात्र त्याचवेळी ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने खेळविण्याची कल्पकता जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) दाखविली. स्पर्धेत १६३ देशांचे संघ सहभागी झाले. सीनियर पुरुष व महिला, ज्युनियर खेळाडू यांना एकत्रित आणत सांघिक पातळीवर ही स्पर्धा रंगली. अंतिम लढतीच्या वेळी स्पर्धेचा सर्व्हर डाउन झाला. या तांत्रिक अडचणीबद्दल भारतीय संघाने दाद मागितल्यानंतर, रशियन अध्यक्ष असलेल्या फिडेने तटस्थ निर्णय देत रशियासह भारताला ऑनलाइन ऑलिंपियाडचे संयुक्त विजेते जाहीर केले. अंतिम लढतीत तांत्रिक दोष उद्‍भवल्याने भारतीय संघ पिछाडीवर गेला, पण फिडेने भारतीयांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार नाही याची दक्षता घेतली आणि आनंदची स्वप्नपूर्ती झाली. तो भारतीय संघात होता, पण त्याने नेतृत्व केले नाही. तो मान नव्या दमाचा नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराती याला मिळाला होता. ऑलिंपियाड सुवर्णपदकाची तुलना खुद्द आनंदने १९८३ च्या क्रिकेटमधील विश्वकरंडक विजेतेपदाशी केली. साखळी फेरीत भारताने बलाढ्य चीनचा पाडाव केला. तांत्रिक दोषाला नाक मुरडत आर्मेनियाने माघार घेतल्याने भारतीय संघाचे काम आणखीनच सोपे झाले. आनंद, विदितसह पेंटाला हरिकृष्ण, कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका हे सीनियर खेळाडू लौकिकास जागले. दिव्या देशमुख, निहाल सरीन यांनीही जिगरबाज खेळ केला. भक्ती कुलकर्णी, आर. प्रग्नानंद, वंतिका अगरवाल, आर. वैशाली, अरविंद चिथंबरम यांनीही संघाच्या यशात वाटा उचलला. २०१४ मध्ये नॉर्वेत भारतीय पुरुष संघाने ऑलिंपियाडमध्ये ब्राँझपदक जिंकले होते, यावेळच्या निश्चयी कामगिरीमुळे पदकाचा रंग सोनेरी झाला.\nविश्वनाथन आनंद याने भारताच्या ऑलिंपियाड यशानंतर महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे. ऑलिंपियाड विजेतेपदाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात यावी, खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जावे, असे मत आनंदने व्यक्त केले आहे. मागील काही वर्षांत सरकार दरबारी बुद्धिबळ खेळ दुर्लक्षित असल्याचे जाणवते. त्यातच अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातील वादाचाही परिणाम जाणवत आहे. एकच महासंघ, पण दोन सत्ताकेंद्रे झाल्यामुळे खेळाडूंच्या कारकिर्दीस धोका संभवतो. बुद्धिबळ महासंघात एकोपा असणे खेळाडूंसाठी हितकारक आहे. बुद्धिबळातील शेवटचा अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू सात वर्षांपूर्वी सन्मानित झाला होता. २०१३ मध्ये बुद्धिबळपटू अभिजित गुप्ता अर्जुन पुरस्काराचा मानकरी ठरला होता. आनंद स्वतः अर्जुन पुरस्कार विजेता असून भारतीय क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी हा मानही त्याच्याचकडे आहे. त्याला आदर्शवत मानत, नव्या पिढीतील भारतीयांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात भरारी घेतली. देशात हा खेळ लोकप्रिय आहे. मुले मोठ्या संख्येने बुद्धिबळ खेळतात. योग्य प्रोत्साहन देण्यासाठी बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणे उचितच ठरेल. पुढील वर्षीच्या अर्जुन पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बुद्धिबळपटू दिसतील ही अपेक्षा बाळगता येईल. बुद्धिबळात अत्युच्च स्थान मिळविलेल्या आनंदचे बोल दुर्लक्षित करण्याजोगे निश्चितच नाहीत.\nविश्वनाथन आनंद भारताचा बुद्धिबळातील पहिला ग्रँडमास्टर आहे. १९८८ मध्ये तो देशाचा एकमेवाद्वितीय ग्रँडमास्टर झाला, तेव्हापासून या किताबधारक बुद्धिबळपटूंची देशातील संख्या वाढली आहे. भारतीय बुद्धिबळात सध्या ६६ ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहेत. आनंदने ऐतिहासिक कामगिरी रचल्यानंतर, सुरुवातीस देशातील ग्रँडमास्टर खेळाडूंची संख्या मर्यादितच होती, पण नव्या सहस्रकात भारतीयांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळात खूपच प्रगती साधली, त्याचे अधिकांश श्रेय आनंदला जाते. कोनेरू हंपी हिने २००२ मध्ये\nआणखी एक ऐतिहासिक कामगिरी नोंदीत केली. ग्रँडमास्टर किताब मिळविणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली. गतवर्षी डी. गुकेश याने वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ग्रँडमास्टर किताबाची पूर्तता करून नवा अध्याय लिहिला. ऑलिंपियाड सुवर्णपदक भारतीय बुद्धिबळपटूंसाठी प्रेरक आहे. बुद्धिबळ हा वैयक्तिक खेळ असला, तरी ऑलिंपियाडच्या माध्यमातून सांघिकतेचे सुरेख दर्शन घडते. भविष्यात या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश झाल्यास, भारतासाठी बुद्धिबळ हा पदक विजेता खेळ असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/viral-claim-telling-that-corona-patients-organs-are-missing-doubt-of-organ-scam-is-fake/", "date_download": "2021-07-25T18:11:40Z", "digest": "sha1:3APJYK55VSGSNF2D6EINNX2KHXIDUXSZ", "length": 19823, "nlines": 113, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "कोरोना पेशंटचे अवयव गायब केले जात असल्याचा व्हायरल दावा फेक ! | CheckPost मराठी", "raw_content": "\nकोरोना पेशंटचे अवयव गायब केले जात असल्याचा व्हायरल दावा फेक \nआजकाल सोशल मीडियात कोरोना संदर्भात रोजच नवनवीन दावे-प्रतिदावे करण्यात येतात. सोशल मिडीयावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओच्या आधारे दावा केला जातोय की कोरोना पेशंटचे अवयव गायब करण्यात येत आहेत.\n‘MNS’ या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून कोरोनाच्या नावावर नवीन स्कॅम सुरु झाल्याचा आरोप करण्यात आलाय. ही पोस्ट १ हजारहून अधिक युजर्सनी शेअर केलीये.\nआता कोरोना च्या नावावर हा नवीन स्कॅम चालु आहे\n😢भायंदर गोराई येथे २ दिवसाआधी पेशंटला गोराई गावातुन कोरोना टेस्टिंग ला घेऊन गेले एडमिट केल आणि सदर च्या व्यक्तिचा आज अचानक मृत्यु झाला. बॉडी नेहमी प्रमाणे पॅक करून पाठवली. पण त्याच्या घरच्यांना शंका आली आणि त्यांनी पॅक केलेली बॉडी ओपन केली.बापरे….बॉडी मधले सगळे अवयव गायब …..😱आता कोरोना च्या नावावर हा नवीन स्कॅम चालु आहे पहा व्हिडीओ\n‘पीसीबी टुडे’ पोर्टलच्या फेसबुक पेजवरून देखील त्याच दाव्यांसह तोच व्हिडीओ शेअर झालाय. PCBToday.in ची पोस्ट देखील ४८७ युजर्सनी शेअर केलीये.\nआता कोरोनाच्या नावावर हा नवीन स्कैम..बॉडीमधले सगळे अवयव गायब.😱😱\nआता कोरोनाच्या नावावर हा नवीन स्कैम सुरु झालाय..कोरोनाने मृत्यू झालाय असं सांगायच आणि पेशंटच्या बॉडीमधले सगळे अवयव गायब करायचे .😱😱व्हिडीओ पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भायंदर गोराई येथे 2 दिवसाआधी पेशंटला गोराई गावातुन कोरोना टेस्टिंगला घेऊन गेले.एडमिट केल आणि सदर व्यक्तिचा आज अचानक मृत्यु झाला.बॉडी नेहमीप��रमाणे पैक करून पाठवली.पण त्याच्या घरच्यांना शंका आलीआणि त्यांनी पैक केलेली बॉडी ओपन केली.\nयाच व्हायरल दाव्यांना आधार देण्यासाठी दुसरा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये नागरिक पोलिसांशी वाद घालत असल्याचे दिसत आहे.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद सोलापूरचे प्रसिद्धी प्रमुख विकास वाघमारे यांनी भाजपशी संबंधित फेसबुक पेजेसवर हा व्हिडीओ टाकलाय आणि तो अधिकाधिक व्हायरल करण्याचं आवाहन केलाय.\nयाव्यतिरिक्त सोशल मिडीयावर इतरही अनेकांनी असेच दावे करणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले असल्याची बाब ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक शंकर साळवे, सचिन झगडे आणि मिनाज लाटकर यांनी निदर्शनास आणून दिली.\nकोव्हीड१९ डिटेक्ट झालेल्या रुग्णाला, कुटुंबाला ज्या राज्यात वाळीत टाकल्यासारखी वागणूक दिली जाते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करायला आप्तेष्ट घाबरतात, संसर्ग होऊ नये म्हणून प्रेम प्लास्टिकमध्ये गुंडाळून दिले जाते अशा ठिकाणी व्हायरल दाव्यात ‘प्रेताला अंघोळ घातली’ आणि मग समजले अवयव नाहीत हे विधानच अशक्य कोटीतील वाटते.\nतरीही आम्ही पडताळणी सुरु केली. व्हायरल दाव्याला पुष्टी देण्यासाठी दोन व्हिडीओज मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही एकेक व्हिडीओ व्यवस्थित पाहिला.\nपहिला २ मिनिट ५१ सेकंदाचा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघितला. त्यावेळी एक गोष्ट लक्षात आली की जमलेली गर्दी एका अधिकाऱ्याशी कुठल्यातरी कारणावरून हुज्जत घालते आहे.\nगोंधळ नेमका का सुरु आहे यामागचं कारण स्पष्ट होत नसलं, तरी गोंधळामागचं कारण कोरोना संदर्भातलं, कोरोना रिपोर्ट संदर्भातलं असल्याचं व्हिडीओमधील संवादावरून लक्षात येतंय. गर्दीतल्या लोकांकडून संबंधित अधिकाऱ्याकडे आयुक्तांना बोलावण्याचा आग्रह धरला जातोय.\nदुसऱ्या व्हिडीओमध्ये लोकांची गर्दी आहे. काहींच्या हातात बॅग आहेत. पोलिसांशी, अधिकाऱ्यांशी वाद घालतानाचा आवाज आहे. आणि ही एकंदर भाषा आगरी असल्याचे जाणवत आहे.\nदोन्ही व्हिडीओज मधील विशेष गोष्ट अशी की कोरोनामुळे पेशंटचा मृत्यू होऊन अवयव गायब करण्यात आले असल्याचा जो दावा करण्यात येतोय, त्याबद्दल व्हिडिओत कुणीही कसलाही उल्लेख करताना आढळत नाही.\nहे प्रकरण मानोरी भागातील असल्याचं दाव्यात सांगितल्यामुळे आम्ही मानोरीच्या नगरसेविका गीता भंडारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी काय सांगितलं पहा:\n‘ तीन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते त्यामुळे मानोरी मधल्या संपर्कात आलेल्या लोकांना institutional quarantine करायचं होतं. लोक ऐकत नव्हते, आम्ही घरीच आयसोलेट होऊ म्हणून BMC वाल्यांशी हुज्जत घालत होते. त्यामुळे BMC वाल्यांच्या बोलवण्यावरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. या व्यतिरिक्त त्या गर्दीचा संबंध नाही.\nहे सर्व कोळी समाजाचे लोक आहेत. यांच्या गावात जायला बोटीने जावं लागतं. त्यांचा रोजचा आहार मासे आहे. अशात त्यांना कुठल्या दवाखान्यात किंवा इतर ठिकाणी क्वारंटाईन केलं तर खाण्याचे राहण्याचे हाल होतील. असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांनी आपापल्या घरात राहूद्या आम्ही पूर्ण काळजी घेऊ म्हणण्यासाठी एवढा गोंधळ घातला होता. त्याचाच हा व्हिडीओ आहे. आमच्या या परिसरात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे ऑर्गन काढून घेतले वगैरे म्हणाण्याचा संबंधच नाही.’\nनगरसेविका गीता भंडारी यांच्या व्यक्तव्याला पडताळून पाहण्यासाठी आम्ही मानोरी गाव ज्या मुंबईच्या मीरा-भायंदर परिसरातील गोराई पोलीस स्टेशन अंतर्गत येते तेथील PSI जगताप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही गोराई परिसरात अजूनही कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचेच सांगितले.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालंय की मानोरी, गोराई परिसरात एकाही कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला नाही.\nमुळात व्हिडिओमध्ये देखील कोरोना पेशंटच्या मृत्यू झाला असल्याचा किंवा मृत पेशंटचे अवयव गायब झाले असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही बाब नेमकी कुठून आली हे समजायला मार्ग नाही.\nसहाजिकच सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ संदर्भातील दाव्यांना कुठलाही आधार नाही. कुठल्याही पुराव्यांशिवाय फेक दाव्यांसह सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर केला जातोय.\nहे ही वाचा- कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल���याचं सांगितलं\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nपुदुच्चेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्याचा कोरोनावरील घरगुती इलाज ‘WHO’ने स्वीकारल्याचा फेक July 22, 2020\nकिडनी कांडातील आरोपी डॉ. देवेंद्र शर्माच्या अटकेचा कोरोनाशी काहीही संबंध नाही\n[…] मराठी’ने केलेली पडताळणी आपण ‘येथे‘ वाचू […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/bhojpuri-singer-antara-singh-priyankas-new-song-release-on-youtube/", "date_download": "2021-07-25T17:54:04Z", "digest": "sha1:TSIEGAY2NSBCNX53DP4EVX4TQHWOZFP2", "length": 10012, "nlines": 69, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "भोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात केला यूट्यूबवर राडा - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nभोजपुरी गायि���ा अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात केला यूट्यूबवर राडा\nभोजपुरी गायिका अंतरा सिंग प्रियांकाचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला; एकाच दिवसात केला यूट्यूबवर राडा\nअंतरा सिंग प्रियांका ही भोजपुरीमधील एक लोकप्रिय गायिका आहे. तिची प्रत्येक गाणी प्रसिद्ध होत असतात. भोजपुरी प्रेक्षक देखील तिच्या गाण्यांना खूप चांगला प्रतिसाद देत असतात. ती तिच्या गाण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे आणखी एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. आता तिचे हे गाणे देखील खूप व्हायरल होत आहे. (Bhojpuri singer Antara singh Priyanka’s new song release on YouTube)\nअंतरा सिंगचे ‘ननदो पिस द हरदिया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे वेब म्युझिकच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर 20 जूनला प्रदर्शित झाला आहे. या गाण्याला एका दिवसातच भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तिने केवळ हे गाणे गायले नाही, तर या गाण्यात तिच्या अदा पाहून तिचे चाहते दीवाने झाले आहेत. तिचे खूप फॅन फॉलोवर्स आहेत. तिचे चाहते तिचे प्रत्येक गाण्याला भरभरून प्रतिसाद देत असतात. या गाण्याला आतापर्यंत 1 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.\nया गाण्यात भोजपुरी अभिनेत्री पल्लवी गिरी देखील दिसत आहे. ती या गाण्यात खूपच बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. अर्जुन शर्माने या गाण्याचे बोल लिहिले आहे. रोशन सिंगने या गाण्याला संगीत दिले आहे. रवी‌ पंडित हे व्हिडिओ दिग्दर्शक आहेत.\n‘ननदो पिस द हरदिया’ या गाण्याच्या आधी अंतरा सिंग प्रियांकाचे ‘गन्ने के खेत मे मजा लीजिये’ हे गाणे प्रदर्शित झाले होते. या गाण्यातील अंतराचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला होता. या गाण्यात एका प्रेमवीरांचा शेतात रोमान्स दाखवला होता. स्पीड रेकॉर्डस भोजपुरीच्या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले होते, तेव्हा देखील प्रेक्षकांनी या गाण्याला जोरदार प्रतिसाद दिला होता.\nअंतरा सिंग प्रियांकाची सगळीच गाणी प्रेक्षकांना खूप आवडतात. अंतरा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-कपिल शर्माच्या शोमध्ये भोजपुरीच्या सुूपरस्टार्सची धमाल; तर कपिल शर्माचीही बोलती झाली ब���द\n-‘ही’ गोष्ट अधिक प्रिय असल्यामुळे, बॉलिवुड पार्ट्यांमध्ये जाणे टाळतो अक्षय कुमार; अभिनेत्याने स्वत: केला होता खुलासा\n-मीडियम शॉर्ट हेअरमध्ये बरीच सुंदर दिसतेय ऋता; नवीन हेअरकट फ्लाँट करताना दिसली अभिनेत्री\n‘मी पहिला श्वास घेतल्यापासून लोकं मला…’, लाईव्ह सेशनदरम्यान चाहत्याच्या प्रश्नावर ‘संजू बाबा’च्या लेकीचे प्रत्युत्तर\nनिलेश साबळे अन् अंकुर वाढवेची ‘पोपटचंपी’ ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवरून मजेदार व्हिडिओ व्हायरल\nटोकियो ऑलिंपिक २०२१: भारतीय खेळाडूंना प्रोत्साह देण्यासाठी भोजपुरी कलाकारांनी बनवले…\nभोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट…\nगिफ्ट असावं तर असं अभिनेत्री काजल राघवानीच्या वाढदिवशी रिलीझ झाले नवीन गाणे; मिळाले…\nकेवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/May-Special-Issue/", "date_download": "2021-07-25T19:51:23Z", "digest": "sha1:O62VCANMRQZBJ3ZRPLKWZOWWLZ7HMYS3", "length": 35480, "nlines": 356, "source_domain": "shabdbooks.com", "title": "May Special Issue", "raw_content": "\n1. महिला सबलीकरणात गांधीजीचे योगदान\nसहा.प्रा. डॉ. अल्का बाबाराब सोमवंशी - संभाजीराव केंद्रे महाविद्यालय, जवब्ठकोट, जि. लातूर\n2. महात्मा गांधी व पंचायतराज\nप्रा. संजय अंकुशराव जगताप - महात्मा फुले महाविद्यालय, किनगांव ता. अहमदपूर जि. लातूर\n3. ग्रामविकासाबाबत म. गांधीजीचे विचार\nप्रा. बी. पी. पवार - महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर\n4. महात्मा गांधीजीचे आथिक विचार\nप्रा. बब्हीराम पवार - महात्मा फुले महाविद्यालय, किनगाव ता. अहमदपुर जि. लातूर.\n5. सामाजिक अधःपतन रोखण्यासाठी सद्यस्थितीत गांधी विचाराची समपंकता\nप्रा.डॉ. बाजीराव माणिकराव पाटील - विद्यावधिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुव्ठे.\n6. महात्मा गांधी - धर्मंविषयक दृष्टिकोन\nअलका पदमाकरराबव चिखुर्डेकर - महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर\n7. म. गांधी प्रणित व्यक्ति स्वातंत्रय संकल्पना व प्रस्तुतता\nप्रा. डॉ. वत्ता मा. कुंचेलवाड - नागनाथ महाविद्यालय, ओंढा नागनाथ तथा\n8. महात्मा गांधी यांचा भारतीय प्रशासन व राजकारणावर असणारा प्रभाव\nप्रा. आर. एस. धप्पाधुव्ठे - शंकरराव जावव्ठे पाटील महाविद्यालय, लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद\n9. एकविसाव्या शतकात महात्मा गांधीजीच्या सत्य व अहिंसा विचारांची प्रासंगिकता\nडॉ. विलीपकुमार दगड़ क्षीरसागर - आजझ्ञाद महाविद्यालय, ओऔसा जि. लातूर\n10. महात्मा गांधी यांचे सत्याग्रह विषयक विचार\nप्रा. डॉ. पावडे के. डब्ल्यु. - शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कव्ठंब\n11. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता\nडॉ. डॉगरे एल.बी. - ह॒तात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर जि. नांदेड. ४३१८०२\n12. राष्ट्रपिता महात्मा गांधीजीचे शिक्षण विषयक विचार\nडॉ. संजय शेणमारे, ग्रंधपाल - शिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय बाभुव्ठगांव, जि. यवतमाव्ठ\n13.“गांधी विचारांची वतंमान प्रस्तुतता / प्रासंगिकता (ग्रामीण भारताच्या संदभांत)\nप्रा. डॉ. कविता सोनकांबब्ठे - यशवंत महाविद्यालय, नांदेड.\n14. महात्मा गांधीचे शिक्षणकायांतील योगदान\nप्रा. डॉ. पराग दि. साले - डतिहास विभाग, प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड\n15. म.गांधी यांच्या सामाजिक विचाराची प्रस्तुतता : एक समाजशास्त्रीय अध्ययन\nप्रा. डॉ. पी. के. पवार - प्रतिभा निकेतन कॉलेज, बंदाघाट रोड, वजीराबाद, नांदेड.\n16. महात्मा गांधी : स्वच्छतेचे पुजारी\nडॉ. माणिक पंडीतराव शिंदे - संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, परभणी\n17. गांधी विचारांची प्रासंगिकता\nप्रा. डॉ. जितेंद्र पांड्रंगराव काब्ठे - अर्थशास्त्र विभाग प्रमुख, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, मुक्रमाबाद ता. मुखेड जि.नांदेड\n18. महात्मा गांधीच्या ग्रामोध्दार संकल्पनेत खादीचे महत्व\nप्रा. कोमल नारायण काब्ठबांडे - प्रतिभा निकेतन महाविद्यालय नांदेड\n19. गांधीवाद आणि जागतिकीकरण\nप्रा.दत्ता नामदेव कोटरंगे - शंकरराव जावव्ठे पाटील महाविद्यालय, लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद\n20. महात्मा गांधीजीचे शिक्षणविषयक विचार\nप्रा. पाटील एस. एन. - समाजशास्त्र विभागप्रमुख, ��झ्ाद महाविद्यालय ओऔसा\n21. गांधीची ग्रामस्वराज्य संकल्पना\nप्रा. मेघा शरचंद्र पाठक - प्राध्यापक प्रतिभानिकेतन कॉलेज, नांदेड., शांतीनिकेतन अपार्टमेंट, मल्टीपर्पज हायस्कूल समोर, वजीराबाद नांदेड-४३१६०१\n22. विश्वशांतीधृत म. गांधीजी आणि राजकारण\nप्रा. डॉ. दत्ताजी हुलप्पा मेहत्रे - राज्यशास्त्र विभाग प्रमुख, राजीव गांधी महाविद्यालय मृदखेड\n23. ग्रामीण विकासातील महात्मा गांधीजीचे योगदान : एक अभ्यास\nप्रा. डॉ. बी. एम. नरवाडे - (राज्यशासत्र विभाग प्रमुख), श्री दत्त कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हदगांव जि. नांदेड\n24. महात्मा गांधीजींचे विचार आणि भारत सरकार द्दारे केलेला ग्राम\nप्रो. पललवी प्रभाकरराव जोशी - स्वराज्य अभियानाचा आढावा. (१४ एप्रिल २०१८ ते ५ मे २०१८)\n25. महात्मा गांधीजीच्या विचारांची वत॑मान काव्ठातील उपयुक्तता\nडॉ. पंजाब चव्हाण - प्राचार्य, दिगंबरराव बिंद महाविद्यालय, भोकर, जि. नांदेड\n26. महात्मा गांधीजीच्या विचारांची प्रासंगिकता\nडॉ. वैशाली शांताराम बागुल - सहाय्यक प्राध्यापक, अ. त. ना. म. सोनवणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक\n27. महात्मा गांधीजीचे अहिसा तत्त्व\nप्रा. सय्यद आर. आर. - राज्यशासत्र विभाग, शरदचंद्र महाविद्यालय, शिराडोण\n28. म.गांधीची सत्याग्रह संकल्पना - एक दृष्टीक्षेप\nप्रा.डॉ. राजेंद्र ज्ञानोबाराव शिंदे - (राज्यशास््र विभाग प्रमुख), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शंकरनगर ता.बिलोली जि. नांदेड\n29. महात्मा गांधीजी व शेतकरी चतव्ठवत्ठ\nप्रा.नारायण राजुरवार - मु. सा. काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर ता.बारामती, जि. पुणे\n30. नागरी समाज व गांधी\nप्रा.साबदे राम पांडुरंग - राज्यशास्त्र विभाग, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर जि. लातूर\n31.२५० वर्षात महात्मा गांधीच्या विचाराची प्रस्तृतता\nडॉ. संगमेश्वर निला - असो. प्रोफे- राज्यशासत्र विधाग , वालचंद कॉलेज ऑफ आर्टस अंण्ड सायन्स, सोलापूर.\n32. महात्मा गांधी विचारांची उपयोगिता आणि धर्मांसंबंधी विचार\nसंजय सदाशिव जाधव - संशोधक विद्यार्थी\n33. महात्मा गांधी व पंचायतराज\nप्रा. संजय अंकुशराव जगताप - लोकप्रशासन विभाग प्रमुख, महात्मा फुले महाविद्यालय,किनगांव , ता. अहमदपुर जि. लातर - ४१३५ २३\n34. गांधीवादी विचार आणि मिरला कथासंग्रह\nप्रा.डॉ. संजय शांताराम पाटील - मराठी विभाग प्रमुख, कला महाविद्यालय मारवड ता. अमव्ठनेर जि. जव्ठगाव\n35. महात्मा गांधीची सत्याग्रह संकल्पना\nडॉ. संजय दगड़ू क्षीरसागर - राज्यशास््र विधाग, संत दामाजी महाविद्यालय मंगव्ठवेढ्रा जि. सोलापूर\n36. राष्ट्रपिता महात्मा गांधीचे जीवनविषयक तत्वज्ञान\nडॉ. सत्यभामा जाधव - प्रतिभानिकेतन महाविद्यालय, नांदेड.\n37. गांधीजीच्या दृष्टीने स्त्रीयांची सामाजिक स्थिती\nसीमा बाबुराव उप्पलवार - संशोधक विद्यार्थीनी, लातूर\n38. ''वेश्विक शांततेसाठी गांधी विचार\"'\nप्रा. डॉ. ए. टी. शिंदे, अंबिका गाविंदराव चोडे - समाजशास्त्र विभागप्रमुख, इंदिरा गांधी महा.सिडको, नांदेड\n'गांधीजीची नयी तालीम : ग्रामोद्योगांद्वारे दिल्‍या जाणाय्या शिक्षणाचा एक अभ्यास\nप्रा. डॉ. शिवाजी परव्ठे - मराठी विभाग, संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, परभणी. जि. परभणी.\n40. महात्मा गांर्धीजीच्या विचारांची प्रासंगिकता\nप्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड - सहयोगी प्राध्यापक व प्रगुख, समाजशास्त्र विभाग, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातर\n41. हिन्दस्वराज्य : सामाजिक मुल्ये\nप्रा. तेलेंगे एन. एन. - मादिय महाविद्यालय ओऔराद (श.)\n42. महात्मा गांधी यांचे ग्रामीण विकासासंबंधीचे विचार\nप्रा. डॉ. चंद्रशेखर ठाकरे - भूगोल विभाग प्रमुख, शिवशक्ती कला, वाणिज्य महाविद्यालय बाभुव्ठगांव, जि. यवतमाव्ठ-44540\n43. महात्मा गांधी यांची ग्रंथसंपदा मराठी: वाचकांसाठी अनमोल ठेवा\nतुकाराम सिताराम गरड - ग्रंथपाल, संत तुकाराम महाविद्यालय, परभणी\n44. महात्मा गांधीची सत्याग्रह संकल्पनेची उपयोगिता\nडॉ. तांदब्ठे साच्चिदानंद काशिनाथ - (राज्यशासत्र विभाग), लोकमान्य टिव्ठक महाविद्यालय, वडव्णी\n45. महात्मा गांधी आणि ग्रामीण विकास\nप्रा.डॉ. मानवते उत्तम हुसनाजी - के: बापसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण कॉलेज, हनेगाव ता. देगलर जि. नांदेड\n46. महात्मा गांधीजी यांचे राजकीय काय॑ आणि त्यांचा सद्यकालीन राजकारणावर असणारा प्रभाव\nप्रा. डॉ. आचार्य व्ही, डी. - राज्यशास््र विभाग प्रमुख, शंकरराव जावव्ठे पाटील महाविद्यालय, लोहारा ता. लोहारा जि. उस्पानाबाद\n47. महात्मा गांधीजीचे नागरी समाज विषयक विचार\nडॉ. वितेश भारत निकते - राज्यशास्त्र व लोकप्रशायन विधाग, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर\n48. महात्मा गांधीजीची लोकशाही\nप्रा. डॉ. विहुल पंडितराव सांड्रर - लोकप्रशासन विभाग प्��मुख, महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा\n49. गांधीवादातील अहिंसा : एक विवेचन\nडॉ.बी. आर. भोसले - समाजशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड\n50. ९५७० वर्षानंतरचे महात्मा गांधी - एक अभ्यास\nडॉ. दीपक व. कोट्रवार, प्राचार्य, - शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुव्ठगांव जि. यवतमाव्ठ\n51. \"मिठाचा सत्याग्रह\" सविनय कायदेभंगाची प्रेरक शक्‍्ती\nडॉ. शिंदे आर: डी. - राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड ता. लोहा जि. नांदेड.(महा.)\n52. महात्मा गांधी प्रणित ग्रामीण विकास\nडॉ.,नामानंद गौतम सादे; - राज्यशास्त्र विभागप्रमुख, शि.म.ज्ञानदेव मोहेकर कॉलेज कव्ठंब जि. उस्मानाबाद.\n53. वर्तमानकाव्णातही महात्मा गांधीजीचे सत्याग्रह : एक प्रभावी शस्त्र\nप्रा. पी. व्ही, माने - भूगोल विभाग प्रमुख, शंकरराव जावव्ठे पाटील महाविद्यालय, लोहारा ता. लोहारा जि. उस्मानाबाद\n54. महात्मा गांधी यांचे सत्यागृहाबाबतचे विचार\nडॉ. सुभाष के. पवार - सहयोगी प्राध्यापक, स्व. दत्तात्रय पसदकर महाविद्यालय, नांदगांव पेठ: ता.जि. अमरावती\n55. महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाची जडण-घडण\nविरभद्र युरप्पा स्वामी - यहाय्यक ग्राध्यापक राज्यशास्त्र विधाय, यशवंत गहाविद्यालय नांदेड\n56. गांधी विचारांची सदयकालीन उपयुक्तता\nडॉ.विश्वनाध महादेव आवड - राज्यशास्र विभाग प्रगुख, ग़ंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलज, ता माव्डशिरस (जि सोलापर\n57. महात्मा गाधोचे शाश्वत विचार\nडॉ. माधव कदम - जशिवाजी कॉलेज कंधार\n58. \"महात्मा गांधीच्या विचारांची प्रासंगिकता\"'\nप्रा स्वामी प्रविण वर्सतराव\n59. गांधीजीचे स्त्री सक्षमीकरणात योगदान\nडॉ. हड्ेकर विजय दत्तात्रय - दियंबरराव बिंद्‌ महाविद्यालय, भोकर.\n60. महात्मा गाधो विचार समज गेरसमज\nप्रा. सकरगे एन. व्ही - दिगंबरराव बिंदमहाविद्याल भोकर\n61. 150 वर्षानंतर आधथिक विकासात गांधी विचाराची गरज\nश्री. होगे आर. ए. - दिगंबरराव बिंदु महाविद्यालय, भोकर, ता. भोकर जि. नांदेड\n62. शासन व्यवस्थेत सत्याग्रहाची भूमिका\nप्रा. डॉ. कुंभारकर के. जी. - राज्यशास्त्र विभाग, श्री हावगीस्वागी महाविद्यालय, उदगीर जि. लातूर\n63. महात्मा गांधीजीचा राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रवाद\nप्रा डों. राजेश सुभाष चालीकवार - राज्यशासत्र विभाग, प्रतिभा निकेतन महाविदयालय, नांदेड .\n64. डॉ . बाबसाहेब आंबेडकर व महात्मा गांधी: संघर्ष आणि समन्वय एक पर्व\nप्रा. रामचंद्र गायकवाड - राज्यशासत्र विभाग, पानसरे महाविद्यालय, अर्जापर ता.बिलोली\n65. महात्मा गांधींच्या 'ग्रामस्वराज्य' विषयक विचारांची प्रासंगिकता\nडॉ.आशिष मुठे. - सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग., श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय अकोला\n66. महात्मा गांधीर्जीच्या इृष्टिकोनातून गोरक्षण आणि संवर्धन\nदत्तात्रय भानुदास जाधव - ( एम. ए. एमफील. सेट. राज्यशास्त्र), प्लेंट नं: १०, ए विंग. रॉयल एनक्लेव्ह, गुरुवार पेठ पुणे ४२\n67. \"म. गांधी यांचा सत्य आणि अहिंसेचा दृष्टीकोण\"\nप्रा. डॉ. चंद्रकांत कांबले - सहयोगी प्राध्यापक, वसुंधरा कॉलेज सोलापूर\n68. महात्मा गांधी यांचे शैक्षणिक विचार आणि वर्तमान स्थिती\nडॉ. आर. डी. मांडणीकर - सहा. प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर\n69. 'गांधीवादि दृष्टीकोनातून अराज्यवाद'\nडॉ. पी. डी. सूर्यवंशी - राज्यशास्त्र विभागप्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक, सवा. सै. सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा (जं.),जि. परभणी\n70. महात्मा गांधीजी आणि महाराष्ट्र\nडॉ. रमेश वाघमारे - सहायक प्राध्यापक, लोकप्रशासन विभागप्रमुख, गोदावरी कला वरिष्ठ महाविद्यालय, अबड़ जिल्हा जालना.\n71. महात्मा गांधीजींच्या स्वराज्य लठढयातील साधन: सत्याग्रह\nडॉ. भारत एम. राठोड - सहयोगी प्राध्यापक, शिवप्रसाद सदानंद जायसवाल महाविद्यालय, अर्जुनी /मोरगाव, जि. गोंदीया\n72. गांधीवादी विचाराच्या दृष्टिकोनाची प्रासंगिकता\nडॉ. मारोती घंटेवाड - राज्यशास्त्र विभाग प्रमुख, वसुंधरा कला महाविद्यालया जुले\n73. गांधीजीचे विचार आणि आजची वास्तविकता\nडॉ. सविता शिवनाथ झुंजारे - राज्यशासत्र विभाग\n74. महात्मा गांधीजींचा अर्थविचार\nप्रा. अशोक बाबुराव जाधव - राज्यशासत्र विभाग, शहाजीराजे महाविद्यालय, खटाव, जि. सातारा\n75. राष्ट्रीय आंदोलन व्यापक करणारे नेतृत्वःमा.गांधी\nडॉ. श्रीकांत देशगुख - यज्यशासत्र विभाग प्रयुख, अनवयव प्रवार गह्मविद्यालय, पट ता. यृब्णशी जि. पृणे\n76. \"से. गांधींजीच्या स्वप्नातील भारत: चिंता आणि चिंतन\"\nप्रा: डॉ. युवराज श्रीराम सानकर - यहयोगी प्राध्यापक, यंशोध्वक यार्यदर्शक, मराठी विभाग, शिवशत्ती कला, वाणिज्य मद्गदाविद्यालय, बराभुव्याव, जि. यवतमाव्ठ\n77. एकविसाव्या शतकात महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकत��\nप्रा. जी. डी. प्रोडे - यज्यशासत्र विभाग प्रमुख, के. बाबुरवजी प्राटील मह्मविद्यालय, हिगोली, जि. हिगेली --४३१५१३\n78. महात्मा गांधी आणि विविध सामाजिक चढ्ठवव्ही\nडॉ.शिवाजी सोमला पवार - संशोधन-मार्गदर्शक, इतिहास विभाग,, दिगंबरराव बिंद्‌ महाविद्यालय, भोकर जि. नांवेड\n79. म. गांधी यांचे अहिंसा संबंधी विचार\nप्रा. डॉ. संजय काब्ठे अक्षय काब्ठे - अर्थशास्त्र विभाग, दिगंबरराव बिंदु महाविद्यालय, (संशोधक विद्यार्थी), भोकर जि. नांदेड\n80. महात्मा गांधीची ग्राम स्वराज्य संकल्पना\nप्रा.डॉ. पाते शिवाजी बाबुराव - सहयोगी ब्राध्यापक, संशोधन मार्गदर्शक, अर्धशासत्र विभाग प्रमुख, संत तुकाराम कला व विज्ञान महाविद्यालय, परभणी\n81. महात्मा गांधीजोंच्या विचारशलाकेतील स्वराज्य\nप्रा.डॉ.बाबासाहेब त्रिबक मोताढ्े - सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, स्व.अण्णासाहेब आर.डी.देवरे कला व विज्ञान महाविद्यालय,\n82. भारतीय वर्तमान राजकीय परिस्थिती व महात्मा गांधी\nडॉ.संतोष शिवकुमार खत्री, संदिप जगन्नाथ वारुूढ्ठे - राज्यशास््र विभाग, विद्यावर्थिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय - धुल्ठे - जिल्हा परिषद\nप्राथमिक शाब्ठा - गारखेडे तालुका - येवला जिल्हा - नाशिक\n83. २९ व्या शतकात जगाला महात्मा गांधी विचारांची प्रासंगिकता\nडॉ.पी.एस.मोरे लांडगे - राज्यशास्त्र विभाग प्रमुख, के.के.एम. महाविद्यालय, मानवत जि.परभणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/divisions/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-25T19:56:09Z", "digest": "sha1:Q5OAJSWFXH6LCRKUYTCSHZWHPFXNDL3C", "length": 7873, "nlines": 119, "source_domain": "beed.gov.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसर्व उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार\nजिल्हाधिकारी तथ��� जिल्हा दंडाधिकारी, बीड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी Collector[dot]Beed[at]maharashtra[dot]gov[dot]in 02442-222201 02442-222011 जिल्हधिकारी कार्यालय, नगर रोड, बीड, महाराष्ट्र, पिनकोड: ४३११२२\nअप्पर जिल्हाधिकारी, बीड अप्पर जिल्हाधिकारी, बीड addlcollectorbeed[at]gmail[dot]com 02442-222273 अप्पर जिल्हाधिकार कार्यालय , जि.का. बीड\nअप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई अप्पर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई acoamba[at]gmail[dot]com 02446-244901 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय , अंबाजोगाई\nनिवासी उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी rdc[dot]beed[at]maharashtra[dot]gov[dot]in 02442-222604 निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालय, बीड\nउप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन dcgbeed[at]gmail[dot]com 02442-231457 उप जिल्हाधिकारी सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय बीड\nउप जिल्हाधिकार निवडणूक उप जिल्हाधिकार निवडणूक dydeobeed[at]gmail[dot]com 02442-222185 उप जिल्हाधिकार निवडणूक, जिल्हाधिकारी कार्यालय बीड\nउप जिल्हाधिकार (रोहयो) उप जिल्हाधिकार (रोहयो) egsdycoll[dot]bid-mh[at]gov[dot]in 02442-222849 उप जिल्हाधिकार (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय बीड\nउप जिल्हाधिकारी (भूसंपादन) जा.प्र. उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) जा.प्र. dcljpbeed[at]gmail[dot]com 02442-229210 उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) जा.प्र. जिल्हाधिकारी कार्यालय बीड\nउप जिल्हाधिकारी समन्वय (भूसंपादन) बीड उप जिल्हाधिकारी समन्वय (भूसंपादन) बीड dy[dot]colabeed[at]gmail[dot]com 02442-224310\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/wednesday-26-may-2021-daily-horoscope-in-marathi-128525531.html", "date_download": "2021-07-25T18:03:21Z", "digest": "sha1:HALP3YXKAWM3UHCYKWFD3L5EAKQMJTV5", "length": 6480, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wednesday 26 may 2021 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवार 26 मे रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ म���ळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील बुधवार...\nमेष : शुभ रंग : पांढरा | अंक : १\nआनंदी असा आजचा दिवस. विवाहाविषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.\nवृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ८\nमहत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.आज तुमचा आध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.\nमिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ३\nतुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. भटकंतीस यश येईल. आज भावंडांमध्ये सामंजस्य राहील.\nकर्क : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६\nकुटुंबात समाधानी वातावरण असल्याने घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल.\nसिंह : शुभ रंग : निळा | अंक : ४\nचैनी व विलासी वृत्ती बळावेल. शिक्षणार्थींच्या अपेक्षा वाढतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यवसाय उत्तम चालतील.\nकन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २\nआज पैशाची कमतरता भासणार नाही. व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागतील.\nतूळ : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८\nपूर्वीच्या श्रमांचे चीज होईल. यश आता सोपे होईल. काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल.\nवृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३\nबेरोजगारांना घरापासून लांब नोकरीच्या संधी चालून येतील. आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील.\nधनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ९\nनोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.\nमकर : शुभ रंग : मरून | अंक : ७\nकार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.\nकुंभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५\nनोकरीच्या ठिकाणी महत्त्व सिद्ध करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.\nमीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ६\nकामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे. महत्त्वपूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्यानेच घ्या.\nभारत ने श्रीलंका चा 38 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/government-says-give-caste-certificate-maratha-358275", "date_download": "2021-07-25T20:15:50Z", "digest": "sha1:CRP5QZWBDTFQJRHJ2NMASVL2BX3OPZ2U", "length": 9403, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'मराठा’चे जात प्रमाणपत्र द्या; सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, एसईबीसीच्या सवलती लागू", "raw_content": "\nसरकारने मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या सवलती देण्याचा निर्णय घेतला. परंतु, याला मराठा नेत्यांनी विरोध दर्शविल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला. आता सरकारने ईसीबीसी कायद्यानुसार विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.\n'मराठा’चे जात प्रमाणपत्र द्या; सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, एसईबीसीच्या सवलती लागू\nनागपूर : एसईबीसी प्रवर्गातील (मराठा) विद्यार्थ्यांसाठी विविध सवलती लागू केल्याने आवश्यक जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश सरकारने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.\nमराठा समाजाला तत्कालीन आघाडी सरकारकडून २०१४ ला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळी काहींना जात प्रमाणपत्र देण्यात आले. याआधारे काहींना नोकरीचा लाभ मिळाला. उच्च न्यायालयाकडून कायदा अवैध ठरविण्यात आला. नंतर सत्तेवर आलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या आधारे शिक्षणात १२ तर नोकरीत १३ टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला. त्यामुळे सरकारने मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्रासोबत वैधता प्रमाणपत्र देण्याचे आदेश काढले होते.\nक्लिक करा - हवामान विभागाने दिला गंभीर इशारा; मंगळवारी विदर्भाला शेवटचा दणका बसण्याची दाट शक्यता\nजात प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात आले. या कायद्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाने कायद्याला स्थगिती देत प्रकरण वरिष्ठ खंडपीठाकडे वर्ग केले. दरम्यान, आरक्षणावरून राज्यात चांगलाच वादळ उठले. मराठा समाजाकडून आंदोलनाचे हत्यार उपसले. ओबीसी वर्गाकडूनही आंदोलन होत आहे. यामुळे सरकारची चांगलीच कोंडी होत आहे.\nसरकारने मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या सवलती देण्याचा निर्णय घेतला. परंतु, याला मराठा नेत्यांनी विरोध दर्शविल्याने हा निर्णय मागे घ्यावा लागला. आता सरकारने ईसीबीसी कायद्यानुसार विविध सवलती देण्याचा निर्णय घेतला आहे.\nशिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह, अण्णासाहेब पाटील योजना लागू करीत यासाठी अधिकच्या निधीची तरतूद केली आहे. यासाठी लाभार्थ्यांना आवश्यक जात प्रमाणपत्र तत्काळ देण्याचे आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.\nहेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी\nआंदोलनातील मृताच्या कुटुंबीयास नोकरी\nमराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना परिवहन मंडळात नोकरी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, महिनाभरात कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. त्याचप्रमाणे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत. २६ प्रकरणे प्रलंबित असून महिनाभरात कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/12044", "date_download": "2021-07-25T19:41:56Z", "digest": "sha1:7ATMFKKRQH5LT5BRQVFXDYWQNO2EFSMH", "length": 10412, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "बालके भविष्याच्या समाजपरिवर्तनाचे शिलेदार : डॉ.नीलम गोऱ्‍हे | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई बालके भविष्याच्या समाजपरिवर्तनाचे शिलेदार : डॉ.नीलम गोऱ्‍हे\nबालके भविष्याच्या समाजपरिवर्तनाचे शिलेदार : डॉ.नीलम गोऱ्‍हे\nमुंबई : समाजात महिला-बालके-पुरूष यामध्ये विविधस्तरावर समानता प्रस्थापित व्हावी यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. मात्र समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येऊन एक खिडकी योजनेप्रमाणे काम करणे गरजेचे आहे. बालकांप्रती असलेली समाजाची मानसिकता बदलण्यासाठी उपाययोजना आखणे गरजेचे आहे. आजची बालके उद्याच्या समाज परिवर्तनाचे शिलेदार असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्‍हे [ dr neelam gorhe ] यांनी व्यक्त केले.\nबालकांच्या आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत कोरो या संस्थेने राज्यातील तीन जिल्ह्यातील ५० गावांत बालकांच्या संरक्षणार्थ काम करून, यासंदर्भात मुलांच्या मदतीने सर्वेक्षण आणि संशोधन करून दृकश्राव्य पद्धतीने अहवाल सादरीकरण केले.\nउपसभापती डॉ. गोऱ्‍हे म्हणाल्या, राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात नाविन्यपूर्ण कार्य आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याद्वारे महिला व बालकांचे सक्षमीकरण आणि समाजाच्या मानसिकतेत बदल करण्यासाठीच्या कार्यास मदत होऊ शकते. पर्यावरण मंत्री यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत शाश्वत विकासासंदर्भात युनोने दिलेली उद्दीष्ट पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कोरो सारख्या अशासकिय संस्था जे कार्य करीत आहेत ते उपयुक्त असून, बालकांमार्फत अशा पद्धतीने सर्वेक्षण करून संशोधनात त्यांचा सहभाग करून घेणे हे अभिनंदनीय आहे. या शाश्वत विकासासंदर्भात केवळ चर्चा करून थांबणे योग्य नसून संबंधित उपाययोजना ह्या कृतीद्वारे मुख्य प्रक्रियेत आणणे महत्त्वाचे आहे. ग्रामसभेशी संवाद साधून मदत मिळविणे आणि बालसभा घेण्याची मागणी करणे हे या बालकांनी स्वतः केले आहे. हे विकासाच्या दृष्टीने पडलेले सकारात्मक पाऊल असल्याचे डॉ. गोऱ्‍हे यांनी सांगितले. महिला आणि मुलांच्या सक्षमीकरणासाठी विविध व्यासपीठावरून संस्थांनी काम करताना एकत्र येऊन चर्चा करून उपाययोजना व अंमलबजावणी करणे महत्त्वाचे असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्‍हे यांनी सांगितले.\nPrevious articleराज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी\nNext articleमुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत; परंतु नोंदणीसाठी चार महिने मुभा\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/sushmita-sens-daughters-answe-128522490.html", "date_download": "2021-07-25T18:29:49Z", "digest": "sha1:SSH5THV3KUAQCMXSL56MUJXYPE6VITBP", "length": 5342, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sushmita Sen's Daughter's Answe | लाइव्ह सेशनमध्ये सोशल मीडिया यूजरने बॉयफ्रेंडबद्दल विचारले, रिनी म्हणाली - 'सध्या तरी मी कामावर लक्ष केंद्रित करत आहे' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुश्मिता सेनच्या मुलीचे उत्तर:लाइव्ह सेशनमध्ये सोशल मीडिया यूजरने बॉयफ्रेंडबद्दल विचारले, रिनी म्���णाली - 'सध्या तरी मी कामावर लक्ष केंद्रित करत आहे'\nरेनीने दिली चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nअभिनेत्री सुश्मिता सेनची मुलगी रेनी सेन सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. अलीकडेच तिने सोशल मीडियावरील सेशनच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिला काही चाहत्यांनी तिच्या लव्ह लाइफबद्दल प्रश्न विचारले आणि रेनीनेही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली.\nरेनीने दिली चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे\nरेनीने सोशल मीडियावर प्रश्नोत्तरांचे सेशन घेतले होतं. ज्यात तिला चाहत्यांनी तिच्या लव्ह लाइफपासून ते करिअरपर्यंत अनेक प्रश्न विचारले आणि रेनीनेही त्याची उत्तरे दिली. एका नेटक-यांने तिला 'तुझा बॉयफ्रेंड आहे का' असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रेनीने सिंगल असल्याचे संकेत देत 'सध्या तरी मी कामावर लक्ष केंद्रित करत आहे' असे स्मार्ट उत्तर दिले. या सेशनमध्ये आणखी एकाने तिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारला. याचे उत्तर देताना रेनी म्हणाली, 'या विषयावर बोलून काहीच फायदा नाही.' तसेच रेनीला तिच्या भविष्यातल्या बॉयफ्रेंडबद्दल विचारण्यात आल्यावर तिने म्हटले, 'मी टाइम ट्राव्हल करुन मी याचे उत्तर देऊ शकले असते तर किती बरे झाले असते.'\nनवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे रेनी\nया सेशनमध्ये रेनीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठीची तयारी सुरू केली असल्याचे सांगितले. मात्र याविषयी तिने सविस्तर सांगणे टाळले. तिने काही महिन्यांपूर्वीच शॉर्टफिल्म 'सुट्टाबाजी' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. कबीर खुराणा दिग्दर्शित या फिल्मधील रेनीच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T18:52:05Z", "digest": "sha1:4NUI56WPNOIPYYAQ2S2QHRULTFJKYYVS", "length": 7791, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु\nसुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: ईडीकडून रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु\nमुंबई: बॉलीवूड अभिनेते सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी शंका उपस्थित करण्यात आली असून सुशांतच्या ��ृत्यूप्रकरणी त्याच्या कथित प्रियसी रिया चक्रवर्तीकडे बोट दाखविण्यात येत आहे. सुशांतसिंहच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात आली आहे. दरम्यान सीबीआय चौकशीपूर्वी रिया चक्रवर्ती यांची ईडीमार्फत चौकशी करण्यात येत आहे. आज शुक्रवारी ७ रोजी मनीलॉड्रींग प्रकरणी ईडी रिया चक्रवर्ती हिला चौकशीसाठी बोलविले आहे. रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु झाली आहे. सायंकाळपर्यंत त्याची चौकशी सुरु राहणार आहे. जवळपास ६-७ तास ही चौकशी चालू शकते.\nमुंबईत रियाने घेतलेले घर आणि काही कंपनीच्या प्रॉपर्टीची चौकशी ईडी करणार आहे. कमी उत्पन्न असतांना रियाने मुंबईत घर घेतले आहे, त्यामुळे ईडी चौकशी करणार आहे. १५ कोटींचा व्यवहार रियाने सुशांतसिंह राजपूतच्या खात्यातून केल्याचे बोलले जात आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nगोरेगावमध्ये आणि लोणावल येथे रियाने फ्लॅट घेतले आहे. मात्र त्याचा वार्षिक उत्पन्न १४ लाखांचे असताना त्याने हे महागडे घर घेतले कसे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. त्याचीही चौकशी होणार आहे.\nसुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला राजकीय वळण लागले आहे. सुरुवातीला मुंबई पोलीस या प्रकरणी तपास करीत होती. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे देण्यात यावे अशी मागणी झाली. बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केल्यानंतर केंद्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे दिले.\nभारताच्या कॅगपदी गिरीश चंद्र मुर्मू\nशाळा कधी सुरु होणार; जाणून घ्या एका क्लिकवर\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्���ाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathit.in/entertainment/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T19:20:40Z", "digest": "sha1:L43U52RDQNSNSIHE4NG65HMDY2TYOTH6", "length": 8308, "nlines": 67, "source_domain": "marathit.in", "title": "अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा - MarathiT.in", "raw_content": "\nजनरल नॉलेज | माहिती\nअशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा\nअशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा\nमुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री दिया मिर्जाचंही नाव समोर आल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज पेडलर अनुज केशवानी आणि अंकुश यांच्या चौकशीदरम्यान दिया मिर्जाचं नाव समोर आले आहे. एनसीबीजवळ दीया मिर्झाच्या ड्रग्ज खरेदीचे पुरावेही असल्याची माहिती एनसीबी सूत्रांकडून मिळत आहे. मात्र दिया मिर्जानं ट्विटरवरुन सर्व आरोप फेटाळलेत.\nआपल्या ट्वीटमध्ये दिया म्हणाली, “माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. सर्व आरोपांचं मी खंडन करते.अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे. शिवाय इतक्या वर्षांपासूनमेहनतीनं उभं केलेल्या माझ्या करिअरवर याचा परिणाम होतोय.मी माझ्या आयुष्यात कधीच कुठल्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नाही किंवा खरेदी देखील केले नाही. मी कायदेशीर मार्गाने या आरोपांचं खंडन करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे मनापासून आभार.”\nदियाने कुठलीही कारवाई होण्यापुर्वीच दियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.\nसुशांत केस तेव्हा मागे पडली जेव्हा कंगनाने पोलीस आणि सरकारला टार्गेट केलं -रेणुका शहाणे\nअशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा\nमहायनायकाने घेतली अवयवदान करण्याची शपथ\nभारतीय फिल्म आणि टेलिव्हीजन संस्थेच्या अध्यक्षपदी शेखर कपूर यांची निवड\nजमिनीची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी विक्रम गोखले यांचा जामीन अर्ज फेटाळला\nबॉलिवूडमध्ये का��� करणाऱ्या बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू\nउषा मंगेशकर यांना यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुर¸fस्कार\nमहाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना जाहीर\nन्यायालयीन पुनर्विलोकन | Judicial Review in Marathi\nशरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हे करा\nडेल्टा प्लस व्हेरियंटच्या बचावासाठी करा हे उपाय\n आता तुम्हाला बसस्थानकावर STचे नेमके लोकेशन कळणार |…\nशेतकऱ्यांना फसवलं तर आता व्यापाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा\nजास्त प्रमाणात साखर खाण्याचे परिणाम\nMahaDBT : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी\nविधिमंडळाबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; प्रतिविधानसभेवर…\n ‘पब्जी’ गेम खेळताना माहिती लिक हाेण्याची…\nCulture History Jobs Movie place Politics Polity Tips Uncategorized viral आंतरराष्ट्रीय आरोग्य इतिहास (History in Marathi) करिअर क्रीडा खाणे-पिणे चालू घडामोडी जनरल नॉलेज | माहिती नागरिकशास्त्र पंचायतराज परिक्षा बातम्या भारतीय राज्यव्यवस्था, राज्यघटना भूगोल भूगोल मनोरंजन महाराष्ट्र माहिती मोबाईल आणि तंत्रज्ञान योजना राष्ट्रीय विज्ञान शिक्षण सरकारी योजना\nजनरल नॉलेज | माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtra24.in/2021/01/%20Come-forward-for-the-families-of-the-farmers-who-committed-suicide-District-Collector-appealed.html", "date_download": "2021-07-25T20:02:02Z", "digest": "sha1:RTRKSOAH4LLQZ3CVNC4QNIYI6J6B3P5R", "length": 13594, "nlines": 94, "source_domain": "www.maharashtra24.in", "title": "आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांसाठी पुढे या:जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन - Maharashtra24", "raw_content": "\nगुरुवार, १४ जानेवारी, २०२१\nHome महाराष्ट्र यवतमाळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांसाठी पुढे या:जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांसाठी पुढे या:जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन\nTeamM24 जानेवारी १४, २०२१ ,महाराष्ट्र ,यवतमाळ\nयवतमाळ : जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे जाहिर आवाहन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी केलंय.शेतकऱ्यांसाठी तळमळ असलेला जिल्हाधिकारी म्हणुन सिंह यांची यवतमाळ जिल्हाच्या कागदावर नक्कीच लिहिल्या जाईल अशी जिल्हाधिकारी सिंह यांनी कामगिरी करित आहे.\nशेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शेतीपुरक व्यवसायासाठी मदत म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्���ा संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. घरचा आधार गेल्यानंतर अशा कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी गाय, म्हशी, शेळी वाटप किंवा सिंचनासाठी विहिरींचा लाभ देण्यात येतो. यासाठी निधीची आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि बँकांनी सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) मधून या कुटुंबांना मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आर. डब्ल्यू. खेरडे आदी उपस्थित होते.\nउत्कृष्ट कर्जवाटप करणाऱ्यांचा सत्कार\nखरीप हंगाम २०२० मध्ये उत्कृष्ट कर्जवाटप करणाऱ्या बँकांच्या प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात कॉर्पोरेशन बँक, ॲक्सीस बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. गत वर्षी जिल्ह्यात ७३ टक्के पीक कर्जवाटप करण्यात आले असून आगामी खरीप हंगामात 80 टक्क्यांच्या वर पीक कर्जवाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.\nदर आठवड्याला शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणांचा जिल्हा मुख्यालयात आढावा घेण्यात येतो, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकरी कुटुंबांना नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घरचा आधार गेल्यावर अनेक समस्यांचा सामना कुटुंबियांना करावा लागतो. त्यामुळे शेतीपुरक उदरनिर्वाहाचे साधन मिळावे, यासाठी सिंचन विहीर, शेतीला कुंपन, गाय-म्हैस, शेळी गटाचे वाटप करण्याचे नियोजन आहे. आढाव्यादरम्यान जवळपास 30 कुटुंबियांनी अशी मागणी केली आहे. त्यासाठी कंपन्या आणि बँका समोर आल्या तर या कुटुंबांना शेळी, गाय, म्हैस वाटप करता येईल. सीएसआर निधीसाठी जिल्हास्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले आहे. कंपन्या किंवा बँका आपले नाव आणि लोगो वापरूनसुध्दा आत्महत्याग्रस्त कुटुंबांना गायी, म्हशी, शेळी खरेदी करून देऊ शकतात. या उपक्रमाची कंपन्या किंवा बँकानासुध्दा आपल्या वार्षिक अहवालात नोंद घेता येईल. प्रशासन नेहमी सर्वांना सहकार्य करीत आले आहे. त्यामुळे आता ‘मिशन उभारी’ साठी कंपन्���ा आणि बँकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी वेस्टर्न कोल्डफिड, एसीसी सिमेंट यांच्यासह विविध कंपन्या आणि बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nBy TeamM24 येथे जानेवारी १४, २०२१\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमराठी मनाचे डिजिटल व्यासपीठ : वाचकांना विश्वासार्ह बातम्या व दर्जेदार वैचारिक लिखाण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\n'संजय राठोड घेणार या महिण्यात मंत्रीपदाची शपथ'\n मुंबई : फेब्रुवारी महिण्यात संजय राठोड यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र येत्या काही महिण्यात नगर परिषद आणि जिल्हा ...\n'संजय राठोड पुन्हा होणार मंत्री'\nयवतमाळ : माजी वनमंत्री 'संजय राठोड' यांच्या वर पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्या नंतर त्यांना वनमंत्री पदाचा राजीनामा द्याव...\nघाटंजीत वाहतूक पोलिसाची शेतकऱ्याला भरचौकात मारहाण\nपैशाची केली होती मागणी ; गणेश आगेच्या मस्तवालपणाने घाटंजीकर त्रस्त घाटंजी : शहरातील बाजारात आपल्या शेतातील भाजी विक्रीसाठी आणणाऱ्या शे...\n'अखेर उद्या पासून लाॅकडाऊन'\nयवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे नवीन रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजाने पुन्हा उद्या पासून लाॅकडाऊन करण्याची वेळ आल्याची चर्चा सु...\nमहागांव येथे प्रेमयुगुलची आत्महत्या\n महागांव: प्रेम म्हणजे प्रेम असतं.कधी सरतही नाही,कधी पुरतही नाही.त्याच नावं 'प्रेम' असते.सात जन्माचे स्वप्न उराशी बाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/union-govt-has-filed-an-review-petition-in-the-supreme-court-in-this-regard-news-updates/", "date_download": "2021-07-25T18:16:54Z", "digest": "sha1:EQRL2VPQMVHIM5BW5FEFDUVJLJHJCCKW", "length": 23004, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल | मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शा���ा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Maharashtra » मराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल\nमराठा आरक्षण | केंद्राकडून सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १४ मे | राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.\n50 टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या:\n102 व्या घटनादुरुस्तीसह 50 टक्के आरक्षण मर्यादेलाही केंद्र सरकारने आव्हान द्यावे असं मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्यांना केवळ कोण मागास आहे हे ठरवण्याचाच अधिकार नसावा तर त्यासोबतच 50 टक्क्याहून आरक्षण वाढवता यावे या दृष्टीने या प्रकरणाकडे पाहावे असं अशोक चव्हाण म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nBig Breaking | मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nसंपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षण खटल्यात बुधवार, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल आज घोषित करण्यात आला आहे.\nMaratha Reservation | पुढील सुनावणी १५ मार्च रोजी | इतर राज्यांनाही नोटिस जाणार\nराज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक असलेल्या मराठा आरक्षणावर आजपासून (८ मार्च) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. म���ाठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपवले होते.\nMaratha Reservation | सुप्रीम कोर्टात 8 मार्चपासून प्रत्यक्ष अंतिम सुनावणीला\nमहाराष्ट्रातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाची सुनावणी आज (५ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, या मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती.\nMaratha Reservation | ७ मार्चला मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा\nमहाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत ८ मार्चला सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याआधी मराठा क्रांती मोर्चाला आपल्या काही भूमिका स्पष्ट करायच्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी मोठी घोषणा केली आहे.\nअन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा\nसुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजा व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक्त केलं आहे.\nआज मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी\nमराठा आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्���णाचं प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या मोठ्या खंडपीठाकडे जाणार की नाही, याचे उत्तर आज मिळणार आहे. त्याचबरोबर मागच्या वेळी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला नकार दिला होता. परंतु सोबतच याचे भवितव्य अंतिम निकालावर अवलंबून असेल असेही सांगितले होते. त्यामुळे वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही श���िवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T19:42:23Z", "digest": "sha1:LJWL3DOPUZGIRGPOR5LWIQNOANO7WRMU", "length": 6062, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "शुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२० | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nशुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२०\nशुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२०\nशुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२०\nशुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२०\nशुद्विपत्रक – विशेष पदभरती मोहिमेअंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील गट क व गट ड संवर्गाची पदभरती -२०१९-२०२०\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 21, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/coronavirus-outbreak-in-india-pm-modi-declear-big-announce-for-orphan-in-corona-pendamic-news-and-live-updates-128538962.html", "date_download": "2021-07-25T19:25:18Z", "digest": "sha1:AJADFI2XXANXA2LIZ3XUQCBXR36DZGLV", "length": 9972, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus outbreak in india: PM Modi declear big announce for orphan in corona pendamic; news and live updates | कोरोनामुळे अनाथांना मोफत शिक्षण, 23 व्या वर्षी 10 लाख रुपये; 5 लाखांचा आरोग्य विमा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोठा निर्णय:कोरोनामुळे अनाथांना मोफत शिक्षण, 23 व्या वर्षी 10 लाख रुपये; 5 लाखांचा आरोग्य विमा\nकोरोनामुळे मातृ-पितृछत्र हरवलेल्या मुलांसाठी “पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजना सुरू\nदेशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे लाखो लोकांचा जीव गेला असून अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. या महामारीने अनेक मुलांचे आई-वडील हिरावून नेले असून यामुळे मुले अनाथ झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी केंद्र सरकारने या अनाथ मुलांसाठी मोठी घोषणा केली आहे. दरम्यान, कोरोनामुळे ज्यांचे आई-वडील मरण पावले आहे. अशा मुलांची जबाबदारी आता केंद्र सरकारने घेतली आहे.\nत्याकरीता पंतप्रधान केअर फंडमधून 10 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासोबतच त्या मुलांचा शिक्षणाचा खर्चदेखील केंद्र सरकार करणार आहे. अशा अनाथ मुलांना 18 वर्षांपर्यंत प्रत्ये��� महिने आर्थिक मदत दिली जाईल. याव्यतिरिक्त 23 वर्षे पूर्ण झाल्यावर 10 लाख रुपयांची मदतदेखील मिळणार आहे.\nPM केयर्स फॉर चिल्ड्रेन योजनेतर्गंत मिळणार मदत\nपंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार, कोरोनामुळे ज्या आई-वडीलाने किंवा मुलाने एकमेंकाना गमावले आहे. त्या दोघाना पीएम केयर्स फॉर चिल्ड्रेन योजना अंतर्गत मदत दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.\nकोरोनाने मृत्यू झाल्यास वारसाला मिळणार पेन्शन\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वारसास ईएसआयसीच्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल. वारसास कर्मचाऱ्याच्या सरासरी वेतनाच्या 90 टक्के पेन्शन मिळेल. ही योजना 24 मार्च 2020 ते 24 मार्च 2022 या कालावधीपर्यंत लागू राहणार आहे. ईएसआयसीमध्ये सध्या सुमारे 3 कोटी लोकांची नोंदणी आहे. तर, ईडीएलआयनुसार जास्तीत जास्त देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कमही ७ लाख रुपये करण्यात आली आहे. यात किमान 2.5 लाख रुपयांचा लाभ मिळेल. ही तरतूद 15 फेब्रुवारी 2020 पासून तीन वर्षांसाठी लागू राहील.\nमुलाच्या नावावर फिक्स्ड डिपॉझिट\nपीएम केअर फंडमधून अशा प्रत्येक मुलासाठी निधी तयार केला जाणार असून त्यामध्ये 10 लाख रुपये जमा केले जातील.\nयाद्वारे, मुलांना वयाच्या 18 वर्षांपर्यंत दरमहा निश्चित प्रमाणात मदत मिळेल.\nवयाच्या 23 व्या वर्षी त्याला ही संपूर्ण रक्कम एकत्रित दिली जाईल.\nदहा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना जवळच्या मध्यवर्ती शाळा किंवा खाजगी शाळेत डे स्कॉलर म्हणून प्रवेश दिला जाईल.\nजर त्या मुलांचा प्रवेश खासगी शाळेत झाल्यास पीएम केअर फंडकडून शिक्षण हक्कांच्या नियमांनुसार फी दिली जाणार आहे.\nमुलांचे शालेय ड्रेस, पुस्तके आणि नोटबुकवरील खर्चदेखील दिला जाईल.\nया मुलांना सध्या अस्तित्त्वात असलेल्या शैक्षणिक कर्जाच्या निकषांनुसार प्रोफेशनल कोर्स किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेण्यासाठी मदत केली जाईल. या कर्जाचे व्याज पीएम केअरमधून भरण्यात येणार आहे.\nपर्यायी व्यवस्था म्हणून अशा मुलांना केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांतर्गत पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कोर्स फी किंवा शिकवणी फी इतकी शिष्यवृत्ती दिली जाईल.\nसध्याच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पात्र नसलेल्या मुलांसाठी त्यांना पीएम केअरकडून अशीच शिष्यवृत्ती मिळेल.\nदेशातील ���ोरोना महामारीचे आकडे\nआयुष्मान भारत योजनेंतर्गत (PM-JAY) सर्व मुलांना लाभार्थी मानले जाईल. त्यांना पाच लाख रुपयांचे आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे.\nवयाच्या 18 व्या वर्षापर्यंत या मुलांची प्रीमियम रक्कम पीएम केअरमधून दिली जाणार आहे.\nमागील 24 तासात एकूण नवीन केस : 1.74 लाख\nमागील 24 तासात एकूण बरे झालेले : 2.85 लाख\nमागील 24 तासात एकूण मृत्यू : 3,611\nआतापर्यंत एकूण संक्रमित : 2.77 कोटी\nआतापर्यंत एकूण बरे झालेले : 2.51 कोटी\nआतापर्यंत एकूण मृत्यू : 3.22 लाख\nसध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 22.12 लाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/01/6000-mah-battery-mobile-6000mah%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-25T18:03:39Z", "digest": "sha1:A7PMMNFKJHQFE64EXYI756BNEHNAPGZH", "length": 10610, "nlines": 105, "source_domain": "itechmarathi.com", "title": "6000 mah battery mobile: 6000mAhअसणारा स्वस्त स्मार्टफोन Redmi 9T लॉन्च ,जाणून घ्या फिचर्स आणि किंमत -", "raw_content": "\n6000 mah battery mobile: 6000mAhअसणारा स्वस्त स्मार्टफोन Redmi 9T लॉन्च ,जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\n6000 mah battery mobile: 6000mAhअसणारा स्वस्त स्मार्टफोन Redmi 9T लॉन्च ,जाणून घ्या फिचर्स आणि किंमत\nशाओमीची सब-ब्रँड कंपनी रेडमीने\nजागतिक बाजारात अधिकृतपणे बाजारात आणले आहे. रेडमी 9 टी बाजारात तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली असून यामध्ये बॅटरीची बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या क्षमतेसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर वापरला गेला आहे.\nजागतिक बाजारात बाजारात दाखल झालेल्या रेडमी 9 टीची किंमत पाहता त्याचे 4 जीबी 64 जीबी स्टोरेज मॉडेल EUR 159 म्हणजेच सुमारे 14,300 रुपये किंमतीसह बाजारात आणले गेले आहे. त्याच वेळी, 4 जीबी 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत EUR 189 म्हणजे सुमारे 17,000 रुपये आहे. तर 6 जीबी 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत EUR 199 म्हणजेच सुमारे 17,900 रुपये आहे. हा स्मार्टफोन आजपासून म्हणजेच 9 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. ते कार्बन ग्रे, ट्वायलाइट ब्लू, सनराइज ऑरेंज आणि ओशन ग्रीन कलर वेरियंटमध्ये विकत घेऊ शकतात.\nरेडमी 9 टी एंड्रॉइड 10 ओएस वर सादर करण्यात आला आहे, हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरवर कार्य करतो. हे तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केले गेले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने कोणते वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार ��ाढवू शकतात. फोनमध्ये 6.53-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे ज्याचा स्क्रीन रेजोल्यूशन 1,080×2,340 पिक्सल आहे आणि वॉटरड्रॉप स्टाईल नॉचसह आला आहे.\nरेडमी मोबाईलची किंमत,रेडमी फोनची किंमत दाखवा,एम आय मोबाईल ची किंमत दाखवा,एम आय ची किंमत,रेडमी किंमत,ओप्पो मोबाईल किंमत,6000mah battery mobile,redmi 9t price in india\nलाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी फोटो, लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी फोटो lal bahadur shastri photo download\nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nमोबाईल पाण्यात पडल्यास काय करावे \n7,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत,मिळतोय 5000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन,खतरनाक फिचर्स\nMi 11 Lite : स्मार्टफोन भारतात सादर , २५ जूनला सेल,जाणून घ्या किंमत फिचर्स\n हे आहेत सर्वात स्वस्त ,रेडमी मोबाइल\n रेडमी चा हा फोन झाला आणखीन स्वस्त ,जाणून घ्या किंमत \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AA", "date_download": "2021-07-25T20:23:46Z", "digest": "sha1:A7RZRFG4RIYP42AMZVIPE4XOREAZ5YTH", "length": 6124, "nlines": 100, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "युएफा यूरो १९८४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयुएफा यूरो १९८४ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची सातवी आवृत्ती होती. फ्रान्स देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.\n१२ जून – २७ जून\n७ (७ यजमान शहरात)\n४१ (२.७३ प्रति सामना)\n५,९७,६३९ (३९,८४३ प्रति सामना)\nमिशेल प्लाटिनी (९ ग��ल)\nस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने स्पेनला २-१ असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले युरोपियन अजिंक्यपद पटकावले.\nयुएफाने ह्या स्पर्धेपासून नवी साखळी पद्धत वापरणे सुरू केले. आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना अनावश्यक असल्याच्या सर्वसाधारण मतानुसार तो सामना रद्द करण्यात आला.\nखालील सात फ्रेंच शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.\nउपांत्य सामने अंतिम सामना\n२३ जून – मार्सेल\n२७ जून – पॅरिस\n२४ जून – ल्यों\nस्पेन (पेशू) १ (५)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/09/24-195-195-interrupted-in-24-hours.html", "date_download": "2021-07-25T19:35:58Z", "digest": "sha1:U4PNYWXLMFB5B7YA2TW3L37CI3PDQ22C", "length": 10728, "nlines": 71, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "24 तासात 195 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर24 तासात 195 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू\n24 तासात 195 बाधित; दोन बाधितांचा मृत्यू\nमनोज पोतराजे सप्टेंबर ०५, २०२० 0\nचंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1642 कोरोना मुक्त\nबाधितांची संख्या पोहोचली 3641 वर\nउपचार घेत असणारे 1958 बाधित\nचंद्रपूर, दि. 5 सप्टेंबर: जिल्ह्यात 24 तासात नवीन 195 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 3 हजार 641 झाली आहे. आतापर्यंत 1 हजार 642 बाधित कोरोना मुक्त झाले आहेत. तर सध्या 1 हजार 958 बाधितांवर उपचार सुरू आहे. नागरिकांनी दैनंदिन काम करतांना सोशल डिस्टन्सिंग चे पालन करावे, वेळोवेळी हात साबणाने अथवा सॅनिटायजरने स्वच्छ करावे तसेच बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला कळवा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.\nआरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये रामनगर चंद्रपूर येथील 56 वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 31 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान 4 सप्टेंबरला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा मृत्यु हा 76 वर्षीय गणेश नगर, तुकूम चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 4 सप्टेंबरला सायंकाळी बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 41 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकी, चंद्रपूर 37, तेलंगाणा एक, बुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.\nचंद्रपूर शहर व परिसरात 24 तासात 95 बाधित पुढे आले आहेत. त्याचबरोबर, सावली तालुक्यातील 29, बल्लारपूर तालुक्यातील 17, गोंडपिपरी तालुक्यातील 12, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, मूल तालुक्यातील 7, राजुरा तालुक्यातील 7, वरोरा तालुक्यातील 3, कोरपना तालुक्यातील 3, भद्रावती तालुक्यातील 5, पोंभूर्णा तालुक्यातील 5, नागभीड तालुक्यातील दोन तर सिंदेवाही तालुक्यातील एक असे एकूण 195 बाधित पुढे आले आहे.\nशहर व परिसरात या ठिकाणी आढळले बाधित:\nचंद्रपूर शहरातील हिंग्लाज भवानी वार्ड, ठक्कर कॉलनी परिसर, बस स्टॉप परिसर, बाबुपेठ वार्ड, समाधी वार्ड, साईबाबा वार्ड, ताडोबा मोहर्ली गाव, रामनगर पोलिस क्वॉटर तुकुम, तुलसी नगर वडगाव, घुटकाळा वार्ड, नगीना बाग, हरिओम नगर, वृंदावन नगर, हवेली गार्डन परिसर, विठ्ठल मंदिर वार्ड, बालाजी वार्ड, महाकाली कॉलरी परिसर, गंज वार्ड, दाताळा रोड परिसर, स्नेह नगर, गणेश नगर तुकुम, ऊर्जानगर, नकोडा, दुर्गापुर, यशवंतनगर पडोली, पोस्टल कॉलनी, साईकृपा नगर, तुकडोजी नगर भागातून बाधित पुढे आले आहे.\nतालुक्यातून या ठिकाणी आढळले बाधित:\nमुल येथील वार्ड नंबर 11 तर तालुक्यातील नवेगाव, ताडाळा, राजगड, नांदगाव गावातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सावली तालुक्यातील व्याहाड, किसान नगर, वाघोली भागातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील गोवरी, नोकारी, माता मंदिर वार्ड, गौरी कॉलनी परिसर, ���ोमनाथपूर वार्ड, जवाहर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे.\nबल्लारपूर तालुक्यातील टिळक वार्ड, दादाभाई नौरोजी वार्ड, विवेकानंद वार्ड, राणी लक्ष्मीबाई वार्ड, गौरक्षण वार्ड, कन्नमवार वार्ड, गोकुळ नगर, पेपर मिल कॉलनी परिसर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, वडोली, परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील सायवन, सूर्य मंदिर वार्ड, ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातुन पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2021/04/1213-1213-corona-affected-in-chandrapur.html", "date_download": "2021-07-25T18:06:27Z", "digest": "sha1:5UNUZ5NFN6MRTBKQ3GLHKCECERYJ77VD", "length": 8653, "nlines": 70, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात आज 1213 कोरोना बाधित 22 मृत्यू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हाचंद्रपूर जिल्ह्यात आज 1213 कोरोना बाधित 22 मृत्यू\nचंद्रपूर जिल्ह्यात आज 1213 कोरोना बाधित 22 मृत्यू\nमनोज पोतराजे एप्रिल १९, २०२१ 0\nचंद्रपूर जिल्ह्यात आज 1213 कोरोना बाधित 22 मृत्यू 631 कोरोनामुक्त\nआतापर्यंत 31281 जणांची कोरोनावर मात\nचंद्रपूर, दि. 19 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 631 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1213 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 22 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 43 हजार 444 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 31 हजार 281 झाली आहे. सध्या 11हजार 541 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 32 हजार 411 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 81 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील दादमहल वार्ड ये���ील 60 वर्षीय पुरुष, जे बी नगर येथील 75 वर्षीय महिला, पठाणपुरा वार्ड येथील 55 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 62 वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील 75 वर्षीय महिला, अंचलेश्वर वार्ड येथील 80 वर्षीय महिला, नगीना बाग येथील 50 वर्षीय पुरुष, जटपुरा गेट परिसर येथील 45 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर भद्रावती येथील 69 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला. वरोरा तालुक्यातील खांबाळा येथील 35 वर्षीय पुरुष व 80 वर्षीय पुरुष. गडचांदूर येथील 56 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी येथील विठ्ठल मंदिर वार्डातील 65 वर्षीय व साईनगर येथील 65 वर्षीय पुरुष,\nनागभीड येथील 45 वर्षीय पुरुष, चिमूर येथील 40 वर्षीय 60 वर्षीय व 50 वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील 56 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 31 वर्षीय महिला, भंडारा येथील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 622 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 573, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 22, यवतमाळ 20, भंडारा तिन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nआज बाधीत आलेल्या 1213 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 302, चंद्रपूर तालुका 70, बल्लारपूर 58, भद्रावती 86, ब्रम्हपुरी 148, नागभिड 25, सिंदेवाही 34, मूल 45, सावली 13, पोंभूर्णा 8, गोंडपिपरी 16, राजूरा 102, चिमूर 93, वरोरा 157, कोरपना 30, जीवती 13 व इतर ठिकाणच्या 13 रुग्णांचा समावेश आहे.\nनागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/maratha-aarakshan-sharad-pawar-has-shown-way-maratha-reservation/07250902", "date_download": "2021-07-25T19:08:43Z", "digest": "sha1:DIKETNENX3GT4U5P47DQEF7JOLB3FXJI", "length": 7828, "nlines": 31, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मराठा समाजातील महत्वाच्या घटकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा - शरद पवार - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » मराठा समाजातील महत्वाच्या घटकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा – शरद पवार\nमराठा समाजातील महत्वाच्या घटकांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढावा – शरद पवार\nमुंबई : आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात मराठा समाज्याच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले असून, आता आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहे. काल संपूर्ण राज्यात बंदची हाक देण्यात आल्यानंतर आज मुंबई बंदची हाक देण्यात आली आहे.\nहे आंदोलन चांगलेच चिघळले असून त्याचे पडसाद संसदेतही उमटले आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मराठा आंदोलकांसाठी निवदेनाद्वारे आवाहन केले आहे. मात्र, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील महत्वाच्या घटकांशी चर्चा करून आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असेही म्हटले आहे.\nपवार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजातील वंचित तरुणांनी आजवर कायदा सुव्यवस्था हातात न घेता शांततेच्या मार्गाने आरक्षणासह आपल्या इतर मागण्या मांडल्या. त्यांच्या अस्वस्थतेची दखल न घेतली गेल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला गेला. सरकारकडून त्याचीही दखल घेतली न गेल्याने उद्रेकाची स्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती वेळीच आटोक्यात राखण्याच्या दृष्टीने राज्यसरकारने आंदोलनात सहभागी महत्त्वाच्या घटकांना त्वरित बोलावून त्यांच्याशी संवाद साधावा व यातून मार्ग काढण्याची प्रक्रिया सुरू करावी.\nत्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे व सर्वसामान्यांना या आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारीही घ्यावी. या आंदोलनाला आजवर सर्वसामान्यांची असलेली सहानुभूती आंदोलनकर्त्यांनी टिकवून ठेवावी. त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळावे व सर्वसामान्यांना या आंदोलनाची झळ बसणार नाही याची खबरदारीही घ्यावी. या आंदोलनाला आजवर सर्वसामा��्यांची असलेली सहानुभूती आंदोलनकर्त्यांनी टिकवून ठेवावी.\nसरकारने तमिळनाडूतील उदाहरण लक्षात घ्यावे, तिथे सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण दिले जाते, ही बाब महाराष्ट्र सरकारला ध्यानात ठेवावी लागेल. यासाठी राज्य शासनाने निर्णय करुन त्याबाबतची बाजू न्यायालयात प्रभावीपणे मांडली पाहिजे, असेही पवार यांनी सूचवले आहे. राज्य सरकारने तामिळनाडू राज्यातील आरक्षणाचा मसुदा लक्षात घ्यावा, असे शरद पवार यांनी फडणवीस सरकारला सुचवले आहे.\nकाही घटक आरक्षणाचे प्रमाण पन्नास टक्क्यांहून अधिक होण्याचा दावा करतात व त्याचा आधार घेऊन या मागणीच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित करीत असतात. मात्र, तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रमाण 70 टक्के असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. तसेच मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि मुस्लिमांमधील काही वर्गाच्या आरक्षणाची मागणीही गंभीर असून तिचाही सहानुभूतीने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी या निवेदनाद्वारे म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/how-to-get-to-venice-by-train-for-easter/", "date_download": "2021-07-25T19:51:19Z", "digest": "sha1:2CQVUS75UN3CBAA6XMLQP2CXIJNXWTGW", "length": 13930, "nlines": 90, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "वेनिस मिळवा कसे इस्टर साठी रेल्वे | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > वेनिस मिळवा कसे इस्टर साठी रेल्वे\nवेनिस मिळवा कसे इस्टर साठी रेल्वे\nट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवासाच्या टीपा, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 3 मिनिटे\n(शेवटचा बदल केलेला दिनांक: 26/03/2020)\nवेनिस इटली मध्ये सर्वात प्रेरणा आणि जादूचा शहरांपैकी एक आहे आणि आहे गाडी सहज उपलब्ध. इस्टर दरम्यान वेनिस भेट देऊन सुटी, आपण आनंद घेऊ शकता आनंददायी वसंत ऋतू हवामान. हे आपण घराबाहेर सर्व दिवस खर्च करण्यास परवानगी देते. पाणी वर ऐतिहासिक केंद्र प्रवास, मध्ये घेऊन भव्य देखावा किंवा सॅम्पल स्वादिष्ट अन्न परिपूर्ण इस्टर ब्रेकसाठी वेनिसचा. येथे इस्टर रेल्वे वेनिस मिळविण्यासाठी कसे आहे.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती एक गाडी जतन करा, जगातील सर्वांत स्वस्त गाडी तिकीट वेबसाइट.\nइस्टर गाडी वेनिस कोणत्याही इटालियन शहरात शक्य आहे\nव्हेनिस पाणी वेढला परंतु हे मुख्य भूप्रदेशाशी आणि इतर जगाशी चांगले कनेक्ट झाले आहे त्याबद्दल धन्यवाद कार्यक्षम रेल्वे. गेल्या काही वर्षांमध्ये वेनिस इस्टर सुटी दरम्यान अधिक आणि अधिक लोकप्रिय झाले आहे, आणि विमान अनेकदा त्यांच्या दरात वाढ ही मागणी कारण. मात्र, गाड्या वेनिस नियमितपणे चालवा, म्हणून प्रवासी मिलान किंवा ट्रेव्हिसो व तेथून कमी किंमतीच्या उड्डाण घेऊ शकतात, ट्रेनने प्रवास वेनिस.\nव्हेनेझिया सांता लुसिया रेल्वे स्टेशन\nहे प्राप्त करणे फार सोपे आहे वेनिस गाडी इस्टर ब्रेक दरम्यान. मुख्य रेल्वे स्टेशन, व्हेनेझिया सांता लुसिया आपल्याला शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रत्येक ठिकाणी पायर्‍यावर किंवा वॉटरबसद्वारे प्रवेश देतो. या केंद्रीय रेल्वे स्टेशन अनेक देश आणि इतर इटालियन नगरे शहर कनेक्ट.\nवेनिस गाड्या ते नॅपल्ज़\nआणखी एक चांगला पर्याय म्हणजे वेनेझिया-मेस्ट्रे स्टेशनला ट्रेन मिळवणे. हे आपण आधी पाहू की प्रथम रेल्वे स्टेशन आहे पूल पार सुंदर खाऱ्या पाण्याचे सरोवर असतो. वेनेझिया-मेस्ट्रे स्टेशन रेल्वेने जवळच्या सर्व शहरांमधून प्रवेशयोग्य आहे.\nतिकीटे ज्यावर सवलतीचे दर वेनिस गाड्या\nपुस्तक लवकर – इस्टरसाठी रेल्वेने वेनिस\nआगामी कार्यक्रम आणि वेनिसमध्ये इस्टरच्या सुट्ट्या दरम्यान उत्सव होतात. ते करायचे आणि बुक महत्वाचे आहे आपल्या आगाऊ रेल्वे.\nआमच्या नवीनतम ऑफर आमची फेसबुक आणि ट्विटर खाती आणि वेनिस आपल्या इस्टर सुट्टी आपल्या तयारी सुरू.\nआपण आधी व्हेनिस मध्ये इस्टर साजरा केला गेला आहे आम्हाला ट्वीट करुन आपल्या अनुभवाबद्दल सांगा @SaveATrain आम्हाला ट्वीट करुन आपल्या अनुभवाबद्दल सांगा @SaveATrain आणि आम्हाला ऑनलाइन भेट द्या आमच्या सर्व विशेष भाडे पहा आणि आपल्या पुढील साहसी योजना सुरू करण्यासाठी\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/ru_routes_sitemap.xml, आणि आपण / फ्रान्स किंवा / आणि अधिक भाषा / तिथे बदलू शकता.\nइस्टर रेल्वे टिपा रेल्वे प्रवास प्रवासी\nमी सर्व काही अनुभव डिजिटल मार्केटिंग आणि जनसंपर्क अनेक वर्षे कठोर परिश्रम आणि तापट वैयक्तिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या संख्येने, मी तसेच प्रवास क्षेत्रात माझे कौशल्य घेतले आहेत आणि त्यामुळे लोकांना मी काय तितकी आमच्या जगात आनंद घेऊ शकता म्हणून सामग्री लिहायला सुरुवात केली. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nयुरोप मध्ये सर्वोत्तम वॉटर पार्क एक सुट्टीतील\nट्रेन प्रवास डेन्मार्क, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप\n10 जगातील सर्वोत्तम डायव्हिंग साइट\nट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास चीन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन ट्रॅव्हल स्कॉटलंड, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप, प्रवास आईसलँड\n10 युरोपमधील सर्वोत्कृष्ट थीम पार्क\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\n12 रशियामध्ये भेट देण्यासाठी आश्चर्यकारक ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_895.html", "date_download": "2021-07-25T19:46:29Z", "digest": "sha1:DZ6MHCJSPZVL3PUNER4UXBWCQLNVXHJT", "length": 11910, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कल्याणच्या डम्पिंगवर कचरावेचक लोकांनी अडवल्या कचऱ्याच्या गाड्या - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / कल्याणच्या डम्पिंगवर कचरावेचक लोकांनी अडवल्या कचऱ्याच्या गाड्या\nकल्याणच्या डम्पिंगवर कचरावेचक लोकांनी अडवल्या कचऱ्याच्या गाड्या\n■डम्पिंगवर कचरा कमी येत असल्याविरोधात आंदोलन....\nकल्याण , कुणाल म्हात्रे : डम्पिंगवर कचरा कमी येत असल्याविरोधात कचरा वेचक लोकांनी सकाळपासून कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्याचे दिसून आले. डम्पिंगवर येणारा कचरा कमी झाल्याने आम्ही जगायचे कसे असा प्रश्न विचारत या कचरा वेचक लोकांनी आज सकाळी ७ वाजल्यापासून हे आंदोलन केले. त्यामुळे वाडेघर डम्पिंग ग्राऊंड ते दुर्गाडी चौक परिसरात कचऱ्याच्या गाड्यांची मोठी रांग लागली होती.\nवाडेघर डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने एप्रिल महिन्यापासून केडीएमसीने ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. त्याला कल्याण डोंबिवलीकर चांगला प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. परिणामी वाडेघर डम्पिंगवर येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण नेहमीपेक्षा बरेच कमी झाले आहे. मात्र याचा फटका गेल्या कित्येक वर्षांपासून डम्पिंगवरील कचऱ्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या कचरा वेचक कुटुंबांना बसत आहे. ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होऊन इकडे कचरा येत असून त्याद्वारे इथल्या कचरा वेचकांना पूर्वीपेक्षा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न मिळत आहे.\nयाविरोधात आज सकाळी ७ वाजल्यापासून या कचरा वेचकांनी डम्पिंगवर कचरा टाकण्यासाठी येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या अडवून धरल्या. कचरा वर्गीकरण केला जात असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून कचरा महापालिकेने वर्गीकरणाचे आम्हाला काम देण्याची या लोकांची मागणी आहे. दरम्यान हे आंदोलन मागे घेण्याबाबत महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलकांना विनंती केली. अखेर केडीएमसी आयुक्तांनी भेटीची वेळ दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nकल्याणच्या डम्पिंगवर कचरावेचक लोकांनी अडवल्या कचऱ्याच्या गाड्या Reviewed by News1 Marathi on December 14, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/dr-nagesh-reddy-said-new-methods-developed-99-success-in-treatment-of-20000-patients-news-and-live-updates-128541549.html", "date_download": "2021-07-25T19:10:53Z", "digest": "sha1:5KFJZSXSL5MXSNTLLFHHMH6CGGRKGMIG", "length": 11137, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dr Nagesh Reddy said New methods developed, 99% success in treatment of 20,000 patients: news and live updates | नवी पद्धती विकसित, 20 हजार रुग्णांवरील उपचाराने 99% यश : रेड्डी; ही वेळ दाेषाराेप करण्याची नाही, सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभास्कर इंटरव्ह्यू:नवी पद्धती विकसित, 20 हजार रुग्णांवरील उपचाराने 99% यश : रेड्डी; ही वेळ दाेषाराेप करण्याची नाही, सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येण्याची गरज\nएशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रॉलॉजीचे संस्थापक डॉ. रेड्डी यांचा विद्यमान कोविड उपचार पद्धतीवर सवाल\nहैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट अाॅफ गॅस्ट्राेएंट्राॅलाॅजीच्या (एअायजी) मते, काेविडच्या सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये सध्या परदेशी उपचार पद्धतीचा प्रभाव असून हा उपचार भारतीय वातावरणाशी मेळ खात नाही. त्यामुळे काेविडसाठी चार भागांमध्ये नवी उपचार पद्धती विकसित केली अाहे. पहिली पद्धत काेणत्या रुग्णाला भरती करण्याची गरज अाहे. दुसरी, गृह विलगीकरणामध्ये काेणाला ठेवता येऊ शकते. तिसरी म्हणजे काेणाला अाैषध अाणि इंजेक्शन देण्याची गरज अाहे व चाैथी मधुमेह व अन्य गंभीर अाजाराच्या रुग्णांना कसे हाताळावे. या उपचार पद्धतीच्या माध्यमातून एअायजीच्या ५२ डाॅक्टरांच्या पथकाने २०,००० काेविड रुग्णांवर उपचार केले. यातील ९९ टक्के रुग्ण बरे झाले अाहेत. एसएसजीचे संस्थापक व पद्मश्री-पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित डाॅ. नागेश रेड्डी यांच्याशी एम. एस. शंकर यांनी केलेली बातचित..\nतिसऱ्या लाटेसाठी अाराेग्य यंत्रणा कितपत सज्ज अाहे \nदेशाची लोकसंख्या पाहता आम्ही कधीही असे म्हणू शकत नाही की आपण तयार आहोत. कुणालाही दोष देण्याची ही वेळ नाही. माझा विश्वास आहे की आम्ही परिस्थिती हाताळू शकतो. माझा विश्वास आहे की जूनच्या अखेरीस संसर्ग नियंत्रित केला जाऊ शकतो. सर्व शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन येणारी लाट कशी राेखता येईल याची एक रणनीती तयार केली पाहिजे.\nकोविड उपचार पद्धत विकसित करण्याची प्रेरणा कशी मिळाली \nसध्याच्या काेविडच्या उपचारात बरेचदा संभ्रम निर्माण हाेत असल्या��े अाम्ही काेविड उपचार पद्धत विकसित करण्याचा निर्णय घेतला. सध्याची मेयाे क्लिनिक व एनअायएच उपचार पद्धती अमेरिकेची अाहे किंवा अापल्या एम्सची उपचार पद्धती. परंतु ही भारतीय रुग्णांसाठी साजेशी नाही ही प्रमुख समस्या अाहे. मी असे म्हणत आहे.\nकारण, पाश्चिमात्य देशातील उपचार पद्धती भारतीय रुग्णांना किंवा परिस्थितीला अनुकूल नसते. तेथे ते स्टेरॉइड्स आणि प्रतिजैविक वापरतात. म्हणून आम्ही क्लिनिकल पुरावा आणि अनुभव यांच्या संयुक्त अाधारावर अापली स्वत:ची पद्धती विकसित करण्याचा निर्णय घेतला. या नव्या उपचार पद्धतीच्या अाधारावर अाम्ही अलीकडेच २० हजार रुग्णांवर उपचार केले असून त्यामध्या मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी दिसून अाले.\nस्टेराॅइडचा जादा डाेस हे काळ्या वा पांढऱ्या बुरशीचे कारण अाहे का \nहोय, बऱ्याच प्रमाणात. अामच्या अभ्यासात तेच दिसून अाले. अशा प्रकारचा संसर्ग मधुमेही रुग्णांमध्ये बघायला मिळताे. परंतु सर्वच प्रकरणात हे गरजेचे नाही. कारण, ते घाणीवर अवलंबून असते. रुग्णाचा अाॅक्सिजन मास्क अाणि ट्यूबची अदलाबदल हेही कारण असू शकते.\nया उपचार पद्धतीचे पेटंट तुम्ही घेणार का \nनाही. अाम्ही त्याचे पेटंट घेणार नाही. कारण, हा मानवतेचा प्रश्न अाहे. अाम्ही ही उपचार पद्धती एका पुस्तिकेच्या स्वरूपात देशभरातील एक लाख डाॅक्टरांना उपलब्ध करून देणार अाहाेत.\nकाेविड- १९ संसर्गातून भारत कधी मुक्त हाेऊ शकताे \nहे दाेन गाेष्टींवर अवलंबून अाहे. काेविड उपचार पद्धतीचे पालन अाणि लसीकरण. अापल्याला दर महिन्याला २० काेटी लसींची गरज अाहे. परंतु सध्या लस क्षमता ७ ते ८ काेटींपर्यंत गेली अाहे. परंतु स्पुटनिक अाणि अन्य परदेशी लसी येणार अाहेत. त्याच्या मदतीने पुढील महिन्यापर्यंत १५-२० काेटी लसींपर्यंत क्षमता जाईल. जर अापण काेविड उपचार पद्धतींचे पालन केले अाणि महिन्याला २० काेटी लसीकरणाचे लक्ष्य गाठले तर या वर्षाच्या अखेरपर्यंत नियंत्रणात येऊ शकताे.\nविषाणू नैसर्गिक अाहे की चीनच्या वुहान प्रयाेगाशाळेतील अाहे\nयाचे उत्तर देणे माझ्यासाठी कठीण अाहे. परंतु निकाेलस बेलसारख्या प्रसिद्ध शास्त्रज्ञाने हा विषाणू वुहान प्रयाेगशाळेतून निघाल्याची शंका व्यक्त केली अाहे. हा विषाणू जाणूनबुजून वा अाकस्मिक कारणांमुळे निर्माण हाेऊ शकताे. परंतु या प्रयाेग��ाळेची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. आम्हाला या प्रकरणी चौकशी आणि पारदर्शकता हवी आहे. अन्यथा भविष्यातील संशोधनासाठी हे अत्यंत कठीण काम असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/03/mns-nondani-in-mns-2.html", "date_download": "2021-07-25T19:24:02Z", "digest": "sha1:LBD7M5SLFQIAOFNMQZWLZCDG2O42EVAU", "length": 9665, "nlines": 110, "source_domain": "itechmarathi.com", "title": "mns nondani. in | मनसे सभासद नोंदणी,mns nondani in marathi -", "raw_content": "\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) सदस्य नोंदणी अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी डिजिटल माध्यमातून नोंदणी अभियान केले जात आहे. यावेळी राज ठाकरे यांनी देखील बारकोड स्कॅन करुन मनसे सदस्यत्वाची नोंदणी केली. या प्रसंगी राज ठाकरे यांच्या सह पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे देखील उपस्थित होते. त्याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली होती.\nमनसे सदस्य नोंदणी अभियानामध्ये आतापर्यंत किती जणांनी घेतलंऑनलाईन सदस्यत्त्व\nशिवसेना सदस्य नोंदणी करण्यासाठी क्लीक करा.\nहे पण वाचा : अशी करा MNS सभासद नोंदणी …\nहे पण वाचा : राज ठाकरे मोबाइल नंबर\nहे पण वाचा :दहावी पाससाठी निमलष्करी दलात काम करण्याची सुवर्ण संधी, अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती २०२१\nनोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा तुमचे नाव मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करा.\nजॉईन करा टेलिग्राम चँनल\nमनसे सदस्य नोंदणी online,मनसे सदस्य नोंदणी 2021,\nमनसे सदस्य नोंदणी,मनसे सदस्य नोंदणी लिंक,mns nondni,मनसे सदस्य नोंदणी qr code,मनसे सभासद नोंदणी online,सभासद नोंदणी फॉर्म,mns nondani in marathi,\nAirtel’s Cheapest Plan केवळ १९ रुपयांमध्ये विनामूल्य कॉलिंग व डेटाचा लाभ घ्या\nmns nondani. in अशी करा MNS सभासद नोंदणी …\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण���यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1501380", "date_download": "2021-07-25T20:18:36Z", "digest": "sha1:OMSTSBDB7FKV6JAR2QRG3V4YXARTQGGG", "length": 3080, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सजीव\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सजीव\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५३, १२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती\n१८७ बाइट्स वगळले , ३ वर्षांपूर्वी\n१५:५१, १२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती (संपादन)\nनिलेवाड पवन (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n१५:५३, १२ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनिलेवाड पवन (चर्चा | योगदान)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\nसंशोधकांनी सजीवांच्या संख्येचा अंदाज बांधण्यासाठी काही गणिती सिद्धांताचाही आधार घेतला. त्याच्या आधारे सजीवांची संख्या १०चा १२ घात एवढी असल्याचा म्हणजे १०० अब्जांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.\nपरिस्थितितील कोणत्याही बदलास सजीव प्रतिसाद देतात.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://checkpostmarathi.com/bjp-leader-priti-gandhi-shares-photo-from-philippines-as-plastic-choked-mithi-river/", "date_download": "2021-07-25T20:14:17Z", "digest": "sha1:CDSSCGTBDWVTL6LQS64R6O4FRWSXIYEM", "length": 12743, "nlines": 92, "source_domain": "checkpostmarathi.com", "title": "भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी शेअर केला फिलिपिन्सचा फोटो! | CheckPost मराठी", "raw_content": "\nभाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील मिठी नदीची दुर्दशा दाखविण्यासाठी ��ेअर केला फिलिपिन्सचा फोटो\nभाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रीती गांधी (Priti Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दोन फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोत अतिशय स्वच्छ नदी आणि बाजूला सुंदर बाग दिसतेय, तर दुसऱ्या फोटोत मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक दिसतंय. आपल्या पोस्टमध्ये प्रीती गांधी यांनी या दोन्ही फोटोंची तुलना केलीये.\nप्रीती गांधींनी (Priti Gandhi) दावा केलाय की पहिला फोटो गुजरातच्या अहमदाबादमधील साबरमती नदीचा (Sabarmati River) असून राज्य सरकारने नदीच्या देखभालीवर आणि सुशोभीकरणावर १४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. दुसरा फोटो मुंबईतील मिठी नदीचा (Mithi River) असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बीएमसीकडून यावर १००० कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च करण्यात आले आहेत. प्रीती गांधी यांचं ट्विट १००० पेक्षा अधिक वेळा रिट्विट करण्यात आलंय.\nसर्वप्रथम तर आम्ही प्रीती गांधी पोस्ट केलेले दोन्हीही फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधले. पहिला फोटो आम्हाला ‘साबरमती रिव्हरफ्रंट’च्या वेबसाईटवर मिळाला. शिवाय ‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वेबसाईटवर २०१३ मध्ये प्रकाशित बातमीत देखील हा फोटो वापरण्यात आला असल्याचे आढळून आले. म्हणजेच पहिला फोटो साबरमती नदीचाच असल्याचे स्पष्ट झाले.\nदुसरा फोटो आम्हाला शटरस्टॉकच्या वेबसाईटवर मिळाला. फोटोच्या डिस्क्रिप्शननुसार हा फोटो फिलिपिन्समधील मनिला शहरातील आहे. गरिबी आणि टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट या फिलिपिन्समधील मोठ्या समस्या आहेत.\nवेबसाईटनुसार सदर फोटोचे क्रेडिट्स अँटोनिओ अक्विअस या फोटोग्राफरला देण्यात आले आहेत.\n‘लोनलीप्लॅनेट’ नावाच्या वेबसाईटवरील एका बातमीमध्ये देखील हा फोटो बघायला मिळाला. फिलीपिन्स जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषित देशांपैकी एक आहे. या समस्येवरील उपाय म्हणून प्लॅस्टिकपासून रस्त्यांची निर्मिती करण्याचे प्रयत्न केले जाताहेत.\nप्रीती गांधींनी यापूर्वी देखील अनेकवेळा अनेक फेक बातम्या आणि फेक दावे केलेले आहेत. इंग्लडमध्ये झालेल्या वर्ल्डकप सामन्यांच्यावेळी पाकिस्तानी आणि काही सिखांनी खलिस्तान जिंदाबादची नारेबाजी केली होती. प्रीती गांधींनी हा व्हिडीओ भारतातील शेतकरी आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा करत शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक ठरवले होते.\n‘चेकपोस्ट मराठी’च्या पडत��ळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप नेत्या प्रीती गांधी यांनी मुंबईतील मिठी नदीच्या दुरावस्थेचा म्हणून शेअर केलेला फोटो मिठी नदीचा तर नाहीच, तो भारतातील देखील नाही. मूळ फोटो फिलीपिन्समधील मानिला शहरातील आहे.\nहेही वाचा- भारताने लसीकरणात जागतिक रेकॉर्ड निर्माण केल्याचे सांगणारे केंद्रीय मंत्र्यांचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\nटोक्यो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार करण्यात आल्याचे दावे फेक\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\n‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे’चा म्हणून शेअर केला जातोय ‘यमुना एक्स्प्रेसवे’चा फोटो\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nदैनिक भास्करने ‘ना मठ का महंत, ना फेकू संत’चे होर्डिंग्ज लावलेले नाहीत\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nन्यूयॉर्क टाईम्सचे संपादक जोसेफ होप यांनी ‘मोदी कोण आहेत’ असा लेख लिहिलेला नाही\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nराहुल गांधींची खिल्ली उडविण्यासाठी शिवराज चौहान यांनी घेतला एडिटेड क्लिपमधील वक्तव्याचा आधार\nभाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या मुलीला आणि नातीला हज यात्रेला पाठवले आहे\n[…] हेही वाचा: भाजप नेत्या प्रीती गांधींनी मुंबईतील… […]\n‘कोरोनाची लस घेणाऱ्यांचा २ वर्षात होईल मृत्यू’, शास्त्रज्ञाच्या नावे व्हायरल होणारे दावे फेक\n‘WHO’ने आपली चूक मान्य करत कोरोना हा साधा सिजनल व्हायरस असल्याचं सांगितलं\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\nWHOने ‘आयवरमेक्टीन’ बाबत जगाची केलेली फसवणूक मुंबई उच्च न्यायालयात उघड\nIIT कानपुरने १५ जुलैपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भविष्यवाणी केलीये का\nतंबाखू खाणारे कोरोनापासून सुरक्षित असल्याचा CSIRचा अहवाल\n५ रुपयांच्या ‘NAJA 200’ या होमिओपॅथीक औषधाने सर्पदंशाच्या पेशंटचा जीव वाचवला जाऊ शकतो\nग्रहण काळातील गर्भवती स्त्रियांविषयी अंधश्रद्धेच्या नियमांची वैज्ञानिक दृष्टीने उलटतपासणी\n‘व्हॉट्सऍप’चे प्रतिस्पर्धी ‘सिग्नल’ ऍप उत्तर प्रदेशच्या युवकाने डेव्हलप केले आहे का\nव्हॉट्सऍपवरील गुड मॉर्निंग ईमेजेस डाऊनलोड केल्यास बँक डीटेल्स चोरले जाऊ शकतात का\n× न्यूज अपडेट्स मिळवा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/black-fungus-infection-case-does-industrial-oxygen-and-coronavirus-is-the-reason-of-mucormycosis-128532110.html", "date_download": "2021-07-25T18:24:36Z", "digest": "sha1:UHRNNPATWKZ5DXIN5LOQE2S2GF7PRCDK", "length": 21664, "nlines": 85, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Black Fungus Infection Case; Does Industrial Oxygen And Coronavirus Is The Reason Of Mucormycosis | ब्लॅक फंगसचे कारण इंडस्ट्रियल ऑक्सिजन आहे का? कोविड -19 च्या संसर्गाशिवायही ब्लॅक फंगसचा धोका उद्भवू शकतो का? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक्सप्लेनर:ब्लॅक फंगसचे कारण इंडस्ट्रियल ऑक्सिजन आहे का कोविड -19 च्या संसर्गाशिवायही ब्लॅक फंगसचा धोका उद्भवू शकतो का\nजाणून घेऊयात या संसर्गाची कारणे कोणती असू शकतात…\nदेशात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली. ही लाट भयंकर होती. मात्र ती ओसरत असतानाच काही राज्यांमध्ये ब्लॅक फंगस म्हणजेच काळ्या बुरशीच्या केसेस समोर येऊ लागल्या. कोविड बरा झालेल्या काही रुग्णांमध्ये डोळे आणि नाकाच्या इन्फेक्शनच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. वैद्यकीय भाषेत याला 'म्युकर मायकॉसिस' म्हणतात. गेल्या आठवड्यात आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की, आतापर्यंत 18 पेक्षा जास्त राज्यात ब्लॅक फंगसचे रुग्ण आढळले असून ही संख्या वाढत आहे. यामागील कारण काय आहे\nकाही तज्ज्ञ म्हणतात की, एप्रिल-मे महिन्यात जेव्हा कोविड - 19 च्या दुसर्‍या लाटेत केसेस वाढल्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा इंडस्ट्रीयल ऑक्सिजनचा वापर वैद्यकीय वापराकडे वळवला गेला. कुठेतरी हे ब्लॅक फंगसचे कारण असू शकते. परंतु केवळ इंडस्ट्रीयल ऑक्सिजनच या संसर्गाचे कारण आहे का मग ज्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते, अशा रुग्णांनाही हा त्रास का जाणवू लागला आहे मग ज्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते, अशा रुग्णांनाही हा त्रास का जाणवू लागला आहे या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आम्ही गुडगावच्या सी.के. बिर्ला हॉस्पिटलमधील डिपार्टमेंट ऑफ इंटर्नल मेडिसिनचे डॉ. तुषार तयाल यांच्याशी बातचीत केली. सोबतच मध्यप्रदेशात करण्यात आलेल्या एका स्टडीचीही मदत घेतली, ज्यात ब्लॅक फंगसची लागण झालेल्या रुग्णांचे प्रथमच विश्लेषण केले गेले.\nजाणून घेऊयात या संसर्गाची कारणे कोणती असू शकतात…\nब्लॅक फंगस म्हणजे काय\nहा एक बुरशीजन्य आजार आहे. जो 'म्युकर मायकॉसिस' नावाच्या बुरशीमुळे होतो. ज्यांना पूर्वीचा काही आजार आहे किंवा शरीराची रोग प्रतिकारक शक्ती कमी करणारी किंवा शरीरातील इतर आजारांशी लढण्याची शक्ती कमी करणारी औषधे घेणा-यांना हा आजार होतो. हे शरीराच्या कोणत्याही भागात उद्भवू शकते.\nमुख्यतः आपल्या श्वासोच्छ्वासाद्वारे वातावरणात असलेली बुरशी आपल्या शरीरात पोहोचते. जर शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम असल्यास हे संक्रमण तिथून शरीरात पसरू शकते. जर सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान झाले नाही, तर डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. किंवा ही बुरशी शरीरातील ज्या भागात पसरली, शरीराचा तो भाग निकामी होऊ शकतो.\nइलेक्ट्रॉन मायक्रोग्राफमध्ये दिसणार्‍या म्युकरेल्स बुरशीमुळे काळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) चा संसर्ग होतो.\nब्लॅक फंगस कोठे आढळते\nहा खूप गंभीर, परंतु एक दुर्मिळ संसर्ग आहे. ही बुरशी वातावरणात कुठेही आढळू शकते, विशेषत: जमिनीवर आणि सडलेल्या सेंद्रिय बाबींमध्ये. उदाहरणार्थ, पाने, कुजलेले लाकूड आणि कंपोस्ट खतात काळी बुरशी आढळते.\nकाळ्या बुरशी (ब्लॅक फंगस) साठी इंडस्ट्रीयल ऑक्सिजनला दोष का दिला जात आहे\nकोरोनाच्या दुस-या लाटेत एप्रिल-मे महिन्यात प्रत्येक मोठ्या शहरात रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने इंडस्ट्रीयल ऑक्सिजनच्या वैद्यकीय वापरास परवानगी दिली. यानंतर ज्या ज्या इंडस्ट्रीत ऑक्सिजनचा वापर होतो, तेथून ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचू लागला. इंडस्ट्रीयल ऑक्सिजनची शुद्धता 94-95% असते तर रुग्णालयात वापरल्या जाणार्‍या ऑक्सिजनची शुद्धता 99% असते. डॉ. तयाल सांगतात की, वैद्यकीय ऑक्सिजन शुद्धतेसाठी अनेक प्रक्रियेतून जाते. ज्या सिलिंडरमध्ये लिक्विड ऑक्सिजन स्टोअर केले जाते, त्याचे सर्वप्रथम निर्जंतुकीकरण होतो. त्या तुलनेत इंडस्ट्रीअल ऑक्सिजन सिलिंडर इतके स्वच्छ नसतात. ते नियमितपणे स्टराइल आणि निर्जंतुकीकरण केले जात नाहीत. या सिलिंडर्समध्ये लहान गळती होण्याचा धोका असतो.\nऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्यात रुग्णालयांनी रूग्णांना प्रवेश नाकारण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, केंद्र सरकारन�� उद्योगांना ऑक्सिजनचा वापर करण्यास मनाई केली आणि ते वैद्यकीय वापरासाठी वळविले.\nइंडस्ट्रीअल ऑक्सिजन हे ब्लॅक फंगसचे एकमेव कारण आहे\nनाही. एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्यानुसार, कोविड - 19 च्या उपचारांत स्टेरॉईड्स वापर ब्लॅक फंगसचे एक कारण आहे. सध्या कोरोना विषाणूची लागण होणे हे फंगल इन्फेक्शनच्या केसेस वाढण्यामागे एक मोठे कारण आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये, मग ते त्यातून पूर्ण बरे झालेले असो किंवा नसो, म्युकर मायकॉसिसच्या सर्वात जास्त केसेस आढळून येत आहेत.​​​​​​​\nकोविड-19 आजारात स्टेरॉईड्सने फुफ्फुसांमधली सूज कमी केली जाते. तसेच कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणा जेव्हा अति-सक्रीय होते त्यावेळी शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊ नये. तो तसा होऊ नये, यासाठीसुद्धा स्टेरॉईड्स देतात. स्टेरॉईड्समुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि यामुळे डायबेटीक किंवा ज्यांना डायबिटीज नाही, अशांच्याही रक्तातली शुगर​​​​​​​ लेव्हल वाढते, ज्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते.\nनॅशनल हेल्थ मिशन एमपीच्या 743 म्युकर मायकॉसिस (ब्लॅक फंगस) रुग्णांच्या विश्लेषण अहवालात असे म्हटले आहे की, 75% कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली नाही. कोरोनाच्या उपचारात 73% लोकांना स्टेरॉइड्सही देण्यात आले नाहीत.\nकोविड -19 ची लागण झाली नसली तरी ब्लॅक फंगसची लागण होऊ शकते का\nहोय, मध्य प्रदेशच्या स्टडी रिपोर्टनुसार, बिहारसह इतर राज्यांतून नोंदविण्यात आलेल्या घटनांनी याची पुष्टी केली आहे. मध्य प्रदेशच्या ब्लॅक फंगस अ‍ॅनालिसिस रिपोर्टनुसार, संक्रमित रूग्णांपैकी 38% असे लोक आहेत ज्यांना कोरोना कधीच झाला नाही. पण ब्लॅक फंगसची लागण झाली होती.\nतज्ज्ञ म्हणतात की, शरीरात काळ्या बुरशीचा प्रवेश कोरोना विषाणू बाहेर पडल्यानंतर होतो. कोविड -19 च्या 14 दिवसानंतर रुग्णाला अँटीव्हायरल उपचारांची आवश्यकता नसते. केवळ काळ्या​​​​​​​ बुरशीचा उपचार केला पाहिजे.\nब्लॅक फंगसचा धोका सर्वाधिक कुणाला आहे\nज्यांना डायबिटीज आहे आणि उपचारासाठी त्यांना स्टेरॉईड्स देण्यात आलेत त्यांना म्युकर मायकॉसिस होण्याचा धोका सर्वाधिक आहे. मात्र, रुग्णाला डायबिटीज नसेल आणि त्याला स्टेरॉईड देण्यातआले असतील, अशांमध्येही म्युकर मायकॉसिसच्या केसेस आढळल्या आहेत.\nज्यांच्यावर कुठल्या प्रकारची ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे, त्यांनाही फंगल इन्फेक्शनचा धोका असतो. याशिवाय, किमोथेरपी सुरू असलेले कॅन्सर रुग्ण किंवा जे डायलिसिसवर आहेत, अशा रुग्णांची​​​​​​​ रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांनाही म्युकर मायकॉसिसचा धोका असतो.\nया रोगाची लक्षणे शरीराच्या कोणत्या भागावर संक्रमण आहे यावर अवलंबून असतात. चेहर्‍याच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलट्या होणे, ताप, छातीत दुखणे, सायनस कंजेशन, तोंडाचा वरचा भाग किंवा नाकात काळे फोड असणे, जे नंतर वेगाने गंभीर रुप घेते.\nब्लॅक फंगसवर उपचार कसे केले जातात\nडॉ. तयाल यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीला काळ्या बुरशीची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यासंबंधीचे औषध शासनाच्या अधिकृत केंद्रांमधून मिळू शकते. अँटीफंगल औषधांच्या​​​​​​​ वापरासह, डोळा आणि नाकात संसर्ग वाढल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. उपचारांमध्ये एम्फोटेरिसिन B (Amphotericin B), पोसेकोनाजोल (Posaconazole) आणि आइसेवुकोनाजोल​​​​​​​ (Isavuconazole) यासारख्या अँटीफंगस\nऔषधांचा वापर केला जातो. काळ्या बुरशीच्या संसर्गामुळे डोळे काढावे लागतात. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत.\nस्पर्शातून हा आजार पसरतो का\nनाही.. हा एक संसर्गजन्य रोग नाही, म्हणजेच, ही बुरशी एका रुग्णापासून दुस-या रुग्णात पसरत नाही, परंतु या आजारात 54% रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो, एवढा हा आजार धोकादायक आहे.\nयूएसची एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) च्या अहवालात असे म्हटले आहे की, शरीरात कोणत्या भागात हे संक्रमण आहे त्यावरुन मृत्यूचे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकते.\nउदाहरणार्थ, सायनस इन्फेक्शनमध्ये मृत्यू दर 46% आहे, तर फुफ्फुसातील संसर्ग झाल्यास मृत्यू दर 76% असू शकतो आणि आजारपणात संसर्ग झाल्यास मृत्यु दर 96% इतका असू शकतो.\nडॉक्टरांचे म्हणणे आहे की, ही बुरशी शरीरातील ज्या भागात आढळते, त्या भागाचा ती नाश करते. अशा परिस्थितीत जर हा संसर्ग डोक्यात झाला तर ब्रेन ट्यूमरसह अनेक प्रकारचे रोग होतात, जे जीवघेणे ठरतात. वेळेवर उपचार केल्यास हे टाळता येऊ शकते. जर तो मेंदूपर्यंत पोहोचला तर मृत्यूदर 80% आहे.\nहे कसे टाळता येईल\nभोपाळच्या डॉ. पूनम चंदानी म्हणतात की, बांधकाम स्थळापासून दूर राहा, धुळीच्या ठिकाणी जाऊ नका, बागकाम किंवा शेती करताना फुल स्लीव्स असलेले ग्लव्स घाला, मास्क घाला. ज्या ठिकाणी पाणी गळती आहे किंवा ड्रेनेजचे पाणी साचले आहे, अशा ठिकाणी जाऊ नका.\nज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. कोरोना बरा झाल्यानंतरही नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. जर फंगसची काही लक्षणे असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे. यामुळे, फंगस प्रारंभिक टप्प्यात निदान होऊन वेळेवर उपचार करणे शक्य होऊ शकेल.\nभारत ने श्रीलंका चा 38 धावांनी पराभव केला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-25T18:35:00Z", "digest": "sha1:CJRJVLT4MZSKRMRDKIUBA6ENBQRZFFC2", "length": 10470, "nlines": 106, "source_domain": "ejanshakti.com", "title": "मंगळवार, गुरुवार, शनिवार सर्व व्यापारी संकुल बंद राहणार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nमंगळवार, गुरुवार, शनिवार सर्व व्यापारी संकुल बंद राहणार\nमंगळवार, गुरुवार, शनिवार सर्व व्यापारी संकुल बंद राहणार\nजळगाव– राज्य शासनाने ठरवून दिलेले राज्य शासनाच्या नियमाबाहेर जाऊन प्रशासन परवानगी देऊ शकत नाही. गेल्या 4 महिन्यापासून दुक ाने बंद असल्याने व्यापार्‍यांच्या हितासाठी दि.5 ऑगस्टपासून शहरातील सर्व प्रमुख व्यापारी संकुल मंगळवार, गुरुवार, शनिवारी बंद ठेवून इतर 4 दिवस उघडी ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जर या नियमानुसार व्यापारी संकुलात अधिक गर्दी होत असल्यास पुन्हा सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर के ला.मनपाच्या दुसर्‍या माळ्यावर असलेल्या सभागृहात सोमवारी शहरातील सर्व व्यापारी संकुलातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. सभेच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर भारती सोनवणे, आ.राजूमामा भोळे, आयुक्त सतिष कुळकर्णी आदी उपस्थित होते.\nसुरुवातीला प्रशासनाकडून सर्व व्यापारी संकुलांना एकच नियमावली लागू राहील, सम, विषम पध्दतीने दुकाने उघडण्यात येतील, सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकान उघडे ठेवता येतील, व्यापारी संकुलातील दुकाने दुकान क्रमांक सम, विषम पद्धतीने विभागून उघडता येतील असे काही पर्याय व्यापार्‍यांसमोर मांडले. व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून त्यावर सूचना मागविल्या. बैठकीत झालेल्या नियमाचे अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात येणार असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. 15 ऑगस्टपर्यंत बैठकीतील निर्णयानुसार दुकाने उघडण्यास मुभा असणार असून सर्व सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nबैठकीमध्ये व्यापार्‍यांनी सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडी शनिवार, रविवार पूर्णतः बंद, दाणाबाजार आणि भाजीपाला देखील बंद ठेवावा, एखाद्या वेळी व्यापार्‍याकडून चूक झाल्यास दुकानाला सील न लावता जागेवरच दंडात्मक कारवाई करावी, दुकानात 5 व्यक्ती किंवा 5 ग्राहक संक ल्पना स्पष्ट करावी, हॉकर्सवर कारवाई करावी, व्यापारी संकुलांना लावलेले पत्रे उघडावे, संपूर्ण मार्केट एक दिवस उघडावे, एक दिवस बंद ठेवावे, दुकानांची वेळ कमी करा परंतु सर्व एकाच वेळी उघडण्यास परवानगी द्या अशा सूचना मांडल्या.\nव्यापार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा : महापौर\nव्यापार्‍यांची अडचण आम्हाला समजते परंतु स्वतःची आणि शहराची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. व्यापार्‍यांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. दुकानात सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, मास्कचा उपयोग करावा, गर्दी टाळावी, जो व्यक्ती मास्क आणि नियमांचे पालन करणार नाही त्याला सामान देऊ नये, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले.\nगाढोदा येथील शेतकर्‍याची शेतातच आत्महत्या\nजिल्ह्यात कोरोनाने बारा हजारांचा टप्पा ओलांडला\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 ���क्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/12/galaxy-z-flip-5g-worth-the-hype-cover-screen-samsung.html", "date_download": "2021-07-25T20:13:15Z", "digest": "sha1:OPBZ7ASTELUS4MN2YSBIUFR7ESK2VFUC", "length": 6477, "nlines": 94, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Galaxy Z Flip 5G: Worth the hype - Cover Screen | Samsung -", "raw_content": "\n2021 मध्ये या मोबाईलमध्ये नाही चालणार व्हाट्सअप, मोबाईल लिस्ट\nInstagram lite app : केवळ 2MB साइज असणारे इंस्टाग्राम\nItel चा जबरदस्त फीचर्स फोन फक्त 2,349 रुपयांमध्ये भारतात सादर \n टेक्नो स्पार्क 7 कॅमेरा पुढील आठवड्यात तो भारतात दाखल होणार \nPOCO M3 भारतात लॉन्च ,जाणून घ्या फिचर्स आणि किंमत POCO M3 Launched in India, Learn…\nOppo चा जबरदस्त स्मार्टफोन ;10 मिनिटांतच 100 कोटींहून अधिक फोनची विक्री\nरियलमी X7 प्रो ,१७ डिसेंबर ला होणार लॉन्च , जाणून घ्या फिचर्स\nसॅमसंग च्या या स्मार्टफोनची पहिली झलक,जाणून घ्या फिचर्स\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151760.94/wet/CC-MAIN-20210725174608-20210725204608-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}