diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0077.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0077.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0077.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,424 @@ +{"url": "http://www.maharastralive.com/2018/05/blog-post_7.html", "date_download": "2021-07-24T21:24:55Z", "digest": "sha1:TFINKLKGJXO44MOBDB5GOIKH2CY4OYYH", "length": 7073, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "एसटी कामगार संघनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबददल अनभुले तर भिष्माचार्य पुरस्कार मिळाल्यामुळे खोसे यांचा सत्कार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषएसटी कामगार संघनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबददल अनभुले तर भिष्माचार्य पुरस्कार मिळाल्यामुळे खोसे यांचा सत्कार\nएसटी कामगार संघनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबददल अनभुले तर भिष्माचार्य पुरस्कार मिळाल्यामुळे खोसे यांचा सत्कार\nरिपोर्टर.. नुकत्याच पार पडलेल्या उस्मानाबाद एसटी महामंडळाच्या निवडीमध्ये विभागीय जिल्हा कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी मधुकर अनभुले यांची निवड करण्यात आली आसुन गेल्या दोन वर्षापासुन या पदावर बिनविरोध निवडुन येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.या निवडी बददल भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये स्वताच्या पायावर उभे राहुन खाजगी शिकवणीच्या माध्यमातुन हाजारे विदार्थ्याचे भवितव्य घडवनार्या वैजीनाथ खोसे यांना शिक्षण क्षेत्रातील मानाचा आसणारा भिष्माचार्य पुरस्कार मिळाल्याबददल त्यांचाही सत्कार करण्यात आला.\nएसटी कामगारांच्या समस्या दुर करून येणार्या आडीआडचनी सोडवण्याचे काम सातत्याने मधुकर अनभुले यांनी केले आहे.आपल्या लिन स्वभावामुळे समाजात त्यांची निर्माण झालेली ओळक ही कौतुकास्पद आहे. त्या पध्दतीनेच कामाशी प्रमाणीक राहुन एसटी महामंडळातील आपल्या सहकारी कामगारांच्या प्रतेक समस्येकडे लक्ष देने ही त्यांची खाशीयत आहे. संघटनेचे काम निष्ठेने करूण आपल्या पदाची जिम्मेदारी योग्य रितीने पार पाडल्यामुळे या पदासाठी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये क्रिडा क्षेत्रातील निवडी बददल बिभिषण पाटील, आ​निल गुरव यांचा ही सत्कार करण्यात आला.या वेळी भुम,परंडा,वाशी मित्रमंडळातील सदस्य डॉ.तांबे,सुधीर मोटे,श्रीराम क्षीरसागर,दिलीप चौधरी,प्राध्यापक सुर्यकांत कापसे,प्राध्यापक विवेक कापसे,आण्णासाहेब जाधव,प्राध्यापक सोन्ने,अॅड.सोन्ने,बाळासाहेब डोके आदिंची उपस्थिती होती.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाब���द (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/ninad-pawar", "date_download": "2021-07-24T21:13:36Z", "digest": "sha1:5BFATC6YAQX3FNSTNWHT5MW53IUK3EKZ", "length": 3477, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "निनाद पवार, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nकाव्य, कला, साहित्य याविषयी राहुल पुंगलिया यांची एक भूमिका आहे, जी ते पुस्तकाच्या मनोगतात आपल्यासमोर ठेवतात आणि ती त्यांच्या कवितेतून बाहेर येत राहते. ...\nशेतकरी आंदोलन आणि नवउदारमतवाद\n२० व्या शतकात ‘तिसर्‍या जगतात’ स्वातंत्र्य चळवळीच्या माध्यमातून उभा राहिलेला राष्ट्रवाद भांडवलशाहीच्या नवउदार वास्तवात एका वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेपल ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/47994/", "date_download": "2021-07-24T19:37:19Z", "digest": "sha1:WPFJQYBVA43325ICJSSCH7AIJBVA65G2", "length": 9454, "nlines": 104, "source_domain": "ramprahar.com", "title": "वनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/वनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान\nवनखाते, सर्पमित्रांकडून सापांना जीवदान\nलॉकडाऊन काळात प्रशासकीय कार्यालय आपापल्या परीने जबाबदारी पार पाडत असतानाच वन विभागासारख्या महत्त्वाच्या कार्यालयातील अधिकार्‍यांसह पेणमधील सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी काही सापांना जीवदान देऊन त्यांना सुरक्षितरीत्या जंगलात सोडले आहे. वाढते शहरीकरण तसेच दिवसेंदिवस उभारण्यात येत असलेल्या सिमेंटच्या जंगलांमुळे सापांचा निवारा नष्ट होत चालला आहे. त्यामुळे हे साप आता नागरिकांना दिसू लागले आहेत, मात्र हे साप न मारता नागरिक त्वरित सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांना फोन केल्यानंतर ते काही क्षणातच तेथे पोहचून सापांना पकडून वन खात्याच्या ताब्यात देत आहेत. पेण वनक्षेत्र कार्यालयाचे वनपाल के. ए. चौधरी, वनरक्षक एन. जी. वार्डे, एस. बी. उगले, पी. आर. साप्टे आणि सर्पमित्र प्रथमेश म्हात्रे यांनी जवळच असणार्‍या आंबेघर येथील राखीव वन क्रमांक 488मध्ये एक नाग, तीन धामण आणि एका तस्कर जातीच्या अशा पाच सापांना जीवदान दिले आहे. सिटी डेव्हलपमेंटमुळे हे साप खाद्य शोधण्यासाठी लोकवस्तीत येत आहेत, मात्र या सापांना कोणीही न मारता आम्हाला किंवा शहरातील सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.\nPrevious ‘त्या’ मागणीची तातडीने कार्यवाही करा -दर्शना भोईर\nNext होमगार्डशी हुज्जत; गुन्हा दाखल\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात ��ुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nआमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून कुस्तीगीर संकुलासाठी भरीव मदत; सानपाडावासीयांना मिळणार मॅटवरील कुस्त्यांचा आनंद\nनवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा, खांदा कॉलनीत सुरू करा\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/14/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-24T19:50:06Z", "digest": "sha1:TQIPWRLO2JGOHLXNDSVQQNK2TU4JEAEQ", "length": 6818, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इरिट्रियाला जाताय, मग हे नियम जाणून घ्या - Majha Paper", "raw_content": "\nइरिट्रियाला जाताय, मग हे नियम जाणून घ्या\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / आफ्रिका, इरिट्रिया, कायदे, टीव्ही, सीम / February 14, 2020 February 14, 2020\nफोटो सौजन्य कॅच न्यूज\nप्रत्येक देशाचे स्वतःचे कायदेकानून असतात आणि त्या त्या देशाच्या नागरिकांना ते पाळावे लागतात. अर्थात काही देशांचे कायदे विचित्र या कॅटेगरीत येतात. आफ्रिकन देश इरिट्रिया या सूचित मोडतो. या देशात टीव्ही पाहणे, मोबाईल खरेदी, सीम खरेदी यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागते. तसेच बँकेतून पैसे काढताना सरकारी परवानगी लागते. या देशात एकही एटीएम नाही.\nहा देश पर्यटकांना सध्या आकर्षित करत आहे. मात्र येथे एकाच राजकीय पक्षाचे राज्य आहे कारण दुसरा राजकीय पक्ष स्थापन करणे बेकायदा आहे. त्यामुळे येथील सरकार मनमानी कारभार करते. नागरिकांना बँकेतून पैसे काढताना महिन्याला एका अकौंट मधून २३५०० रुपयेच काढता येतात. घरात लग्न असेल तर थोडे अधिक पैसे नागरिक काढू शकतात. त्यामुळे कार खरेदी करायची असेल तर खूप प्रतीक्षा करावी लागते.\nमोबाईल अथवा स���म सरकारी परवानगी घेऊन खरेदी करता येत असले तरी इंटरनेटला परवानगी नाही. कारण सीम मध्ये मोबाईल डेटा नसतो. विदेशी पर्यटक, लोकांनाही सीमसाठी अर्ज द्यावा लागतो आणि देशातून बाहेर पडताना सीम जमा करावे लागते. देशात एरीटल हे एकच कम्युनिकेशन नेटवर्क असून ते सरकारी मालकीचे आहे. त्याची सेवा अतिशय घाणेरडी आहे. त्यामुळे लोकांना कॉल करण्यासाठी पीसीओचा वापर करावा लागतो. मीडियावर सरकारचे पूर्ण नियंत्रण आहे त्यामुळे सरकार दाखवेल तेच टीव्ही चॅनल पहावे लागतात. वर्तमानपत्रे सरकारविरुद्ध काहीही लिहू शकत नाहीत आणि कोणतीही निदर्शने करण्यास येथे बंदी आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/05/10/the-rest-of-the-ipl-matches-can-be-played-in-india-indications-of-bcci/", "date_download": "2021-07-24T20:13:41Z", "digest": "sha1:QVQCQUZ5AV36VO57Y2EGW2DNFXH3ELFV", "length": 7143, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतातच खेळवले जाऊ शकतात आयपीएलचे उर्वरित सामने! बीसीसीआयचे संकेत - Majha Paper", "raw_content": "\nभारतातच खेळवले जाऊ शकतात आयपीएलचे उर्वरित सामने\nकोरोना, क्रिकेट, मुख्य / By माझा पेपर / आयपीएल, कोरोना प्रादुर्भाव, बीसीसीआय / May 10, 2021 May 10, 2021\nनवी दिल्ली – कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14वा हंगामा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. तसेच आयपीएलचे आयोजन सप्टेंबरमध्ये पुन्हा केले जाईल, असे सांगितले जात आहे. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना स्पर्धेचे आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबतची देखील उत्सुकता आहे. त्यातच आता आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एक महत्वाचे अपडेट आयपीएल 14 च्या संदर्भात समोर आले आहे. आयपीएल 2021 मधील उर्वरित सामन्यांचे आयोजन देशातच करण्याचा विचार भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) करत आहेत.\nयाबाब�� मिळालेल्या माहितीनुसार, 2021 टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या आधी सप्टेंबरमध्ये आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते. इतर देशातील सर्व संघ टी20 विश्वचषकासाठी भारतात येणार आहेत. अशात बीसीसीआय आयपीएलच्या खेळाडूंना वेळेआधी बोलावून बाकी राहिलेल्या सामन्यांचे आयोजन करु शकते.\nयाबाबत एएनआयशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जर सप्टेंबर महिन्यात देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आली तर आयपीएलच्या बाकी सामन्यांचे आयोजन भारतात होऊ शकते. जर विदेशी खेळाडू उपलब्ध होत असतील आणि कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली तर निश्चितपणे टी 20 विश्वचषकाआधी आयपीएलचे सामने खेळवू शकतो, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.\nइतर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार इंग्लंडमध्ये आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन केले जाऊ शकते. इंग्लिश काउंटीच्या वतीने बीसीसीआयला आयपीएलच्या उरलेल्या 31 सामन्यांचे आयोजन करण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/petrol-diesel-price-petrol-price-hike-by-30-paise/317259/", "date_download": "2021-07-24T21:01:21Z", "digest": "sha1:BLGRNL757KUHMJ6PIEDKKLSKJ3CSJEAZ", "length": 10668, "nlines": 167, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Petrol Diesel Price: Petrol price hike by 30 paise", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Petrol Diesel Price: पेट्रोल ३० पैशांनी महागले, पहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या...\nPetrol Diesel Price: पेट्रोल ३० पैशांनी महागले, पहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती\nमुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८३ रुपये\nPetrol Diesel Price: पेट्रोल ३० पैशांनी महागले, पहा तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती\nकोरोना नियमांचे उल्लंघन, पालिकेने ‘ D Mart’ ला ठोकले सील\nJEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nMaharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता\nदेशातील पेट्रोलच्या किंमतीत आज पुन्हा वाढ झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढवल्या. गुरुवारी इंधनदरात वाढ झाली होती त्यानंतर शुक्रवारी दर जैसे थे होते मात्र आज शनिवारी पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली असून डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली नाहीय. देशात पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढ झालीय. (Petrol Diesel Price: Petrol price hike by 30 paise) तर मुंबईत २९ पैशांनी पेट्रोल महाग झाले आहे. जाणून घ्या मुंबईसह देशातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती.\nमुंबईत पेट्रोलच्या किंमतींनी केव्हाच शंभरी पार केली त्यामुळे आता मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी १०७.८३ रुपये मोजावे लागतात. तर डिझेल ९७.४५ रुपये प्रतिलिटर आहे. राजधानी दिल्लीचा विचार केला असता दिल्लीत डिझेलच्या किंमती स्थिर असून पेट्रोलच्या किंमतीत ३० पैशांनी वाढले. दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी १०१.८४ रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक लिटर डिझेलसाठी ९८.८७ रुपये मोजावे लागणार आह. दिल्लीत सातत्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. मे महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीत ४१ वेळा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. यात पेट्रोल १०.७९ रुपयांनी आणि डिझेल ८.९९ रुपयांनी महाग झाले.\nइतर शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती\nपेट्रोल – १०७.२० रुपये प्रतिलिटर\nडिझेल – ९५.५४ रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल – १०७.२० रुपये प्रतिलिटर\nडिझेल – ९५.६७ रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल – १०७.५० रुपये प्रतिलिटर\nडिझेल – ९६.२३ रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल – १०२.४९ रुपये प्रतिलिटर\nडिझेल – ९४.३९ रुपये प्रतिलिटर\nपेट्रोल – १०२.०८ रुपये प्रतिलिटर\nडिझेल – ९३.०२ रुपये प्रतिलिटर\nहेही वाचा – कधी रेल्वे स्टेशन तर कधी थिएटर आणि शाळा…पंतप्रधान मोदींचा असा आहे आयुष्याचा प्रवास\nमागील लेखSSC Result 2021: अकरावी प्रवेशासाठी CET परीक्षेची ऑनलाईन नोंदणी १९ जुलैपासून\nपुढील लेखरात्रीतून कुणाला अटक झाली तर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांन��� विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mohmmed-azaruddin-booked-for-cheating-travel-company/", "date_download": "2021-07-24T19:26:12Z", "digest": "sha1:ET256T2LCHMMY6QLDKDTFPFK3KN3M37H", "length": 20857, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोहम्मद अझरुद्दीनसह तिघांचा ट्रॅव्हल कंपनीस 21 लाखांचा गंडा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nमोहम्मद अझरुद्दीनसह तिघांचा ट्रॅव्हल कंपनीस 21 लाखांचा गंडा\nपॅरिस आणि दुबईचे ऑनलाईन विमान तिकीट बुक करण्यास सांगून हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि त्याच्या साथीदारांनी ट्रॅव्हल कंपनीस तब्बल 21 लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अझरुद्दीनसह तिघांविरुद्ध बुधवारी संभाजीनगर येथील सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अझरुद्दीन यांचे स्वीय सहाय्यक मुजीबखान यांनी हे आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे सांगितले आहे.\nलेबर कॉलनी येथे राहणारा मोहंमद शहाब मोहंमद याकूब (48) हे दानिश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत ऑनलाईन तिकीट बुकिंगचे काम करतात. 9 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांच्या मोबाईलवर मोहम्मद अझरुद्दीन (रा. विजयवाडा, हैदराबाद) याचा स्वीय सहायक मुजीब खान (रा. बेगमपुरा) याचा कॉल आला. त्याने 9 नोव्हेंबर रोजीचे मोहम्मद अझरुद्दीन यांचे सकाळचे 4.15 चे एमिरात एअरलाईन्सचे मुंबई – दुबई – पॅरिसचे ऑनलाईन तिकीट बुक ��रण्यास सांगितले. या तिकिटाचे पैसे तुमच्या खात्यात ऑनलाईन जमा करतो असे सांगितल्यामुळे मोहंमद शहाबने 3 लाख 61 हजार 995 रुपयांचे तिकीट काढले. त्यानंतर पुन्हा मुजीबने दुसऱ्या दिवशी कॉल करून मोहंमद शहाबला सुरेश अव्वेकाल यांचे मुंबई-दुबई-पॅरिसचे अपडाऊन तिकीट बुक करण्यास सांगितले. ते तिकीटदेखील त्याने ऑनलाईन बुक केले. 7 लाख 23 हजार रुपयांच्या तिकीट बुकिंगनंतर पैशांची विचारणा केली असता, मी आता कामामध्ये आहे, पैसे ऑनलाईन तुमच्या खात्यावर टाकतो, असे सांगितले. त्यानंतर मुजीब खान यांच्या सांगण्यावरून शहाबने पुन्हा अजयसिंग यांचे कोपनअ‍ॅगन-अ‍ॅमस्टरडम विमानाचे तिकीट बुक केले. मुजीब यानेच सांगितल्यामुळे सर्व तिकिटे बुक करण्यात आली होती. तिकीट बुक केल्यानंतर 11 नोव्हेंबर रोजी 13 हजार 500 युरो (10 लाख 60 हजार रुपये) क्रोशिया नॅशनल बँकेतून अदा केले असल्याचे मुजीबने सांगितले. मात्र या मोहंमद शहाबने त्याच्या खात्यात पैसे आले नसल्याचे सांगितले. त्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यवहार असल्यामुळे पैसे ट्रान्सफर होण्यास वेळ लागतो, असे म्हणत मुजीबने सांगितले. 9 ते 12 नोव्हेंबर 2019 दरम्यान मुजीबने दानिश टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्समधून तब्बल 20 लाख 96 हजार 311 रुपयांची तिकिटे बुक केली होती. मुजीबने 21 लाख 45 हजार रुपये रकमेचा धनादेश पाठविल्याच्या मॅसेज व्हॉटसअ‍ॅपवर पाठविला. धनादेश प्राप्त न झाल्यामुळे दानिश टूर्सच्या मोहंमद शहाबने मुजीब खान यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र त्याने उत्तर देण्यास टाळटाळ केली, नंतर मोबाईल घेण्यास टाळू लागला. त्यामुळे या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याचे टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाच्या लक्षात आले. त्यांनी लागलीच सिटीचौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुजीब खान, सुरेश अव्वेकल (रा. कनोर, केरळ), मोहम्मद अझरुद्दीन (रा. विजयवाडा, हैदराबाद) या तिघांविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.\nधनादेश डिसेंबर मध्ये दिला: मुजीब खान\nहिंदुस्थानचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांना सुदेश अव्वेकल यांनी विदेशात नेले होते. त्याच्या विमानाच्या तिकीटाची रक्कम असलेला धनादेश दानिश टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या चालकास सुदेश यांनी डिसेंबरमध्ये धनादेश आणून दिला होता. तो धनादेश त्यांनी बँकेत वटण्यासाठ�� न टाकता सिटी चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली मुजीब खान यांनी सामनाशी बोलताना सांगितले. दानिश टुर्स ट्रव्हल्सच्या चालकाने आम्हाला बदनाम करण्यासाठी आमच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याचे मुजीब खान यांनी सांगितले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/11/blog-post_93.html", "date_download": "2021-07-24T19:39:35Z", "digest": "sha1:SKAHBQN2PNRCHLIGXHPCUC6Q6OOTWNII", "length": 5813, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "विजबिल माफी व महिला बचत गट कर्जमाफीसाठी मनसेचा मोर्चा..", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा विजबिल माफी व महिला बचत गट कर्जमाफीसाठी मनसेचा मोर्चा..\nविजबिल माफी व महिला बचत गट कर्जमाफीसाठी मनसेचा मोर्चा..\nरिपोर्टर -वाढीव वीजबिल व महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संविधान दिनाच्या दिवशी संविधान वाचून व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उस्मानाबाद येथे मनसेच्या मोर्चाची सुरवात करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व मनसेचे सरचिटणीस, सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष मा.दिलीप (बापू) धोत्रे यांनी केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा पुढे जात असताना पोलिसांनी विनंती केली की मोर्चा येथेच संपवून, निवेदन देण्यासाठी महत्त्वाचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन द्यावे. पोलीस प्रशासनाची विनंती मान्य करून तिथेच ठिय्या मांडला. दिलीप बापू धोत्रे यांनी मोर्चास आलेल्या कार्यकत्यांस व महिलांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम,जिल्हा अध्यक्ष प्रशांत नवगिरे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, राजेंद्र गपाट,जिल्हा सचिव दादा कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, तालुका अध्यक्ष सागर बारकुल तालुका अध्यक्ष अतुल जाधव,पाशाभाई शेख,अदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2015/03/saraw36.html", "date_download": "2021-07-24T21:54:19Z", "digest": "sha1:3T5KWVDWLGEXHPMF7D35WKLRQQF5PEBT", "length": 8169, "nlines": 139, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: ऑनलाईन सराव प्रश्नसंच ३६", "raw_content": "\nऑनलाईन सराव प्रश्नसंच ३६\nऑनलाईन सराव प्रश्नसंच सोडवा आणि लगेच निकाल पाहा\nजि. प. प्राथ. शाळा नांदूर सुकळी ता. नेवासा जि. अहमदनगर\n1. ४, २, ३ व १ हे अंक एकदाच वापरुन लहानात लहान चार अंकी संख्या तयार केल्यास त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक येईल \n2. घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये दुपारी ३ वाजता कोणता कोन होतो \n3. गणेशोत्सवासाठी प्रत्येकी ११ रुपये याप्रमाणे ७ जणांनी, प्रत्येकी २५ रुपये याप्रमाणे ७ जणांनी व प्रत्येकी ५१ रुपये याप्रमाणे ७ जणांनी देणगी दिली, तर एकूण किती रुपये देणगी जमा झाली \n4. ५५० सेमी लांबीची तार १० ठिकाणी समान अंतरावर तोडल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती \n5. दोन अंकी सम संख्या किती आहेत \n6. एका रांगेत ७ मुले होती. त्याच रांगेत मुलांच्या दुप्पट मुली येऊन उभ्या राहिल्या. जर रांगेत मध्यभागी कोमल उभी असेल तर, तिचा क्रमांक कितवा \n7. एका सांकेतिक भाषेत 'ईश्वरदास' हा शब्द '४८३७१' व 'बोधकथा' हा शब्द '२६५९' असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत 'कसदार' हा शब्द कसा लिहाल \n8. 'चैत्र' महिन्याला 'फाल्गुन' म्हटले, 'फाल्गुन' महिन्याला 'वैशाख' म्हटले, 'वैखाखाला' 'माघ' म्हटले व 'माघ' महिन्याला 'ज्येष्ठ' म्हटले तर 'होळी' हा सण कोणत्या महिन्यात येईल \n9. तुमच्या शाळेच्या बागेत झाडावरुन पडलेले पक्ष्याचे पिल्लू तुम्हाला दिसले, तर तुम्ही काय कराल \nघरी उशीर होईल म्हणून निघून जाऊ\nसर्व मित्रांना एकत्र करुन पिल्लाला खेळवत बसू\nपक्ष्याचे पिल्लू अलगद उचलून बागेतील माळीमामांकडे देऊ\nपिल्लू अलगद कचराकुंडीत नेऊन टाकू\n10. सुखरुप या शब्दापासून 'विक्री' या अर्थाचा कोणता दोन अक्षरी शब्द तयार होईल \n11. ........ ला तीन बाजू असतात.\n13. योग्य क्रम असलेला पर्याय निवडा.\n14. my, shy, fly, cry, try, dry, day. या शब्दातील यमक न जुळणारा शब्द निवडा.\n15. आपल्या शरीरातील अन्न पचवणारा अवयव कोणता \n16. चुकीची जोडी सांगा.\nकानांना गोड वाटणारा - कर्णमधुर\nकार्यात तत्पर असणारा - कार्यतत्पर\nजाणून घेण्याची इच्छा असणारा - जिज्ञासू\nअस्वलाचा खेळ करुन दाखविणारा - मदारी\n17. जसे गाईचे - वासरू तसे घोडीचे - \n18. 'पहिला' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता \n19. 'पिण्यास योग्य असण��रा द्रव्यपदार्थ' या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.\n20. 'सावध' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहिताना शब्दाच्या आधी ........ हे अक्षर लिहावे लागेल.\nरविवारचा सराव १ (५० प्रश्न)\nरविवारचा सराव १ (५० प्रश्न)\nरविवारचा सराव २ (५० प्रश्न)\nरविवारचा सराव २ (५० प्रश्न)\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=is-whatsapp-safe-to-use-after-its-changed-policyKV6336256", "date_download": "2021-07-24T21:35:09Z", "digest": "sha1:MZYLPSTRRU5CWLRTS5G2FDZDOQFI32D3", "length": 33319, "nlines": 156, "source_domain": "kolaj.in", "title": "मोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं?| Kolaj", "raw_content": "\nमोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nवॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का\nमुलगा आपल्या क्रशला म्हणजे आवडणाऱ्या मुलीला मेसेजवर विचारतो, ‘होकार आहे की नाही’ तिकडून लाजल्याचा स्माईली येतो आणि संपूर्ण वॉट्सअॅप हेडक्वार्टरमधे जल्लोष सुरू होतो. या दोघांच्या लव स्टोरीचा आधीपासून मागोवा घेणारे, तिच्या उत्तराच्या अपेक्षेत असणारे वॉट्सअॅप कर्मचारी आनंद व्यक्त करतात.\nवॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्याचं नोटिफिकेशन आल्यापासून हे असे मीम, जोक सगळीकडे वायरल होतायत. वॉट्सअॅपच्या नव्या प्रायवसी पॉलिसीची सगळीकडे चर्चा सुरूय. नव्या प्रायवसी पॉलिसीनं आपल्या खासजीपणावर गदा येईल म्हणून अनेकांनी वॉट्सअॅप आपल्या मोबाईलमधून डिलीट करून टाकलंय आणि वॉट्सअॅपला पर्याय शोधणंही चालू केलंय.\nपण हे पर्यायी अॅप तरी सुरक्षित असतील का वॉट्सअॅप ���िलीट केलं की आपलं खासगीपण जपलं जाईल का वॉट्सअॅप डिलीट केलं की आपलं खासगीपण जपलं जाईल का आणि असं होणार नसेल तर आपल्या मोबाईलच्या खिडकीतून म्हणजेच विंडोमधून वाकून बघणाऱ्या वॉट्सअॅप आणि इतर अॅपचं काय करायचं याचा विचार आता करायला हवा.\nएण्ड टू एण्ड इन्क्रिप्शनचं महत्त्व\nवॉट्सअॅपची प्रायवसी व्यवस्था एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शनवर चालते. दोन युजरने एकमेकांना पाठवलेले मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी वॉट्सअॅप या व्यवस्थेचा वापर करतं. समीर आठल्ये सांगतात, ‘एण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन हा एक प्रोटोकॉल आहे. याचा अर्थ असा की दोन युजर्सने एकमेकांना पाठवलेले मेसेज त्या दोन युजरच्या वॉट्सअॅपशिवाय इतर कुणीही वाचू शकत नाही. ज्या माणसासाठी तो मेसेज पाठवलाय फक्त त्याच माणसाच्या वॉट्सअॅपमधे तो वाचता येतो.’\n‘थेट आपल्या मेसेज नाही पण वॉट्सअॅप या मेसेजची माहिती गोळा करत असतं. त्याला मेटा डेटा असं म्हणतात. म्हणजे, एका युजरने दुसऱ्या युजरला किती वाजता मेसेज केला, ते किती वेळ बोलत होते, दोन्ही युजरचा आयपी ऍड्रेस, आयडेंटीफायर, मोबाईल नंबर अशा पद्धतीचा डेटा वॉट्सअॅप गोळा करतात. मुख्य माहितीची माहिती वॉट्सअॅपकडे असते आणि ती फेसबुक आणि इतर कंपन्यांना शेअर होते,’ असंही ते पुढे म्हणाले.\nमेटा डेटा सोडल्यास दोन युजर एकमेकांशी काय चॅट करतात हे स्वतः वॉट्सअॅपलाही समजत नाही, असं वॉट्सअॅप सांगतं. त्यामुळे क्रश ‘हो’ म्हणाली म्हणून जल्लोष व्यक्त करणारं वॉट्सअॅपचं हेडक्वार्टर हा जोक म्हणून मस्त असला तरी अतिशोयोक्तीच आहे. ही माहिती फक्त पोलिसांना गुन्हाच्या तपासासाठी वगैरे दिली जाते. पण त्याबाबतचं कोणतंही स्पष्ट धोरण वॉट्सअॅपच्या कोणत्याही पॉलिसीत दिलं नाहीय.\nहेही वाचा : द सोशल डायलेमा: सोशल मीडियाने आपल्याला विकायला काढलंय\nनवीन प्रायवसी पॉलिसीत आहे काय\nनव्या प्रायवसी पॉलिसीत एण्ड टू एण्ड एन्क्रिप्शन तसंच राहणार आहे. फक्त मेटा डेटा कुणाला शेअर करणार याबद्दलची पॉलिसी बदलणार आहे. ही नवी पॉलिसी आपल्या अकाऊंटला लागू करण्यासाठी आपली परवानगी मागणारं नोटिफिकेशन वॉट्सअॅपने अनेकांना दिलं. ‘परवानगी द्या’ किंवा ‘आत्ता नको’ असे दोनच पर्याय इथं उपलब्ध होते. ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ही परनवागनी दिली नाही तर तुमचं वॉट्सअॅप अकाऊंट डिलीट होईल.\nया नव्या प्रायवस��� पॉलिसीत वॉट्सअॅप फेसबुकला आणि इन्स्टाग्रामसारख्या फेसबुकच्या इतर कंपन्यांनाही युजरचा सगळा डेटा देईल, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलंय. वॉट्सअॅप लिहितं, ‘फेसबुक कंपनीचा भाग असल्याने वॉट्सअॅपला इतर फेसबुक कंपन्यांकडून माहिती मिळते आणि ते ती इतरांना शेअरही करतं. आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली माहिती आम्ही वापरू आणि आमच्याकडून मिळालेली माहिती ते वापरतील.’\nअमेरिकेतही जाईल आपला डेटा\nहा डेटा म्हणजे नेमकं काय असेल तर युजरचा मोबाईल नंबर, पत्ता, देश, शहर, वय, आयपी ऍड्रेस, युजरच्या कॉण्टॅक्टमधे किती आणि कोण माणसं आहेत त्याची माहिती, त्यांचा कॉण्टॅक्ट नंबर, त्यांचे पत्ते इतकंच नाही, तर युजरच्या मोबाईलची बॅटरी लेवल, सिग्नल स्ट्रेन्थ, भाषा, इंटरनेट कोणत्या कंपनीचं वापरतोय अशी बरीचशी माहिती. म्हणजेच, मेटा डेटा. वॉट्सअॅप पे वापरुन पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांचीही काही खासगी माहिती वॉट्सअॅपकडे साठवली जाईल.\nवॉट्सअॅपचं मुख्य ऑफिस आहे अमेरिकेत. हा सगळा डेटा साठवणारं केंद्रही मुख्य ऑफिसमधेच आहे. त्यामुळे गरज पडली तर युजरची खासगी माहिती तिकडे पाठवली जाऊ शकते असंही वॉट्सअॅपने सांगितलंय. फक्त अमेरिकेतच नाही तर इतर देशांतल्या फेसबुकच्या, इन्स्टाग्रामच्या ऑफिसमधेही ही माहिती पाठवली जाईल.\nहेही वाचा : फेसबुक झालंय 'बुक्ड'\nया प्रायवसी पॉलिसीवरून भारतातून फेसबुकवर भरपूर टीका झाली. या टीकेचा रोख इतका जास्त होता की फेसबुकला त्यावर स्पष्टीकरण जाहीर करावं लागलं. या पॉलिसी अपडेटनं मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत केलेल्या चॅटवर कोणताही परिणाम होणार नाही. उलट हा अपडेट वॉट्सअॅप बिझनेस अकाऊंट वापरणाऱ्या लोकांपुरताच मर्यादित असणार आहे, असं स्पष्टीकरण वॉट्सअॅपने दिलं.\nपण बिझनेस अकाऊंट वापरणाऱ्या लोकांसाठी अपडेट असेल तर सरसकट सगळ्यांना तो मान्य करण्याची सक्ती का केली गेली या प्रश्नाचं वॉट्सअॅपच्या स्पष्टीकरणातून मिळत नाही. ‘वॉट्सअॅपने बिझनेस अकाऊंटची सोय सुरू केलीय. बँकांपासून ते कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी हे बिझनेस अकाऊंट उघडता येतं. अकाऊंट बिझनेसचं असलं तरी त्याचे ग्राहक मात्र सामान्य माणसं असणार. तेही लाखोंच्या संख्येनं असणार. हे हजारो ग्राहक साधी अकाऊंट वापरत असले तरी बिझनेस अकाऊंटच्या संपर्कात असल्याने त्यांचाही डेटा वॉट्सअॅपला मिळवता येईल,’ अशी माहिती ओपनसोर्स टेक्नॉलॉजीत आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक प्रसाद शिरगावकर यांनी सांगितलं.\n‘पॉलिसी बदलली याचा अर्थ आपला डेटा फेब्रुवारीपासून वॉट्सअॅपकडे जाईल असं नाही. हा डेटा या आधीही फेसबुककडे जात होताच,’ असं शिरगावकर पुढे सांगतात. आपल्या फोनमधे नवीन नंबर सेव केला आणि त्या माणसाशी वॉट्सअॅपवर चॅट केलं की लगेचच त्याचं नाव फेसबुकला ‘पिपल यू मे नो’मधे येतं. यावरून आपला मेगा डेटा फेसबुककडे जात होताच हे स्पष्ट होतं.\n‘पॉलिसीतला बदल एवढाच की आधी हा डेटा फेसबुकला द्यायचा की नाही हे ठरवण्याची मोकळीक युजरला होती. माझा डेटा फेसबुकसोबत शेअर करू नका असा एक पर्याय आपल्याला दिला होता. आता त्यांनी फेसबुकसोबत डेटा शेअर करणार असून ते स्वीकारलं तरच तुम्हाला वॉट्सअॅप वापरता येईल असं सांगितलंय.’ असं ते पुढे म्हणाले.\nहेही वाचा : मीम्सवादाचा भावनिक जांगडगुत्ता\nया सगळ्या डेटाचं काय होतं\nया सगळ्या डेटाचा वापर हा फक्त आणि फक्त एकाच कारणासाठी होईल. ते कारण म्हणजे, पैसे कमावणं. वॉट्सअॅप वापण्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत. मग या कंपन्या आपला डेटा विकून, त्या डेटावर जहिरातदारांना आकर्षित करून पैसे कमवतात. म्हणजे, आपण वॉट्सअॅपवर गिटारबद्दल कुणाशी बोललो तर आपल्याला फेसबुकवर लगेचच गिटारच्या जहिराती दिसू लागतील. त्या जहिरातींचे पैसे फेसबुक कंपनीला मिळणार असतात. म्हणून त्यांना आपला डेटा हवा असतो.\nयासोबतच वॉट्सअॅपने हा डेटा थर्ड पार्टीलाही देणार असल्याचं सांगितलंय. थर्ड पार्टी अत्यंत विवादीत आणि कमी माहिती असणारा मुद्दा आहे. यात बुक माय शोसारख्या कंपन्या असू शकतात. वॉट्सअॅपवर ते तिकिटं पाठवतात आणि फेसबुकवर जहिरात करतात. त्यांना ही माहिती शेअर केली जाते.\nआता ही थर्डी पार्टी बुक माय शोसारखी कंपन्यांपुरती मर्यादित असेल तर ते ठिक. पण आपल्या राजकीय, भावनिक, समाजमन घडवण्याऱ्या गोष्टींबद्दल ते केलं जाऊ लागेल तर त्याला चूकच म्हणावं लागेल. एका विशिष्ट राजकीय विचारधारा भारतातल्या लोकांच्या मनात रुजावी यासाठी या माहितीचा वापर केला तर त्यातून आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरही गदा येऊ शकते.\nफक्त वॉट्सअॅपच्या बदललेल्या प्रायवसी पॉलिसीमुळे अचानकच आपल्या खासगीपणावर गदा आलीय असं नाहीय. ती आधी��ासूनच येत होती. वॉट्सअॅपचं जाऊ दे. पण फेसबुकचं अॅप आपण वापरत असू तर आपला डेटा थेट फेसबुकला देण्याचं आपण मान्य केलेलंच असतं. हे दोन्ही अॅप वापरत नसू तरी गुगलकडे आपला केवढा डेटा असतो हे सांगणंही कठीण आहे.\n‘वॉट्सअॅपला पर्याय म्हणून लोक सिग्नल, टेलिग्रामचा विचार करतायत. त्यातल्या त्यात सिग्नल आत्ता सुरक्षित अॅप आहे, असं म्हणता येईल. वॉट्सअॅप आणि सिग्नल दोन्ही एकच सुरक्षा व्यवस्था वापरतात. पण सिग्नलचा मेटा डेटाही इन्क्रिप्टेड असतो. कारण, सिग्नल ही कंपनी नफा कमवाण्यासाठी काम करत नाही, म्हणून त्यांना हे शक्य होतं,’ अशी माहिती समीर आठल्ये यांनी दिली.\nहेही वाचा : सोशल मीडियाला आचारसंहिता लागू झालीय, म्हणजे काय झालंय\nआमचा डेटा खुशाल घ्या\nसिग्नल असो वा वॉट्सअॅप आज आपली डिजीटल प्रायवसी जपणं फार कठीण झालंय. या खिडकीतून वाकून पाहणाऱ्या अॅपचं करायचं काय असा प्रश्न पुढच्या काळात फार जटील होत जाणार आहे. अनेकदा तुमची खिडकीच बंद करून घ्या असा एक सल्ला दिला जातो. अॅपच नाही तर संपूर्ण मोबाईलचा वापरच बंद करा असा त्याचा अर्थ होईल.\n‘आजच्या जगात अँड्रॉईड फोनचा वापर बंद करणं शक्य नाही हे उघड आहे. म्हणूनच कॉन्शिअस डेटा शेअरिंग सारख्या संकल्पना पुढे येतायत. हॅकिंग हॅपिनेस या आपल्या पुस्तकात ही संकल्पना समजावून देताना तत्त्वचिंतक जॉन हेवन्स आमचा डेटा खुशाल वापरा असं सांगतात. फक्त तुम्ही कोणता डेटा वापरताय ते आम्हाला सांगा.\nइतकंच नाही, तर हा डेटा विकल्याने तुम्ही पैसेही कमवा. पण त्यातले थोडे पैसे आम्हालाही द्या. हे पैसे फारच तुटपुंजे असले तरी हरकत नाही. पण आमच्या डेटावरती कमावलेल्या पैशातल्या काही भाग तरी आम्हाला मिळेल, असं हेवन्स यांचं म्हणणं आहे.\nटीका केली ते बरंच झालं\nवॉट्सअॅपने बदलेली प्रायवसी पॉलिसी युरोपियन क्षेत्रांच्या बाहेर राहत असू तरच लागू होणार आहे. युरोपियन देशांसाठी वॉट्सअॅपने वेगळी प्रायवसी पॉलिसी आखलीय. ही पॉलिसी त्यांच्या खासगीपणाचं जास्तीत जास्त रक्षण करणारी आहे. मग भारतातच अशी पॉलिसी का याचं उत्तर देताना प्रसाद शिरगावकर म्हणाले, ‘युरोपियन आपल्या खासगीपणाबद्दल जास्त सतर्क असतात. त्यामुळेच युरोपियन युनियनने तिथे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन म्हणजेच जीडीपीआर नावाचा एक कायदा केलाय. या कायद्यामुळे युजरची खासगी माहिती वॉट्सअॅपला कुणालाही शेअर करता येत नाही.’\nभारतात डेटा प्रोटेक्शन कायदा आणणारं बील गेली दोन ते तीन वर्ष संसदेत पडून आहे. नागरिकांनाच आपलं खासगीपण महत्त्वाचं वाटत नसल्याने त्यांचं प्रतिनिधित्व करणारी नेते मंडळीही या बिलाकडे फारसं लक्ष देत नाहीत. पण युरोपियन देशांप्रमाणे भारतातही लवकरात लवकर डेटा प्रोटेक्शन कायदा आणावा लागेल.\nवॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यावर भारतीय लोकांनी केलेली टीका, घातलेला गोंधळ या दृष्टीने चांगलाच म्हणावा लागेल. भारतात कायदा नसला तरी तिथल्या लोकांना गंडवता येणार नाही हे वॉट्सअॅपला उलगडलंय. म्हणूनच तर काल १५ जानेवारीला त्यांनी या प्रायवसीची अंतिम तारीख पुढे ढकलणार असल्याचं जाहीर केलंय. आता ८ फेब्रुवारी ऐजवी १५ मेपर्यंत या अपडेटला मान्यता न देता वॉट्सअॅप वापरता येईल. आपली तात्पुरती सोय झाली असली खिडकीतून वाकून पाहणाऱ्या वॉट्सअॅपची कायमची सोय आणायची असेल तर लवकरात लवकर डेटा प्रोटेक्शन कायदा आणावा लागेल.\nकोरोनाची माहिती नको, पण फेक न्यूज आवर\nतिसऱ्या जगाचं नेतृत्व करायची संधी भारताने गमावलीय\nट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय\nआव्हाडांनी करमुसेला ठोकल्यानं ट्रोलिंगची कीड संपणार का\nट्रम्प समर्थकांचा निषेध करणाऱ्या मोदींचे भक्त आपला पराभव स्वीकारतील\nएण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nझोमॅटोच्या आयपीओनं स्टार्टअप इंडियाला नवं बळ\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nमाधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nमुंबईतल्या ५० टक्के मुलांना कोरोना झाला होता असं सांगणारा सिरो सर्वे काय आहे\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\nसमुद्राच्या पाण्यातला खारटपणा काढला तर पाण्याची टंचाई कमी होईल\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\n‘द हॅपिनेस प्रोजेक्ट’ सुरू करणारी तरूणी सांगतेय आनंदी लोकांच्या चार सवयी\nक्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज\nक्लबहाऊस : सोशल मीडियाचा नवा आवाज\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/nhm-palghar-recruitment-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF-2/", "date_download": "2021-07-24T19:38:08Z", "digest": "sha1:MTS6UV57B56BN3U64JHXO2SXJMEXNG5B", "length": 6682, "nlines": 81, "source_domain": "ominebro.tech", "title": "NHM Palghar Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nNHM Palghar Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अंतर्गत विविध पदांच्या 85 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 03 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3xljeoM\nएकूण जागा – 85\nपदाचे नाव & जागा –\n1.बालरोगतज्ञ – 07 जागा\n2.भिषक – 01 जागा\n3.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा\n4.भूलतज्ञ – 01 जागा\n5.मानसशास्त्रज्ञ – 01 जागा\n6.हृदयरोग विशेषज्ञ – 01 जागा\n7.मेडिकल ऑफिसर – 03 जागा\n8.वैद्कीय अधिकारी – 18 जागा\n9.औषध निर्माता – 03 जागा\n10.स्टाफ नर्स – 37 जागा\n11.वैद्कीय अधिकारी (आयुष) – 05 जागा\n12.व्यवस्थापक – 01 जागा\n13.प्रोग्राम ��हाय्यक / रेकॉर्ड कीपर – 01 जागा\n14.समुपदेशक – 01 जागा\n15.टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक – 01 जागा\n16.दंत आरोग्यक – 02 जागा\n17.दंत सहाय्यक – 01 जागा\n6.हृदयरोग विशेषज्ञ – DM Cardiology\n7.मेडिकल ऑफिसर – MBBS\n8.वैद्कीय अधिकारी – BAMS\n10.स्टाफ नर्स – GNM\nवयाची अट – 38 to 61 वर्षापर्यंत\nअर्ज शुल्क – नाही\nअर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, पालघर आवर येथे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मे 2021 आहे.\nमूळ जाहिरात – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nRITES Recruitment 2021 | रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. अंतर्गत विविध पदांच्या 146 जागांसाठी भरती\nNHM Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 16 जागांसाठी भरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/01/today-horoscope-17-jan.html", "date_download": "2021-07-24T20:08:58Z", "digest": "sha1:HQKJS3VFOXLYM4YHPFSJNHJWHRAG5CKA", "length": 17604, "nlines": 109, "source_domain": "www.esuper9.com", "title": "आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी - esuper9", "raw_content": "\nHome > राशिफल > आजचे राशीभविष्य - 17 जानेवारी\nआजचे राशीभविष्य - 17 जानेवारी\nआज तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही स्वीकार करा. आज तुमच्यासाठी काय वाढून ठेवले आहे, ते पाहूया.\nआजचे राशीभविष्य - 17 जानेवारी\n1. मेष : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित ठेवण्यात मदत करेल. घरात सुखदायक प्रसंग घडतील. शारीरिक स्वास्थ्य वाढेल. सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. सामाजिक क्षेत्रात आपणाला यशकीर्ती मिळेल. व्यापारात भागीदारांबरोबर चांगले संबंध राहतील. जीवनसाथीदाराबरोबरच्या संबंधात जवळीक वाढेल.\n2. वृषभ : विद्यार्थ्यांसाठी खडतर काळ आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. दुपारनंतर या तक्रारीपासून मुक्तता मिळेल. मानसिक द��ष्ट्या पण तणाव दूर झाल्याचा अनुभव येईल. आपण केलेल्या कामाची प्रशंसा झाल्याने आपणाला आनंद वाटेल. माहेरहून चांगल्या वार्ता समजतील.\n3. मिथुन : आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वादावादी होण्याची शक्यता. स्थावर संपत्ती, संबंधित व्यक्तींपासून सावध राहा. अचानक धन खर्च करावे लागेल.\n4. कर्क : आप्तस्वकीयांच्या भेटीने आनंद वाटेल. त्यांच्याशी प्रेमपूर्ण संबंधामुळे आपला आनंद वृद्धिंगत होईल. मनोबल चांगले असल्याने प्रतिस्पर्ध्यासमोर टिकून राहाल. दुपारनंतर थोडी प्रतिकूलता जाणवेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे. आईच्या अनारोग्यामुळे चिंतेत राहाल. आर्थिक कष्टाची शक्यता.\n5. सिंह : आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वादविवाद टाळा. घरातील सदस्यांबरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभाची शक्यता. दुपारनंतर मात्र सांभाळून राहा. भावंडांकडून लाभ होईल. आध्यात्मिक क्षेत्रात सिद्धी प्राप्त होईल.\n6. कन्या : आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला लाभ होईल. इतर लोकांशी असणार्‍या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. विदेशातील व्यापारात यश मिळेल आणि लाभ होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.\n7. तूळ : संतापाला आवर घालून स्वभाव मृदू व कोमल ठेवा. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी आणि निर्णय विचारपूर्वक ठरवा. गैरसमज दूर करा. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. दुपारनंतर मात्र प्रसन्नता लाभेल. आर्थिक दृष्ट्या लाभ होईल.\n8. वृश्चिक : जीवनसाथी गवसण्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ. उत्पन्न आणि व्यापारात वाढ होण्याचे योग आहेत. मित्रांसमवेत प्रवासाला, फिरायला जाल. तेथे आपला वेळ आनंदात जाईल. दुपारनंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढेल असे श्रीगणेश सांगतात. सबब कोणाशीही उग्रतापूर्ण व्यवहार करू नका. मित्रांशी विचार न जुळल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.\n9. धनु : व्यवसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप वरचे पद मिळेल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण असेल. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. प्रवास, प��्यटनाचा योग आहे. धनलाभाच्या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. संततीविषयक शुभ वार्ता समजतील.\n10. मकर : परदेशगमनाची अपेक्षा करणार्‍यांना यशाची शक्यता आहे. धार्मिक यात्रेमुळे आज धर्मप्रवणतेचा अनुभव येईल. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. व्यावसायिक क्षेत्रात पदोन्नती मिळेल. वरिष्ठ अधिकार्‍यांना पण आपल्या कामामुळे आनंद वाटेल. धना बरोबरच मान- सन्मान वाढीस लागेल. पित्याकडून लाभ होतील. गृहस्थ जीवनात मतभेद होऊ शकतात.\n11. कुंभ : नव्या कामाची सुरुवात आज करू नका. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी उग्र चर्चा अथवा मतभेद टाळू शकाल. दुपारनंतर प्रसन्नता वाढेल तब्बेतीतही सुधारणा जाणवेल. धार्मिक कार्य किंवा धार्मिक प्रवासाचे नियोजन कराल. भावंडांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक लाभ होईल.\n12. मीन : व्यापारात भागीदारीमध्ये आपणाला लाभ होईल. एखादया मनोरंजक स्थळी स्नेह्यांसोबत आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपारनंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. दुपारनंतर नवीन कार्याचा आरंभ करू नका. प्रवास टाळा. क्रोधावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तींशी भांडण होऊ शकते.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परिसर या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/19/3284-petrol-diesel-rate-high-on-everyday-these-11-th-day-823754823587253/", "date_download": "2021-07-24T20:22:56Z", "digest": "sha1:7NIVCBBWZTY5JEOTQUPODFUF4NUPPRQ6", "length": 13165, "nlines": 196, "source_domain": "krushirang.com", "title": "पेट्रोल भडका : इंधनाच्या दरात आजही झाली ‘एवढी’; वाचा, काय आहेत ताजे दर | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nपेट्रोल भडका : इंधनाच्या दरात आजही झाली ‘एवढी’; वाचा, काय आहेत ताजे दर\nपेट्रोल भडका : इंधनाच्या दरात आजही झाली ‘एवढी’; वाचा, काय आहेत ताजे दर\nदेशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती याआधीचे इंधनदराचे सर्व विक्रम मोडत आहेत. राजस्थानच्या श्रीगंगा नगरमध्ये नॉर्मल पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांमध्ये ते 99 रुपये प्रति लिटरच्या वर किंवा जवळपास आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असून एका वर्षाच्या आत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत प्रतिलिटर 18 रुपयांनी वाढ झाली आहे. आज सलग अकराव्या दिवशीही पेट्रोल –डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.\nमुंबईत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढलं असून ते 97 रुपयावर पोहचलं आहे तर दिल्लीत पेट्रोलची किंमत या 31 पैशानी वाढली असून ती 90 रुपये 19 पैशावर पोहचली आहे.\nमुंबईत डिझेल 88 रुपये तर दिल्लीत 86.60 रुपयांवर पोहचलं आहे. या महिन्यात 13 व्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे. दिल्लीत गेल्या दहा दिवसात पेट्रोल 3.24 रुपयांनी तर डिझेल 3.49 रुपयांनी वाढलं आहे.\nअसे आहेत इंधन कर :-\nबेस प्राइस :- 29.34 रुपये प्रति लीटर\nशिपिंग शुल्क :- 0.37 रुपये\nएक्साइज ड्यूटी :- 32.98 रुपये प्रति लीटर\nडीलर का कमीशन :- 3.70 रुपये\nप्राइस चार्ज टु डीलर्स :- 29.70 रुपये\nबेस प्राइस :- 30.55 रुपये प्रति लीटर\nशिपिंग शुल्क :- 0.34 रुपये\nएक्साइज ड्यूटी :- 31.83 रुपये प्रति लीटर\nडीलर का कमीशन :- 2.54 रुपये\nप्राइस चार्ज टु डीलर्स :- 30.89 रुपये\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nकेंद्राचा ‘आखडता हात’ म्हणत शिवसेनेने सांगितली महाविकास आघाडी सरकारच्या हाताची ‘पोहोच’; वाचा, नेमकं काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात\n२५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्यात अजित पवा��, हसन मुश्रीफ यांच्यासह शिवसेना, भाजप नेत्यांनाही क्लीनचिट; वाचा, हे प्रकरण थोडक्यात\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/city/pimpri-chinchwad/page/2/", "date_download": "2021-07-24T21:54:27Z", "digest": "sha1:AVP4U4IFR4C74BR3TGN2KOHT3HFITULR", "length": 6206, "nlines": 101, "source_domain": "mpcnews.in", "title": "Latest Pimpri Chinchwad News | Pimpri Chinchwad Marathi News | Latest Pimpri Chinchwad News in Marathi | पिंपरी -चिंचवड: ताज्या मराठी बातम्या | MPCNews.in", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड - ताज्या मराठी बातम्या\nHinjawadi News : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक; 57 हजारांचा मुद्देमाल जप्त\nएमपीसी न्यूज - गुटखा विक्री प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील एकाला अटक केली आहे. ही…\nAkurdi News : पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण\nएमपीसी न्यूज - एका तक्रार अर्जाची चौकशी सुरू असताना सहा जणांनी मिळून पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केली.…\nChakan News : इंद्रायणी नदीला पूर ; मोई-चिखली पूल पाण्याखाली\nएमपीसी न्यूज : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातून इंद्रायणी नदीला पूर आला आहे. मावळ तालुक्यात सुरु असलेल्या संततधार…\nChinchwad News : गांधी पेठ तालमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मॅट\nएमपीसी न्यूज - गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधीतून गांधी पेठ ताल��म चिंचवड, येथे पाच…\nPimpri News: शहराच्या नावलौकिकात भर पाडणा-या खेळाडूंचा अभिमान – महापौर ढोरे\nएमपीसी न्यूज - जपानमध्ये सुरु असणा-या ऑलिम्पिक स्पर्धेत शहराचे प्रतिनिधीत्व करणा-या आणि शहराच्या नावलौकिकात भर…\nChakan News : कुरूळी येथील दोन कंपन्यांमध्ये चोरी; 1 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास\nएमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील कुरळी येथे असलेल्या दोन कंपन्यांमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली.…\nPimpri News: पिंपरी-चिंचवडकरांना 8 महिने पुरेल इतका पवना धरणात पाणीसाठा; पण, दिवसाआडच…\nएमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून मावळ परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना…\nDehu News : माहिती तंत्रज्ञानामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल: रणजीतसिंह डिसले\nएमपीसी न्यूज : बदलत्या काळानुसार सहाय्यकाची जागा तंत्रज्ञानाने घेतली असून तंत्रज्ञानाच्या मदतीने माहितीचा प्रचंड…\nKiwale News : प्रभाग16 वर भाजपचाच झेंडा फडकणार : बाळासाहेब ओव्हाळ\nBhosari Crime News : भोसरी परिसरातील गुन्हेगार सूरज गायकवाड टोळीवर मोक्काची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/infected-with-two-variant-of-corona-virus-at-same-time-assam-woman-doctor-found-this-case/318673/", "date_download": "2021-07-24T19:53:45Z", "digest": "sha1:E7472JINUINRUSKFOODVWBWWNUBEXDH3", "length": 11170, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Infected with two variant of corona virus at same time assam woman doctor found this case", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश कोरोनाचा 'डबल अटॅक' एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग\n एकाच व्यक्तीला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग\nसीएए कायद्याला मुस्लीम व्यक्तीचा विरोध नाही\nदेशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य\n सबवे मेट्रो पाण्याखाली, २५ जणांचा मृत्यू\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या चुकीच्या निर्णयामुळे ५० लाख लोकांचा मृत्यू, राहुल गांधींचा आरोप\nकोरोना लसीमुळे बळींच्या आकड्यात घट; मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्क राहणे आवश्यक- जो बायडन\nगेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.\nदेशभरात कोरोना कहर गेल्या दीड वर्षभरापासून सुरू असून कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटचा फैलाव देखील सुरू असून या व्हेरिएंटने देखील अनेक जण बाधित झाले आहेत. नुकतीच आसाममधील एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोना व्हायरसच्या दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळले आहे. ही देशातील अशी पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) चे प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्र (RMRC) चे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बी बोरकाकोटी यांनी ही माहिती दिली.\nमिळालेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टरांना कोरोना व्हेरिएंटच्या अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले. आरएमआरसीच्या प्रयोगशाळेत मे महिन्यात रुग्णांवर कोरोनाचा डबल अॅटक झाल्याचे आढळले होते. डॉ. बोरकाकोटी यांनी असे सांगितले की, ब्रिटन, ब्राझील आणि पोर्तुगाल येथे देखील दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याची काही रूग्णांची नोंद केली गेली होती, परंतु भारतातील ही पहिलीच घटना असून यापूर्वी असा प्रकार कधीच घडला नसल्याचे सांगितले जात आहे.\nया महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एक महिनाानंतर तिला आणि तिच्या पतीला कोरोना व्हायरसच्या अल्फा व्हेरिएंटमध्ये संसर्ग झाला. हे दोघेही डॉक्टर आहेत आणि कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना दरम्यान त्यांनी अनेकांना सेवा दिली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ यांनी सांगितले की ‘आम्ही या जोडप्याचे नमुने गोळा केले आणि चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात महिला डॉक्टरला दोन व्हेरिएंटचा संसर्ग झाला असल्याचे समोर आले.’ त्यांनी पुढे असेही सांगितले की, या महिला डॉक्टरला घसा खवखवणे, शरीरास वेदना होणं आणि झोप न येण्यासारखी लक्षणं तिला जाणवत होती. मात्र तिला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली नाही.\nपाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला\nमागील लेखLive Update: Mumbai corona Update : मुंबईकरांना दिलासा, गेल्या २४ तासात ४३५ कोरोनाबाधितांची नोंद\nपुढील लेखरितेश देशमुखसह पुष्कर, मंजरी ‘अदृश्य’तून दिसणार एकत्र\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nUPI पेमेंट ब्लॉक करण्याची जाणून घ्या प्रक्रिया\nरामदास आठवलेंची राज्यसभेत कोरोना स्थितीवर कविता\nRJD चे खासदार मनोज कुमार झा यांचं राज्यसभेतील भाषण\nडाळींच्या साठ्यावरील निर्बंध केंद्राकडून मागे\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला ���िठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/naval-ship-repair-yard-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:59:58Z", "digest": "sha1:DS2BGJ3C7VUVOPXIU2F7RYURYTLIU4TL", "length": 13182, "nlines": 149, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Naval Ship Repair Yard Recruitment 2019 - 145 Apprentice Posts.", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(NSRY) नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 145 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)\nअ. क्र. ट्रेड पद संख्या\n3 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 15\n5 इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन & टेक्नोलॉजी मेंटनेंस 04\n8 मरीन इंजिन फिटर 06\n9 बिल्डिंग मेंटनेंस टेक्निशिअन 03\n11 मेकॅनिक मशीन टूल्स मेंटनेंस 03\n12 मेकॅनिक मोटर वेहिकल\n14 पेंटर (जनरल) 04\n15 पाईप फिटर 10\n16 टेलर (जनरल) 03\n18 शीट मेटल वर्कर (SMW) 06\n19 वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) 12\n21 शिपराईट स्टील 10\nरिग्गर: 08 वी उत्तीर्ण.\nउर्वरित ट्रेड: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.\nवयाची अट: 01 एप्रिल 2020 रोजी 14 ते 21 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: कारवार (कर्नाटक)\nभरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2019\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्र��मवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-07-24T21:47:08Z", "digest": "sha1:H6Q6R455IH6MFNW7GSXFV2R7MUI6CYFG", "length": 12570, "nlines": 229, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४८ उपवर्ग आहेत.\n► अकोला (लोक��भा मतदारसंघ)‎ (१ क, ७ प)\n► अमरावती (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► अहमदनगर (लोकसभा मतदारसंघ)‎ (८ प)\n► उस्मानाबाद (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► कल्याण (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► कोल्हापूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► गडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► चंद्रपूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► जळगाव (लोकसभा मतदारसंघ)‎ (१ क, ८ प)\n► जालना (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► ठाणे (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ)‎ (९ प)\n► धुळे (लोकसभा मतदारसंघ)‎ (५ क, ८ प)\n► नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)‎ (३ क, ७ प)\n► नांदेड (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► नागपूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► नाशिक (लोकसभा मतदारसंघ)‎ (१ क, ८ प)\n► परभणी (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► पालघर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► पुणे (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► बारामती (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► बीड (लोकसभा मतदारसंघ)‎ (८ प)\n► बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► भंडारा-गोंदिया (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► भिवंडी (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► माढा (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► मावळ (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► उत्तर पश्चिम मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► उत्तर पूर्व मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► उत्तर मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► दक्षिण मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► दक्षिण मध्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► यवतमाळ-वाशिम (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रामटेक (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रायगड (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► रावेर (लोकसभा मतदारसंघ)‎ (८ प)\n► लातूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (६ प)\n► वर्धा (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► शिरुर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► शिर्डी (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सांगली (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सातारा (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► सोलापूर (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n► हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)‎ (७ प)\n\"महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण ६२ पैकी खालील ६२ पाने या वर्गात आहेत.\nमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादी\nईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ\nदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ\nदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ\nवायव्य मुंबई लोकसभा मतदारसं���\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०१८ रोजी १६:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/tidal-sea-will-prevent-official-fishery-fishing-202915", "date_download": "2021-07-24T20:23:58Z", "digest": "sha1:KRYTVWFNOEICJADXAY5IG2RSWZCCT2JZ", "length": 8468, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | खवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीचा शासकीय मुहूर्त टळणार", "raw_content": "\nरत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार पारंपरिक मच्छीमारीसाठीच्या बंदीचा कालावधी 1 ऑगस्टला संपुष्टात येत आहे; मात्र गटारी अमावास्येच्या तोंडावर वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटांच्या तांडवात नौका समुद्रात नेणे अशक्‍य आहे. त्यामुळे बंदी उठली तरीही मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nखवळलेल्या समुद्रामुळे मासेमारीचा शासकीय मुहूर्त टळणार\nरत्नागिरी - शासनाच्या आदेशानुसार पारंपरिक मच्छीमारीसाठीच्या बंदीचा कालावधी 1 ऑगस्टला संपुष्टात येत आहे; मात्र गटारी अमावास्येच्या तोंडावर वेगवान वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला आहे. अजस्त्र लाटांच्या तांडवात नौका समुद्रात नेणे अशक्‍य आहे. त्यामुळे बंदी उठली तरीही मच्छीमारांना समुद्रात जाण्यासाठी पारंपरिक प्रथेप्रमाणे नारळी पौर्णिमेपर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nपावसाळ्यात माशांचे प्रजनन हात असल्याने या काळात बिगर यांत्रिक किंवा यांत्रिक पद्धतीने मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात येते. या कालावधीत मच्छीमारी सुरू राहिली तर मत्स्योत्पादनावर परिणाम होऊ शकतो. सध्या मच्छीमारी व्यवसाय तोट्यात आहे. समुद्रात मासळीच मिळत नसल्याने मच्छीमार त्रस्त आहेत.\nगतवर्षी मच्छीमारी बंदीच्या कालावधीत बदल करून केरळसह अन्य किनारपट्टी भागात 1 जून ते 31 जुलै मासेमारी बंदी ���ागू करण्यात आली. शासनाच्या आदेशाला मच्छीमारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. रत्नागिरी जिल्ह्यात मिरकरवाडा बंदरासह लहान आणि मध्यम अशी सुमारे 40 बंदरे आहेत. दोन महिन्याच्या कालावधीनंतर नव्या मासेमारी हंगामाची गुरुवारपासून सुरूवात होत आहे. मात्र जुलै महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार ट्रॉलिंग बोटी आहेत. यामध्ये सर्वाधिक अडीच हजार नौका यांत्रिक असून उर्वरित नौका बिगर यांत्रिक आहेत. जूनमध्ये फार कमी प्रमाणात पाऊस कोसळला. जुलैमध्ये मात्र पावसाने धुमाकूळ घातल्याने मच्छीमारांनी हंगाम उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nपर्ससिननेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून\nपर्ससिननेट नौकांवरील निर्बंध 1 सप्टेंबरपासून शिथिल होणार आहेत. पर्ससिन बोटींना सशर्त मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. पर्ससिन बोटींचा मासेमारीचा हंगाम एक महिना उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीनंतर पंचवीस वाव अंतराबाहेर मासेमारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2019/07/blog-post_59.html", "date_download": "2021-07-24T19:34:24Z", "digest": "sha1:Q3GDXSLMH27KA7C6ROVHM5T52YTB3ZHF", "length": 8427, "nlines": 116, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : सासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nसासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर\nश्री. क्षेत्र नारायणपूर येथील नारायणेश्वर मंदिर\nमंदिराचा प्रथम दर्शनी भाग\nगाभाऱ्यातील प्रवेशद्वारावरील सुरेख द्वारपाल शिल्प\nसमोरील कमानीतून दृष्टीस पडणारे मंदिर\nकथा सांगणारा मंदिराबाहेरील फलक\nमंदिराच्या सभामंडपातील स्तंभावरील नक्षीकाम\nकऱ्हा आणि चांबळी नदीच्या संगमावर वसलेले संगमेश्वर मंदिर\nसभामंडपातील शेंदूर अर्चित हनुमान आणि गणेश प्रतिमा..\nपुलावरून दिसणारे मंदिराचे विलोभनीय दृश्य\nसासवडचे ग्रामदैवत श्री. भैरवनाथ मंदिर\nमंदिराच्या आवारातील काही देव-देवतांच्या प्रतिमा\nमंदिराचे वैशीष्ट्य..वसईच्या तहातील पोर्तुगीज घंटा.\nपेशवे बाळाजी विश्वनाथ भट समाधीस्थळ\nमुख्य प्रवेशद्वार: सरदार पुरंदरे हे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांच्या घनिष्ठ संबंधी होते. ह्या वाड्याच्या रचनेच्या संकल्पनेवर आधारित पुण्यातील शनिवारवाडा बांधला असे म्हटले जाते.\nदिनांक ७ जुलै २०१९ रोजी ही वारसा सहल आयोजित केल्याबद्दल खास आभार\nफिरस्ती महाराष्ट्राची आणि Ancient Trails, पुणे\nफोटो आभार: टीम सभासद\nप्रसन्नगडफेरी, २० जुलै २०१९\n ट्रेक विथ गिरीप्रेमी, २१ ज...\nगुरुपौर्णिमेला भाविकांसाठी खुले होणारे श्री. त्रिश...\nसासवड आणि परिसरातील काही मंदिरे आणि लेण्यांची फोटोसफर\nशिल्पकारांना समर्पित ही भुलेश्वर मंदिर शिल्पवैभवाच...\nखिद्रापूर येथील श्री. कोपेश्वर मंदिरावर कोरलेले वा...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/corona-vaccine-shortage-in-many-places-mumbai-thane-kalyan-dombivali-vaccination-center-closed-498469.html", "date_download": "2021-07-24T21:35:10Z", "digest": "sha1:H4F5AVURC7CZIGP3OWGNZNW4K5I3FLQR", "length": 17924, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसींचा तुटवडा, लसीकरणाचा वेग मंदावला\nलस तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोना लसीकरण केंद्र वारंवार बंद ठेवावे लागत आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार यांसह अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. यामुळे कोरोना लस घेण्याच्या प्रतिक्षेत असलेले अनेक नागरिक हैराण झाले आहेत.\nजुलैमध्ये तीन आठवड्यात तीनदा लसीकरण केंद्र बंद\nकोरोना लसींच्या तुटवड्यामुळे मुंबई महापालिकेतील बहुतांश रुग्णालयात लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना लसींचा तुटवडा असल्याने मुंबई महापालिकेने आज बुधवारी लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. जुलैच्या तीन आठवड्यांमध्ये मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.\nमुंबई महापालिकेला गेल्या शुक्रवारी 45 हजार लसमात्रा मिळाल्या होत्या. मात्र पावसामुळे शनिवारी लसीकरण कमी झाले. त्यामुळे हा लससाठा मंगळवारपर्यंत वापरण्यात आला. मंगळवारी आणखी लससाठा मिळणे अपेक्षित होते. पण, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत लससाठा मिळण्याबाबत कोणत्याही सूचना मिळाली नाही. त्यामुळे आज अखेर पालिकेने लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. लस तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातही अनेक शहरांत आज लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे.\nवसई-विरार महापालिकेत लसीकरण केंद्र बंद\nतसेच वसई विरार महापालिका हद्दीत आज दिवसभरासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. वसई-विरार महापालिका हद्दीत 16 जुलैपर्यंत 2 लाख 95 हजार 992 जणांनी लस घेतली आहे. यातील 2 लाख 25 हजार 811 जणांनी पहिला डोस तर 65 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.\nवसई विरार महापालिकेत ज्यानुसार लसीचा साठा उपलब्ध होतो, तसे महापालिका लसीकरण केंद्रावर लस पुरवठा केल्या जात आहे. काल लसीकरणाचा साठा शासनाकडून आला नसल्याने हे लसीकरण बंद ठेवले आहेत.\nकेडीएमसीत 25 लसीकरण केंद्र बंद\nकल्याण डोंबिवली महापालिकेत लस उपलब्ध नसल्याने सर्व 25 लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. सुरुवातीला नागरिकांचे लसीकरण सातत्याने सुरु होते. मात्र काही दिवसांपासून लस उपलब्ध होत नसल्याने वारंवार महापालिकेला आपल्या लसीकरण केंद्र बंद करावा लागत आहे. आतापर्यंत महापालिकेकडून 3 लाख 73 हजार लस देण्यात आले आहेत.\nमोरबे धरण क्षेत्रात दमदार पाऊस, धरणातील पाणीसाठा 62% टक्के, नवी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटतीय\nराज्यभरात गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर विक्री, एफडीएची धडक कारवाई, 14 गुन्हे दाखल, तर 11 जणांना अटक\nलस साठ्याअभावी उद्या मुंबईत शासकीय, मनपा केंद्रांवर लसीकरण बंद\n20 मीटर उंच, 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता, नागपुरात देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन टॅंक\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nRain Fast News | महापुराची भीषण दृश्यं\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\nVideo | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच\nट्रेंडिंग 10 hours ago\nपुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत अजित पवार यांचं सूचक विधान, म्हणाले…\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखां���ा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/2019.html", "date_download": "2021-07-24T19:30:27Z", "digest": "sha1:GEPZNOQEEVUH7VGG7SJCEFBHIVGDRZEN", "length": 7866, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "2019 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा कारखाना सुरू करण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे संकेत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष2019 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा कारखाना सुरू करण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे संकेत\n2019 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा कारखाना सुरू करण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे संकेत\n15 एप्रील रोजी कारखाण्याच्या सभासदाची होणार बैठक\nकारखाना चालु करण्यासाठी 33 कोटी 80 लाख रूपयांची गरज — कारखाण्यावर एकुन 335 कोटी 31 लाख रूपये कर्ज.\nरिपोर्टर...2018—19 च्या गळीत हंगामामध्ये तेरणा साखर कारखाना चालु करण्याचे संकेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले आहेत.ही माहीती त्यांनी दि 2 एप्रील रोजी आयेजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली\nतेरणा साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी आणि कारखाण्याची निवडनुक घेण्यासाठी राज्याचे सहकारमंत्री यांना एक वर्षापुर्वी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या व कारखाण्याच्या सभासदाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते परंतू तो विषय मार्गी लागत नसल्याने पुन्हा 21 एप्रील 2018 राजी सहकार मंत्रयांना कारखाना चालु करण्याच्या बाबतीमध्ये विनंती करण्यात आली.कारखाण्याचे एकुन 33 हजार सभासदा पैकीच काही सभासदाचे एक बोर्ड तयार करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालेल आशा प्रक्रीयेची माहीती राज्याचे पणन व सहकारमंत्री सुभास देशमुख यांना देण्यात आली होती. त्यावेळी निवडनुकीच्या खर्चाच्या बाबतीमध्ये सहकारमंत्रयानी मुददा उपस्थित केला होता.परंतु निवडनुकीचा खर्च करण्याची तयारी सभासदानी दर्शीवली होती त्या वेळी सहकारमंत्रयानी या प्रक्रीयेला पाठींबा दर्शीवला होता. त्यानुसारच कारखाना चालु करण्यासाठी किती खर्च यईल याचा संपुर्ण आराखडा तयार करण्यासाठी जिल्हामध्यवर्ती बॅंकेने हे काम निमशासकीय आसणार्य मिटकॉन कंपणीला सोपवले होते.या कंपणीच्या अवहालानुसार कारखाण्यावर 335 कोटी 31 लाख रूपये एवडे कर्ज आहे. आणि सध्यांच्या स्थितीमध्ये कारखाना चालु करण्यसाठी 33 कोटी 80 लाख एवडा खर्च आसल्याचा अवहाल मिटकॉन या कंपणीने दिला आहे. त्यानुसर दि 15 एप्रील राजी सभासदाच्या बैठकी मध्ये कारखाण्याची संगळी रूपरेषा ठरणार आसल्याची माहीती पाटील यांनी दिली. जिल्हयातील तेरणासह तुळजाभवानी,भाउसाहेब बिरजदार आणि बानगंगा हे कारखाने सुध्दा आशा पध्दतीनेच चाालु करावेत आशी मागणी आमदार राणाज​गजितसिंह पाटील यांनी सहकार मंत्रालयाकडे केली आसल्याची माहीती त्यांनी दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bollywood-drugs-connection-two-ncb-officials-suspended-deepikas-former-manager-and-accused-of-helping-bharti-singh-vk-59622/", "date_download": "2021-07-24T20:47:07Z", "digest": "sha1:AAKW4L42D6NQSD37PKZJNVQL3SSWP2GX", "length": 16087, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bollywood Drugs Connection Two NCB officials suspended, Deepika's former manager and accused of helping Bharti Singh vk | एनसीबीचे दोन अधिकारी निलंबित, दीपिकाची माजी मॅनेजर आणि भारती सिंहला मदत केल्याचा ठपका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्या���े गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nबॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनएनसीबीचे दोन अधिकारी निलंबित, दीपिकाची माजी मॅनेजर आणि भारती सिंहला मदत केल्याचा ठपका\nमुंबई : अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणाऱ्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीने आपवल्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन भारती सिंह, तिचा पती हर्ष आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनची माजी मॅनेजर करिष्मा प्रकाश यांना मदत केल्याच्या आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे.\nएनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली असून, या दोन्ही अधिकाऱ्यांची चौकशीही करण्यात येणार आहे. निलंबित करण्यात आलेले दोन्ही अधिकारी करिष्मा प्रकाश आणि भारतीसिंह प्रकरणात तपास अधिकारी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.\nभारती आणि तिचा पती हर्ष यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी एकही एनसीबीचा अधिकारी न्यायालयात उपस्थित नव्हता, त्यामुळे तपास यंत्रणांची बाजू न ऐकताच, न्यायालयाला भारती आणि हर्षला जामीन मंजूर करावा लागला. करिश्मा प्रकाशला मिळालेल्या अटकपूर्व जामिनावेळीही असाच प्रकार घडला असल्याचा संशय एनसीबीला आहे.\nया दोन्ही प्रकरणात तपास अधिकाऱ्यांबरोबरच सरकारी वकि���ांवरही एनसीबीचा संशय असल्याचे वृत्त आहे. तपास अधिकाऱ्यांप्रमाणेच सरकारी वकीलही दोन्ही प्रकरणाच्या सुनावणीवेळी कोर्टात हजर नसल्याची माहिती आहे.\nएनसीबीने भारतीच्या घरी आणि कार्यालयात टाकलेल्या छाप्यात ८६ ग्रॅमहन अधिक गांजा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर भारती आणि तीचा पती हर्ष लिंबाचिया यांना ताब्यात घेण्यात आले होते. भारतीनेही चौकशीत हर्षसोबत गांजा घेत असल्याची कबुली दिली होती. २२ नोव्हेंबरला भारतीला तर २३ नोव्हेंबरला हर्षला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, २४ नोव्हेंबरला या दोघांनाही जामीन मंजूर झाला. एनसीबीने या जामिनाविरोधात एनडीपीसी कोर्टात याचिका दाखल केली असून, त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.\nदीपिकाची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीही एनसीबीने नोव्हेंबरमध्ये धाड टाकली होती. तिच्या घरातूनही काही ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. करिश्माच्या घरातून सीबीडी ऑईलच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या होत्या. अटक होणार हे लक्षात येताच करिश्माने न्यायालयात धाव घेतली होती, न्यायालयात तिचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. चौकशीत सहकार्य करण्याचे आदेशही करिश्माला देण्यात आले होते.\nदरम्यानच्या काळात करिश्मा तपासात सहकार्य करीत नसल्याचा आरोप एनसीबीने केला होता. करिश्माची कोठडी मिळावी त्याद्वारे तिची चौकशी करण्यात येईल अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात करिश्माच्या अटकपूर्व जामिनावर झालेल्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि चौकशी अधिकारी कोर्टात गैरहजर राहिल्याची माहिती आहे. त्यामुळे करिश्माच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला होता.\nअटकेनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली भारती सिंगने पतीसोबत फोटो शेअर करत म्हणाली…\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद ��ांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-pune-milk-rates-will-increse-december-16-8785", "date_download": "2021-07-24T21:12:14Z", "digest": "sha1:CBMGJ2QWLNZXBFPVJKRXLQYZLH3LYJU7", "length": 1738, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "दुधाचे भाव पुन्हा वाढले; पाहा किती", "raw_content": "\nदुधाचे भाव पुन्हा वाढले; पाहा किती\nपुणे : दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या 16 डिसेंबरपासून प्रतिलिटर दोन रुपये दरवाढ आकारण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व्यावसायिक संघटनेची बैठक आज (शनिवार) पुण्यात झाली. या बैठकीत दूध दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना या दूध दरवाढीचा भुर्दंड बसणार आहे. सध्या दुधाचा जो दर आहे, त्यामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/10-historicr-mystry-temple-in-india.html", "date_download": "2021-07-24T20:56:11Z", "digest": "sha1:2TCOLNFLENHX4AC4WQUIQTBT2ZMCMUHO", "length": 16793, "nlines": 73, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "10 हिंदु मंदिरांची सर्वात आश्चर्यकारक रहस्ये | Gosip4U Digital Wing Of India 10 हिंदु मंदिरांची सर्वात आश्चर्यकारक रहस्ये - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome हेल्थ 10 हिंदु मंदिरांची सर्वात आश्चर्यकारक रहस्ये\n10 हिंदु मंदिरांची सर्वात आश्चर्यकारक रहस्ये\nवैदिक सभ्यतेचा समृद्ध इतिहास असलेला भारत हा एक प्राचीन देश आहे. इतिहासाचे अनुसरण केल्यावर प्रत्येक पायरीवर अनेक मंदिरे सापडतात. म्हणूनच, अशी अनेक मंदिरे आहेत ज्यामध्ये आश्चर्यकारक रहस्ये जुळलेली आहेत. असे आहे की काही केवळ वाचण्यास आश्चर्यकारक आहेत आणि काही, अगदी विज्ञानाने देखील त्य���ंचे निराकरण केले नाही. प्रत्येकाची स्वतःची अद्भुत किस्से असणारी भारतातील 10 हिंदू मंदिरे सर्वात अद्भुत रहस्ये आहेत जी फार कमी ज्ञात आहेत.\n1. एक संगीत जिना\nऐरावतेश्वरा मंदिरातील वाद्य पायर्या, धारासुराम हे त्या काळातील एक महान रहस्य आहे. हे भगवान शिव मंदिर १२ व्या शतकामध्ये राजाराजा चोला द्वितीय यांनी बांधले असे म्हणतात. हे मंदिर भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील कुंभकोणम जवळ असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्मारकाच्या रुपात ओळखले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दगडांनी बनवलेल्या पायर्‍या आहेत, ज्यामुळे टॅपिंगवर सात वेगवेगळे आवाज येतात. वेगवेगळ्या बिंदूतून सर्व सात स्वरास ऐकू येते\n२. सा-रे -गा-म म्युझिकल पिलर\nश्री विजया विठ्ठला मंदिर कर्नाटकातील हंपी या ऐतिहासिक शहरात आहे आणि ते भगवान विठ्ठलाला समर्पित आहे. उद्ध्वस्त विठ्ठला बाजाराच्या शेवटी असलेले, पर्यटक हंपीच्या सर्व भागातून या सुंदर मंदिरात पोहोचू शकतात. हे मंदिर एका अर्थाने ऐतिहासिक आहे की हे बांधकाम १th व्या शतकातील आहे. हे मंदिर रांगा मंटपासाठी देखील प्रसिद्ध आहे ज्यात mus mus वाद्य खांब आहेत, त्यांना सा-रे-गा-मा खांब म्हणून ओळखले जाते. खांबांना टॅप लावताच त्यांच्याद्वारे वेस्टर्न डो रे सा सा… च्या स्वरूपात संगीत नोट्स उत्सर्जित केल्या जातात.\n3. एक स्तब्ध स्तंभ\nवीरभद्र मंदिर, ज्याला लेपाक्षी मंदिर देखील म्हटले जाते, हे आंध्र प्रदेशच्या लिपक्षी जिल्ह्यात आहे. हे मंदिर वास्तुशिल्पिक सौंदर्यासाठी ओळखले जाते, तथापि, बहुतेक पर्यटकांना पकडले जाणारे म्हणजे मंदिराचा स्तंभ स्तंभ. मंदिरात खांब असले, तरी मंदिराच्या आवारात एक स्तंभ लटकलेला आहे. अशाप्रकारे, बरेच लोक जे मंदिरात भेट देतात ते खऱ्या तळाशी असलेल्या कपड्याचा तुकडा त्याच्या वास्तविकतेची तपासणी करण्यासाठी पुढे करतात. हा आधारस्तंभ कोणत्याही आधाराशिवाय कसा अबाधित राहील यामागील रहस्य आजपर्यंत अज्ञात आहे.\nबृहदेश्वर मंदिर तमिळनाडूच्या तंजावर येथे आहे, जे त्याच्या वास्तू सौंदर्यासाठी कौतुक आहे. मंदिराच्या K० कि.मी. अंतरावर कोठेही ग्रॅनाइट स्त्रोत सापडलेले नसल्याने बहुतेक मंदिर शुद्ध ग्रॅनाइटपासून कोरलेले आहे आणि स्वतःच आश्चर्यचकित आहे. मंदिराचे शिखर, ज्याला ‘गोपुरम’ म्हणतात ते आता एका दगडापास���न बनविलेले आढळले आहे ज्याचे वजन आता ८० टन आहे. ग्रॅनाइट साठा आतापर्यंत दूर आहे हे लक्षात घेता, त्यांनी ते कसे स्थापित केले हे आतापर्यंत व्यावहारिक स्पष्टीकरण नाही.\n५. २२ अब्ज डॉलर्सची तिजोरी असलेले मंदिर\nअनंथा पद्मनाभ स्वामी मंदिर हिंदु मंदिर तिरुअनंतपुरम येथे आहे. मंदिरात सात गुप्त भांडार असल्याचे दिसते. सर्वोच्च न्यायालयाच्या विनंतीनुसार, मंदिराची देखरेख करणार्‍या समितीने २२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीचे सोन्याचे दागिने अनावरण करणार्‍यांपैकी 6 खोले उघडले. आता, 7 व्या वॉल्टमध्ये स्टीलचे दरवाजे आहेत ज्यात कोणतेही लॅच किंवा बोल्ट नाहीत. यात 2 कोब्राचे वर्णन करणारे कोरीव काम आहे. असा विश्वास आहे की दरवाजा केवळ एका जपने उघडला आहे आणि इतर कोणत्याही मार्गाने आपत्ती आणली जाईल. हे एक गूढ आणि अत्यंत धोकादायक दोन्ही मानले जाते.\n६. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने ध्वज\nपुरीचे प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर हिंदू भाविकांसाठी अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. हे भारतातील चार धाम यात्रेपैकी एक आहे. मंदिराच्या शिखराच्या वरचा ध्वज नेहमीच वा on्याच्या विरुद्ध दिशेने तरंगतो हे आश्चर्यकारक आहे. दररोज एक याजक मंदिराच्या घुमटावर चढतो जो 45 मजल्याच्या इमारतीइतका उंच असतो आणि ध्वज बदलतो. हा विधी 1800 वर्षांपासून चालू आहे. विधी म्हणते की जर हा दिवस बदलला नाही तर पुढील 18 वर्षे मंदिर बंद असले पाहिजे.\n7. 1000 वर्ष जुना मुम्मीफाइड बॉडी\nश्री रंगनाथस्वामी मंदिर श्री रामानुजाचार्य यांना समर्पित मंदिर आहे ज्याला रामानुज म्हणून देखील ओळखले जाते. दंतकथा आणि इतिहासात समृद्ध दक्षिण भारतातील हे एक वैष्णव मंदिर आहे. त्यानंतरचे आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, श्री रंगानथस्वामी मंदिरात संरक्षित श्री रामानुजाचार्य यांचा 1000 वर्षांपूर्वीचा मृतदेह आहे. त्याचा मूळ शरीर सामान्य बसण्याच्या स्थितीत ठेवला आहे आणि सर्वांसाठी तो पाहण्यासाठी आहे. शरीर अगदी दृढ होत असतानाही डोळे स्पष्टपणे दिसतात आणि बारकाईने पाहतात, हे देखील लक्षात घेतले जाऊ शकते.\n8. अज्ञात 8.पाण्याचे स्त्रोत अद्याप माहित नाही.\nकडू मल्लेश्‍वर मंदिर हे १७ व्या शतकातील ए.डी. हिंदू मंदिर असून बेंगळुरूच्या मल्लेश्वरम भागात असलेल्या शिवांना समर्पित आहे. 1997 मध्ये मंदिराजवळ काही बांधकाम प्रक्रियेदरम्यान कामगारांना ‘नंद��’ चे आणखी एक मंदिर (ज्याला बैलांची मूर्ती असे म्हणतात ज्याला भगवान शिवचे वाहन म्हणतात) पुरले आहे. पुढे त्यांनी मंदिर खोदले तेव्हा मंदिराच्या आत पाण्याचा एक लहान तलाव सापडला आणि नंदीसुद्धा शिव लिंगाकडे वाहणार्‍या तोंडातून स्वच्छ पाणी बाहेर काढत होते. परंतु या दोघांच्या पाण्याचे स्त्रोत अद्याप माहित नाही.\n9. पावसाचे भविष्यवाणी करणारे मंदिर\nकानपूरमधील त्यांचे जगन्नाथ मंदिर, त्याला रेन टेम्पलर ‘मॉन्सून टेंपल’ म्हणून ओळखले जाते आणि शेकडो वर्षांहून जुने आहे. येथे असे मानले जाते की भगवान जगन्नाथ मंदिराच्या कमाल मर्यादेवर साचलेले पाण्याचे थेंब, असा अंदाज आहे की आगामी पावसाळा चांगला असेल की वाईट. जर पाण्याच्या थेंबाचे आकार मोठे असेल तर असा विश्वास आहे की चांगला पाऊस होईल आणि जर तो छोटा असेल तर दुष्काळ येऊ शकतो. असे मानले जाते की हा अंदाज फक्त एक-दोन दिवस आधीचा नाही, तर पावसाळ्याच्या सुरूवातीच्या आधी चांगला पंधरवड्याचा अंदाज आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीच्या 15 दिवस आधी मंदिराची छप्पर ठिबकण्यास सुरवात होते आणि पावसाळ्याच्या पावसाचे प्रकार उघडकीस आणणे हेच अवघड आहे. ट्रिकचा पातळ खंड कमी पाऊस दर्शवितो, तर एक चांगला खंड अतिवृष्टी दर्शवितो. अशा प्रकारे, अंदाजाच्या आधारे, जवळपासच्या शेतक्यांनी त्यानुसार त्यांच्या कापणीचा अंदाज लावला.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-kavita-37/", "date_download": "2021-07-24T20:58:51Z", "digest": "sha1:GTDJDTTOTMUOFGDNDKSH2HKYLA2I2OIR", "length": 8871, "nlines": 228, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Kavita - मला पुन्हा लहान बनायचंय - marathiboli.in", "raw_content": "\nHome साहित्य कविता Marathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nMarathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nMarathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nहे घड्याळ मागे फिरवा\nतो सूर्य उलटा वळवा\nमला पुन्हा लहान बनायच\nमाझ्या ���ेवाला कुणी कळवा\nती स्कूलबस परत बोलवा\nती घंटा परत वाजवा\nमला पुन्हा शाळेत जायचंय\nमाझ्या टिचरना कुणी कळवा\nत्या अमित मनीष ला शोधा\nत्यांचा नंबर कुणी मिळवा\nमला लंगडी क्रिकेट खेळायचंय\nमाझ्या दोस्ताना कुणी कळवा\nहा स्वभाव माझा हळवा\nतरी स्पष्टपणा येई आडवा\nत्या सर्वांना कुणी कळवा\nस्वर्गाच दार कुणी उघडा\nमाझ्या बाप्पाला कुणी कळवा\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \nEasy Way of Marathi Typing – मराठी टायपिंग सर्वात सोपी पद्धत\nRecord Break Timepass – एक वेगळी दुनिया , एक वेगळीच दुनियादारी\nMarathi Movies in multiplex – मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये बंदी\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2021-07-24T19:42:08Z", "digest": "sha1:GGICTUIEFRK4TCMZ2QMCRA2X6JJVG3PP", "length": 3298, "nlines": 57, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"देखील\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"देखील\" ला जुळलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख देखील या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n-देखील (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:शब्दयोगी अव्यय ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-9-2689/", "date_download": "2021-07-24T21:16:09Z", "digest": "sha1:G7DYDVHWYBDXG3QYDHQTVJE53RZ6RXHF", "length": 4426, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 'सब इन्स्पेक्टर' पदाच्या एकूण २२२१ जागा - NMK", "raw_content": "\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘सब इन्स्पेक्टर’ पदाच्या एकूण २२२१ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०१७ आहे. (सौजन्य: मार्कण्डेय इंटरनेट कॅफे, हिमायतनगर, नांदेड.)\nसहाय्यक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा- २०१७ जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या १०० जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kartarpur-corridor-pakistan-india/", "date_download": "2021-07-24T20:01:20Z", "digest": "sha1:BNSZM3YMIV4P3NMALHGAVAVNZOEKXHWY", "length": 35763, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "कॉरिडॉरआडून पाकिस्तानचे षडयंत्र | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संप��र्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nकरतारपूर कॉरिडॉर पूर्ण करण्याची मागणी अटलबिहारी वाजपेयींच्या काळापासून हिंदुस्थान करत आला आहे, पण पाकिस्तानने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले. अचानक गेल्या वर्षी इम्रान खानने हा मुद्दा हाती घेतला आणि त्याची पायाभरणी सुरू केली. आता त्याचे बांधकामही पूर्ण झाले असून 8 नोव्हेंबर रोजी या कॉरिडॉरचे उद्घाटन आहे. पाकिस्तानने अचानक घेतलेला पुढाकार हा हिंदुस्थानशी संबंध सुधारण्याचा भाग आहे असे मानता येणार नाही. कारण या कार्यक्रमाला खलिस्तानी चळवळीतील अनेक बडय़ा नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. याचाच अर्थ या माध्यमातून पाकिस्तान खलिस्तानी चळवळींचे पुनरुज्जीवन करत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nकित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले करतारपूर कॉरिडॉरचे काम 31 ऑक्टोबर रोजी पूर्ण झाले. हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील संबंध कितीही तणावपूर्ण बनलेले असले तरी आणि कलम 370 आणि 35 अ काढून टाकल्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानची आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी आणि शस्त्र्ासंधी कराराच्या उल्लंघनानंतर हिंदुस्थानने जोरदार प्रत्युत्तर दिले असले तरी करतारपूर कॉरिडॉर हे एक असे माध्यम असू शकते की ज्यानिमित्ताने दोन्ही देशांच्या संबंध सुधारणांची एक संधी उपलब्ध आहे. पण खरोखरीच ही संधी आहे का की पाकिस्तानचा याहीमध्ये काही डाव आहे की पाकिस्तानचा याहीमध्ये काही डाव आहे हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण अटलबिहारी वाजपेयींच्या काळापासून करतारपूर कॉरिडॉर पाकिस्तानने पुढाकार घेऊन पूर्ण करावा अशी मागणी हिंदुस्थान करत आला आहे, पण पाकिस्तान त्याकडे लक्ष देत नव्हता. आता अचानक गेल्या वर्षी इम्रान खानने त्याकडे लक्ष वळवले आणि त्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी एक वर्षात याचे बांधकाम पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यानुसार हे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि 8 नोव्हें��र रोजी याचे उद्घाटन होत आहे. त्यासाठी पाकिस्तानने साडेचार किलोमीटरचा एक कॉरिडॉर तयार केला आहे. या माध्यमातून शीख धर्मीय तेथे जाऊ शकतात आणि दर्शन घेऊ शकतात. यासंदर्भात हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये चर्चेच्या अनेक फेऱयाही झाल्या आहेत. तथापि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला पाकिस्तानने खलिस्तानी चळवळीतील हिटलिस्टवरील नेत्यांना आमंत्रित केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांचे जाहिरातींचे फलकही लावण्यात आले आहेत. गतवर्षी पायाभरणीच्या कार्यक्रमाच्या वेळीही पाकिस्तानने अशाच पद्धतीने खलिस्तानी चळवळीच्या नेत्यांना बोलावले होते. त्यामुळेच त्या कार्यक्रमाला हिंदुस्थानने सरकारमधील कोणताही अधिकृत व्यक्ती या कार्यक्रमाला पाठवलेला नव्हता. या कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकिस्तान खलिस्तानी चळवळींना प्रोत्साहन देण्याचे आपले जुने षड्यंत्र पुढे नेत नाहीये ना याकडे हिंदुस्थानला अत्यंत बारकाईने नजर ठेवून राहणे गरजेचे आहे. तसेच यानिमित्ताने करतारपूर कॉरिडॉर नेमका काय आहे आणि पाकिस्तान नेमक्या कशा प्रकारे याआडून षड्यंत्र रचत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.\nकाय आहे करतारपूर कॉरिडॉर\nहिंदुस्थान आणि पाकिस्तानात असणारे दोन पवित्र गुरुद्वारा जोडण्याचे काम सध्या पाकिस्तानकडून पूर्ण करण्यात आले आहे. पाकिस्तानातील गुरुद्वारा दरबार साहेब करतारपूर आणि आपल्याकडील गुरुदासपूर जिह्यातील डेराबाबा नानक साहेब ही दोन्ही शीख धर्मीयांची पवित्र स्थळे आहेत. गुरुनानक देव यांचे वास्तव्य असणाऱया करतारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहेब या गुरुद्वाराची रावी नदीच्या किनाऱयावर स्थापना केली गेली. तिथे त्यांचे 18 वर्षे वास्तव्य होते. त्याचप्रमाणे शीख धर्मीयांचे दुसरे गुरू भाई लेहना (गुरू अंगद) हे मूळचे करतारपूरचे. त्यामुळे शीख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असे ते स्थळ आहे. वर्षातून चार वेळा हजारोंच्या संख्येने शीख बांधव तिथे भेट देत असतात, परंतु ही भेट देताना व्हिसाचा प्रश्न निर्माण व्हायचा आणि या भेटीत अडथळे निर्माण व्हायचे. त्यामुळे व्हिसामुक्त असा एक कॉरिडॉर तयार करण्यात यावा अशी सर्वच शीख धर्मीयांची मागणी होती. जेणेकरून पारपत्राशिवाय दरबार साहेब गुरुद्वाराला भेट देता येईल. याबाबतची मागणी गेल्या 30 वर्षांपासून सुरू होती, पण पाकिस्तानने त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. आता या कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण झाले आहे.\nगेल्या काही वर्षांत दरबार साहेब गुरुद्वाराची अवस्थाही दयनीय झालेली होती. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या पुढाकारामुळे या गुरुद्वाराची डागडुजी पाकिस्तानकडून सुरू झाली. तसेच हा कॉरिडोर निर्माण करण्याचा पहिला प्रस्तावही अटलबिहारी वाजपेयी यांनीच मांडला होता. वाजपेयी यांच्या पुढाकारामुळेच पाकिस्तानने सन 2000 पासून हिंदुस्थानी शीख धर्मीयांना हा गुरुद्वारा भेटीसाठी खुला केला .\nआता इम्रान खान पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानने अचानकपणे या कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. 30 वर्षांपासून हिंदुस्थानच्या या मागणीवर पाकिस्तानला अचानक झालेली उपरती ही प्रश्नांकित आणि शंकास्पद आहे. किंबहुना या सर्वांमागे पाकिस्तानचा एक डाव आहे. तो समजून घ्यावा लागेलच, पण हिंदुस्थानने अत्यंत उत्तमरीत्या हे प्रकरण हाताळले हेदेखील या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल. मागच्या वर्षी या कॉरिडॉरच्या पायाभरणी समारंभाला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्र मंत्री यांना आमंत्रण दिले होते, परंतु हिंदुस्थानने उत्तम राजनीतीचा नमुना दाखवला आणि यापैकी कोणीही उपस्थित राहिले नाही. या कार्यक्रमासाठी हरसिमरन कौर बादल आणि हरदीपसिंग पुरी असे दोन शीख धर्मीय शासकीय प्रतिनिधीच पाठवण्यात आले होते. थोडक्यात, हा शीख धर्मीयांचा धार्मिक सोहळा असल्याच्या दृष्टिकोनातून हिंदुस्थानने याकडे पाहिले.\nगेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून होतो आहे. दोन वर्षांपूर्वी थायलंडमध्ये जगतारसिंग तारा या शीख दहशतवाद्याला पकडण्यात आले होते. गुप्तहेर संघटनांकडून झालेल्या चौकशीमध्ये त्याने दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जगतारसिंगने दिलेल्या माहितीनुसार थायलंडमध्ये एक लष्करी प्रशिक्षण केंद्र चालवले जात असून ते प्रामुख्याने शीख दहशतवाद्यांसाठी चालवले जात आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण केंद्र आयएसआयकडून संचलित केले जात आहे. तसेच ‘लश्कर-ए-तोयबा’, ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान झिंदाबाद फोर्स’, ‘खलिस्तान कमांडो फोर्स’, ‘दल खालसा’ या सर्व दहशतवादी संघटनांना एकत्र आणण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून केला जात आहे आणि ही अतिशय घातक गोष्ट आहे. जगतारसिंग याने चौकशीदरम्यान लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असतुल्ला याच्याशी लाहोरमध्ये भेट झाल्याचे सांगितले होते. इतकेच नाही तर या दोघांनी मिळून जम्मू-कश्मीरच्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्रास्त्र आणण्याची योजना बनविल्याचे उघड झाले होते. त्यामुळे हिंदुस्थानविरोधी कारवाया करणाऱया जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी संघटना आणि खलिस्तानी दहशतवादी संघटनांना एकत्र आणून हिंदुस्थानात अतिरेकी कारवाया करण्याचा प्रयत्न आयएसआयकडून सुरू असल्याचे उघड झाले होते.\n2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आपल्याकडून 20 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला दिली होती. या यादीमध्ये पाच शीख दहशतवाद्यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, जवळपास 170 शीख दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये वास्तव्यास आहेत आणि त्यांना आयएसआयकडून प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये ‘बब्बर खालसा’ या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांचा समावेश असून ते पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत. हिंदुस्थानने पाच शीख दहशतवाद्यांना हस्तांतरणाची मागणीही पाकिस्तानकडे केलेली आहे, परंतु पाकिस्तानने याबाबत कोणतीही पावले उचललेली नाहीत.\n13 ऑगस्ट 2013 रोजी हिंदुस्थानचे तत्कालीन गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंग यांनी राज्यसभेमध्ये बोलताना यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली होती. त्यानुसार काही खलिस्तानवादी दहशतवादी पाकिस्तानमध्ये असून ‘आयएसआय’कडून या खलिस्तानवादी चळवळीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या अब्दुल करीम टुंडा याला नेपाळच्या सीमेवर पकडण्यात आल्यानंतर त्यानेही आयएसआयच्या या खलिस्तानवादी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याच्या षड्यंत्राला दुजोरा दिला होता. तसे पाहता आयएसआयचा हा प्रयत्न नवा नाही. 1980 च्या दशकात जनरल झिया उल हक हे पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा होते तेव्हापासूनच पाकिस्तानकडून खलिस्तानी चळवळीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात झाली होती.\nकरतारपूरचा मुद्दा पुढे करण्यामागे पाकिस्तानकडे एक षड्यंत्र आहे. गेल्या काही वर्षा��पासून खलिस्तानवादी चळवळीला समर्थन देऊन हिंदुस्थानविरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’ सातत्याने करत आहे. करतारपूरच्या भूमिपूजनावेळी तिथे मोठमोठे पोस्टर लावले गेले आणि त्यावर खलिस्तानवादी नेत्यांचे फोटो लावले गेले. यामध्ये पाकिस्तानात आश्रयाला असणाऱया खलिस्तानवाद्यांचा सर्वात मोठा नेता असलेल्या गोपाल चावलाचा फोटो होता. या उद्घाटन समारंभाला हा चावला पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांच्या बाजूला बसला होता. त्यांच्याबरोबर हस्तांदोलन करत होता. या गोपाल चावलाचे हाफिज सईदबरोबर अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. आयएसआय, पाकिस्तानी लष्कर आणि खलिस्तानवादी यांच्यामध्ये हिंदुस्थानविरोधी कारस्थानांना सुरुवात झाली आहे. यावर्षी म्हणजे 2019 मध्ये गुरू नानकांची 550 वी जयंती आहे. यानिमित्ताने पाकिस्तानात मोठे शीख संमेलन भरवण्यात येणार आहे. हे संमेलन खलिस्तानवादी भरवत आहेत. याचे औचित्य साधून मोठय़ा प्रमाणावर शीख बांधवांनी यावे यासाठी या कॉरिडॉरचे काम हाती घेतले आहे. यानिमित्ताने मोठय़ा प्रमाणात आता शीख लोक पाकिस्तानात जातील. तेथे त्यांना खलिस्तानवादी चळवळीकडे कसे आकर्षित करायचे, त्यांचे समर्थन कसे मिळवायचे यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू आहेत. खलिस्तानवाद्यांनी ‘जस्टीस फॉर शीख’ नावाची एक नवी चळवळ सुरू केली आहे. त्यांना यासाठी हिंदुस्थानातील शीख समुदायाचे समर्थन मिळवायचे आहे. त्यामुळे हे पाकिस्तानचे कूटकारस्थान आहे हे निर्विवाद आहे.\n(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत)\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/04/blog-post_6854.html", "date_download": "2021-07-24T21:18:02Z", "digest": "sha1:B6YGM5PTMTNX462WQXYDD7AFKHSOX3PZ", "length": 12072, "nlines": 263, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: सागर गहिरे डोळे", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, १८ एप्रिल, २००७\nसोनल ने टिपले, निखळ सौदर्य. बघता बघता लगेच म्हणावेसे वाटते की तुझ्या हासऱ्या चेहऱ्या मध्ये शुभ्र गोडवा इतका होता, दुःखही माझे विसरून गेलो, तुझ्या कडे मी बघता बघता. सोनल तुझ्या या छायाचित्रासाठी तुला एक चंद्र, आणि एक स्वप्नांचे गाव बक्षिस दिले गं.\nहे सागर गहिरे डोळे, हसणे मंद\nही कुंतल नक्षी करतो वारा धुंद\nमी बघता बघता उरलो नाही माझा\nलागला मला तुजला बघण्याचा छंद\nहे सागर गहिरे डोळे, हसणे मंद\nही कुंतल नक्षी करतो वारा धुंद\nअत्तरे निकामी सगळ्या या शब्दांची\nतू बघण्यान�� ही पसरवतेस सुगंध\nमी बघता बघता उरलो नाही माझा\nलागला मला तुजला बघण्याचा छंद\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nKalyani Alshi Tiwari १८ एप्रिल, २००७ रोजी ११:२१ AM\nKalyani Alshi Tiwari १८ एप्रिल, २००७ रोजी ११:२६ AM\nचित्तरंजन भट २७ एप्रिल, २००७ रोजी १:०२ PM\nब्लॉगची कल्पना, मांडणी आणि छायाचित्रे फारच उत्तम आहेत.\nतुमचा ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी माहिती\nकविवर्य सुरेश भट ह्यांच्या नावाने संकेतस्थळ नुकतेच सुरू झाले आहे. मराठी गझल आणि कविवर्य सुरेश भट ह्यांना समर्पित असे हे संकेतस्थळ आहे. www.sureshbhat.in आणि www.sureshbhat.com ह्या दोन पत्त्यांवरून ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nबाबा तू आहे ना\nतू चित्र मुग्ध ऐकतेस\nकिती टक लावून बघशील\nकिती बोलका हा चेहरा\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/12/blog-post_16.html", "date_download": "2021-07-24T21:39:58Z", "digest": "sha1:B6QV5WRM4QONXV4SZKXDQKOFIXEIXVZZ", "length": 9111, "nlines": 224, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: तिचे हासणे जीव घेऊन गेले", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशुक्रवार, १६ डिसेंबर, २०११\nतिचे हासणे जीव घेऊन गेले\n(छायाचित्र सौजन्य: वैदेही )\nतिचे हासणे जीव घेऊन गेले\nतिने टाळणे जीव घेऊन गेले\nखुले केस सोडून लाडीक होणे\nतिचे वागणे जीव घेऊन गेले\nस्वप्नामधे हात हाती धरूनी\nतिचे चालणे जीव घेऊन गेले\nडोळ्यातली प्रीत सांगू कशी मी\nइथे भाळणे जीव घेऊन गेले\nमला वाटते मित्र माझा खरा तू\nतिचे सांगणे जीव घेऊन गेले\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब��द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nतिचे हासणे जीव घेऊन गेले\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/gosipnewyear.html", "date_download": "2021-07-24T21:38:15Z", "digest": "sha1:ZHNXQ4TL5UYAJA2C45ODNDBPKLQSX6YL", "length": 7593, "nlines": 58, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले | Gosip4U Digital Wing Of India मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले\nमद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले\nपुणे :शहरात 'थर्टी फस्ट'च्या दिवशी अवैध मद्यविक्री आणि विनापरवाना मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमली आहेत. १४ पथकांद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. आज, मंगळवारी मद्यविक्रीची दुकाने रात्री एक वाजेपर्यंत आणि परमिट रुम पहाटे पाच वाजेपर्यंत खुले राहणार असून, मद्यप्राशन करण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले आहेत.\nशहर आणि जिल्ह्यात होणारी अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयारी केली आहे. त्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. त्या ठिकाणांवर लक्ष ठेवून कारवाई केली जाणार आहेत. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले,'अवैध मद्यविक्री होणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. विविध १४ पथकांद्वारे तपासणी केली जाणार आहे. अवैध मद्यविक्री होणारी ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय हॉटेल आणि अन्य ठिकाणी झडती घेऊन भेसळयुक्त मद्यविक्री होत आहे का, हे तपासले जाणार आहे.'\nमद्यविक्रीची दुकाने ३१ डिसेंबरला रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल, परमिट रूम पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे,' असेही झगडे यांनी स्पष्ट केले. 'मद्यप्राशन करण्यासाठी एक दिवस, एक महिना, वर्ष आणि आजीवन असे परवाने देण्यात येतात. सुमारे अडीच लाख लोकांनी परवाने घेतले आहेत. शहरातील क्लबच्या सभासदांना मद्यप्राशनाचे आजीवन परवाने देण्यात येत आहेत. याबाबत क्लबचालकांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार हे परवाने देण्यास सुरुवात झाली आहे,' असेही झगडे यांनी नमूद केले.\nमद्यविक्रीची दुकाने रात्री एकपर्यंत सुरू राहणार आहेत. संबंधितांनी सरकारमान्य दुकानांतूनच मद्य खरेदी करावे. अन्य ठिकाणी भेसळयुक्त मद्य असू शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. एक दिवसाचे मद्य प्राशन करण्याचे परवाने वगळता अन्य परवाने ऑनलाइन देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A8%E0%A5%A7_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T21:45:55Z", "digest": "sha1:GEOWSKSRYCEFBEZ3XU7UP3D74KE37LYN", "length": 5488, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\nहा इ.स.च्या २१ व्या शतकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\nएकूण २५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २५ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २०१५‎ (७ क, २ प)\n► इ.स. २०१६‎ (५ क, ३ प)\n► इ.स. २०१७‎ (५ क, २ प)\n► इ.स. २०१८‎ (५ क, २ प)\n► इ.स. २०१९‎ (३ क, २ प)\n► इ.स. २०२०‎ (३ क, ५ प)\n► इ.स. २०५८‎ (रिकामे)\n► इ.स. २०५९‎ (रिकामे)\n► इ.स. २०६०‎ (रिकामे)\n► इ.स. २०६१‎ (रिकामे)\n► इ.स. २०६२‎ (रिकामे)\n► इ.स. २०६३‎ (रिकामे)\n► इ.स. २०६४‎ (रिकामे)\n► इ.स. २०६५‎ (रिकामे)\n► इ.स. २०६६‎ (रिकामे)\n► इ.स. २०६७‎ (रिकामे)\n► इ.स. २०६८‎ (रिकामे)\n► इ.स. २०६९‎ (रिकामे)\n► इ.स. २०७०‎ (रिकामे)\n► इ.स. २०७१‎ (रिकामे)\n► इ.स. २०७२‎ (रिकामे)\n► इ.स. २०७३‎ (रिकामे)\n► इ.स. २०७४‎ (रिकामे)\n► इ.स. २०७५‎ (रिकामे)\n► इ.स. २०२१‎ (१ क, १ प)\n\"इ.स.च्या २१ व्या शतकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण २१ पैकी खालील २१ पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे २१ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रव��श करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9", "date_download": "2021-07-24T21:57:02Z", "digest": "sha1:R32DSBN5TY2LH55RFM6XXSJY5V677W4Z", "length": 17802, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शनी ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह - विकिपीडिया", "raw_content": "शनी ग्रहाचे नैसर्गिक उपग्रह\nशनीचे उपग्रह प्रचंड आहेत, १ किमी व्यासाच्या उल्कांपासून ते प्रचंड टायटनपर्यंत. टायटन आकाराने बुधाहूनही मोठा आहे. शनीला ६२ निश्चित कक्षा असलेले उपग्रह, नावे असलेले ५३ आणि ५० किमीपेक्षा जास्त व्यास असलेले फक्त १३ उपग्रह आहेत.\nशनी ग्रहाचे चंद्र असंख्य आणि विविधतापूर्ण आहेत. एक गोलाकार पिवळा-तपकिरी शरीर (शनि) डावीकडे दिसू शकतो. हे त्याच्या विषुववृत्तीय विमानासंबधीच्या संदर्भात तिरकस कोनात पाहिले जाते. शनीच्या सभोवती रिंग्ज आणि लहान रिंग चंद्राचा असतो. उजव्या मोठ्या गोल चंद्राच्या दिशेने त्यांचे अंतर क्रमाने दर्शविले जाते. शनि, त्याचे रिंग्ज आणि मोठे बर्फाळ चंद्रमा-मिमास ते रिया पर्यंत अग्रभागांमध्ये सहा राउंड पूर्णतः प्रकाशित झालेल्या आणि काही लहान अनियमित वस्तू आहेत. मोठे अर्धपुतळ शरीर हे दृश्यमान अंशतः अंधुक झालेला उत्तर धोंड्याभोवती परिपत्रक मेघ बँडच्या पार्श्वभूमीमध्ये दर्शविले आहे. शनिचे अनेक चंद्रमाचे छायाचित्र. डावीकडून उजवीकडे: मिमास, एन्सेलॅडस, टेथिस, दुऑन, रिया; पार्श्वभूमीत बुद्धिमत्ता; (वरच्या उजव्या) आणि अनियमितपणे आकार असलेले हायपरियन (खालच्या उजव्या). काही लहान चंद्रमा देखील दर्शविल्या जातात. मोजण्यासाठी सर्व शनीचे चंद्रमार्ग असंख्य आणि वैविध्यपूर्ण आहेत,ज्यात 1 किलोमीटर पेक्षा कमी विशाल टाइटनपर्यंतच्या लहान चंद्राच्या चांदण्यांमधील ग्रह आहे, जे बुध बुधपेक्षा मोठे आहे. शनिमध्ये 62 चंद्रमाशांच्या पुष्टी केलेल्या कविते आहेत, 53 पैकी ज्याचे नाव आहे आणि त्यातील 13 केवळ 50 किलोमीटरपेक्षा जास्त व्यास आहेत, तसेच त्यांच्या स्वतःच्या जटिल कक्षीय हालचालींच्या घळीच्या रिंग आहेत. सात शनीयान चंद्राचे आकार मोठे असल्यासारखे मोठे आहेत, परंतु त्यापैकी केवळ दोन, टायटन आणि रिया सध्या हायड्रोस्टॅटिक समतोलतेमध्ये आहेत. सॅटर्नच्या चंद्रामध्ये विशेषत: उल्लेखनीय म्हणजे टायटन, सौर उर्जामधील दुसऱ्या सर्वात मोठ्या चंद्रा (बृहस्पतिच्या गॅनिमेड नंतर), नायट्रोजन-समृद्ध पृथ्वी सारखी वातावरण आणि कोरड्या नदीचे नेटवर्क्स आणि हायड्रोकार्बन तलाव असलेले एक भूभाग सौर यंत्रणामध्ये कुठेही आढळत नाही; आणि एन्सेलॅडसची रासायनिक रचना केल्यापासून धूमकेतूसारखीच असते विशेषत: एन्सेलॅडसने दक्षिण ध्रुवाच्या पाण्याखाली द्रव पाण्याची उपस्थिती दर्शविली आहे असे गॅस आणि धूळचे जेनेट्स सोडते आणि संभाव्यतेला त्याच्या पृष्ठभागाखाली जागतिक महासागराकडे जाण्याची शक्यता आहे.\nशनिचे चंद्राचे चंद्राचे नियमित उपग्रह असतात; त्यांच्याकडे सर्जनच्या विषुववृत्ताच्या विमानास फारशी कल्पना नसलेल्या प्रोजेक्ट आहेत. त्यामध्ये सात प्रमुख उपग्रह समाविष्ट आहेत, ज्यामध्ये मोठ्या चंद्रासह ट्रोजन कक्षामध्ये अस्तित्वात असलेले दोन लहान चंद्रमा, दोन परस्पर सह-कक्षीय चंद्र आणि दोन उपग्रह आहेत जे शनीच्या फॅ रिगच्या पाळक म्हणून काम करतात. शनीच्या गोल कड्यामध्ये अंतर असणाऱ्या इतर दोन नियमित उपग्रहांची कक्षा. तुलनेने मोठ्या Hyperion टायटन एक अनुनाद मध्ये लॉक केले आहे उर्वरित नियमित चंद्राच्या कक्षेत अिंगच्या बाह्य आवरणाजवळ, जी रिंगमध्ये आणि मुख्य चंद्रमा मिमास आणि एसेलॅडसच्या दरम्यान. नियमित उपग्रहांना परंपरागततः टायटन्स आणि टाइटनेस किंवा त्यानंतर पौराणिक शनिशी संबंधित इतर आकृत्यांचे नामकरण केले जाते\nउर्वरित 38, केवळ एक वगळता सर्व लहान आहेत, अनियमित उपग्रह आहेत, ज्यांचे कर्कश शनिपासून बरेच दूर आहेत, उच्च प्रलोभन आहेत, आणि प्रोग्रॅड् आणि प्रतिगामी लोकांमध्ये मिसळले जातात. हे चंद्रमार्ग कदाचित लहान ग्रह ग्रहण केले जातात, किंवा त्यांना पकडले गेल्यानंतर अशा मृतदेहांच्या ढिगाऱ्यापासून मोडकळीस मिळविले गेले, टक्कर कुटुंब बनवणे अनियमित उपग्रहांना त्यांच्या कक्षीय वैशिष्ट���यांत, इनुइट, नॉर्स आणि गॅलिक गटांमध्ये वर्गीकृत केले गेले आहे आणि त्यांची नावे संबंधित पौराणिक कथांमधून निवडली जातात. अनियमित चंद्रातील सर्वात मोठा चांद्र चांदणीचा ​​चांभोहा, फॉइ आहे, 19 व्या शतकाच्या शेवटी साप शनीच्या आतील रत्ने थोड्या शेकडो मीटरपासून सूक्ष्म ते माशाच्या आकाराच्या वस्तू घेऊन असतात, प्रत्येक शनिवारी स्वतःच्या कक्षेत असतात.अशाप्रकारे शनिनिअन चंद्रमाची एक निश्चित संख्या दिली जाऊ शकत नाही, कारण अनफिनिश्ड लहान अनामिक वस्तूंची ज्यामध्ये शनीचा रिंग सिस्टीम बनली आहे आणि चंद्रासाठी नाव असलेल्या मोठ्या वस्तू दरम्यान कोणतीही उद्दीष्ट सीमा नाही. रिंगमध्ये एम्बेड केलेल्या 150 पेक्षा जास्त चांदणींना आसपासच्या रिंग साहित्यात निर्माण होणा-या गोंधळातून आढळून आले, तरी ही अशा वस्तूंच्या एकूण लोकसंख्येचा केवळ एक लहानसा नमूनाचा मानला जातो.\nज्या काळात दुर्बिणीतून फोटो काढता येत नसत, त्याकाळीही शनीच्या आठ उपग्रहांचा शोध लागला होता. १६५५ साली टायटनचा शोध, टेथिस, डायोन, र्‍हिआ यांचा १६७१-७२ साली लागलेला शोध, मिमास-एन्सेलाडस यांचा १७८९ साली शोध.\nखगोल शास्त्र विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nसूर्य · बुध ग्रह · शुक्र ग्रह · पृथ्वी · मंगळ ग्रह · सेरेस · गुरू ग्रह · शनी ग्रह · युरेनस ग्रह · नेपच्यून ग्रह · प्लूटो (बटु ग्रह) · हौमिआ · माकीमाकी · एरिस\nग्रह · बटु ग्रह · राक्षसी वायू ग्रह . नैसर्गिक उपग्रह: पृथ्वीचा · मंगळाचे · गुरूचे · शनीचे · युरेनसचे · नेपच्यूनचे · प्लूटोचे · हौमिआचे · एरिसचा\nसूर्यमालेतील छोट्या वस्तू: उल्का · लघुग्रह/लघुग्रहाचा उपग्रह (लघुग्रहांचा पट्टा, सेंटॉर, टी.एन.ओ.: कायपरचा पट्टा/विखुरलेली चकती) · धूमकेतू (ऊर्टचा मेघ)\nहे पण पहा खगोलीय वस्तू, वर्ग:खगोलीय घटना आणि सूर्यमाला दालन\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२१ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ratnagiri-sangameshwar-rajapur-was-lashed-rains-44300?tid=124", "date_download": "2021-07-24T19:52:54Z", "digest": "sha1:IOBBQALNVK34GIIH6CY6N7YZTDLI27PP", "length": 16558, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Ratnagiri, Sangameshwar, Rajapur was lashed by rains | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला पावसाने झोडपले\nरत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला पावसाने झोडपले\nमंगळवार, 15 जून 2021\nसलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले.\nरत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी तालुक्यासह राजापूरला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. काजळी नदीला पूर आला आहे. हातखंबा, निवळी, चांदेराई यासह रत्नागिरी शहरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दुचाकीसह आणि एक चार चाकी गाडी वाहून गेली. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना वेळीच बाहेर काढण्यात आले होते.\nजिल्ह्यात मागील चोवीस तासांत सरासरी ९८.६९ मिमी नोंद झाली. मंडणगड ५१, दापोली ९९.७०, खेड ७९.८०, गुहागर ९७.९०, चिपळूण ३२.४०, संगमेश्वर १२३.९०, रत्नागिरी १९३.३०, राजापूर ११४.८०, लांजा ९५.४० मिमी पाऊस झाला. रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वेगवान वाऱ्या‍बरोबर पावसाचा जोरही वाढत गेला. मध्यरात्रीपर्यंत पावसाचे तांडव सुरूच होते.\nयामुळे रत्नागिरी तालुक्यात ठिकठिकाणी माती घसरण्याच प्रकार घडले. काजळी नदीने रात्री बारा वाजता धोक्याची पातळी ओलांडली होती. पुलाला पाणी लागले. बाजारात पाणी भरण्याची शक्यता होती. सोमेश्वर मोहल्ल्यात पाणी शिरले होते. टेंभ्ये गावात पुरजन्य परिस्थिती होती. टेंभ्ये आणि पोमेंडी या गावांना जोडणाऱ्या पुलावरुन पाणी जात होते. रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, बाजारपेठ परिसरात पावसाचे पाणी शिरले पाच घरांचे स्थलांतर करण्यात आले.\nसंगमेश्वर तालुक्यात वायंगणी येथे कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते. कांटे येथील रस्त्यावरील मोरी खचल्यामुळे रस्ता बंद झाला. संगमेश्वर रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे रस्ता बंद केला. पोमेंडी येथील सुरेश पवार यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने अंशत: नुकसान झाले. लांजा-वेरळ रस्त्यावर दरड कोसळले. रत्नागिरी तालुक्यात निवळी येथे डोंगरातून आलेले चिखलाचे पाणी चार घरात शिरले. तसेच पावसाचे पाणी सुभाष शिंदे यांच्या घरात शिरुन मोठे नुकसान झाले.\nहातखंबा येथील दोन घरात नदीच्या पुराचे पाणी घुसले होते. चोहोबाजूने पाणीच पाणी असल्यामुळे घरात अडकून पडलेल्या एका व्यक्तीला ग्रामस्थांचे रेस्क्यू करण्यात आले. हरचिरी मार्गावर दरड कोसळल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला. सायंकाळी उशिरापर्यंत दरड काढण्याचे काम सुरू होते.\nपूर floods पाणी water खेड चिपळूण ऊस पाऊस ओला स्थलांतर दरड landslide\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/covid-19-booster-vaccine-will-prevent-you-from-delta-variant/318397/", "date_download": "2021-07-24T21:12:54Z", "digest": "sha1:YILBDXHJUENPLSQN4YSZ57W54TNYXEFD", "length": 12822, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Covid 19 booster vaccine will prevent you from delta variant", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश कोरोनाची बूस्टर व्हॅक्सिन Delta Variant पासून करते बचाव; वाचा काय म्हणतात एक्सपर्ट\nकोरोनाची बूस्टर व्हॅक्सिन Delta Variant पासून करते बचाव; वाचा काय म्हणतात एक्सपर्ट\nसीएए कायद्याला मुस्लीम व्यक्तीचा विरोध नाही\nदेशातील मुस्लिमांचं सीएएमुळे कोणतंही नुकसान होणार नाही, मोहन भागवत यांचे वक्तव्य\n सबवे मेट्रो पाण्याखाली, २५ जणांचा मृत्यू\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्राच्या चुकीच्या निर्णयामुळे ५० लाख लोकांचा मृत्यू, राहुल गांधींचा आरोप\nकोरोना लसीमुळे बळींच्या आकड्यात घट; मात्र डेल्टा व्हेरिएंटपासून सतर्क राहणे आवश्यक- जो बायडन\nगेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.\nदेशात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा कहर सुरू असून अद्याप त्यावर पूर्णतः नियंत्रण मिळवता आलेले नाही. यासह डेल्टा प्लस व्हेरिएंटने जगभर धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना देण्यात आलेली कोरोना लस डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे की नाही असा प्रश्न उपस्थित आहे. डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनाचा तिसरा डोस बूस्टर डोस किती प्रभावी आहे डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर लस प्रभावी ठरेल का डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी बूस्टर लस प्रभावी ठरेल का तर अमेरिकेत लसीकरण होत असल्याने लोकांना डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध लढण्यास प्रतिकारशक्ती तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळत असल्याचे सांगितले जात आहे.\nयूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन आणि अन्न व औषध प्रशासन यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले आहे. या निवेदनात असे म्हटले की, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या अमेरिकन लोकांना डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. यासह त्यांना कोणत्याही बूस्टर शॉट्स किंवा लसींची आवश्यकता नाही. मात्र सध्या तरी बूस्टर लसीची गरज भासणार नाही. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा फायझर-बायोटेनटेक त्याच्या लसीच्या बूस्टर शॉटसाठी परवानगी घेण्याची तयारी करत होते, त्यावेळी अमेरिकेच्या दोन्ही सर्वोच्च वैद्यकीय संस्थांनी हे वक्तव्य केले. कोविड -१९ लस तयार करणार्‍या इतर औषधी कंपन्या देखील बूस्टर शॉट्सची गरज अभ्यासत आहेत, जेणेकरून आवश्यकतेनुसार ते पूर्ण केले जाऊ शकेल.\nसध्या अमेरिकेत फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना लस दिली जात आहे. या सर्व लस कोरोनाव्हायरस विरूद्ध प्रभावी आहेत. इतकेच नव्हे तर या तीन लस देखील डेल्टा व्हेरिएंट विरूद्ध खूप प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान रॉयटर्सच्या मते, दुसरीकडे, युरोपियन मेडिसीन एजन्सीने असे म्हटले की, कोविड -१९ लसीच्या दोन डोसांनंतर तिसरा बूस्टर डोस आवश्यक असेल किंवा नाही. याबद्दल आताच काही बोलणे फार हे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंटला बी .१.६.१७.२ म्हणून ओळखले जाते, याची नोंद गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात झाली होती. मे २०२१ मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने चिंताग्रस्त प्रकारांच्या यादीत नोंद करण्यात आली होता. डेल्टा व्हेरिएंट त्याच्या पूर्वज अल्फा व्हेरिएंट पेक्षा ६० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. अल्फा व्हेरिएंटमुळे यापूर्वी अमेरिकेत बर्‍याच कहर केला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेने जगाला अधिक चिंतेत टाकलं होतं.\nUS Fire: अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये भीषण अग्नितांडव; तीन लाख एकर जमीन आगीच्या विळख्यात\nमागील लेखIRE vs SA : शम्सीने घेतली आयर्लंडची फिरकी; पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी\nपुढील लेखEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nUPI पेमेंट ब्लॉक करण्याची जाणून घ्या प्रक्रिया\nरामदास आठवलेंची राज्यसभेत कोरोना स्थितीवर कविता\nRJD चे खासदार मनोज कुमार झा यांचं राज्यसभेतील भाषण\nडाळींच्या साठ्यावरील निर्बंध केंद्राकडून मागे\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-24T19:23:38Z", "digest": "sha1:4PABXFAALESAKXQRZFBADAYZQEQQZSP2", "length": 9110, "nlines": 121, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "सक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का? शेतकरी संघटनेचा सवाल -", "raw_content": "\nसक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का\nसक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का\nसक्तीने वसुलीसाठी बळीराजाच दिसतो का\nयेवला (जि. नाशिक) : विविध आपत्तीमुळे शेतकरी त्रस्त असताना आता वीजबिल वसुलीसाठी महावितरण रोहित्र बंद करत आहे. तर कुठे वीजजोडणी तोडत आहे. अशीच सक्ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सुरू आहे. सक्तीने वसुली करण्यासाठी बळीराजाच का, असा सवाल करून ही सक्तीची वसुली त्वरित थांबविण्याची मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने केली आहे.\nतालुक्यात महावितरण कंपनीने रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. निवडणूक काळात प्रत्येक पक्ष शेतकऱ्यांना मोफत वीज, सातबारा कोरा अशा घोषणा करतात; मात्र आता शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करून हाताशी आलेले पीक वाया जाण्याची दहशत वीज वितरण कंपनी करत असताना राजकीय पदाधिकारी कानावर हात ठेवून आहेत. वीजबिल वसुली तत्काळ थांबवावी व शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिलमुक्त करावे. कारण शेतकऱ्यांच्या नावाने केंद्र सरकार किती अनुदान वीज वितरण कंपनीला देते महावितरण कंपनी शेतकऱ्यांना जर आठ तास वीज देते, मग शेतकऱ्यांना बारा महिने व चोवीस तासांचे बिल कसे लावते महावितरण कंपनी शेतकऱ्यांना जर आठ तास वीज देते, मग शेतकऱ्यांना बारा महिने व चोवीस तासांचे बिल कसे लावते किती शेतकऱ्यांना मीटरप्रमाणे वीजपुरवठा केला जातो किती शेतकऱ्यांना मीटरप्रमाणे वीजपुरवठा केला जातो मनात येईल त्या पद्धतीने बिल आकारणी केली जात आहे. या प्रकाराने शेतकरी हैराण झाला असून, त्याला कुणी वाली नसल्याचे चित्र आहे.\nहेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ\nयेवल्यातच ही खास मोहीम का\nनाइलाजाने शेतकरी उधार-उसनवारी करून बिल भरण्यासाठी रांगेत उभा दिसतो आहे. शेजारील तालुक्यात शासनाच्या धोरणाप्रमाणे वीजपुरवठा खंडित केलेला नाही. मात्र येवल्यातच ही खास मोहीम का राबविण्यात येत आहे, याचे उत्तर प्रशासन देत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था तारली त्याच्याच जिवावर शासनाची महावितरण कंपनी उठल्याचे म्हटले आहे.\nहेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले\nयेथे तहसीलदार, तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. शेतकरी संघटनेचे नेते संतू पाटील झांबरे, सुभाष सोनवणे, अनिस पटेल, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, बाळासाहेब गायकवाड, मधुकर गायकवाड, जाफ�� पठाण, आनंदा महाले, एकनाथ गायकवाड, विठ्ठल वाळके, योगेश सोमवंशी, शिवाजी वाघ, पांडुरंग गायके आदी शेतकरी उपस्थित होते.\nPrevious Postभाजपच्या सदस्य नियुक्तीला बडगुजर यांचा आक्षेप; ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठविण्याची मागणी\nNext Postबहिणीच्या लग्नाचा बस्ता आटोपून परतताना भावाची दुर्दैवी एक्झिट चारच दिवसांवर होते लग्न\nवरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागनिहाय नोडल ऑफिसर म्‍हणून नियुक्‍ती; आयुक्‍तांच्‍या सूचना\nशिंदे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मुजोरी कायम; कुरापत काढून ट्रक चालकाला मारहाण\nनिवडणूक बिनविरोध झाल्यास देणार बक्षिस गावाच्या विकासासाठी जवानाची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/03/blog-post_54.html", "date_download": "2021-07-24T21:30:53Z", "digest": "sha1:SJEMCHAJOFND2XJEUHEWAXWK4TGUAJBO", "length": 5693, "nlines": 50, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "चिमुकल्यांच्या सुप्त कलागुनांणा वावदेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे - प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे प्रतिपादन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषचिमुकल्यांच्या सुप्त कलागुनांणा वावदेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे - प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे प्रतिपादन\nचिमुकल्यांच्या सुप्त कलागुनांणा वावदेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे - प्रणिताताई देवरे चिखलीकर यांचे प्रतिपादन\nचिमुकल्यामधे विविध प्रकारचे सुप्त कलागुन दडलेलेअसतात\nत्यांच्या आवडी प्रमाणे आतील सुप्त कलागुनांणा वाव देण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे तसे झाल्यास तो चिमुकला आवडीच्या क्षेत्रानुसार नक्कीच मोठा होईल असे प्रतिपादन जि प\nसदस्या प्रनिताताई देवरे चिखलिकर यांनी केले.लोह्यातील लिटल इंग्लिश स्कूल कला आविष्कार वार्षिक स्नेह संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.\nयावेळी लावनी सम्राट भरत जेठवानी,संस्थेच्या संचालिका आश्विनी पेनुरकर,डॉ मंजूषा जवळगेकर,बाल कलाकार पूर्व वेजवाडे, शारदा ओझा,पालक जैन अदिची उपस्थिती होती.\nपारंभी लिटल किंगच्या चिमुकल्यानी श्री गौरी गजानना या गीताने वार्षिक स्नेह संमेलन प्रारंभ केला.व चिमुकल्यानी हिंदी,मराठी,गाण्यावर नृत्य केले.उपस्तिथित मान्यवरानचे मने जिंकले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ बालाजी पेनुरकर यांनी केले.तर सुत्रसंचलन पत्रकार विक्रम कदम यांनी केले.\nयावेळी अनेक पालकांचि उपस्तिथी होती.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ratnagiri-81-crore-electricity-bill-pending/", "date_download": "2021-07-24T20:00:24Z", "digest": "sha1:NY3DYIDYVEB75DZYBY5E7BS5FL26VFYL", "length": 16336, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "रत्नागिरीत महावितरणची 81 कोटींची थकबाकी, वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nरत्नागिरीत महावितरणची 81 कोटींची थकबाकी, वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान\nलॉकडाऊनच्या काळापासून महावितरणची हजारो कोटींची बिले थकली आहेत़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीजबिलांची 81 कोटी रुपयांची थकबाकी असली तरी 65 टक्के लोकांनी वीजबिले भरली आहेत़. संपूर्ण राज्याचा विचार केला असता रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात वीजबिले भरणाऱ्यांची संख्या अन्य जिल्ह्यांपेक्षा चांगली आहे़.\nलॉकडाऊनच्या काळात भरमसाठ बिले आल्यानंतर अनेक ग्राहकांनी बिले भरली नाहीत़. त्यामुळे महावितरणची हजारो कोटी रुपयांची बिले थकीत राहीली़. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनपासून 55 हजार 845 ग्राहकांनी वीजबिले भरली नाही़. ही रक्कम 81 कोटी 31 लाख रुपये आहे़. या थकीत ब��लाव्यतिरिक्त ऑक्टोबर महिन्यात महावितरणची बिलाच्या रक्कमेची मागणी 72 कोटी 42 लाख रुपये होती़. त्यामुळे थकीत वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे़. थकीत वीजबिलांमध्ये उद्योगधंद्यासाठी वापरण्यात येणार्‍या वीजबिलांची संख्याही 8 कोटी 85 लाखांच्या घरात आहे़. तसेच रत्नागिरी विभागातील 265 उच्चदाब वीज ग्राहकांकडून 32 कोटी 7 लाख रुपयांची रक्कम अपेक्षित होती़.\nचौकट : महावितरणमध्ये 627 पदे रिक्त\nमहावितरणमध्ये रत्नागिरी विभागात 1469 पदे मंजूर आहेत़. त्यामध्ये 842 पदे भरली असून 627 पदे रिक्त आहेत़. रिक्त पदांचे प्रमाण 42.68 टक्के आहे़. त्यामध्ये तांत्रिक कर्मचार्यांची 1248 पदे मंजूर असून त्यापैकी 673 पदे भरली आहेत़. 575 पदे रिक्त आहेत़. अतांत्रिक कर्मचार्यांची 221 पदे मंजूर असून 169 पदे भरली आहेत़. 52 पदे रिक्त आहेत़\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/19/ipl-2021-mohammad-siraj-bowling-virat-kohali-cricket/", "date_download": "2021-07-24T21:32:05Z", "digest": "sha1:AYVMOBXSXPRCUU6GB7IBENZ5CLCYWKVY", "length": 13757, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "IPL 2021 : सिराजच्या ‘त्या’ षटकाने जिंकली रसिकांची मने; पहा विराटने काय दाद दिलीय त्याला..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nIPL 2021 : सिराजच्या ‘त्या’ षटकाने जिंकली रसिकांची मने; पहा विराटने काय दाद दिलीय त्याला..\nIPL 2021 : सिराजच्या ‘त्या’ षटकाने जिंकली रसिकांची मने; पहा विराटने काय दाद दिलीय त्याला..\nइंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ मध्ये आतापर्यंत एकूण ११ सामने खेळले गेले आहेत. या ११ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) एकमेव असा संघ आहे ज्याने अद्याप एकाही सामन्यात पराभवाची चव चाखली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळत असलेल्या या संघाने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याविरुद्ध सामने जिंकले आहेत. या हंगामात आरसीबीने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली आहे. रविवारी रविवारी (१८ एप्रिल) केकेआरविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने ३८ धावांनी विजय मिळविला. आंद्रे रसेल क्रीजवर होता आणि त्याने १७ व्या, १८ व्या षटकात २० व १५ धावा केल्या. विराटने १९ व्या षटकात चेंडू सिराजकडे दिला आणि तेव्हा रसेल स्ट्राईकवर होता.\nकेकेआरचा विजय यावेळी खडतर दिसत होता, पण रसेल क्रीजवर होता, त्यामुळे आरसीबीचे चाहतेही खूप तणावग्रस्त होते. १९ व्या षटकात सिराजने केवळ एक धाव दिली. त्याने रसेलला पहिल्या पाच चेंडूंमध्ये एकही धाव करण्याची संधी दिली नाही. सामन्यानंतर विराटने सिराजच्या त्या षटकाचा उल्लेख केला आणि म्हणाला, सिराजचे ते षटक खास होते, कारण बॅटींगला रसेल होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून सिराज वेगळा गोलंदाज झाला आहे आणि आज त्याने सामना जिंकुन दिला.\nशेवटच्या दोन षटकांत केकेआरला ४४ धावा करायच्या होत्या. पण रसेल क्रीजवर होता म्हणून ते अशक्य वाटत नव्हते. सिराजने १९ व्या षटकात एकच धावा दिली आणि अशा प्रकारे केकेआरला अखेरच्या षटकात ४३ धावांचे अशक्य असे लक्ष्य मिळाले. सोशल मीडियावरही सिराजचे कौतुक होत आहे. रसेलला ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली ते पाहून सिराजने प्रत्येकाचे मन जिंकले.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n‘डॉमिनोज’वर हॅकर्सचा हल्ला; पहा किती क्रेडिट कार्डची माहिती झालीय ‘लीक’..\nIPL 2021 : आणि वाढदिवसाला नाहीच मिळाले गिफ्ट; १९५ धावा करूनही पंजाब किंग्ज झाला पराभूत\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-24T21:58:14Z", "digest": "sha1:346TH5MD6EG3VO5ODZJGMQ57CKO7ZAPH", "length": 5227, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १३२० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १३२० च्या दशकातील जन्म\nइ.स.च्या १३२० च्या दशकातील जन्म\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३२० मधील जन्म‎ (३ प)\n► इ.स. १३२१ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३२२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३२३ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३२४ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १३२५ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३२६ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १३२७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १३२८ मधील जन्म‎ (४ प)\n► इ.स. १३२९ मधील जन्म‎ (१ प)\nइ.स.च्या १४ व्या शतकातील जन्म\nइ.स.चे १३२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.datanumen.com/mr/product-categories/email-recovery-software/", "date_download": "2021-07-24T19:40:52Z", "digest": "sha1:S5NY5JYS4D4UWYVUITMG37HWGAAYZWGQ", "length": 12380, "nlines": 215, "source_domain": "www.datanumen.com", "title": "ईमेल पुनर्प्राप्ती सॉफ्टवेअर संग्रहण - DataNumen", "raw_content": "\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\n30 दिवस पैसे परत हमी\nदूषित मायक्रोसॉफ्ट आउटलुक डेटा फायली दुरुस्त करा आणि पुनर्प्राप्त करा. (पीएसपी).\nअनाथ किंवा खराब झालेल्या मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज ऑफलाइन संग्रह फायलींकडील संदेश आणि इतर आयटम पुनर्प्राप्त करा.ost)\nपुनर्प्राप्त एलost ईमेल आणि रॉ डिस्कमधून किंवा ड्राइव्हवरील इतर वस्तूंसह आउटलुक डेटा\nकूटबद्ध केलेल्या आउटलुक पीएसटी फायलींमधून संकेतशब्द पुनर्प्राप्त करा.\nभ्रष्टांकडील ईमेल पुनर्प्राप्त करा Outlook Express dbx आणि mbx फायली.\nकडून हटविलेले ईमेल पुनर्प्राप्त करा Outlook Express dbx फायली.\nपुनर्प्राप्त एलost Outlook Express कच्च्या डिस्क किंवा ड्राइव्हवरील ईमेल\nआमची उत्पादने आणि कंपनीवरील सर्व जाहिराती, ताज्या बातम्या आणि अद्यतने मिळविण्यासाठी आम्हाला फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटर वर अनुसरण करा किंवा आवडले.\nDataNumen Outlook Repair २.१ जुलै, २०० on रोजी प्रसिद्ध झाले\nसमर्थन आणि देखभाल धोरण\nकॉपीराइट © 2021 DataNumen, इन्क. - सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/the-dashboard-of-bed-information-is-not-update-on-pmc-website", "date_download": "2021-07-24T19:26:36Z", "digest": "sha1:AZZ6Q4MUMJ2DKW7BLM2BDUTK63RXBPLG", "length": 8445, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बेडच्या माहितीचे डॅश बोर्डच बेहोश", "raw_content": "\nबेडच्या माहितीचे डॅश बोर्डच बेहोश\nपुणे : रेल्वे, विमान व बस वाहतूक, थिएटर बुकिंग तसेच अकरावी प्रवेश किंबहुना लसीकरण नोंदणी हे सर्व ऑनलाइन पद्धतीने कार्यरत आहे. मात्र, उपलब्ध बेडची अचूक माहिती महापालिकेने आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या डॅश बोर्डवर नागरिकांना मिळत नाही, ही बाब शहरासाठी लाजिरवाणी आहे, अशी टीका शहर कॉंग्रेसने सोमवारी केली.\nडॅश बोर्डवर अचूक माहितीचा अभाव आहे. ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत, असे दाखविले जाते तेथे नागरिक पोचल्यावर ते उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. हा अनुभव वारंवार नागरिकांना येत आहे, असे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी पत्र���ार परिषदेत सांगितले.\nहेही वाचा: हवामानातील बदलामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत; भाजीपाल्यासह फळ पिकेही धोक्यात\nडॅश बोर्ड अद्ययावत ठेवणे हे तांत्रिक ज्ञान असलेल्या अभियंत्यांचे काम आहे. त्यासाठी आयटीमधील तज्ज्ञांचे महापालिका मार्गदर्शन घेऊ शकते; परंतु वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर महापालिका अवलंबून राहत आहे. त्यात ते पारंगत नसल्यामुळे डॅश बोर्डचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाइकांच्या हालअपेष्टा वाढत आहेत. डॅश बोर्डवर पाच व्हेंटिलेटर बेड, पाच ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती काहीही बदल न होता ३- ४ दिवस तशीच ठेवली जाते. रुग्ण नोंदणी आणि डिस्चार्जनुसार डॅश बोर्ड अपडेट व्हायला हवा; परंतु तसे होत नसल्याचेही तिवारी यांनी पुराव्यांसह स्पष्ट केले. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने व्यक्तिगत आणि पक्षपातळीवरील कामे सोडून पुणेकरांसाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.\nहेही वाचा: पुणे विद्यापीठाकडे परीक्षार्थींच्या सुमारे नऊ हजार तक्रारी\nबरे झालेले रुग्ण, मृत्यू, या बाबतची नोंद ठेवून प्रत्येक हॉस्पिटलने आपल्याकडील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड आदींची तपशीलवार माहिती डॅश बोर्डवर देणे अपेक्षित आहे. त्या बाबत सर्व हॉस्पिटलला सूचना केल्या आहेत. त्यांचे पालन करण्यासाठी पाठपुरावाही केला जातो. जे हॉस्पिटल प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करतात, त्यांना नोटीसा दिल्या जातात. मात्र, पुणेकरांना वेळेत बेड मिळावेत, हा डॅश बोर्डचा उद्देश साध्य करण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवर प्रयत्नशील आहोत, असे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले. डॅश बोर्डसाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे, असेही त्यांनी नमूद केले.\nहेही वाचा: एमपीएससी परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात वाढ करण्याची ‘स्टुडंट्स राईट्स’ने केली मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/06/salim-merchant-visiting-trimbakeshwar-appreciation-from-netizens/", "date_download": "2021-07-24T21:21:09Z", "digest": "sha1:X6F6UZEEA6E4DAJ4UZAMKYHMK2KRNHAJ", "length": 6071, "nlines": 75, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणाऱ्या सलीम मर्चेंटचे नेटकऱ्यांकडून कौतुक - Majha Paper", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वराचे दर्शन घेणाऱ्या सलीम मर्चेंटचे नेटकऱ्यांकडून कौतुक\nमनोरंजन, सर्वात लोकप्रिय / By ��ाझा पेपर / त्र्यंबकेश्वर, व्हायरल, सलीम मर्चेट / February 6, 2020 February 6, 2020\nआपल्या गाण्यांमुळे आणि त्यांना दिलेल्या संगीतामुळे संगीतकार सलीम मर्चेंट अनेकांची मने जिंकत असतो. पण तो एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे या चर्चा सुरु झाल्या असून सलीमचे हे फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात जाऊन सलीमने शिवलिंगाचे दर्शन घेतले. त्याने आपल्या ट्विटरवर दर्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. तू एकात्मतेचे उदाहरण आहे असे एका नेटकऱ्याने म्हणत सलीमचे कौतुक केले आहे. तर तुझ्या सारख्या आणखी १०० लोकांची गरज असल्याचे दुसऱ्या एका यूजरने म्हटले आहे.\nबॉलिवूडमध्ये सलीम आणि सुलेमान ही लोकप्रिय संगीतकार जोडी असून बॉलीवूडच्या अनेक सुपरहिट चित्रपटातील गाणी या जोडीने कम्पोज केली आहेत. चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जौहरच्या ‘काल’ चित्रपटातील गाणी कम्पोज करत त्यांनी बॉलिवूडचा प्रवास सुरु केला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/16/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A5%AB-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-24T20:50:34Z", "digest": "sha1:DXQV6TCORHSCNOGVFYC5BXBOG2TS7ABE", "length": 5813, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भारतात आली ५ कोटींची लोम्बर्गिनी हुरकेन एसटीओ - Majha Paper", "raw_content": "\nभारतात आली ५ कोटींची लोम्बर्गिनी हुरकेन एसटीओ\nअर्थ, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / भारत, लोम्बर्गिनी हुरकेन एसटीओ / July 16, 2021 July 16, 2021\nइटलीच्या सुपरस्पोर्ट्स लग्झरी कार निर्मात्या लोम्बर्गिनीने त्यांची २०२१ हुरकेन एसटीओ भारतात लाँच केली आहे. या कारची एक्स शो रूम किंमत ४ कोटी ९९ लाख रुपये असून ह�� कार जागतिक बाजारात २०२० मध्येच पेश करण्यात आली आहे. भारतात ती जुने मॉडेल हुरकेनची जागा घेईल असे सांगण्यात आले आहे.\nनवी हुरकेन एसटीओ पहिल्या मॉडेलच्या तुलनेत वजनात ४३ किलोने हलकी आहे. कार बनविताना ७५ टक्के कार्बन फायबरचा वापर केला गेला आहे. कारचा विंडस्क्रीन सुद्धा वजनाने २० टक्के हलका असून या कारचे एकूण वजन १३३९ किलो आहे.\nया कारला ५.२ लिटरचे नॅचरली एस्पीरेटेड व्ही १० पेट्रोल इंजिन दिले गेले असून ही कार ० ते १०० किमीचा स्पीड ३ सेकंदात तर २०० किमी पर्यंतचा स्पीड ९ सेकंदात घेते. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी ३१० किमी. चार सिटर आणि पाच सिटर अश्या दोन ऑप्शन मध्ये ती उपलब्ध आहे. या कारला रोड ओरीएंटेड एसटीओ, ट्रॅक फोकस्ड ट्रॉफी आणि सेल्फ एक्सप्लेन ट्री रेन असे तीन ड्रायव्हिंग मोड आहेत. सिग्नेचर स्विफ्टबॅक एलईडी हेडलँप, डब्ल्यू शेप्ड एलईडी डे टाईम रनिंग लँप्स दिले गेले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/pandharpur-ekadashi-attractive-lighting-to-vitthal-temple/317303/", "date_download": "2021-07-24T21:34:02Z", "digest": "sha1:SKDFNJQYN7CNOPYTU5MJA235XMW2QIRN", "length": 7549, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pandharpur Ekadashi Attractive lighting to Vitthal temple", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ विठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई\nविठ्ठल मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई\n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nआषाढी एकादशीचा सोहळा २० जुलै रोजी साजरा होणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा प्रातिनिधिक स्वरूपात पार पडणार आहे. परंतु, असे असताना देखील मंदिर समितीच्यावतीने परंपरेनुसार ���र्व तयारी करण्यात आली आहे. मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिर, कळस, नामदेव पायरी, सभामंडप आकर्षक अशा रोषणाईने उजळून निघाले आहे. तर यावर्षी संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपावर विठ्ठल, रुक्मिणी आणि सर्व संतांची चलचित्रे भाविकांचे खास आकर्षण बनले आहे. नेत्रदीपक रोषणाईने आसमंत उजळला आहे. ही विद्युत रोषणाई पुणे येथील विठुभक्त विनोद जाधव यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे.\nमागील लेखदिल्लीत मोदी आणि शरद पवार यांच्यात एक तास भेट, चर्चा तर होणारच\nपुढील लेखभारताची ताकद पुन्हा वाढणार US Navy ने Indian Navy ला दिले ‘हे’ विशेष हेलिकॉप्‍टर्स\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/pandharpur-shri-vitthal-rukmini-temple-committee-chairman-varkari-opposes-political-leadership-482462.html", "date_download": "2021-07-24T19:59:11Z", "digest": "sha1:BGWTWFYHLSF34G6BX5WIJ3I35RP47IJB", "length": 19335, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपद काँग्रेसकडे, वारकरी संप्रदाय म्हणतो राजकीय नेता नको\nश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांनी सरकारकडे केली आहे. भाजप सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nपंढरपूर विठ्ठल मंदिर समिती अध्यक्षपदासाठी प्रणिती शिंदे, सत्यजीत तांबे यांची नावं चर्चेत\nपंढरपूर : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्ष पदावर वारकरी संप्रदायातील व्यक्ती नेमण्याची मागणी केली जात आहे.\nपंढरपूरमध्ये विश��व वारकरी सेनेच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला. राजकीय व्यक्ती अध्यक्षपदी नेमण्यास वारकऱ्यांनी विरोध दर्शवला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद काँग्रेसकडे गेल्यानंतर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Pandharpur Shri Vitthal Rukmini Temple Committee Chairman Varkari Opposes Political leadership)\nश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला राजकीय स्वरुप देऊ नये, अशी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांची सरकारकडे मागणी आहे. राजकीय व्यक्ती, आमदार, खासदार यांना मंदिर समितीवर अध्यक्ष नेमल्यास विश्व वारकरी सेना राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला.\nफडणवीस काळात राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nपंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. वर्षभरातील प्रमुख वाऱ्या या ठिकाणी बहरतात. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला महत्त्व आहे. भाजप सरकारच्या काळात या ठिकाणच्या अध्यक्षपदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राजकीय व्यक्तींचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीनेही या अध्यक्षपदाकडे पाहिले जाते.\nसध्याची मंदिर समिती भाजप काळात अस्तित्वात आली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन अध्यक्ष अतुल भोसले यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे सर्व पदभार आहे.\nगहिनीनाथ महाराज औसेकरांचे नाव चर्चेत\nमहाविकास आघाडी सरकारने नव्या नियुक्त्या करणार हे घोषित केल्यानंतर पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे गेले आहे. त्यामुळे इथे कोणाची निवड होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण विद्यमान सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाव आघाडीवर आहे. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील औसा येथील आहेत. माघ वारीला त्यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकरी संप्रदायतील असल्याने सध्या त्यांचं नाव आघाडीवर आहे.\nराजकीय क्षेत्रातून कोणाची नावं आघाडीवर\nदुसरीकडे, राजकीय क्षेत्रातून आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची नावे चर्चेत आहेत. पण वारकरी संप्रदायाशी निगडित हे देवस्थान असल्याने या ठिकाणी राजकीय पार्श्वभूमीऐवजी वारकरी संप्रदायाशी निगडित व्यक्तींना संधी देण्याची गरज व्यक्त होत आहे.\nमहाविकास आघाडी सरकार, विशेषतः काँग्रेस आता वारकरी संप्रदायाचा विरोध डावलून राजकीय नेत्यालाच संधी देते, की वारकऱ्यांचे प्रश्न समजणाऱ्या व्यक्तीला, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.\nशिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार, शिवसेनेकडे उपाध्यक्षपद\nपंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, अध्यक्षपदासाठी गहिनीनाथ महाराजांसह प्रणिती शिंदे, तांबेंचे नाव चर्चेत\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nराष्ट्रीय 33 mins ago\nलाखो लोक पुरामुळे बेघर, काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना शक्य ती मदत करावी : नाना पटोले\nकाँग्रेसकडून Nagpur मनपा निवडणुकीची तयारी सुरु, Devendra Fadnavis यांच्या मतदारसंघात बैठकीचं सत्र\nनाना पटोले फडणवीसांच्या विरोधात नागपूर दक्षिण-पश्चिममधून शड्डू ठोकणार आढावा बैठकीत पटोलेंचं मोठं विधान\nफडणवीसांच्या नागपुरात काँग्रेसच्या जोर बैठका, नाना पटोलेंच्या मार्गदर्शनाला नितीन राऊतांची गैरहजेरी\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, ���ेवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/may-month-2021-know-the-festivals-of-this-week-from-10th-to-16th-may-454027.html", "date_download": "2021-07-24T20:43:24Z", "digest": "sha1:4NU6LAUMYQPVFRMSO4QNF5CD2WQTIQZ3", "length": 17985, "nlines": 271, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMay Festival 2021 | ‘या’ आठवड्यात अक्षय तृतीया, ईदसह अनेक सण, जाणून घ्या कधी कुठला सण येणार…\nहिंदू दिनदर्शिकेत वैशाख महिना हा सर्वोत्तम मानला जातो (May Festival 2021). या महिन्यात पूजा-अर्चना केल्याने सर्व तीर्थयात्रांचे फळ मिळते. ब्रह्म देवांच्या मते हा भगवान विष्णूचा प्रिय महिना आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : हिंदू दिनदर्शिकेत वैशाख महिना हा सर्वोत्तम मानला जातो (May Festival 2021). या महिन्यात पूजा-अर्चना केल्याने सर्व तीर्थयात्रांचे फळ मिळते. ब्रह्म देवांच्या मते हा भगवान विष्णूचा प्रिय महिना आहे. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा आणि उपासना करतात. त्याला वैकुंठाची प्राप्ती होतो. या महिन्यात तहानलेल्यांना पाणी देण्याचे विशेष महत्त्व आहे (May Month 2021 Know The Festivals Of This Week From 10th To 16th May).\nया महिन्याच्या 10 ते 16 तारखेपर्यंत बरेच मोठे सण येत आहेत. हे 11 मे रोजी वैशाख अमावस्येपासून सुरु होईल आणि 16 मे रोजी वृषभ संक्रांतीने समाप्त होईल. दरम्यान, अक्षय तृतीया, परशुराम जयंती आणि ईद-उल-फितर असे मोठे सण येत आहेत. चला या व्रत आणि उत्सवांबद्दल जाणून घेऊया.\nयावेळी वैशाख अमावस्या 11 मे 2021 रोजी पडत आहेत. मंगळवारी पडण्यामुळे याला भाऊ अमावस्या म्हणतात. या दिवशी आंघोळ करणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय वडिलांच्या पूर्वजांसाठीही हा एक शुभ दिवस आहे.\nईद हा मुस्लिमांसाठी सर्वात प्रमुख उत्सव आहे. ईद उल फितरला मीठी ईद म्हणतात. ईदचा सण चंद्र बघून साजरा केला जातो. 12 मे रोजी चंद्र दिसला तर ईद 13 मे रोजी साजरी होईल. त्याच वेळी, जर 13 मे 2021 रोजी चंद्र दिसत असेल तर 14 मे रोजी ईदचा सण साजरा केला जाईल.\nहिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हा सण साजरा केला जाईल. यावेळी 14 मे 2021 रोजी अक्षय तृतीया येत आहे.\nयावर्षी परशुराम जयंती 14 मे 2021 रोजी आहे. या दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला होता. हा दिवस अक्षय तृतीया म्हणूनही ओळखला जातो.\nवृषभ संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य वृषभ राशीत प्रवेश करतील. शास्त्रात या दिवसाला मकरसंक्रांती सारखं मानले जाते. या दिवशी पवित्र पाण्याने स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी जप, तपस्या आणि पूजा केल्यास शुभ फळ मिळते.\nAkshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्वhttps://t.co/IDWkaUY1p3#AkshayaTritiya\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nमुस्लिम धर्मात 786 या संख्येला महत्त्वाचे स्थान का काय आहे नेमका अर्थ, जाणून घ्या\nParshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी\n शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या \nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nNirjala Ekadashi 2021 | निर्जला एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, नियम आणि महत्व\nअध्यात्म 1 month ago\nमे महिन्यात जीएसटीमध्ये 65 टक्के वाढ, जाणून घ्या सरकारी तिजोरीत किती रक्कम आली\nSecond Wave | भारतासाठी मे महिना घातक, 21 दिवसात 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, मृतांचा आकडाही गंभीर\nराष्ट्रीय 2 months ago\nBank Holidays: कोरोनाकाळात बँकेत जायचा विचार करताय, त्यापूर्वी 8 सुट्ट्यांची यादी वाचली का\nइंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत धमाका, मात्र आयपीएल 2021 मध्ये अयशस्वी, शार्दुलच्या नावे लाजिरवाणा विक्रम\nइस्रो हेरग���रीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dailysilvernews.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AC-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-07-24T21:37:34Z", "digest": "sha1:GFTYKS7BZOQ3L4FPHRDFZPKVM5ZHCXEV", "length": 9349, "nlines": 100, "source_domain": "dailysilvernews.com", "title": "जाणून घ्या ‘ अर्णब गोस्वामी ‘ च्या अटकेमागचे कारण ! | DailySilverNews", "raw_content": "\nHome ब्रेकिंग जाणून घ्या ‘ अर्णब गोस्वामी ‘ च्या अटकेमागचे कारण \nजाणून घ्या ‘ अर्णब गोस्वामी ‘ च्या अटकेमागचे कारण \nसकाळी ६ च्या सुमारास रिपब्लिक मीडियाचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.\nवास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना ही अटक करण्यात आलेली आहे. देशभरात काही प्रमाणात या अटकेस समर्थन त्याचबरोबर विरोधही होताना दिसत आहे. भाजपाने हया अटकेचा निषेध करत हा तर पत्रकारितेवरचा हल्ला व आणीबाणीच्या काळातील दिवस अशी टीका केली आहे.\nPrevious articleव्हाट्सअप स्टेटस ठेवून दिवसाला कमवा ५०० रुपये; काय आहे यामागच सत्यसध्या मोठ्या प्रमाणावर व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून पैसे कमवण्याचा मेसेज वायरल झाला आहे. तुम्ही व्हाट्सअपच्या मदतीने दिवसाला 500 रुपयापर्यंत पैसे कमवू शकता, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. अनेक जणांच्या व्हाट्सअप स्टेटसला तुम्ही हा मेसेज पाहिला असेल.पण खरंच व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून तुम्ही पाचशे रुपये कमवू शकता का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी व्हाट्सअप स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या एका मेसेजची आम्ही मदत घेतली. व्हाट्सअप स्टेटसमध्ये ज्या लिंकचा उल्लेख आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी मागितला जातो.त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागतो. हे केल्यानंतर ‘तुमचं अकाऊंट तयार झालं आहे’, असं वेबसाईटकडून सांगण्यात येतं. तुम्हाला हा स्टेटस व्हाट्सअपला शेअर करायला सांगितलं जातं. हे झाल्यानंतर शेअ�� केलेल्या व्हाट्सअप स्टेटसचा स्क्रीनशॉट काढून पुन्हा वेबसाईटवर व्हेरिफाय बटनावर क्लिक करावं लागतं. आणि इथेच तुम्ही फसवणूक होते.व्हेरिफाय बटणावर क्लिक केल्यानंतर अचानक तुमच्यापुढे अनेक जाहिराती यायला लागतात आणि याच ठिकाणी तुमची फसवणूक होते.तुमच्यावर जाहिरातींचा भडीमार होऊ लागतो आणि त्याचेच पैसे वेबसाईट बनवणाऱ्याला मिळतात. त्यामुळे व्हाट्सअप स्टेटसच्या मदतीने अशा प्रकारे दिवसाला पाचशे रुपये मिळण्याची माहिती पूर्णपणे खोटी आहेतसेच पैशाच्या आमिषाला बळी पडून तुमचा मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी अजिबात देऊ नका. यातून तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे.\nNext articleजो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव\nजो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव\nजो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव\nजो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प यांचा पराभव\nव्हाट्सअप स्टेटस ठेवून दिवसाला कमवा ५०० रुपये; काय आहे यामागच सत्यसध्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increase-area-under-gram-crop-akola-district-39234", "date_download": "2021-07-24T19:27:18Z", "digest": "sha1:S4VJHMBJW5UXXQHC7SRZBQDF7KIIZ7YG", "length": 15739, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Increase in area under gram crop in Akola district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला जिल्ह्यात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ\nअकोला जिल्ह्यात हरभरा पिकाखालील क्षेत्रात वाढ\nशुक्रवार, 18 डिसेंबर 2020\nअकोला : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत एक लाख ४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.\nअकोला : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामातील लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत एक लाख ४ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या ९० टक्क्यांवर लागवड पोचली आहे. यंदा हरभऱ्याची सरासरीच्या अधिक पेरणी झाली आहे.\nजिल्ह्यात हरभऱ्याचे ७० हजार ६०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर त्याची ८२ हजार ६८८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. प्रामुख्याने तालुकानिहाय विचार करत�� खारपाण पट्‍ट्यात अकोट तालुक्यात १५८२०, तेल्हारा १२७७५, बाळापूर ९५८५, पातूर ३७२०, अकोला १८२७६, बार्शीटाकळी ६५४०, मूर्तिजापूर १५९७२ क्षेत्रावर लागवड झाली आहे. अकोला तालुक्यात हरभऱ्याची लागवड जिल्ह्यात सर्वाधिक आहे.\nयंदा रब्बी ज्वारीचे क्षेत्रही वाढल्याचे दिसून येते. प्रामुख्याने अकोटमध्ये ३०० हेक्टरवर पेरणी झाली. याशिवाय उर्वरित सर्व तालुके मिळून ही लागवड ६५० हेक्टरवर पोचली. रब्बीत सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे गव्हाची लागवडसुद्धा बऱ्यापैकी झाल्याचे दिसून येते. यात प्रामुख्याने पातूर तालुक्यात ४७००, अकोल्यात ३०५७, बार्शीटाकळी ३५१५, मूर्तीजापूरमध्ये २१०६, बाळापूरमध्ये १८२४, तेल्हारा तालुक्यात १११०, अकोट तालुक्यात ८५९ हेक्‍टरवर गव्हाची लागवड झाली.\nजिल्ह्यात गव्हाचे ३८२९० हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, प्रत्यक्षातील लागवड १७२५१ हेक्टरवर म्हणजेच ५० टक्क्यांच्या आत आहे. हरभऱ्याचे सर्वाधिक ७१ हजार ८०० हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. इतर रब्बी पिकांची केवळ ६४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा खरिपात सर्वच पिकांपासून शेतकऱ्यांना नुकसान झेलावे लागले आहे.\nवातावरणात अनपेक्षित बदल झाल्याचा फटका बसला. सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, ही सर्वच पिके हातातून गेली. हक्काचे मानले जाणारे कपाशीचे पीकही आतबट्ट्याचा खेळ ठरला. ही उणीव भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर भर दिला आहे.\nअकोला akola रब्बी हंगाम अकोट पूर floods तूर ज्वारी jowar सिंचन सोयाबीन मूग उडीद\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पाव���ाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nashik-municipal-corporation-is-preparing-to-set-up-an-oxygen-project-against-the-backdrop-of-oxygen-shortage", "date_download": "2021-07-24T21:11:13Z", "digest": "sha1:TVR5EOX55S57SRSACM6WV65E2KJNZRRK", "length": 8052, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट", "raw_content": "\nनाशिक महापालिका उभारणार एअर ऑक्सिजन प्लांट\nनाशिक : ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी गंगापूर व मोरवाडी येथे प्रस्तावित ऑक्सिजन प्लांटच्या जागेची पाहणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली.\nशहर व परिसरात काही दिवसांपासून ऑक्सिजनचा होणारा अपुरा पुरवठा होत आहे. यावर नियोजन करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून मोरवाडी व गंगापूर येथे एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मोरवाडी येथील ‘यूपीएससी’च्या बाजूच्या मोकळ्या मैदानाचे व प्रबोधनकार ठाकरे सभागृहाबाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करण्यात आली. तसेच गंगापूर ‘यूपीएससी’ बाजूच्या मोकळ्या जागेची पाहणी करून या दोन्ही ठिकाणी एअर ऑक्सिजन प्लांट तयार करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.\nया एअर ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून जम्बो ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन महापालिकेचे असून, त्यामुळे शहरात जाणवणारा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करणे शक्य होणार आहे. मोरवाडी दवाखान्याची पाहणी करून तेथील कामकाजाची व औषधसाठ्याची माहितीही आयुक्त जाधव यांनी घेतली. तसेच गंगापूर येथील दवाखान्याची पाहणी करून तेथील औषधसाठा व रुग्णांना महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती घेतली. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, कोरोना कक्ष अधिकारी डॉ. आवेश पलोड, विभागीय अधिकारी मयूर पाटील, नितीन नेर, डॉ. योगेश कोशिरे आदी उपस्थित होते.\nआयुक्तांच्या पाहणीवरून भाजपची नाराजी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून महापौरांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. मात्र आयुक्त जाधव यांच्याकडून कुठलाही निर्णय घेताना महापौरांना विश्वासात घेतले जात नसल्याची खंत भाजपकडून व्यक्त करण्यात आली. भाजपचे महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील यांनी याचा निषेध केला. ते म्हणाले, की आयुक्तांना दिलेल्या साथ रोगाच्या विशेष अधिकाराचा दुरुपयोग करून ते एकतर्फी निर्णय घेतात. मात्र काही दुर्घटना घडल्यास भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला जबाबदार धरले जाते. त्यामुळे प्रशासनाचा या एकतर्फी कारभाराचा मी निषेध करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/max-woman-talk/are-women-punished-below-the-waist/15112/", "date_download": "2021-07-24T19:36:14Z", "digest": "sha1:JDYCK5WJCANQW3JZU6H7IOM7DKA6GSOC", "length": 6301, "nlines": 54, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "बाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का ?", "raw_content": "\nHome > Max Woman Talk > बाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का \nबाईला शिक्षा फक्त ‘कमरेखालचीच’ आहे का \nगेले काही दिवस अग्रिमा जोशुआचं नाव अनेक वेळा ऐकण्यात आलं. कारण काय तर तिने स्टँडअप कॉमेडी शोमध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला. मग सगळे शिवप्रेमी चवताळून उठले. सर्वांची शिवभक्ती जागी झाली. मग तिनं नक्की त्या कार्यक्रमात काय म्हटलं याचा काहीही विचार न करता सर्वांचं पित्त खवळलं. एकानं टीका केली म्हणून दुसऱ्यानंही त्याची री ओढली. मग सोशल मीडियावर अग्रिमा जोशुआ विरोधात रान उठवून तिला माफी मागायला भाग पाडलं.\nअग्रिमा जोशुआने जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला असेल तर तिनं नक्कीच माफी मागावी त्यात काही गैर नाही. मात्र, तिच्या माफीच्या बदल्यात आपणही काहीतरी गमावलंय. काय गमावलंय माहितीये... आपली नितीमत्ता. ज्या महाराजांनी स्त्रीला स्वतःच्या देव्हाऱ्यात स्थान दिलं परस्त्रीला कायम सन्मानाची वागणूक दिली ते शिवभक्त आज या अग्निमावर टीका करताना कमरेखालची भाषा करतात. का हो स्त्रीला शिक्षा द्यायची असेल तर कायद्याने नाही का देता येणार... आपली नितीमत्ता. ज्या महाराजांनी स्त्रीला स्वतःच्या देव्हाऱ्यात स्थान दिलं परस्त्रीला कायम सन्मानाची वागणूक दिली ते शिवभक्त आज या अग्निमावर टीका करताना कमरेखालची भाषा करतात. का हो स्त्रीला शिक्षा द्यायची असेल तर कायद्याने नाही का देता येणार एखाद्या स्त्रीला शिक्षा द्यायची असेल तर तिच्यावर बलात्कार करा, ऍसिड टाका, भररस्त्यात तिच्या अंगावर हात टाका, किंवा मग अश्लिल शेरेबाजी करा. बस्स एवढंच...\nमहाराजांचा अपमान करण्याचं हेच काम अग्रिमा सोबत एका पुरुषानेही केलं. मग तुम्ही काय केलं धोपटला ना त्याला. मग अग्रिमाला पोलिसांकडे द्यायचं होतं धोपटला ना त्याला. मग अग्रिमाला पोलिसांकडे द्यायचं होतं पोलिसांनी केली असती योग्य ती कारवाई. पण नाही… आम्ही आमची नितीमत्ता दाखवणारच. या कार्यक्रमात खरतंर अग्निमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राजकारण्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला, आणि एका ठिकाणी तिनं शिवाजी स्टॅच्यु असा उल्लेख केला. अर्थात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हाच न्याय असेल तर मग आपणही सर्व दोषी आहोत. कारण शिवाजी पुतळा, शिवाजी नगर, शिवाजी चौक म्हणताना आपण कोणता सन्मान करतोय महाराजांचा. एक परभाषिक, परप्रांतीय मुलगी शिवाजी पुतळा म्हणताना इंग्रजीत शिवाजी स्टॅच्यु म्हणाली ते एवढं बोचलं तर मग आपलं काय पोलिसांनी केली असती योग्य ती कारवाई. पण नाही… आम्ही आमची नितीमत्ता दाखवणारच. या कार्यक्रमात खरतंर अग्निमानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राजकारण्यांवर टीका करण्याचा प्रयत्न केला, आणि एका ठिकाणी तिनं शिवाजी स्टॅच्यु असा उल्लेख केला. अर्थात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. हाच न्याय असेल तर मग आपणही सर्व दोषी आहोत. कारण शिवाजी पुतळा, शिवाजी नगर, शिवाजी चौक म्हणताना आपण कोणता सन्मान करतोय महाराजांचा. एक परभाषिक, परप्रांतीय मुलगी शिवाजी पुतळा म्हणताना इंग्रजीत शिवाजी स्टॅच्यु म्हणाली ते एवढं बोचलं तर मग आपलं काय आपला न्याय कोण करणार आपला न्याय कोण करणार दुसऱ्यावर टीका करणं सोपं आणि महिलांवर तर आणखी सोप्प. बाईच्या कपड्यांवर शरीरावर बोललं की छाती कशी फुगून येत असेल ना दुसऱ्यावर टीका करणं सोपं आणि महिलांवर तर आणखी सोप्प. बाईच्या कपड्यांवर शरीरावर बोललं की छाती कशी फुगून येत असेल ना पण मग स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार आहे का आपल्याला पण मग स्वतःला शिवभक्त म्हणण्याचा अधिकार आहे का आपल्याला हा विचार नाही का येत अशा विकृतांच्या मनात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/blood-donation-needed-as-only-three-thousand-units-of-blood-stock-in-mumbai/316142/", "date_download": "2021-07-24T21:32:33Z", "digest": "sha1:J5QVLWVEVHAWZDDKELFV67XO7BZGUGZ6", "length": 11867, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Blood donation needed as only Three thousand units of blood stock in Mumbai", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई मुंबईत तीन हजार युनिट रक्त साठा; रक्तदानासाठी पुढे येण्याचे राज्य रक्त संक्रमण...\nमुंबईत तीन हजार युनिट रक्त साठा; रक्तदानासाठी पुढे ��ेण्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे आवाहन\nमुंबईमध्ये तीन हजार युनिट इतकाच रक्त साठा असून, हा रक्तसाठा किमान आठवडाभर पुरेल इतकाच आहे.\nमुंबईत तीन हजार युनिट रक्त साठा\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\nमुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन – जितेंद्र आव्हाड\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सामाजिक संस्था, मंडळांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करत आहे. सध्या मुंबईमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असून, मुंबईमध्ये तीन हजार युनिट इतकाच रक्त साठा असून, हा रक्तसाठा किमान आठवडाभर पुरेल इतकाच आहे. त्यामुळे रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी परिषदेकडून विविध उपाययोजना आखण्यात येत असून, सर्व खासगी रक्तपेढ्यांनाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा, महाविद्यालये बंद असून खासगी कार्यालये, बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये वर्कफॉर्म होम सुरु आहे. त्यामुळे मुंबई शहर व उपनगरात सध्या रक्तदान शिबिर मोजक्याच ठिकाणी होत आहे. परिणामी, मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सध्या गरजेपेक्षा कमी म्हणजे ५० टक्के रक्तदान होत आहे. मुबंईमध्ये सध्या तीन हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध असून, दररोज किमान ५०० ते ८०० युनिट रक्ताची गरज लागत आहे. त्यामुळे उपलब्ध रक्तसाठा हा किमान आठवडाभर पुरेल इतकाच आहे.\nमुंबईसह राज्यातील संभाव्य रक्त तुटवड्यावर मात करण्यासाठी सर्व रक्तपेढ्यांना सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांशी संपर्क करून कोरोनाच्या नियमांचे पालन करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना परिषदेकडून देण्यात आले आहेत. तसेच धार्मिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या, बैठ्या चाळीतील रहिवाशांना रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. याशिवाय रक्तसंकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर देण्यात यावा. तर राज्���ात रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी सर्व रक्तपेढ्यांनी घ्यावी असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून देण्यात आले आहेत.\nरक्तदानासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे. मुंबईत तीन हजार युनिट रक्तसाठा असून हा रक्तसाठा कमी आहे. संभाव्य रक्त तुटवड्याकरीता राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरे घेण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. विविध माध्यमातून रक्तदानासाठी मुंबईकरांनी पुढे यावे.\n-डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद\nमागील लेखमी राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही, शरद पवांराची स्पष्टोक्ती\nपुढील लेखडोळ्यांचं पारणं फेडणारी कळसुबाई शिखराची सफर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/nia-sharma-flaunting-those-long-dusky-shapely-sexy-legs/575294", "date_download": "2021-07-24T20:01:15Z", "digest": "sha1:XALXE43ISET4U3CIGROYQ7RCQWAKFFLZ", "length": 3151, "nlines": 71, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Nia Sharma flaunting those long, dusky, shapely, sexy legs", "raw_content": "\nNia Sharma च्या या फोटोंमुळे इंटरनेट तापलं\nटेलिव्हिजनची हॉट आणि सुंदर अभिनेत्री आणि 'जमाई' फेम निया शर्मा तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.\nपुन्हा एकदा नियाचे काही बोल्ड फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.\nया फोटोंमध्ये चाहते तिच्या किलर स्टाईलबद्दल कमेंट करत आहेत.\nनियाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते देखील तिच्या लूकवर प्रतिक्रिया देत आहेत.\nती अनेकदा तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.\nBad Habbits तुम्हाला मृत्यूजवळ नेण्याची शक्यता\nहे आहे जगातील सर्वात महागडं आईस्क्रीम; एका स्कूपच्या किंमतीत येईल आयफोन\nJacqueline Fernandez चा लाल टॉवेलमध्ये बोल्ड अंदाज : Photos\nमहाराष्ट्रात महापुराची भीषण परिस्थिती; अंगावर काटे आणणारे फोटो\nगुलाबी रंगाच्या डीप नेकमध्ये Shweta Tiwariच्या ग्लॅमरस लूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/msrtc-to-run-2200-extra-buses-to-konkan-for-ganpati-utsav/316127/", "date_download": "2021-07-24T20:37:46Z", "digest": "sha1:CNSYTQTBYAJDNYLV23MXDD6LUYRVED6O", "length": 12832, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Msrtc to run 2200 extra buses to Konkan for Ganpati Utsav", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी चाकरमान्यांसाठी खुशखबर गणेशोत्सवासाठी कोकणात ४ सप्टेंबरपासून २२०० जादा बसेस\n गणेशोत्सवासाठी कोकणात ४ सप्टेंबरपासून २२०० जादा बसेस\n१६ जुलैपासून बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल.\nगणपती उत्सवासाठी कोकणात २२०० जादा बसेस सोडणार\nमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीच लागणार, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय\nशिक्षक भरतीअभावी रुपारेल महाविद्यालयातील विद्यार्थी तासिकांपासून वंचित\nMumbai Corona Update : मुंबईत २४ तासात १० कोरोना रुग्णांचा मृत्यू, ५०० रुग्णांची कोरोनावर मात\nMaharashtra Corona Update: कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; १२० जणांचा मृत्यू\nराज्याला ड्रायव्हर नको तर चांगला मुख्यमंत्री पाहिजे, नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका\nगणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकांतून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तसेच १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलैपासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी बुधवारी दिली.\nगणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍एसटी, गणपती आणि कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. यंदा मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यांवर धावतील, अस�� मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले.\nगणेशोत्सवासाठी ४ ते १० सप्टेंबरदरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ ते २० सप्टेंबरदरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.\nगणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.\n७२ गणपती स्पेशल ट्रेनचे आरक्षण फुल्ल\nगणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने ७२ गणपती स्पेशन ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या गाड्यांचे सुरू केलेले आरक्षण अवघ्या काही दिवसांतच फुल्ल झाले. गणपती स्पेशन ट्रेन सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी -रत्नागिरी, पनवेल-सावंतवाडी आणि पनवेल-रत्नागिरीदरम्यान चालवण्यात येणार आहेत.\nमागील लेखमहागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली\n तुरुंगातील कैद्यांना मिळणार चक्क झणझणीत चिकन आणि मटण\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/nora-fatehis-s-fire-dance-gets-viral-206973", "date_download": "2021-07-24T21:39:13Z", "digest": "sha1:N5ECD725RMUW6UMQGSISDUQY6ZFOUC6M", "length": 4994, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Video : नोरा फतेहीचा 'फायर डान्स' होतोय व्हरायरल!", "raw_content": "\nया डान्ससाठी तिने प्रशिक्षण घेतले आहे. केवळ 2 दिवसात ती हा नृत्यप्रकार शिकली. आगीसोबत नाचणे सोपे नव्हते. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरचे भयभीत हावभावही दिसत आहेत. पण मला एक नवीन नृत्य प्रकार शिकायला मिळाला, असे तिने सांगितले.\nVideo : नोरा फतेहीचा 'फायर डान्स' होतोय व्हरायरल\nअभिनेत्री नोरा फतेहीचं 'बाटला हाऊस' या चित्रपटातलं 'साकी साखी' हे गाणं खूप गाजलं. पण या गाण्यात तिने जो 'फायर डान्स' केला आहे, त्यासाठी तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. गेले काही दिवस तिच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय.\nया डान्ससाठी तिने प्रशिक्षण घेतले आहे. केवळ 2 दिवसात ती हा नृत्यप्रकार शिकली. आगीसोबत नाचणे सोपे नव्हते. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरचे भयभीत हावभावही दिसत आहेत. पण मला एक नवीन नृत्य प्रकार शिकायला मिळाला, असे तिने सांगितले.\nतिच्या या प्रयत्नांमुळे या गाण्याने युट्युबवर 10 करोडचा टप्पा पार केलाय. पहिल्यांदाच बॉलिवूडमधील गाण्याने इतक्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळविले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/political/hold-gram-panchayat-elections-without-any-opposition-get-21-lakh-development-fund-mla-shweta-mahale-has-appealed-751194", "date_download": "2021-07-24T20:20:43Z", "digest": "sha1:Q47SL7VCLLZISGD4PDHCYK27477CXB5U", "length": 3721, "nlines": 55, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा | hold Gram Panchayat elections without any opposition, get 21 lakh development fund MLA Shweta Mahale has appealed", "raw_content": "\nHome > Political > ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा\nग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा\n\"ग्रामपंचात निवडणूका बिनवीरोध करा आणि 21 लाखांचा विकासनिधी मिळवा\" असे आवाहन आमदार श्वेता महाले यांनी केलं आहे..\nग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की गावातील वाद, भांडण तंटे आलेच. यात काही वेळा दोन सख्खा भाऊ पक्का वैरी सुध्दा बनतो. या निवडणूकांमध्ये राजकारणात नात्यांचा बळी जाऊनये म्हणून चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी 'ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करा आणि 21 लाखांच्या विकासकामांसाठी निधी मिळवा' अशी घोषणा केली आहे.\nया संदर्भात आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी \"निवडणूका बिनविरोध झाल्याने शासनाकडून मिळणारे बक्षीस वेगळे. मी घोषित केलेले 21 लाख रुपयांचा अभिसरणात समावेश केला तर गावच्या विकासासाठी दुप्पट निधी उपलब्ध होईल ज्यातून गावातील नागरिक सांगतील ती विकासाची कामे मार्गी लावता येतील. अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध निघाव्यात यासाठी आमदार म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे.\" अशी प्रतिक्रीया दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/kolhapur-rain-maharashtra-government-official-deployed-on-alamatti-dam-information-by-hasan-mushrif-499608.html", "date_download": "2021-07-24T19:56:24Z", "digest": "sha1:VLENLWQM7OSKUX2QVHS4W4OQ7M7JV6BJ", "length": 19802, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nKolhapur Rain : अलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवलाय, प्रशासन सज्ज : हसन मुश्रीफ\nकाही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nहसन मुश्रीफ, आलमट्टी धरण\nकोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आणि आता नदीची वाटचाल धोका पातळीकडे सुरु आहे. त्यामुळे नदीच्या परिसरात असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी नेलं जात आहे. एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झाल्या असून त्यांच्याकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम केलं जात आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज तरी परिस्थिती आटोक्यात असल्याचं म्हटलंय. मात्र दोन दिवस असाच पाऊस राहिला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केलीय. (Maharashtra government official deployed on Alamatti dam)\nसंभाव्य पूराचा धोका पाहता जिल्हा प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं गेलं आहे. चिपळुणसारखी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यात सध्यातरी नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची येडियुरप्पा यांच्याशी बोलणं झालं आहे. आलमट्टी धरणातून पाणी सोडलं जातं की नाही हे पाहण्यासाठी आलमट्टी धरणावर महाराष्ट्र सरकारचा अधिकारी ठेवला आहे. परिस्थिती बिघडली तर एनडीआरएफच्या अजून टीम बोलावल्या जातील. नागरिकांना स्थलांतरित करायची वे�� आली तर होम क्वारंटाईन असलेल्या नागरिकांची वेगळी व्यवस्था केली जाईल, असंही मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं.\nनागरिकांनी सावधगिरी बाळगावी, नागरिकांनी यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावं\nजिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व शासकीय यंत्रणांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी होत असल्याने डोंगराळ भागात भूस्खलन, दरडी कोसळणे, स्थानिक नाल्यांना तात्काळ पूर येणे अथवा गावठाणातील जुन्या घरांची पडझड अशा घटना संभवत असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केलंय.\nअलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, सांगली-कोल्हापूरला थोडासा दिलासा\nकोल्हापुरातील पंचगंगा नदी इशारा पातळीजवळ पोहोचलेली आहे, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. तिकडे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने सांगली-कोल्हापूरला थोडा दिलासा मिळालेला आहे.\nचिपळूण शहराला महापुराचा वेढा\nचिपळूण शहरामध्ये सध्या पुन्हा पावसाला सुरुवात झालीय. चिपळूण शहरातील पाणी अद्यापही ओसरलेलं नाही. चिपळूण शहरातील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणमध्ये अनेक लोक पुरात अडकेलेले आहेत. चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी भरतीची स्थिती त्यामुळे चिपळूणमध्ये 2005 पेभा भयानक स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. तर, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दोन हेलिकॉप्टर चिपळूणकडे रवाना झाली असून मदतकार्य करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहरामध्ये पूर परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली आहे. राज्य सरकारने तातडीने जातीनिशी लक्ष घालून लोकांचे जीव वाचवण्याची गरज आहे, असं मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलंय.\nचांदोली धरण 86 टक्के भरलं,चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग, 6 हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात, तर, कोयनेच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्राबाहेर\nKoyna Dam : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोक��ंचे स्थलांतर\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nकोकणातील चिखल हटवण्यासाठी 35 डंपर मागवणार, मुंबई, नवी मुंबईतून येणार कामगार, चिपळूणमध्ये मेडिकलही सुरू करणार : उदय सामंत\nअन्य जिल्हे 5 hours ago\nVideo | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे1 hour ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे2 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे2 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सू���, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-graduate-womans-mushroom-production-guide-44434?page=1", "date_download": "2021-07-24T20:50:28Z", "digest": "sha1:47EUXMFXFA5RSAG3U3THBUS6S7Z3LBOD", "length": 22979, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi A graduate woman's mushroom production guide | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय मार्गदर्शक\nपदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय मार्गदर्शक\nरविवार, 20 जून 2021\nपुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी) निर्मिती सुरू केली असून, ती मार्गदर्शक ठरते आहे. त्यातून उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार करताना चार ते पाच जणांसाठी रोजगारनिर्मितीही उपलब्ध केली आहे.\nपुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी) निर्मिती सुरू केली असून, ती मार्गदर्शक ठरते आहे. त्यातून उत्पन्नाचा चांगला स्रोत तयार करताना चार ते पाच जणांसाठी रोजगारनिर्मितीही उपलब्ध केली आहे. ग्राहकांचा कल, संधी व मागणी या बाबी अभ्यासून त्यांनी उत्पादनांसाठी बाजारपेठही मिळविण्यास सुरुवात केली आहे.\nअलीकडील काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचा युवा पिढीचा कल आहे. पदवीधर असलेल्या तृप्ती धकाते या मूळ वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अळिंबीची (मशरूम) आवड असल्याने त्यावर आधारित विविध पदार्थ बनवण्याची त्यांची खासियत आहे.\nबाजारपेठ व ग्राहकांची गरज ओळखून मशरूमचे व्यावसायिक उत्पादन सुरू करावे असा विचार त्यांच्या मनात आला. अधिक माहिती मिळवून औरंगाबाद येथे दोन वर्षे उत्पादनासंबंधी प्रयोगशाळेत प्रयोग केले. सुरुवातीला अडचणी आल्या. हळूहळू बारकावे लक्षात आले. दरम्यान, २०१५-१६ मध्ये पुण्यात राहण्यासाठी आल्यानंतर भाडेतत्त्वावर जागा घेऊन २०१८ उत्पादनास सुरुवात केली.\nमशरूमचे उत्पादन कमी जागेतही घेता येते. गहू, तांदूळ, मका, ज्वारी आदींपासून तयार होणारा भुस्सा आणून त्याचे निर्जंतुकीकरण केले जाते. वाफा (बेड) बनवला जातो. एक किलो कोरड्या भुश्श्यापासून तीन किलोचा बेड तयार होतो. पाणी फवारल्यामुळे त्याचे वजन वाढते. त्यावर मशरूम बियाण्याची (स्पॉन) लागवड होते. सुमारे २५ दिवसांनी मशरूम तयार होते. यातील पहिले १८ दिवस बेड उबदार आणि अंधाऱ्या जागेत ठेवले जातात. त्यानंतर मोकळ्या, खेळती हवा असलेल्या जागेत ‘ग्रोइंग रूम’मध्ये हलवले जातात. सात दिवसांनंतर ते काढणीस येतात. प्रति बेड एक ते दीड किलो उत्पादन मिळते. जागेचे तापमान २२ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवावे लागते. त्या अनुषंगाने वर्षभर उत्पादन घेता येऊ शकते. मशरूम काढणीनंतर बेडचा दोन वेळा वापर होतो. त्यानंतर गांडूळ खतनिर्मितीसाठी त्याचा उपयोग होतो.\nनिर्मिती प्रक्रियेत तीन ते चार कर्मचारी सहभागी असतात. दररोज ३५ ते ४० किलो उत्पादन होते. अलीकडेच नसरापूरजवळ (ता. भोर) उंबरे येथे मोठ्या स्वरूपात प्रकल्प उभारला आहे. त्यामध्ये प्रति दिन ६० ते ७० किलोपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या ऑयस्टर आणि मिल्की जातीवर भर असला तरी भविष्यात विविध जातींचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. काही खाण्यासाठी योग्य तर काहींचे औषधी उपयोग आहेत.\nताज्या मशरूमची टिकवणक्षमता कमी असते. ते खुल्या वातावरणात एक दिवस तर फ्रीजमध्ये तीन ते चार दिवसांपर्यत टिकतात. उत्तम दर्जाच्या मशरूमची थेट किरकोळ विक्री ४०० रुपये प्रति किलो दराने केली जाते. भाजीपाला विक्रेत्यांसाठी हा दर ३०० रुपये असतो. स्वच्छ सूर्यप्रकाशात चांगले वाळवून पॅकिंगमधूनही विक्री होते. वाळलेल्या मशरूमची पावडरही तयार केली जाते. त्यासही बाजारात चांगली मागणी असते. कमी प्रमाणात असल्यास मिक्सर तर मोठ्या प्रमाणात पावडर बनविण्यासाठी ग्राइंडर किंवा पल्वलायझरचा उपयोग होतो.\nसुरुवातीच्या काळात विक्रीत बऱ्याच अडचणी आल्या. पुणे शहरातील विविध उपनगरांमध्ये तृप्ती आपला स्टॉल उभारायच्या. मशरूमची भाजी, सूप पदार्थांचा स्वादही ग्राहकांना देत. त्यातून जागृती वाढण्यास मदत झाली. पिझ्झा, पास्ता आदी विविध पदार्थांत मशरूमचा वापर होतो. त्यामुळे रेस्टारंट्स, हॉटेल आणि किरकोळ ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते. ग्राहकांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी मशरूमच्या पॅकेटबरोबर पाककृती असलेले माहितीपत्रकही दिले जाते. त्यामुळे नव्या ग्राहकांना त्याबाबत माहिती मिळते.\nसुरुवातीला जागा, शेड, अन्य असा एकूण तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला. दर महिन्याला एक टनांपर्यंत उत्पादनक्षमता गाठता येते. महिन्याला दीड ते पावणे दोन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. खर्च वजा जाता ५० हजार रुपयांपर्यंत अर्थप्राप्ती होऊ शकते. जागा भाडेतत्त्वावर असल्यास खर्चाचे प्रमाण वाढते.\nपावडर, बिस्किटे, पापड, मसाला, सॅलड, भजी, भुर्जी, पॅटिस, मंच्युरियन आदी.\nतृप्ती शेतकऱ्यांसाठी कार्यशाळाही घेतात. राज्यातील विविध भागांतून त्यास प्रतिसाद मिळतो. मर्यादित संख्येने बॅच असल्याने सहभागी व्यक्तींना उत्पादनाचे नेमके आणि अचूक प्रशिक्षण मिळते. काहींनी त्याद्वारे व्यवसाय सुरू केला आहे. कोरोना संकटाच्या काळात ऑनलाइन कार्यशाळाही घेतल्या आहेत.\nकिती जागा उपलब्ध आहे त्यानुसार उत्पादन किती घेता येईल ते ठरवता येते.\nजागा लहान असल्यास एखाद्या व्यक्तीच्या मदतीनेही व्यवसाय करणे शक्य आहे. अर्थात, त्याचे प्रमाण मर्यादित राहते.\nज्यांच्याकडे शेती नाही त्यांच्यासाठीही हा उद्योग अर्थार्जनासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो.\nकमी भांडवल, कमी श्रमात चांगला मोबदला मिळण्याची संधी असते.\nव्यवसाय म्हणून करताना अन्न सुरक्षितता, शॉप ॲक्ट असे परवाने घ्यावे लागतात.\nसंपर्क : तृप्ती धकाते, ९३२५८१९४९८, ९८६०५७१३५८\nपुणे औरंगाबाद aurangabad २०१८ 2018 गहू wheat हॉटेल व्यवसाय profession उत्पन्न प्रशिक्षण training\nमशरूम भाजी आणि बिस्कीट\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेक��े पाणी सोडण\n‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...\nपपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...\nजातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...\nशेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...\nकोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...\nराज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...\nमत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...\nराज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे : कोकणाच्या काही भागांत...\nजिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...\nरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...\nअकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...\nनिधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...\nदूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...\nपेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nविदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-paid-16-crore-maize-farmers-nashik-district-35918", "date_download": "2021-07-24T21:31:24Z", "digest": "sha1:PR3457GSQGPZ24RY4R63DA7Q7D2YOA6H", "length": 15712, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Paid to 16 crore maize farmers in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यातील मक्याचे १६ कोटी शेतकऱ्यांना अदा\nनाशिक जिल्ह्यातील मक्याचे १६ कोटी शेतकऱ्यांना अदा\nरविवार, 6 सप्टेंबर 2020\nनाशिक : ‘‘जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रांवर एकूण १ लाख ८९६ क्विंटल खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ९७,२१९ क्विंटल मका खरेदीची नोंदणी पूर्ण झाली.\nनाशिक : ‘‘जिल्ह्यातील मका खरेदी केंद्रांवर एकूण १ लाख ८९६ क्विंटल खरेदी पूर्ण झाली आहे. त्यापैकी पोर्टलवर ९७,२१९ क्विंटल मका खरेदीची नोंदणी पूर्ण झाली. त्याचे १७ कोटी ११ लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन टप्प्यात वर्ग करण्यात आले आहेत’’, अशी माहिती जिल्हा विपणन अधिकारी विवेक इंगळे यांनी दिली.\nजिल्ह्यात मे महिन्यात मका खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर १५ दिवसानंतर खरेदीपोटी पैसे शेतकऱ्यांच्या वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र असे न होता थेट दोन महिन्यानंतर जुलैअखेर अवघ्या ५,६८१ क्विंटल मका खरेदीच्या पोटी शेतकऱ्यांना १ कोटींचा परतावा मिळाला. मात्र, उर्वरित ९१,५३८ क्विंटल मक्याच्या १६ कोटी ११ लाख रुपयांची शेतकऱ्यांची देयके प्रलंबित होती. ही देयके दोन टप्प्यात आत्तापर्यंत पूर्ण वर्ग करण्यात आली आहेत.\nपहिल्या टप्प्यात ५,६८१ क्विंटल मक्याचे प्रतिक्विंटल १,७६० रुपये प्रमाणे १ कोटी रुपये, तर ज्वारी खरेदीत पोर्टलवर नोंद झालेल्या ५१० क्विंटल खरेदीची देयके २,५५० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे १३ लाख ५०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले. मात्र, ९१,५६८ क्विंटल मका खरेदीपोटी १६ कोटी ११ लाख ६ हजार ८८० रुपये प्रलंबित होते.\nशेतकऱ्यांना भांडवलाची अडचण नसल्याने देयकांची मागणी होत आहे. त्यामुळे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाने पोर्टलवर नोंद झालेली मका व पोर्टलवर नोंद न झालेली मका यांच्या एकूण देयकांपोटी १६ कोटी ८२ लाख ८४ हजार ५८५ रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार उशिरा का होईना ही कार्यवाही झाली आहे. प्रस्ताव अर्थ खात्याकडे अडकल्याने देयके वेळेवर अदा झाली नसल्याचे बोलले जात आहे.\nधान्य एकूण खरेदी पोर्टलवर नोंदणी अदा रक्कम\nमका १ लाख ८९६ ९७ हजार २१९ १७ कोटी ११ लाख\nज्वारी ७८७.५० २७७.५० १३ लाख ५००\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esuper9.com/2020/05/telangana-cm.html", "date_download": "2021-07-24T19:28:18Z", "digest": "sha1:ZVVLULOIMELCHQI5676Z4X3QHJM3A35M", "length": 12364, "nlines": 100, "source_domain": "www.esuper9.com", "title": "शेतकऱ्याने केव्हा, कोणते पीक घ्यावे, हे सरकार ठरवणार - esuper9", "raw_content": "\nHome > खळबळ जनक > शेतकऱ्याने केव्हा, कोणते पीक घ्यावे, हे सरकार ठरवणार\nशेतकऱ्याने केव्हा, कोणते पीक घ्यावे, हे सरकार ठरवणार\nशेतकऱ्याने केव्हा, कोणते पीक घ्यावे, हे सरकार ठरवणार\nतेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी नियामक कृषी लागवड हे नवे धोरण आणले असून त्यानुसार कोणत्या शेतकऱ्याने कोणते पीक घ्यायचे आणि तेही किती प्रमाणात हे सरकार ठरवणार आहे. अशा प्रकारचे शेतीविषयक धोरण अंमलात आणणारे तेलंगण हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.\nभाताच्या शेतीपासून नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून तेलंगणमध्ये ५० लाख एकर जागेत भाताची शेती करण्याची परवानगी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या बरोबरच लाल हरभऱ्याचे दुसरे महत्त्वाचे पीक १० लाख एकराच्या जमिनीवर घेण्यात येणार आहे. कोणत्या जमीनीवर कोणते पीक घ्यावे हे लवकरच सरकार जाहीर करणार आहे. सरकारच्या या धोरणाची अंमलबजावणी न करणाऱ्या शेतकऱ्याला तेलंगण सरकारच्या ��ायतु बंधू योजना आणि किमान आधारभूत किंमतीचे लाभ मिळणार नाहीत, असेही सरकारने जाहीर केले आहे. सध्या तेलंगण सरकार दर एकराला वर्षाला १०,००० रुपये देते. मग तो शेतकरी शेती पिकवो अथवा नको . हे धोरण लागू झाल्यानंतर शेतकऱ्याला आधारभूत किंमत तर मिळेलच पण सोबत त्याला पिकाला मागणीही येण्याचीही खात्री मिळणार आहे. या धोरणाबाबत मुख्यमंत्री चंद्रशेखऱ राव येत्या १५ मे रोजी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बरोबरच तेलंगण सरकार बीज नियामक प्राधिकरणाची स्थापना करणार आहे.\nबाजारात खरेदीदार नसेल आणि कुणाला जर ते पीक खरेदी करायचे असेल, तर किंमती गगनाला भिडलेल्या असतात. हे अनेक वर्षांपासून असेच चालत आलेले आहे आणि ते आता कुठेतरी थांबायला हवे, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nया बरोबरच तेलंगणमध्ये १० लाख एकर जागेत सोना भाताची पेरणी करण्याच्या सूचना सरकारने केली आहे. तर, कापसाची शेती ५० लाख एकरावर करावी आणि लाल चण्याची शेती १० लाख एकरावर करावी असे सरकारने सुचवले आहे.\nCorona अन्नदाता अर्थकारण आरसा खळबळ जनक खेळविश्व गप्पा गुन्हेगारी जरा हटके देशीकट्टा निरोगी जीवन फोकस राजकारण राशिफल लोककला विज्ञान सडेतोड\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\nचीनचा कोरोना व्हायरसवर औषध शोधल्याचा दावा\nचीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे 3100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून भारतातही 24 रुग्ण सापडले आहेत. आज कर्मचारी कोरोना संक्र...\nमेष:- झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमा...\nगणेश मूर्ती न.प. च्या वाहनाद्वारे विसर्जन करण्याचे आवाहन\nमाजलगाव शहरातील प्रभाग क्रमांक १ व २ मधील समता कॉलनी, मंगलनाथ कॉलनी, महात्मा फुले शाळेचा परि���र या भागाती...\nSBI देतेय स्वस्तात घर-दुकान खरेदी करण्याची संधी\nमुंबई, चेन्‍नई, बेंगळुरु आणि दिल्ली अशा शहरांमध्ये घर किंवा दुकान खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास संधी आहे. देशातील...\nजाणून घ्या,‘या’ फुलांचे औषधी गुणधर्म\nघरातील वातावरण प्रसन्न ठेवायचं असेल तर घरात भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा आणि दारापुढे एक बगीचा किंवा तुळशीचं वृंदावन असावं असं म्हटलं ज...\nश्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज विचार दर्शन\nमागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाज...\nभाजपत मोठा यूटर्न पंकजा मुंडेसह ,खड़से होणार आमदार\nविधानसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या नेत्यांचं तिकीट कापलं होतं. तर पंकजा मुंडे...\nगरज नसेल तर पुण्यात येण्याचे टाळावे - पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम\nपुण्यात कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण आढळल्याने पुण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून, अत्यावश्यक गरज असेल तरच पुण्याकडे प्रवास ...\nCoronaVirus: शेअर बाजार गडगडला\nकरोना व्हायरसचा आर्थिक विकासावर अत्यंत विपरित परिणाम होत आहे. मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजार सातत्याने कोसळत आहे. अमेरिकेचे राष्...\nमेष: -कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील. चुकीच्या संगतीत अडकू नका. कामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Marathi?page=2", "date_download": "2021-07-24T19:32:16Z", "digest": "sha1:IX5BG6D76YHJPS45ILWKGH2NM23JDRST", "length": 6755, "nlines": 141, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nअभिजात साहित्य मराठीत आणण्याकडे कल असला पाहिजे\nअरुण जाखडे\t10 Nov 2020\nडिजिटलच्या जमान्यात प्रकाशकांना बदलावेच लागेल\nसाकेत भांड\t11 Nov 2020\nसोमनाथ कोमरपंत\t12 Nov 2020\nप्रकाशकानं असमाधानी असायलाच पाहिजे\nप्रदीप चंपानेरकर\t12 Nov 2020\nअलीकडच्या काळातील बहुतांश लेखक दोन- तीन पुस्तकांतच संपून जातात\nअशोक कोठावळे\t13 Nov 2020\nमराठीत संदर्भग्रंथ उपलब्ध करून द्यायचे हा उद्देश सुरुवातीपासूनच होता \nदत्तात्रय पाष्टे\t15 Nov 2020\n...आणि मी कथा लिहायला लागले \nमनस्विनी लता रवींद्र\t16 Nov 2020\nचिरस्थायी स्वरूपाचं काम आपल्याकडं व्हायला पाहिजे \nमिलिंद परांजपे\t17 Nov 2020\nआपलं प्रत्येक पुस्तक पुरोगामी चळवळीला पूरक असावं, हेच माझं तत्त्व \nअरविंद पाटकर\t18 Nov 2020\n...मग मी का लिहिते\nमनस्विनी लता रवींद्र\t17 Nov 2020\nव्यवसायात 'प्रोफेशनलिझम' आणण्याचे काम प्रकाशकांनी करायला हवे \nसुनील मेहता\t19 Nov 2020\nबहुसंख्य वाचकांपर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही प्रकाशक कमी पडतो \nडॉ. सदानंद बोरसे\t20 Nov 2020\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/mahavikas-aghadi", "date_download": "2021-07-24T20:44:28Z", "digest": "sha1:MDK3MLRUB43YSUUPIWIBDNLDPSSEI5NG", "length": 2936, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Mahavikas Aghadi Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसरकार अल्पायुषी नसल्याचे दर्शविणारे १०० दिवस\nया १०० दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखविलेला पोक्तपणा आणि समजूतदारपणाने आघाडीतील इतर नेत्यांनी त्यांना दिलेली साथ याच्या तुलनेत विरोधीपक्ष अस ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांन�� स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-ganesh-kad-free-seminar-10398/", "date_download": "2021-07-24T21:14:53Z", "digest": "sha1:YY4ALDRLF5CXUF4YYRS7R6M5X2472FBN", "length": 4552, "nlines": 69, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - गणेश कड अकॅडमीत मेगाभरती इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळा Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nगणेश कड अकॅडमीत मेगाभरती इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळा\nगणेश कड अकॅडमीत मेगाभरती इंग्रजी व्याकरण मोफत कार्यशाळा\nपुणे येथील गणेश कड अकॅडमीत राज्यसेवा, PSI/ STI/ ASO/ Excise आणि सरळसेवा मेगाभरती परीक्षेसाठी उपयुक्त गणेश कड सर यांची मोफत बेसिक पासून इंग्रजी व्याकरण कार्यशाळा मंगळवार दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी गणेश कड अकॅडमी, श्रीनिधी बिल्डिंग, कॉसमॉस बॅंकेजवळ, टिळक रोड, पुणे येथे वेळेवर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ९७६३५६१७६१ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nरिक्त पदांच्या मेगाभरतीसाठी लवकरच जाहिराती येणाची शक्यता\nमुंबई येथील माझगाव डॉक मध्ये तांत्रिक/ अतांत्रिक पदाच्या ७९८ जागा\nसोलापूर येथे द् युनिक अकॅडमीच्या देवा जाधवर यांची मोफत कार्यशाळा\nबार्शी/ लातूर/ सोलापूर येथे द् युनिक अकॅडमी मार्फत मोफत कार्यशाळा\nपुणे येथील गणेश कड अकॅडमीत सोमवारी मोफत कार्यशाळेचे आयोजन\nहिंगोली येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nवाशीम येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nउदगीर येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nगोंदिया येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nपरळी येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\nपुणे येथील गणेश कड अकॅडमीत मोफत ‘बेसिक इंग्रजी व्याकरण’ कार्यशाळा\nअंबाजोगाई येथे द युनिक अकादमीच्या ‘देवा जाधवर’ यांची मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/73330/", "date_download": "2021-07-24T20:05:17Z", "digest": "sha1:NJNYQ5O2GSPZC67JKZVYWJ2OKZ6IQNOG", "length": 9724, "nlines": 106, "source_domain": "ramprahar.com", "title": "खालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/खालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड\nखालापुरात हुक्का पार्टीवर पोलिसांची धाड\nकोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र नियमांची कडक अंमलबजावणी सुरू असताना शनिवारी (दि. 27)\nरात्री खालापुरातील कलोते येथील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर हुक्का पार्टी आणि डिजेवर धिंगाणा घालणार्‍या 14 जणांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकलोते हद्दीतील कॅम्प मॅक्स फार्म हाऊसवर परवानगी नसताना पार्टी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांना मिळाली होती.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री पावणेदहाच्या सुमारास तेथे छापा टाकला. या वेळी डिजेवर कर्णकर्कश संगीत आणि हुक्का पार्टी रंगात आली होती. पोलिसांनी कारवाई करीत फार्मचा व्यवस्थापक बिपिन राठोड (52, रा. दहिसर, मुंबई), हुसैन दिवासवाला (22, रा. मुंब्रा, ठाणे), अरुण तिवारी (32, रा. बदलापूर), जयेश तिवारी (35, रा. खालापूर), संदीप निंबेल (40, कलोते फार्म हाऊस), आदित्य मिश्रा (21, खारघर), नील जैन (रा. घाटकोपर, मुंबई), रित राजीव डे (21, रा. ठाणे), प्रवीण गोडेकर (42, रा. घणसोली), दिवास पाल (48, रा. अंबरनाथ), घनश्याम राय (27, रा. कलोते, मूळ बिहार), विनायक शिंदे (36, रा. कोल्हापूर), प्रफुल माथूरकर (39, रा.भानवज खोपोली) आणि श्रीकांत पाणीग्रही (27, रा. गोरेगाव) यांना ताब्यात घेतले. या वेळी पार्टीसाठी वापरण्यात येणारे डीजे आणि हुक्का सा���ित्यासह एक लाख 97 हजार 610 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.\nPrevious नाना पोरेंसह सहकार्‍यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश\nNext अंगारकीला बल्लाळेश्वर, महडचे गणपती मंदिर बंद\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nमहापालिकेने कोणालाही अभय दिलेले नाही\nश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे महंत आबानंदगिरी ट्रस्टने मानले आभार\nपनवेलमध्ये एक कोरोनाबळी, 13 नवे रुग्ण\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-triggers-are-same-premium-increased-maharashtra-44444?page=1", "date_download": "2021-07-24T19:51:00Z", "digest": "sha1:2CM5VIAMJJQKPKQPGCVG662PBM2NNO72", "length": 18003, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi triggers are same but premium increased Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, प्रीमियम मात्र वाढला\nफळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, प्रीमियम मात्र वाढला\nरविवार, 20 जून 2021\nपुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी गतवर्षी काढलेला आदेश रद्द करून कृषी विभागाने आता नव्याने आदेश काढला आहे.\nसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी गतवर्षी काढलेला आदेश रद्द करून कृषी विभागाने आता नव्याने आदेश काढला आ��े. यापूर्वी २०१९ मध्ये काढलेल्या जुन्या आदेशानुसार पूर्वीप्रमाणे या विमा योजनेसाठी हवामान धोके पूर्वीप्रमाणेच ग्राह्य धरले जाणार आहेत. मुख्यतः केंद्र शासनाचा हिस्सा कमी झाल्याने उरलेल्या हिश्‍शात राज्य शासन आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा पडला आहे. त्यामुळे प्रीमियमच्या रकमते मात्र वाढ झाली आहे.\nफळपीक विमा योजनेमध्ये एकूण विमा हप्त्यामध्ये शेतकरी हिस्सा, केंद्र हिस्सा आणि राज्य हिस्सा अशी विभागणी असते. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता एकूण विमा हप्त्याच्या पाच टक्के असायचा व उर्वरित हप्त्यामध्ये ५० टक्के केंद्र शासन आणि ५० टक्के राज्य शासन अशी विभागणी असायची, परंतु मागील वर्षापासून केंद्र शासनाने स्वतःचा हिस्सा १२.५ टक्के मर्यादित केला आहे. त्यामुळे उर्वरित पूर्ण रकमेचा बोजा शेतकरी आणि राज्य सरकारवर आला आहे.\nउदा. डाळिंबासाठी पूर्वीप्रमाणेच १५ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत मृग बहरासाठी पावसाचा सलग २० दिवसांपर्यंत किंवा २५ दिवस वा त्यापेक्षा जास्त दिवस खंड पडल्यास भरपाई मिळणार आहे. याप्रमाणेच त्या त्या फळांसाठी हवामानाचे धोके ग्राह्य धरून भरपाईचे निकष लावण्यात आले आहेत. आता ज्या फळपिकाचा विमा हप्ता दर ३० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामध्ये ५ टक्के शेतकरी हिस्सा, १२.५ टक्के केंद्र शासन व १२.५ टक्के राज्य शासन अशी विभागणी केली आहे. ३० ते ३५ टक्के विमा हप्ता असणाऱ्या पिकांच्या बाबतीत उर्वरित भार म्हणजे १७. ५ टक्क्यांपर्यंतचा भार राज्य शासन उचलणार आहे. तसेच ३५ टक्क्यांपेक्षा जास्त विमा हप्ता असलेल्या पिकांमध्ये ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता रकमेमध्ये राज्य शासन व शेतकरी यांना ५० -५० टक्के भार उचलावा लागणार आहे.\nकेंद्र शासनाने विमा हप्त्यातील रकमेचा स्वतःचा भार १२.५ टक्क्यांवर सीमित ठेवल्याने उर्वरित भार साहजिकच शेतकरी आणि राज्य शासनावर आला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने विमा हप्त्यामध्ये जास्तीचा भार उचलूनही शेतकऱ्यांना मात्र विमा हप्त्याचा जादा भार सोसावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे.\nउच्च न्यायालयाने २०१५ मध्ये शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी जे आदेश दिले, त्यानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सक्तीची केली गेली. त्यानुसार २०१६ मध्ये त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. पण २०१७-१८ मध्ये राज्य शासन, केंद्र शासन आणि कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने विम्याच्या लाभाचे प्रमाण कसे कमी होईल, असे जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यामुळेच वारंवार यात बदल होत राहिले. वास्तविक, विना अट हा विमा शेतकऱ्यांना मिळायला हवा. पण आता प्रीमियम वाढवूनही शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळणार नाही, हे वास्तव आहे.\n- गोरख घाडगे, विमा अभ्यासक, सांगोला\nहवामान कृषी विभाग सोलापूर पूर डाळिंब उच्च न्यायालय कृषी विद्यापीठ\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\n‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...\nपपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...\nजातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...\nशेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...\nकोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...\nराज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...\nमत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...\nराज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे : कोकणाच्या काही भागांत...\nजिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...\nरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...\nअकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...\nनिधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...\nदूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...\nपेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nविदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/read-exactly-what-week-unlockdown-10754", "date_download": "2021-07-24T21:13:36Z", "digest": "sha1:BKRUUNWDHM7LAMPBKLIGZTAHJR374MRX", "length": 7921, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "नक्की वाचा | कसा असेल अनलॉकडाऊनचा आठवडा", "raw_content": "\nनक्की वाचा | कसा असेल अनलॉकडाऊनचा आठवडा\nनवी दिल्ली: १ ते ८ जून या काळात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व व्यवस्था चालवली जाईल. केंद्राने ८ जूनपासून सूट दिली आहे. लॉकडाउन संपल्यावर आणि अनलॉक-१ सुरू होण्याच्या दरम्यान एक प्रकारचा 'बफर पीरियड' आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर जनजीवन सामान्य राखण्यासाठी आता राज्यांना अधिकार असतील. करोनापासून बचाव करण्यासाठी काही उपक्रम रोखण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे. म्हणूनच केंद्राव्यतिरिक्त इतर राज्यांची मार्गदर्शकतत्त्वे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.\nअनलॉक-१ ची सुरूवात ८ जूनपासून सुरू होईल. १ जून ते ८ जून या काळात पूर्णपणे लॉकडाउनही असणार नाही आणि अनलॉक-१ ही असणार नाही. म्हणून या काळात कोणते नियम कायम राहतील आणि कोणत्या गोष्टींना परवानगी असेल, हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.देशातील कोरोनाचा प्रसार रोखण्याच्य�� उद्देशाने लागू करण्यात आलेले लॉकडाउन आता संपले आहे. लॉकडाऊनच्या चार टप्प्यांनंतर आता अनलॉक-१ चा टप्पा सुरू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविला आहे. उर्वरित भागांमध्ये हळूहळू नियम शिथिल करण्यात येणार आहेत.\n१ ते ७ या सात दिवसांच्या काळात आपल्याला किती सूट मिळेल, हे आपल्या राज्यातील सरकारवर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्राने तीन टप्प्यात अनलॉकिंग योजना बनविली आहे. ३ जूनपासून काही नियमांमध्ये शिथिलता आणली गेली आहे. त्यानंतर ५ जूनला सवलतीत थोडीशी वाढ केली जात आहे. त्यानंतर ८ जूनपासून केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट मिळणार आहे. महाराष्ट्राने आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिलेली नाही. या आठवड्यात दिल्लीमध्ये लोक सकाळी ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत बाहेर पडू शकणार नाही. पूर्वी रात्री ७ वाजल्यापासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. तर, जम्मू-काश्मीरने कोणताही दिलासा न देता ८ जूनपर्यंत लॉकडाउन सुरूच ठेवला आहे. तेलंगणाने ३० जूनपर्यंत लॉकडाउन सुरू ठेवला आहे. परंतु केंद्राकडून मिळणारी सूट तेलंगणच्या नागरिकांना मिळणार आहे.\nबर्‍याच राज्यांनी इतर राज्यांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि तामिळनाडूने ही परवानगी दिलेली नाही. काही ईशान्येकडील राज्यांनीही आंतरराज्यीय प्रवास बंदच ठेवला आहे. यूपीनेही राज्याबाहेर जाण्याची परवानगी दिली आहे. आसपासच्या भागात प्रवास करण्याला परवानगी मिळावी, अशी दिल्ली सरकारचा प्रयत्न आहे, परंतु यूपीच्या दोन्ही जिल्ह्यांनी ३० जूनपर्यंत आपली सीमा बंदच ठेवली आहे.\nदिल्लीमध्ये आता लोक पहाटे ५ ते रात्री ९ या वेळेत बाहेर जाऊ शकतील. सध्या महाराष्ट्रात फक्त अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशनेही केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूट दिली आहे. पण, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबाद आणि नोएडामध्ये सीमा बंदच ठेवण्यात आल्या आहेत.अनेक राज्यांनी १ ते ७ जून दरम्यान अधिक दिलासा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, कंटेनमेंट झोनच्या बाहेर मात्र सवलती दिल्या जात आहे. बहुतेक राज्यांकडे आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी आहे, परंतु, राज्याबाहेर जाण्यासाठी प्रथम परवानगी घ्यावी लागणार आहे. कर्नाटकमध���ल अनलॉक-१ च्या पहिल्या टप्प्यात धार्मिक स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट ८ जूनपासून सुरू होत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://apnews.co.in/?author=2&paged=2", "date_download": "2021-07-24T20:57:38Z", "digest": "sha1:GZIGFHRH4B2HRBA4LBDDD4BY7ACQKNKE", "length": 14917, "nlines": 169, "source_domain": "apnews.co.in", "title": "मुख्य संपादक – Page 2 – AP News", "raw_content": "\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nमुख्य संपादक 3 days ago\nसुर्डी प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या\nआमच्या भगिनीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू ठेवणार-जुनेद पटेल जिल्हा प्रतिनिधी :अहमद अन्सारी परभणी माजलगाव तालुक्यातील सुरुडी येथे…\nमुख्य संपादक 4 days ago\nआ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते आलापल्लीत खावटी अनुदानाचे वाटप\nमहाविकास आघाडी सरकारचे आभार मानले तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी…\nमुख्य संपादक 4 days ago\nउखर्डा ते नागरी रस्त्यातील खड्ड्यात भजन आंदोलन\nखड्ड्यात “भजन” करुन खड्डे बुजविण्याची मागणी. तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा वरोरा तालुक्यातील उखर्डा ते नागरी हा जवळपास तीन की.मी.अंतराच्या रस्त्यावर…\nमुख्य संपादक 4 days ago\nयुवकांनी दिले जखमी माकडाला जिवदान\nपुयारदंड येथील घटना ग्रामीण प्रतिनिधी : विलास दिघोरे भिसी भिसी पासुन अगदी तिनं – चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पुयारदंड येथील…\nमुख्य संपादक 5 days ago\nआमदार बंटीभाऊ यांचा वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nग्रामीण प्रतिनिधी :रामचंद्�� कामडी नेरी मा. श्री कीर्तिकुमार उर्फ बंटी भाऊ मितेशजी भांगडिया साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी…\nमुख्य संपादक 5 days ago\nस्व. गीता मेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने ३६ युवकांनी केले रक्तदान\nतालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा दिनांक19 जुलै 2021 रोज सोमवार ला स्व.गीता गोपाल मेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्य रक्तदान शिबिराचे…\nमुख्य संपादक 5 days ago\nतारसा खुर्द येथील प्रभू सदन शेत शिवारात रोव्हण्याचे चिखल करताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यू\nग्रामीण प्रतिनिधी- महेश शेंडे विठ्ठलवाडा गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथे प्रभू सदन चर्च असलेल्या शेत शिवारात रोव्हण्याचे काम सुरू आहे.त्या…\nमुख्य संपादक 5 days ago\nअल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी माजलगावात गृहमंत्र्यांना मुस्लिम बांधवांचे निवेदन\nजिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी माजलगाव तालुक्यातील सुर्डी नजीक येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी व त्या चिमुरडीला…\nमुख्य संपादक 6 days ago\nनेरी येथे अण्णाभाऊ साठे यांचा 52 वा पुण्यतिथी कार्यक्रम\nशहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 52 वी पुण्यतिथी दिनांक 18 जुलै 2021 रोजी मातंग…\nमुख्य संपादक 6 days ago\nलसीकरण केंद्रावर उपस्थितांना प्राधान्य द्या अन्यथा केंद्रावर धिंगाणा घालू:मनसे वरोरा चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन\nतालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा एकीकडे सरकार लस घेण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे वि आय पी लोकांना प्राधान्य देत सर्वसामान्य…\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nमुख्य संपादक 5 hours ago\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nमुख्य संपादक 15 hours ago\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nमुख्य संपादक 1 day ago\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nमुख्य संपादक 2 days ago\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nमुख्य संपादक 2 days ago\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nमुख्य संपादक 2 days ago\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृह��चे भूमिपूजन\nमुख्य संपादक 3 days ago\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nमुख्य संपादक 3 days ago\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nमुख्य संपादक 3 days ago\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nमुख्य संपादक 3 days ago\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\nपाथरी येथे शिवसंपर्क अभिमान समारोप\nदेवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन\nपाथरीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर\nडॉ . प्रणिल पत्रिवार यांच्या चारचाकी वाहनावर कोसळले झाड\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी वरोरा तालुका तर्फे इंधन दरवाढी विरोधात केन्द्र सरकार च्या निषेधार्थ दे धक्का आंदोलन\nन्युज पोर्टल बनविण्यासाठी संपर्क :\nश्री पद्‌धतीने धानाचे प्रात्याक्षीत\nजिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा , नागभीड येथे वर्गखोलीचे लोकार्पण\nनेरी -नवरगाव रस्त्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची धडक\nधानोरा येथे जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांचे हस्ते वनहक्क पट्टयांचे वितरण\nयेणाऱ्या १५ ऑगस्ट रोजी शासनाच्या विविध विभागातील ३० हजारांपेक्षा अधिक प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे दाखले संबंधित लाभधारकांना देण्यात येणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Sandomierz", "date_download": "2021-07-24T21:30:15Z", "digest": "sha1:WOVYBP7EARSIIC7UUGMT7NAH4V6ZED4J", "length": 3638, "nlines": 129, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Sandomierz - Wiktionary", "raw_content": "\nशहर मध्ये पोलंड, श्वेंतोकशिस्का प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ जानेवारी २०२० रोजी १२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Six-Means-of-maharashtra-zilla-parishad-Election-ResultsUV4902321", "date_download": "2021-07-24T20:34:53Z", "digest": "sha1:OB7KBUKHCXSSTJ4ZEMIXW7S4JRHQCFOH", "length": 28877, "nlines": 131, "source_domain": "www.kolaj.in", "title": "सहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ| Kolaj", "raw_content": "\nसहा जिल्हा परिषद निकालांचे सहा अर्थ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला. तीन पक्षांच्या महाविकास आघाडीला मात देत धुळ्यात भाजपने पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली. तरीही सारी चर्चा भाजपच्या अपयशाचीच होतेय. सहा जिल्हा परिषदेच्या निकालाचे सहा वेगवेगळे पॅटर्न आहेत.\nराज्यातल्या सहा जिल्हा परिषदांचा निकाल काल ८ जानेवारीला लागला. राज्यातल्या नव्या सत्ता समीकरणानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. एका अर्थाने ही या सत्ता समीकरणासाठी लिटमस टेस्ट होती. स्वबळावर निवडणूक लढवत असलेल्या भाजपला फक्त धुळ्यात सत्तेचं गणित जमवता आलंय.\nदुसरीकडे भाजपच्या बालेकिल्ल्यांत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवलीय. शिवसेना आणि राष्ट्रवादीला कुणाच्या तरी मदतीशिवाय सत्ता मिळणार नाही.\nभाजप सगळ्यांत मोठा पक्ष, तरीही\nजिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ पैकी १०६ जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरलाय. त्याखालोखाल काँग्रेस ७५, शिवसेना ४८, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना ६० जागा मिळाल्या. यामधे वंचित बहुजन आघाडीच्या ३२ जागा आहेत.\nजिल्हा परिषदेपाठोपाठ पंचायत समिती निवडणुकीतही सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान भाजपच्याच नावावर आहे. ५३६ पैकी १९४ जागा जिंकत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. त्याखालोखाल काँग्रेस १४५, शिवसेना ११७ तर राष्ट्रवादीला ८० जागा मिळाल्या. असं असलं तरी धुळे वगळता दुसऱ्या कुठल्या ठिकाणी भाजपला सत्ता मिळताना दिसत नाही.\nहेही वाचाः एनआरसी, सीएएः माणूस महत्त्वाचा की माणसानं तयार केलेल्या संस्था\n१. नागपूरः भाजपवर लोक नाराज आहेत\n८० तासांच्या मुख्यमंत्रीपदाने देवेंद्र फडणवीस यांचं हसं झालं. पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांच्या ते टार्गेटवर आले. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजपची आपल्या नागपुरी होमग्राऊंडवरच पीछेहाट झाली. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषद भाजप राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ही फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रभावाची परीक्षा होती.\nसगळ्यात धक्कादायक निकाल आला तो नागपूरमधून. राष्ट्रवादीसोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसने गडकरी आणि फडणवीस यांच्या जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली. ५८ पैकी ३० जागा जिंकत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेसचे नेते, मंत्री सुनील केदार यांनी आपल्या सावनेर मतदारसंघातल्या जिल्हा परिषदेच्या सर्व नऊ गटांसह पंचायत समितीच्या १८ जागांवर विजय मिळवला. सत्ताधारी भाजपला केवळ १५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस १० तर स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला एक जागा मिळाली. अपक्षांना दोन जागा मिळाल्या.\nमहत्त्वाची गोष्ट म्हणजे, गडकरी यांचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा इथे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. तसंच भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गावातही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. नागपरकरांनी हा एका अर्थाने गडकरी आणि फडणवीस यांच्या कामगिरीवर आपण नाराज असल्याचा निकाल दिला.\n२. पालघरः आदिवासी पट्ट्यात राष्ट्रवादी फोफावतेय\nनागपूरपाठोपाठ भाजपला मुंबईजवळच्या पालघर जिल्हा परिषदेतल्या सत्तेलाही मुकावं लागलं. पालघरमधे भाजपचा गेल्यावेळचा सत्तासोबती असलेल्या शिवसेनेने ५७ पैकी ४६ जागा लढवत स्वबळावर १८ उमेदवार निवडून आणलेत. चार जागा असलेल्या राष्ट्रवादीने १५ जागांवर मुसंडी मारली. राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी पक्षासोबत मिळून निवडणूक लढवली. यात बविआला ४ तर माकपला ५ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी, बविआ आणि माकप या आघाडीने सर्वाधिक २६ जागा जिंकल्या.\nगेल्यावेळी २१ जागा जिंकणाऱ्या भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला गेल्या वेळेसारखीच एक जागा मिळाली. तीन अपक्षही जिंकले. विशेष म्हणजे, भाजपला जिल्ह्यातल्या आठपैकी सात पंचायत समित्यांमधे पराभव झाला, तर एका ठिकाणी काठावर पास होता आलं. मे २०१८ मधे लोकसभेच्या पोटनिवणुकीत शिवसेनेचा पराभव करून स्वबळावर पालघर जिंकणाऱ्या भाजपच्या वाट्याला आता हाराकीरी आलीय.\nहेही वाचाः दिल्ली निवडणूक जाहीरः नरेंद्र मोदी नाही तर केजरीवालांभोवती फिरणार प्रचार\n३ . अकोलाः वंचित फॅक्टर जिंदा हैं\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चर्चेत आलेला वंचित फॅक्टर जिल्हा परिषदेतही चालला. ५३ जागा असलेल्या अकोल्यात वंचित ���हुजन आघाडी २२ जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरला. जिल्हा परिषदेवर गेल्या २० वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ म्हणजेच आताच्या वंचित आघाडीची सत्ता आहे. एकत्र निवडणूक लढवलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीला केवळ ७ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या दोन जागा कमी झाल्यात. शिवसेनेने १३ जागा जिंकल्या. इतरांना चार जागांवर समाधान मानावं लागलं.\nदुसरीकडे भाजपचं संख्याबळ १२ वरून सातवर घसरलंय. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. तसंच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. लोकमतावर धोत्रेंच्या केंद्रीय मंत्रीपदाचा कोणताही प्रभाव पडताना दिसत नाही. उलट भाजपच्या जागा कमी झाल्यात.\n४. वाशिमः फाटाफुटीचा काँग्रेसला फटका\nएकूण ५२ जागा असलेल्या वाशिममधे सत्ताधारी काँग्रेसला पक्षांतर्गत बंडाळीचा झटका बसला. १७ जागा जिंकलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ९ जागा मिळाल्यात. ८ जागा असलेल्या राष्ट्रवादीने मात्र १२ जागा जिंकत सगळ्यात मोठ्या पक्षाचा मान मिळवलाय. तर भाजपकडे ७ आणि शिवसेनेकडे ६ जागा आल्यात. भारिपने दोनवरून सातवर मजल मारलीय.\nकाँग्रेसने निलंबित केलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या जनविकास आघाडीचे रिसोड, मालेगाव तालुक्यात सहा उमेदवार निवडून आलेत. रिसोड मतदारसंघातल्या या दोन्ही तालुक्यांत काँग्रेसला मोठा झटका बसलाय. यंदा काँग्रेसच्या जागा ८ ने कमी झाल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक, तर अपक्षांना तीन जागा मिळाल्या.\nविधानसभा निवडणुकीत भाजपला विदर्भाने खूप मोठा झटका दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत सारी प्रतिष्ठा पणाला लावत फडणवीसांनी प्रचार केला. पण आता झेडपीच्या निकालातही भाजपच्या हातात अपयश आलंय. लोकांची भाजपबद्दलची नाराजी अजूनही दूर झाली नसल्याचंच या निकालावरून म्हणता येतं. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात विदर्भाचा दबदबा होता. पण जिल्हा परिषदेच्या निकालाने या दबदब्याचा लोकांना फायदा झाला नसल्याची बाब अधोरेखित होते.\nहेही वाचाः आंदोलनांमुळे सत्तेला लागलीय 'आर्ट अटॅक’ ची धास्ती\n५. धुळेः भाजपच्या मेगाभरतीचं यश\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आल्यावर आता भाजपचं काय होणार असा प्रश्न केला जात होता. त्या प्रश्नाचं उत्तर धुळे जिल्हा परिषदेच्या निकालानं दिलंय. धुळ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या राजकारणातही महाविकास आघाडीची मोट बांधली. तरीही महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना ५६ पैकी केवळ १४ जागांवर विजय मिळवता आला.\nभाजपने तिन्ही पक्षांचा दणदणीत पराभव केला. गेल्यावेळी ३० जागा असलेल्या काँग्रेसला यंदा केवळ ७ जागांवर समाधान मानावं. लागलं. राष्ट्रवादीचं संख्याबळही सहा वरून तीनवर आलं. शिवसेनेची सदस्यसंख्या मात्र दोनने वाढून यंदा चारवर पोचलीय.\nदुसरीकडे भाजपने स्वबळावर सर्व जागा लढवत ३९ जागांवर विजय मिळवला. यंदा २५ जागा वाढल्यात. यात काँग्रेसमधून आलेल्या अमरीश पटेल यांच्या शिरपूर तालुक्यातल्या १४ जागांचा समावेश आहे. १४ पैकी चार गटांमधे याआधीच पटेल गटाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. गेल्यावेळी भाजपला शिरपूरमधे एक जागा जिंकता आली होती. शिंदखेडचे भाजप आमदार, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या मतदारसंघात भाजपला दहापैकी आठ जागा मिळाल्या.\nधुळे तालुक्यात प्रभाव असलेले आणि काँग्रेसमधून भाजपमधे आलेले सुभाष देवरे यांनीही आपल्या सुनेला लामकानी गटातून बिनविरोध निवडून आणलंय. काँग्रेसमधे असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर कार्यकर्ते विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी देवरे यांच्या कार्यालयासमोर गुलाल उधळायचे. आता भाजपमधे गेल्यावर निकालानंतर कार्यकर्ते देवरे यांच्या पेप्सी कार्यालयासमोर जमून जल्लोष केला.\nकाँग्रेसमधून आलेले शिवाजी दहिते यांनीही साक्री तालुक्यावरचा आपला प्रभाव अजून कायम असल्याचं सिद्ध केलं. भाजपने इथे १५ पैकी दहा जागा जिंकण्याची कामगिरी केली. धुळ्याच्या विजयाचं श्रेय मीडियाने खासदार आणि माजी मंत्री सुभाष भामरे आणि जयकुमार रावल यांना दिलंय. पण भाजपच्या एकहाती विजयाचे खरे शिल्पकार हे अमरीश पटेल आहेत. धुळ्याचं यश हे एका अर्थाने भाजपच्या मेगाभरतीला आलेलं गोड फळ आहे.\nनंदूरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या १० पैकी सात पंचायत समित्यांवर भाजपने एकहाती सत्ता मिळवलीय. यामधे धुळे जिल्ह्यातल्या चारही पंचायत समित्यांचा समावेश आहे.\nहेही वाचाः निर्भया: बलात्काऱ्यांचं डेथ वॉरंट ते फाशी दरम्यान काय होणार\n६. नंदूरबारः सत्तेला आधार देण्यासाठी शिवसेना हवी\nनंदूरबारमधे गेल्यावेळी एक जागा असलेली भाजप आता २३ वर ��ोचलीय. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसचं संख्याबळ २९ वरून २३ वर घसरलंय. त्यांच्या हातातली सत्ता गेलीय. शून्यावरून शिवसेना ७ वर पोचलीय. राष्ट्रवादी काँग्रेस २५ वरून तीन वर आलीय. शिवसेनेच्या हातात सत्तेची दोरी आहे. इथे भाजप नेते डॉ. विजयकुमार गावित हे शिवसेनेच्या चंद्रकांत रघुवंशी यांच्यासोबतचे मैत्रीसंबंध वापरून सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.\nडॉ. गावित यांचे भाऊ शरद गावित हे भाजपमधे गेल्याने राष्ट्रवादीच्या वाट्याला एवढं अपयश आलंय. सहा जिल्हा परिषदांमधे नंदूरबारमधलं अपयश हे राष्ट्रवादीला चिंता आणि चिंतन करायला लावणारं आहे.\nनंदूरबारचं काँग्रेसचं सारं राजकारण माणिकराव गावित आणि सुरुपसिंह नाईक या आदिवासी नेत्यांसोबतच बिगर आदिवासी नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्याभोवती फिरायचं. पण यापैकी गावित यांनी आता पक्षाची साथ सोडली. त्यांचा मुलगा भाजपमधे गेलाय. दुसरीकडे रघुवंशी हे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत गेलेत. याचा काँग्रेसला मोठा फटका बसलाय.\nतर वंचितला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं असतं\nसिमोन द बोव्हुआर: महिलांनो, आपण हिचं फार मोठं देणं लागतो\nफुलेंनी मुलींची पहिली शाळा भरवलेला भिडेवाडा इतका दुर्लक्षित का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्��ेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.lisenasia.com/dr870003-ready-to-ship-fat-women-v-neck-half-sleeve-casual-simple-solid-maxi-plus-size-dress-for-summer-product/", "date_download": "2021-07-24T21:10:53Z", "digest": "sha1:DZRLJGW3CK4PNBPNUQ4LEEJCBWOUUF3O", "length": 10798, "nlines": 252, "source_domain": "mr.lisenasia.com", "title": "घाऊक घाऊक DR870003 Oversized महिला V- मान उच्च-कमर टाय-अप पार्टी ड्रेस मॅन्युफॅक्चरिंग आणि फॅक्टरी लिसेन", "raw_content": "\nOEM ODM सानुकूलित फॅक्टरी थेट, du ...\nनवीन शैली महिला लांब स्लीव्ह टर्न डाउन सी ...\nनवीन आगमन महिला मादक बॅकलेस स्पॅगेट ...\nफॅशन आणि एलिगंट वुमन ऑलओवर प्रिन्स ...\nOEM / ODM महिला बाथिंग स्लीव्ह डाउन करा ...\nडीआर 870003 ओव्हरसाइज्ड महिला व्ही-मान उच्च-कमर टाय-अप पार्टी ड्रेस\nएलिगंट शिफॉन प्लस साईज सेक्सी मॅक्सी ड्रेस, खूप हलका. व्ही-मान मादक आणि मोहक टेलरिंग खूप हलकी आहे, फ्लान्स्ड स्लीव्हज, सैल कोपर हालचालीचे स्वातंत्र्य, परिपूर्ण आवरण हात, कंबरदार पट्टे, आरामशीरपणे शरीराच्या वक्र फिट होतात, स्त्रीलिंगी आकर्षण दर्शवितात.\nउत्पादनांची वैशिष्ट्ये: अधिक आकार मादक व्ही-मान लांब ड्रेस महिला शैली / कॉकटेल पार्टी पार्टी महिला बेल्ट ड्रेस / ग्रीष्मकालीन लघु-आस्तीन लांब पोशाख / मोहक आणि मोहक लग्न ड्रेस / 2021 नवीन फॅशन डिझाइन कपडे / स्लिम डिझाइन रफल्ड स्लीव्ह / लूज रेट्रो लॉंग ड्रेस / लेडीजसाठी योग्य / वाढीव आकाराच्या नाईट आउट आणि बेल्टसह कॉकटेल पार्टी ड्रेस\nप्रसंगी योग्य: एक्सएल महिला आणि स्त्रिया, विशेषत: दिवाळे स्त्रिया, वसंत ,तु, ग्रीष्म autतू आणि शरद suitableतूसाठी उपयुक्त, कॉकटेल पार्टी, नववधू, विवाहसोहळा, सुट्ट्या, विश्रांती, घर, काम, दररोज, पार्ट्या, रस्ता, घराबाहेर सुट्ट्या, प्रवास, घराबाहेर, अनौपचारिक प्रसंग, खरेदी, नृत्य, खेळ, बैठका, रात्री बाहेर जाणे, व्यवसायाची विश्रांती, विश्रांती, अर्ध-औपचारिक सेटिंग्ज किंवा इतर विशेष प्रसंगी.\nमुख्य कार्यांमध्ये हे समाविष्ट आहे:\n-उच्च कमर, लवचिक बँड\n-साफ्ट, श्वास घेण्यायोग्य, अधिक आकार\n7 दिवस नमुना ऑर्डर आघाडी वेळ:\nअँटी-सुरकुत्या, ब्रीथ करण्यायोग्य, टिकाऊ, प्लस आकार\nकस्टम प्लस आकार ऑलओवर शॉर्ट स्लीव्ह बॉडीकॉन ड्रेस प्रिंट करा\nटी / टी, एल / सी, डी / पी, पेपल\nएक्स्प्रेस, एअर, सी, ट्रेन\n24/7 ऑनलाइन, डिझाइन क्षमता.\nउत्पादनाचे नांव: DR870003 उन्हाळ्यासाठी चरबी महिला व मान अर्ध्या स्लीव्ह कॅज्युअल सिंपल सॉलिड मॅक्सी प्लस आकार ड्रेस पोहचण्यास सज्ज\nआकारः एम, एल, एक्सएल, 2 एक्सएल, 3 एक्सएल\nवैशिष्ट्ये: मऊ, श्वास घेण्यासारखे, आरामदायक\nप्रसंग: घर, रस्ता, पार्टी, डेटिंग\n१. वरील मापन केवळ संदर्भासाठी आहेत. 3-4 सेमी फरक अनुमत आहे.\n२. स्क्रीनच्या फरकामुळे रंगात थोडा बदल होऊ शकतो.\nमागील: BL80048 चीन घाऊक कपड्यांचा टीशर्ट महिला ब्लाउज आकारात धनुष्य टाय ब्लाउज स्प्रिंगसाठी\nपुढे: टीपीबी 86022 नवीन शैलीतील नाईटक्लब लेस स्ट्रॅप केलेले सॉलिड कलर क्रॉप टॉप सेक्सी प्लस साइज टॉप्स\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n5 वर्षांसाठी मुंग पु सोल्यूशन्स प्रदान करण्यावर लक्ष द्या.\nBL80079 2021 बुटीक गोड गुलाबी पांढर्‍या रफल व् ...\nPY80116 हॉट सेल घन रंग लांब बाथरोब प्लस ...\nमहिला सॉलिड सेक्सी साइज एस -5 एक्सएल प्लस साइज स्लिट इन बी ...\nPY80119 oem सेवा मादक प्रौढ साटन भरतकामा ...\nBL80078 बोहेमियन शर्ट ब्लाउज भरतकाम व्ही-मान ...\nबीएल 80132 वसंत नवीन डिझाइन स्टेन व्ही मान कंदील ...\nहेफेई लिसेन इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट कं, लि.\n© कॉपीराइट - २०११-२०१२: सर्व हक्क राखीव आहेत.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Narendra-Mehta-has-been-charged-with-atrocity-and-sexual-exploitation%C2%A0GQ5724609", "date_download": "2021-07-24T21:14:02Z", "digest": "sha1:4CO5LFFJWCU6FOFBOYKR4WTXG6HDEJ63", "length": 33569, "nlines": 146, "source_domain": "kolaj.in", "title": "नरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्��| Kolaj", "raw_content": "\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या वरदहस्ताचा गैरफायदा घेत तेव्हाचा आमदार नरेंद्र मेहताने मीरा भाईंदर शहरात उच्छाद मांडला होता. आता आमदारकी आणि कृपाछत्र जाताच त्याच्या कृष्णकृत्यांच्या कहाण्या पुढे येत आहेत. त्याच्या अर्धनग्न वीडियोने मेहताचं नागडं जग वायरल झालंय. लैंगिक शोषणाच्या फिर्यादीमुळे त्याला पळावं लागतंय. त्याची अनधिकृत विकासकामं उद्ध्वस्त होत आहेत, ती वेगळीच.\nअगदी गेल्या १०० दिवसांच्या आधी भाजपचा तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता मुंबईजवळच्या मीरा-भाईंदर शहरात अनभिषिक्त सत्ता उपभोगत होता. पण त्याला विधानसभा निवडणुकीत पराभव पत्कारावा लागलाय. भाजपच्या नगरसेविकेनेच त्याच्या विरोधात पद आणि सत्तेचा धाक दाखवून लैंगिक शोषण केल्याची फिर्याद पोलिसात दाखल केलीय.\nनरेंद्र मेहता का गंदा चष्मा\n४८ वर्षांच्या नरेंद्र मेहताचा एका अज्ञात बाईसोबतचा अर्धनग्न वीडियोही वायरल झालाय. लैंगिक शोषणाच्याच दुसऱ्या एका केसमधे त्याने कोर्टकडून कसाबसा दिलासा मिळवलाय. विविध प्रकारचे फौजदारी गुन्हे, दावे, तक्रारी असणाऱ्या मेहतावर गैरप्रकार, भ्रष्टाचार असे अनेक प्रकारचे आरोप आहेत. पण आता त्याचा विकृत चेहराही समोर आलाय.\nमेहताने गेल्या पाचवर्षाच्या फडणवीस सरकारच्या काळात मीरा भाईंदरमधे बेफाम उच्छाद मांडला होता. महापालिका, पोलिस, महसूल अशा सर्वच प्रशासन यंत्रणा मेहताच्या घरी पाणी भरत होत्या. विरोधी पक्षसुद्धा मेहतासमोर शेपूट टाकून बसला होता. त्याच्या राजकीय कारकीर्दीची उलटी गिनती सुरू झालीय.\nपण भाईंदरचा हा भस्मासूर कसा उभा राहिला आणि त्याची वाटचाल कशी झाली, हे बाहेर फारसं कुणाला माहीत नाही. नरेंद्र मेहताची ही कहाणी फक्त मतदारांचेच नाही तर सर्वच राजकीय पक्षांचे डोळे उघडणारी आहे. स्वतःला पार्टी विथ द डिफरन्स म्हणवणारा भाजपही सत्तेसाठी कोणत्या लोकांना मोठं करत होता, याचं आत्मचिंतन करण्याची वेळ त्यांच्यावरही आलीय.\nहेही वाचा : ओबीसी असल्याचं सांगणाऱ्या मोदींनीच मागासवर्गीयांचा निधी कमी केला\nतिसऱ्या महिन्यातच लाच देताना पकडला\nमूळ राजस्थानचा जैन - मारवाडी असलेला नरेंद्र लालचंद मेहता हा फक्त आठवी पास आहे. तो ���ुरवातीला किरकोळ व्यवसाय करत होता. पण त्याने विडियो सीडी, केबल, गुंतवणूक स्कीम, पत्त्यांचा क्लब असे काळेसावळे धंदे सुरू केले. या धंद्यांना संरक्षण मिळावं म्हणून तो ऑगस्ट २००२ मधे मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उभा राहिला. आणि पहिल्यांदाच अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला.\nअवघ्या तीन महिन्यातच म्हणजे डिसेंबर २००२ मधे ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहताला त्याच्या ऑफिसमधेच लाच घेताना रंगेहात पकडलं. अनधिकृत बांधकामाची तक्रार करु नये म्हणून त्याने ५१ हजारांची मागणी केली होती. त्यापैकी २० हजारांची लाच घेताना पोलिसांनी त्याला पकडलं.\nकाँग्रेससह सगळ्याच पक्षांचा पाठिंबा\nअसे दिवे लावले असतानाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी स्वत:ची अधिकृत उमेदवार शानू गोहिल हिला पाडून लाचखोर मेहताला प्रभाग समिती सभापती म्हणून निवडून दिलं. पालिकेत शिरकाव करतानाच नगररचना विभागातल्या एका अधिकाऱ्यासोबत जमीन घरेदी, टीडीआर घेणं असे झटपट कमाईचे मार्ग शिकून घेतले.\nहे सारं कमी होतं म्हणून की काय, २००७ मधे अवघे दोन नगरसेवक असताना मेहता मीरा भाईंदरसारख्या एका मोठ्या महापालिकेचा महापौर बनला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी, बसपा आणि जनता दल सेक्युलर या पक्षांच्या नेत्यांनी त्याला मतदान केलं.\nजैन धर्मीयांची वोट बँक बनवली\nमहापौर होताच मेहताने आमदारकीची तयारी सुरू केली. त्यासाठी त्याने धार्मिक ध्रुवीकरणाचा हातखंडा प्रयोग केला. शहरात मोठ्या संख्येने असलेल्या जैन धर्मियांची वोट बँक तयार करण्यासाठी मांसाहार बंदीचं भलतंच भूत उभं केलं. त्यामुळे शहरात नवा धार्मिक वाद उभा केला. जैन धर्मात उच्च नैतिक मूल्यांचा आणि इंद्रिय निग्रहाचा आग्रह धरला जातो, त्याच धर्माचे अनुयायी अशा अधःपतित व्यक्तीला नेता मानू लागले. मेहताला मतदान करण्याचं आवाहन करणारे जैन मुनींचे वीडियो वायरल झाले.\nएकेकाळी भाईंदरचे सर्वेसर्वा असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे गिल्बर्ट मेंडोन्सांमुळे मेहता महापौर झाला होता. २००९ मधे त्याच मेंडोन्सांच्या विरोधात मेहताने भाजपची उमेदवारी मिळवत विधानसभा निवडणूक लढवली. पण मेंडोन्सांनी मेहताचा पराभव केला. २०१४च्या मोदी लाटेत मात्र मेंडोन्सा यांचा पराभव करुन मेहता आमदार झाला.\n२०१५ म��े त्याने शिवसेना, बहुजन विकास आघाडीला सोबत घेऊन महापालिकेत पहिल्यांदा भाजपची सत्ता आणली आणि गीता जैन महापौर झाल्या. २०१७ मधे पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. आमदार झाल्यापासून मेहताने पालिका आणि पक्षावर पूर्णपणे पकड बसवली.\nहेही वाचा : कोरोनाला भिण्याची गरज नाय, हे आहेत खबरदारीचे साधेसोप्पे उपाय\nदेवेंद्र फडणवीसांचा खास माणूस\nतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मेहताला अगदी तळहाताच्या फोडासारखे जपत राहिले, हे कुणापासूनच लपून राहिलेलं नाही. एखादा मुख्यमंत्री मेहतासारख्या आमदारासाठी शहरात इतका वेळ येतो आणि त्याच्या बेकायदेशीर कामांना त्याला पाठीशी घालतो, याविषयी मीरा भाईंदरच्या लोकांना आजही आश्चर्य वाटतं.\nफडणवीसांची मेहतांवर असलेल्या मेहेरनजरेची तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक नेत्यांनीही त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती. त्यानंतर हा प्रकार थोडाफार कमी झाला, पण थांबला नाही. आमदार झाल्यावर मेहताने फडणवीसकृपा गृहित धरून सर्वत्र धुडगूस आणि धूमाकूळ घातला. तो सांगेल ती पूर्व दिशा आणि तो सांगेल तो नियम असा मनमर्जीचा कारभार शहरात सुरू होता.\nसात दिवसांच्या ओल्या बाळंति‍णीला रस्त्यावर\nमहापालिकेचा कारभार तर मेहताच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली होता. २५ टक्के इतक्या टक्केवारीच्या आरोप केले गेले. कोणत्याही बांधकामासाठी फुटाला ३०० रुपये घेतले जात असल्याचा आरोप खुद्द शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी केला. मेहता सांगेल ती बांधकामं, टपऱ्या, झोपड्या हटवायच्या आणि बाकीच्यांकडे ढुंकूनदेखील बघायचं नाही, असा जणू फतवाच पालिका प्रशासनाच्या कपाळावर बट्टय़ासारखा लावण्यात आला.\nराजकीय चमकोगिरीसाठी मेहताने महापालिका तिजोरीतल्या करदात्या नागरिकांच्या पैशांची लयलूट सुरु केली. मनमर्जीने ठेके दिले. त्यासाठी कर आणि दरवाढीची कुऱ्हाड चालवली. विरोधकांची बांधकामं तोडण्यापासून त्यांची कामं रोखण्यासारखे प्रकार झाले. दिव्यांग, चर्मकारांचे स्टॉल उद्ध्वस्त करण्यासही त्याने मागेपुढे पाहिलं नाही. तर स्वत:च्या नवरात्रोत्सवासाठी सात दिवसांच्या नवजात बालिकेला तिच्या ओल्या बाळंतीण आईसह भरपावसात रस्त्यावर आणण्याचं पापही त्यानं केलं.\nराज्यात देवेंद्र, भाईंदरमधे नरेंद्र\nमेहताने कवडीमोलाने जमिनी घेतल्या. अनेकांना तर मोबदलापण दिला नाही. नाविकास क्षेत्र, सीआरझेड, खारफुटी, पाणथळ, इकोसेन्सेटिव झोन अशा जमिनी ताब्यात घेऊन सत्तेचा वापर करत बेकायदा विकसित केल्या. टेक्निकल शाळेचं आरक्षण बळकावून त्यात अन्य शाळा सुरू केली. ७११ क्लब, सीएन रॉक हॉटेल, अपना घर, ७११ हॉस्पिटल, अनेक इमारती अशी त्यांच्या बेकायदेशीर कामांची जंत्रीच आहे.\nवीसपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या मेहताची लोकायुक्तांनी २०१६मधे बेनामी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत खुली चौकशी लावली. पण फडणवीस मेहरबान असल्याने ती चौकशी दाबून ठेवली. त्याने याच दबावतंत्राचा उपयोग करून काही गुन्ह्यातून स्वत:ची सुटका करुन घेतली. लाच घेताना रंगेहात पकडला गेलेला मेहता शहराचा प्रभाग सभापती, विरोधी पक्षनेता, भाजपचा जिल्हाध्यक्ष, आमदार आणि सर्वेसर्वाही झाला.\nहेही वाचा : ओबीसी जनगणनेचं आपण स्वागत करायचं की विरोध\nआमदारकीसोबत गॉडफादरचीही सत्ता गेली\n७११ नावाच्या कंपनीमार्फत त्याने प्रचंड जमीन खरेदी आणि मालमत्ता बनवली. लाचखोरी हा राजकीय आणि आर्थिक प्रगतीचा राजमार्ग असल्याचं मेहताने पोलीसांसह सर्वच यंत्रणांच्या, कार्यकर्त्यांच्या नाकावर टिच्चून दाखवून दिलं. पण लोकांच्या हातात असलेल्या मताच्या अधिकाराने मेहताला असलेला सगळा माज आणि मस्ती उतरवली.\n२०१९च्या विधानसभा निवडणुकीत कधी मेहतांच्या कार्यकर्त्या असणाऱ्या गीता जैन यांनी अपक्ष म्हणून मेहतांचा पराभव केला. मेहताच्या दुर्दैवाने म्हणा की मीरा भाईंदर शहराच्या सुदैवाने म्हणा, राज्यातदेखील भाजपची सत्ता गेली आणि मेहताचे गॉडफादर असलेल्या फडणवीसांना मुख्यमंत्रीपद गमवावं लागलं.\nउद्धव ठाकरेंवर केलेली टीका अंगलट\nमीरा भाईंदरमधे बाळासाहेब ठाकरे कलादालन उभारण्याच्या कामास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी महापौर दालन, सभापती दालनाची तोडफोड केली होती. तेव्हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे संस्कार काढणाऱ्या मेहताला आता एका पाठोपाठ एक धक्के बसू लागलेत. लाचार झालेले पालिका, पोलिस, महसूल प्रशासन आता नाईलाजाने का होईना पण मेहताच्या विरोधात हळूहळू भुमिका घेऊ लागलेत. नवनियुक्त महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मेहताच्या कंपनीचे प्लेझंट पार्क जवळचे बेकायदा गाळे तोडून धक्का दिला.\nडोंगर फोडल्याप्रकर���ी तसंच तलावचोरी प्रकरणी आता गुन्हा दाखल झालाय. ७११ क्लब प्रकरणातल्या दाखल गुन्ह्याचा तपास आता होऊ शकेल. मेहताच्या अपना घर योजनेतल्या दहा इमारतींमधले तब्बल ३० मजले हे अनधिकृत आहेत. आता अधिवेशनात प्रश्न येताच पालिकेने ते तोडायची कारवाई कागदोपत्री तरी सुरु केलीय.\nमेहताचा विकृत चेहराही वायरल\nहे सगळं होत असताना मेहताची एका अनोळखी महिलेसह अर्धनग्न अवस्थेतली वीडियो क्लीप वायरल झाल्याने खळबळ उडाली. त्यापाठोपाठ आता एका मागासवर्गीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून गरोदर ठेवणं, मूल जन्माला घालणं, सत्तापदाच्या धाकधमकीने सतत लैंगिक शोषण करणं अशा प्रकरणी नरेंद्र मेहतासह त्याचा साथीदार संजय थरथरे यांच्या विरोधात मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.\nही तक्रार सांगते की मेहताने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. पण ती मागासवर्गीय असल्याने तिच्याशी समाजासमोर लग्न करण्यास नकार दिला. पण १३ जून २००१ला डहाणुतल्या एका मंदिरात तिच्याशी गुपचूप लग्न केलं. ती गर्भवती असतानाच त्याने १६ जानेवारी २००३ ला सुमन सिंग या महिलेसोबत दुसरं लग्न केलं. २२ मार्च २००३ला पीडित महिला बाळंत झाली. पण मेहताने बाळाला स्वतःचं नाव दिलं नाही. उलट पीडितेला बाळासह मारून टाकण्याची धमकी देत लैंगिक शोषण सुरूच ठेवलं.\nहेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का\nभाईंदरसाठी हे प्रकरण नवं नाही\nपोलिस तक्रार आणि कोर्ट केसमुळे या प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू असली तरी भाईंदरच्या लोकांसाठी हे प्रकरण नवीन नाही. २०१५मधे आमदार असताना नरेंद्र मेहताने पीडितेला नागपूर अधिवेशनला बोलावून तिचं विमान तिकीट काढलं होतं. ते त्यांच्या पत्नी सुमन मेहतांना कळल्यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला होता.\nसुमन यांनी पिडीतेच्या मुलाला त्यांच्या शाळेतून काढुन टाकलं. मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाने पीडितेच्या मुलाला शाळेत घेण्याचे आदेश दिले. पण नंतरही मुलाचा त्रास सुरूच राहिला. त्याची तुकडी बदलली गेली. त्याला फुटबॉल संघाच्या कॅप्टनपदावरून काढून टाकलं.\nकरून करून भागला आणि भाजप सोडला\nभाजपच्याच नगरसेविकेने ही तक्रार केल्याने मेहताचं आणखी एक विकृत वास्तव चव्हाट्यावर आलंय. या नगरसेविकेने तक्रार करून आल्यावर स्���तःचा एक वीडियो वायरल केला. त्यात त्या रडत रडत आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात असल्याचं सांगत आहेत.\nत्याच्या आधीच आणखी एक वीडियो वायरल झाला. हा वीडियोही या नगरसेविकेने स्टिंग ऑपरेशन करून काढल्याचं सांगितलं. त्या वीडियोमुळे नरेंद्र मेहता नैतिकदृष्ट्या पूर्णपणे नागडा झाला. तरीही त्याने स्वतःच आपलाही वीडियो प्रसिद्ध केला. त्यात पक्ष आपल्यामुळे बदनाम होत असल्यामुळे आपण भाजप सोडत असल्याचं म्हटलंय. खरंतर त्याचा नाईलाज झालाय, तरीही गिरे तो भी टांग उपर, असा त्याचा पवित्रा आहे.\nनरेंद्र मेहताच्या कृष्णकृत्यांची चर्चा थेट विधानपरिषदेतही झाली. गृहमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाईचं आश्वासन दिलंय. पण त्याने कोर्टात जाऊन २० ऑगस्टपर्यंत कारवाई रोखण्याचे आदेश मिळवलेत. पण या नरेंद्राचे उपद्व्यापच इतके आहेत की तो फार दिवस वाचू शकणार नाही.\nएल्गार प्रकरणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपण्याची तीन कारणं\nलोकसंख्या नियंत्रणाने देशापुढच्या अडचणी वाढणार तर नाहीत ना\nमोदी-ट्रम्प दोस्तीच्या अमेरिकन मस्करीवर हॉटस्टारने बंदी का घातली\nसरकारी हॉस्पिटलमधे बाळंत होणाऱ्या या आयएएस महिलेने आदर्श घडवला\n(लेखक हे मीरा भाईंदर येथील पत्रकार आहेत.)\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nचर्चा तामिळनाडूच्या विभाजनाची, भाजपच्या फायद्याची\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nअजित पवारांच्या जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणात 'ईडी'ची एण्ट्री\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ebhc2016.at/", "date_download": "2021-07-24T20:10:35Z", "digest": "sha1:BFAXVLGWWTE6H7O7BNCGPXUY6LNWI3P4", "length": 5113, "nlines": 82, "source_domain": "mr.ebhc2016.at", "title": " सेलिब्रिटीज, चित्रपट, संगीत आणि इतर अनेक गोष्टींबद्दल नवीनतम लेख, जुलै 2021", "raw_content": "\nबिग टाईम रश कास्ट यादी\nअमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्वाच्या लढाया\nइन ट्रेंड अॅट रँकर\nप्राचीन काळाच्या कलाकृती ज्या आम्हाला 'हो' म्हणायला लावल्या\nइन ट्रेंड अॅट रँकर\nआनंद बद्दल उत्तम गाणी\nतरुण जॉन हॅमची 8 छायाचित्रे\nAppleपल आर्केडवरील आत्ता 15 सर्वोत्कृष्ट मल्टीप्लेअर गेम\n2017 मधील सर्वोत्कृष्ट थ्रिलर चित्रपट\nसर्वोत्कृष्ट 'लाइफ ऑफ ब्रायन मूव्ही' कोट\nसर्वोत्तम महिला एमएमए सैनिक\nसर्वात आवडता स्टार वॉर व्हिलन\nमरतात बेस्ट फेट / स्टे नाईट अमर्यादित ब्लेड वर्क्स झीट\nसर्वोत्कृष्ट सी-पॉप गट / कलाकार\nतरुण डेन्झल वॉशिंग्टनची 20 छायाचित्रे\nसर्वोत्तम हॅरोल्ड रॉबिन्स पुस्तके\nआपले सर्व आवडते एचजीटीव्ही शो पूर्णपणे बनावट आहेत\n7 कारणे हॅचिमाल (अमेरिकेचे # 1 खेळण्यांचे) पूर्णपणे भयानक आहेत\nसर्व अल्विस कार मोडेल्स: अल्विस कारच्या कार आणि वाहनांची यादी इतर\nअल्विस कारच्या मॉडेल्सची संपूर्ण यादी\nसर्वोत्कृष्ट टेनिसपटू | महिला महिला सर्वोत्कृष्ट महिला टेनिसपटूंची यादी 2014 खेळ\nसध्या जगातील सर्वोत्तम टेनिसपटू\nकाळ्या डिनरबद्दल 10 क्रूर तथ्य, वास्तविक लाल लग्न\nहोमलँड सिक्युरिटी अ‍ॅक्टर्स / अभिनेत्रींची पूर्ण कास्ट\nबर्फ बद्दल उत्तम गाणी\nवॉल्टन ला भेट द्या: अमेरिकेचा सर्वात श्रीमंत कुटुंब\nसेलिब्रिटीज, चित्रपट, संगीत आणि इतर अनेक गोष्टींबद्दल नवीनतम लेख, शीर्ष 10 सर्वोत्तम\n'70 चे दशक कास्ट\nडेक भागांवरील सूट लाइफ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-apply-kharif-irrigation-application-deadline-august-27-35412", "date_download": "2021-07-24T19:49:59Z", "digest": "sha1:CQ65F7AYL2SZKYZN4TPLRUTYFHOQMAQV", "length": 16687, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Apply for kharif irrigation application, deadline is August 27 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक : खरिपासाठी सिंचनाचे मागणी अर्ज द्या, २७ ऑगस्टपर्यंत मुदत\nनाशिक : खरिपासाठी सिंचनाचे मागणी अर्ज द्या, २७ ऑगस्टपर्यंत मुदत\nरविवार, 23 ऑगस्ट 2020\nनाशिक : अन्नधान्य, कडधान्ये व तेलबिया पिके, यांना पाणी पुरवठा आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज २७ ऑगस्टपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दाखल करावे.\nनाशिक : चालू खरीप हंगामासाठी विहिरीवरील उभी पिके व पेरणी झालेली पिके ज्यामध्ये अन्नधान्य, कडधान्ये व तेलबिया पिके, यांना पाणी पुरवठा आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी पाणी अर्ज २७ ऑगस्टपर्यंत नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात दाखल करावे. त्याची पोच घेण्याचे आवाहन नाशिक पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\nनाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबेकश्वर, दिंडोरी,नाशिक व सिन्नर या तालुक्यातील लघुप्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या वर्षी धरणात पावसाच्या पाण्याने नवीन पाण्याचा साठा उपलब्ध होईल; त्यासाठी नियोजनानुसार उपलब्ध होणाऱ्या पाण्यात तेलबिया आणि चारा या पिकास प्राधान्य असेल. तरीही पाण्याची उपलब्धता विचारात घेऊनच निर्णय देण्यात येईल. ज्या तलावांवर पाणी उपलब्धतेपेक्षा जास्त मागणी आली असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात समप्रमाणात कपात करुन मंजुरी देण्यात येणार आहे.\nशेतकऱ्यांनी पाणीवापर करताना ठिबक, तुषार, सूक्ष्म सिंचनावर भर द्यावा. पाटमोटसंबंध तसेच जास्त लांबणीवरील क्षेत्राची जास्त मागणी येत असल्यास तेथे पाणी पुरवठा करण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार क्षेत्रीय परिस्थितीनुसार संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना असणार आहेत. थकबाकी व काळ्या यादीत ज्यांचे नावे आहेत, त्यांना मंजुरी दिली जाणार नाही. नमुना क्रमांक.७ च्या आधारे ज्यांना पाण्याचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जासोबत वैध सातबारा उतारा जोडणे बंधनकारक आहे.\nकालवा, जलाशय, नदी व नाले यावर नमुना नं. ७ भरुन मंजुरी असणाऱ��या धारकांव्यतिरिक्त कुणीही इलेक्ट्रिक मोटारी अथवा ऑईल इंजिन ठेवून पाणी घेण्याचा प्रयत्न करु नये. तसे निदर्शनास येताच संबंधितावर सिंचन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येईल.\nसंबंधित लघु प्रकल्पात पाणीसाठा उपलब्ध न झाल्यास अथवा कमी झाल्यास, दिलेले परवाने रद्द करण्यात येतील; याबाबत भरपाई मिळणार नाही. तसेच न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याची माहिती देखील शासकीय प्रसिद्धीपत्रकात दिली आहे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभाग उपकार्यकारी अभियंता अ. रा. निकम यांनी केले.\nनाशिक nashik खरीप तेलबिया पिके oilseed crops पाणी water सिंचन विभाग sections सिन्नर sinnar धरण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nine-and-half-lakh-tonnes-sugarcane-crushed-parbhani-hingoli-district-39202", "date_download": "2021-07-24T19:45:19Z", "digest": "sha1:WSHNWD2TKVPISQB4BPXRCK3SA4RBFEAN", "length": 16653, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Nine and a half lakh tonnes of sugarcane crushed in Parbhani, Hingoli district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेनऊ लाख टनांवर उसाचे गाळप\nपरभणी, हिंगोली जिल्ह्यांत साडेनऊ लाख टनांवर उसाचे गाळप\nगुरुवार, 17 डिसेंबर 2020\nपरभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले.\nपरभणी : यंदा परभणी जिल्ह्यातील सहा आणि हिंगोली जिल्ह्यातील पाच साखर कारखान्य���ंनी सोमवार (ता.१४) पर्यंत ९ लाख ६१ हजार ९५८ टन उसाचे गाळप केले. त्यांनी एकूण ७ लाख ९९ हजार ३० क्विंटल साखर उत्पादन घेतले.\nपरभणी जिल्ह्यातील सर्व सहा खासगी साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरु आहे. कानडेखेड (ता.पूर्णा) येथील बळिराजा शुगर कारखान्याने १ लाख ६९ हजार ५५० टन ऊस गाळप, तर ९.४ टक्के उताऱ्याने ६९ हजार ८५० क्विंटल साखर उत्पादन, देवनांद्रा (ता.पाथरी) येथील रेणुका शुगर कारखान्याने ६७ हजार ४२० टन उसाचे गाळप, तर ८.१७ टक्के उताऱ्याने ५५ हजार ६६ क्विंटल साखर उत्पादन घेतले. लिंबा (ता.पाथरी) येथील योगेश्वरी शुगर्सने ४१ हजार ५२ टन ऊस गाळप केला. ७.१४ टक्के उताऱ्याने २९ हजार ३२० क्विंटल साखर काढली.\nआमडापूर (ता.परभणी) येथील त्रिधारा शुगर्सने १ लाख १० हजार २२० टन ऊस गाळप केले. ७.९३ टक्के उताऱ्याने ८७ हजार ४०० क्विंटल साखर उत्पादन घेतले. सायखेडा (ता.सोनपेठ) येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याने १ लाख ३८ हजार २५ टन गाळप, तर ९९ हजार ४५० क्विंटल साखर उत्पादन, माखणी (ता.गंगाखेड) येथील गंगाखेड शुगर कारखान्याने ३४ हजार ३१० टन गाळप, १९ हजार ९०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. एकूण सहा कारखान्यांनी ५ लाख ९२ हजार ९९७ टन गाळप केले. सरासरी ८.०१ टक्के उताऱ्याने ४ लाख ७५ हजार ३० क्विंटल साखर काढली.\nहिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा (ता.कळमनुरी) येथील भाऊराव चव्हाण कारखाना युनिट दोनने ६२ हजार ६२० टन गाळप, तर ५१ हजार ५५० क्विंटल साखर, वसमत येथील पूर्णा कारखान्याने १ लाख ९९० टन गाळप, १ लाख ९०० क्विंटल साखर उत्पादन घेतले.\nजवळा बाजार (ता.औंढा नागनाथ) येथील पूर्णा कारखाना युनिट दोन (बाराशिव हनुमान) ने ९३ हजार ७० टन गाळप, ८० हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन, शिरूर शुगर्सने १ लाख १ हजार २२१ टन गाळप, तर ९१ हजार ३५० क्विंटल साखर काढली.\nहिंगोलीत ३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन\nकुरुंदा (ता.वसमत) येथील टोकाई कारखान्याने २ हजार ६० टन ऊस गाळप केले. हिंगोली जिल्ह्यातील चार सहकारी साखर आणि एका खासगी कारखान्यांनी एकूण ३ लाख ६८ हजार ९६१ टन उसाचे गाळप केले. सरासरी ८.७८ टक्के उताऱ्याने ३ लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले.\nपरभणी parbhabi हिंगोली साखर ऊस खेड पूर floods महाराष्ट्र maharashtra गंगा ganga river वसमत शिरूर\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पी���थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2021-07-24T19:23:28Z", "digest": "sha1:CYN5JGWH53KEL7Y56GYWSJMOCE6SUYTI", "length": 9588, "nlines": 230, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: बोलके डोळे", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nमंगळवार, १० जुलै, २०१२\n(छायाचित्र सौजन्य: शाकल शुक्ल )\nतिचे स्मितं हास्य तिचे बोलके डोळे\nनिरागस सौंदर्याचे मधाळ पोळे\nजिथे जाते लोकांना आपले करते\nसर्व नात्यांसाठी आदर्श ठरते\nधीट कमालीची जरी हृदय भोळे\nतिच्यासाठी जग तिचे खास लोकांचे\nफुलविले हौसेने बगिचे स्वप्नांचे\nउंच जाती तिच्या कल्पनांचे हिंदोळे\nतुषार जोशी, नागपूर (+९१ ९८२२२ २०३६५)\n१० जुलै २०१२, ००:३०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nShakal Shukla १० जुलै, २०१२ रोजी १०:३८ AM\n केवळ छायाचित्रा वरून तुम्ही छान कवितेची रचना केलीत. मजा आली. अति उत्तम :-)\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-road-accident-crpf-soldier-died-4424160-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:44:22Z", "digest": "sha1:BYPSO7ILOQRTVSCRKUP3CLFUW5GXI7GY", "length": 3750, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "road accident crpf soldier died | रस्ता दुभाजकावर कार आदळून सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरस्ता दुभाजकावर कार आदळून सीआरपीएफच्या जवानाचा मृत्यू\nऔरंगाबाद- नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) जवानांची इंडिगो कार रस्ता दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात एका जवानाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. ही घटना 2 नोव्हेंबरला मध्यरात्री बारा वाजता चिकलठाणा विमानतळासमोर घडली. अण्णा रावसाहेब टेकाळे (26, पाटोदा, जिल्हा बीड) असे मृताचे नाव आहे.\nअपघातात जखमी झालेले चार जवान अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने (एमएच-33ए-1664) कार दुभाजकावर जाऊन आदळली. दिवाळीनिमित्त गावाकडे लवकर पोहोचता यावे म्हणून त्यांनी कार भाड्याने घेतली होती. गडचिरोली ते औरंगाबादपर्यंत सुमारे 600 कि. मी. चा प्रवास करून ते शहरात दाखल झाले होते. या अपघातात कार उलटून पन्नास ते साठ फूट फरपटत गेली. जखमी झालेले जवान शेवगाव, नेवासा आणि नगर येथील रहिवासी आहेत. गौतम खिल्लारे, अजय क्षीरसागर, नामदेव बडे आणि ज्ञानेश्वर गवारे अशी त्यांची नावे आहेत. जखमींवर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-student-admission-in-university-in-solapur-4719320-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:04:44Z", "digest": "sha1:5G6ZFNNLGK5IH7XERLMMESX2ZK4BMI3U", "length": 5690, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "student admission in university in solapur | विद्यापीठ ऑनलाइन, विद्यार्थी मात्र ऑफलाइन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविद्यापीठ ऑनलाइन, विद्यार्थी मात्र ऑफलाइन\nसोलापूर = सोलापूर विद्यापीठाने यंदा प्रथमच बहि:स्थ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन घेणे सुरू केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना ही पद्धत समजून घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे त्यांनी विद्यापीठाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. अर्ज भरण्याची २२ ऑगस्ट अंतिम तारीख आहे. २७ तारखेपर्यंत विलंबशुल्कासह अर्ज भरता येईल.\nबी. ए., बी. कॉम. भाग एक ते तीन तसेच एम. ए., एम. कॉम. भाग एक व दोन या बहि:स्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहे.\nविद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी विचारल�� असता नूतन परीक्षा िनयंत्रक बी. पी. पाटील म्हणाले की, \"प्रत्यक्षात अर्ज भरण्याची पद्धत खूपच सोपी आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना समजून घेतल्या तर कोणतीही अडचण येणार नाही. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज भरतेवेळी आवश्यक कागदपत्रे जवळ असली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी १६ अंकी पीएनआर क्रमांक व पासवर्ड चा वापर करावा. पासवर्ड नसल्यास फरगॉट पासवर्ड या सुविधेचा वापर करावा. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट घ्यावी, आवश्यक त्या कागदपत्र व शुल्कासह विद्यापीठात भरावी.'\nऑनलाइन प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आहे. ती सोपी आहे. आगामी काळात ती प्रभावीपणे अमलात येणार आहे. त्याची ही सुरुवात मानावी लागेल.”\nडॉ. एन. एन. मालदार, कुलगुरू, सोलापूर विद्यापीठ\nनेट कॅफेत दोन दिवसांत ८० रुपये देऊनही अर्ज भरता आला नाही. अखेर २०० रुपये प्रवास खर्च केला, तुंगतहून विद्यापीठात आलो. एका दिवसात फक्त अर्ज भरून झाला. उद्या तपासणी व शुल्क भरणे होईल.”\nसारंग रणदिवे व संजय अमंगे, विद्यार्थी\nऑनलाइन अर्ज भरता न आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेऊन अर्ज भरण्यास सुरुवात केली. यासाठी ग्रंथालयात चार संगणक सुरू केले आहेत. रांग लागली असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना खूप वेळ लागत आहे. अर्ज तपासणीसाठी, शुल्क भरण्यासाठी रांगा िदसत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-UTLT-astrological-tips-about-tree-and-plant-5914322-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:54:09Z", "digest": "sha1:QOCTDKE3DL6XJX3BT7O5PVVFPMFIY3VZ", "length": 4455, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Astrological Tips About Tree And Plant | अशोकाचे झाड लावल्याने दूर होतात सर्व शोक, लिंबाच्या झाडाने मिळते चांगले आरोग्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअशोकाचे झाड लावल्याने दूर होतात सर्व शोक, लिंबाच्या झाडाने मिळते चांगले आरोग्य\nग्रहांचे दोष दूर करण्यासाठी ज्योतिषमध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय वेगवेगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. काही उपाय झाडांशी संबंधित आहेत. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदीराचे पुजारी आणि ज्योतिर्विद पं. सुनील नागर यांच्यानुसार वेगवेगळे झाड लावून त्याची निगा राखल्यास शुभफळ प्राप्त होतात. झ���डांची सेवा केल्याने व्यक्तीचे भाग्य बदलू शकते. येथे जाणून घ्या, कोणते झाड लावल्याने त्याचा काय फायदा होतो...\n# झाड कुठे लावावे...\nकुंडलीशी संबंधित दोष दूर करण्यासाठी झाड सार्वजनिक ठिकाणी म्हणजे एखाद्या मंदिरात किंवा बागेत लावावे. यासोबतच लावलेल्या झाडाची निगा राखावी. जसे-जसे झाड मोठे होत जाते, त्याप्रमाणे आपल्या अडचणी कमी होऊ शकतात.\n1. अशोकाचे झाड लावून त्याची निगा राखल्यास सर्व अडचणी आणि शोक दूर होतात.\n2. लिंबाचे झाड लावून त्याची निगा राखल्यास चांगले आरोग्य प्राप्त होते. हे औषधीय झाड आहे. लिंबाच्या पानांनी त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.\n3. महादेवाला प्रिय असलेले बेलाचे झाड लावल्याने दीर्घायुष्य आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.\n4. पिंपळाचे झाड लावल्याने श्रीविष्णूची कृपा प्राप्त होते आणि कामातील बाधा दूर होतात.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, शनिदोष आणि पितृदोष दूर करण्यासाठी कोणते झाड लावावे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/kartavya-podcast-06-israel-palestine-conflict-part-3-future", "date_download": "2021-07-24T19:43:25Z", "digest": "sha1:532TXK6TPVMZOVQIDMUY7UN6DPAW7IIU", "length": 10636, "nlines": 139, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल?", "raw_content": "\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल\nतीन भागांच्या मालिकेतील तिसरा भाग\nआधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. पहिल्या भागात, प्रा. अहिरे यांनी या संघर्षाचा इतिहास उलगडून दाखवला. तो भाग इथे ऐकता येईल. तर दुसऱ्या भागात 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे' याविषयी मांडणी केली. तो भाग इथे ऐकता येईल. पॉडकास्ट मालिकेतील या शेवटच्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल' याविषयी मांडणी केली. तो भाग इथे ऐकता येईल. पॉडकास्ट मालिकेतील या शेवटच्या भागात प्रा. अहिरे सांगत आहेत- 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल\nTags: कर्तव्य पॉडकास्ट पॉडकास्ट देवकुमार अहिरे प्रियांका तुपे इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष इस्राईल पॅलेस्टाईन ज्यू मुस्लीम अमेरिका इतिहास कथन दृष्टीकोन भविष्य Podcast Devkumar Ahire Priyanka Tupe Israel Palestine Jew Muslim America History Israel - Palestine Conflict Narrative Future Load More Tags\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास\nदेवकुमार अहिरे\t09 Jun 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nप्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंखे\t26 Jan 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते...\nडॉ. ऐश्वर्या रेवडकर\t12 Feb 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला\nकर्तव्य पॉडकास्ट - 'खिसा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे यांच्याशी संवाद...\nकैलास वाघमारे\t18 Apr 2021\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक ���र्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A4%B2-2-2619/", "date_download": "2021-07-24T19:37:02Z", "digest": "sha1:VSUM6TJ36JEP4TOPJUALPOZYNTNVUOH7", "length": 4429, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात 'पोलीस शिपाई' पदांच्या एकूण १५३ जागा - NMK", "raw_content": "\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण १५३ जागा\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण १५३ जागा\nनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण १५३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nनाशिक शहर पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ७९ जागा\nअमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ५३ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/10/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF/", "date_download": "2021-07-24T21:04:27Z", "digest": "sha1:OQXTNXPPTUFU7JOAZSKNCUU52WKUIDJM", "length": 7350, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार - Majha Paper", "raw_content": "\nचंद्रावर घरे बांधण्यास योग्य विटा तयार\nतंत्र - विज्ञान, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, इस्रो, घरे, चंद्र, विटा / February 10, 2020 February 10, 2020\nफोटो सौजन्य झी न्यूज\nअंतराळात वस्ती करण्याचे माणसाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येऊ पाहत आहे. अन्य ग्रहांवर मानवी वस्ती कधी होईल हे आत्ताच सांगता येणार नसले तर पृथ्वीच्या जवळ असलेल्या चंद्रावर वस्ती होण्याची घटिका फार दूर नाही असा विश्वास वैज्ञानिक व्यक्त करत आहेत. कुठेही वस्ती करायचे तर घरे हवीत. मग त्यासाठी पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या विटा योग्य ठरतील का या प्रश्नांचे उत्तर सध्या तरी नाही असे आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो व इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांनी संयुक्त प्रयत्नातून खास विटा तयार करण्यात यश मिळविले असल्याचे समजते. वैज्ञानिकांच्या मते ज्या ग्रहावर अंतराळात वस्ती करायची असेल तेथील पदार्थापासून तयार झालेल्या विटा सर्वात योग्य पर्याय आहे. त्यानुसार इस्रो आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस यांनी स्पेस ब्रिक नावाने विटा तयार केल्या आहेत. त्यात लुनार सॉईल सिम्युलंटचा वापर केला गेला आहे. हा पदार्थ चंद्रावरील माती सारखा आहे. सायन्स इन्स्टिट्यूट च्या युवा वैज्ञानिकांनी ३-४ वर्षाच्या संशोधनातून तो तयार केला आहे.\nया पदार्थापासून बनलेल्या विटा अतिशय मजबूत आणि टिकाऊ आहेत. अर्थात त्यात आणखी सुधारणा करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. अनेक देशात परग्रहांवर घरे बांधण्यासाठी विटांवर संशोधन सुरु आहे मात्र इस्रोला त्यात यश मिळाले आहे. चंद्रावरच्या माती सारखी माती बनविणे हे अवघड काम होते मात्र त्यासाठी अनेक प्रयोग करून लुनार सॉईल सिम्युलंट, विशेष प्रकारचे जीवाणू आणि गवारगमचा वापर केला गेला आणि बायोसिमेंटेशन टेक्नोलोजीने या विटा तयार झाल्या असे समजते.\nया विटा मोठ्या प्रमाणावर तयार करण्यासाठी आणखी संशोधन करण्याची गरज आहे असे सांगितले जात आहे.\nमाझा प���पर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/25/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-24T21:11:36Z", "digest": "sha1:3BZ5B3TEX7Y3QZNRDIHRATACXILZBGCL", "length": 6648, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्रथमच वेगळ्या ठरणार जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुका - Majha Paper", "raw_content": "\nप्रथमच वेगळ्या ठरणार जम्मू काश्मीर मधील विधानसभा निवडणुका\nदेश, मुख्य / By शामला देशपांडे / जम्मू काश्मीर, नरेंद्र मोदी, विधानसभा / June 25, 2021 June 25, 2021\nयेत्या डिसेंबर किंवा मार्च २०२२ पर्यंत जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील असेल असे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले असून यावेळी या निवडणुका अनेक अर्थानी वेगळ्या असणार आहेत. जम्मू काश्मीर मधील नेत्यांबरोबर पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली सर्वदलीय बैठक साडेतीन तासांच्या चर्चेनंतर संपली. यात प्रामुख्याने राज्यात लोकशाही यावी आणि विधानसभा निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात असाच आग्रह अनेक नेत्यांनी धरला होता.\nसर्वात महत्वाचे म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये प्रथमच पाच वर्षासाठी विधानसभा निवडणूक होणार आहे. जम्मू काश्मीरला १९६५ पासून कलम ३७० नुसार विशेष राज्याचा दर्जा होता त्यामुळे येथे दर सहा वर्षांनी विधानसभा निवडणुका होत होत्या. आता हा विशेष दर्जा काढून घेतल्यामुळे देशातील अन्य राज्यांप्रमाणे पाच वर्षासाठी निवडणूक होणार आहे. पश्चिम पाकिस्तानातून आलेले शरणार्थी व वाल्मिकी समाज प्रथमच मतदान करू शकणार आहेत. आजपर्यंत लाखो लोकांना डोमिसाईल नाही म्हणून मतदान करता येत नव्हते.\nयंदा प्रथमच लडाख जम्मू काश्मीरचा हिस्सा नाही. त्यामुळे येथील चार विधानसभा जागा कमी होणार आहेत. मात्र पाकव्याप्त काश्मीर भागातील २४ जागा यावेळी जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा भाग असतील. डीलिमिटेशन मुळे सात जागा वाढणार आहेत. यात जम्मूच्या वाट्याला जास्त जागा जाण्याची शक्यता आहे असेही समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/rahul-disha-tied-the-knot-see-some-special-moments-in-the-wedding-ceremony/316932/", "date_download": "2021-07-24T21:19:39Z", "digest": "sha1:WEVTKBJPEAQPDRSOG6ZTCKDZAXPQZVXP", "length": 10535, "nlines": 157, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Rahul-Disha tied the knot, see some special moments in the wedding ceremony", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन राहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा\nराहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा\nराहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा\n‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधून ‘बबिता’ गायब\nBigg Boss OTT : ‘बिग बॉस’ शोचा होस्ट आता सलमान खान नाही तर करण जोहर\nइटलीच्या ‘जीफोनी’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘येरे येरे पावसा’चा वाजला डंका\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर फराह खान लावणार हजेरी\n कृष्णाने केलं टॉपलेस फोटोशूट\nगेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर बिग बॉस फेम राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. दोघांचं लग्न कधी होणार यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अशातच राहुल-दिशाने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.आता राहुल आणि दिशाचा नुकताच विवाह सोहळा थाटामाटत पार पडला आहे. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांसोबत राहुल आणि दिशा या दिवसाची प्रतिक्षा करत होते. सध्या त्यांच्या लग्नातील पारंपारीक विधीला सुरवात झाली आहे.दोघांनी या स्पेशल दिवशी अत्यंत सुंदर पेहराव केल्याचे दिसत आहे. लाल रंगाच्या लेहग्यांमध्ये दिशा अत्यंत सुंदर नववधू दिसत आहे. तसेच राहुलने क्रिम कलरची शेरवानी परीधान केली असून त्यावर गोल्डन कलरचं वर्क करण्यात आलं आहे. दोघही लग्नाच्या जोड्यामध्ये खुपच सुंदर दिसत आहे. अशा प्रतिक्रीया चाहत्यांनी दिल्या आहेत.(Rahul-Disha tied the knot, see some special moments in the wedding ceremony)\nयापुर्वी अनेकदा दोघांच्या लग्नाच्या तारखेत अडचणी आल्या होत्या. राहुल वैद्यने ई-टाईम्समध्ये दिलेल्या मुलाखती दरम्यान सांगितले होते की, ‘त्यांनी कोरोना व्हायरसमुळे फक्त २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांनी अनेकदा लग्नाची तारीख पुढे ढकलली होती.\nलग्नामध्ये सर्व मित्रपरिवार उपस्थित राहण्यासाठी त्यांनी लग्नाची तारीख रद्द केल्याचे स्पष्ट केले होते.’ पण आता दोघांचेही लग्न सुखरूप पार पडल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक कलाकारांनी राहुल आणि दिशाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहे.\nहे हि वाचा – T-Seriesचे मालक भूषण कुमार यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल \nमागील लेख‘वसुली एजंट’ वर कारवाई करा अन्यथा…\nपुढील लेखचार दिवस पावसाचे, मुंबईला Orange तर कोकणात RED Alert \nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sri-mauli-temple-dome-arriving-in-the-village-of-vapoli/", "date_download": "2021-07-24T21:36:22Z", "digest": "sha1:44FE3WEXVHB6HZ3UZBN2VLDROKZHMZEW", "length": 15985, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "श्री माऊली मंदिराच्या कलशाचे जल्लोषात वाफोली गावात आगमन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nश्री माऊली मंदिराच्या कलशाचे जल्लोषात वाफोली गावात आगमन\nसावंतवाडीपासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाफोली गावातील श्री देवी माऊली मंदिराच्या पुनर्बांधणीचे काम सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. येथील पंचायतन देवतांचा संप्रोक्षण विधी आणि मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सव दिनांक २९ व ३० एप्रिल २०१८ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने श्री माऊलीच्या मंदिरामध्ये दोन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रविवार, दिनांक २२ एप्रिल रोजी मंदिराच्या कलशाचे वाफोली गावात जल्लोषात आगमन झाले. भव्य मिरवणूक काढत पांपरिक-धार्मिक पद्धतीने गावकर्‍यांनी वाजतगाजत या कलशाचे स्वागत केले. यावेळी वाफोली गावाच्या सीमेपासून ते मंदिरापर्यंतचा संपूर्ण मार्ग तोरण-पताका लावून, सुंदर रांगोळी काढून सुशोभित करण्यात आला होता.\nश्री देवी माऊली पंचायतन देवतांचा संप्रोक्षण विधी आणि मंदिर शिखर कलश प्रतिष्ठापना महोत्सवांतर्गत रविवार, दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेपासून कलश प्रतिष्ठापनेचे पूर्वविधी सुरू होतील. सोमवार, दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी शिखर कलश स्थापना करण्यात येईल. यादिवशी महाआरती आणि महानैवेद्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी स्थानिकांची भजने आणि रात्री दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार\n शिवशाहीच्या टपावर 9 तास बसून आगार व्यवस्थापकाने सांभाळले तिकीटाचे साडेसात लाख रूपये\nनैसर्गिक संकटाने कोकण झाले भकास; अतिवृष्टी, महापूराने प्रचंड नुकसान\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातून 90 हजार लोकांची सुखरूप सुटका\nचिपळूणमधील महापूरामुळे ठप्प असलेली कोकण ���ेल्वेची वाहतूक सुरू\nचिपळुणात पूर ओसरू लागला, मदतकार्य वेगात; 1231 लोकांची सुटका\nचिखलातून सावरताहेत उद्ध्वस्त संसार\nअफवांवर विश्वास ठेवू नका -पालकमंत्री ॲड. अनिल परब\nचिपळूणात पूर ओसरतोय पण नद्या धोक्याच्या पातळीवरच, महापुरात 10 जणांचा मृत्यू: 1400 लोकांची सुटका\nदरड कोसळल्याने बिरमणी येथे दोघांचा तर पोसरे येथे तिघांचा मृत्यू; 14 जण अडकल्याची भिती\nचिपळूणातील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात, प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरू\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2021/01/2021.html", "date_download": "2021-07-24T21:35:21Z", "digest": "sha1:2XI273XGCDCXNVX7ZSNF7F23JBEYISBF", "length": 4820, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मध्यवर्ती जिजाऊ जयंती 2021 ची कार्यकारणी जाहीर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा मध्यवर्ती जिजाऊ जयंती 2021 ची कार्यकारणी जाहीर\nमध्यवर्ती जिजाऊ जयंती 2021 ची कार्यकारणी जाहीर\nमध्यवर्ती जिजाऊ जयंतीच्या अध्यक्षा प्रेमाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सादर झालेल्या निवडीमध्ये कार्याध्यक्ष अतुल कावरे, उपाध्यक्ष डॉ.दिपिका सस्ते, सचिव मनोज देशमुख,कोषाध्यक्ष अभय तांबे,संघटक लैला अमीर शेख, प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील पाटील,सहसंघटक धनश्री कोळगे,मनोज उंबरे,सह सचिव दिलीप आदटराव,सौ.देशमुख अर्चना यांच्यासह रेहमून्निसा शब्बीर शेख,राज निकम यांच्या निवडी करण्यात आल्या.याच बरोबर सदस्य म्हणून माधुरी गरड,सोनाली पडवळ, निताताई पडवळ, चित्रा सोनटक्के, भारती गुंड , सलिमा उस्मान शेख, पंकज काळे,���ंद्रा वाले, विजय उंबरे, विजय पवार, परवीण सय्यद ,रोहन बावणे, प्रणित जगताप, बालाजी पोद्दार, नितीन राऊत, विशाल पवार, शरद सोनवणे, बीबी नसिन सय्यद.यांना घेण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/26/102-these-auto-company-new-record-in-auto-sector-india-sells-2-lakh-cars-in-17-months-becomes-the-fastest-car-manufacturer-to-reach-the-milestone-2342308473298/", "date_download": "2021-07-24T21:03:50Z", "digest": "sha1:DPPMF47GU2DOOOHT25P7HUG356KFHQLA", "length": 12360, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या ‘या’ दिग्गज कंपनीने केला सर्वात जबरदस्त रेकॉर्ड; वाचा, काय केलेय त्यांनी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nभारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या ‘या’ दिग्गज कंपनीने केला सर्वात जबरदस्त रेकॉर्ड; वाचा, काय केलेय त्यांनी\nभारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या ‘या’ दिग्गज कंपनीने केला सर्वात जबरदस्त रेकॉर्ड; वाचा, काय केलेय त्यांनी\nकिया मोटर्स इंडियाने अवघ्या 17 महिन्यांत भारतात 2 लाख वाहनांच्या घाऊक विक्रीचा आकडा पार केला आहे. जुलै 2020 पर्यंत कंपनीने 1 लाख वाहने विकली होती. यानंतर केवळ 6 महिन्यांच्या विक्रमी वेळात किया मोटर्सनी आणखी 1 लाख गाड्या विकल्या. कीया मोटर्सने भारतात सेल्टोस, सॉनेट आणि कार्निवलची विक्री करतात.\nकिआ मोटर्स ही कंपनी भारतातील कनेक्टेड कार्समध्येही अग्रेसर आहे. किआ मोटर्सने आतापर्यंत 1.06 लाख यूवो कनेक्टेड वाहने विकली आहेत. कंपनीच्या एकूण विक्रीपैकी कनेक्टेड कार्सचा वाटा 53 टक्के आहे. कंपनीने विक्री केलेल्या प्रत्येक दोन मोटारींपैकी एकामध्ये कनेक्टेड कारचे फीचर्स आहेत.\nकीया मोटर्स भारतातील पहिल्या 5 कार कंपन्यांपैकी एक आहे. किआ मोटर्सने आतापर्यंत भारतात विकलेल्या 2 लाख युनिटपैकी 149,428 युनिट सेल्टोसचे आहेत. दुसरीकडे, सॉनेटच्या 45,195 युनिट आणि कार्निव्हलच्या 5409 युनिटचे योगदान आहे. सोनट ही किया मोटर्सची नवीन लाँचिंग आहे, जी सप्टेंबर 2020 मध्ये लाँच झाला होता.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nम्हणून ट्विटरवर सुरू झाला ‘खलिस्तानी’ ट्रेंड; पहा नेमके काय म्हटले जातेय\nआणि म्हणून आंदोलक शेतकऱ्यांनी तलवारी उपसल्या; पहा दुर्दैवी घटनेची नेमकी माहिती\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत ��हत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtra.gov.in/1153/WhatsNew", "date_download": "2021-07-24T19:25:03Z", "digest": "sha1:6CKOQYUA43P2UM4D7I7H2OVGPWA2GPZS", "length": 4066, "nlines": 52, "source_domain": "maharashtra.gov.in", "title": "नवीनतम संदेश - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\n1 एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट - फिल्मसिटी पुनर्विकास योजना\n2 मुख्य प्रशासकीय अधिकारी गट अ यांच्या नियुक्तीबाबत.\n3 विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सन 2021-22.\n4 डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रबोधिनी, अमरावती प्रतिनियुक्तीने पद भरण्यासाठी मागणीपत्र\n5 आर्थिक तज्ञ यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करणेबाबत\n6 एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट - फिल्मसिटी पुनर्विकास योजना\n7 गृहनिर्माण विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र गलिच्छ वस्ती (सु.नि.व.पु.) न्यायाधिकरण, वांद्रे (पू), मुंबई या कार्यालयातील प्रबंधक या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत\n8 कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, परेल, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर (महाराष्ट्र शासन)\n9 साफसफाईसाठी आवश्यक सामग्री पुरवण्यासाठी पुरवठादारांच्या निवडीबाबत (21/06/2021 ते 9/07/2021)\n10 यशदा येथे प्रतिनियुक्तीने नियुक्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: ३०-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/83280/", "date_download": "2021-07-24T21:30:33Z", "digest": "sha1:O5HZQL7WNS7XTAXJLJSJZWIYU7TTFFYE", "length": 10929, "nlines": 106, "source_domain": "ramprahar.com", "title": "चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर ��ांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार\nचेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार -आशिष शेलार\nचेहरा भोळा आणि भानगडी सोळा असं हे सरकार आहे, अशा शब्दात भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. भाजप कार्यकारिणीची गुरुवारी (दि. 24) बैठक झाली. या वेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर घणाघात केला. एका पक्षाला आल्याशिवाय पर्याय नव्हता, दुसर्‍या पक्षाचे संपूर्ण राजकारण हे कटकारस्थान करण्यात गेले आणि तिसर्‍याने आमचा विश्वासघात केला असे हे सरकार आहे, असे शेलार म्हणाले. महाराष्ट्राचा नेता कसा असेल यापेक्षा महाराष्ट्र कसा असला पाहिजे हा प्रश्न आता महत्वाचा आहे. जनतेच्या मताने, महाराष्ट्राचे नेतृत्व कुणी केले पाहिजे हे आधीच स्पष्ट केले होते. राज्यभर दौरा करणारा दुसरा नेता कुणीच नाही. अहंकारापेक्षा वैराग्यपूजन आमची भूमिका आहे. इथे अहंकाराचे सरकारच नव्हते, असे आशिष शेलार म्हणाले.\nराजावाडी हॅास्पिटलमधील एका तरूणाचे डोळे उंदीर कुरडतात आणि आज त्याचा मृत्यूही झाला. कोव्हिडचे 11500 मृत्यू लपवले. हे महाराष्ट्र मॅाडेल आहे का तो लसीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठे गेला तो लसीसाठी काढलेला एक रकमी चेक कुठे गेला पावसात भिजला का त्या रकमेचे काय झाले पुढे असतील तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितल की मला पूर्णपणे बाजू मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण पुढे असतील तर ते पैसे पॅकेज म्हणून लगेच द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. मराठा आरक्षणाची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांनी कोर्टात स्पष्टपणे सांगितल की मला पूर्णपणे बाजू मांडण्यास मदत केली नाही. याला जबाबदार कोण मरा��ा आरक्षणात झालेली चुक होती की हा ठरवून केलेला कट होता हे तुम्ही आता उत्तर द्यायला हवे. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे हे सरकार आहे, असे शेलार म्हणाले. दरम्यान, आमदार आशिष शेलार यांनी शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला आहे. सेनेचे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून जे काही सुरू आहे ती बेबंदशाही असल्याची टीका राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.\nPrevious महाराष्ट्र मॉडेल आहे की मृत्यूचा सापळा; देवेंद्र फडणवीस यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र\nNext ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nराज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का\nअर्बन हाट येथील हिवाळी महोत्सव 26 जानेवारीपर्यंत सुरू\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/handicapped-women-from-backward-class-struggling-for-caste-certificate/316829/", "date_download": "2021-07-24T20:31:16Z", "digest": "sha1:6YFYFDRQRTW5WORSXI7N5B2VCCWLU4UI", "length": 11123, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Handicapped women from backward class struggling for caste certificate", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक बाप शिकला नाही, जमिनी नाही, जातीचा दाखला आणू कुठून\nबाप शिकला नाही, जमिनी नाही, जातीचा दाखला आणू कुठून\nअंगणवाडीच्या अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nविहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस\n‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणास पेट्रोल डिलर्स असोसिएशनचा विरोध\nनाशिककरांनो, वीकेंड लॉकडाऊन कायम\nपोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nश्रीधर गायधनी : मी अपंग आहे, मी भिल्ल समाजातील असल्याने बापजाद्यांकडे जागा-जमीन नाही. माझे वडील, आजोबांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही, तर जातीच्या दाखल्यासाठी वाडवडिलांचे शाळेचे दाखले आणू तरी कसे. नोकरीसाठी जातीचा दाखला मिळवू कसा, असा सवाल करत आदिवासी विकास विभागाने मला न्याय द्यावा, अशी मागणी अंगणवाडी अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.\nअंगणवाडी सेविकांसाठी जागांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची गुरुवारी (दि.१५) शेवटची मुदत होती. मात्र, यासाठी उमेदवारांना त्यांच्या जातीचा दाखला जोडणे बंधनकारक होते. मात्र, जाखोरी (ता.जि. नाशिक) येथील भिल्ल समाजाची पायाने ४५ टक्के अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार अंगणवाडीत नोकरी मिळावी म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडीत काम करत आहे. भिल्ल समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी व मोलमजुरी आहे. काहींच्या नावावर जमिनी तर नाहीच, परंतु पूर्वज शिक्षण प्रवाहापासून दूर असल्याने वंचित राहिलेल्यांचे शाळेचे दाखले मिळणे शक्यच नाहीत. अशा समाजातील मुलगी शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर जातीचा दाखला आणायचा कोठून हा प्रश्न आहे.\nशिक्षण आहे, अनुभव आहे, ग्रामपंचायतीने सविताला अनुभवाचे दाखले दिले, पण शासनाच्या नियमांनुसार जातीचा दाखला नसल्याने आता अपंग सविताला स्वतःच्या पायावर उभे राहण्यात मोठी अडचण झाली आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते पिंटू जगळे यांनी मदत केल्याने अर्ज दाखल केला असला तरी जातीच्या दाखल्याचा यक्ष प्रश्न सुटण्याची चिन्ह दिसत नाही.\nअपंग असल्याने अंगणवाडीत गेल्या तीन वर्षांपासून काम करतेय. अंगणवाडीच्या जागा निघाल्या मी शैक्षणिक पात्रते प्रमाणे अर्ज केला. मात्र, जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वडिलांचा किंवा पूर्वजांचा शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून लागतो. आता वडील, आजोबा, पणजोबा शाळेतच गेले नाही तर मी दाखला आणू कुठून जातीचा उल्लेख एक तर शाळेच्या दाखल्यावर किंवा जमिनीच्या उतार्‍यावर असतो. जमीन नाही, बाप शाळेत गेला नाही, मी करू तरी काय.. जातीचा उल्लेख एक तर शाळेच्या दाखल्यावर किंवा ज���िनीच्या उतार्‍यावर असतो. जमीन नाही, बाप शाळेत गेला नाही, मी करू तरी काय.. मला आदिवासी विकास विभागाने न्याय द्यावा. – सविता सोनवणे (उषा पवार), अपंग, महिला\nमागील लेखLive Update: मुंबईत गेल्या २४ तासात ४४६ कोरोनाबाधितांची नोंद\nपुढील लेखसोलापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली शिवसैनिकाची हत्या\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/20/3411-solapur-strawberry-fruit-farming/", "date_download": "2021-07-24T20:58:19Z", "digest": "sha1:SVGPTTUUOOXLMJRPUQN42FT7JF4EDWJF", "length": 13325, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "मल्चिंगवर पिकवली स्ट्रॉबेरी; अवर्षणप्रवण शेतकऱ्यांनाही करता येते याची शेती | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमल्चिंगवर पिकवली स्ट्रॉबेरी; अवर्षणप्रवण शेतकऱ्यांनाही करता येते याची शेती\nमल्चिंगवर पिकवली स्ट्रॉबेरी; अवर्षणप्रवण शेतकऱ्यांनाही करता येते याची शेती\nअर्थ आणि व्यवसायकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nस्ट्रॉबेरी असे म्हटले किंवा याचे फोटो पाहिले तरी लगोलग तोंडाला पाणी सुटते. मात्र, महाबळेश्वर किंवा थंड हवेच्या ठिकाणीच याचे उत्पादन घेतले जात असल्याने अवर्षणप्रवण भागातील जनतेला या फळाची तितकी गोडी चाखता येत नाही. यावरच मार्ग काढण्यात सोलापूरकरांना यश आलेले आहे.\nउत्तर सोलापूर सारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यातही लालचुटुक स्ट्रॉबेरी उत्पादित होऊ शकते, लोकमंगल कृषी महाविद्यालयाने सिद्ध करून दाखवले आहे. स्टिक मल्चिंगचा वापर करून फ़क़्त १० गुंठ्यावर त्यांनी सुमारे ३७५ किलो इतके उत्पादन घेतले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील शेतकऱ्यांनी सलग दोन वर्षे स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. त्याच धर्तीवर ��ता उत्तर सोलापूर तालुक्यात वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयानेही या वर्षी स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्याला चांगले यश मिळाले आहे.\nदहा गुंठे क्षेत्रावर केलेल्या या लागवडीतून त्यांना आतापर्यंत दीड लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. महाबळेश्वर येथून यासाठी रोपे मागविण्यात आले होते. ४५ दिवसांत उत्पादनास सुरुवात झाली. महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरीप्रमाणेच वडाळा येथे उत्पादित झालेली स्ट्रॉबेरी चवीला तितकीच सरस असल्याचा दावा महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी केला आहे.\nइतर महत्वाचे मुद्दे असे :\nलागवडीसाठी हलकी जमीन निवडली\nभुरी व करपा वगळता इतर रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही\nमावा व तुडतुडे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी\nतीन महिन्यांत जवळपास ३७५ किलोंचे उत्पादन\nचारशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री\nसंपादन : संतोष वाघ\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nमोठे लोक का घालतात नेहमी एकसारखे कपडे; वाचा, त्यामागची भन्नाट आणि रंजक कारणे\nचिकन मसाल्यात खरोखरच असते का चिकन; वाचा, काय आहे रहस्य\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2021-07-24T21:09:43Z", "digest": "sha1:FGCTR5UYPVTFGDMXGH67THU36ZCJGU7Z", "length": 6676, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर ग्याँगसांग प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nउत्तर ग्यॉंगसांगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १९,०२८ चौ. किमी (७,३४७ चौ. मैल)\nघनता १३६ /चौ. किमी (३५० /चौ. मैल)\nउत्तर ग्यॉंगसांग (कोरियन: 경상북도; संक्षिप्त नाव: ग्यॉंगसांगबुक) हा दक्षिण कोरिया देशामधील एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पूर्व भागात जपानच्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. ह्या प्रांताची राजधानी दैगू येथे असली तरीही दैगू शहर उत्तर ग्यॉंगसांगच्या अखत्यारीत येत नाही.\nदक्षिण कोरियाचे राजकीय विभाग\nउत्तर चुंगचाँग प्रांत • दक्षिण चुंगचाँग प्रांत • गंगवान प्रांत • ग्याँगी प्रांत • उत्तर ग्याँगसांग प्रांत • दक्षिण ग्याँगसांग प्रांत • उत्तर जेओला प्रांत • दक्षिण जेओला प्रांत\nबुसान • दैगू • देजॉन • ग्वांगजू • इंचॉन • उल्सान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-article-regarding-weather-forecast-39891", "date_download": "2021-07-24T20:06:35Z", "digest": "sha1:63NM6H5MSGHZ7HSKJSKX5JBHR7YIINX4", "length": 23293, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi article regarding weather forecast. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता\nकोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता\nरविवार, 10 जानेवारी 2021\nला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे.\nला निनाच्या प्रभावामुळे प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने सरासरीपेक्षा कमी राहिल्यामुळे तेथील हवेचे दाब वाढून भारताच्या दिशेने तेथील बाष्प लोटले जात आहे.\nभारतावरील हवेचा दाब कमी राहण्यामुळे भारताच्या दिशेने लोटल्या जाणाऱ्या बाष्पाचे ढग भारतातील बऱ्याच भागात जमून पावसाची शक्‍यता आहे. त्यातूनच जेथे हवेचा दाब कमी आहे, तेथे विजांच्या कडकडाटासह ऐन हिवाळ्यात पाऊस होईल. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. थंडीची तीव्रता कमी राहणार आहे. वाऱ्याची दिशा अद्यापही अग्नेयेकडून राहण्यामुळे अशी स्थिती निर्माण होत आहे.\nसिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत आज २७ ते ३८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५२ टक्के राहील.\nधुळे व नाशिक जिल्ह्यात आज २० मि.मी. व उद्या ४ ते ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. तसेच नंदूरबार जिल्ह्यात आकाश ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअस, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६९ टक्के दुपारची ३३ ते ४६ टक्के राहील. आकाश अंशतः सर्वच जिल्ह्यांत ढगाळ राहील.\nमराठवाड्यात आकाश निरभ्र राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहिल्यामुळे थंडीचे प्राबल्य कमी राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, बीड व परभणी जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, लातूर, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ७३ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत २७ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३७ टक्के इतकी कमी राहील.\nपश्‍चिम विदर्भात आकाश निरभ्र राहील. पावसाची शक्‍यता नाही. मात्र हवामान अंशतः ढगाळ राहील. अमरावती जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात किमान तापमान १६ अंश सेल्सिअस, बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६२ टक्के राहील, तर दुपारची २८ ते ३४ टक्के राहील.\nयवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६४ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३५ टक्के राहील.\nचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिस राहील. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १७ अंश सेल्सिअस, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३२ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील.\nदक्षिण व पश्‍चिम महाराष्ट्र\nनगर, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत २७ ते ३८ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. तसेच सातारा व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, नगर, सोलापूर जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६९ ते ८१ टक्के, तर दुपारची ३९ ते ५९ टक्के राहील.\nउन्हाळी भुईमूग, भेंडी, उन्हाळी बाजरी, मूग, तीळ, वेलवर्गीय भाजीपाला लागवडीस\nहरभरा पिकावरील घाटे अळीचे नियंत्रणासाठी शेतात पक्षिथांबे उभारावेत.\nकपाशीची वेचणी वारा शांत असताना सकाळी करावी.\nगव्हाच्या पिकास वाढीच्या अवस्थेनुसार पाणी द्यावे.\nफळबागांना ठिबक सिंचनाने पाणी द्यावे.\n(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी\nफोरम फॉर साउथ आशिया)\nपाऊस हवामान किमान तापमान\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुर���वारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/24/1500-increase-for-asha-volunteers-from-1st-july-health-minister-rajesh-tope/", "date_download": "2021-07-24T19:30:33Z", "digest": "sha1:L2CYEJQGZATTXJXAA7JEIDTZ3KKWHYTM", "length": 11631, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आशा स्वयंसेविकांना १ जुलैपासून १५०० रुपयांची वाढ - आरोग्यमंत्री राजेश टोपे - Majha Paper", "raw_content": "\nआशा स्वयंसेविकांना १ जुलैपासू�� १५०० रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आरोग्यमंत्री, आशा सेविका, महाराष्ट्र सरकार, मानधन, राजेश टोपे / June 24, 2021 June 24, 2021\nमुंबई : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे १५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाहीर केला. ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी यावेळी केली. आजपासून राज्यातील आशा स्वयंसेविका कामावर हजर होतील, असेही त्यांनी सांगितले.\nसुमारे आठवडाभरापूर्वी विविध मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेविकांनी संप पुकारला होता. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या होत्या. राज्य शासनाने आशा स्वयंसेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला असून त्याचा राज्यातील ६८ हजार २९७ आशा सेविका आणि ३ हजार ५७० गट प्रवर्तक यांना लाभ होणार आहे.\nआज आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीत झालेल्या चर्चेबाबत सविस्तर माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, आशा सेविकांच्या संपाबाबत तीन बैठका घेतल्या. यावेळी झालेल्या चर्चेअंती आशा सेविकांना १ जुलै २०२१ पासून अचूक संकलन व सादरीकरणासाठी एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १ जुलैपासून आशा सेविकांना १५०० रुपयांची वाढ मिळणार आहे. तर गट प्रवर्तकांना १२०० रुपये निश्चित मानधन वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता असे एकूण १७०० रुपयांची वाढ मिळणार असून त्यासाठी राज्य शासन प्रतिवर्ष २०२ कोटी रुपये खर्च करणार आहे.\nपुढच्या वर्षी जुलैमध्ये आशांना ५०० रुपयांची वाढ देण्याचा निर्णय देखील करण्यात आला असून आशांच्या कामाचा त्यांना मिळणारे मानधन या सर्व बाबींचा अभ्यास करण्यासाठी ‘यशदा’ मार्फत समिती स्थापन करण्यात येईल. त्यामध्ये संघटनेचा प्रतिनिधी असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आशांना स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे प्रोत्साहन भत्ता दिला जातो. आर्थिक परिस्थितीनुसार हा भत्ता देण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना शिफारस केली जाईल, असे सांगतानाच कोरोनावरील लसीकरणासाठी गर्दीचे व्यवस्थापन करण्याकरिता आशांना २०० रुपये अतिरिक्त भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयात आशांकरिता ‘निवारा केंद्र’ उपलब्ध करुन देण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.\nआशांना मिळणाऱ्या मानधनाचा लेखी तपशिल देण्याकरिता लेखी चिठ्ठी देण्यात येईल. एएनएम आणि जीएनएम या संवर्गात शिक्षणाकरिता २ टक्के आरक्षण आशांसाठी असून या पदांच्या कंत्राटी सेवेसाठी त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. कोरोना काळात आशा व त्यांच्या कुटूंबियांना शासकीय रुग्णालयात मोफत उपचाराची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nआशांनी केलेले काम उल्लेखनिय असून त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने नेहमीच कौतुक केले आहे. गेल्या वर्षी राज्य शासनाने आशा आणि गटप्रवर्तकांना २ हजार रुपयांची वाढ केली आहे. राज्यात संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आशांनी ग्रामीण भागात अधिक प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले. यावेळी कृती समितीच्या वतीने पाटील, डॉ.डी.एल. कराड यांनी आरोग्यमंत्री आणि शासनाचे आभार मानत संप मागे घेत असल्याची घोषणा केली.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/kopargaon-man-killed-brother-crime-arrest/", "date_download": "2021-07-24T21:37:02Z", "digest": "sha1:JCWDPHFEY6PKPD7IDDBTXJDXAENAXUDU", "length": 14377, "nlines": 130, "source_domain": "www.saamana.com", "title": "दारुच्या नशेत भावानेच केला भावाचा खून, करवीर तालु���्यातील घटना | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nदारुच्या नशेत भावानेच केला भावाचा खून, करवीर तालुक्यातील घटना\nदारूच्या नशेत जुन्या भांडणाच्या रागातून सख्ख्या भावाने भावाचाच लोखंडी फुकणीने डोक्यात वार करून खून केल्याची घटना कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे गुरुवारी रात्री घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nसुरेश गुलाब कांबळे (वय 42) असे मृताचे नाव असून, दीपक गुलाब कांबळे (वय 49, दोघे रा. आंबेडकरनगर, तडवळे, ता. कोरेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे.\nगुलाब कांबळे यांना दोन मुले असून, दीपक थोरला, तर सुरेश धाकटा आहे. दोघांनाही दारूचे व्यसन असून, त्यांच्यात सतत भांडणे होत असत. गुरुवारी रात्री दीपक घरी आला. रागाच्या भरात चूल फुंकण्यासाठी असलेली लोखंडी फुकणी उचलून ‘सुरेशला जीवंत सोडत नाही’, असे म्हणत तो घराबाहेर पडला.\nकाही वेळातच त्याने सिमेंटच्या कट्टय़ावर बसलेल्या सुरेशच्या डोक्यात आणि चेहऱयावर फुंकणीने वार केले. त्यानंतर दीपक घरी येऊन वडिलांनाही शिवीगाळ करू लागला. मात्र, गुलाब कांबळे यांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यामुळे दीपक तेथून निघून गेला.\nदीपकने केलेल्या हल्ल्यात सुरेश गंभीर जखमी झाला होता. त्याला नातेवाईकांनी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्याची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी दीपकला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – मह���ला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_9.html", "date_download": "2021-07-24T21:31:33Z", "digest": "sha1:KNKBIWGHE2VGDKRJX23GXSV5LKSGMEFY", "length": 4048, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषसंकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:\nसंकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:\nसंकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबाद अंतर्गत पुणे येथे स्वछता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून\nएपीआय चंद्रकांत जाधव एपीआय माले पिएसआय चंद्रशेखर पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमिर शेख ,सुनील काकड ,राहुल बुचड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी संकल्प संस्थेच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2021-07-24T20:45:16Z", "digest": "sha1:DCOJ5INBKF4VG6ENODWQOJNNP3IETLDH", "length": 5676, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:१५, २५ जुलै २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो दादासाहेब गायकवाड‎ ०७:०१ −२२०‎ ‎संतोष गोरे चर्चा योगदान‎ 2409:4042:417:FAD9:0:0:1079:70A1 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit\nदादासाहेब गायकवाड‎ २२:३३ +२२०‎ ‎2409:4042:417:fad9::1079:70a1 चर्चा‎ दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Reverted\nबाबासाहेब आंबेडकर‎ १८:५१ +५८‎ ‎Sandesh9822 चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/railway-all-one-app-55899", "date_download": "2021-07-24T21:16:45Z", "digest": "sha1:2JPJE5QQP2JC7OBBG6ATKRDXPKFHA7IX", "length": 7642, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेल्वेचे ‘ऑल इन वन’ ॲप", "raw_content": "\nरेल्वेचे ‘ऑल इन वन’ ॲप\nमुंबई - प्रवाशांना रेल्वेच्या सोई-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आता ‘ऑल इन वन’ असलेले ‘एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप’ आणले जाणार आहे. या ॲपवर तिकीट आरक्षणापासून ते टॅक्‍सीही बुक करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचेल. हे ॲप दोन महिन्यांत सेवेत येईल, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nरेल्वेकडून तिकीट सुविधांमध्ये बदल करत प्रवाशांना डिजिटल पर्याय दिला जात आहे. यामध्ये तिकीट आरक्षित करण्यापासून ते प्रवाशांच्या तक्रारी, सूचनांसाठी वेबसाईट, कॅशलेस व्यवहारासाठी तिकीट स्वाईप मशीन, पीएनआर तपासणीसाठी वेबसाईट तसेच हेल्पलाईन नंबर इत्यादींचा समावेश आहे. मात्र, मोठी प्रवासीसंख्या तसेच तिकीट आरक्षणापासून ते अन्य सुविधांसाठी देण्यात आलेले पर्याय यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडतानाच बराचसा वेळही जातो. एकंदरीतच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी सर्व सोईसुविधांनी युक्‍त असे एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप आणण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्यावर काम सुरू असून हे ॲप दोन महिन्यांच्या आत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.\nॲपमध्ये वाहतुकीशी संबंधित उपयोगी अशी सेवा असेल. यामध्ये प्रवास योजना, तिकीट, ट्रेनशी संबंधित प्रश्‍न, भाड्याने टॅक्‍सी घेणे, सामान वाहून नेण्यासाठी हमाल आरक्षित करणे, ई-कॅटरिंग, प्रवासासंबंधित तक्रारी, रेल्वेचे आरामगृह आरक्षित करणे इत्यादी सुविधा उपलब्ध असतील. महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षित आणि अनारक्षित तिकीट सेवेबरोबरच महिन्याचा रेल्वे पास व प्लॅटफॉर्म तिकीटही या ॲपमधून उपलब्ध होईल.\nरांगा कमी होण्याची आशा\nॲपमध्ये सर्व प्रकारच्या तिकिटांसाठी एकच नोंदणी आणि देय प्रकार असेल. अशा प्रकारचे ॲप उपलब्ध झाल्यास तिकीट खिडक्‍यांसमोरील रांगा कमी होतील, अशी आशा रेल्वेला आहे. एकीकृत प्रवासी तिकीट सुविधा ॲप जून महिन्यापर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणार होते; परंतु तांत्रिक कारणास्तव पुन्हा दोन महिन्यांच्या आत प्रवाशांना उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या भारतीय रेल्वेच्या तिकीट आरक���षण; तसेच प्रवासी तक्रारी, माहितीसाठी वेगवेगळे ॲपही आहेत. त्याऐवजी एकाच ॲपमध्ये सर्व सोई-सुविधा आणण्याचा प्रयत्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/sarkarnaama/ex-mla-ulhasnagar-jyoti-kalani-passes-away-12201", "date_download": "2021-07-24T19:21:23Z", "digest": "sha1:IJNJIAOFAIDS5DVXBSRBVH4UBENOPVLF", "length": 3030, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उल्हासनगरच्या Iron Lady ज्योती कलानी यांचे निधन", "raw_content": "\nउल्हासनगरच्या Iron Lady ज्योती कलानी यांचे निधन\nउल्हासनगर : येथील माजी आमदार ज्योती कलानी Jyoti Kalani यांचेआज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, शहरातील आयरन लेडी शहराची भाभी म्हणून त्यांची ओळख होती. त्या ७० वर्षाच्या होत्या. Ex MLA of Ulhasnagar Jyoti Kalani Passes Away\nएक शांत स्वभावी राजकारणी सदा हसतमुख असायच्या,सन २०१४ ते २०१९ त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP उल्हासनगर Ulhasnagar विधानसभा क्षेत्राच्या आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून त्या उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस च्या अध्यक्षा होत्या, त्यांचे पती पप्पू कलानी हे गेल्या १४ वर्षांपासून एका हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असून ,त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी अशी राजकीय संघटना तयार केली आहे.\nउल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून,महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस चे विरोधी पक्ष नेते,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या चार नगरसेवकांनी ज्योती कलानी यांच्या मृत्यू नंतर दुःख व्यक्त केलंय.ज्योती कलानी यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/12/chief-officer-contractor-threatened-with-death-by-construction-chairpersons-of-satara-municipality/", "date_download": "2021-07-24T19:54:59Z", "digest": "sha1:ZW46VHLIWJVMBT6ZDKMKXRTXI5GXQF57", "length": 11737, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मुख्याधिकारी, ठेकेदारास भाजप नगरसेविकेकडून जीवे मारण्याची धमकी! - Majha Paper", "raw_content": "\nमुख्याधिकारी, ठेकेदारास भाजप नगरसेविकेकडून जीवे मारण्याची धमकी\nमुख्य, महाराष्ट्र / By माझा पेपर / उदयनराजे भोसले, धमकी, नगरपालिका, भाजप नगरसेविका, सातारा, सिद्धी पवार / June 12, 2021 June 12, 2021\nसातारा – खासदार उदयनराजे भोसले यांची सत्ता असलेल्या सातारा नगरपालिकेतील बांधकाम सभापतींनी वेळेत कामे होत नसल्यामुळे मुख्याधिकारी व ठेकेदारास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर पालिका ���्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी सूचना खासदार उदयनराजे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना केली आहे.\nभाजप नगरसेविका आणि सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार यांनी प्रभागात कामे होत नसल्यामुळे मुख्याधिकारी आणि ठेकेदार यांना अपशब्द वापरत गळा चिरून टाकेन असे वक्तव्य केल्यामुळे खळबळ उडाली आहे. साताऱ्यात सध्या त्यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल होत आहे.\nसिद्धी पवार यावर बोलताना म्हणाल्या की, एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्यामुळे मला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने माझा संताप अनावरण झाला असून, लोकांच्या भावनांचा उद्रेक झालेला असल्यामुळे, मला माझ्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही. सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार यांनी सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरून ठेकेदाराच्या कामगारास फोनकरून चांगले फैलावर घेतले. तसेच, सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना शिवीगाळ केल्याच्या ऑडिओक्लिपची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.\nखासदार उदयनराजे या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले की, प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. काम करत असताना अडचणी निर्माण होत असतात, पण यामुळे समतोल बिघडता कामा नये. ऑडिओ क्लिप कशामुळे झाली मला माहिती नाही, पण ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. पण लोकप्रतिनिधी म्हणून अशी वक्तव्य करणे मला अनपेक्षित आहे. तसेच, उदयनराजे यांनी नगर पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. या क्‍लिपची गंभीर दखल घेत त्यांनी विकास कामांत अडथळा ‍आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सूचना पालिका प्रशासनाला दिल्‍या आहेत.\nकोणाला शिवीगाळ करणे, अर्वाच्‍च भाषेत दम देणे, जीवे मारण्‍याची धमकी देणे चुकीचे आहे. कोणत्‍याही पक्षाचा नगरसेवक असू द्यात. पण, असे प्रकार चुकीचे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्‍यास विकासकामे रखडतील. यामुळे मी अभिजीत बापट यांना अशा कामात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्‍हा नोंद करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.\nदरम्यान भाजप नगरसेविका आणि सातारा नगरपालिकेच्या सभापती सिद्धी पवार यांनी आपण केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मी सातारकरांच्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या असून स्थानिक नागरिकांना सुरू असणाऱ्या कामाचा प्रचंड त्रास होत आहे. माझे ते संभाषण एक तारखेचे आहे. ते व्‍हायरल केल्‍यामुळे नागरिकांना माझ्‍या कामाची पध्‍दत आणि त्‍यांच्‍याविषयी असणारा कळवळा दिसून येतो. क्‍लिप व्‍हायरल करणाऱ्यांचे मी आभार मानते आणि लोकहितासाठी कितीही गुन्‍हे दाखल झाले तरी त्‍याचा काहीही फरक पडणार नाही. जे मी बोलले ते भावनेच्‍या भरात आणि नागरिकांच्‍या प्रेमापोटी बोलले आहे. माझी भाषा आक्रमक आहे आणि ती मला मान्‍य आहे.\nतसेच, मला कामाबाबत लोक विचारतात. माझ्‍यावर गुन्‍हा दाखल करायला नेत्‍यांनी सांगितले आहे. मी त्‍यांचा प्रत्‍येक शब्‍द मानते. माझे बोलणे गुन्‍हा असेल तर काम चार वर्षे रखडवले त्‍यांच्‍यावर का गुन्‍हा दाखल होत नाही कशाची वाट बघत आहात कशाची वाट बघत आहात असा सवालही सिद्धी पवार यांनी यावेळी उपस्‍थित केला. मी मुग गिळून गप्‍प बसणार नाही, नागरिकांच्‍या प्रश्‍नांवर मी बोलणारच, असेही सिद्धी पवार यांनी स्पष्ट केले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/25/discount-of-rs-16250-in-other-fees-for-government-engineering-students-for-the-year-2021-22/", "date_download": "2021-07-24T20:35:08Z", "digest": "sha1:JX5WDQKSJ46RVJ5WTDZT4J3RJKUBSVTZ", "length": 10202, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट - Majha Paper", "raw_content": "\nशासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ साठी इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सूट\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / अभियांत्रिकी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, उदय सामंत, महाराष्ट्र सरकार, विद्यार्थी / June 25, 2021 June 25, 2021\nमुंबई : राज्यातील कोरोनाची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची (अंदाजे २५%) सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट माटुंगा, मुंबई येथे राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व संस्थांचा आढावा घेतला. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व संबंधित महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.\nसामंत म्हणाले, शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी (ट्यूशन) शुल्क शिवाय इतर शुल्क भरावे लागते. त्यामध्ये कोविड काळात विद्यार्थी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी म्हणून इतर शुल्कामधील १६ हजार २५० रूपयांची सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे २० हजार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.\nसद्य:स्थितीत हॉटेल मॅनेजमेंट संस्थेअंतर्गत असलेले ३० रुमचे प्रशिक्षण केंद्र ऑडिटोरिअम व बँकेट हॉल वापरण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांनी याबाबत सर्व सुविधा नूतनीकरण करुन पंचतारांकित हॉटेल सोबत सामंजस्य करार करावा. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध होईल असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.\nव्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने या वसतिगृहास ‘मातोश्री’ या नावाने नामकरण करण्यास मान्यता\nया संस्थाना शिक्षक आणि शिक्षकेत्तर पदे कंत्राटी तत्वावर स्वतःच्या निधीतून भरण्यास मान्यता\nसंस्थांच्या २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पास तत्वत: मान्यता\nसंस्थांना ��ैक्षणिक प्रयोजनार्थ बांधकामाचे प्रस्ताव करावयाचे असल्यास सदरचे प्रस्ताव शासनास सादर करण्याच्या सूचना\nया संस्थांना उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence) तयार करण्यासाठी मान्यता देऊन त्याबाबतचा प्रस्ताव संचालनालयामार्फत शासनाकडे तातडीने सादर करण्याच्या सूचना\nया बैठकीत वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI),मुंबई, गुरू गोविंद सिंहजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान(SGGS)नांदेड, महाराष्ट्र राज्य हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉंलॉजी(HMCT)पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव, कराड, चंद्रपूर, अमरावती यांचा आढावा घेण्यात आला.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/exclusive/video-cavity-gold-9361", "date_download": "2021-07-24T21:31:13Z", "digest": "sha1:U6IBKBB3AYVW7ED26PNIEVH7I7BJS4V4", "length": 1772, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | सोन्याचा गाभारा", "raw_content": "\nVIDEO | सोन्याचा गाभारा\nसुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई\nसिद्धिविनायक... मुंबईकरांचं लाडकं दैवत... पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज मुंबईकरांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रांग लावली... आणि या रांगेतून मंदिरात प्रवेश करताच... डोळे दिपवणारा सुखद अनुभव मुंबईकरांना मिळाला...\nएका भक्तानं जवळपास 14 कोटी रुपयांचं 35 किलो सोनं सिद्धिविनायकाला अर्पण केलंय... यातूनच हा सोन्याचा मुलामा देण्यात आलाय..\n25 जानेवारी पासून माघी गणेशोत्सवाचा सोहळा सुरु होणार आहे.. त्या आधीच सिद्धिविनायकाचं हे झळाळणारं रुप मुंबईकरांना सुखावून जातंय..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/04/blog-post_44.html", "date_download": "2021-07-24T20:06:44Z", "digest": "sha1:KHI5VSJJORU6QCQZDFE75NAWVCEV3FUS", "length": 6159, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सत्ता आणि भहुमत आसताना भाजपची नौटंकी कशासाठी .. कॉग्रेस", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा वि���ेषसत्ता आणि भहुमत आसताना भाजपची नौटंकी कशासाठी .. कॉग्रेस\nसत्ता आणि भहुमत आसताना भाजपची नौटंकी कशासाठी .. कॉग्रेस\nरिपोर्टर.. भाजप जवळ सत्ता आणि भहुमत आसताना उपोषनाचे नाटक करून देशातील जनतेला वेडयात काढण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आसल्याचा आरोप उस्मानाबाद कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांनी केला आहे. संसदेमध्ये देशातील जनतेच्या हीताचे प्रश्न माडल्यावर त्याच्यावर विचार विनीमय होणे गरजेचे आसताना.हुकूमशाही पध्दतीचा आवलंब करूण स्वतहा सत्ताधारी पक्षाने उपोषन करणे हे लोकशाहीवरचे संकट आसल्याचे शिंदे यांनी सांगीतले.देशातील शेतकरी मंत्रालयात जावून आत्महात्या करत आहेत.शेतकर्याची मुल देशोधडीला लागत आहेत त्यांना शिक्षणासाठी कुठल्या यौजना नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. हे महत्वाचे प्रश्न आसताना भाजपाचे लक्ष फक्त सत्कार करून घेने आणि बॉनर लावण्याकडे आहे हे देशातील जनतेचे दुर्दैव आहे.असे शिंदे यांनी सांगीतले.त्याच बरोबर शेतकर्याच्या मुलाला व्यावसायासाठी लोन मिळत नसुन भाजपाच्या बगलबच्चांनाच योजनेचा लाभ आणि बॉकेंचे लोन मिळत आहे.त्यामुळे दिवसेंन दिवस बेकारी बाढत चालली आहे. भाजपचे सरकार आल्यापासुन व्यापारी वर्ग जिएसटी सारख्या वेगवेगळया कारामुळे धुळीला मीळाला आहे.या संगळया गोष्टी डोळयासमोर आसताना सत्ताधारी पक्ष उपोषन करून जनतेच्या डोळयात धुळफेक करत आसल्यामुळे 2019 ला भाजप पक्षाला जनता आपली जागा दाखवेल आसे मत उस्मानाबाद कॉग्रेसचे आल्पसंख्यांक सेल चे अध्यक्ष खलील सययद यांनी व्यक्त केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/10.html", "date_download": "2021-07-24T21:10:57Z", "digest": "sha1:ALJE7RH6PRZGYOKXUJLDIVKCZUN6ENG4", "length": 14266, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सामाजीक कामे करण्यासाठी जवळचे 10 कोटी खर्च करणारे देवदत्त मोरे हे जिल्हयातील पहीलीच व्यक्ती:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषसामाजीक कामे करण्यासाठी जवळचे 10 कोटी खर्च करणारे देवदत्त मोरे हे जिल्हयातील पहीलीच व्यक्ती:\nसामाजीक कामे करण्यासाठी जवळचे 10 कोटी खर्च करणारे देवदत्त मोरे हे जिल्हयातील पहीलीच व्यक्ती:\n2019 मध्ये लोकसभेसाठी जनतेच्या मनातील उमेदवार\nउस्मानाबाद जिल्हयामध्ये आनेक पैशावाले आहेत परंतु सामाजीक बांधीलकी आणि जवळच्या पैशानी जनतेच्या आडचनी सोडवणारे शोधुनही सापडणार नाहीत.परंतु या संगळया गोष्टीला फाटा देत उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथिल उदयोजक देवदत्त मोरे यांनी गावांसाठी आणि परिसरातील खेडयापाडयासाठी विविध विकास कामे करूण आपल्या मातीचे देणे फेडण्याचे काम केले आहे.तडवळा हे देवदत्त मोरे यांचे जन्मगाव आसल्याने गावपरिसरातील लोकांच्या मुलभुत आडचनी समजुन घेवुन मोरे यांनी गावातील जिल्हापरिषद शाळेतील विदयार्थ्यांपासुन ते आगदी शेतक—यां पर्यत संगळया स्तरातील लोकांच्या आडचनी सोडवण्याचे काम केले आहे.शेतीविषय,शैक्षणीक,आरोग्य या महत्वाच्या विषयावरती स्वत:चा पैसा खर्च करूण लोकांच्या समस्या सोडवल्यामुळे देवदत्त मोरे यांनी जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.एवडेच नाही तर 2019 मध्ये लोकसभेसाठी जनतेच्या मनातील उमेदवार म्हणुन देवदत्त मोरे यांच्याकडे पाहीले जात आहे.\nमोरे यांनी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेयचा म्हटल तर:\nसाडेचार कोटी रुपये खर्च येणा—या दवाखाच्या बिल्डींगच काम प्रगतीपथावर आसुन साठ लाखांचे जलसंधारण नदी खोलीकरण रुंदीकरण व सरळीकरण 10 किलोमीटर,दलित वस्तीसाठी तीस लाखाचा सभामंडप,अशा दोन तीन नव्हे तर अनेक विकासकामांवर वर्षभरात साडेआठ कोटी रूपये मोरे यांच्याकडुन खर्च करण्यात आले आहेत कुठलीही शसकीय किंवा लोकवाटयाची मदत न घेता ही संगळी कामे जवळच्या पैशानी देवदत्त मोरे यांनी केली आहेत. खर तर आशा प्रकारची विकास कामे ही आमदार आणि खासदार निधीतुन होणे आपेक्षीत आहे कारण वर्षाकाटी आमदारांना दोन कोटी तर खासदारां���ा पाच कोटी रुपये एवढा निधी मिळतो मात्र देवदत्त मोरे या तरुण उद्योजकाने आपल्या जन्मभुमीसाठी आमदार आणि खासदारांपेक्षा मोलाचे काम केल्याचे दिसत आहे.कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या खिशातून पैसे घालुन सुरू केलेली सर्व कामे पुर्णत्वाकडे आहेत.काही वर्षापुर्वी नोकरीच्या शोधात गावं सोडून पुणे येथे गेलेले देवदत्त मोरे यांनी चिकाटी व बुद्धीच्या जोरावर व्यवयाय चालू करून मोठा उद्योग वाढवला आणि लवकरच कीर्ती मिळवली.उद्योग क्षेत्रात मोठे नाव कमवुन देश विदेशात मोठय़ा प्रमाणात व्यावसायाचे जाळे पसरावुन त्यांनी त्यांचा विकास मोर्चा आपल्या जन्मगावी ओळवला.मागीलवर्षांपासून स्वतःच्या मायभूमीत आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या उद्दात्य हेतूने मोरे यांनी रचनात्मक काम करण्यास प्रारंभ केला दोन तीन वर्षातील त्यांनी केलेल्या विकासकामाची यादी पाहिली असता पूर्ण झालेली आणि सध्या प्रगती पथावर आसणा—या कामाची रक्कम कमीत कमी साडेआठ कोटी रुपयांच्या आसपास आहे ,\nतडवळे हे गाव लातूर पुणे महामार्गावर असून येथे मोठा दवाखाना नसल्याने या परिसरातील लोकांची मोठी आडचन होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना उस्मानाबाद किंवा बार्शी या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. त्याच बरोबर गावातून गेलेला राज्य मार्ग अरुंद असल्याने तडवळे परिसरात नेहमीच आपघात होताना दिसतात.यावेळी जखमींना उपचारासाठी उस्मानाबाद ,लातुर किंवा बार्शी येथे घेऊन जावे लागते ही गैर सोय दूर होण्या करिता मोरे यांनी कसबे तडवळे येथे मोठया दवाखाण्याचे बांधकाम सुरू केले आहे. याच बरोबर धार्मीक कामामध्ये सुध्दा मोरे यांचा मोलाचा वाटा आसतो.तडवळा येथिल राम मंदीराचे काम आसो किंवा हजरत भैरउल्ला शहा दर्ग्याच्या सुशोभीकरणासह खंडोबा मंदीर,महादेव मंदीर दुधगाव येथील श्रीकृष्ण मंदीर,या सह येडशी येथिल प्रसिध्द तिर्थक्षेत्र रामलिंग मंदीराचे काम या सर्व कामाच्या खर्चाचे आकडे लाखो रूपयाच्या घरात आहेत. त्याच बरोबर शेतक—यांसाठी जिव्हाळयाचा प्रश्न म्हणजे नदी खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण ही कामे हाती घेवून आमलात आनली आज त्या कामामुळे विहीर बोरवेल यांना पाणी वाढून याचा शेकडो शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.या नदी रूंदीकरण्याच्या कामामुळे.या परिसरातील सुमारे 400 हेक्टरवर शेती��ा याचा फायदा झाला आहे.शैक्षणीक बाबतीत सुध्दा तडवळा येथिल जिल्हा परिषद शाळामध्ये टॉब वाटपासह विदयार्थ्यांना अर्थिक मदत करणे गावामधील कोणी आजारा ने पिडीत असेल त्याला मदत करणे,तडवळयापासुन आसपासच्या खेडयाला जोडणारे रस्ते, शेतक—यांना बोअर पाडुन देणे.त्याच बरोबर गावातील व आसपासच्या गावातील गणेश उत्सव किंवा सामाजीक आणि धार्मीक कार्यक्रमाला माठया हाताने देणगी देणे आशा प्रकारची लोकउपयोगी काम देवदत्त मोरे यांच्या माध्यमातुन सातत्यान चालु आसल्याची दिसतात. या सर्व कामाच्या माध्यमातुन मोरे यांनी गोरगरिब जनता आणि शेतक—यापासुन ते लहान विदयार्थ्यांपर्यत सर्वांच्याच मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ही सर्व परिस्थिती पहाता तडवळा गावासह जिल्हयामध्ये 2019 चा जनतेच्या मनातील लोकसभेचा उमेदवार म्हणुन देवदत्त मोरे यांच्या कडे पाहीले जात आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/26/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B7-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89/", "date_download": "2021-07-24T20:33:52Z", "digest": "sha1:R5JGNGX7G2NTZJOMBHIEL6EEIKUFNVVZ", "length": 15874, "nlines": 167, "source_domain": "krushirang.com", "title": "मंत्री पियुष गोयल यांनी उद्योजक-व्यावसायिकांना दिले ‘हे’ आश्वासन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमंत्री पियुष गोयल यांनी उद्योजक-व्यावसायिकांना दिले ‘हे’ आश्वासन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nमंत्री पियुष गोयल यांनी उद्योजक-व्यावसायि���ांना दिले ‘हे’ आश्वासन; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nअर्थ आणि व्यवसायट्रेंडिंगताज्या बातम्या\nकोरोना महामारीच्या काळातील लॉकडाऊन आणि आताच्या निर्बंधांमुळे व्यापार व उद्योग क्षेत्र अडचणीत आले आहे. केंद्र सरकारला याची पुर्ण जाणीव आहे. या क्षेत्राच्या अडचणी सोडवून सहाय्य करण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र, सध्या प्राधान्य कोरोना संसर्ग रोखणे व आरोग्य सुविधा वाढविण्याला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित विशेष मार्गदर्शन सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून पियुष गोयल यांनी ही भूमिका मांडली.\nमहाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. गांधी यांनी लॉकडाऊनमुळे व्यापार-उद्योग व सेवा क्षेत्र अडचणीत आल्याचा मुद्दा मांडला. तसेच कर्जाची पुनर्रचना, व्याजात सवलत, कमी व्याजाने कर्जपुरवठा यांचा समावेश असलेल्या पॅकेजची मागणी केली. जीएसटी आयकर विवरणपत्रे व कर भरण्यास मुदतवाढ देण्याचीही मागणी मागणी गांधी यांनी केली. गांधी यांनी यावेळी मुंबई-कोल्हापूर सुपर फास्ट रेल्वे, पुणे-कोल्हापूर शटल सर्व्हीस या दोन नवीन सेवांची मागणी करून यापूर्वी मंजुर केलेलया कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे कामे सुरु करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत आशिष पेडणेकर, उमेश दाशरथी, घनश्याम गोयल, श्रीराम दांडेकर, शुभांगी तिरोडकर, संजय दादलीका, अनिल कुमार लोढा आदी मान्यवरांनी व्यापार उद्योग क्षेत्राच्या विविध समस्या मांडल्या.\nपियुष गोयल म्हणाले की, केंद्र सरकार सध्या पुर्ण ताकदीने आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्य करत असून, व्यापर उद्योग क्षेत्रानेही सहकार्य करावे. शिवाय मास्क आणि लसीकरण यास गांभीयाने घ्यावे, असेही ते म्हणाले. रेल्वे मंत्रालयाकडून नवी सेवा देतानाच पूर्वीचे प्रलंबित प्रकल्प पुर्ण करण्यास प्राधान्य आहे. महाराष्ट्र सरकारशी सातत्याने संपर्कात आहोत. जमिन संपादन, आर्थिक सहभागाची पूर्तता लवकर घेऊन कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करु. व्यापारी-उद्योगांना लॉकडाऊन काळात येणा-या अडचणींचा निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे वॉर रुम तयार करण्यात आली असून, या वॉर रुमच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारांशी समन्वय करून तात्काळ मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच जीएसटी व अन्य कर विवरणपत्रे व कर भरण्याच्या तारखा वाढवण्या संबंधी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे केंद्रीय वित्त मंत्रालयाशी संपर्क करावा, आपण त्यामध्ये शिफारस करून या तारखा वाढवून दिल्या जातील असे पाहू.\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nग्रामसेवकांच्या नकारघंटेमुळे ‘कृषी विकासा’ला ब्रेक; पहा नेमके कशात अडकलेय कागदी घोडे\nमहत्वाची बातमी : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे केंद्र सरकारने घरात असतानाही ‘हे’ करण्याचा दिलाय सल्ला..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2,_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:54:39Z", "digest": "sha1:23ZWOSEB7JUQWNWH2ZSSPTT7NIVIWF2A", "length": 5173, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोबिल, अलाबामा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख अलाबामामधील मोबिल शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा मोबिल (निःसंदिग्धीकरण).\nमोबिल हे अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील प्रमुख शहर आहे.\nइ.स. २०००च्या गणनेनुसार मोबिलची वस्ती १,९८,९१५ होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Date", "date_download": "2021-07-24T20:25:08Z", "digest": "sha1:IM6X7A2JIMPFMAVKTHVBSBVOM4CP6ZCN", "length": 2922, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Date - Wiktionary", "raw_content": "\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :दिनांक\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/23/president-of-the-united-states-to-dine-at-gold-plated-crockery/", "date_download": "2021-07-24T19:47:41Z", "digest": "sha1:33TU5OQJZXPED5SH3WF7C2GP7B45GGKQ", "length": 5892, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये जेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष - Majha Paper", "raw_content": "\nगोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये जेवणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष\nदेश, मुख्य / By माझा पेपर / क्रॉकरी, गोल्ड प्लेटेड, डोनाल्ड ट्रम्प, भारत दौरा / February 23, 2020 February 23, 2020\nनवी दिल्ली – उद्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असून दिल्ली आणि अहमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरु आहे. ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे. दिल्ली प्रवासादरम्यान ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाला याच सोन्या-चांदीचा मुलामा दिलेल्या थाळीत जेवण वाढले जाणार आहे.\nट्रम्प आणि त्यांचे कुटुंब डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार आहे अशी माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. तीन आठवडयांमध्ये ३५ जणांच्या टीमने सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली आहे. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/29/priority-should-be-given-to-financial-provision-for-sugarcane-workers-dr-neelam-gorhe/", "date_download": "2021-07-24T21:13:00Z", "digest": "sha1:O2IRYKZNDNMX6BBWUQENISH26FZ3IYRX", "length": 16014, "nlines": 74, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ऊसतोड कामगार वर्गासाठी आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे आवश्यक - डॉ.नीलम गोऱ्हे - Majha Paper", "raw_content": "\nऊसतोड कामगार वर्गासाठ��� आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे आवश्यक – डॉ.नीलम गोऱ्हे\nमुख्य, मुंबई / By माझा पेपर / आर्थिक तरतूद, ऊसतोड कामगार, नीलम गोऱ्हे, विधानपरिषद उपसभापती / June 29, 2021 June 29, 2021\nमुंबई : राज्यातील ऊसतोड कामगार वर्गासाठी आर्थिक तरतुदीला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. याशिवाय ऊसतोड महिलांचे अनेक प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय घेताना संवेदनशीलता, भविष्यातील तरतूद आणि कार्यशील अंमलबजावणी प्रक्रिया सामाजिक न्याय विभागाने ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्यातील ऊसतोड कामगारांच्या नोंदणी बरोबरच त्यांना प्राथमिक सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.\nऊसतोड महिला कामगारांचे विविध प्रश्न आणि समस्यासंदर्भातील बैठक विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दूरस्थ पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ.रामास्वामी, सहकार आयुक्त अनिल कवडे, बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुट्टे, महिला व बालकल्याण उपायुक्त राहुल मोरे, बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nउपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, कै गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाने धोरण तयार करण्याबरोबरच ऊसतोड कामगारांची ओळख, नोंदणी, त्यांची संख्या निश्चित करणे आणि त्यासाठी आर्थिक नियोजन करणे आवश्यक असून याबाबतची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी. 2019 मध्ये ऊसतोड कामगार हा विषय सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आला. हा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी विविध विभागांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक आहे. ऊसतोड कामगार हे प्रामुख्याने साखर कारखानदारांसाठी काम करीत असल्याने सहकार विभागाबरोबरच कामगार विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, माहिला व बालविकास विभाग या विभागांनी या वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात काही दिवसांपासून अनेक स्वयंसेवी संस्था राज्य शासनाबरोबर काम करीत आहेत, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.\nडॉ.गोऱ्हे म्हणाल्या, बीडमधील ऊसतोड कामगार महिलांमधील गर्भाशय शस्त्रक्रियांच्या वाढत्या प्रमाणाच्या बातमी नंतर खरे तर या प्रश्नाबाबत आपण अधिक सजग झालो. ऊसतोड कामगारांमध्ये होणारे बालविवाह, ऊसतोड महिला कामगारांसाठी पाळणाघरे, ऊसतोडीच्या ठिकाणी असणारे कामाचे ओझे, स्वच्छतेच्या सोयींचा अभाव, मासिक पाळीच्या काळातही काम करण्याची सक्ती यामुळे वारंवार उद्भवणारी गर्भाशयाशी संबंधित दुखणी त्यामुळे होणारे गर्भपात, खासगी दवाखान्यातील महागडे उपचार, शस्त्रक्रियेनंतर होणारी आरोग्याची हेळसांड या प्रश्नांकडे आपण प्रामुख्याने पाहणे आवश्यक आहे. यासाठी या ऊसतोड महिला कामगारांची नियमित आरोग्य तपासणी याला महत्त्व देणे आवश्यक आहे. ज्या जिल्ह्यात अधिक ऊसतोड महिला कामगार आहेत तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाने साखर आयुक्तालय आणि सामाजिक न्याय आयुक्त आणि महिला व बालविकास आयुक्त यांच्यामार्फत काम करणे आवश्यक असल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.\nराज्यात माथाडी कामगारांसाठी माथाडी कामगार मंडळ आहे. त्याच धर्तीवर ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन होणे आवश्यक आहे. या बोर्डाकडून याबाबतच्या कामाची निश्चिती करण्याबरोबरच ऊसतोडीच्या ठिकाणी आरोग्यासह इतर सुविधांचा पुरवठा, महिलांना तोंड द्यावा लागणारा हिंसाचार रोखण्यासाठी यंत्रणा, ऊसतोडीच्या ठिकाणी रेशनची उपलब्धता होणे आवश्यक असल्याचेही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. ऊसतोड कामगारांसाठी कृती कार्यक्रम तयार करणे आवश्यक असून याबाबत पुढील बैठकीत माहिती देण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.\nबालविकास उपायुक्त मोरे यांनी माहिला व बालविकास विभागामार्फत जिल्हास्तरावर बालकल्याण समितीमार्फत करण्यात येणारे काम याबाबत माहिती दिली. कामगार आयुक्त डॉ. कल्याणकार यांनी सर्व संघटित कामगारांची नोंदणी संकेतस्थळावर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. तसेच गेल्यावर्षी साखर आयुक्त व कामगार कल्याण मार्फत २६७ शेल्टर उभी करण्यात आली असल्याचे सांगितले.\nसार्वजनिक ��रोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी यांनी विभागामार्फत कोविडचे काम सुरु असतानाही राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांची आरोग्य तपासणी, आरोग्य कार्ड यांचे वाटप याबाबतची माहिती दिली. सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.नारनवरे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी 20 वसतीगृह सुरु करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे व या कामाला गती देण्यात येत असल्याचे सांगितले.\nसाखर आयुक्त गायकवाड यांनी कारखानदारांना कामगारांसाठी आरोग्य सुविधा देणे बंधनकारक करण्यात आल्याचे यावेळी सांगितले. तसेच सध्या राज्यात ऊसतोडणी साठी 15 जिल्ह्यातून स्थलांतर होत आहे. यामध्ये जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातूनही स्थलांतर वाढले असल्याचे सांगितले. काही साखर कारखाने १९९० पासून साखर शाळा व वसतिगृह चालवितात. तसेच काही साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांसाठी तात्पुरते निवारेही बांधले असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातून स्थलांतरित होणाऱ्या कामगारांची तपासणी केली असल्याचे तसेच गर्भाशय काढण्याच्या प्रकारावर निर्बंध लावण्यात आल्याचे बीडचे जिल्हा आरोग्य अधिकरी डॉ.पवार यांनी सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/people-are-dying-because-of-false-information-on-social-media-joe-bidens-angry-reaction/317324/", "date_download": "2021-07-24T20:42:32Z", "digest": "sha1:NKUZDO3TH3Y2DJ6RVY24N6QEUEYTICGN", "length": 10248, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "People are dying because of false information on social media, Joe Biden's angry reaction", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकं मरत आहे, जो बायडन यांची संतप्त प्रतिक्रिया\nसोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे लोकं मरत आहे, जो बायडन यांची संतप्त प्रतिक्रिया\nJEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी\nICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण\nIndia Corona Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, एका दिवसात ५४६ कोरोनाबळी\nLive Update : म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषण\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nजगभरामध्ये डिजीटल युगाचे जाळे पसरलं असून. या नेटवर्कींगमुळे कुठे,काय,कधी घडत आहे याची इंत्यभूत माहिती वेळोवेळी मिळते. इतकचं नाही तर शिक्षण,बिजनेस हे सुद्धा ऑनलाईन झाल्याने एखाद्या व्यक्तीला आता घराबाहेर पडण्याची गरज देखील भासत नाही. अशातच जगभरामध्ये पसरलेल्या या नेटवर्कींगमुळे चुकीच्या माहितीच्या आधारे अनेकांना नाहक त्रासाला देखील सामोरे जावे लागते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायजन यांनी नुकतच एका सोशल नेटवर्कींग कंपन्यामुळे माणसाना जीव गमवावा लागत असल्याचे वक्तव्य केलं आहे. कोरोना लसीकरणा संदर्भातील एका सभेतील भाषणात जो बायडन यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवल्याने अनेक माणसं मरत असल्याचे आरोप केले आहेत. अमेरिकेतील पसिद्ध डॉक्टर विवेक मुर्ती यांनी म्हंटलं होतं की खोटी माहिती लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते यानंतर जो बायडन यांनी देखील मुर्ती यांना समर्थन देत आपले मत मांडलं.\nतसेच एका पत्रकार परिषदेदरम्यान फेसबूक सारख्या सोशल नेटवर्कींग साईटचा वापर खोटी माहिती पसरवण्याकरीता करण्यात येतो त्याबद्दल तुमचं मत काय आहे असं जो बायडन यांना विचारण्यात आलं होतं. या वर उत्तर देत, “ते लोकांना मारत आहेत, असं वक्तव्यं केलं होतं. तसेच सध्या ज्या लोकांचे लसीकरण झाले नाहीये त्याना साथीचा आजार झाल्याची माहिती जो बायडन यांनी दिली होती.\nहे हि वाचा – WorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास\nमागील लेखनाशिक महापालिका निवडणुकीची जबाबदारी अमित ठाकरेंकडे\nपुढील लेखमहागाई भत्त्यानंतर मोदी सरकारकडून आणखी एक खुशखबर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार ���्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/police-custody-for-robbers-throwing-stones-at-police/319251/", "date_download": "2021-07-24T19:30:00Z", "digest": "sha1:A5754HKJSLBUFBHMRIOKMQ5OXN3R34B6", "length": 9047, "nlines": 145, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Police custody for robbers throwing stones at police", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर क्राइम पोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nपोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nसरकारच्या बेफिकीरीमुळे कोकणात पूरस्थिती – प्रवीण दरेकर\nलग्नाचे आमिष दाखवत बलात्कार करणारा कर्जाचे पैसे न देता महिलेचीच दुचाकी घेऊन फरार\nकोकणाला केंद्र सरकारकडून मदत, बचावकार्यासाठी टीम पाठवणार असल्याची नारायण राणे यांची माहिती\nअतिक्रमण काढल्यावरून उपमुख्याधिकार्‍यास मारहाण, साहित्यांची तोडफोड\nब्रा स्ट्रॅपमुळे अभिनेत्री प्रिया अहुजा ट्रोल, नवऱ्याने दिलं सडेतोड उत्तर\nघारगाव पोलिसांसह ग्रामस्थांवर दगडफेक करून हल्ला करणार्‍या चार दरोडेखोरांना गुरुवारी (दि.२२) न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जानकू लिंबाजी दुधवडे, संजय निवृत्ती दुधवडे, दत्तु बुधा केदार, राजू सुरेश खंडागळे, लिंबा दुधवडे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.\nसंगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळवाडी (बोटा)शिवारात पाचजण संशयास्पदरीत्या हालचाली करत असल्याचे घारगाव पोलिसांच्या गस्त घालणार्‍या पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना दिली. त्यानंतर घारगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी पोलीस आणि ग्रामस्थांना पाहून दरोडेखोर शेतात लपून बसले होते. सर्वांनी जीवाची पर्वा न करता दरोडेखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दरोडेखोरांनी पोलीस आणि गावकर्‍यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. या घटनेत श्रीकांत जठार व पोलीस कर्मचारी गणेश लोंढे जखमी झाले होते. पोलीस व गावकर्‍यांनी चार दरोडेखोरांना पकडले. त्यावेळी एकजण अंधाराचा गैरफायदा घेत पळून गेला. पोलिसांनी चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.\nमागील लेखसरकारच्या बेफिकीरीमुळे कोकणात पूरस्थिती – प्रवीण दरेकर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-top-smartphone-with-13mp-camera-below-20000-rs-news-in-marathi-4874459-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:46:26Z", "digest": "sha1:X6MNYOKEWW5RY2SONAJSREGYIZXJZV27", "length": 3057, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top Smartphone With 13MP Camera Below 20000 Rs | 20 हजार रुपयांहून कमी किमतीतील 13 MP कॅमेरा असलेले सहा स्मार्टफोन्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n20 हजार रुपयांहून कमी किमतीतील 13 MP कॅमेरा असलेले सहा स्मार्टफोन्स\nन्यू ईयरच्या सुरुवातीला भारतीय गॅजेट मार्केटमध्ये शानदार कॅमेरा क्वालिटी असलेले अनेक स्मार्टफोन लो प्रीमियम गॅजेट्स लॉन्च झाले आहेत. याशिवाय मिड रेंजमध्ये देखील अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. 13 मेगापिक्सलच्या कॅमेर्‍याने अद्ययावत फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घ्या, 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असलेले सहा स्मार्टफोनमधील फीचर्स...\nकिंमत - 18000 रुपये\n> 13 मेगापिक्सल कॅमेरा विथ LED फ्लॅश\n> 5.5 इंचाचा स्क्रीन विथ HD क्वालिटी (720X1280 पिक्सल रेझोल्युशन)\n> 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा\n> 8GB इंटरनल मेमरी\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अन्य स्मार्टफोनविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-HDLN-this-british-pm-was-probably-sexually-abused-as-a-school-boy-claims-novelist-5907775-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:42:18Z", "digest": "sha1:XDFOJIIFSCTVXHHTBKHR7LLYJFDWSYK4", "length": 7228, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This British PM Was Probably Sexually Abused As A School Boy, Claims Novelist | ABUSE: ब्रिटनचे हे पंतप्रधान ठरले होते बाल लैंगिक शोषणाचे बळी, साहित्यिकाचा दावा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nABUSE: ब्रिटनचे हे पंतप्रधान ठरले होते बाल लैंगिक शोषणाचे बळी, साहित्यिकाचा दावा\nलंडन - ब्रिटनचे दिवंगत माजी पंतप्रधान विन्सटन चर्चिल बालपण संदर्भात एका प्रसिद्ध लेखकाने धक्कादायक खुलासा केला आहे. विन्सटन चर्चिल शाळेत असताना लैंगिक शोषणाचा शिकार ठरले असावेत असा दावा त्याने सदोहरण केला आहे. हाऊस ऑफ कार्ड्स या पुस्तकाचे लेखक आणि चर्चिल यांचे जाणकार लॉर्ड डॉब्स यांनी विन्सटन चर्चिल यांच्या लहानपणीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. हिस्ट्री फेस्टिव्हलमध्ये नुकताच त्यांनी हा दावा केला आहे.\nअशक्य संघर्षमय होते चर्चिल यांचे बालपण...\n- प्रसिद्ध ब्रिटिश साहित्यिक लॉर्ड डब्स यांनी विन्सटन चर्चिल यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. चर्चिल यांनी बर्कशायर येथील सेंट जॉर्ज शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थापक आणि प्रिन्सिपलने त्यांना मारहाण केली होती. चर्चिल 8 वर्षांचे असताना त्यांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. या प्रसंगामुळे चर्चिल शारीरिक आणि मानसिकरित्या आतून खचले होते.\n- लेखक डब्स यांनी असे म्हटले नाही की चर्चिल यांच्यावर लैंगिक अत्याचार कुणी केला. परंतु, त्यांच्या मते चर्चिल यांच्या लहानपणीचे किस्से आणि एकूणच आयुष्यावर नजर टाकल्यास त्यांच्यावर लहानपणी रेप झाला असण्याची जास्त शक्यता आहे.\n- सोबतच लेखकाने हा दावा सुद्धा केला की जेव्हा चर्चिल यांच्या पालकांनी त्यांची शाळा बदलली तेव्हा त्यांच्या निकालात सुधारणा झाली. प्रत्यक्षात, जुन्या शाळेने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की त्यांच्यात अभ्यासाची इच्छाच राहिली नव्हती. चर्चिल यांचे लहानपण अवघड होते असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात चर्चिल यांचे बालपण अशक्य होते असे ते म्हणाले.\nकोण आहेत लॉर्ड डॉब्स\nज्येष्ठ साहित्यिक लॉर्ड डॉब्स (69) ब्रिटनच्या सर्वात लोकप्रीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांचे हाऊस ऑफ कार्ड्स ही पुस्तक सिरीझ बेस्ट सेलिंग ठरली. त्यांनी विन्सटन चर्चिल यांच्या आयुष्यावर एक-दोन नव्हे, तर चक्क 4 बायोग्राफी लिहिल्या ���हेत. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे ते मुख्य सल्लागार होते. त्यांच्या राजकीय अभ्यासाचा फायदा त्यांनी आपले पुस्तक हाऊ ऑफ कार्ड्समध्ये घेतला. हे पुस्तक पूर्णपणे राजकारणावर आधारित आहे. 2010 पासून ते ब्रिटनमध्ये खासदार आहेत. पंतप्रधानांचा युद्धमय अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्या लहानपणाचा अभ्यास करणे आवश्यक होते. महान नेता असेच घडत नाहीत. त्यासाठी त्यांनी खूप काही सहन केलेले असते. अशाच गोष्टी त्यांना आयुष्यात मजबूत करतात असे डॉब्स यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AMR-shrisurya-group-property-seized-by-police-4437831-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:15:14Z", "digest": "sha1:56KE3PWJ6NG2ECMEVR6X6XZVDBOAG5FK", "length": 3887, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shrisurya group property seized by police | श्रीसूर्या ग्रुपची शहरातील मालमत्ता केली जप्त, लवकरच मिळेल गुंतवणूकदारांना दिलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीसूर्या ग्रुपची शहरातील मालमत्ता केली जप्त, लवकरच मिळेल गुंतवणूकदारांना दिलासा\nअमरावती- श्रीसूर्या ग्रुपची शहर आणि शहराच्या आजूबाजूने असलेल्या मालमत्तेचा शोध आर्थिक गुन्हे शाखेने घेऊन एका संकुलातील व्यापारी गाळा जप्त केला आहे. लवकरच श्रीसूर्या प्रकरणात गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक अशी माहिती पुढे येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.\nश्रीसूर्याचे संचालक समीर व पल्लवी जोशी यांना पोलिसांनी अटक केली. तपासादरम्यान श्रीसूर्याच्या मालमत्तेची माहिती घेतली गेली. नागपूर पोलिसांनी यापूर्वीच श्रीसूर्याची 20 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली आहे. श्रीसूर्या ग्रुपच्या काही गुंतवणूकदारांनी परस्परच श्रीसूर्याच्या संचालकांकडून मालमत्ता घेतल्याचीसुद्धा माहिती मिळाली आहे. त्यामुळेच आता अशा गुंतवणूकदारांचा शोध घेण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. असे गुंतवणूकदार नागपुरात वा अन्य ठिकाणी आहेत. तपासात प्रगती असून आगामी दोन दिवसांत शहरातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळेल, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-akola-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:21:16Z", "digest": "sha1:5YQVCSBWZZYQ3EIDCIX5IFPUROL3PMT7", "length": 14052, "nlines": 152, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Akola Recruitment 2019 - Umed MSRLM Akola Bharti 2019", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\nजिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहाय्यक 01 —\n3 डाटा एंट्री ऑपरेटर 01 07\n4 लिपिक 01 —\n6 प्रभाग समन्वयक — 47\n7 प्रशासन/लेखा सहाय्यक — 07\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 26 जुलै 2019 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2019 (11:59 PM)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T21:52:04Z", "digest": "sha1:HKE2I3KEPRFGWI6BL7EYQSEAENIGCTZE", "length": 9461, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गणपतराव आंदळकर - विकिपीडिया", "raw_content": "\nगणपतराव आंधळकर (१५ एप्रिल १९३५, पुनवत, तालुका शिराळा, जिल्हा:सांगली, १६ सप्टेंबर २०१८,पुणे) हे कोल्हापूरमधील कुस्तीगीर होते.त्यांनी 'हिंद केसरी' हा किताब मिळवला होता. ध\nमूळ आंधळी गावचे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले आंधळकर खास कुस्ती शिकण्यासाठी क���स्तीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात १९५० साली आले. तेथे मोतीबाग तालमीत बाबासाहेब वीर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्तीचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले.\nआंदळकर यांना बळकट देहयष्टी लाभली होती. ते ६ फूट उंचीचे होते. जन्मजात गुणांना तालमीची जोड देऊन त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या.लपेट, कलाजंग, एकेरीपट, एकलंघी या कुस्तीतील डावांमध्ये ते तरबेज मानले जात.[१]\n१९६० मध्ये पंजाबच्या खडकसिंग या मल्लाला अस्मान दाखवून त्यांनी 'हिंद केसरी'ची गदा मिळवली.\nआशियाई क्रीडा स्पर्धा : १९६२ मध्ये इंडोनेशियातील जाकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आंदळकरांनी ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात सुवर्णपदक तर फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात रौप्य पदक मिळवले.\n१९६४ मध्ये टोकियो, जपान येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आंदळकर सहभागी झाले होते. तिथे त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत धडक मारली. त्यांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले.[२]\nमहाराष्ट्रामध्ये मॅटवरील कुस्ती आणण्यात आंदळकरांचा मोठा वाटा आहे.“महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव तिथं तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगिरांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा.” असे ते सांगत. ज्या तालमीत ते कुस्ती शिकले, त्या मोतीबाग तालमीतच वयाच्या ८३ व्या वर्षापर्यंत ते कुस्ती प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यांत दादू चौगुले, चंबा मुतनाळ, विष्णू जोशीलकर, संभाजी पाटील बाला रफीक शेख इ.यांचा समावेश आहे.\nशिव छत्रपती पुरस्कार (१९८२)[४]\nराजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट, कोल्हापूरचा शाहू पुरस्कार (२०१४)[५]\n^ \"व्यक्तिवेध: गणपतराव आंदळकर\". Loksatta. 2014-06-24. 2018-09-19 रोजी पाहिले.\n^ \"लाल मातीतील राजबिंडा कोहिनूर हिरा-Maharashtra Times\". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-19 रोजी पाहिले.\n^ \"हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचं निधन\". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-09-16. 2018-09-19 रोजी पाहिले.\n^ \"मातीनंच केलं माझ्या आयुष्याचं सोनं\". Lokmat. 2014-06-27. 2018-09-19 रोजी पाहिले.\nइ.स. १९३५ मधील जन्म\nइ.स. २०१८ मधील मृत्यू\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेट���व्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/mpsc-arto-exam-596/", "date_download": "2021-07-24T20:05:18Z", "digest": "sha1:KPDZU7NUK3YNSLMLCOGIKMCUKQHGHIHY", "length": 4731, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - मोटार वाहन विभागात 'सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक' पदांच्या १८८ जागा - NMK", "raw_content": "\nमोटार वाहन विभागात ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ पदांच्या १८८ जागा\nमोटार वाहन विभागात ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ पदांच्या १८८ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोटार वाहन विभागातील ‘सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक’ गट-क संवर्गातील एकूण १८८ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक ३० एप्रिल २०१७ रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०१७ आहे. (सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nNMK2 वर रजिस्ट्रेशन करा आणि अगदी मोफत ईमेल अलर्ट मिळवा\nनवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात ‘स्टाफ नर्स’ पदांच्या १४२ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-24T21:37:02Z", "digest": "sha1:GMINJVBUHGP625F436FEGCSKM3EF5VX2", "length": 64062, "nlines": 353, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nहवेतला कोरोना वायरस मारणार इटलीचं लेझर मशीन\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय.\nहवेतला कोरोना वायरस मारणार इटलीचं लेझर मशीन\nकोरोना विरुद्धच्या लढ्यात इटलीने केलेल्या उपाययोजना जगभर चर्चेचा विषय ठरल्या होत्या. अशातच संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत काम करणाऱ्या इटलीतल्या एका वैज्ञानिक संशोधन केंद्रानं स्थानिक कंपनीच्या मदतीने एक लेझर मशीन आणलीय. या मशीनमुळे अवघ्या ५० सेकंदात हवेतला कोरोना वायरस नष्ट होईल असा दावा केला जातोय......\n‘सेक्स्टॉर्शन’ च्या ऑनलाईन छळापासून कसं वाचायचं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी. तसंच लैंगिक छळ करुन खंडणीची मागणी करणं अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. कोरोना काळात ‘सेक्स्टॉर्शन’साठी न्यूड कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यांना आळा घालायचा असेल तर सायबर सुरक्षित माणसांची साखळी तयार करायला हवी.\n‘सेक्स्टॉर्शन’ च्या ऑनलाईन छळापासून कसं वाचायचं\n‘एक्स्टॉर्शन’ म्हणजे खंडणी. तसंच लैंगिक छळ करुन खंडणीची मागणी करणं अशा अर्थाने ‘सेक्स्टॉर्शन’ हा शब्द वापरला जातो. कोरोना काळात ‘सेक्स्टॉर्शन’साठी न्यूड कॉल करून पैसे उकळण्याचे प्रकार प्रचंड वाढलेत. त्यांना आळा घालायचा असेल तर सायबर सुरक्षित माणसांची साखळी तयार करायला हवी. .....\nमेकॅनिकल बोर्डचा क्लिकक्लिकाट किती गरजेचा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो.\nमेकॅनिकल बोर���डचा क्लिकक्लिकाट किती गरजेचा\nसध्याच्या डिजिटल युगात कीबोर्ड ही सगळ्यात जास्त वापरली जाणारी गोष्ट झालीय. पण साध्या कीबोर्डने टाइप करताना अनेक चुकाही राहतात. त्यामुळेच स्प्रिंगचा वापर केलेला मेकॅनिकल कीबोर्ड सध्या ट्रेण्डमधे आहे. या कीबोर्डनं टाईपिंगचा वेगही वाढतो आणि चुकाही कमी होतात. एकाचवेळी अनेक बटणं दाबली गेली तरी मेकॅनिकल कीबोर्डला ते व्यवस्थित हाताळतो......\nफाईव जी टेक्नॉलॉजीकडे शंकेनं का पाहिलं जातंय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nफाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय.\nफाईव जी टेक्नॉलॉजीकडे शंकेनं का पाहिलं जातंय\nफाईव जी टेक्नॉलॉजी आरोग्यासाठी धोक्याची आहे असं म्हणत प्रसिद्ध अभिनेत्री जुही चावला यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांचा अर्ज फेटाळून लावत न्यायालयाने त्यांना २० लाखांचा दंड ठोठावलाय. या टेक्नॉलॉजीमुळे जगात काय काय बदल होणार याबद्दल कुतुहल आहे. पण त्याचवेळी या टेक्नॉलॉजीकडे संशयाने पाहणाऱ्यांची संख्याही वाढतेय......\nसुमित्रा भावे: सिनेमाला समाजाचा आरसा बनवणाऱ्या चित्रकर्मी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले.\nसुमित्रा भावे: सिनेमाला समाजाचा आरसा बनवणाऱ्या चित्रकर्मी\nसुमित्रा भावेंनी ज्या वेळी मराठी सिनेमे दिग्दर्शित करायला सुरवात केली, तेव्हा मराठी सिनेसृष्टीची अवस्था खूपच कठीण होती. कौतुक करावेत असे सिनेमे अपवादानेच बनायचे. पण त्यांचे ‘दोघी’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘दहावी फ’ यासारखे सिनेमे आले आणि सगळं चित्रच पालटलं. अंगभूत हुशारी, साहित्याची जाण आणि प्रचंड कष्टाच्या तयारीमुळे सुमित्राताईंचे सर्वच सिनेमे वैश्विक ठरले......\nकोरोनामुळे घडणार की बिघडणार आपली ही पॅनडेमिक जनरेशन\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nकोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही.\nकोरोनामुळे घडणार की बिघडणार आपली ही पॅनडेमिक जनरेशन\nकोरोनाचा परिणाम आपल्यावर होतोय, तसा आपल्या मुलांवरही होतोय. कोरोनामुळे घराच्या चार भींतींबाहेरचं जग यातल्या अनेकांनी पाहिलेलंही नाहीय, अशी मुलं कोरोनानं घडवलेल्या या पॅनडेमिक जनरेशनमधे आहेत. तशीच शाळा बंद पडल्यामुळे मजुरीवर जाणारी मुलंही याच जनरेशनची आहेत. आणखी २० वर्षांनी या पॅनडेमिक जनरेशनच्या माध्यमातून कोरोना आपल्या प्रत्येक गोष्टीवर छाप पडत राहणार, यात शंका नाही......\nबाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nतंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते.\nबाई आणि तंत्रज्ञान : जमाना बदल गया है बॉस\nतंत्रज्ञानामुळे महिलांचं आयुष्य जसं सोपं झालंय, तसंच ते इथल्या बाजारप्रणित व्यवस्थेमुळे तितकंच गुंतागुंतीचंही झालं आहे. हीच मानसिकता व्हॉट्सअपचा वापर करून, मेसेज पाठवून बाईला थेट तलाक देते. लाईव लोकेशन, वीडियो कॉलचा वापर करून आपल्या प्रेयसी, बायकोवर पाळतही ठेवते आणि एखाद्या आयेशाला मरतानाचा वीडियो पाठव, असंही निर्दयीपणे म्हणते. .....\nआपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत स���कारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा.\nआपल्यावरच्या नियंत्रणासाठीच चाललाय सोशल मीडिया आणि सरकार यांच्यातला संघर्ष\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकांचा अधिकार असल्याने आम्ही लोकांची अकाऊंट बंद करू शकत नाही, असं ट्वीटरने भारत सरकारला सांगितलं. देशाच्या सरकारनं एखाद्या तंत्रज्ञान किंवा मीडिया क्षेत्रातल्या कंपनीवर दबाव आणून धोरणात्मक बदल करायला लावणं, हे नवं नाही. केंद्रातल्या मोदी सरकारने सोशल मीडिया नियंत्रणाची नवी पद्धत घोषित केली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर याचा विचार व्हायला हवा......\nप्रेमाच्या नावाखाली कागदी फुलांना पाणी घालणं सुरूय\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकाळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते.\nप्रेमाच्या नावाखाली कागदी फुलांना पाणी घालणं सुरूय\nकाळ बदलला आणि प्रेमातले व्यक्त होण्याचे मार्गही बदलले. प्रेमातली माणसांची व्यक्त होण्याची तऱ्हा बदलली. सोशल मीडियामुळे मोठ्या प्रमाणावर भेसळ निर्माण झाली. प्रेमाचं चक्र पैसा आणि शरीराभोवती फिरू लागलं. प्रेमात असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आलंय. बऱ्याच जणांमधे शारीरिक संबंधांनंतर प्रेम संपून जातं. बिनकामाचा स्वाभिमान, असंवेदनशीलता प्रेमात ताटातूट व्हायला कारणीभूत ठरते......\nइंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग.\nइंटरनेटच्या समुद्रात गळ टाकून बसलेल्या हॅकर्सचं काय करायचं\nपत्रकार निधी राजदान यांनी हार्वर्ड युनिवर्सिटीतून प्रोफेसरपदाची ऑफर आल्याचं ट्वीट टाकलं होतं. त्यासाठी त्यांनी एनडीटीवीतली नोकरी सोडली होती. पण त्या स्वतः सायबर फसवेगिरीच्या शिकार ठरल्या असल्याचं स्पष्ट झालंय. या सगळ्या प्रकारामुळे सायबर सेफ्टीचा मुद्दा चर्चेत आलाय. आपल्या भावनांचा मागोवा घेऊन आपल्याला फसवणाऱ्यांपासून नेमकी काय सावधगिरी बागळायची हे सांगणाऱ्या पत्रकार मुक्ता चैतन्य यांच्या फेसबुक पोस्टचा हा संपादित भाग. .....\nकशी चालेल फाइव जीची जादू\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.\nकशी चालेल फाइव जीची जादू\n४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......\nगीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वया���ही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते.\nकिड ऑफ द इयर\nगीतांजली राव : वयापेक्षा जास्त शोध लावणारी ‘किड ऑफ द इयर’\nभारतीय वंशाची अमेरिकन नागरिक गीतांजली राव हिचं नाव सध्या बरंच चर्चेत आहे. अवघ्या १५ वर्षांच्या गीतांजलीनं अनेक महत्त्वाचे वैज्ञानिक शोध लावलेत. त्यासाठीच न्यूयॉर्कमधल्या टाईम मॅगझिनकडून तिला 'किड ऑफ द इयर' हा सन्मान देण्यात आलाय. पण तिची फक्त विज्ञानाशी मैत्री नाही. एवढ्या लहान वयातही जगाच्या समस्यांविषयीची जाण तिच्यात दिसते. या समस्यांवर ती नुसती टीकाच करत नाही. तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत एक कृतिशील कार्यक्रमही आपल्यासमोर मांडते......\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख.\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील\nआज ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. पावसाच्या आणि निसर्गाच्या अनिश्चितपणामुळे शेतकऱ्यानं फक्त शेतीवर अवलंबून राहणं अवघडच नाही तर असंभव आहे. पाण्याचं नियोजन केलं नाही तर आपल्याकडे पुढच्या ७५ वर्षांत पाण्यासाठी रक्त सांडलं जाईल, असं बाबासाहेब म्हणाले होते. त्यांची विधानं आज खरी ठरलीयत. देशभरातल्या शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने हा विशेष लेख......\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nचीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची ��िजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे.\nभल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी\nचीनच्या झेनुवा कंपनीकडून भारतातल्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवून त्यांच्याविषयी माहिती मिळवली जात असल्याचं समोर आलंय. अमेरिकेसारख्या प्रगत देशांकडूनही अशा प्रकारची डिजिटल हेरगिरी सर्रास केली जाते. भविष्यात पारंपरिक युद्धपद्धती, हेरगिरीचे प्रकार मागे पडत जाऊन सायबर वॉर, डिजिटल हेरगिरीचे प्रकार वाढत जातील. डिजिटल हेरगिरी माणसाने तयार केलेलं जाळं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता त्यातून मागे फिरणं जवळपास अशक्य आहे......\nदोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nवसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.\nदोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक\nवसंतराव नाईकांची आज पुण्यतिथी. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......\nआता गूगलच्या गुंतवणुकीचे गुणगान गायला हवं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वे���ळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील.\nआता गूगलच्या गुंतवणुकीचे गुणगान गायला हवं\nभारतात दहा अब्ज डॉलर म्हणजे साधारण ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा नुकतीच गुगलने केली. खरंतर तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनेक बड्या कंपन्या गेली अनेक वर्षे भारतात गुंतवणूक करत आल्या आहेत. मात्र आजवर होत असलेली गुंतवणूक आणि आता होत असलेली गुंतवणूक वेगळ्या प्रकारची आहे. या गुंतवूकीचे काही चांगले आणि काही वाईट परिणाम भारतीय बाजारपेठेवर होतील......\nजगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यंदा मंदीचं सावट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय.\nजगातल्या दोन नंबरच्या ऑटो एक्स्पोवर यंदा मंदीचं सावट\nदिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडा इथे ‘ऑटो एक्स्पो २०२०’ची सुरवात झालीय. बुधवारी १२ फेब्रुवारीपर्यंत चालणारा हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा ऑटो एक्स्पो आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवनव्या कारसोबतच जगभरातलं नवं तंत्रज्ञानही पाहता येतं. असं असलं तरी मंदीच्या फटक्यामुळे ऑटो सेक्टरमधल्या नावाजलेल्या ब्रॅंडनी यंदा ऑटो एक्स्पोपासून दूर राहणं पसंत केलंय. .....\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nआपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.\nतंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार\nआपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृत�� म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात......\nस्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत.\nस्मार्टफोनच्या जमान्यातही लोकांना फीचर फोनचा नाद का सोडवत नाही\nआजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच असतो. असं असलं तरीही जुन्या फीचर फोनच्या खपात कोणतीही घट होताना दिसत नाही. टेक्नॉलॉजी एवढी प्रगत झालेली असताना जग जुन्याच फोनला का चिकटून राहतंय तर त्याची कारणं फारच इंटरेस्टिंग आहेत......\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nचालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nचालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे......\nदोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्याः वसंतराव नाईक\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nवसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे अस�� ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं.\nदोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्याः वसंतराव नाईक\nवसंतराव नाईकांचा आज जन्मदिन. राज्य सरकार आज कृषीदिन साजरा करतं. वसंतरावांनी सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं. कृषिप्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती आहे असं ते म्हणायचे. शेतीप्रश्नांविषयी त्यांना तळमळ होती. त्यांनी शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी नुसते प्रश्न उपस्थित केले नाहीत तर त्यावर उत्तरं शोधलं......\nतर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध.\nतर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ\nशेती आणि औद्योगिक क्रांतीनंतरची सगळ्यात मोठी क्रांती म्हणून जगभरात डिजिटल यूग अवतरतंय. या क्रांतीचा मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होतोय. एवढंच नाही तर माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही डिजिटल यंत्राच्या मदतीने कंट्रोल मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. डिजिटल युगातल्या माणसाच्या वाटचालीचा हा वेध......\nमिशन शक्तीचं श्रेय कोणाला, मोदी की शास्त्रज्ञ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nडीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भारताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय.\nमिशन शक्तीचं श्रेय कोणाला, मोदी की शास्त्रज्ञ\nडीआरडीओच्या कामगिरीने आज भारताचा जगभरात डंका वाजला. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर स्पेस पॉवर म्हणून भा���ताचं नाव झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीवीवर येऊन या कामगिरीची माहिती देत डीआरडीओचं अभिनंदन केलं. पण ऐन निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांनी केलेली घोषणा आणि माजी डीआरडीओ प्रमुख वीके सारस्वत यांचं वक्तव्य याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झालीय......\nपहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख.\nपहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी\nभारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख......\nआयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट.\nआयफोनः नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल\nआयफोनच्या घोषणेला आज १२ वर्ष म्हणजे एक तप झालंय. पण या एका तपामधेच आयफोन नव्या जगाचा स्टेट्स सिम्बॉल बनलाय. आतापर्यंत आपल्या मोठेपणाची, दर्जेदारपणाची, प्रतिष्ठेची गोष्टं मोठमोठ्याने सांगणाऱ्यांना अॅपलने आयफोन देऊन गप्प केलंय. ग्राहकांना अस्सल आणि नवनवी टेक्नॉलॉजी देणाऱ्या आयफोनची ही गोष्ट......\nडाटाची माती करुया चला\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वाप��ून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो.\nडाटाची माती करुया चला\nगेली २० वर्षं गुगल आपला डाटा गोळा करतंय. फेसबूकच्या डाटाचोरीवरून मध्यंतरी गदारोळ उडाला होता. पण या साऱ्याकडे पॉझिटिव नजरेनेही पाहता येऊ शकतं. उलट आपलाच डाटा वापरून नव्या दिशा ठरवता येऊ शकतो......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/shivsena-help-five-ventilators-akola-13337", "date_download": "2021-07-24T21:37:06Z", "digest": "sha1:A53WQ3QN4R35INK74ARCZ77V2S6653SO", "length": 3708, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अकोल्यात शिवसेनेची पाच व्हेंटिलेटरची मदत", "raw_content": "\nअकोल्यात शिवसेनेची पाच व्हेंटिलेटरची मदत\nमाधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.\nअकोला- अकोल्यात Akola आज शिवसेनेच्या Shivsena वतीने जिल्हा प्रशासनाला पाच व्हेंटिलेटरची ventilator मदत Help करण्यात आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख Nitin Deshmukh यांनी पाच व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर Jitendra Papalkar यांना सुपूर्द केले. अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडा ही दिवसेंदिवस वाढत आहे. अपुरे बेड, कमी व्हेंटिलेटर यामुळे रुग्णाला वाचवण्यासाठी आरोग्य विभागाला धडपड करावी लागत आहे. ShivSena help for five ventilators in Akola\nहे देखील पहा -\nहेच बाब लक्षात घेत शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून आज शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पाच व्हेंटिलेटरची मदत केली. यानंतरही मदतीसाठी शिवसेना नेहमी तत्पर असेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. विविध पक्ष आता कोरोना काळात मदतीसाठी सरसावले असुन वंचित बहुजन आघाडी, शिवसेना , भाजप आदि पक्षाच्या वतीने मदत करण्यात येत आहे.\nभंडाऱ्यात रास्ता रोखो आंदोलन करणाऱ्या खासदार व माजी आमदाराला अटक....\nविशेष म्हणजे यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद मार्फत कोव्हीड सेंटरची उभारणी केली. दरम्यान कोरोनाच्या या कठीण काळात इतर पक्षांनी राजकारण बाजूला ठेऊन सर्वतोपरी मदत करणे गरजेचे आहे. कारण जो समाजकारण करतो तो राजकारनात पुढे जातो. ShivSena help for five ventilators in Akola\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/07/9.html", "date_download": "2021-07-24T20:05:00Z", "digest": "sha1:AY3B4Z53WG2YXFA7DY3USRQ7OFXULVEN", "length": 14080, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "महाराष्ट्र सरकारचा वटहुकूम दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 9 अ रद्द", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहार���ष्ट्र् न्युजमहाराष्ट्र सरकारचा वटहुकूम दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 9 अ रद्द\nमहाराष्ट्र सरकारचा वटहुकूम दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 9 अ रद्द\nरिपोर्टर...दिवाणी खटल्यातील न्यायाधिकार क्षेत्राबाबतचा मुद्दा सर्वप्रथम निकाली लावून खटला चालवायचा; का खटला पुरावा आल्यावर पुरावा पाहून अधिकार क्षेत्र ठरवायचे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे झालेली संभ्रमावस्था महाराष्ट्र सरकारने दूर केली आहे. दिनांक 27 जून 2018 ला राज्य शासनाने राज्यपालांच्या सहीने वटहुकूम जाहीर करुन, दिवाणी प्रक्रिया संहितेतील कलम 9 अ रद्द केले आहे.\nएखाद्या दिवाणी खटल्यामध्ये तात्पुरत्या मनाईचा दावा, स्थगितीचा दावा, अथवा एखाद्या संपत्ती अधिग्रहणावर नियुक्तीबाबतचा अर्ज आल्यावर त्यावर प्रतिवादीकडून “संबंधित न्यायालयाला हा अर्ज अथवा खटला चालवणेचा अधिकार नाही,’ असा आक्षेप घेतला जातो. अशा वेळी “न्यायालयाचा व पक्षकारांचा वेळ वाचावा म्हणून हा मुद्दा प्राथमिक स्तरावर न्यायालयांनी काढून त्याचा निर्णय आधी घ्यावा व मग खटला चालवावा’, अशी सुधारणा दिवाणी कायद्यात महाराष्ट्र सुधारणा अधिनियम 65 सन 1970 नुसार कलम 9 अ घालून करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट इंडो पोर्तुगीज विरुद्ध बोर्जस 1958) (60 बॉंबे एलआर 660) या खटल्यात सरकारविरुद्धच्या दाव्यात कलम 80 नुसार नोटीस नसताना देखील वादीला मनाई देण्यात आली होती. त्यामुळे अगोदर न्यायाधिकार क्षेत्र निश्‍चित होण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या सुधारणा अधिनियमाद्वारे वर वर्णन केलेल्या आशयाचे कलम 9 अ दिवाणी प्रक्रिया सुधारणा कायद्यात आणण्यात आले. त्यानंतर लोकसभेद्वारे सन 1976 साली हे कलम 9 अ अस्तित्वात आणले गेले व दिवाणी प्रक्रिया संहितेत सुधारणा करून ते कलम 9 अ कायम करण्यात आले.\nदरम्यान, अधिकार क्षेत्राचा मुद्दा सर्वप्रथम निकाली काढल्यामुळे प्रतिवादीला त्याबाबत पुरावे देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. अशा कारणांमुळे या कलम 9 अ बाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे हे कलम चुकीचे असून पक्षकाराला पुरावे देण्यास पुरेसा वेळ मिळावा व दिवाणी प्रक्रियेच्या कलम 14 नुसार मुद्दे काढले जावेत, अशी मागणी होऊ लागली. त्यातच मेहरसिंग विरुद्ध दीपक सवनी (1998 (3) एमएचएलजे 1940) या खटल्यात असे सांगण्यात आले की, न्यायाधिकाराबाबत कायदा व परिस्थिती याबाबत संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे पक्षकारांना पुरावा सादर करण्यास पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे. पुढे फोरशोअर को ऑप हौसिंग सोसायटी विरुद्ध प्रवीण डी. देसाई (2015 -6 एस सी सी 412) व संदीप गोपाल रहेजा विरुद्ध सोनाली निमिशा अरोरा (2016, एससीसी बॉंबे 9378) या दोन्ही खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगीतले की, जर कलम 9 अ खाली मुद्दा उपस्थित झाला असेल तर हा मुद्दा प्रथम निकाली काढण्यात येणे बंधनकारक आहे. पुढे मुकुंद लि. विरुद्ध मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (2011-2 एलजे 936) या खटल्यात तर प्रतिवादीला कलम 9 अ नुसारचा अर्ज नॉट प्रेस म्हणजेच रद्द करतादेखील येणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे या निकालांनी कलम 9 अ बाबत संभ्रमावस्था झाली होती.\nत्यानंतर जगदीश शामराव थोरवे विरुद्ध मोहन सीताराम द्रविड (एसएलपी (सी)22438/2015) या खटल्यात सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ वकील ऍड. अरविंद एस. आव्हाड यांनी अपीलकर्त्याच्या वतीने बाजू मांडताना अनेक खटल्यांचा संदर्भ देत, “कलम 9 अ हे न्यायालयाच्या दृष्टीने तसेच पक्षकाराच्या दृष्टीने अयोग्य ठरत आहे वेगवेगळ्या निकालांचा संदर्भ देत त्यासाठी जास्तीच्या खंडपीठाकडे हा विषय वर्ग करून कलम 9 अ बाबत निर्णय घेण्याची गरज’ असल्याचे मत 17 ऑगस्ट 2015 साली व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपक मिश्रा व प्रफुल्ल पंत यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ हरीश साळवे यांची न्यायालय मित्र (अमायकस क्‍युरी) म्हणून नेमणूक करून त्यांचे मत मागवले. दरम्यान, राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सहीने 27 जून 2018 रोजी वटहुकूम जाहीर केला आहे. या वटहुकुमाद्वारे कलम 9 अ रद्द करणेत आले आहे. या वटहुकुमानुसार जे खटले कलम 9 अ अंतर्गत अर्ज दाखल आहेत व निकाली लागले नाहीत ते प्राथमिक मुद्दे म्हणून निकाली काढण्याची गरज नाही. कलम 14 प्रमाणे ते मुद्दे निकाली काढायचे आहेत. ज्या खटल्यात एखाद्या पक्षकाराने पुरावे दाखल केले असतील, त्या खटल्याचे अंतिम पुराव्याबरोबर निकाली काढणेत येतील. ज्या खटल्यात कलम 9 अ प्राथमिक मुद्दा काढून न्यायालयाने अधिकार क्षेत्र असल्याचा निर्णय दिला असेल मात्र अपील झाले असेल, ते अपील रद्द ठरेल. ज्या खटल्यात न्यायालयाने “अधिकार क्षेत्र नाही’ असा निर्णय कलम 9 अ अंतर्गत दिला असेल त्या खटल्यात अपील झाले असेल तर ते अपील “वटहुक���म झाला नाही’ असे गृहीत धरून चालतील. तसेच ज्या खटल्यात अपील व पुनर्विलोकन याचिका मंजूर असतील व पुन्हा निर्देश देऊन खटला परत पाठविला असेल, त्याठिकाणी दिवाणी व्यवहार संहितेनुसार खटला चालविला जाईल. एखादा अंतरिम आदेश जर वटहुकूम होण्याअगोदर झाला असेल तर तो दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 ऑर्डर 39 नुसार गृहीत धरला जाईल. एकूणच विविध निर्णयांचा संभ्रम दूर होऊन या वटहुकुमाद्वारे न्यायालयाना खटले चालवीणे सोयीस्कर होणार आहे\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/29/ipl-2021-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-24T21:24:03Z", "digest": "sha1:6AXHSQULHCTJOSMREIO6P37H435I5FLE", "length": 13603, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "IPL 2021 : पहा कमिन्सच्या मदतीबद्दल काय प्रतिक्रिया दिली जुही आणि राहुल बोसने | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nIPL 2021 : पहा कमिन्सच्या मदतीबद्दल काय प्रतिक्रिया दिली जुही आणि राहुल बोसने\nIPL 2021 : पहा कमिन्सच्या मदतीबद्दल काय प्रतिक्रिया दिली जुही आणि राहुल बोसने\nसंपूर्ण देश कोरोना साथीविरूद्ध लढा देत आहे आणि अशा परिस्थितीत बरेच जण मदतीसाठी पुढे येत आहेत. अलीकडेच बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, आयुष्मान खुराना, ताहिरा कश्यप, किरण खेर यांनी लोकांना मदत करण्यासाठी हातभार लावला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सनेही मदत केली आहे, परंतु अभिनेत्री जुही चावला आणि अभिनेता राहुल बोस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.\nपॅट कमिन्स याने म्हटले आहे की, भारत हा देश मला सर्वाधिक आवडतो. इथले लोक अतिशय दयाळू आहेत आणि मी त्यांना दुखी पाहू शकत नाही. पुढे आयपीएलवर बोलताना म्हटले की, देशातील परिस्थिती एवढी वाईट आहे, अशावेळी आयपीएल खेळणे योग्य आहे काय परंतु या प्रकरणात मला सल्ला देण्यात आला आहे की आयपीएल चालू आहे जेणेकरुन लोक या कठीण काळात दररोज काही तासांचा आनंद आणि आराम मिळवू शकतील.\nत्याने पुढे म्हटले की, पीएम केअर फंडात भारतातील रूग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा खरेदी करण्यासाठी हातभार लावला आहे आणि आयपीएलच्या माझ्या इतर खेळाडूंनाही मी अशी विनंती करतो. मी ५० हजार डॉलर्सची मदत देत आहे. पॅट पुढे म्हणतो, मला आशा आहे की या मदतीमुळे लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करता येईल. मला माहित आहे की माझी मदत खूप मोठी नाही आणि ती द्यायला उशीरही झाला असेल परंतु मला आशा आहे की यामुळे एखाद्याला तरी मदत होवू शकेल.\nयाबाबत अभिनेता राहुल बोस याने प्रतिक्रिया दिली आहे, तो म्हणाला की, एकही चेंडू न फेकता क्रमवारीत अशाप्रकारे पहिल्या क्रमांकावर पोहोचता येते. पॅट कमिन्स याला सलाम. त्याचवेळी अभिनेत्री जूही चावला हिनेही पॅटचे कौतुक करत म्हटले आहे की, पॅट कमिन्सच्या या योगदानाबद्दल आमच्या केकेआर टीमला अभिमान आहे.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nIPL 2021 : म्हून पॉन्टिंग म्हणाला की, ‘……आम्ही भाग्यवान आहोत..\nIPL 2021 : आणि डेव्हीड वॉर्नरने केले ‘ते’ महत्वाचे लक्ष्य पूर्ण..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-november-2019/", "date_download": "2021-07-24T19:38:54Z", "digest": "sha1:ZYBWDVY52GUVRN3TZO4C7SIZU7T7BCYM", "length": 15151, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 29 November 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) स���मा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nपॅलेस्टाईन लोकांसह आंतरराष्ट्रीय एकता दिन दरवर्षी 29 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्या दिवसाला एकता दिवस म्हणूनही ओळखले जाते.\n20 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षभरापासून देशात लाचखोरीच्या घटनांमध्ये 10 टक्क्यांनी घट झाली आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि जहाज वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हरियाणाच्या मानेसरमधील आंतरराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी सेंटर (ICAT) येथे नुगेन मोबिलिटी समिट -2019 चे उद्घाटन केले.\nRIL 10 लाख कोटींची बाजारपेठ गाठणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. प्रतिष्ठित मैलाचा दगड गाठणारी ही पहिली इंडिया कंपनी ठरली.\nनॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये कमर्शियल पेपरची यादी करणारी आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड ही पहिली कंपनी बनली. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पेपर परिपक्व होईल.\n‘लँडस्लाइड्स रिस्क रिडक्शन अँड रिलिन्स -2019’ या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे झाली.\nराज्यसभेने 28 नोव्हेंबर 2019 रोजी चिट फंड (दुरुस्ती) विधेयक, 2019 मंजूर केले. 20 नोव्हेंबर 2019 रोजी हे विधेयक लोकसभेने मंजूर केले होते.\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) 28 नोव्हेंबरला 22,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अ‍ॅसॉल्ट रायफल्ससाठी पाणबुडीविरोधी P-8I विमान, एअरबोर्न चेतावणी विमान आणि थर्मल इमेजिंग साइट्सच्या खरेदीस मान्यता दिली.\nलखनऊ मधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम हे कसोटी सामन्याचे आयोजन करणारे भारतातील दुसरे तटस्थ ठिकाण ठरले. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडीज हे स्टेडियमवर एक-कसोटी कसोटीत खेळत आहेत. देहरादूनमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम देशातील कसोटी सामन्यांसाठी पहिले तटस्थ ठिकाण बनले.\nबँकॉकमध्ये 21 व्या आशियाई स्पर्धेच्या महिला रिकर्व्ह स्पर्धेत भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी आणि अंकिता भकत यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भर��ी\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T21:49:48Z", "digest": "sha1:4WSCLEQJOD326EA7VAJKW5BNGLVF54D6", "length": 5728, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:शीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके\nकृपया शीर्षकलेखन संकेतास अपवाद लेखात खालील सुयोग्य साचे वापरण्याचा विचार करावा म्हणजे अशा लेख पानांचे वर्गीकरण वर्ग:शीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके येथे होण्यास मदत होईल.\nसाचा {{ शीर्षकलेखनसंकेतअपवाद}} लावा म्हणजे तो खालील प्रमाणे दिसेल.\nसाचा {{ लेखनसंकेतअपवाद}} लावा म्हणजे तो खालील प्रमाणे दिसेल.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► शीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके‎ (१ क, ३ प)\n\"शीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nशीर्षकसंकेतास अपवाद अमराठी शीर्षके\nविकिपीडिया धोरणे व मार्गदर्शक तत्त्वे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रव��श करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०११ रोजी ०६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:JackieBot", "date_download": "2021-07-24T21:07:46Z", "digest": "sha1:AFIL6HXOPL37GKJQFYMXVVYZZWT3A5VW", "length": 3753, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:JackieBot - विकिपीडिया", "raw_content": "\nअभय नातू (चर्चा) ०३:०२, २५ जून २०१२ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१२ रोजी ०३:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A1/", "date_download": "2021-07-24T21:04:00Z", "digest": "sha1:XLSSJTBDOXMUT7QNQFINNNJT7SC3SHYC", "length": 7640, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "मागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत -", "raw_content": "\nमागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत\nमागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत\nमागच्या महिन्यात साखरपुडा; लग्नाची तारीख ठरली, भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा दुर्दैवी अंत\nसिन्नर (जि.नाशिक) : शुभमचा गेल्या महिन्यातच साखरपुडा झाला होता, लग्नाची तारीखदेखील ठरली होती. अशातच शुभमची अचानक एक्झिट झाल्याने सिन्नरच्या कपोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. माजी उपनगराध्यक्षा व भाजपचे जिल्हा पदाधिकारी य��ंचा तो मुलगा आहे.\nलग्नाची तारीखदेखील ठरली होती.\nसिन्नरच्या माजी उपनगराध्यक्षा राजश्री कपोते व भाजपचे जिल्हा पदाधिकारी राजेंद्र कपोते यांचा तो मुलगा आहे. कपोते कुटुंबीय नाशिक येथे स्थायिक झाले असून, व्यवसायानिमित्त रोज ये-जा करतात. शुभम राजेंद्र कपोते (वय २४) आपल्या कारने (एमएच-१५-जीए- ४१४१) नाशिककडे जात होता. सायंकाळी नाशिककडे जात असताना कंटेनरखाली कार गेल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शुभमच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. शुभमचा गेल्या महिन्यातच साखरपुडा झाला असून, लग्नाची तारीखदेखील ठरली होती. रात्री उशिरा संगमनेर नाका येथील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nहेही वाचा - ५० फूट खोल विहीर, आत ७३ वर्षांच्या आजी; दैवच बलवत्तर दुसरे काय\nसिन्नरच्या कपोते कुटुंबावर दुःखाचा डोंगर\nसिन्नर-नाशिक महामार्गावर चिंचोली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पुलावर पुढे चालणाऱ्या कंटेनरखाली कार शिरल्याने झालेल्या अपघातात सिन्नर येथील सराफी व्यावसायिक तरुण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.\nहेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना\nPrevious Postभोसलाचे विद्यार्थी कोरोनाबाधित; वसतिगृहातून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीची सूचना\nNext Postमनातल्या ‘त्या’ विचित्र भितीने तो बिथरला; दुर्दैवी निर्णय घेतना न आई आठवली, न बहिण\n”नाशिकच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही”\nभोसलाचे विद्यार्थी कोरोनाबाधित; वसतिगृहातून घरी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या तपासणीची सूचना\nजेव्हा प्रश्न रिजवानाच्या आई-वडिलांच्या जीवा आला; अखेर तिने निर्णय घेतलाच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/special-report-former-home-minister-anil-deshmukhs-wife-aarti-deshmukh-was-also-summoned-by-the-ed-494443.html", "date_download": "2021-07-24T19:26:05Z", "digest": "sha1:ESHONZRVJ5VO5FDLTNGDU35MD4WYD6MO", "length": 14462, "nlines": 242, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSpecial Report | अनिल देशमुखांचा पाय खोलात \nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आरती देशमुख ��ांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर मुलगा ऋषिकेश आणि आता पत्नी आरती यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. आरती देशमुख यांना उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. आम्ही गुन्हा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. ईडीकडून अनेक बातम्या येत होत्या. त्यात अनेक विसंगतीही होत्या. नक्की सत्यता काय आहे हे सांगण्यासाठीच आपण आज पत्रकार परिषद घेत असल्याचं घुमरे म्हणाले. आतापर्यंत अनिल देशमुख, आरती देशमुख, ऋषिकेश देशमुख या तीन जणांना ईडीने समन्स दिलं आहे. आरती देशमुख यांना आजचं समन्स दिलं आहे. त्या 66 वर्षांच्या आहेत. त्यांना कोरोना झाला आहे. त्यांना अनेक आजार आहेत. त्या गृहिणी आहे. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध नाही, असा दावाही घुमरे यांनी पत्रकार परिषदेत केलाय.\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nतुळशीची माळ आणि नियम\nदेवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळ\nअध्यात्म 3 days ago\nघरं आणि दुकानं स्वस्तात खरेदी करण्याची संधी; इंडियन ओव्हरसीज बँकेकडून मालमत्तांचा लिलाव\nयूटिलिटी 3 days ago\nइंधनाच्या किमती वाढण्याचं कारण मोदी सरकार करत असलेली करवाढ,पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप\n‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रिय ठरले, त्यांना पंतप्रधान करा’, पृथ्वीराज चव्हाण यांना राहुल गांधींचा विसर\nAnil Deshmukh Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काटोल आणि वडविहिराच्या घरांवर ईडीचा छापा\nPune Rain : पुणे जिल्ह्यातही पुराचं थैमान, 420 गावं बाधित, दोघांचा मृत्यू, 700 जणांचं स्थलांतर\nसिंह राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: खराब झालेल्या संबंधांचं काय होणार\nकर्क राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: कामाच्या तणावाचं काय होणार आर्थिक प्रयत्नांना यश येईल आर्थिक प्रयत्नांना यश येईल\nमिथून राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: तुमच्या आयुष्याची वेळ नेमकी कशी आहे\nवृषभ राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: वेळ हातातून निघून जातेय असं वाटतंय का किती वास्तवादी आहे तुमची भावना\nमेष राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै:भावनेच्या भरात निर्णय घ्याल तर नुकसान होणार\nIND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय\nVIDEO: साताऱ्यात कृष्णेचं पाणी थेट स्मशानभूमीत, मृतदेह निम्मी अर्धी जळालेल्या स्थितीत पाहून कर्मचाऱ्यांची धांदल\nअन्य जिल्हे6 hours ago\nSpecial Report | चिपळूण अजूनही पाण्याखालीच, कोविड रुग्णालयात 8 जणांचा मृत्यू\nMaharashtra Flood : महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश\nमराठी न्यूज़ Top 9\nMaharashtra Flood : महापूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, नुकसानीचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश\nMaharashtra Rain Live | बिपीन रावत यांनी माझ्या विनंतीवरून नौदलास मदत करण्याचे निर्देश दिले : संभाजीराजे\nIND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय\nSangli Flood : कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, सांगलीत मदतकार्यासाठी लष्कर पाचारण\nअन्य जिल्हे7 hours ago\nChiplun Flood : पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा\nअन्य जिल्हे7 hours ago\nमेष राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै:भावनेच्या भरात निर्णय घ्याल तर नुकसान होणार\nमिथून राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: तुमच्या आयुष्याची वेळ नेमकी कशी आहे\nवृषभ राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: वेळ हातातून निघून जातेय असं वाटतंय का किती वास्तवादी आहे तुमची भावना\nTokyo Olympics 2020 Live : मनमोहक कार्यक्रमानंतर मार्च पास्टला सुरुवात, मास्क घालून खेळाडू मैदानात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-america-job-employee-selection-process-4312749-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:41:31Z", "digest": "sha1:KXM4SGOEHI7IJR75OLPMQZ7ILGCBPZCD", "length": 5020, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "America job employee selection process | अमेरिकेत अस्थायी कर्मचारी नेमण्याच्या पद्धतीकडे कल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमेरिकेत अस्थायी कर्मचारी नेमण्याच्या पद्धतीकडे कल\nअमेरिकेतील कित्येक शहरांमध्ये पहाटे 4-5 वाजेच्या दरम्यान रस्त्यांवर आणि गल्ल्यांमध्ये लोकांची गर्दी जमलेली असते. हे लोक कित्येक मैल लांब असलेल्या गोदामांमध्ये जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत असतात. 15 आसनांची क्षमता असलेल्या व्हॅनमध्ये 22 व्यक्तीदेखील बसतात. काही लोक चक्क खाली बसतात. हे मेक्सिको, ग्वाटेमाला किंवा होंडुरास नाही. हे आहे शिकागो, न्यू जर्सी, बोस्टन. हे लोक अमेरिकेच्या वॉलमार्ट, नाइके, पेप्सिको या कंपन्यांच्या फ्रिटो विभागासाठी ट्रक आणि कपाटांमध्ये माल चढवतात. ते या कंपन्यांचे कर्मचारी नाहीत, तर कंत्राटी कामगार म्हणून एखाद्या एजन्सीसाठी काम करतात.\nकामगार मंत्रालयाने सांगितले की, अमेरिकेत एवढे (27 लाख)अस्थायी कर्मचारी कधीच नव्हते. मंदी सुरू झाल्यानंतर रोजगाराच्या एक पंचमांश भाग अस्थायी क्षेत्रात तयार झाला आहे. अमेरिकेतील जॉब मार्केटमध्ये अस्थायी संस्थांद्वारे आऊटसोर्सिंगची पाळेमुळे खोलवर जाऊ लागली आहेत. पॅकिंग कामगार, हमाल यातील पाचपैकी एक मजूर आणि ऑटोप्लँटमध्ये अ‍ॅसेम्ब्ली कामाशी निगडित सहापैकी एक टीम अस्थायी आहे. अमेरिकन स्टाफिंग असोसिएशननुसार खासगी क्षेत्रात अस्थायी कर्मचारी दहापट वाढले. दशकभरापासून लोकांच्या उत्पन्नात विषमता वाढली आहे.\nकनिष्ठ व मध्यम उत्पन्नवाल्यांचे उत्पन्न स्थिर आहे किंवा त्यात घसरण झाली. अस्थायींचे सरासरी उत्पन्न कायम कर्मचार्‍यांपेक्षा 25 टक्के कमी आहे. कित्येक शहरांत अस्थायी कर्मचार्‍यांची संख्या अशी आहे की, त्यांना टेंपररी टाऊन म्हणू लागले आहे. मिशीगन, न्यू जर्सी मेम्फिस, काउंटी, पेन्सिल्व्हेनियासह कित्येक ठिकाणी अशा वस्त्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/t20-world-cup/", "date_download": "2021-07-24T20:53:38Z", "digest": "sha1:26ODWARC5T7CSLOGCZJMO3EP6BFM2DWA", "length": 3660, "nlines": 69, "source_domain": "mpcnews.in", "title": "T20 World Cup Archives - MPCNEWS", "raw_content": "\nEntertainment News : क्रिकेटर इरफान पठाण पाठोपाठ फिरकीपट्टू हरभजन सिंहचीही चित्रपटात एन्ट्री\nएमपीसी न्यूज - भारताचा अष्टपैलू खेळाडू पैकी एक इरफान पठाण ‘कोब्रा’ नावाच्या तमिळ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पठाण पाठोपाठ आता फिरकीपट्टू हरभजन सिंहनेही चित्रपटात एन्ट्री…\nIPL 2020 : आयपीएल आयोजनचा मार्ग मोकळा ; बीसीसीआयचे ‘युएई’ला अधिकृत पत्र\nएमपीसी न्यूज - 'आयपीएल 2020'च्या आयोजनचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. 'बीसीसीआय'ने 'युएई'ला याबाबत अधिकृत पत्र पाठवले आहे. म्हणजे आता आयपीएलचे आयोजन होणारच असल्याची पुष्ठी झाली आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचे अध्यक्ष ब्रजेश पटेल…\nT20 World Cup: यावर्षी T20 वि��्वचषक भरवणे अशक्य, ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’च्या अध्यक्षांचे…\nएमपीसी न्यूज- 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया'चे अध्यक्ष अर्ल एडिंग्ज यांनी यावर्षीच्या T20 विश्वचषक बाबत बोलताना मोठं विधान केल आहे. जगभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ऑस्ट्रेलियात विश्वचषक भरवणे अशक्य असल्याचे त्यांनी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AB%E0%A5%AA", "date_download": "2021-07-24T21:05:45Z", "digest": "sha1:ZBJ5PYAHJNNVL6GBPCGR5JKT3OT4XMMJ", "length": 4517, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३५४ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. १३५४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.creativosonline.org/mr/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:38:16Z", "digest": "sha1:2BAZLQQN7U3TZR6SDWHU5EQHQ3RG2V4Z", "length": 9667, "nlines": 106, "source_domain": "www.creativosonline.org", "title": "ऑनलाईन कॅरेक्टर काउंटर - मोजणी वर्ण | क्रिएटिव्ह ऑनलाईन", "raw_content": "\nआरजीबीला हेक्स रंगात रूपांतरित करा\nआरजीबी रंग सीएमवायकेमध्ये रूपांतरित करा\nसीएमवायके रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nहेक्स रंग आरजीबीमध्ये रूपांतरित करा\nएएससीआयआय / एचटीएमएल चिन्हे\nऑनलाईन कॅरेक्टर काउंटर - मोजणी वर्ण\nआपली खात्री आहे की आपल्याला बर्‍याच वेळा आवश्यक आहे एका विशिष्ट मजकूरामधील वर्णांची संख्या मोजा. आता हे सर्व अगदी सोपे आहे याबद्दल धन्यवाद कॅरेक्टर काउंटर ऑनलाइन आणि हे आपल्याला कोणत्याही मजकूरातील वर्णांची संख्या द्रुत आणि सुलभतेने मोजू देते.\nपुढील बॉक्समध्ये मजकूर लिहा, बटणावर क्लिक करा \"वर्ण मोजा\" आणि तेच सोपे, अशक्य.\nयाव्यतिरिक्त, आमच्याकडे देखील एक वर्ड काउंटर ऑनलाइन त��याचा तुमच्यासाठी नक्कीच उपयोग होईल.\n1 ऑनलाइन कॅरेक्टर काउंटर कसे कार्य करते\n2 कॅरेक्टर काउंटर म्हणजे काय\nऑनलाइन कॅरेक्टर काउंटर कसे कार्य करते\nएक ऑनलाइन साधन असल्याने, आमचे कॅरेक्टर काउंटर यासाठी आपल्या संगणकावर किंवा मोबाईलवर पूर्वीची स्थापना आवश्यक नसते, जेणेकरून आपण हे पृष्ठ प्रविष्ट करता तेव्हा हे त्वरित वापरू शकता.\nपरिच्छेद आपल्या मजकूरामध्ये किती अक्षरे आहेत हे जाणून घ्याआपल्याला फक्त ती सामग्री उपरोक्त बॉक्समध्ये प्रविष्ट करावी लागेल आणि शेवटी खाली दिलेल्या संबंधित बटणावर क्लिक करुन मोजलेल्या वर्णांसह संदेश प्रदर्शित करा.\nकाही सेकंदात, आपल्याकडे या वर्णांचा अचूक परिणाम असेल. आपल्याला हे माहित असणे महत्वाचे आहे मोकळी जागा देखील मोजली जातात, परंतु आम्ही कार्यक्षमता चालू करू इच्छित आहोत जी त्यांना विचारात घेत नाही, परंतु आपण आमच्यात या साधनामध्ये ही नवीन कार्यपद्धती लागू करण्यात सक्षम होण्यासाठी संपर्क साधल्यास आम्ही त्याचे कौतुक करू.\nकॅरेक्टर काउंटर म्हणजे काय\nकाही नोकरीत किमान पात्रांची आवश्यकता असते कार्याचे मूल्यांकन करण्यास सक्षम होण्यासाठी, म्हणून एखादे साधन ठेवण्यास सूचविले जाते जेणेकरून आपण ही प्रक्रिया स्वयंचलितपणे आणि सहजपणे पार पाडू शकाल.\nधन्यवाद कॅरेक्टर काउंटर क्रिएटिव्होस ऑनलाईन कडून ही आकडेवारी तुम्हाला अगदी सोयीस्कर वाटेल, कारण मजकूर प्रविष्ट केल्याने आपणास आपल्या मजकूराची एकूण अक्षरे कळू शकतील.\nपण जर साधन कार्य करत नसेल तर काय करावे जरी हे अगदी अचूक असले पाहिजे, तरीही आपण वर्णासारख्या साधनांचा वापर चरित्र गणना: करण्यासाठी करण्यासाठी देखील करू शकता शब्दात वर्ण मोजा, आपण मोजू इच्छित मजकूराचा भाग निवडणे आवश्यक आहे आणि क्लिक करा पुनरावलोकन> शब्द गणना> वर्ण.\nआपण पहातच आहात की आपल्याला कित्येक क्लिक करावे लागतील ही काही वेगळी अवघड प्रक्रिया आहे, म्हणूनच आम्ही शिफारस करतो की आपण नेहमीच या साइटवर जा, कारण एका साध्या क्लिकवर आपल्यास जे हवे आहे ते मिळेल.\nआम्हाला आशा आहे की वर्ण मोजण्यासाठी हे ऑनलाइन साधन आपल्यासाठी उपयुक्त ठरेल.\nआपल्या ईमेलमध्ये क्रिएटिव्होस ऑनलाइन कडून नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/pulwama-encounter-jammu-encounter-started-at-midnight-in-pulwama-three-terrorists-surrounded-by-security-forces/315834/", "date_download": "2021-07-24T20:46:17Z", "digest": "sha1:J5KXX2VKENUA4KT32RDGCARDBZUYP4H2", "length": 13118, "nlines": 154, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Pulwama Encounter: jammu encounter started at midnight in pulwama three terrorists surrounded by security forces", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश Pulwama Encounter: पुलवामातील चकमकीत Let कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nPulwama Encounter: पुलवामातील चकमकीत Let कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nPulwama Encounter: पुलवामातील चकमकीत Let कमांडर अबू हरैरासह तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nJEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी\nICSE, ISC Result 2021: यंदा ICSE दहावीचे ९९.९८ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ISC बारावीत ९९.७६ विद्यार्थी उत्तीर्ण\nIndia Corona Update: देशातील नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, एका दिवसात ५४६ कोरोनाबळी\nLive Update : म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषण\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nकाश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री दहशतवाद्यांसह सुरु झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाला मोठे यश मिळाले आहे. भारतीय जवान आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या या कारवाईत लष्कर-ए-तोय्यबाचा टॉप कमांडर एजाज उर्फ अबू हुरैरासह तीन दहशतवादी ठार झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पाकिस्तानचा दहशतवादी एजाज उर्फ ​​अबू हुरैराचं आह. तर इतर दोन काश्मीर खोऱ्यातील स्थानिक दहशतवादी आहेत.\nश्रीनगर- उत्तर प्रदेशाच्या लखनऊमधून दोन दहशवाद्यांना अटक केल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा अधिकचं सतर्क झाली आहे. काश्मीर खोऱ्यातून भारतात घुस पाहणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याकडून मोठी शोध मोहिम सुरु झाली आहे. याच शोध मोहिमेदरम्यान एक दहशतवाद्यांचा गट पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्री उशिरा त्यांच्या संपर्कातील एकाला भेटायला येणार अशी गुप्त माहिती जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्यासह स्थानिक पोलीस, सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणाला घेराव घालण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यरात्री उशीरा दहशवाद्यांनी सैन्याच्या दिशेने गोळीबार करत जवानांचा सापळा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.मात्र भारतीय सैन दलाने या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.\nकाश्मीरमध्ये रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट\nदेशात पुन्हा घातपाती कारवाया करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात आहे. दहशवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील रेल्वे ट्रॅक उडवण्याचा कट रचला होता. मात्र सुरक्षा दलाने वेळीच काझीगुंडमधील दमजन येथून आयईडीचा साठा जप्त करत मोठी दहशतवादी कारवाई रोखली आहे.\nमंगळवारी सायंकाळी काझीगुंडमधील दमजन येथील रेल्वे ट्रॅकजवळ पोलीस, केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त पथक नियमित गस्त घालत होते. यावेळी जवानांना येथील रेल्वे ट्रॅकजवळील एका ठिकाणी आयईडी स्फोट असल्याचे दिसले. यावेळी जवानांनी बॉम्ब डिस्पोजल पथकाला घटनेची माहिती देत तात्काळ पाचरण करण्यास सांगितले. बॉम्ब डिस्पोजल पथकाने घटनास्थळी धाव घेत आयईडी स्फोटक ताब्यात घेत सुरक्षितपणे ते नष्ट केले.\nलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर\nबिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आल्याची माहिती आहे.\nमागील लेखIndia Corona Update: बाधितांचा आकडा वाढला गेल्या २४ तासात ३८,७९२ नवे रूग्ण, ६२४ जणांचा मृत्यू\nपुढील लेखशरद पवार नानांना छोटा माणूस मानतात हीच त्यांच्या कार्यकुशलतेची पोचपावती – शिवसेना\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2021-07-24T19:26:14Z", "digest": "sha1:DS7RY4DNTZWMSLFNEWI46IW43BVJTNMC", "length": 10379, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिककरांच्या आरोग्याशी खेळ? रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा -", "raw_content": "\n रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा\n रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा\n रिपोर्टसाठी कोरोना संशयित रुग्णांना करावी लागतेय सात दिवस प्रतिक्षा\n

नाशिक : कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नाशिकमध्ये प्रशासनाकडून अंशतः लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलीय. मात्र, दुसरीकडे कोरोना संशयित रुग्णांना तब्बल आठवडाभर रिपोर्टसाठी प्रतीक्षा करावी लागत असून त्यांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ खेळला असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे कुठेतरी शासकीय आरोग्य यंत्रणाच कमी पडत असल्याच बघायला मिळतंय.

जानेवारी महिन्यात ज्या नाशिकची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं. त्याच नाशिकमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने प्रशासनाकडून अंशतः लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा ईशाराही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून देण्यात आलाय. मात्र, एकीकडे ही परिस्थिती असतानाच दुसरीकडे शासकीय आरोग्य यंत्रणाच कमी पडत असल्याचं धक्कादायक वास्तव एबीपी माझाच्या पाहणीत समोर आलंय. 

कोरोना संशयित रुग्णाना तब्बल आठवडाभर RTPCR टेस्टच्या रिपोर्टसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे आमचा अहवाल पॉझिटीव्ह असेल आणि उपचार सुरु होण्यास जर उशीर झाला तर प्रशासन याची जबाबदारी घेणार का असा संतप्त सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. शासकीय रुग्णालयात स्वॅब दिला असता 2 दिवसात रिपोर्ट येईल असे सांगितले तर जाते. मात्र, 7 दिवस उलटूनही रिपोर्ट हाती येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या या सर्व कारभारामुळे अनेक संशयित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

दरम्यान नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांना याबाबत विचारणा केली असता कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीमुळे कोरोना लॅबवरीलही कामाचा व्याप वाढलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही सर्व परिस्थिती उद्भवली आहे, नाशिकचे सँपल औरंगाबादला पाठवावे लागत असून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढला जाईल, असं त्यांनी म्हंटलय.

एकट्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसून येताच आरोग्य यंत्रणेकडून अद्याप पावेतो लॅबची संख्या का वाढवण्यात आलेली नाही असा संतप्त सवाल त्यांच्याकडून उपस्थित केला जातोय. शासकीय रुग्णालयात स्वॅब दिला असता 2 दिवसात रिपोर्ट येईल असे सांगितले तर जाते. मात्र, 7 दिवस उलटूनही रिपोर्ट हाती येत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या या सर्व कारभारामुळे अनेक संशयित रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

दरम्यान नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांना याबाबत विचारणा केली असता कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीमुळे कोरोना लॅबवरीलही कामाचा व्याप वाढलाय. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही सर्व परिस्थिती उद्भवली आहे, नाशिकचे सँपल औरंगाबादला पाठवावे लागत असून लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढला जाईल, असं त्यांनी म्हंटलय.

एकट्या नाशिकमध्येच नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचं दिसून येताच आरोग्य यंत्रणेकडून अद्याप पावेतो लॅबची संख्या का वाढवण्यात आलेली नाही ज्या जिल्ह्यात रुग्ण वाढतायत त्या जिल्ह्यातील लॅबमधील किटची संख्या कमी का ज्या जिल्ह्यात रुग्ण वाढतायत त्या जिल्ह्यातील लॅबमधील किटची संख्या कमी का असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होतायत. हे सर्व प्रकरण बघता एकप्रकारे आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप संशयित रुग्णाकडून केला जात आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याबाबत तात्काळ काहीतरी उपाययोजना करणे आता गरजेचे आहे.

\nPrevious Postझटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई ग��न्हेगारीकडे द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड\nNext Postशिवभक्तांना महाशिवरात्रीला दर्शन बंद दाराआडूनच ; पोलिस प्रशासन ठाम\n“गिते, बागुलांना सन्मानाची पदे देऊनही सोडचिठ्ठी खेदजनक\nसरण थकतेय मरण पाहून चांदवड तालुक्यात कोरोनाची वर्षपूर्ती; आतापर्यंत ५९ जणांचा बळी\n आणखी आठ शहरे हवाई सेवेने जोडणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bcci-saurav-ganguly-cricket/", "date_download": "2021-07-24T19:48:01Z", "digest": "sha1:MQB5HQNLA7APRD4HHMU5GYTB75RZZ646", "length": 15511, "nlines": 137, "source_domain": "www.saamana.com", "title": "अध्यक्षपदापेक्षा मैदानात खेळणे कठीण,बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींचा षटकार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nअध्यक्षपदापेक्षा मैदानात खेळणे कठीण,बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलींचा षटकार\nबीसीसीआय अध्यक्षपदाच्या जबाबदारीपेक्षा मला क्रिकेट मैदानात संघ कठीण स्थितीत असताना फलंदाजी करण्याचे आव्हान मोठे वाटते. कारण फलंदाजाला एकदाच आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी असते. इथे अध्यक्षपदी निर्णय घेताना चूक झाली तर ती सुधारता येते. मैदानात तशी संधी नसते, असा उत्तुंग शाब्दिक षटकार बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी मुंबईत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठोकला.\nटीम इंडियाला विजयाची सवय लावणारा कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौरभ गांगुली यांनी बीसीसीआय अध्यक्ष म्हणून ‘स्पोर्टस्स्टार एसेस’ पुरस्कार सोहोळ्यादरम्यान पत्रकारांचे प्रश्नाचे बाऊन्सर्स अगदी सहज टोलवले. बीसीसीआय अध्यक्ष आणि क्रिकेटपटू यातील कुठली भूमिका तुम्हाला सोपी वाटते असे विचारले असता गांगुली तत्काळ उद्गारले, अर्थातच क्रिकेटच्या मैदानात संघ कठीण स्थितीत असताना फलंदाजी करणे मला अध्यक्षपद सांभाळण्यापेक्षा मोठे आव्हान वाटते. कारण फलंदाजी करताना मॅकग्राच्या यष्टय़ांबाहेर चे���डूला माझ्या बॅटची कड लागून झेल गेला की माझी खेळी संपली. तिथे पुन्हा चूक सुधारण्याची संधीच नव्हती.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव\nकोरोना संकट… स्पॉन्सर्सची माघार… तरीही शो मस्ट गो ऑन\nमीराबाई चानू आज इतिहास रचणार 49 किलो वजनी गटात पदक जिंकण्याची संधी\nटोकियो ऑलिम्पिकला दणक्यात सुरूवात, हिंदुस्थानचे ध्वजवाहक मेरी कोम व मनप्रीत सिंग\nश्रीलंकन क्रिकेटपटूंना 7 महिन्यांपासून पगार नाही, खेळाडूंची बोर्डाला चिठ्ठी लिहून पैसे देण्याची विनंती\nआवेशनंतर सुंदरलाही दुखापत, बीसीसीआय करतेय पर्यायी खेळाडू पाठवण्याचा विचार\nतिरंदाजीच्या मिश्र गटात दीपिका-प्रवीण लढणार, पात्रता फेरीतील कामगिरीनंतर अतानू दासला वगळले\nINDvSL अखेरच्या लढतीत टीम इंडियाचा पराभव, मालिका 2-1 ने जिंकली\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-soorma-to-release-tomorrow-meet-real-soorma-sandeep-singh-5914870-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:52:47Z", "digest": "sha1:YL7IH43W5WMV3RNSXT4TCSP7G5IUIBWA", "length": 9101, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "soorma to release tomorrow meet real soorma sandeep singh | Soorma: पोलिसांकडून चुकीने गोळी लागल्याने उध्वस्त झाले करिअर, पुन्हा उभा राहिला ह��� खरा 'सुरमा' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nSoorma: पोलिसांकडून चुकीने गोळी लागल्याने उध्वस्त झाले करिअर, पुन्हा उभा राहिला हा खरा 'सुरमा'\nएन्टटेन्मेंट डेस्क : 'सुरमा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा आहे भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्याची. एक असा खेळाडू जो हॉकीच्या मैदानावर चमकला, तो कोसळला आणि पुन्हा एकदा नव्या दमाने उभा राहिला. संदीप सिंहच्या आयुष्यात घडलेल्या एका दुर्घटनेने त्यांचे आयुष्य कसे बदलून जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात संदीप सिंह यांची भूमिका पंजाबी चित्रपटांचा सुपरस्टार दिलजीत दोसांझ साकारत आहे. तर तापसी पन्नू या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.\nहॉकी खेळण्यास अशी झाली सुरुवात\nसंदीप यांना लहानपणी हॉकी खेळायची आवड नव्हती. त्यांचा मोठा भाऊ हॉकी खेळायचा. संदीप यांना कपडे आणि बुट हवे होते. यामुळे घरचे म्हणाले की, यासाठी तुला हॉकी खेळावं लागेल. आणि मग सुरु झाला. संदीप सिंह यांचा अविश्वसनीय प्रवास...2003 मध्ये पहिल्यांदा संदीप यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळाले. 2004 मध्ये ते इथेन्स ऑलेम्पिकमध्ये पोहोचले. यावेळी त्यांचे वय होते अवघे 17 वर्षे. संदीप हॉकीमध्ये नवनवीन उंची गाठत होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक वाईट वळण आले आणि त्यांचे संपुर्ण आयुष्यच बदलून गेले.\nपोलिसांकडून चुकीने गोळी लागली आणि सर्व काही उध्वस्त\n22 ऑगस्ट 2006 रोजीची ही घटना आहे. जर्मनीमध्ये होणा-या वर्ल्डकपच्या ट्रेनिंग टीममध्ये सहभागी होण्यासाठी संदीप हे कालका शताब्दी एक्सप्रेसमधून दिल्लीला रवाना होत होते. तेव्हाच संदीप यांच्या कानात मोठा आवाज होतो. संदीप यांच्या मनक्याच्या हाडात गोळी लागते. संदीप हे किंचाळतात. त्यांना वाटते की, खुप मोठा स्फोट झाला आहे. तेवढ्यात एक व्यक्ती मागून येतो आणि म्हणतो की, ही गोळी चुकून झाडली गेली आहे. गोळी लागताच संदीप हे पॅरेलाइज होतात. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही आता कधीच हॉकी खेळू शकणार नाही.\nअशक्य गोष्टीला शक्य करुन दाखवतात संदीप\nसंदीप हॉकी कधीच खेळू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितलेले असते. परंतू हा खसा 'सुरमा' वेगळ्यात मातीचा बनलेला असतो. त्यांनी डॉक्टरांना हॉस्पिटलच्या खोलीतून बाहेर जा��्यास सांगितले. भावाला फोन केला आणि हॉकी स्टीक मागवून घेतली. ही हॉकी स्टीक घेऊन ते झोपत असतं. नंतर याच हॉकी स्टीकच्या मदतीने ते उभे राहण्याचा प्रयत्न करु लागले. ज्या हॉकी स्टीकने त्यांनी मैदानं जिंकले होते. त्याच हॉकी स्टीकच्या मदतीने त्यांनी हॉस्पिटलचेही मैदान मारले. मग ते अंथरुणावरुन व्हिल चेअरपर्यंत पोहोचले. यानंतर रिहॅबसाठी ते विदेशात गेले. जवळपास 6 महिन्यांनंतर ते परतले तेव्हा ते पायांवर उभे होते. 2008 मध्ये त्यांनी पुन्हा हॉकी खेळणे सुरु केले. 2008 च्या सुलतान अजलान शाह कपच्या माध्यमातून संदीप यांनी धमाकेदार कमबॅक केले. यावेळी त्यांनी 8 गोल करुन टॉप स्कोर केला.\n2009 मध्ये भारतीय संघाचे कर्णधार\nकधीच हॉकी खेळू शकणार नाही असे बोलले जाणा-या खेळाडूला 2009 मध्ये भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आली. त्यांच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात टीमने तब्बल 13 वर्षांनंतर अजलान शाह कप जिंकला. संदीपच्या नेतृत्त्वाखाली टीम यशस्वी होत गेली. ते इतिहास रचत राहिले. याच वेळी त्यांनी त्यांचा आयडॉल धनराज पिल्ले यांच्या 121 गोलचा रेकॉर्ड मोडला. यासोतबच 145 किलोमीटर वेगाने ड्रॅग फ्लिक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. आता 'सूरमा' या चित्रपटात संदीप आपल्या आयुष्याची अविश्वसनिय कथा घेऊन येत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-HDLN-thailand-tham-luang-cave-missing-football-team-found-alive-news-and-updates-5908338-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:47:13Z", "digest": "sha1:WRCNHMSWPZLOFLORRHQO56BFVDSV3E7N", "length": 6112, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thailand Tham Luang Cave Missing Football Team Found Alive News And Updates | 9 दिवसांपासून गुहेत अडकले 12 फुटबॉलर्स जिवंत सापडले, बचावपथकाने जारी केला Video - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n9 दिवसांपासून गुहेत अडकले 12 फुटबॉलर्स जिवंत सापडले, बचावपथकाने जारी केला Video\nगुहेबाहेर आपल्या मुलांची वाट पाहणारे नातेवाइक तो व्हिडिओ दाखवताना...\nबँकॉक - गेल्या 9 दिवसांपासून थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 जुनिअर फुटबॉलर जिवंत सापडले आहेत. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलर्स फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत आहेत. ही एक अंडर-16 फुटबॉल टीम असून त्यांच्यासोबत 25 वर्षीय कोच सुद्धा अडकला आहे. सगळेच फुटबॉलर सराव करत असताना अचानक पाऊस मुसळधार पाऊस सुरू झाले. त्यापासून वाचण्यासाठी त्यांनी गुहेत आश्रय घेतला. परंतु, पाऊस वाढत गेल्याने पूर आले आणि तब्बल 10 किमी लांब गुहा बंद झाली. बचाव कार्याच्या 10 व्या दिवशी ते जिवंत असल्याचे पुरावे सापडले आहेत. पथक अजुनही त्यांच्याकडे पोहोचू शकलेले नाही. तरीही 1200 जवान या मदतकार्यात लागले असून आता लवकरच त्यांना शोधून बाहेर काढले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nगुहेतून पाणी बाहेर काढण्याचे कामही सुरू\nबचाव पथकाकडून या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 दिवसांपासून त्यातून पुराचे पाणी बाहेर काढले जात आहे. 7 दिवसांपासून हे काम सुरू आहे. लहान मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित ठिकाणी छिद्र पाडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुहेत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी 200 ऑक्सिजन सिलेंडर टाकण्यात आले आहेत. ही गुहा म्यानमार आणि लाओस सीमेवर आहे.\nबचाव कार्याला 10 वा दिवस उलटला असतानाच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बचाव कार्य करणाऱ्या टीमच्या कॅमेऱ्याने टिपला आहे. या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या मोहिमेने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतले आहे. अमेरिकेच्या तज्ञांची सुद्धा यामध्ये मदत घेतली जात आहे. गुहेच्या आतील भाग पूर्णपणे चिखलमय झाला आहे. लहान मुले गुहेतील दलदलीवर असलेल्या एका पठारावर आहेत. परंतु, जास्त काळ तेथे बसणे शक्य नाही. सोबतच या गुहेत अनेक छोटे-छोटे मार्ग असून ते कयेक किमी लांब आहेत. अशात खेळाडू त्यामध्ये भटकू नयेत अशी प्रार्थना केली जात आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, या मुलांचे आणखी काही फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-dramatically-lose-weight-4987509-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:28:31Z", "digest": "sha1:W5HVGPM3327SZCR2N6XI5S2X6W5UTH7S", "length": 6655, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dramatically Lose Weight | वजन कमी करण्याचे वेड लावणारा प्रवास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवजन कमी करण्याचे वेड लावणारा प्रवास\nनवी दिल्ली/ बीजिंग - लंडनहून हाँगकाँगला जाण्यासाठी ब्रिटिश महिला शेरॉन विमानात दाखल झाली; परंतु तिला ११ तासांचा प्रवास उभे राहूनच करावा लागला. कारण लठ्ठपणामुळे विमानातील आसनावर बसणे शक्य होत नव्हते. आपण बसलो तर समोरच्या आसनावरील महिला प्रवाशाला काही हानी होईल, अशी भीतीही तिला वाटत होती.\n४३ वर्षीय डिझायनर शेरॉन यांच्यासाठी हा अनुभव अतिशय लाजिरवाणा होता. त्यांनी या प्रवासानंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना नेहमीच बिझनेस ट्रिपसाठी विमानाने जावे लागत होते. त्यासाठी त्यांनी नंतर विमानाऐवजी रेल्वेचा पर्याय निवडला. त्यांना अतिशय चांगल्या नोकरीवर या वजनामुळे पाणी सोडावे लागले हाेते. त्यामुळे त्यांना फ्रीलान्स डिझायनर म्हणून काम सुरू केले होते. जेणेकरून अधिक चालावे लागू नये. त्याचबरोबर जास्तीत जास्त वेळ घरीच राहता यावे. नियमित चालण्यासाठी वेळ काढता यावा, असाही त्यांचा उद्देश होता.\nगेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी संकल्प केला. त्यानुसार कामाला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी ६४ किलो वजन कमी केले आहे. त्यांचे वजन १२५ किलो होते. आता त्यांचे वजन ६१ किलो आहे. शेरॉन यांना मात्र आता लोक लठ्ठपणा कसा सहन करतात, असे वाटते. मला तर लठ्ठपणा नेहमी दु:खी करत असे. त्या वेळी माझ्या डोक्यात नोकरीव्यतिरिक्त काहीही नव्हते. त्यामुळे स्वत:कडे लक्ष देऊ शकले नव्हते. मी दहा वर्षांपासून लंडनहून हाँगकाँगला ये-जा करत होते; परंतु दर वेळी माझ्या पुढच्या आसनावर कोणीही बसलेले नसावे, अशी प्रार्थना करायचे. परंतु, अलीकडच्या प्रवासाची मला अजिबात चिंता नव्हती. उलट मी इकॉनॉमी क्लासने जाण्याचे ठरवले.\n२०१२ चा तो वेदनादायी प्रवास होता. त्या वेळी मला बळजबरीने आसनावर बसावे लागले होते. ती स्थिती माझ्यासाठी खूप अवघडलेली होतीच, त्याचबरोबर समोरील आसनावरील महिलेसाठीदेखील त्याचा त्रास होता. म्हणून आयपॅड घेऊन उभी राहिले. संपूर्ण प्रवास मी त्या वेळी उभ्यानेच पूर्ण केला होता. समोरील महिलेला काही त्रास होऊ नये, या विचाराने मला खरोखरच अस्वस्थ केले होते. माझ्या लठ्ठपणामुळे इतरांचा प्रवास अडचणीचा का होतो टेकऑफच्या दरम्यान उपयोगात आणली जाणारी खुर्चीदेखील फ्लाइट अटेंडंटने मला देऊ केली होती; परंतु भल्यामोठ्या जेटमध्ये उभे राहण्यासाठी पुरेशी जागा असते. म्हणून उभे राहण्याचे मी ठरवले होते. याच निर्णयामुळे आज मी बिनधास्तपणे प्रवास करू शकत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-3-months-of-pregnant-hospitalization-women-dead-5625681-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:40:02Z", "digest": "sha1:GKP2GNQ2FJQNFDZN6RJFJ24IBGSSNXLF", "length": 5114, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "3 months of pregnant hospitalization women dead | 3 महिन्यांच्या गर्भवतीचा रुग्णाल��ात नेताना मृत्यू, मृत्यूस मित्र जबाबदार असल्याचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n3 महिन्यांच्या गर्भवतीचा रुग्णालयात नेताना मृत्यू, मृत्यूस मित्र जबाबदार असल्याचा आरोप\nऔरंगाबाद : तीन महिन्यांच्या गर्भवतीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उस्मानपुरा भागातील नागसेननगरात शनिवारी घडली. कोमल ज्ञानेश्वर अडागळे (२०, रा. नागसेननगर, उस्मानपुरा) असे मृत तरुणीचे नाव असून कुत्रा चावल्याने तीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मृत्यू संशयास्पद असून सोबत राहणारा मुलगा तिच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nविवाहित कोमल लग्नानंतर काही दिवसांत विभक्त झाली होती. त्यानंतर ती प्रजित शिनगारे या तरुणासोबत राहत होती. परंतु या दोघांतही वाद सुरू होते, त्यावरून प्रजित तीला नेहमी त्रास देत होता, असा आरोप कोमलच्या नातेवाइकांनी केला. कोमलच्या बहिणीने प्रजितविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली होती.\nदरम्यान, आईकडे राहणारी कोमल तीन महिन्यांची गर्भवती होती. आठ दिवसांपूर्वीच प्रजित तिला घरी घेऊन गेला होता. कुत्र्याने चावा घेतल्याने शनिवारी दुपारी कोमलला घाटीत दाखल करण्यात आले. कोमलची आई लक्ष्मीबाई यांनी रुग्णालयात तिची भेट घेत पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात जाण्यासाठी घरी आलेली कोमल चक्कर येऊन बेशुद्ध पडली. रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत नेण्यात आला. शवविच्छेदन अहवानानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, त्यावरून कारवाईची दिशा ठरेल, असे पोलिसांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/shivaji-maharajs-throne-is-respected-but-udyanraje-should-not-consider-himselves-as-shivaji-maharaj-jitendra-awhad-126516810.html", "date_download": "2021-07-24T20:11:08Z", "digest": "sha1:7DZE5V6HGX3I4RFDNLAP7H5NRAG4SJLS", "length": 7331, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "'Shivaji Maharaj's throne is respected, but udyanraje should not consider himselves as Shivaji Maharaj'- Jitendra Awhad | 'महाराजांच्या गादीचा मान आहे, पण वारसांनी स्वतःला शिवाजी महाराज समजू नये...', जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'महाराजांच्या गादीचा मान आहे, पण वारसांनी स्वतःला शिवाजी महाराज समजू नये...', जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंवर पलटवार\n'साहेबांना महाराष्ट्राची जाण आहे, म्हणूनच ते जाणते राजे आहेत'\nमुंबई- भाजप नेत्याच्या वादग्रस्त पुस्तकामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली. ''अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. मात्र जानता राजा म्हणण्याचा हक्क त्यांना कोणी दिला. या जगात फक्त एकच जाणता राजा आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,'' असे ते म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nआव्हाड म्हणाले की, ''होय शरद पवार जाणता राजा आहे. महाराष्ट्राचा अतिशय बारकाईने अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार आहे. येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, येथील औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्न, स्त्रियांचे प्रश्न, अशा अनेक प्रश्नांची जाण आहे. म्हणून शरद पवार हे जाणता राजा आहेतच,'' असे आव्हाडांनी उदयनराजेंना प्रत्युत्तर दिले.\nपुढे बोलताना आव्हाड म्हणाले की, ''महिलांना 30 टक्के आरक्षण, कोकण रेल्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाडा विद्यापीठाला नाव, जेएनपीटी, असे किती प्रकल्प सांगू, त्यामुळे गेल्या 60 वर्षांत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सर्वात जास्त योगदान हे शरद पवारांचे आहे. उदयनराजेंवर बाबासाहेब पुरंदरेंचे संस्कार आहेत. आपण एखाद्याला लोकनायक म्हणतो, लोकनेते म्हणतो. तसं शरद पवार यांना जाणते राजे म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही. कुणाच्या घरात मुलाचे नाव शिवाजी ठेवले तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवले जाते.\"\n\"1960 ते 2020 असा 60 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव शरद पवारांना आहे. 90 च्या दशकात साताऱ्यात उदयनराजेंना फक्त 156 मते मिळाली होती. शिवाजींच्या वारसाबद्दल सातारकरांचे मत काय हे त्यांनी त्या वेळी दाखवून दिले होते. पवार साहेबांच्या आशीर्वादानेच ते इथपर्यंत आले. साहेबांनी त्यांच्या डोक्यावरील हात काढल्यास काय झाले हे सर्व भारताने पाहीले आहे. आम्ही महाराजांच्या गादीचा मान ठेवतो पण, वारसांनी स्वतःला शिवाजी महाराज समजू नये. आम्हाला उदयनराजेंच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही.\" असा हल्लाबोल आव्हाडांनी केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-27-may-2020/", "date_download": "2021-07-24T21:21:07Z", "digest": "sha1:WSNWK4LXYWNGWVJUYNY2IUAY35MH5TRN", "length": 15990, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 27 May 2020 - Chalu Ghadamodi 27 May 2020", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nजपानने कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) साथीच्या आजारानंतर लागू केलेली देशव्यापी आणीबाणी पूर्णपणे काढून टाकली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 मे रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या 56 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली.\nभारत आपल्या संपर्क ट्रेसिंग ॲप आरोग्य सेतूच्या अँड्रॉइड आवृत्तीसाठी कोड ओपन-सोर्स कोड रिपॉझिटरी Githubवर जारी करेल.\nभारतातील सार्वजनिक-खाजगी भागीदारीमुळे एक महत्त्वपूर्ण यश मिळाला आहे, जे कोविड-19 रूग्णांच्या चाचणीसाठी RT PCR चाचणी किट तयार करण्यास मदत करेल.\nराजस्थान सरकारच्या विज्ञान आणि तंत्��ज्ञान विभागाने भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालय, ट्रायफिड यांच्या सहकार्याने “वन धन योजना: पोस्ट कोविड-19r” या विषयावर वेबिनार आयोजित केले आहे.\nएअरटेल पेमेंट्स बॅंकेने (एपीबीएल) मास्टरकार्डबरोबर भागीदारी केली आहे ज्यायोगे शेतकरी, लघु व मध्यम उद्योग (एसएमई) आणि किरकोळ ग्राहकांचा समावेश असलेल्या भूमिगत स्पेक्ट्रमसाठी सानुकूलित उत्पादने विकसित केली पाहिजेत.\nइलेक्ट्रॉनिक उद्योगात प्रगती करण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षमता सुधारण्यासाठी केलेल्या अग्रगण्य कार्याबद्दल भारतीय-अमेरिकन शोधक डॉ. राजीव जोशी यांना सन 2020चा प्रतिष्ठित शोधक ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे.\nचीनमधील त्सिंगुआ विद्यापीठ आणि अमेरिकेच्या कनेक्टिकट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एकत्रितपणे कोरोनाव्हायरस, डेंग्यू आणि एचआयव्ही या व्हायरसच्या मालिकेस प्रभावीपणे सक्रिय करणारे दोन बॅक्टेरियायुक्त प्रोटीन शोधले आहेत.\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नमूद केलेल्या तांत्रिक वैशिष्ट्यांनुसार भारतातील वैयक्तिक संरक्षक उपकरणे (PPE) कव्हरेल्सचे नमुने चाचणी नमुने 9 अधिकृत प्रयोगशाळांद्वारे तपासले व प्रमाणित केले आहेत.\nफिच रेटिंग्ज, क्रिसिल आणि एसबीआय रिसर्चने दीर्घकाळ लॉकबंदीमुळे चालू आर्थिक वर्षात भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. फिच आणि क्रिसिल या दोघांनी अर्थव्यवस्थेला 5 टक्क्यांपर्यंत घसरण करण्याचा अंदाज वर्तविला होता. आर्थिक विकासाच्या पूर्वीच्या अंदाजानुसार ते अनुक्रमे 0.8 आणि 1.8 टक्के होते.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (NHM Sindhudurg) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सिंधुदुर्ग येथे 90 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा ��्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/igcar-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:48:26Z", "digest": "sha1:M7UU3XRJYSSFKMMNNVX3DFDIJC5S45GS", "length": 21366, "nlines": 260, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indira Gandhi Center for Atomic Research - IGCAR Recruitment 2021", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 सायंटिफिक ऑफिसर/E 01\n2 टेक्निकल ऑफिसर/E 01\n3 सायंटिफिक ऑफिसर/D 03\n4 टेक्निकल ऑफिसर/C 41\n5 टेक्निशियन/B (क्रेन ऑपरेटर) 01\n6 स्टेनोग्राफर ग्रेड-III 04\n7 उच्च श्रेणी लिपिक 08\n8 ड्राइव्हर (OG) 02\n9 सिक्योरिटी गार्ड 02\n10 वर्क असिस्टंट 20\n11 कॅन्टीन अटेंडंट 15\n12 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 68\n13 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 171\nपद क्र.1: (i) Ph.D. (मेटलर्जी/मटेरियल इंजिनिअरिंग) (ii) 60% गुणांसह B.Tech (मेटलर्जी)/M.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/मटेरियल सायन्स) (ii) 04 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech (केमिकल) (ii) 09 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) क्रेन ऑपरेटर प्रमाणपत्र (iii) अवजड वाहन चालक परवाना\nपद क्र.6: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) शॉर्ट हैंड 80 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.\nपद क्र.7: 50% गुणांसह पदवीधर\nपद क्र.8: (i)10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.9: 10वी उत्तीर्ण किंवा सशस्त्र दलाचे समतुल्य प्रमाणपत्र.\nपद क्र.10: 10वी उत्तीर्ण\nपद क्र.11: 10वी उत्तीर्ण\nपद क्र.12: 60% गुणांसह केमिकल/केमिकल टेक्नोलॉजी/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/फिजिक्स)\nपद क्र.13: 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण +ITI (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/फिटर/MMTM/मशीनिस्ट/टर्नर/Reff. & AC/अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण\nवयाची अट: 14 मे 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 3: 18 ते 40 वर्षे\nपद क्र.4: 18 ते 35 वर्षे\nपद क्र.5 & 11: 18 ते 25 वर्षे\nपद क्र.6 ते 10: 18 ते 27 वर्षे\nपद क्र.12: 18 ते 24 वर्षे\nपद क्र.13: 18 ते 22 वर्षे\nनोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)\nFee: [SC/ST/महिला: फी नाही]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2021 31 जुलै 2021 (11:59 PM)\n30 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव: ज्युनिअर रिसर्च फेलो\nवयाची अट: 03 एप्रिल 2020 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 एप्रिल 2020 29 मे 2020 (05:00 PM)\nमुलाखत: 03 ते 12 जून 2020\n130 अप्रेन्टिस भरती (Click Here)\nपदाचे नाव: अप्रेन्टिस (प्रशिक्षणार्थी)\nअ.क्र ट्रेड पद संख्या\n5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 10\n7 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 12\n8 ड्राफ्टस्मन (मेकॅनिकल) 02\n9 ड्राफ्टस्मन (सिव्हिल) 02\n12 मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स 02\n14 मेसन / सिव्हिल मिस्त्री 02\n15 बुक बाइंडर 01\nवेल्डर (G&E), कारपेंटर,प्लम्बर,मेसन / सिव्हिल मिस्त्री,बुक बाइंडर : (i) 08 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्��े ITI\nउर्वरित ट्रेड: (i)10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 24 एप्रिल 2019 रोजी 16 ते 22 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 एप्रिल 2019\nअप्रेन्टिस नोंदणी: Apply Online\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (BDL) भारत डायनेमिक्स लिमिटेड भरती 2021\n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/big-blow-to-krishnkunj-because-of-aditya-shirodkar-joins-shiv-sena/317520/", "date_download": "2021-07-24T20:50:45Z", "digest": "sha1:DCJZNBTOGVYLPKLVDOATEU7RPJA2XWAU", "length": 14111, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Big blow to krishnkunj because of Aditya Shirodkar joins Shiv Sena", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई दोन आदित्य एकत्र, मनसेसह ‘कृष्णकुंज’ लाही तडा\nदोन आदित्य एकत्र, मनसेसह ‘कृष्णकुंज’ लाही तडा\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nवरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, ३ जखमी\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nमनसेचे युवा नेते आदित्य राजन शिरोडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या मनगटावर शिवबंधन बांधून घेतले आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेना, मनसेसह भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्यावर सख्ख्या भावासारखे प्रेम करणार्‍या राजन शिरोडकर यांचा आदित्य हा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे आदित्य शिरोडकर यांच्या प्रवेशामुळे मनसेसह ‘कृष्णकुंज’लाही तडा गेला आहे. लवकरच आदित्य शिरोडकर यांना शिवसेनेत महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या साथीला आदित्य शिरोडकर आल्याने दोन आदित्य एकत्र येऊन शिवसेनेची ताकद आता दुप्पट झाली आहे.\nआदित्य राजन शिरोडकर यांचं ‘पोलिटिकल ऑपरेशन’ शिवसेना आणि युवा सेना यांच्याकडून खूपच गोपनीय ठेवण्यात आले होते. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिव वरुण सरदेसाई यांनी आदित्य शिरोडकर यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. या भेटीत आदित्य शिरोडकर यांनी सेनेत प्रवेश करण्याबाबत व्यूहरचना करण्यात आली. राज ठाकरे यांचे जे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत त्यापैकी राजन शिरोडकर हे आहेत. राज ठाकरे यांचे उजवे हात म्हणून राजन शिरोडकर ओळखले जात. शिवसेना पक्ष सोडून राज ठाकरे यांनी बाहेर पडू नये हे शेवटपर्यंत कानीकपाळी ओरडून सांगण्याचा प्रयत्न राजन यांनी केला. मात्र, उद्धव यांच्याकडून विलक्षण राजकीय कोंडी झाल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ मधून निघाल्यावर राज ठाकरे यांची सर्वार्थाने राजन शिरोडकर यांनी सोबत केली.\nपडद्यामागे राहत आर्थिक पाठबळासह चाणक्य नीतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी करण्यात राजन शिरोडकर यांचा सिंहाचा वाटा होता. राज यांना साथ देताना शिरोडकर यांनी ठाकरे यांचा बांधकाम व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला. मात्र, काही वर्षांपूर्वी हे दोन्ही मित्र स्वतंत्र झाले. त्याआधीच राज आणि राजन यांचे तिसरे मित्र आशुतोष राणे यांचे निधन झाले. त्यामुळे शुक्रवारी आदित्य शिरोडकर यांच्या सेना प्रवेशामुळे राज यांच्यापासून राजन शिरोडकर कुटुंबिय दुरावल्याची चर्चा मुंबई, पुण्याच्या वर्तुळात होती. या दुराव्याला मातोश्री कन्स्ट्रक्शन संचालकांच्या ईडी चौकशीपासून ठळकपणे सुरुवात झाली होती.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर वरुण सरदेसाई यांनी आदित्य शिरोडकर यांना गळाला लावणे ही गोष्ट सेनेची ताकद माहीम, दादर, वरळी परिसरात वाढवू शकते. मनसेमध्ये विद्यार्थी चळवळीने आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा करणार्‍या आदित्य यांनी २०१४ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांना राहुल शेवाळे यांच्या समोर दक्षिण-मध्य मुंबईमधून लढताना तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले होते.\nअमित ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाल्यावर आदित्य शिरोडकर यांची घुसमट होत होती. विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या क्रीडा आणि सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या आदित्य शिरोडकर यांच्यावर लवकरच शिवसेनेतील महत्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना सोडून मनसेला महापालिका निवडणुकीपूर्वी अधिकाधिक भगदाडं पाडण्यासाठी शिवसेना नेत्यांनी कंबर कसली आहे. या फोडाफोडीमध्ये दिलेली आश्वासने सेना कशी आणि किती प्रमाणात पाळते यावर शिरोडकर यांच्याप्रमाणे आणखी कितीजण मातोश्रीवर पोहोचणार आणि त्यांना कसे रोखणार याकरता दोन्ही बाजूचे शिलेदार कामाला लागलेत.\nमागील लेखगैरवर्तणूक करणाऱ्या क्लिनअप मार्शलवर होणार कारवाईचा बडगा- महापौर\n जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वा��ून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2018/", "date_download": "2021-07-24T21:00:42Z", "digest": "sha1:WXRARNNSS7AM4AQL4D2FXR7AU755K7W2", "length": 78622, "nlines": 210, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : 2018", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\n\"सह्याद्री ,फक्त पर्वतरांग नसून एक भावना आहे\": साईनी कृष्णमुर्ती\nदुर्गप्रेमी श्री. गो. नी. दांडेकर त्यांच्या 'एका गडभटक्याची गोष्ट’ या पुस्तकात लिहितात, ‘ट्रेकिंग अथवा गडभटकंतीचे भूत वेताळा पेक्षा भयंकर. एकदा मानेवर बसले की मग वय, ठिकाण, काळ याची परवा-तमा नाहीच. कसला प्रश्न असतो त्या वेताळाला माहित नसतो आणि उत्तर कोठे शोधावे हे त्या विक्रमालाही माहित नसते. भटकंतीचा हा विक्रम-वेताळाचा खेळ सुरु होता होत नाही. पण चुकून सुरु झालाच तर मात्र थांबणे अशक्यच; अगदी शेवटच्या श्वासापर्यंत\nप्रश्न-उत्तरांच्या वाटेवरील गडभटकंतीच्या साहसी खेळाने तिच्या आयुष्यात देखील दस्तक दिली. ती २७ वर्षांची. मुंबईत राहणारी. वयाच्या २३ वर्षापर्यंत लोणावळया जवळील लोहगड किल्लादेखील तिच्या अज्ञातवासातला. बी.कॉम करता करता चार्टर्ड अकौंटंन्सी (सीए) आणि मग कन्सलटिंग फर्म मधे नोकरी. हेच तिच जीवन. शिक्षण, दीर्घकालीन तासांची नोकरी आणि घर या चक्राभोवती फिरणारी. नोकरीची पाच वर्ष अश्शी गेली. वाढलेले वजन, संप्रेरकातील असमतोलामुळे आलेल्या समस्यांनी त्रस्त. ‘कोणतातरी व्यायाम नियमित करायचाय’ ही धारणा. वयाच्या २४-२५ व्या वर्षी ट्रेकिंगच भूत मानगुटीवर बसलं आणि ती ‘पर्वतमय’ झाली\nतीन वर्षात सह्याद्रीतील साधारण १२५ ट्रेक्स आणि हिमालयातील ११ ट्रेक्स तिने पादाक्रांत केले. ट्रेकचे सुरेख अनुभव लिहून \"ट्रेक ब्लॉगर\" म्हणून फ्रेंड सर्कल मधे तिला ख्याती मिळाली. ‘Girl on the Mountains’ या अनोख्या नावाने ती सोशल मिडियावर सक्रीय राहिली. 'Why I trek and Why you should too' तसेच ‘Trekking during your periods: Yay or Nay” सारखे प्रमोशनल ब्लॉग तिने लिहिले. श्री. हरीश कपाडिया, सुप्रसिद्ध हिमालयीन माउंटेनिअर, लेखक आणि \"हिमालयीन\" या भारतातून प्रक���शित होणाऱ्या जनरलचे संपादक हे तिचे रोल मॉडेल.\nट्रेकिंगच्या भूताला मानगुटीवर घेऊन प्रश्न-उत्तरांच्या वाटेवर स्वत:चा शोध घेणारी ही मुलगी आहे, साईनी कृष्णमूर्ती\nसाईनीचा जन्म, शिक्षण, नोकरी हे सर्वच मुंबईत. वडील महिंद्रा अॅन्ड महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त, आई गृहिणी आणि मोठी बहीण लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक. वडील हॉकी खेळाडू आणि योग शिक्षक. एक पुढारलेल व्यक्तिमत्व. मुलींनी पुस्तकी शिक्षणातचं न गुरफटता खेळावरही केंद्रित असावं ही त्यांची इच्छा. दोन्ही मुलींनी त्यांच्या इच्छेला फाटा दिला. दोघी शिक्षणातचं रमल्या. साईनीला वाचनाची प्रचंड आवड. खासकरून इंग्लिश भाषेतील साहित्य. मराठी भाषा ती छान बोलते. मराठी साहित्य वाचन आणि लिखाण अजून अबोधचं.\nसाईनीने माटुंग्याच्या पोतदार कॉलेज मधून बी.कॉम केलं. समांतरपणे चार्टर्ड अकौंटंन्सी (सीए) केलं. इंटर्नशिप करताना ‘कन्सल्टींग’ क्षेत्र तिला आवडू लागल. सीएचा रिझल्ट लागल्यावर २०१३ मधे एका कन्सल्टींग फर्म मधे नोकरी लागली. अडीच वर्षाच्या नोकरी दरम्यान; शिक्षण किंवा आरोग्य या क्षेत्रामधे काम करायला आवडेल हे साईनीला जाणवल. २०१६ मधे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कन्सल्टींग फर्ममधे नोकरी मिळाली. साईनीच मनोरथ पूर्ण झालं. साईनी सांगते, “शिक्षणाकडे एक सामाजिक क्षेत्र म्हणून पाहिलं जातं; परंतू आमच्यासाठी शिक्षण हे एक ‘कन्झ्युमर प्रोडक्ट’ आहे. उदा. टूथपेस्ट बाजारात विकत घेताना आपण जसे निकष लावतो; तद्वतच शिक्षणही आपण निकष लावून निवडतो”. साईनीला आवडलेल्या ह्या क्षेत्रामुळे तिला सिंगापूर, केनिया, साउथ आफ्रिका, इंडोनेशिया, व्हियेतनाम सारख्या देशात जाण्याची संधी मिळाली.\nसतत अभ्यासात रममाण, सीए सारखे कठीण कार्यक्षेत्र, कामाचे प्रदीर्घ तास, व्यायामाकडे दुर्लक्ष. काही वर्षांपूर्वीची साईनीची ही जीवनशैली साईनी सांगते, “मागील ३-४ वर्षापासून व्यायाम आणि ट्रेकिंग मुळे मी तरुण दिसते. उंचीला योग्य वजन आहे. व्यायामामुळे पिरियड्स निगडीत त्रास कमी झाला आहे\".\n‘फिटनेससाठी नियमित व्यायाम करायचा आहे’ या एका धारणेने साईनी ट्रेकिंगकडे वळाली. २०१५ मधे दसऱ्याच्या दीर्घकालीन सुट्ट्यात, आउटडोअर मध्ये काय करता येईल ह्याचा ऑनलाईन शोध घेताना ‘ट्रेक मेट्स’ ग्रुप समोर आला. पहिल्या ट्रेकचा अनुभव ती सांगते,“ फि��नेससाठी ट्रेक केला. क्षमतांचा कस लागला. परतताना एक अनुभव सोबत घेऊन आले. फिटनेस सोबत आनंदही मिळाला, खूप शिकायला मिळाल”.एका अनुभवाने ट्रेकिंगच खुलं विश्व साईनीसाठी उघडल. ट्रेकिंग हा छंद जोपासायचा आहे असा निश्चय पक्का झाला. साईनी म्हणते, “आपण खूप नशीबवान आहोत की आपण महाराष्ट्रात राहतो. सह्याद्री आपल्या शेजारी आहे. हिमालय अॅक्सिसीबल आहे. भारतातील माउंटन्स बघायला लांबचा प्रवास करून लोक येतात. मग आपण का नाही\nसह्याद्रीच वर्णन करताना ती लिहिते, \"सह्याद्री ही पर्वतरांग नसून एक भावना आहे\"\nसह्याद्रीतील चंदेरी, पट्टा, रंजनगड, रामशेज, माहुली. धोडप, माणिकगड, महाकाल, अशेरीगड सारखे ऑफ बीट ट्रेक्स, लिंगाणा, अलंग-मलंग-कुलंग, ढाक बहिरी सारखे तांत्रिकदृष्ट्या कठीण ट्रेक्स असोत,,\nकिंवा हिमालयातील चंद्र्शीला पीक, भ्रीगु लेक, पांगरचुला, केदारकांथा, रुपीन पास, दयारा भूग्याल, व्हॅली ऑफ फ्लावर्स सारखे हाय अल्टीटयूड ट्रेक्स असोत. साईनी, दोन्ही भूप्रदेशातील ट्रेक्स तितक्याच सहजतेने करते.\nसह्याद्री आणि हिमालय ट्रेक्सच वर्णन करत ती सांगते, “सह्याद्री मध्ये अल्टीटयूट तुमच्या बरोबर असतो, हवामान जास्त तीव्र असतं, सह्याद्रीत एन्ड्युरन्स जास्त लागतो, टेंटची गरज जास्त लागत नाही, घर, शाळा, मंदिर झोपायला मिळतात, भाषेचा प्रश्न येत नाही, इथली इकोसिस्टीम वेगळी आहे, सह्याद्रीला इतिहास आहे. हिमालयात अल्टीटयूड आव्हानात्मक आहे, हाईट मर्यादा घालते, एका दिवसात काही एक किलोमीटरच तुम्ही चालू शकता, पूर्व तयारी जास्त करावी लागते, बदलत्या हवामानासाठी सुसज्ज रहावे लागते, उंचशिखर, बर्फ जवळून बघायला मिळते, हिमालयातील इकोसिस्टीम वेगळी आहे. इथली फुले, प्राणी वेगळे आहेत”.\n‘चंद्रशीला पीक’ हा तिने केलेला पहिला हिमालयीन सोलो ट्रेक डिसेंबर महिन्यात एका ग्रुपसोबत हा ट्रेक केला. शिखरावरचा सूर्योदय पाहण्याच्या निश्चयाने एप्रिल मधे हा ट्रेक तिने एकटीने केला. ट्रेक प्लॅन करण्यापासून सर्वकाही तिने स्वत: केलं. “सूर्योदय पाहण्यासाठी मी पहाटे ३.३० निघाले. जंगलातील रस्ता. काळाकुट्ट अंधार. दर १० मिनिटाने मी मागे वळून पाहतेय. प्राणी तर पाठी नाही ना डिसेंबर महिन्यात एका ग्रुपसोबत हा ट्रेक केला. शिखरावरचा सूर्योदय पाहण्याच्या निश्चयाने एप्रिल मधे हा ट्रेक तिने एकटीने केला. ट्रेक प���लॅन करण्यापासून सर्वकाही तिने स्वत: केलं. “सूर्योदय पाहण्यासाठी मी पहाटे ३.३० निघाले. जंगलातील रस्ता. काळाकुट्ट अंधार. दर १० मिनिटाने मी मागे वळून पाहतेय. प्राणी तर पाठी नाही ना थोडी घाबरले पण चालत राहिले. तुंगनाथच शिव मंदिर आणि शिखरावरचा सूर्योदय डोळ्यासमोर आणला. नवीन उर्जा मिळाली. भीती गायब झाली. शिखर आनंदाने चढू लागले”.\nसाध्या चालण्याने निसर्गाचा आनंद ट्रेक देतो. पुढे जाऊन साईनी सांगते, “ट्रेकिंग मुळे वर्तनामधे बदल झाला. चंचलपणा कमी झाला. संयम वाढीस लागला. बहुविध व्यक्तीमत्वाच्या लोकांसोबत जुळवून घेऊन एक टीम म्हणून काम करायला शिकले. वेगळ नेटवर्क ओपन झालं. ट्रेकिंग सुरु करण्यामागचा ‘फिटनेस’ हा उद्देश सफल झाला. व्यायाम आणि ट्रेकिंगमुळे अनियमित पिरियड्स नियमित झाले. ट्रेकिंग करण्यासाठी फिट राहणे आणि ट्रेकिंग मुळे फिट असणे हे दोन्ही साध्य झालं”.\nआठवड्यातून तीन दिवस रनिंग, आठवड्यातून १-२ वेळा घरच्याघरी स्ट्रेन्थ आणि बॉडी वेट ट्रेनिंग, क्रन्चेस, जम्पिंग जॅक, अप्पर आर्म, हिप कोअर इ. व्यायाम फिटनेसच्या दृष्टीने सुरु असतात. पहिले काही महिने ट्रेकिंग ग्रुप सोबत ट्रेक केल्यानंतर ट्रेकची आवड असणारे काहीजण एकत्र आले आणि साईनी त्याचा एक भाग झाली. ८-१० जणांच्या या ग्रुपमधे ट्रेक प्लॅन करण्यापासून सर्व कामांची विभागणी होते. त्यामधे ट्रेक ठरवणे, ट्रेक पायथ्याच्या गावाचा शोध, प्रवास वाहनाची माहिती काढणे, वाटाड्या ठरवणे, फूड, पाणी, राहण्याची व्यवस्था इ. चा समावेश आहे. ‘ऑफ बीट (अन-एक्सप्लोअर्ड) ट्रेक्स करणे आणि अधिक वेगाने ट्रेक करणे’ हा या ग्रुपचा प्रयत्न असतो. ह्या ग्रुप ने हिमालयीन ट्रेक सायनीच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या जोरावर केले.\nट्रेक मधील तांत्रिकबाजू बळकट व्हावी, रॅप्लिंग, क्लायंबिंग शिकून समृद्ध होण्यासाठी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स (बीएमसी) करण्याची साईनीची इच्छा. पूर्ण झाली ती २०१८ मधे\nहिमालयीन माउंटनिअरिंग इंन्स्टीटयूट (एचएमआय) मधून \"ए\" ग्रेड मिळवून जिद्दीच्या जोरावर तिने बीएमसी साध्य केल. एचएमआय ने मुलींसाठी अरेंज केलेली ७३ मुलींची ही बॅच. पुढे गेलेल्या ५० मुलींपैकी ३० मुलींना \"ए\" ग्रेड मिळाली. बीएमसी मुळे \"हार्डशिप सहन करण्याची समज वाढली, टेक्निकल नॉलेज मुळे कॉन्फिडन्स वाढला\" असे साईनी सांगते. अॅडव्हान्स कोर्स हे तिचे पुढील ध्येय\nबीएमसी कोर्स पूर्ण करून आल्यानंतर तीच अंतरंग ओढ घेत होत अजून एका ध्यासाकडे. १९ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या काळात साईनी ने स्वत:च अजून एक स्वप्न, अजून एक ध्येय पूर्ण केला. हो, एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक हा ट्रेक तीन सोलो, गाईड आणि पोर्टर न घेता केला.\nतिच्या ह्या ट्रेकचे संपूर्ण वर्णन तिने इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहे.\nशुक्रवारी घरातून ऑफिससाठी बाहेर पडताना साईनीच्या पाठीवर ट्रेकची बॅकपॅक असते. शनिवार-रविवार सायनी घरी नसण्याची तिच्या आई-वडिलांना सवय झालीय. ट्रेकिंग मधील धोक्याची आई-वडिलांना जाणीव आहे. ट्रेकला गेली नाही तर साईनी अस्वस्थ असते ही गोष्ट ते बखुबी जाणून आहेत. ‘ट्रेक हा इतर छंदासारखा एक छंद आहे. तो जोपासला पाहिजे’ या विचाराचा साथीदार तिच्या जीवनात आहे.\n‘Girl on the Mountains’ नावाने सक्रीय असणाऱ्या ‘इंन्स्टाग्राम’ या सोशल साईटवरचे हे तिचे प्रोफाइल पेज.\nत्यावरचे तिचे ट्रेकिंगचे फोटो पाहून बऱ्याच हौशी लोकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. ट्रेक काय असतो आम्हाला जमेल का आंघोळ, बाथरूम, टॉयलेटची सोय असते का रनिंग शूज चालतील का रनिंग शूज चालतील का कुठे जायचं ट्रेकला एवढी ठिकाणे बघायला आहेत का ट्रेकिंग सोबत काय घेऊन जायचं ट्रेकिंग सोबत काय घेऊन जायचं ट्रेकिंग करून काय मिळतं ट्रेकिंग करून काय मिळतं\nलोकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे उलगडण्यासाठी आणि त्यांनी ट्रेकिंगकडे वळण्यासाठी, लिहिण्याची आवड असणाऱ्या साईनीने ‘गर्ल ऑन द माउंटन्स’ (www.girlonthemountains.com) नावानेच वेबसाईट सुरु केली.\nतिने केलेल्या असंख्य ट्रेक मधील काही ट्रेकची सविस्तर माहिती शिवाय, ट्रेकसाठी लागणारे साहित्य, पहिला हिमालयीन ट्रेक कसा निवडावा, ट्रेक का करावा पिरियड्स मधे ट्रेक करावा की नाही या विषयावर मार्गदर्शनपर लिखाण सुद्धा तिने केले आहे.\nमुलांच्या बरोबरीने एन्ड्युरन्स असणाऱ्या मुली कमी आहेत आणि ट्रेकिंगची लेव्हल वाढते जाते तशी मुलींची संख्या कमी होते हा साईनीचा अनुभव.क्रॉस कंट्री रेंज ट्रेक्स, डिफिकल्ट ग्रेडचे ट्रेक, हाय एन्ड्युरन्स ट्रेक्स, २-३ दिवसांचे ट्रेक्स, हिमालयीन ट्रेक्स ही काही उदाहरणे. साईनी सांगते, “नाणेघाट ते भीमाशंकर, १२० किमीचा ट्रेक. एका दिवसात ६० किमी अंतर पार केले जाते. १०-१५ जणांच्या ग्रुपमधे या ट्रेकला फारतर ३ मुली असतात”. २-३ दिवसांच्या ट्रेकच सामान कॅरी करणे, ओव्हर नाईट ट्रेक असेल तर झोपण्याची जागा, सेफ्टी, बाथरूम, पिरियड्स असेल तर त्याची मॅनेजमेंट, स्वच्छता सारख्या गोष्टी मुलींचे ट्रेकमधील प्रमाण कमी करण्यास कारणीभूत होतात. साईनी सागंते, “मुलांच्या तुलनेत ह्या गोष्टी जास्त असतात”. पिरियड्स बद्दल बोलता साईनी सांगते, “मुलींची धारणा असते की पिरियड्स मधे मी ‘वीकर’ असते किंवा तो एक ‘इलनेस’ आहे, माझ्या पोटात दुखते, त्रास होतो”. या विचाराने मुली ट्रेकसाठी पुढे येत नाहीत. साईनी म्हणते, “मुलींनी अनुभवल्याशिवाय त्यांना ते समजणार नाही. समजण्यासाठी मुलींसमोर उदाहरण पाहिजे. त्यांना पिरियड्स बद्दल माहित आहे पण स्वत:वर त्या मर्यादा घालतात. तो एक ‘मेंटल ब्लॉक’ आहे. मला तो धोका पत्करायचा देखील नाही. या भीतीने मुली ट्रेकला येतच नाहीत”. मुलींच्या मनातील ही भीती नाहीशी होण्यासाठी ‘Trekking during your periods: Yay or Nay’ मार्गदर्शनपर ब्लॉग मधे ती लिहिते, ‘पिरियड्स असताना ट्रेक रद्द किंवा पुढे ढकलण्यापेक्षा सॅनीटरी पॅड्सला पर्याय म्हणून ट्रम्पॉन्स वापरून पहा. सर्व ऋतूत ते प्रभावी आहेत’.\nरनिंगच्या तुलनेत ट्रेकिंग स्वागतार्ह आहे असे ती सांगते. ट्रेकिंग मधे सांधे-स्नायू वर कमी प्रभाव पडतो; कोणत्याही वयासाठी ट्रेकिंग उत्तम पर्याय आहे. “ट्रेकिंग इज अ गुड वे ऑफ फाइंडिंग सोल्युशन्स” असं ती सांगते. ट्रेकिंगकडे लोकांनी आकर्षित होण्यासाठी ‘फोटो’ हे प्रभावी माध्यम आहे असे तिला वाटते.\nट्रेकिंग वरची पुस्तके आणि डॉक्यूमेंटरीज पाहणे तिच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. अभ्यास, वाचन, नोकरी हाच कम्फर्ट झोन मानणारी धीरगंभीर साईनी म्हणते, “जीवनाला एकदम सिरीअसली घेता कामा नये”. स्वत:च्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येत, गडभटकंतीच्या वाटेवर स्वत:चा शोध घेत साईनीने स्वत:साठी आनंदाची आणि हास्याची दारे खुली केली. ती फनी व्हिडिओज पाहते, म्युझिक ऐकत मरीन ड्राईव्हला चालते, एखाद्या समारंभात रमते. “नोकरी, पैसा येत-जात राहणार. बरोबर राहणार आहे ते आपल शरीर. शरीर आणि आपण आरोग्यसंपन्न असण महत्वाच आहे”.\nफिटनेससाठी साईनी ‘रनिंग’ करते. मॅरेथॉन मधे सहभागी होणे हे तिचे दीर्घकालीन ध्येय आहे. “रनिंग ओव्हर ट्रेकिंग ही निवड मी करणार नाही” असं ती नि:क्षुन सांगते.\nबीएमसी कोर्स झाल्यानंतर आता काही हिमालयी��� एक्सपीडीशन्स करण्याची तिची इच्छा आहे. वीस-तीस दिवसांच्या, क्लायबिंगचा समावेश असणाऱ्या, वीस हजार फुटावरच्या एकस्पिडीशन्स हे तिचे स्वप्न आहे. उत्तराखंड मधील बंदरपुच्छ पीक आणि नाशिक सातमाळ रेंज मधील चांदवड पिक्स (राजधर, कोलधर आणि इंद्राई इ.) करण्याची तिची मनीषा आहे.\nहिमालयातील ‘दयारा भूग्याल’ हा तिचा आवडता ट्रेक.\nअंधार आणि स्क्रीची तिला भीती वाटते. खाण्यात गोड पदार्थ भयानक आवडतात.\nश्री. हरीश कपाडिया बरोबरच कॉनरॅड अॅन्कर (Conrad Anker) एड व्हीच्यूर्स (Ed Viesturs) हे तिचे रोल मॉडेल\nकैलेश पडवेकर, साईनी सोबत गेली तीन वर्ष ट्रेक करत आहे. दोघांची भेट पहिल्यांदा झाली ती नाणेघाट ते भीमाशंकर ट्रेकदरम्यान. सायनीविषयी तो सागंतो, \"तिला सर्व गोष्टी स्वत:ला करायला खूप आवडतात. ट्रेक उतराई थोडी स्टिफ असेल तर बसून उतरणारी, घाबरणारी; सायनी आज उतराई स्टिफ असेल तरीही धावते, १५-२० किलोची बॅकपॅक ती सहज कॅरी करते, बीएमसी ची पूर्व तयारी म्हणून ती रोज आठ किमी. धावायची, बीएमसीला शिकायचं आहे आणि शिकण्यात फिटनेस हा अडथळा येऊ नये म्हणून तिने खूप परिश्रम घेतले, ट्रेकचा वेग वाढवा, स्टॅमीना आणि क्षमता कळण्यासाठी रनिंग सुरु केले, जिम ला जायला वेळ नाही म्हणून घरच्या घरी एक्सरसाईज सुरु केले. गेल्या तीन वर्षामध्ये तिने अफाट उंचीची कौशल्य आणि फिटनेस आत्मसात केला आहे\".\nपुढे तो म्हणतो, \"शिकण्यासाठी सदैव तत्पर, इतरांना मदत करण्यास पुढे, स्वत:मधील कमतरता मानणारी, माहित नसणाऱ्या गोष्टी कसोशीने माहित करून घेण्यास धडपडणारी, तिला जे बोलायचं आहे त्याच चित्र आपल्या सशक्त लेखणीतून वाचणाऱ्याच्या मनात उतरवणारी, डोंगरांमध्ये कितीही काळ रमणारी, चटकन राग येत असला तरी राग मनात न धरणारी, पौष्टिक अन्नाचा अट्टाहास बाळगणारी, फोटोग्राफी आवडत असली तरी ट्रेक दरम्यान फोटो न काढता निसर्गामधे स्वत:ला विसरणारी आहे साईनी\".\n\"Perfect compartmentalization of life तिने केलं आहे, Corporate life ते Nomad life असं तीन स्वत:ला खूप छान switch केलेलं आहे. Corporate life मधे ती perfect आहे. Personal Professional आयुष्याचे अतिशय सुंदर संतुलन तिने साकारलेले आहे. तिचे लेखन कौशल्य असं आहे की ते वाचताना तिच्यासोबत आपलाही ट्रेकप्रवास होतो. Literature Reading तीच जबरदस्त आहे. Open स्वभाव आहे, कामाशी काम, एखादी गोष्ट नसेल करायची तर अजिबात करणार नाही, खूप वेगाने ट्रेक करते, एखादी गोष्ट तिला करायची असेल त��� ज्या Dedication नी ती ते करते ते Dedication इतरांनी तिच्याकडून शिकण्यासारख आहे, ट्रेक आणि त्याच्यावरच्या लिखाणामुळे खूप लोकं तिला ओळखतात पण ती आहे तशीच आहे. अशी Inspirational, Well organized, Resourceful मुलगी आपल्या जीवनात आहे हे छान फिलिंग आहे\" रुपाली कामतेकर च्या साईनी बद्दलच्या ह्या सुरेख भावना\nतिच्या मैत्रिणीच्या काही भावना आणि तिच्यावर लिहिलेला लेख.\nसाईनी, ट्रेकिंगचा ध्यास जाणीवपूर्वक घेतलेली मुलगी. त्यासाठी स्वत:च्या जीवनशैलीच नियोजन तीन बखुबी जमवलं. आठवड्यातून एकदा तरी इन्स्टाग्राम पेज वर एखाद्यातरी गडकिल्ल्याविषयी लिहायचं हा नियम ती पाळते. इन्स्टाग्राम वरची पोस्ट वाचताना तिचा स्वत:चा शोध आपल्या अंतरंगाला भिडतोच, शिवाय तिला शोधण्याचा आणि समजण्याचा आपला प्रवास आपल्याला नकळत समृद्ध करतो.\nसाईनी एक उदाहरण आहे, जीवनाच्या कोणत्याही वळणावर एखादा 'ध्यास' दस्तक देऊ शकतो. दस्तक ऐकून त्या वाटेवर आपल आयुष्य फुलवणं हे आहे आपल्याच हातात \"स्वत:चा शोध\" सुरूच ठेवणं हीच खरी अंत:प्रेरणा\nसाईनीला पुढील ट्रेकप्रवासासाठी सहयाद्री एवढ्या उंच आणि विस्तीर्ण शुभेच्छा\nटीप: इन्स्टाग्राम पेज वरील पोस्ट चे स्क्रीन शॉटस वापरल्याने सायनीला फॉलो करणाऱ्यांची किंवा तिचे पोस्ट लाईक करणाऱ्यांची नावे ओघाने आली आहेत. साईनीच्या ट्रेकिंग ध्यासावर आधारित या ब्लॉगचा तुम्ही देखील हिस्सा आहात याचा आनंद आहे\n८ डिसेंबर २०१८ रोजी, पुण्यात साईनीच्या हस्ते तिच्या ब्लॉगचे प्रकाशन करण्यात आला. त्याची ही काही छायाचित्रे:\nब्लॉग रिव्ह्यू करणारा आमचा मित्र स्वप्नील खोत आणि साईनी चा मुंबईचा ट्रेकमेट यज्ञेश गंद्रे या सोहळ्याला उपस्थित होते.\nआशा करते हा ब्लॉग तुम्हाला आवडेल आणि साईनी चा ट्रेक प्रवास तुम्हाला प्रेरणादायी ठरेल. ब्लॉग वाचून अभिप्राय नक्की द्या. वाट पाहीन तुमच्या अभिप्रायाची\nपुन्हा भेटूच ...अशाच एका हरहुन्नरी, ट्रेक ने मंत्रमुग्ध झालेल्या मुलीच्या ट्रेक ब्लॉग मधून\nट्रेकची शंभरी @दातेगड, २५ नोव्हेंबर २०१८\nशंभरावा ट्रेक कुठे करायचा हे निश्चित होतं. दोन वर्षापासून मनात घोळत असलेला \"दातेगड\"\nगड बघण्याची कमालीची उत्कट इच्छा. \"गड छोटा आणि प्रवास जास्त\" हे गणित असतानाही.\nसातारा-उंब्रज-पाटण वरून घेरादातेगड गावाच्या दिशेने निघालो. खरं तर टोळेवाडीचा रस्ता घ्यायचा होता पण आलो ते घेरादातेगड गावाच्या दिशेला. एका दृष्टीने बरच झालं. \"सुंदरगड\" लिहिलेली पाटी दिसली.\nगाडी आत घेतली. कच्चा रस्ता. मुरूमाने भरलेला. अणकुचीदार दगड वाटेवर विखुरलेले. ड्रायव्हरने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. पायी निघालो. गडाच्या पायथ्यापर्यंत हे अंतर साधारण चार किमी असेल.\nह्या मार्गावर एक विस्तीर्ण अखंड तटबंदी सदृश्य डोंगररांग दिसत होती. स्थानिक लोकांकडे चौकशी केली. विंझाई मातेचे मंदिर तिथे आहे एवढेच त्यांना सांगता आले.\nदातेगडाकडे नेणारा पायवाट परिसर एकदम शांत आणि रम्य. विजेच्या तारेवर पक्षी हेलकावे घेत बसलेले. श्राईक पक्षी असावा. छोटे छोटे बरेच पक्षी तारेवर दिसून आले.\nलालसर रंगाची पायवाट खूपच आकर्षक. वाटेवरचे बलाढ्य खडक नजरेत भरणारे. डोंगररांगेच्या पायथ्याशी घनदाट हिरवीगार झाडी. वाऱ्याच्या झुळूक आली की उन्हाचा तडाखाही शीतलता देणारा.\nसाधारण तीन किमी पायपीट केल्यावर एक फलक दिसला. डावीकडची पायवाट गडाकडे जाणारी तर उजवीकडची गावाकडे.\nडावीकडे एक-दीड किमी चाललो. गडझेंडा लांबून दिसला.\nगड पायथा आला. गाड्या इथपर्यंत येतात. इथून पाच मिनिटाची चढाई केली की आपण गडावर. वाटलं बरं झाल चार किमी चालत आलो. नाहीतर शंभरावा \"ट्रेक\" म्हणता आला नसता.\n गडावर आलो आणि डावीकडे दगडात खोदलेली एक खिडकी वजा अवशेष दिसले. गुहामुख सदृश्य.\nथोडे पुढे गेल्यावर गड माथ्यावर फडकणारा भगवा झेंडा दिसला.\nऐकेठिकाणी खाली काहीतरी पायरीवजा आहे असे वाटून तिथे आलो.\nसमोरचे दृश्य पाहून मी थबकले. स्तिमित झाले. अचंबित झाले. शब्द फुटेना. नजर हटेना. २०-२५ दगडी कातळ पायऱ्या खोलवर आत गेलेल्या. पायऱ्यांच्या पायथ्याशी तिथे शेंदूर अर्चित महाकाय गणेशमूर्ती गडमाथ्यावरून दिसणारे हे दृश केवळ अलौकिक\nइतके गड/किल्ले झाले पण असं प्रसन्न करणार, पावले आणि नजरेला खिळवून ठेवणार दृश्य कोणत्या गडावर बघितल नव्हत. दातेगड बघण्याची इतकी उत्कट इच्छा का होती ह्याची कारणमीमांसाच झाली. गडाची कदाचित हीच ती रचना जिने प्रचंड ओढ निर्माण केली होती.\nएक एक पायरी उतरत जावी तशी गणेशमूर्ती अधिकाअधिक आकर्षक, सुस्पष्ट आणि महाकाय होत गेली.....\nथोड्या अधिक पायऱ्या खाली आलो तर उजवीकडे हनुमान प्रतिमा. तिकोना-विसापूर किल्ल्यावरील हनुमान प्रतिमेची स्मरण करून देणारी.\nडावीकडे किल्ल्याच्या महादरवाज्याचे अवशेष. डावी��डील भग्नावस्थेतील दरवाजा, कोनाडे यांचे अवशेष. दरवाज्यातून दिसणारा नितांत सुंदर गावपरिसर. पश्चिम मुखी दरवाजातून थंडावा देणारा वारा.\nइतकी सुंदर गडरचना लाभलेला हा दातेगड छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणूनच गडाच नाव \"सुंदरगड\" ठेवल असावं.\nसर्व पायऱ्या उतरल्यावर छोटासा जणू गाभारा. गडतटबंदीत कोरलेल्या देवतेच्या प्रतिमा. तपकिरी-काळसर गडरंगाच्या पार्श्वभूमीवर ह्या शेंदूर अर्चित प्रतिमा अत्यंत आकर्षक. नजर खिळवून ठेवणाऱ्या.\nहनुमान प्रतिमा पश्चिम मुखी तर गणेश प्रतिमा पूर्वमुखी सूर्योदय किरण अर्चना गणेशासाठी. सूर्यास्त किरण अर्चना हनुमानासाठी\nशंभरावा ट्रेक इथे विधिलिखित का असावा ह्याच उत्तर मिळाल. आंतरिक समाधान, दैवी आशीर्वाद तर मिळालेच परंतु पुढच्या शंभरीचा श्री. गणेशा इथून झाला ह्या विचाराने अंतरंग फुलून आले.\nपायऱ्या चढून पुन्हा गडमाथ्यावर येऊन गडफेरी सुरु केली. अजून एक आश्चर्यचकित करणारी गडरचना आमची वाट पाहत होती. गडवैशिष्ट्यापैकी एक जिच्या दर्शनासाठी गडभटके येतात. बरोबर ओळखलतं. \"तलवार विहिर\" जिच्या दर्शनासाठी गडभटके येतात. बरोबर ओळखलतं. \"तलवार विहिर\" तलवारीचा आकार लाभलेली कातळात खोदलेली विहीर\nसाधारण पन्नास एक दगडी पायऱ्या. भूगर्भात गेलेल्या.\nएका बाजूच्या पायऱ्या जास्त उंचीच्या तर एका बाजूच्या कमी उंचीच्या.पायऱ्यांची अगदी ठळक रचना. असे का असावे हा प्रश्न मनात आलाच.\nविहिरीच्या कड्यावर दगडात कोरलेले ह्स्तीशिल्प. गडमाथ्यावरून हे शिल्प अगदी स्पष्ट दिसते.\nपायऱ्यावर उभे राहून खाली पहिले की कमळगडावरील कावेच्या विहिरीची आठवण येते. समान रचना, समान कातळकडा, कातळकड्यावरील समान वनस्पती, समान गारवा.....\nपायऱ्या उतरताना डावीकडे शिवलिंग आणि नंदी चे अवशेष.\nइतक्या खोल विहिरीत महादेवाचे मंदिर का असावे हा प्रश्न पडलाच.\nविहिरीत खाली उतरून आकाशाकडे पाहिल्यास तलवारीचा आकार स्पष्ट नजरेस येतो.\nगडमाथ्यावर उकाडा. विहिरीत कमालीचा गारवा.\nगेरूचे प्रमाण सुद्धा असावे. उन्हाळ्यात विहीर कोरडी असताना येऊन पाहणे ह्या रचनेची अधिक जास्त कल्पना देणारी असेल.\nविहिरीतून गडमाथ्यावर आल्यावर समोर तीन पाण्याची टाकी.\nगडउतार करून चार किमी चालून ट्रेक पूर्ण.\nअसा हा छोटासा सुबक \"दंतगिरी\" एक वेगळेपण जपणारा गड\nशंभराव्या ट्रेकच्या निमित्ताने, प्��. के. घाणेकर लिखीत \"लेणी महाराष्ट्राची\" हे पुस्तक कौतुक भेट स्वरूप मिळाले.\nराहुल, प्रशांत, सिद्धी आणि ओंकार माझ्या शंभराव्या ट्रेकचे सोबती झाले.\nपरतीच्या प्रवासात वाई च्या गणपती दर्शनाने माझ्या \"डबल सेंच्युरी\" कडील वाटचालीला जणू मनोबल लाभले.\nशंभरी आणि दातेगडाचे मनोरथ पूर्ण दोन्ही साध्य झाल्याचे समाधान मिळाले.\nमनात घोळत असलेला \"दातेगड\" मनपटलावर कोरला गेल्याचे समाधान गडावरून घेऊन आले\n\"शंभरी साजरी\" हे म्हणजे स्वप्न सत्यात आल्याच प्रतिक....😂😂😂💝💝💝\nसंदेश पाठवून अभिनंदनाचा वर्षाव झाला.\nनर्वस नाईनटीज वर सविताची मात: जीवधन ट्रेक, १८ नोव्हेंबर २०१८\n\"Nervous Nineties\"...मुख्यत: क्रिकेट क्षेत्रासंबंधित ही उक्ती खेळाडूने ९९ धावा पूर्ण झाल्या आणि त्याचे शतक पूर्ण झाले नाही तर त्याला जबाबदार ही उक्ती. व्यक्तिगत रेकॉर्ड होत असताना आलेल्या ताणाचे हे फलित असे म्हटले जाते\nनुकतीच वयाची पन्नाशी आणि ट्रेक सुरु करून तीन वर्ष पार केलेल्या सविताचे असेच एक व्यक्तिगत रेकॉर्ड आज वाट पाहत होते. हो, आजचा ट्रेक तिचा ९९ वा ट्रेक ग्रुपमध्ये ९९ व्या ट्रेक मनस्थितीची चर्चा झाली. ९९ वा ट्रेक पूर्ण झाला तरच शंभरीकडे वाटचाल होणार. म्हणून ९९ व्या ट्रेकचे महत्व ग्रुपमध्ये ९९ व्या ट्रेक मनस्थितीची चर्चा झाली. ९९ वा ट्रेक पूर्ण झाला तरच शंभरीकडे वाटचाल होणार. म्हणून ९९ व्या ट्रेकचे महत्व मानसिक ताण येण्याची खूप शक्यता. त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होण्याची शक्यता मानसिक ताण येण्याची खूप शक्यता. त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होण्याची शक्यता सविताचा स्व-संवाद झाला होता. आकडा आज महत्वाचा नक्कीच होता. परंतु आकडेवारी चा विचार न करता ट्रेकचा आनंद घ्यायचा हे तीच निश्चित झालं होत. त्यामुळेच आजचे तिचे वर्तन \"Nervous Nineties\" च्या एकदम विरुद्ध सविताचा स्व-संवाद झाला होता. आकडा आज महत्वाचा नक्कीच होता. परंतु आकडेवारी चा विचार न करता ट्रेकचा आनंद घ्यायचा हे तीच निश्चित झालं होत. त्यामुळेच आजचे तिचे वर्तन \"Nervous Nineties\" च्या एकदम विरुद्ध ती होती.....जोशात, उत्सुक, शांत, संयमी, स्थिर, एकाग्र,ठाम आणि जिद्दी\nट्रेकच्या सुरुवातीला झाले हुदहूद्या नावाच्या पक्षाचे दर्शन.\n दुसऱ्यांदा... आधीचाच उत्साह, आनंद आणि ताकद. पहिल्यांदा केला तो घाटघर मार्गे. आताचा नानाच्या अंगठ्याच्या पायथ्यापासून.\nजी��धन किल्ला नाणेघाट पायथ्यापासून\nसविताने नेहमीप्रमाणे संथ आणि स्थिर गती पकडत ट्रेक सुरु केला. सुरुवातीचा पट्टा शेतातून जात होता. वाढलेले गवत. मधूनच गवतातून डोकावणारी रानफुले.\nसूर्य अगदी डोक्यावर आलेला. हलकासा वाहणारा वारा उन्हाचा ताप शीतल करणारा. मधूनच उडणारे पक्षी आणि फुलपाखरे....\nसविताने अलीकडेच ट्रेकिंग सॅक बदलेली. त्यात हायड्रा पॅक साठी एक कप्पा. पाईप बाहेर काढण्याची सोय. त्यामुळे बाटली सॅक मधून बाहेर काढा, पाणी पिऊन झाल्यावर परत ठेवा हे कष्ट नाहीत. पाईप मधून पाणी सहज पिता येते. अगदी चालता चालता सुद्धा.\nशेताची वाट संपून जंगलातून वाट सुरु झाली. दुपारच्या बाराच्या उन्हात घनदाट जंगलात मिळालेल्या शीतल छायेने सविताला दिलासा मिळाला. डोक्यावरची हॅट थोडी सैल करून घामाने ओल्या झालेल्या केसांना तिने शीतल वारा लागू दिला. पाण्याचा एक सिप घेत जंगलातून चालणे तिने चालू ठेवले.\nएवढ्यात आर. के चा आवाज आला. आर. के. अर्थात राजकुमार हा \"माची\" ह्या संस्थेचा लीडर. माची संस्थेच्या वर्षपूर्ती च्या निम्मिताने आजचा हा जीवधन चा ट्रेक त्याने आयोजित केला होता.\nआर. के च्या आवाजाने सर्वांनीच पावले थबकली. आर. के. ला एका झाडावर Bamboo Pit Viper ने दर्शन दिले होते. ह्या ट्रेकची रेकी केली तेव्हा अत्यंत प्रयास करूनही दर्शन न दिलेला हा विषारी सर्प आज मेहरबान झाला होता.\nझाडावर डोळे उघडे ठेऊन ऐटीत पहुडलेला. जंगलाच्या घनदाट सावलीत आणि थंडगार वाऱ्यात जणू सुस्तावलेला. सर्वांचेच कॅमेरे पटापट बाहेर निघाले. त्याची सुंदर हिरवीगार-पोपटी रंगाची छबी टिपण्यासाठी प्रत्येकजण पुढे सरसावला. एखाद्याला चांगली फ्रेम मिळाली तर तो दुसऱ्याला सांगत होता. सर्प अगदी खुशाल शांत अवस्थेत हवे तेवढे फोटो काढून घेत होता. आर. केच्या सूचना चालूच होत्या, \"त्याला आवाज ऐकायला येत नाही. त्यामुळे हळू आवाजांत बोलण्याची गरज नाही. फक्त झाड किंवा फांदीला धक्का लागू देऊ नका. हा सर्प रात्री सक्रीय असतो\". अर्धा-पाऊण तास सर्पाचे विविध अंगाने फोटो घेणे चालू होते. कोणाचीही पावले तिथून निघायला तयार नव्हती. \"वर्षपूर्ती चा ट्रेक सफल झाला\" ह्या भावनेने सर्वजण खुश झाले. त्या जोशात पुढच्या ट्रेकला चालू लागले.\nजंगलातून बाहेर आल्या आल्या दर्शन झाले ते जीवधन किल्ला आणि वानरलिंगी सुळक्याचे. किल्ल्याला जोडलेला तरीही ���पली वेगळी अशी स्वतंत्र रचना अधोरेखित करणारा हा सुळका\nसुळक्याकडे जाताना \"पाषाणी\" नावाच्या सुरेख वनस्पतीची ओळख झाली.\nसुळक्याचा पायथ्याशी जाणारा अरुंद रस्ता, एका बाजूला किल्ल्याची झुकलेली भिंत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. सविताची पावले संथावली. काळजीपूर्वक पावले टाकत, पायवाटे वरून चालण्याकडे संपूर्ण लक्ष देत तिने चालणे चालू ठेवले. चालताना पाठीवरची सॅक कधी किल्ल्याच्या झुकलेल्या भिंतीला तर कधी डोक्याला घासत होती. चालण्यातील कमालीच्या एकाग्रतेने सविताला थोडा ताण जाणवायला लागला.\nवानरलिंगी सुळक्याच्या पायथ्याशी गुहेजवळ विसावा घेण्याचा ठरले तेव्हा तिला हायसे वाटले.\nजीवधनच्या घळीतून नानाच्या अंगठ्याच्या नयनमनोहर दर्शनाने सर्वजण सुखावले.\nवानरलिंगी सुळक्याला अर्ध वेढा घालून पायथ्याशी आल्यावर सुळक्याच्या भव्यतेने अचंबित होऊन सविताचे डोळे दिपून गेले. सुळक्याचे राकट सौदर्य पाहून तिच्या मनात आले. \"ट्रेकर्स, क्लायबर्स ना हा सुळका इतका मोहित का करतो ते आत्ता कळाले. सुळक्यावर बोल्ट्स, रोप फिट केलेले असताना सुरक्षिततेचे कोणतेही साधन न वापरता सुळक्यावर चढाई म्हणजे सुळक्याच्या सौदर्याला गालबोटच प्राणावर बेतेल ते वेगळेच\".\nसुळक्यावर चढाई कुठून आणि कशी करतात हे पाहून किल्ल्याकडे तिने मार्गक्रमण सुरु केले. किल्ल्याच्या पायथ्याशी जाणारा हा रस्ता अत्यंत अरुंद. डावीकडे किल्ल्याची भिंत तर उजवीकडे खोल दरी. जपून जाण्याने आणि चालण्यावर मन केंद्रित केल्याने भयंकर ताण आलेला. सविता ह्या एकाग्रतेच्या ताणाने घामाजली. त्यात भर दुपारचे ऊन. विसाव्याला सावली अशी नाहीच. किल्ल्याच्या पायऱ्याजवळ यायला पाऊण तास लागला. सविता थकली होती. तिचा स्टॅमिना खाली जात होता. कधी एकदा किल्ल्यावर पठार लागते असे तिला झाले होते. तरीही गिव्ह अप न करता शारीरिक आणि मानसिक क्षमता पणाला लावत तिने ट्रेक सुरु ठेवला होता.\nमागील वर्षी २१ फेब्रुवारी २०१६ रोजी सविताने हा ट्रेक केला केलेला. त्यावेळी ह्या बाजूने ट्रेक केला नव्हता. पायऱ्या आल्या आणि मागील वेळी इथून ट्रेक झाला होता ह्याची आठवण तिला आली. दोन वर्षात किती बदल झाला होता. पायऱ्याच्या इथे भली मोठी लोखंडी शिडी लावली होती.\nशिडी लावायला हवी होती का हा प्रश्न मनात येऊन गेला. तो टप्पा चढाईसाठी इतका धोक्याचा नव्हता कि शिडी लावावी असे तिला वाटले नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने शिडी लावणे हे स्त्युत्य असले तरी किल्ल्याचे सौदर्याचा त्यात नाहक बळी गेला की काय असे तिच्या मनात आले.\nसविता थकल्याची जाणीव इतरांना झाली होती. त्यामुळे तिच्या गतीने ट्रेक सुरु होता. सावधानतेने शिडी चढून गेल्यावर एक रॉक पॅच चढाईचा कस लावणारा. दगडाच्या खोबणीत हाताची बोटे घट्ट रोवून पायाला ग्रीप मिळेल अशी पोझिशन घेत सविताने हा टप्पा बखुबी पार केला. ह्या टप्प्या चढाईसाठी तसा शेवटचा टप्पा. टप्पा पार झाला. सविताला हुश्श झाले. सर्वांनी तिच्यासाठी टाळ्या वाजून तिच्या चढाई साठी आनंद व्यक्त केला. उषाने तिची आनंदी भावमुद्रा कॅमेऱ्यात टिपली.\nगडमाथ्यावर जाणाऱ्या दगडी पायऱ्या हे सर्व सविताला चांगलेच स्मरणात होते. आठवलेली एक एक गोष्ट ती इतरांना सांगत होती.....\nगड माथ्यावर पहिले ठिकाण लागले ते धान्याचे कोठार. टॉर्चच्या प्रकाशात आतील रचना पाहून घेतली. आतल्या एका खोलीत तर चक्क राख मिळाली. सविताच्या मनात आले धान्य वर्षानुवर्ष चांगले रहावे म्हणून त्यावेळी काय पद्धत वापरत असतील\nगडमाथ्यावर जोड पाण्याचे टाके होते. अजून एक टाके थोडे उताराला. ह्या टाक्याच्या बाजूने पायवाट थेट जाते ते वानरलिंगी सुळक्याकडे. सविताचे पाय लटपटत होते. सफरचंद आणि लिंबू सरबत घेतल्यावर तिला हुरूप आला. उर्जा आली.\nमाथ्यावर वाळलेले गवत पायवाटेवर पसरल्याने गवतावरून पाय घसरत होता. गवताचे कुसळ हाताला टोचत होते. संध्याकाळचे जवळ जवळ साडे चार वाजले होते. गडमाथ्याच्या ह्या टोकावरून वानरलिंगी सुळक्याचे दर्शन म्हणजे लाजवाब सविताची नजर हटत नव्हती कि तिथून पाय निघत नव्हता. किती मनोहारी तो सुळका. \"खडा पारशी\" हे सुळक्याला दिलेले उपनाम. किती सार्थक उपनाम सविताची नजर हटत नव्हती कि तिथून पाय निघत नव्हता. किती मनोहारी तो सुळका. \"खडा पारशी\" हे सुळक्याला दिलेले उपनाम. किती सार्थक उपनाम ट्रेकर्स ना सुळका आपल्याकडे का खेचून घेतो, मोहवितो, भुरळ घालतो हे सविताला आत्ता उमगले. निसर्गाने त्याला अनोखं सौदर्य बहाल केलय. पाहता क्षणी मती गुंग करणारे सौदर्य\nआर.के च्या आवाजाने नाविलाजाने सर्वजण तिथून निघाले. खाली दरवाजाजवळ आले.\nउतराई साठी एक मोठा रॉक पॅच पार करावा लागणार होता.\nसविताला पहिले पाचारण झाले. प्रशांत आणि आर. के. ने उ��रायचा डेमो दिला. सविताला विना रोप जमेना. रोप लावला गेला. सविताच काय सर्वजण सुखरूप उतरले.\nमागील ट्रेकला ह्या पॅचच्या आठवणी सविताच्या मनात जाग्या झाल्या. घाबरगुंडी उडालेली त्यावेळी. हा पॅच खरतर धोकादायक . हा रोप फिक्स करायला इथे बोल्ट ठोकलेले आहेत. रोपच्या सहाय्याने सुद्धा ही उतराई तशी परीक्षा घेते. सविताच्या मनात आले इथे शिडी का नाही लावली अर्थात किल्ल्यावर अवजड अख्खी शिडी अथवा लोखंडी बार आणून ते फिक्स करणे किती जिकीरीचे काम आहे हे ही तिच्या लक्षात आले.\nसर्वजण सुखरूप उतरल्यावर किल्ला उतराई सुरु. संध्याकाळचे साडेपाच- वाजून गेलेले. सूर्यास्त झालेला. अंधारच अधिराज्य सुरु झालेलं. सविता अत्यंत थकलेली. अंधारात किल्ला उतरायला तिला कठीण जावू लागले. टॉर्चच्या प्रकाशात तोल सावरत उतरणे वेळ खावू होते. प्रशांतच्या हाताला धरून किल्ले उतराई त्या तुलनेत लवकर झाली.\nनानाच्या अंगठ्याच्या पायथ्याशी आले तेव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. सर्वांना भुका लागल्याने यथेच्छ भोजन करून रात्री आठ-साडे आठ वाजता प्रस्थान केले.\nसविता कमालीची थकलेली. गाडीत झोप लागली नाही. डोळे मिटून पडून राहिली. विचारात होती..९९ व्या ट्रेकने तिची चांगलीच दमछाक केली. ९९ आणि १०० दोन ट्रेक झाले असे तिला वाटत होते. सकाळी ११.३० वाजता सुरु केलेला ट्रेक संध्याकाळी सात वाजता पूर्ण झाला होता. सविता गमतीने सर्वांना सांगत होती \" माझा ९९ आणि १०० व ट्रेक आज झालेला आहे\". कोणीही ते मान्य केलं नाही. \"शंभरावा ट्रेक वेगळा असणार\" म्हणत सर्वांनी तिचे म्हणणे खोडून काढले. शंभराव्या ट्रेकची वाट पहावी लागणार हे तिच्या मनाने पटवून घेतले.\nट्रेकच्या विचारातच पुण्यात पोहोचली तेव्हा ११ वाजून गेले होते.\nNervous Nineties यशस्वीरित्या पार झाले होते. ९९ वा ट्रेक उत्तम रीतीने पार पडला होता. जीवधन किल्ला आणि खास करून वानरलिंगी सुळक्याने प्रचंड मनोसुख सविताला दिले. त्या सुखाच्या हेलकाव्यात ती \"ट्रेकची शंभरी\" ची स्वप्न पाहू लागली....................\n(सर्व फोटो आभार: उषा बालसुब्रमण्यम, रोहिणी कित्तुरे आणि ट्रेक टीम)\nट्रेकची शंभरी ❤ अर्थात शंभरावा ट्रेक💗 मनात रुजलेला आणि अनावर इच्छित दातेगड ट्रेक करायचा हे तर सविताचे आधीच ठरले होते....\nतोपर्यंत हृदयात दाटलेले हृदयातच राहू द्यायचे होते.....\n\"सह्याद्री ,फक्त पर्वतरांग नसून एक भावना आहे\": साई...\nट्रेकची शंभरी @दातेगड, २५ नोव्हेंबर २०१८\nनर्वस नाईनटीज वर सविताची मात: जीवधन ट्रेक, १८ नोव्...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/22/3589-in-that-city-lockdown-in-maharashtra-289736487253847258/", "date_download": "2021-07-24T20:31:00Z", "digest": "sha1:2QY4ZSL33UPKZNW4GR25HXI6FUHABLDX", "length": 12767, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "राज्यातील ‘त्या’ शहरात लागला लॉकडाउन; दारूच्या दुकानात लांबच लांब रांगाच रांगा | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nराज्यातील ‘त्या’ शहरात लागला लॉकडाउन; दारूच्या दुकानात लांबच लांब रांगाच रांगा\nराज्यातील ‘त्या’ शहरात लागला लॉकडाउन; दारूच्या दुकानात लांबच लांब रांगाच रांगा\nआरोग्य व फिटनेसट्रेंडिंगताज्या बातम्या\nराज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nत्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. अशातच कालपासून अमरावतीमध्येही लॉकडाउन पडणार असल्याचे समजत आहेत.\nअमरावती शहरात पुन्हा लाॅकडाऊन लागू होणार असल्याने सर्वच वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे दिसत आहे. दारू घेण्यासाठी दारूच्या दुकानासमोरही नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.\nपुन्हा एकदा ‘उठ बेवड्या जागा हो, अर्थव्यवस्थेचा धागा हो’, असे म्हणत तळीरामांनी दारूच्या दुकानासमोर रांगा लावायला सुरुवात केली आहे. दारूच्या दुकाणासमोर रांगा, माॅलमध्ये गर्दी तसेच बस स्थानकातही मोठी गर्दी झाली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज रात्री आठ वाजतापासून अमरावती आणि अचलपूर शहरात लाॅकडाऊनची घोषणा केलीय. पुढील सात दिवस कडेकोट लाॅकडाऊन पाळला जाणार आहे.\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nभारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही गाडी नव्या शानदार लुकसह झाली लॉंच; वाचा, भन्नाट फीचर्स आणि किंमत\nबाब्बो… आता ‘त्या’ मंत्र्यांनाही कोरोना; महाविकास आघाडीचे 5 नेते कोरोनाच्या विळख्यात\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/dg", "date_download": "2021-07-24T19:53:16Z", "digest": "sha1:VWZWYHXU746AZDPCJ6GLQE6IWWXZ33IC", "length": 3551, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "dg Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसुबोध कुमार जयस्वाल नवे सीबीआय महासंचालक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सीबीआयचे नवे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांच्या नावावर मंगळवारी रात्री ...\nसुशांत सिंग प्रकरणात गुप्तेश्वर पांडे यांना रस का आहे\nपटणाः गेले काही दिवस अनेक टीव्ही न्यूज चॅनेलवर बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे दिसत आहेत. कोणत्याही विषयावर कोणत्याही पॅनेलवर ते मत मांडताना ...\n‘किसान संसद’ – आंदोलनाचा नवा प्रयोग\nकृषी कायदेः शरद पवार दुटप्पी आहेत का\nसरसंघचालकांचे विधान आणि भारताचे दुर्दैव\nमराठा आरक्षणः चव्हाणांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n‘तुम्ही स्वत:ला सावरा; आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू’\nनदीकाठच्या नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे – जयंत पाटील\nपिगॅसस हेरगिरीची सुप्रीम कोर्टाकडून चौकशी हवीः काँग्रेस\nटोकियो ऑलिम्पिकः मानवी सामर्थ्य, जिद्द व एकीचा सोहळा\nकाश्मीरमधील नेते, पत्रकार, कार्यकर्त्यांवरही पाळत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-online-marketing-agriculture-india-42980?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T19:46:12Z", "digest": "sha1:UZFD3PXTR4VTUCTZWEQYYZPXQEQLDU7J", "length": 19762, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on online marketing in agriculture in India | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबुधवार, 28 एप्रिल 2021\nकोरोनाचा वाढता संसर्ग, सातत्याने लॉकडाउनचे घेतले जात असलेले निर्णय हे पाहता ऑनलाइन मार्केटिंग हेच भविष्यातील मार्केटिंगचा एकमेव आधार दिसतो.\nअॅमेझॉनचे वस्तू विक्रीचे स्वतःचे एकही आउटलेट नाही, तरी जगातील सर्वांत मोठा वस्तू-उत्पादने विक्री व्यवसाय ते करतात. स्विगी, झोमॅटोचे एकही हॉटेल नाही, तरी जगभरातील सर्वांत मोठ्या हॉटेलिंग व्यवसायात ते आहेत. ओला-उबरचे स्वतःचे एकही वाहन नाही, परंतु जगभरातील सर्वांत मोठ्या वाहतूक व्यवसायाचे ते मालक आहेत. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउन काळात जगभरातील बाजारपेठा ठप्प असताना अॅमेझॉनवरील वस्तू-उत्पादनांची खरेदी-विक्री, स्विगी, झोमॅटोचे खाद्यपदार्थ पार्सल सेवा सुरू आहे. तर काही ठिकाणी ओला-उबरची वाहतूक सर्व्हिस चालू आहे.\nआताच्या महाराष्ट्रातील लॉकडाउनमध्ये सुद्धा दुकाने, हॉटेल्स बंद असले तरी या सर्वांच्या ऑनलाइन सेवा सुरूच आहेत. अर्थात, त्यांचा व्यवसाय सुरू आहे. आणि हीच तर ऑनलाइन मार्केटिंगची किमया म्हणावी लागेल. उद्योग व्यवसाय कोणताही असो की शेती असो भविष्यात सर्वांना ऑनलाइन मार्केटिंगमध्ये उतरावेच लागणार आहे. जो यामध्ये उतरणार नाही तो मागे पडल्याशिवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ म्हणावी लागेल. मागील वर्षभरापासूनच्या लॉकडाउनमध्ये शेती क्षेत्रातही ऑनलाइन मार्केटिंगचे काही चांगले अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहेत. पुणे जिल्ह्यातील मळद (ता. बारामती) येथील शेतकरी प्रल्हाद वरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ६५ टन कलिंगडे व खरबुजाची विक्री चांगल्या दरात केली आहे. उर्वरित १० ते १५ टन मालही ते असाच विकणार आहे.\nदेशात मागील वर्षभरापासून कोरोना विषाणूचा थरार चालू आहे. यांस प्रतिबंधासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडून वारंवार लॉकडाउनचे निर्णय घेतले जात आहेत. मागील वर्षी एप्रिल, मे, जून हे तीन महिने देशभर कडक लॉकडाउन होता. सध्या महाराष्ट्रासह काही राज्यांत लॉकडाउन चालू आहे.\nलॉकडाउनमध्ये उद्योग-व्यवसाय बंद राहत असल्याने त्यांना चांगलाच फटका बसत आहे. लॉकडाउन काळात शेतीमालाची खरेदी-विक्री, बाजार समित्या ठरावीक कालावधीसाठी नियम-अर्टींचे पालन करीत सुरू राहत असल्या तरी वाहतूक बंद, बाजाराची अनिश्‍चितता, खरेदीदार नाही, ग्राहक नाही म्हणून चांगलीच प्रभावित होते. मागणी अभावी दर पडतात तर वाहतूक खर्च वाढतो. त्यामुळे मागच्या आणि आताच्याही लॉकडाउनमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांना नाशिवंत फळे-भाजीपाला तोडून फेकून द्यावा लागला. आत्ताही राज्यात लॉकडाउन सुरू असल्याने नाशिवंत फळे-भाजीपाला विक्री-वाहतुकीत अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये वरे या शेतकऱ्यांनी दाखविलेली दिशा सर्वांना मार्गदर्शक ठरते.\nवरे या शेतकऱ्याने व्हॉट्सॲप, फेसबुक, वैयक्तिक संपर्क अशा माध्यमातून ग्राहकांना थेट शेतात बोलाविले. ग्राहकांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. ग्राहक कलिंगडे, खरबूज खरेदीसाठी थेट त्यांच्या शेतात गेले. विशेष म्हणजे कोरोनाच्या वाढत्या संसर्ग काळात त्यांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग असे नियमांचे पालन करीत त्याची विक्री केली. लॉकडाउन असले तरी ग्राहकांना फळे-भाजीपाला असो की इतर खाद्य पदार्थ याची आवश्यकता असते. अशावेळी व्हॉट्सॲप, फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोचता येते. ऑनलाइन मार्केटिंगमध्ये तुम्ही ग्राहकांना आपण विक्री करीत असलेल्या शेतीमालाच्या जागी बोलावू शकता किंवा त्यांचे ऑनलाइनने पैसे आपल्या खात्यात जमा करून घेऊन त्यांना थेट अथवा पार्सलने माल पाठवू शकता.\nफेसबुक, व्हॉट्सॲपवर काही व्यावसायिक ग्रुप आहेत. यावर निःशुल्क अथवा नाममात्र नोंदणी शुल्क भरून शेतकरी नोंदणी करू शकतात. काही शेतकऱ्यांचे गट-समूह शेतीमालाची तर महिला बचट गट, प्रक्रिया उद्योजक प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थांची अशाप्रकारे विक्री करीत आहेत. त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. कोरोनाचा वाढता संसर्ग, सातत्याने लॉकडाउनचे घेतले जात असलेले निर्णय हे पाहता ऑनलाइन मार्केटिंग हेच भविष्यातील मार्केटिंगचा एकमेव आधार आहे, हे शेतकऱ्यांनी पण आता लक्षात घ्यायला हवे.\nकोरोना corona व्यवसाय profession झोमॅटो zomato हॉटेल महाराष्ट्र maharashtra शेती farming पुणे सोशल मीडिया फेसबुक\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतक��ी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/06/24/citizens-are-aggressive-in-the-anti-encroachment-action-of-the-municipal-corporation-in-the-ambil-odha-area-of-pune/", "date_download": "2021-07-24T20:25:48Z", "digest": "sha1:24A5FHURSGGX5I4DQ7JQPCLBRB3XCIFZ", "length": 8094, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक - Majha Paper", "raw_content": "\nपुण्यातील आंबिल ओढा परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत नागरिक आक्रमक\nमुख्य, पुणे / By माझा पेपर / अतिक्रमण, आंबिल ओढा, पुणे पोलीस, पुणे महानगरपालिका / June 24, 2021 June 24, 2021\nपुणे : महानगरपालिकेच्या वतीने आंबिल-ओढा झोपडपट्टी परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्याविरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी या कारवाईला कडाडून विरोध केला आहे. यावेळी काही नागरिकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.\nमहापालिकेने पावसाळा सुरु असताना जेसीबीच्या मदतीने हे अतिक्रमण काढण्यास सुरु केल्यामुळे स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. पाच ते सहा जेसीबींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात येत असून या भागातील घरांतून नागरिकांना पोलिसांनी बाहेर काढले आहे.\nपुणे महापालिकेच्या मालकीचा आंबिल ओढा परिसरातील हा प्लॉट असून येथील केदार बिल्डर्सकडून रहिवाशांना अतिक्रमणाची नोटिस पाठवल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. ही जागा महानगरपालिकेची असली तरी महानगरपालिकेकडून कोणतीही नोटिस आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत बुधवारी बैठक झाली होती. त्या बैठकीत अशा प्रकारची कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिलेले असतानाही आज सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.\nशहरातील अनेक बिल्डर्संची आंबिल ओढा परिसरातील या 100 गुंठ्याच्या प्लॉटवर नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केली आहे. कोणतीही नोटिस महानगरपालिकेच्या वतीने आली नसल्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थानिक नगरसेवकांनी केला आहे. या परिसरातील लोक गेली पन्नास वर्षे येथे राहत असून त्यांच्या पुनर्वसनाचा कोणताही प्रयत्�� न करता महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे. दरम्यान पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी ही कारवाई अचानक करण्यात आली नसून पूराची परिस्थिती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. फक्त या लोकांचे पर्यायी पुनर्वसन केले जायला हवे असे सांगितले.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2017/03/", "date_download": "2021-07-24T19:56:48Z", "digest": "sha1:6OIPNCITO7RRH7H4Z4ESEYSQUC322AWU", "length": 67503, "nlines": 175, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : March 2017", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल विथ एव्हरेस्टर आनंद माळी, २६ मार्च २०१७\nताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल-एक अन-एक्सप्लोअर्ड ट्रेल आनंद माळी या एव्हरेस्टर आणि गिरीप्रेमी संस्थेच्या टीम मेंबर ने दोन आठवड्यापूर्वीच भेट देऊन मग आयोजित केलेला हा ट्रेल\nकित्येक वर्षात फारसा कोणी न केलेल्या ह्या ट्रेलला भेट द्यायला मी, विद्या चिकटे मॅडम, सुवर्णा आणि प्रिती अतिशय उत्सुक होतो आमच्या सोबत होते विद्या व्हॅली स्कूलची बच्चे कंपनी आणि त्यांचे पालक\nसकाळी ६.३० वाजता मुळशी तालुक्याच्या वाटेने निघालो.\nथंडगार वारा, उगवण्यास उत्सुक सूर्य आणि मुळशीचा हिरवागार निसर्ग यांच्या साथीने दिशा्ज ढाबा मधे\nपोहे, ईडली-सांबारचा चमचमीत नाश्ता केला, फक्कड क़ॉफी घेतली आणि ट्रेलच्या पायथ्याला आलो.\nगावातल्या विंझाई मातेचं दर्शन घेऊन साधारण ९.३० च्या सुमारास ट्रेलला सुरुवात केली. ट्रेलची माहिती देताना आनंदने सांगितले की मुळशी तालुक्यातील ह्या भागाचा आकार पूजेच्या ताम्हणासारखा असल्याने ह्या भागाला ताम्हिणी हे नाव पडलं\nह्या ट्रेलची सुरुवात झाली ती एकासुंदरशा पुलावरून. आजुबाजुच्या गर्द झाडीत हा लोखंडी पूल मन आकर्षित करू�� घेत होता. ह्या पूल क्रॉस केला आणि फॉरेस्ट ट्रेलला सुरुवात झाली. दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि एकावेळी एकच जण जाऊ शकेल अशी पायवाट\nही पायवाट दगडधोंड्यांनी भरलेली आणि वरून झाडांच्या सुकलेल्या पालापाचोळ्याने आच्छादलेली ह्या पालापाचोळ्यावरून जाताना त्याचा इतका आवाज होतं होता की जंगल आहे म्हणून शांतता राखणं केवळ अशक्य होतं.\nत्यात झाडे इतकी प्रचंड उंच होती की झाडावर विसावलेले किंवा उडणारे पक्षी दिसणं कालत्रयी शक्य नव्हतं. पर्याय एकच की पक्षांच्या आवजावरून त्यांना ओळखणे आणि त्यासाठी तेवढा अभ्यास असणं महत्वाचं. यावरून ह्या घनदाट जंगलाची कल्पना तुम्हाला येईल\nआनंदने एका ठिकाणी आम्हा सर्वांना एका ठिकाणी शांत (पिन ड्रॉप सायलेन्स) बसायला वेळ दिला आणि पक्षांच्या सुमधुर किलबिलाटाचा आनंद घेता आला\nजसं जसं जंगलात आत जाव तसं तसं जंगल अधिकाधिक गर्द होत गेलं होतं.काही ठिकाणी पायवाटेवर झाडांच्या वाळलेल्या आणि तोडलेल्या काटक्या अस्तावस्त्य विखुरलेल्या होत्या, एकमेकात अडकलेल्या होत्या. काही झाडांच्या मुळ्याही पायवाटेवर पसरलेल्या होत्या. त्या सहीसलामत पार करणे माझ्यासाठी जिकिरीच झालं. पाय पडकून पडला तर थेट तोंडावरचं पडणार\nकाही ठिकाणी आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या वरून एकमेकात अडकल्या होत्याआणि त्यामुळे खाली वाकून जावं लागत होतं. माझ्या उंचीलाही वाकवं लागत होतं म्हणजे कल्पना करा\nह्या जंगलाचं एक वैशिष्ट म्हणजे त्याचं आगळंवेगळेपण वासोटा, भीमाशंकर, अंधारबन ई. बघितलेल्या जंगलापेक्षा जरा हटकेचं वासोटा, भीमाशंकर, अंधारबन ई. बघितलेल्या जंगलापेक्षा जरा हटकेचं झाडाच्या खोडाचा इतका प्रचंड आकार असलेली, अतिशय अवजड पाळेमुळे असलेली आणि अति भव्य उंचीची झाडे मी प्रथमचं बघत होते. बांबूची असंख्य झाडे मी ह्याच जंगलात बघितली\nकित्येक ठिकाणी पाण्याचे झरे निर्माण झालेले. आता ते आटलेले असले तरी पावसाळ्यात त्यांचा वाहण्याचा ओघ किती प्रचंड वेगवान असेल ह्याची कल्पना सहज करता येत होती. पावसाळ्यात ह्या जंगलाचे सौदर्य अवर्णातीत नक्कीचं असेल\nह्या जंगलाचे दुसरं वैशिष्ट हे जाणवले की इथे असणारी बेसुमार करवंदाची झाडे थोडी हिरवी, थोडी लालसर थोडी हिरवी, थोडी लालसर थोडी कच्ची, थोडी पिकलेली थोडी कच्ची, थोडी पिकलेली थोडी तुरट, थोडी गोड थोडी तुरट, थोडी ���ोड फळ तोडलं की चिक पाझरत होता आणि हात चिकट होत होते. करवंदाच्या झाडाला लागलेली पांढरी फुले मी प्रथमचं बघत होते. विसापूर ट्रेक मधे साधारण जुलै महिन्याच्या सुरुवातीस मी पूर्णत: पिकलेली करवंद बघितली होती पण तेव्हा मात्र ही पांढरी फुले झाडाला दिसली नव्हती. हे काय गुपित आहे असं वाटून ह्याविषयी तज्ञ व्यक्तीला विचारायला हवं असं लक्षात आलं\nतिसरं वैशिष्ट हे जाणवलं की इथे असणारी वैविध्यपूर्ण फळांची झाडे तोंडाला पाणी सुटेल अशी तोंडाला पाणी सुटेल अशी कच्ची-पिकलेली उंबर आणि छोटया कच्च्या कैऱ्या कच्ची-पिकलेली उंबर आणि छोटया कच्च्या कैऱ्या इतक्या छोटूकल्या कैऱ्या मी पहिल्यांदा पाहत होते\nकाही फळे अशी होती त्यांची ओळख मला करता आली नाही.\nतशातचं एक वेगळाचं प्रकार झाडाला लटकलेला बघायला मिळाला. तसं बघितलं तर जणू सुकलेलं गुलाबाचं फुलं पण रोहन कडून समजलं त्याला “पॅगोडा अॅन्ट नेस्ट” म्हणतात.\nचौथं वैशिष्ट हे की असंख्य प्रकारची फुले आश्चर्य हे होतं की उन्हाळ्याचे दिवस, जंगलात पाणी नाही तरीही ही फुले फुललीत कशी आश्चर्य हे होतं की उन्हाळ्याचे दिवस, जंगलात पाणी नाही तरीही ही फुले फुललीत कशी काय आहे ह्या जंगलाचं वैशिष्ट्य काय आहे ह्या जंगलाचं वैशिष्ट्य कुठल्या जातीची ही फुले जी पाणी नाही, सूर्यप्रकाश उंच झाडांमुळे जमिनीवरचं काय कमी उंचीच्या झाडांवरही पडतं नाही तरीही फुलली आहेत कुठल्या जातीची ही फुले जी पाणी नाही, सूर्यप्रकाश उंच झाडांमुळे जमिनीवरचं काय कमी उंचीच्या झाडांवरही पडतं नाही तरीही फुलली आहेत चैत्राची सुरुवात म्हणून तर नाही\nपायवाटेच्या हातभर अंतरावर असलेली ही वनधन संपत्ती..विचार करा आत खोलवर जंगलात गेला तर काय खजिना हाती लागेल\nह्या ट्रेलमध्ये वनधन संपत्ती सोबत अजून एक संपन्नता होती ती म्हणजे १२ वर्षाच्या आतील अतिशय क्युट मुले-मुली ह्या सर्वांशी गप्पा अशा झाल्या नाहीत पण त्यांच्या काही भावमुद्रा कॅमेऱ्यात टिपता मात्र जरूर आल्या\nकौतुक वाटतं होत ह्या मुलाचं आणि त्यांच्या पालकांचं हा ट्रेल म्हणजे ह्या मुलांसाठी जीवनशिक्षणचं असावं हा ट्रेल म्हणजे ह्या मुलांसाठी जीवनशिक्षणचं असावं उन्हातान्हाला सामोर जायचं, दोन तास चढायचं, तोल सांभाळायचा, पेशन्स आणि स्टॅमीना वाढवायचा, चढताना-उतरतानाची तंत्र शिकायची, ट्रेकची-साहसाची ���वड जोपासायची, भुकेवर नियंत्रण, भरपूर पाणी पिण्याची सवय, जे उपलब्ध असेल हे खाण्याची सवय, निसर्गाची ओळख इ. इ.\nसाहिल जोशी, हा असाच एक अतिशय स्मार्ट, हुशार आणि चुणचूणीत मुलगा अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेकचे अनुभव तो सांगत होता. त्याच्या सांगण्यात त्याचे “अनुभव बोल” जाणवत होते. एकदम कॉन्फीडन्ट, क्रिस्टल क्लीअर आणि रिसर्च करून निर्णयावर पोहोचलेले त्याचे बोल अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेकचे अनुभव तो सांगत होता. त्याच्या सांगण्यात त्याचे “अनुभव बोल” जाणवत होते. एकदम कॉन्फीडन्ट, क्रिस्टल क्लीअर आणि रिसर्च करून निर्णयावर पोहोचलेले त्याचे बोल आमच्या ह्या छोट्या गाईडसोबत फोटो घेण्याचा मोह मग आवरलाचं नाही\nह्या ट्रेलचं अजून एक खासपण होतं ते ट्रेल दरम्यान मिळालेला खाऊ मुलांच्याचं काय आमच्या पण स्वागताची सुरुवात स्ट्रॉबेरी रोलने मुलांच्याचं काय आमच्या पण स्वागताची सुरुवात स्ट्रॉबेरी रोलने त्यानंतर लिंबू सरबत, संत्र, शेंगदाण्याची चिक्की....बापरे....ट्रेल दरम्यान खाऊ असावा तर असा त्यानंतर लिंबू सरबत, संत्र, शेंगदाण्याची चिक्की....बापरे....ट्रेल दरम्यान खाऊ असावा तर असा एकदम हेल्दी, हवामानाला अनुसरून, उर्जा देणारा आणि चवदारही\n पोळी, मटकीची उसळ, बटाट्याची कोरडी भाजी, भात-वरण, ठेचा, पापड आणि दही हे चविष्ट अन्न बनवलेली मंडळी ही गिरिप्रेमी संस्थेच्या क्लबचे जुने मेंबर\nह्या ट्रेलचं अत्यंत महत्वपूर्ण वैशिष्ट होतं ते म्हणजे आनंद माळी, ची मिळालेली सोबत आणि त्याचे अनुभव ऐकण्याची संधी मी आता ट्रेक करतेय म्हणून लक्षात येतयं की ह्या मुलांना आनंदकडून काय मिळतयं ते मी आता ट्रेक करतेय म्हणून लक्षात येतयं की ह्या मुलांना आनंदकडून काय मिळतयं ते एका आडवाटेवरच्या समृद्ध जीवनासाठी ही मुले तयार होत आहेत हे पाहून कृतार्थ वाटतं होतं\nमी, विद्या चिकटे मॅडम, सुवर्णा आणि प्रितीने ह्या ट्रेलचा मनमुराद आनंद घेतला राहून राहून वाटतं होतं की पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या शेवटावर हा ट्रेल करता आला तर काय बहार येईल राहून राहून वाटतं होतं की पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या शेवटावर हा ट्रेल करता आला तर काय बहार येईल निसर्गाचं एक नितांत सुंदर रूप बघायला मिळेल\nट्रेल/ट्रेकचा एक सुंदर अर्थ आज पुन्हा गवसला अशा वनधन संपन्न जंगलातून रुक्षपणे मार्गक्रमण न करता निसर्गाने दिलेले हे धन ओंजळीत घेत आपण\nट्रेक टू तिकोना, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरिप्रेमी टीम, १२ मार्च २०१७\n\"गिरिभ्रमणाच्या छंदाची जोपासना करण्यासाठी निसर्गाने ज्या अमूल्य देणग्या दिल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे सह्याद्री सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगा, त्यातून मुख्यत: पूर्वेकडे फाटलेले फाटे, त्याच्यामधे विखुरलेल्या खोल खोल दऱ्या, काळेकभिन्न कातळकडे, बेलाग सुळके, डोंगरदऱ्यांत पसरलेली निबिड अरण्ये, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशु-पक्षी, देश आणि कोकण यांना जोडणारे अनेक घाट-अशा विविध रूपातून मोहिनी घालणारी ही निसर्गसंपत्ती सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर पसरलेल्या लांबच लांब रांगा, त्यातून मुख्यत: पूर्वेकडे फाटलेले फाटे, त्याच्यामधे विखुरलेल्या खोल खोल दऱ्या, काळेकभिन्न कातळकडे, बेलाग सुळके, डोंगरदऱ्यांत पसरलेली निबिड अरण्ये, नाना प्रकारच्या हजारो वनस्पती, स्वच्छंद विहार करणारे पशु-पक्षी, देश आणि कोकण यांना जोडणारे अनेक घाट-अशा विविध रूपातून मोहिनी घालणारी ही निसर्गसंपत्ती त्याचबरोबर संरक्षणासाठी आणि सभोवतालवर नजर ठेवण्यासाठी तत्कालीन राजकर्त्यांनी या डोंगरावर बांधलेले किल्ले,कातळात खोदलेली कलात्मक, अदभूत लेणी, गुंफा, शिलालेख इ. मानवनिर्मित शिल्पसंपत्ती त्याचबरोबर संरक्षणासाठी आणि सभोवतालवर नजर ठेवण्यासाठी तत्कालीन राजकर्त्यांनी या डोंगरावर बांधलेले किल्ले,कातळात खोदलेली कलात्मक, अदभूत लेणी, गुंफा, शिलालेख इ. मानवनिर्मित शिल्पसंपत्ती निसर्ग व मानव यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचा सुंदर मिलाफ सह्याद्रीतचं पाहायला मिळतो”... “सांगाती सह्याद्रीचा” ह्या सह्याद्री प्रकाशनाच्या पुस्तकातील या यथार्थ वर्णनाची अनुभूती आज तिकोना ट्रेक करताना आली\n समुद्र सपाटीपासून ३५०० फुट उंची असणारा हा किल्ला ट्रेक करताना नजरेच्या टप्प्यात आलेल्या काही गोष्टी,\nश्री. शिवदुर्ग संवर्धन, पुणे यांच्यातर्फे लावलेली संवर्धनाची कामे दाखवणारी पोस्टरची रांग आणि मावळ्याच्या वेशातील शिवदुर्ग संवर्धनकार, सुजीत\nकिल्ल्याचे संवर्धन जपणारे संदेशात्मक फलक\nकिल्ल्याचा इतिहास सांगणारे देणारे नकाशे आणि सचित्र वर्णनात्मक बोर्ड\nमेठ, वेताळ दरवाजा, महाद्वार आणि चोर दरवाजा, बाले किल्ला इ. क��ल्ल्याची अविभाज्य अंग\nकिल्ल्याची महती वाढवणारा चपेटदान मारुती, श्री. वितंडेश्वराचे मंदिर, तळजाई मंदिर इ.\nबुरुज, तटबंदी, गडावर फडकणारा तेजस्वी भगवा झेंडा\nएका दरवाज्यावर हातावर गुळ देवून स्वागत करणारा शिवदुर्ग संवर्धनकार\nह्या पाऊलखुणांमुळे किल्ल्याचं भग्न स्वरूप लोप पावून एक चालता-बोलता इतिहास डोळ्यासमोर उभा राहिल्याचं फिलिंग येत होतं\nकिल्ल्यावरून दिसणारा तुंगचा सुळका (कठीणगड) आणि लोहगड-विसापूर किल्ला, पवना नदीवरील धरणाचा निळाशार जलाशय ह्या किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालत होते तिकोना (त्रिकोणाकृती) नाव कसं पडलं आणि छत्रपती शिवरायांनी ह्या किल्ल्याला “वितंडगड” नाव का दिलं हे शोधून काढावं असं वाटलं तिकोना (त्रिकोणाकृती) नाव कसं पडलं आणि छत्रपती शिवरायांनी ह्या किल्ल्याला “वितंडगड” नाव का दिलं हे शोधून काढावं असं वाटलं\nगिरिप्रेमी सोबत हा दुसरा प्रक्टिस ट्रेक होता. तिकोना पिकनिक रिसोर्टच्या सुंदर वातावरणात ट्रेक सहभागींची ओळख झाली.\nएबीसी,ईबीसी, पिके पीक .इ. ट्रेकचे सहभागी ट्रेकला आले होते.\nट्रेक वाईज गिरिप्रेमी लीडरचीही प्रत्यक्ष भेट यावेळी झाली. आमची ट्रेक लीडर आहे, वर्षा बिरादर\nईबीसी २२ एप्रिलच्या बॅचचे आम्ही, मी, तन्मय, प्रीती, रोहिणी विनोद आणि वर्षा ट्रेक आणि ट्रेक सहकाऱ्यांसोबत निर्माण होणारा बॉन्ड, प्रक्टिस ट्रेकची ही सर्वांगसुंदर कल्पना अलौकिकचं नाही का\nगिरिप्रेमी कडून करून कसून घेतल्या जाणाऱ्या प्रक्टिसची एक झलक यावेळी अनुभवायला मिळाली. तिकोना किल्ला चढायला सुरुवात झाली आणि एका टप्प्यापर्यंत चढून गेल्यावर तिथे उभ्या असलेल्या दिनेशने सांगितले “इथून परत खाली उतरायचे आहे आणि चढून परत इथपर्यंत यायचे आहे” बापरे...किल्ला १०% पण चढून गेलो नव्हतो आम्ही तर ही परीक्षा बापरे...किल्ला १०% पण चढून गेलो नव्हतो आम्ही तर ही परीक्षा “नाही” म्हणण्याचा स्कोपचं का पण अधिकार देखील नव्हता “नाही” म्हणण्याचा स्कोपचं का पण अधिकार देखील नव्हता उतरलो आणि चढून परत तिथपर्यंत पोहोचलो उतरलो आणि चढून परत तिथपर्यंत पोहोचलो\nआता किल्ल्याच्या थोड्या थोड्या टप्प्यावर उभे होते, भूषण, आशिष, अंकित, आणि आनंद बाले किल्ल्यावर उभा होता दिनेश बाले किल्ल्यावर उभा होता दिनेश आशिष आहे त्या ठिकाणापर्यंत चढून गेलो की तो सांगायचा, “भूषणला भेटून या”...अंकित म्हणायचा, “आशिषला भेटून या”...इ .बालेकिल्लाच्या पायऱ्या चढून उतरायच्या आणि परत चढायच्या आशिष आहे त्या ठिकाणापर्यंत चढून गेलो की तो सांगायचा, “भूषणला भेटून या”...अंकित म्हणायचा, “आशिषला भेटून या”...इ .बालेकिल्लाच्या पायऱ्या चढून उतरायच्या आणि परत चढायच्या तुम्हाला न्याहाळायला आहेचं, डॉ. सुमित वर आणि दिनेश खाली तुम्हाला न्याहाळायला आहेचं, डॉ. सुमित वर आणि दिनेश खाली पायऱ्यांवर चढायला आणि उतरायला मदत आणि मार्गदर्शन करायला होतीच वर्षा पायऱ्यांवर चढायला आणि उतरायला मदत आणि मार्गदर्शन करायला होतीच वर्षा ह्या पायऱ्या चढायला आणि उतरायला कडेला आधारासाठी रबरी वायर स्क्रूने फिट केलेली असली तरी ती वायरवरची नसली तरी तारेवरची कसरत नक्कीच होती ह्या पायऱ्या चढायला आणि उतरायला कडेला आधारासाठी रबरी वायर स्क्रूने फिट केलेली असली तरी ती वायरवरची नसली तरी तारेवरची कसरत नक्कीच होती बापरे....कसून प्रक्टिस काय असते, ह्याचा आम्ही भूमिका करत असलेला चालता-बोलता चित्रपट आमच्याचं डोळ्यासमोर आम्हाला दिसत होता बापरे....कसून प्रक्टिस काय असते, ह्याचा आम्ही भूमिका करत असलेला चालता-बोलता चित्रपट आमच्याचं डोळ्यासमोर आम्हाला दिसत होता यावेळी तर काय ह्या गिरिप्रेमीच्या लीडर्सना आमची नावे पण पाठ झाली होती यावेळी तर काय ह्या गिरिप्रेमीच्या लीडर्सना आमची नावे पण पाठ झाली होती “सविता मॅडम, ओके ना “सविता मॅडम, ओके ना”, “सविता मॅडम, गुड, कीप गोइंग”....बापरे”, “सविता मॅडम, गुड, कीप गोइंग”....बापरे प्रोत्साहित करता करता कसून प्रक्टिस कशी करून घ्यायची हे ह्या लोकांकडून शिकावं\nआपला गुडघा, कंबर, पायाचे गोळे, भणाणतं ऊन..कशाचीचं पर्वा-तमा नाही\nमजा आली पण खूप आता वाटतं होतं आपण ईबीसी ट्रेकला निघालोय आणि ते साहस कदाचित साध्य असेलही पण सिद्ध करणं हे कसोटीचं आहे\nसुवर्णा आणि मी सोबतीने प्रक्टिस करत होतो. ती म्हणे, “सविता, आप मुझे महात्मा गांधीजी की याद दिला रहे हो. आज समझ में आ रहा है वो हाथ में काठी क्यों लेते थे भराभर चलने में आसनी हो जाती है भराभर चलने में आसनी हो जाती है”. मी तिला म्हणाले, “उन्होने “सत्याग्रह” किया था, सत्य का आग्रह”. मी तिला म्हणाले, “उन्होने “सत्याग्रह” किया था, सत्य का आग्रह हम “ट्रेकाग्रह” करेंगे, ट्रेक का आग्रह हम “ट्रेकाग्रह” करेंगे, ट्रेक का आग्रह\nदुपारच्या फक्कड जेवणानंतर ट्रेकसंबधी सूचना, भूषण, आनंद, दिनेश आणि डॉ. सुमित यांनी दिल्या ट्रेकचं चित्र आधिक स्पष्ट व्ह्ययला तर त्याने मदत झालीचं पण ट्रेकच्या तयारीसाठी ती माहिती महत्वाची ठरली ट्रेकचं चित्र आधिक स्पष्ट व्ह्ययला तर त्याने मदत झालीचं पण ट्रेकच्या तयारीसाठी ती माहिती महत्वाची ठरली पीपीटी प्रेझेन्टेशन पाच विभागात मांडलं होतं, १. प्रिपरेशन २. ट्रेव्हलिंग ३. स्टे-इन-काठमांडू ४. अक्च्युल ट्रेक ५. क्लोजर आणि डिपार्चर.\nआवश्यक कागदपत्रे, किती पैसे जवळ बाळगायचे, मोबाईल सीम कार्ड आणि चार्जीग, क्लोदिंग ई. बद्दल अत्यंत उपयुक्त टिप्स त्यांनी दिल्या. बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी शक्यतो आंघोळ न करणे, अॅन्टी फंगल पावडर वापरणे, मांसाहार आणि कोल्डड्रिंक्स टाळणे, पहिले तीन दिवस हळू चालणे, लीडरला विचारल्याशिवाय कोणतेही मेडिसिन न घेणे गरम पाणी पिणे इ. सारख्या प्रक्टिकल टिप्स मिळाल्या.\nशेवटी दोन जीवनसंदेश मिळाले,\nवॉटर इज द बेस्ट मेडिसिन\nकीप युवरसेल्फ ड्राय आणि वॉर्म\nखूप छान वाटतं होतं, आम्हा ट्रेक सहभागींमध्ये एक बॉन्ड तयार होत होता आणि भूषण, आनंद, आशिष, अंकित, दिनेश यांना प्रत्यक्ष बघूनचं ट्रेकची प्रेरणा मिळतं होती ह्या सर्वांचा आपापसातील भाव मनाला स्पर्शून जात होता ह्या सर्वांचा आपापसातील भाव मनाला स्पर्शून जात होता भूषण भरभरून आशिषचं कौतुक करत होता, आनंद भूषणचं इ इ. हे पाहताना परिपूर्ण वाटतं होतं.\nडॉ. सुमितने दिलेल्या “सांगाती सह्याद्रीचा” ह्या पुस्तकातील काही वाक्ये मनात घोळतं होती,\n“गिरीभ्रमणाच्या छंदामुळे निसर्गाच्या विराट रूपाचं इतकं भव्य दर्शन घडतं की माणसाचा अहंकार, त्याची आढ्यता सारं काही त्याच्यापुढे गळून पडतं. असं म्हणतात की हे उत्तुंग पर्वत माणसाला त्याचं खुजेपण दाखवून देतात पण तरीही माणसाचं कौतुक हे की निसर्गाच्या प्रत्येक आव्हानावर मात करण्याची त्याची इर्षा\nगिरिप्रेमी आणि ह्या एव्हरेस्टरच्या साथीने आम्ही ट्रेक सहभागी अशीचं एक इर्षा बाळगून आहोत. तुमच्या शुभेच्छा असाव्यात ही सदिच्छा\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७\n तिसऱ्या आणि चौथ्या ट्रेकमध्ये केवळ दीड महिन्याचे अंतर\nतिसऱ्या केटूएस ब्लॉगची सुरुवात\nजाहिरात तीच....रात्रीचा ट्रेक...१६-१७ टेकड्या...१५ क���मी अंतर.....\nआधीचे दोन्हीवेळचे अनुभव...... थोडे चांगले...थोडे “नको तो ट्रेक” असे वाटणारे.....तरीही.....\nतिसऱ्या केटूएस ब्लॉगचा शेवट\n प्रश्नचिन्ह आहेचं..........शोध सुरूचं आहे.......\nसुरुवात तीच....शेवटही कदाचित तोच\nतन्मय, प्रीती, सुवर्णा, स्वाती आणि श्रद्धा....माझ्या ह्या पाच मैत्रिणी ट्रेकला जात होत्या. ४ तारखेला सकाळी ८ वाजता तन्मय आणि माझ्यात संवाद झाला. तिने ट्रेकला येण्याबद्दल विचारलं. म्हटलं, “ मी येत नाहीये. तीन वेळा केटूएस झाला ना. बास आता”. ती म्हणे, “बघ, ये. मजा येईल. मेसेज कर काय ठरवतेस ते”......\n९.३० पर्यंत मनाचा आढावा घेत होते. “जाऊ की नको”....विचार सुरु होता....\nनाईट ट्रेक......झोपेला दांडी....१६-१७ टेकड्या, १५ किमी अंतर, ७ ते १० तास चालणं....टेकडी चढा आणि उतरा......पहिल्या दोन आणि शेवटच्या तीन खतरनाक उंचीच्या आणि पेशन्स आजमावणाऱ्या टेकड्या....६-७ कसोटी पणाला लावणारे उतरणीचे पॅचेस....प्रवाहशील माती (घसारा, स्वप्नीलकडून हा शब्द माहित झाला)....ग्रीप घेत, तोल सांभाळत चढणं आणि उतरणं.... शेवटची टेकडी....ठणकणारे शरीर....ताठरलेले डोळे....\nमनाचा आढावा घेत असताना हे सगळं डोळ्यासमोर येत होतं...पण का कुणास ठाऊक अंतरंगातली साद “नकारात्मक” नव्हती\n९.३० वाजता प्रशांत आणि माझ्यात हा संवाद झाला..\n९. ४३ वाजता विशालला फोन केला. तो म्हणे, “तुम्ही कॉन्फीन्डंट असाल तर जा”\nत्याच्याशी बोलतानाचं ट्रेक करण्याचं निश्चित केलं\nसकाळी ८ ते ९.४५ हा पावणे दोन तासाचा विचार कालावधी वेळेसहित हे का लिहित आहे हे लवकरचं कळेल तुम्हाला.......असो.\nसंध्याकाळी ७.३० वाजता आम्ही ट्रेक पार्टीसीपंट स्वारगेटला नटराज हॉटेलजवळ जमलो. एक मुलगा ट्रेकसाठी मुंबईवरून येणार होता....तो आल्यावर विशालने ट्रेकची माहिती दिली आणि रात्री ९ च्या कोंढणपूर बसने ट्रेकसाठी निघालो.. मधल्या वेळेत काहीजण कंटाळले, काहींना भूक लागली, काहींनी जेवणं करून घेतले, काहींनी हा वेळ कसा वाचवता येईल ह्याच्या सूचना दिल्या......पेशन्सचा कसं लागायला इथूनचं सुरुवात झाली होती\nआज ट्रेक कोऑर्डीनेटर होते, प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेश रात्री १०.१५ ला आम्ही वाघजाई मंदिराजवळ पोहोचलो. तिथे २० ट्रेक पार्टीसीपंटची ओळख परेड झाली. प्रशांत ने ट्रेकची माहिती दिली. सगळ्यांकडे भरपूर पाणी आणि टॉर्च आहेत ह्याची त्याने पुन्हा एकदा खात्री करून घेतली गेली आणि रात्री १०.३० ला ट्���ेकला सुरुवात झाली\nमी, नेहमीप्रमाणे आधी वाघजाई देवीला नमस्कार करून आशार्वाद घेतला आणि ट्रेकला सुरुवात केली\nप्रशांत पुढे, मध्ये तौसीफ आणि मागे यज्ञेश अशी रचना होती. सुरुवातीला वेगळ्या रस्त्याला लागलो. काही अंतर मागे येऊन पुन्हा सुरुवात झाली.\nटेकड्या पार झाल्यानंतर पठारावरून दिसणारे पुणे शहराचे सौदर्य बघण्यासाठी थोडं थांबत होतो. दिव्यांच्या झगमगाटाने डोळे दिपून टाकणारे पुणे जुना पुणे-बेंगलोर हायवे, धावणाऱ्या गाड्या, पांढरे-पिवळे-लाल दिवे आणि आकाशातील पिवळट-नारंगी अर्धचंद्र जुना पुणे-बेंगलोर हायवे, धावणाऱ्या गाड्या, पांढरे-पिवळे-लाल दिवे आणि आकाशातील पिवळट-नारंगी अर्धचंद्र पुणे शहर चंद्राला न्याहाळतोय की चंद्र पुणे शहराला असा संभ्रम पडावा पुणे शहर चंद्राला न्याहाळतोय की चंद्र पुणे शहराला असा संभ्रम पडावा कित्येकजण पौर्णिमेच्या रात्री केटूएस ट्रेक करतात ते आकाशात दिसणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्राचे सौदर्य, पृथ्वीवर पसरलेला चंद्रप्रकाश, आकाशातील लखलखता तारकापुंज आणि शहरातील दिव्यांचा झगमगाट पाहण्यासाठीचं\nसाधारणपणे १ वाजता जेवायचा ब्रेक घेतला आणि पुन्हा ट्रेकला सुरुवात केली.\nआता हळूहळू माझे डोळे झोपेने ताठरत होते. प्रशांतला विचारलं की, “केटूएस कॅपिंग होऊ शकत नाही का पौर्णिमेच्या रात्री किती सुंदर कॅपिंग होईल. काही ठिकाणं टेंट टाकण्यासाठी उत्तम आहेत. सकाळी ४ वाजता ट्रेक सुरु करायचा आणि ५-५.३० ला सिंहगड गाठायचा”. प्रशांतला पण आयडिया आवडली\nयावेळी मी सुरुवातीपासून एक कॉस्टंन्ट स्पीड ठेवलं होतं. ट्रेक दरम्यान फारसं बोलत नव्हते. लक्ष फक्त ट्रेकवर. जेव्हा काही सेकंदाचा ब्रेक घेत होतो तेव्हा बोलतं होते. यावेळी ही पहिल्यांदा हेड टॉर्च वापरली. पहिल्या ट्रेकला शिव ने हेड टॉर्च वापरण्याचा सल्ला दिला होता. हेड टॉर्च वापरण्याचे काही फायदे –तोटे जाणवले. सुरुवातीला त्याच्याशी जुळवून घ्यायला वेळ लागला. हात त्यामुळे रिकामे राहत होते हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आधीच्या ट्रेकला तर माझ्या एका हातात टेकिंग स्टिक आणि दुसऱ्या हातात टॉर्च त्याने खूप त्रास झाला, हात आखडले, दुखू लागले अशातला भाग नाही पण जिथे कोणाच्या तरी हाताची मदत लागत होती तिथे त्या व्यक्तीला मदतीला हात देण्याअगोदर माझी टॉर्च हातात घ्यावी लागायची. हे��� टॉर्च मधे ते झालं नाही. फक्त होतं होतं काय की खाली बघायचं असेल तर मान पूर्ण १८० अंशात खाली ठेवावी लागत होती. कदाचित मी एकचं बटनावर लाईट वापरली म्हणून असेल, पण ते मला खूप लक्षात ठेऊन आणि बारकाईने करावं लागत होतं. दुसरं असं होतं होतं की काही सेकंद कुठे थांबलो तर हेड टॉर्चची लाईट समोरच्या व्यक्तीच्या एकदम डोळ्यावर येत होती. त्यांमुळे थांबल की टॉर्च बंद करावा लागत होता. माझ्या उंची मुळे कदाचित हे जास्त त्रासदायक होतं होतं. त्यात गंमत ही होत होती की टॉर्च बंद करायला आणि पुन्हा ती चालू करायला मी विसरत होते त्याने खूप त्रास झाला, हात आखडले, दुखू लागले अशातला भाग नाही पण जिथे कोणाच्या तरी हाताची मदत लागत होती तिथे त्या व्यक्तीला मदतीला हात देण्याअगोदर माझी टॉर्च हातात घ्यावी लागायची. हेड टॉर्च मधे ते झालं नाही. फक्त होतं होतं काय की खाली बघायचं असेल तर मान पूर्ण १८० अंशात खाली ठेवावी लागत होती. कदाचित मी एकचं बटनावर लाईट वापरली म्हणून असेल, पण ते मला खूप लक्षात ठेऊन आणि बारकाईने करावं लागत होतं. दुसरं असं होतं होतं की काही सेकंद कुठे थांबलो तर हेड टॉर्चची लाईट समोरच्या व्यक्तीच्या एकदम डोळ्यावर येत होती. त्यांमुळे थांबल की टॉर्च बंद करावा लागत होता. माझ्या उंची मुळे कदाचित हे जास्त त्रासदायक होतं होतं. त्यात गंमत ही होत होती की टॉर्च बंद करायला आणि पुन्हा ती चालू करायला मी विसरत होते पण खूप उपयुक्त गोष्ट वाटली. मी स्टिक वापरत नसते तर त्याच्या फायद्याची कल्पना तुम्ही पण करू शकाल\nआता शेवटच्या दोन टेकड्या राहिल्या होत्या आणि सकाळचे सहा वाजून गेले होते. शेवटची टेकडी चढायला तर लख्ख उजाडले होते. टॉर्च बंद करावी लागली. मी पहिल्यांदा उजेडात शेवटची टेकडी पार करत होते. ह्या टेकडीवर एक निबंध लिहिला जाऊ शकतो, सॉरी तो शोधनिबंधही असू शकतो असं वाटलं. जर पार्टीसिपंटच्या भावनांची व्हिडीओ क्लिप घेतली तर अफलातूनचं एक क्लिप इथे आणि एक क्लिप ट्रेक पूर्ण करून सिंहगडावर जाऊन काही क्षण विश्रांती घेतल्यावर एक क्लिप इथे आणि एक क्लिप ट्रेक पूर्ण करून सिंहगडावर जाऊन काही क्षण विश्रांती घेतल्यावर भावनांचा परमोच्च आलेख तुम्हाला बघायला मिळेल. असो.\nतर ही शेवटची टेकडी....अति ऊंच चढाईची, ताणलेल्या पेशन्सची वाट लावणारी, चिडचिड उदभवणारी, रस्ता चुकलाय की काय हा संभ्��म निर्माण करणारी, लीडरला लाख दुषणे देणारी, “मुद्दाम तर इकडून आणलं नाही ना” असा त्रागा उफाळून आणणारी, “का आले मी ट्रेकला” असा मनाशी विसंवाद करून स्वत:ची चिडचिड करून घेणारी, “आता परत मी केटूएसचं काय पण कुठल्याचं ट्रेक करणार नाही” हे स्वत:च्या मनाला बजावून फुसका निर्णय घ्यायला लावणारी, पायातले गेलेले त्राण आणि मनाची शक्ती ह्यांमधे द्वंदयुद्ध घडवून आणणारी, कधी एकदाचा डांबरी रस्ता दिसतोय ह्याची आस डोळ्यांना लावणारी, ह्या ट्रेकिंग ग्रुपसोबत परत ट्रेकला येणार नाही हा निर्णय तिथल्या तिथे घ्यायला लावणारी, आनंदाची जागा वैतागाने-संतापाने व्यापून टाकणारी, एकाचं ठिकाणी ठाण मांडून बसायला भाग पाडणारी, शक्य झालेचं तर त्या परिस्थितीत आगीत तेल ओतणारी, स्वच्छ सुंदर कपडे मातीने बरबटवणारी, घामेजलेल्या शरीराला हलकासा गारठा देणारी, अंधाराला प्रकाशाची चाहूल देणारी, भुकेची जाणीव करून देणारी, कधी एकदा दोन कप चहा प्यायला मिळतोय अशी भावना ओतप्रोत करणारी, “अजून किती टेकड्या राहिल्यात” असा त्रागा उफाळून आणणारी, “का आले मी ट्रेकला” असा मनाशी विसंवाद करून स्वत:ची चिडचिड करून घेणारी, “आता परत मी केटूएसचं काय पण कुठल्याचं ट्रेक करणार नाही” हे स्वत:च्या मनाला बजावून फुसका निर्णय घ्यायला लावणारी, पायातले गेलेले त्राण आणि मनाची शक्ती ह्यांमधे द्वंदयुद्ध घडवून आणणारी, कधी एकदाचा डांबरी रस्ता दिसतोय ह्याची आस डोळ्यांना लावणारी, ह्या ट्रेकिंग ग्रुपसोबत परत ट्रेकला येणार नाही हा निर्णय तिथल्या तिथे घ्यायला लावणारी, आनंदाची जागा वैतागाने-संतापाने व्यापून टाकणारी, एकाचं ठिकाणी ठाण मांडून बसायला भाग पाडणारी, शक्य झालेचं तर त्या परिस्थितीत आगीत तेल ओतणारी, स्वच्छ सुंदर कपडे मातीने बरबटवणारी, घामेजलेल्या शरीराला हलकासा गारठा देणारी, अंधाराला प्रकाशाची चाहूल देणारी, भुकेची जाणीव करून देणारी, कधी एकदा दोन कप चहा प्यायला मिळतोय अशी भावना ओतप्रोत करणारी, “अजून किती टेकड्या राहिल्यात” ह्या प्रश्नाला पूर्णविराम देणारी, “अजूनही एक टेकडी असू शकते” अशी खोचक प्रश्न विचारायला लावणारी, “फक्त १० मिनिट राहिलेत” असं सांगत आलेल्या लीडरकडे नाराजीच्या कौतुकाने पाहणारी, इतरांच्या भावनांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता आल्या परिस्थितीला शांतपणे सकारात्मकतेने त���ंड द्यायला लावणारी, भावनांच्या आगीत होरपळणाऱ्या पार्टीसिपंटच्या तडतडणाऱ्या ज्वाला अंगावर घेत शिट्टी वाजून “कीप मुव्हिंग” म्हणत शांतता आणि संयम राखायला लावणारी, भावनिक युद्धाच्या परिस्थितीत “कर्म करं” असा डावपेची संदेश देणारी, योगा-मेडिटेशन-प्राणायाम यांचा धच्चा उडवणारी, एकमेकातील संवाद-विसंवाद पराकोटीला नेणारी, प्रत्येकाची सुखं-दुख्खं एकाच पातळीवर आणणारी, एकमेकांना भावनिक, शारीरिक, मानसिक आधार देणारी, कधी एकदाचे आडवे पडतोय-पाठ टेकवतोय- घरी जातोय असा स्व-संवाद करायला लावणारी, सिंहगडावरची झुणका-भाकर, खर्डा, कुरकुरित कांदाभजी, मटक्यातले दही ह्या सर्वांच्या मोहाला बळी न पाडणारी, सिंहगडावरची लालबत्ती विसरून आपले डोळे पांढरे करायची क्षमता बाळगणारी, “लागलो बाबा एकदाचे डांबरी रस्त्याला” म्हणतं मनातली आग शांतपणे विझवणारी.....बापरे....टेकडी एक आणि भावना अनेक अनेक” ह्या प्रश्नाला पूर्णविराम देणारी, “अजूनही एक टेकडी असू शकते” अशी खोचक प्रश्न विचारायला लावणारी, “फक्त १० मिनिट राहिलेत” असं सांगत आलेल्या लीडरकडे नाराजीच्या कौतुकाने पाहणारी, इतरांच्या भावनांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता आल्या परिस्थितीला शांतपणे सकारात्मकतेने तोंड द्यायला लावणारी, भावनांच्या आगीत होरपळणाऱ्या पार्टीसिपंटच्या तडतडणाऱ्या ज्वाला अंगावर घेत शिट्टी वाजून “कीप मुव्हिंग” म्हणत शांतता आणि संयम राखायला लावणारी, भावनिक युद्धाच्या परिस्थितीत “कर्म करं” असा डावपेची संदेश देणारी, योगा-मेडिटेशन-प्राणायाम यांचा धच्चा उडवणारी, एकमेकातील संवाद-विसंवाद पराकोटीला नेणारी, प्रत्येकाची सुखं-दुख्खं एकाच पातळीवर आणणारी, एकमेकांना भावनिक, शारीरिक, मानसिक आधार देणारी, कधी एकदाचे आडवे पडतोय-पाठ टेकवतोय- घरी जातोय असा स्व-संवाद करायला लावणारी, सिंहगडावरची झुणका-भाकर, खर्डा, कुरकुरित कांदाभजी, मटक्यातले दही ह्या सर्वांच्या मोहाला बळी न पाडणारी, सिंहगडावरची लालबत्ती विसरून आपले डोळे पांढरे करायची क्षमता बाळगणारी, “लागलो बाबा एकदाचे डांबरी रस्त्याला” म्हणतं मनातली आग शांतपणे विझवणारी.....बापरे....टेकडी एक आणि भावना अनेक अनेक किती प्रचंड ताकद ह्या टेकडीत आहे बघितलतं ना किती प्रचंड ताकद ह्या टेकडीत आहे बघितलतं ना आपल्या भावनांची परिसीमा आजमावयाची असेल ��र केटूएस हा ट्रेक एकदातरी अवश्य करावा आपल्या भावनांची परिसीमा आजमावयाची असेल तर केटूएस हा ट्रेक एकदातरी अवश्य करावा शेवटची ही टेकडी तुम्हाला एका प्रश्नाने अस्वस्थ करू शकते आणि तो प्रश्न आहे, योगा-प्राणायाम-मेडिटेशन, एन्ड्युरन्स बिल्डींग पलीकडेही काही आहे का शेवटची ही टेकडी तुम्हाला एका प्रश्नाने अस्वस्थ करू शकते आणि तो प्रश्न आहे, योगा-प्राणायाम-मेडिटेशन, एन्ड्युरन्स बिल्डींग पलीकडेही काही आहे का वेळेचं गणित मी जे मांडत होते ते ह्याचं साठी. निर्णय काही क्षणाचा असो नाहीतर काही मिनिट-तासांचा..ह्या वेळेपलीकडेही काही आहे का\nकदाचित हा ट्रेक पार्टीसिपंट म्हणून न करता एक ट्रेक लीडर म्हणून करायला हवा हे त्या प्रश्नाचं उत्तर असावं\nही शेवटची टेकडी पार करताना सर्वांगसुंदर असा सूर्योदयाचा आनंद घेता आला नसेल तर नवलचं\nडोंगरांची रांग पार करून जीप मध्ये बसले तेव्हा सुख काय असतं ते कळालं. माझ्या मनात एकचं विचार होता, “मी चौथ्यांदा केटूएस पूर्ण करू शकले” हा ट्रेक मला खूप मोठा जीवन कृतार्थ करणारा संदेश देऊन गेला हा ट्रेक मला खूप मोठा जीवन कृतार्थ करणारा संदेश देऊन गेला दीड महिन्यापूर्वीच मी हा ट्रेक केला होता. त्यावेळी मी सगळ्यात मागे होते, दम लागला की मधे मधे थांबव लागत होतं, परेश सतत माझ्या सोबतीला होता.. आणि आज दीड महिन्यापूर्वीच मी हा ट्रेक केला होता. त्यावेळी मी सगळ्यात मागे होते, दम लागला की मधे मधे थांबव लागत होतं, परेश सतत माझ्या सोबतीला होता.. आणि आज मी प्रशांतच्या अल्मोस्ट बरोबरीने आणि एक एक टेकडी विनाथांबा पार मी प्रशांतच्या अल्मोस्ट बरोबरीने आणि एक एक टेकडी विनाथांबा पार कुठल्याही वळणावर क्षणभर विसावा घ्यावा वाटला नाही. अवघड पॅचेस सोडता आधाराविना आणि सोबतीविना मी ट्रेक करू शकले. प्रशांत म्हणालाही, “तुम्ही इंडिपेंडंटली ट्रेक करत होता”...तर “बॅक लीडर ते फ्रंट लीडर” हा साथ प्रवास पार करायला फक्त दीड महिना लागला कुठल्याही वळणावर क्षणभर विसावा घ्यावा वाटला नाही. अवघड पॅचेस सोडता आधाराविना आणि सोबतीविना मी ट्रेक करू शकले. प्रशांत म्हणालाही, “तुम्ही इंडिपेंडंटली ट्रेक करत होता”...तर “बॅक लीडर ते फ्रंट लीडर” हा साथ प्रवास पार करायला फक्त दीड महिना लागला मलाचं आश्चर्य वाटतं होतं. प्रशांत म्हणत होता, “मॅडम आज लीड करताहेत”...यज्ञेश म्हणे, “मॅडम, आज एकदम आघाडीवर मलाचं आश्चर्य वाटतं होतं. प्रशांत म्हणत होता, “मॅडम आज लीड करताहेत”...यज्ञेश म्हणे, “मॅडम, आज एकदम आघाडीवर”....तौसीफ म्हणे, “मॅडम, प्रगती जबरदस्त आहे”....काय सुखावणारं फिलिंग होतं म्हणून सांगू”....तौसीफ म्हणे, “मॅडम, प्रगती जबरदस्त आहे”....काय सुखावणारं फिलिंग होतं म्हणून सांगू राहून राहून विशाल, परेश आणि राहुल डोळ्यासमोर येत होते राहून राहून विशाल, परेश आणि राहुल डोळ्यासमोर येत होते ते असायला हवे होते, खासकरून राहुल, असं वाटतं होतं ते असायला हवे होते, खासकरून राहुल, असं वाटतं होतं अर्थात प्रशांत हा मोठा साक्षीदार होताचं अर्थात प्रशांत हा मोठा साक्षीदार होताचं कशामुळे हे शक्य झालं कशामुळे हे शक्य झालं केवळ आणि केवळ एन्ड्युरन्स बिल्डींग चा सराव, प्रक्टिस केवळ आणि केवळ एन्ड्युरन्स बिल्डींग चा सराव, प्रक्टिस रोजचा काहीना काहीतरी प्रकारचा व्यायाम रोजचा काहीना काहीतरी प्रकारचा व्यायाम दीड महिन्यापूर्वी ट्रेकला आले तेव्हा मी नुकतचं ईबीसी ट्रेक साठी रजिस्टर केलं होतं आणि आज ट्रेक आले तेव्हा दीड महिन्याचा व्यायाम माझ्या पाठीशी होता दीड महिन्यापूर्वी ट्रेकला आले तेव्हा मी नुकतचं ईबीसी ट्रेक साठी रजिस्टर केलं होतं आणि आज ट्रेक आले तेव्हा दीड महिन्याचा व्यायाम माझ्या पाठीशी होता ईबीसी ट्रेकची तयारी म्हणून एन्ड्युरन्स बिल्डींग साठी काही एक व्यायाम प्रकार दररोज करत होते. त्याचाचं हे फलित होतं ईबीसी ट्रेकची तयारी म्हणून एन्ड्युरन्स बिल्डींग साठी काही एक व्यायाम प्रकार दररोज करत होते. त्याचाचं हे फलित होतं “ट्रेकिंग” करायचं असेल तर दररोजचा व्यायाम जरुरीचा आहे ही जाणीव पहिल्यांदा मला झाली “ट्रेकिंग” करायचं असेल तर दररोजचा व्यायाम जरुरीचा आहे ही जाणीव पहिल्यांदा मला झाली नाहीतर “ट्रेकिंग” कडेचं मी एक “व्यायाम प्रकार” म्हणून पाहत होते नाहीतर “ट्रेकिंग” कडेचं मी एक “व्यायाम प्रकार” म्हणून पाहत होते आहे ना गंमत\nसाधारण पावणे आठ च्या दरम्यान आम्ही सिंहगडावर पोहोचलो. सचिनच्या धाब्याकडे जाताना माझेच शब्द मला आठवत होते, “केटूएस करून सिंहगडावर आल्यावर सचिनच्या धाब्याकडे जायचं म्हणजे दुसरा केटूएस ट्रेक करण्यासारखं आहे”\nसचिनच्या धाब्यावर बूट काढून चटईवर बसल्यावर काय वाटतं ना ते प्रत्येकाने अन���भवावं खूप थकले होते, तळपाय ठणकतं होते. त्यात भर म्हणून की काय, पुणे दरवाजापर्यंत मी फक्त सॉक्स घालून गेले काय आणि परत चढून आले काय त्याची जादू मला अनुभवता आली. तळपायांना चांगलाचं व्यायाम झाला आणि चक्क ते ठणकायचे बंद झाले. त्यामुळे मला बरचसं फ्रेश वाटू लागलं\nचहा, कांद्याच्या चटणीसोबत कुरकुरीत कांदाभजी, झुणका-भाकरी इ. तुटून पडतं आणि आस्वाद घेत फीडबॅक सेशन झालं सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मला म्हणे, “मॅडम शेवटच्या टेकडीबद्दल लिहाचं”...आपल्या भावना व्यक्त करताना प्रत्येक जण लेखक-कथाकार झाला होता, विनोदवीर झाला होता, फिलॉसॉफर झाला होता\n“पब्लिक ट्रान्सपोर्टची वाट न पाहता गाडी अरेंज करावी, ज्यांना सचिनच्या धाब्यापर्यंत यायचं नाही त्यांच्यासाठी काही पर्याय असावा” अशा काही सूचनाही आल्या. तर “ट्रेकची सविस्तर माहिती आधी मिळू शकली नाही, वेबसाईटवर जो नंबर दिला होता त्यावर संपर्क होऊ शकला नाही” सारख्या प्रतिक्रियाही आल्या. प्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशच्या लीडरशिपचं कौतुकही तेवढचं झालं. प्रत्येकाची नावानिशी केलेली ट्रेक दरम्यानची चौकशी प्रत्येकाला स्पर्शून गेली. ट्रेक दरम्यानचं कोआर्डीनेशन जबरदस्त भावलं सर्व पार्टीसिपंट येईपर्यंत वाट पहिली ही जमेची बाजू वाटली. एसजी ट्रेकर्स सोबत परत ट्रेक करण्याची आणि दिवसाचा केटुएस करण्याची इच्छा कित्येकांनी बोलून दाखवली\nप्रशांत, तौसीफ आणि यज्ञेशने ट्रेक खूप सुरेखरित्या हाताळला. प्रशांतने तर सुवर्णाकडे वैयक्तिक लक्ष दिलं आणि काही ठिकाणी तिने स्वतंत्रपणे उतरण्याचा प्रयत्न करावा म्हणून प्रोत्साहित केलं. फीडबॅक देताना सुवर्णाने प्रशांतने दाखवलेल्या पेशन्सचं, तिला केलेल्या सहकार्याचं आणि इतर मुलांना गाईड केल्याचं कौतुक केलं\nखूप मुलींनी यज्ञेशचं कौतुक केलं. पायात त्राण नाहीत, पुढे पाऊल टाकण्याची ताकद नसताना ट्रेक पूर्ण करायला लावण्याचं कसब त्याने दाखवून दिलं. हे करण्यात त्याला स्वप्नीलची मोलाची साथ मिळाली.\nयावेळी पार्टीसिपंट जबरदस्त होते. प्रत्येकजण प्रत्येकाला अवघड पॅचेस पार करायला पुढे सरसावत होता विशेषत: मुले\nएका मुलीने मला विचारलं, “चार वेळा ट्रेक करण्याचं मोटिव्ह काय”....उत्तर नव्हतं माझ्याकडे आता वाटतयं कि ट्रेकला जायचं कि नाही हा विचार करताना “नकारात्मक साद न जाणवणे” हाच तो मोटिव्ह असावा\nमाझा फीडबॅक चार ट्रेकचा सारांश होता. प्रत्येक केटूएस ट्रेक ने मला काय साक्षात्कारी अनुभव दिला ते मी शेअर केलं पहिला ट्रेक होता क्षमतांची जाणीव करून देणारा, दुसरा होता सेल्फ एस्टीम वाढवणारा, तिसरा होता परत परत हा ट्रेक मी का करते ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लावणारा आणि आजचा चौथा ट्रेक होता ह्याची जाणीव करून देणारा की ट्रेक कडे फक्त एक व्यायाम प्रकार म्हणून न पाहता ट्रेकिंगसाठीही एन्ड्युरन्स बिल्डींग मस्ट आहे हा साक्षात्कार देणारा\nमनात येतयं पाचव्यांदा ट्रेक केलाचं तर तो काय साक्षात्कारी अनुभव देईल\nसाधारण १०.३० वाजता आम्ही सिंहगड सोडलं आणि ११.४५ च्या सारसबाग गाडीने (नं ५० ) परतीचा प्रवास सुरु केला\nप्रवास परतीचा होता पण आठवणी परतत नव्हत्या ट्रेकमधला क्षण नी क्षण डोळ्यासमोर येत होता ट्रेकमधला क्षण नी क्षण डोळ्यासमोर येत होता एक अद्भुत ट्रेक\nहा ट्रेक तुम्हीपण करून बघा आणि “सेल्फ रीयलायझेशनची प्रोसेस” अनुभवा\nफोटो आभार : केटुएस ट्रेक टीम\nताम्हिणी फॉरेस्ट ट्रेल विथ एव्हरेस्टर आनंद माळी, २...\nट्रेक टू तिकोना, ईबीसी प्रक्टिस ट्रेक विथ गिरिप्र...\nकेटूएस (कात्रज टू सिंहगड) नाईट ट्रेक: ४-५ मार्च २०१७\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-congress-mla-rumi-nath-arrested-for-alleged-links-to-countrywide-car-theft-4963997-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:50:50Z", "digest": "sha1:AQQCOQTPTVMIL2LYUYWTZFGUCDJ7QDOB", "length": 6638, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "congress MLA rumi nath arrested for alleged links to countrywide car theft | कॉंग्रेसच्या महिला आमदाराला अटक, 4552 कार चोरणार्‍या आरोपीसोबत रुमी नाथचे साटेलोटे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकॉंग्रेसच्या महिला आमदाराला अटक, 4552 कार चोरणार्‍या आरोपीसोबत रुमी नाथचे साटेलोटे\n(फाइल फोटोः ' फेसबुक पेज'वरील कॉंग्रेसच्या आमदार रूमी नाथ यांचे छायचित्र)\nगुवाहाटी- बोरखोलाच्या कॉंग्रेसच्या आमदार रूमी नाथ यांना आसाम पोलिसांनी आज (मंगळवारी) अटक केली. देशातील विविध भागातल्या सुमारे 4552 कार चोरणारा आरोपी अनिल चौहान यांच्यासोबत त्यांचे साटेलोटे सल्याचा रूमी नाथ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपी अनिल चौहानला पोलिसांनी 6 एप्रिलला गुवाहाटीत अटक केले होते. चौकशीत रूमी नाथ यांचे नाव उघडकीस आले होते.\nआरोपी अनिल याच्या संपर्कात असणार्‍या रूमी नाथ यांना आसाम विधानसभा अध्यक्ष प्रणब गोगोई यांनी यापूर्वी स्पष्टीकरण मागितले होते. आमदार रूमी नाथ यांनी अनेकदा आरोपी अनिलला विधानसभेचा पास मिळवून दिला होता. तसेच रूमी नाथ यांनी आरोपीकडून चोरीचा कार खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.\nएमएलए हॉस्टेल येथून मंगळवारी सकाळी सात वाजता आमदार रूमी नाथ यांना अटक करण्‍यात आले. दीसपूर पोलिसांनी ही कारवाई केली. रूमी यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याचे, पोलिस उपायुक्त लाल बरुआ यांनी सांगितले.\n'याप्रकरणी मी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. पोलिस त्यांचे काम करत आहे. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.'\n- आमदार रुमी नाथ\nचोरीची कार पतीला भेट दिल्याचा आरोप...\nकार चोरटा अनिल चौहान आणि आमदार रुमी नाथ यांनी मागील अनेक वर्षांपासून ओखळ आहे. रूमी नाथ यांनी पतीला एक महागडी कार भेट दिली होती. ही कार अनिलकडून खरेदी करण्‍यात आली होती. विशेष म्हणजे ती चोरीची होती, असे सूत्रांनी सांगितले.\nदुसरीकडे, रुमी नाथ यांच्या‍ शिफारसीने 2013 पासून आरोपी अनिलने तिनदा विधानसभेचा पास मिळवला होता. रूमी नाथ यांनी सुरवातीला आरोपी अनिलला कार चालक सांगितले होते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा, अनेकदा चर्चेत आल्या आहेत आमदार रूमी नाथ...\nनिवडणूक अधिका-याचे अपहरण केल्याप्रकरणी साता-यात काँग्रेस आमदाराला अटक\nआत्महत्येची धमकी दिल्यानंतर तोतया IAS रुबी चौधरीला अटक\nफरारी कैद्यांचे मदतनीस दोन संशयितांना अटक, ११ जणांवर कारवाई\nमाजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची अटक अखेर टळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ASA-we-should-not-do-these-3-works-in-night-4992709-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:48:06Z", "digest": "sha1:QHL5ZJDY5GARZA5UUHTFJMVOBRGB62JL", "length": 3368, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "We Should Not Do These 3 Works In Night | रात्रीच्या वेळी ही तीन कामे चुकूनही करू नयेत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरात्रीच्या वेळी ही तीन कामे चुकूनही करू नयेत\nआयुष्यातील सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी शास्त्रामध्ये विविध नियम सांगण्यात आले आहेत. या नियमांमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्या वेळी कोणते काम करू नये. विष्णू पुराणानुसार येथे जाणून घ्या, रात्रीच्या वेळी कोणत्या 3 कामांपासून दूर राहावे. विष्णू पुराणात सांगण्यात आलेल्या गृहस्थी नियमांचे पालन केल्याने भगवान विष्णू, महालक्ष्मी सहित सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होते.\n1. चौकामध्ये जाऊ नये\nकोणत्याही समजूतदार व्यक्तीने रात्रीच्या वेळी चौक, पहारापासून दूर राहावे. रात्रीच्या वेळी चौकांमध्ये असामाजिक लोकांची उपस्थिती जास्त राहते. अशा वेळी एखादा सज्जन व्यक्ती चौकामध्ये गेला तर त्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. तसेच हे काम सदाचार आणि नियमांच्या विरुद्ध आहे. रात्रीच्या वेळी घराताचे राहणे आवश्यक आहे.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन गोष्टी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dyendhe.blogspot.com/2019/02/blog-post.html", "date_download": "2021-07-24T20:35:22Z", "digest": "sha1:HFSJZDPFZTQZ4XCCGZVQLWKGMC6IRO6M", "length": 10037, "nlines": 135, "source_domain": "dyendhe.blogspot.com", "title": "वृत्तपत्र लेखन- दादासाहेब येंधे Dadasaheb Yendhe: चिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न - दादासाहेब येंधे", "raw_content": "\nचिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न - दादासाहेब येंधे\nचिंचपोकळी येथे हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न\nमु��बई: ज्ञान, कर्म, भक्ती आणि उपासना यांची सांगड घालून आपल्या प्रापंचिक जीवनाचा उद्धार करण्यासाठी माणसाला गरज असते. ती अध्यात्माची गरज म्हणूनच न्यू सातारा समुह ग्रुप ऑप को ऑपरेटिव्हज, मुंबई तसेच चिंचपोकळी सा. उत्सव मंडळ, कामगार कल्याण मंडळ व बाबा महाराज सातारकर ज्ञानपीठ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने लालबाग येथील भालचंद्र महाराज क्रीडांगण येथे नुकताच हरिनाम कीर्तन सप्ताह (द्वितपपूर्ती सोहळा) संपन्न झाला.\nसदर कार्यक्रमादरम्यान ह.भ. प. श्री. बाबमहाराज सातारकर, ह.भ. प. सौ. भगवतीबाई सातारकर व ह. भ. प. चिन्मय महाराज सातारकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. न्यू सातारा समूहाने सुरू केलेल्या हरिनामाचा जागर काल्याच्या किर्तनाने सांगता झाली. गेल्या २४ वर्षांपासून हा कीर्तन हरिनाम सप्ताह मोठया उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान जमलेल्या सर्व वारकऱ्यांनी मेणबत्या पेटवून पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. गिरणगावातील भाविक भक्तांनी कीर्तन सोहळ्याला मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशी माहिती चिंचपोकळी मंडळाचे हितचिंतक दादासाहेब येंधे यांनी दिली आहे.\nद्वारा पोस्ट केलेले Dada yendhe येथे १०:०१ AM\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: चिंचपोकळी, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, बातम्या\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे लिखाण वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे\nरक्तदान शिबिराचे आयोजन- वृत्तमानस\nदुधाला किमान ३२ ते ३५ रुपये इतका भाव मिळावा सध्या जगभर कोरोनाचा कहर सुरू आहे. आपल्या देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान मांडले आहे. कोरोनाचा ज...\nकामगार कायद्यांचा पुनर्विचार व्हावा\nकेंद्र सरकारने कामगार कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून एक प्रकारे कामगारांवर अन्याय केला आहे. त्यामुळे बदललेल्या कायद्यांचा सरकारने...\nदेशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन\nदेशात दिवे लावून ऐक्याचं दर्शन हा उत्सव नव्हे एकतेचा संदेश मुंबई, दादासाहेब येंधे : माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाला...\nभारतीय ऍप विकसित होणे गरजेचे\nभिकाऱ्यांचे उच्चाटन ही काळाची गरज\nमुंबई, दिल्ली, कोलकाता आदी शहरांत तसेच मोठमोठी मंदिरे असणाऱ्या ठिकाणी भिकाऱ्यांची वाढती संख्या हा स��्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशा भि...\nशेतीत नवंतंत्रज्ञानाची आवश्यकता स्मार्ट शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान, इंटरनेट ऑफ थिंग्जचा वापर सध्या अनेक देशांमध्ये सुरू आहे. ज्य...\nरक्तदान शिबिराचे आयोजन - तरुण भारत\nपांडुरंगा...तुझा विसर न व्हावा\nमहाराष्ट्र टाइम्स तर्फे सिटीझन रिपोर्टर या अवॉर्डने सन्मानित\nसंपादक श्री. अशोक पानवलकर सर यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना\nसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी डिजिटल माध्यम.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nद ग्लोबल टाइम्स (5)\nमुंबई तरुण भारत (81)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/raju-patil-visit-for-traffic-c-10041/", "date_download": "2021-07-24T21:42:30Z", "digest": "sha1:EUCBZL4HV4EIPLKIX3UWWI5TQQOPUSXZ", "length": 14552, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा | कल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nठाणेकल्याण-शीळ रोडवरील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी आमदार राजू पाटील यांचा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा\nकल्याण : कल्याण-��ीळ रोडवरील निळजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक ठरला होता. मात्र या पुलावरून होणारी वाहतूक बंद\nकल्याण : कल्याण-शीळ रोडवरील निळजे पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई आयआयटीने रेल्वेला दिलेल्या अहवालात हा पूल धोकादायक ठरला होता. मात्र या पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडली आहे.त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. आज एम.एस.आर.डी.सी, रेल्वे आणि वाहतूक पोलिसांसोबत पुलाचा दौरा करत, हलक्या वाहनांसाठी पूल वाहतूकीसाठी खुला करता येईल का याची पाटील यांनी पाहणी केली. तसेच जड-अवजड वाहनांची वाहतूक कल्याण शीळ-रोडवर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तळोजा मार्गे त्यांना जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nअंबरनाथ,बदलापूर,कल्याण,डोंबिवलीमधून ठाणे आणि मुंबईच्या दिशेने वाहनचालक मोठ्या संख्येने जात असतात. डोंबिवली शिळ महामार्गावरील असलेल्या निळजे पुलावरून जाणारी मुंबई ठाण्याच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावरील वाहतूक बंद केल्याने उल्हासनगर, अंबरनाथ,कल्याण डोंबिवली रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका देखील वाहतीक कोंडी मध्ये अडकून पडत होत्या. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप वाहनचालकांना करावा लागत आहे. त्यासाठी या पुलावरून हलक्या वाहनांना प्रवेश देऊन वाहनचालकांची तात्पुरती डोकेदुखी दूर करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. आज आमदार राजू पाटील यांनी वाहतूक, रेल्वे आणि एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आहे. त्यामुळे या पुलाची तात्पुरती दुरुस्ती करून वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे. यावेळी एम.एस. आर.डी.सी.चे कार्यकारी अभियंता बडोळे, टीम लीडर संतोष गुप्ता, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप उगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ, रेल्वेचे मुंबई डिव्हीजनल अभियंता ए. के.हिवाळे आणि संदीप सिन्ना यांच्या उपस्थितीत पुलाची पाहणी केली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/there-no-discrimination-selling-homes-9454", "date_download": "2021-07-24T20:15:28Z", "digest": "sha1:D6J7RXAFZ4ALMLHJOL7KYMRWHMLWHHHM", "length": 1995, "nlines": 16, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | 'घरे विक्री करताना कोणताही भेदभाव नाही'", "raw_content": "\nVIDEO | 'घरे विक्री करताना कोणताही भेदभाव नाही'\nतुम्ही नवं घरं घेताय..पण तिथं तुमच्याशी भेदभाव होतोय, असं अनेकदा जाणवतं..कधी जात, कधी धर्म, तर कधी आहाराच्या कारणावरून तुम्हाला अप्रत्यक्षपणे घर नाकारलं जातं..\nमात्र, यापुढे तसं घडणार नाही..कारण राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आता बिल्डरांना सज्जड दम दिलाय..सरकारी योजनांसाठी बिल्डरकडून मिळणारी घरं, त्याच्या खासगी विक्रीच्या इमारतीतच असतील..तिथं त्याला कोणत्याही प्रकारे भेदभाव करता येणार नाही.\nबिल्डरांकडून केल्या जाणाऱ्या भेदभावाला किमान आतातरी आळा बसेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://vaishyasamajpatsanstha.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AF%E0%A4%B6-m/", "date_download": "2021-07-24T20:46:27Z", "digest": "sha1:LT4X3TPB77J25AJ2ATYYD6DEHMCUTOWM", "length": 4616, "nlines": 79, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "पुरस्कार आणि यश – M – सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहका���ी पतसंस्था मर्या.फोंडाघाट", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेला ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांनी साल २०१५ चा “आदर्श सहकारी संस्था पुरस्कार २०१५“ देऊन गौरविण्यात आले आहे.\nनाचिकेत प्रकशनातर्फे आयोजित द्वितीय राज्यस्तरीय वार्षिक अहवाल स्पर्धेतील कोकण विभागातून सर्वसाधारण गटातून “सर्वोत्तम पतसंस्था पुरस्कार“ नाचिकेत प्रकशनाचे कार्यकारी संचालक श्री.अनिल सांबरे,महाराष्ट्र अर्बन बॅंक फेडरेशनचे अध्यक्ष श्री.विद्याधर अनास्कर आणि पुणे अर्बन बॅंक असोसियेशनचे मानद सचिव अॅड. सुभाष मोहिते यांच्या हस्ते स्वीकारताना सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाटचे संचालक व अधिकारी वर दिसत आहेत.\nसिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी संस्था लि. फोंडाघाट यांना सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक लि. द्वारा “आदर्श संस्था पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/atul-deulgaonkar-on-greta-book", "date_download": "2021-07-24T19:47:49Z", "digest": "sha1:TYVN6OEWACIWMZA4OPNWJT7TYAYVDOH5", "length": 7836, "nlines": 139, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना?", "raw_content": "\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nलेखक अतुल देऊळगावकर सांगताहेत ग्रेटाच्या लढ्याची गोष्ट\nग्रेटा थुनबर्गने संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक परिषदेत केलेल्या भाषणामुळे जगभरात पर्यावरणबदलांविषयीची उलट-सुलट चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पर्यावरणबदलाच्या तीव्रतेविषयी आणि मुख्यतः ग्रेटाच्या चळवळीविषयी अतुल देऊळगावकर यांनी लिहिलेल्या 'ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना' या (मनोविकास प्रकाशन) पुस्तकाचे प्रकाशन 4 जानेवारी 2020 रोजी पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ लेखिका वीणा गवाणकर आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर सांगताहेत ग्रेटाच्या लढ्याची गोष्ट.\nद अल्केमिस्ट: स्वप्नांवर विश्वास ठेवायला लावणारं पुस्तक\nसानिया भालेराव\t15 Oct 2019\nकल्पना दुधाळ\t15 Oct 2019\nनेहरूंची लोकशाहीवरील निष्ठा आणि दुरदृष्टी यांचा प्रत्यय देणारे पुस्तक\nविकास वाळके 26 Jun 2020\nअच्युत गोडबोले\t13 Oct 2019\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nअतुल दे��ळगावकर\t02 Jan 2020\nग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येतेय ना\nशुभ्र भविष्यासाठी उठावाचे पर्यावरण\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/12/2631-gold-rate-chnage-india-maharashtra-8723823552735762537-business-investment-news-marathi-827358245388235825/", "date_download": "2021-07-24T19:55:52Z", "digest": "sha1:TBYJ3FFG2DD5RUTBGVTUI6A3NLBMYHWP", "length": 12357, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "सोन्याच्या दरात हलकी तेजी; वाचा, काय आहेत बाजारभाव | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nसोन्याच्या दरात हलकी तेजी; वाचा, काय आहेत बाजारभाव\nसोन्याच्या दरात हलकी तेजी; वाचा, काय आहेत बाजारभाव\nजागतिक स्तरावर सोन्याच्या वाढीच्या परिणामामुळे राजधानी दिल्लीतही सोन्याच्या दरात हलकीशी वाढ नोंदवली गेली आहे. दिल्ली सराफा बाजारात, दहा ग्रॅम सोन्याची दर 36 रुपयांनी वाढले. या वाढीसह गुरुवारी सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 47,509 रुपयांवर पोहोचली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही माहिती दिली. 1 दिवसापूर्वी सोन्याच्या किमती प्रति दहा ग्रॅम 47,473 रुपयांवर बंद झाल्या.\nदुसरा मौल्यवान धातूच्या म्हणजेच चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलो 454 रुपयांनी वाढले. या तेजीमुळे चा���दीचा दर प्रति किलो 69030 रुपयांवर पोहोचला. आदल्या दिवशी चांदीचा दर दिल्ली सराफा बाजारात चांदी 68,576 रुपयांवर बंद झाला.\nदिल्ली सराफा बाजारावर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणार्‍या सोन्याच्या भावाचा परिणाम झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1844 अमेरिकन डॉलर (134332.63 रुपये) (१ किलो = 35.3 औंस) वर होता. दूसरा मौल्यवान धातू चांदीची किंमत जवळजवळ स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 27.18 अमेरिकन डॉलर (1980.02 रुपये) वर स्थिर राहिले.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n‘म्हणून’ कर्डिलेंची गुलालाची पोती तशीच राहिली; वाचा, ‘त्याच्यामध्ये त्याठिकाणी’ कर्डिलेंची खेळी नेमकी कुठे हुकली\nमहाराष्ट्रात फ़क़्त ‘त्या’च जिल्ह्यात नाही बर्ड फ्ल्यू; वाचा किती विदारक परिस्थिती झालीय ते\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला ���णि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/xiaomi-redmi-4a-unboxing-review/", "date_download": "2021-07-24T20:40:54Z", "digest": "sha1:XOQ5C4DFO4KL4ZEGPPFQ3UJTP2IPGKPQ", "length": 11735, "nlines": 242, "source_domain": "marathiboli.in", "title": "Xiaomi Redmi 4A Unboxing - मराठी टेक - marathiboli.in", "raw_content": "\nXiaomi या चीनी कंपनीने नुकताच त्यांचा स्वस्त स्मार्टफोन सादर केला, REDMI 4A. तर हा ६००० च्या बजेट मधे मिळणारा XIAOMI REDMI 4A स्मार्टफोन नक्की कसा आहे फोन मध्ये किती RAM किती ROM आहे फोन मध्ये किती RAM किती ROM आहे हा स्मार्टफोन मधे 4G सीम चालणार का हा स्मार्टफोन मधे 4G सीम चालणार का याचा कॅमेरा कसा आहे याचा कॅमेरा कसा आहे किती मेगा पिक्सेल चा आहे किती मेगा पिक्सेल चा आहे असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या लेखा मधे मिळतील, खाली आपल्याला REDMI 4A या स्मार्टफोनचा UNBOXING आणि REVIEW असे दोन्ही विडीओ पाहता येतील.\nXIAOMI REDMI 4A या स्मार्टफोन मधे आपल्याला मिळेल\nREDMI 4A हा स्मार्टफोन MADE IN INDIA या TAG सह येतो, आंध्रप्रदेश मध्ये हा स्मार्टफोन बनवण्यात आलेला आहे. या कंपनीचे वैशिष्ठ्य म्हणजे या कंपनीतील ९०% कर्मचारी या महिला आहेत.\nXIAOMI REDMI 4A या स्मार्टफोन चे UNBOXING खालील विडीओ मधे, SUBSCRIBE आणि LIKE करायला विसरु नका\nXiaomi Redmi 4A या स्मार्टफोन चा थोडक्यात Review.\nRedmi 4A ची Battery ३१२०mHz ची आहे, तरी सुद्धा स्क्रीन 5″ असल्याने या फोन ची Battery १२ तासांपेक्षा अधिक काळ चालते.\nमुख्य camera १३ MP तर पुढील कॅमेरा 5 MP चा आहे, दोघांची पण गुणवत्ता मध्यम आहे, तरीही इतर या बजेट मधील स्मार्टफोन पेक्षा नक्कीच अधिक आहे.\n२ GB RAM मुळे हा स्मार्टफोन आपले नेहमीचे काम करताना कुठेही अडकत नाही. (उच्च Resolution चे गमे सोडले तर)\n१६ GB ची internal मेमोरी आहे, जी आपण १२८ GB पर्यंत SD कार्ड च्या मदतीने वाढवू शकतो.\nत्यामुळे ६००० च्या बजेट मध्ये REDMI 4A नक्कीच FLAGSHIP KILLER ठरतो.\nअधिक माहिती साठी खालील विडीओ पहा.\nRedmi 4A विकत घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.\nEasy Way of Marathi Typing – मराठी टायपिंग सर्वात सोपी पद्धत\nMarathi Movies in Rotterdam International Film Festival : मराठी चित्रपटांची रोटरडॅम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये वर्णी\nFacebook – फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती\nMarathi Story – हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\nEarn Online Money : घरबसल्या पैसे कमवा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/accountant-of-kem-hospital-in-mumbai-arrested-in-scam-accused-of-diverting-money-from-hospital-account-nrdm-132898/", "date_download": "2021-07-24T21:14:16Z", "digest": "sha1:IJL2CGD53S5YCTBT5DAEC5XMORJ2KOEP", "length": 14575, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Accountant of KEM Hospital in Mumbai arrested in scam, accused of diverting money from hospital account nrdm | मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटन्टला घोटाळ्याप्रकरणी अटक, रुग्णालयाच्या खात्यातील पैसे वळवल्याचा आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईमुंबईतल्या केईएम रुग्णालयाच���या अकाऊंटन्टला घोटाळ्याप्रकरणी अटक, रुग्णालयाच्या खात्यातील पैसे वळवल्याचा आरोप\nमुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका अकाऊंटटला पोलिसांनी अटक केली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.\nमुंबई : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण तडफडत असताना दुसरीकडे अनेक ठिकाणी या काळात कोट्यावधींचे गैरव्यवहार होत आहे. मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका अकाऊंटटला पोलिसांनी अटक केली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.\nदरम्यान केईएममध्ये झालेला हा घोटाळा तब्बल 5 कोटी 23 लाख 96 रुपयांचा आहे. यात दोन आरोपींचा समावेश आहे. हे आरोपी संस्थेतील माजी अधिष्ठातांची बनावट स्वाक्षरी करायचे. त्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या खात्यातून हे पैसे स्वत:च्या मालकीच्या नावे असलेल्या कंपनीच्या नावे वर्ग करायचे. फक्त कंपनीतच नाही तर इतर खात्यांमध्येही त्यांनी हे पैसे वळवल्याचे तपासात समोर आले आहे. सेठ गोवरधन सुंदरदस मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयाच्या अकाऊंटमध्ये हा घोटाळा झाला आहे.\nघोटाळा केल्याप्रकरणी प्रकरणी के.ई.एमचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केईएममध्ये झालेला हा घोटाळा तब्बल 5 कोटी 23 लाख 96 रुपयांचा आहे. या घोटाळ्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजन राऊळ असे या व्यक्तीचे नाव आहे. तर या प्रकरणी श्रीपाद देसाई या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे.\nशेतकरी कुटुंबाला बांधावर बेदम मारहाण, 2 दिवस उलटूनही गुन्हा दाखल नाही…\nकेईएम रुग्णालयात मोठा गैरव्यवहार\nमुंबईतील परळमधील के. ई. एम रुग्णालय हे फार प्रसिद्ध आहे. या के. ई. एम रुग्णालयात अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातात. कमी खर्चात किंवा माफक दरात या ठिकाणी उपचार मिळत असल्याने अनेक रुग्णही या ठिकाणी गर्दी करतात. मात्र याच के.ई.एम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजमध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार सम���र आला आहे. याप्रकरणी एका अकाऊंटटला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2021-07-24T21:34:55Z", "digest": "sha1:KZNHM7SI77QVI4RMGDTAYXVY7JZFZAWC", "length": 10368, "nlines": 260, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: आणि जेव्हा ती हसली", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, ७ जुलै, २०१०\nआणि जेव्हा ती हसली\nजीव टांगणीला लावून ती\nहळून पुन्हा ती दिसली\nआणि जेव्हा ती हसली\nकसे होईल काय होईल\nमाझी तिची एक स्थिती\nआणि जेव्हा ती हसली\nमाझ्या जगात आली ती\nआणि जेव्हा ती हसली\nआणि जेव्हा ती हसली\nतिचा होकार आणि एक\nआणि जेव्हा ती हसली\n०७ जुलै २०१०, २३:४५\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nआणि जेव्हा ती हसली\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/category/apmc-update/", "date_download": "2021-07-24T19:48:28Z", "digest": "sha1:WVC6OCKOVEXLEJRF5QIVKICBGJAGUESF", "length": 14496, "nlines": 182, "source_domain": "krushirang.com", "title": "बाजारभाव (मार्केट) Archives | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nकांदा मार्केट अपडेट : अर्रे.. मार्केटचे भाव कोसळले की.. पहा कुठे आहेत किती भाव\nडाळिंब मार्केट अपडेट : पहा कुठे गेलाय भाव थेट 205 रुपये / किलोवर; राज्यात आहे अशी स्थिती\nकांदा मार्केट अपडेट : विक्रीचा विचार करताय तर पहा कुठे…\nकांदा मार्केट अपडेट : आजही कमी झालेत भाव; पहा काय चालू…\nअर्थ आणि व्यवसाय अहमदनगर आंतरराष्ट्रीय आरोग्य व फिटनेस आरोग्य सल्ला उद्योग गाथा औरंगाबाद\nडाळिंब मार्केट अपडेट : पहा कोणत्या मार्केटला भाव मिळतोय चक्क 175 रुपये किलो..\nपुणे : सध्या कोणत्याही फळाचा हंगाम नाही. त्यातच करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या बातम्या येत असताना इम्युनिटी बुस्टर असलेल्या फळांची मागणी जोरात आहे. परिणामी सध्या डाळिंब या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या…\nटॉमेटो मार्केटमध्येही तेजी; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळतोय सर्वाधिक भाव\nनाशिक : कांदा मार्केटमध्ये काहीअंशी तेजी दिसत असतानाच आता टॉमेटो या नगदी फळभाजी पिकाचे मार्केटही तेजीत आहे. या पिकाच्या मार्केटमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत काही बाजार समितीत 400 रुपये…\nम्हणून कांद्यामध्ये आलीय तेजी; पहा तुमच्या मार्केटमध्ये किती आहे भाव\nनाशिक : कांदा मार्केटमध्ये असलेली तेजी संपली असे चित्र असतानाच आज मार्केट वधारले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत भाव स्थिर असतानाच आज मुंबई, अहमदनगर आणि इतर काही मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या…\nसाेने दोन महिन्यांच्या निच्चांकावर.. गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, सराफ बाजारातील आजची स्थिती जाणून…\nमुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दरात चढउतार दिसत आहेत. सोन्याच्या किंमतीवर दबाव असून, सोने 47 हजारांच्या खाली घसरले. भविष्यात सोन्याचा दर आणख��…\nसोन्याला पुन्हा झळाळी.. चांदीची चमकही वाढली.. सराफा बाजारातील आजची स्थिती जाणून घेण्यासाठी…\nनवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात परतलेली तेजी आणि कमजोर झालेल्या रुपयामुळे भारतीय सराफा बाजारात आज (ता. 1 जुलै) सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच, चांदीच्या किंमतीतही मोठी…\n पण शेतकऱ्याची झोळी रिकामीच राहणार, मग कोणाचा फायदा होणार, जाणून घेण्यासाठी वाचा..\nमुंबई : गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांमध्ये दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपये वाढ करण्यात आली आहे. पण त्याचा शेतकरी वा सामान्य दूधउत्पादकांना फारसा फायदा…\n पुण्याच्या मराठी मुलीची अमेरिकेतील शेअर बाजारात धमाल, पाहा नेमकं काय केलं..\nनवी दिल्ली : मराठी माणसाने अटकेपार झेंडे रोवल्याचे आपण नेहमीच बोलतो. मराठी माणसाने विविध क्षेत्रे पादाक्रांत करताना आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, पुण्याच्या…\nकांदा भावाचे हेलकावे कायम; पहा कुठे मिळालाय सर्वाधिक भाव 2700 रुपयापर्यंतचा भाव\nनाशिक : कांदा मार्केटमध्ये सध्या तेजी कायम असतानाच भाव हेलकावे खात आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत भाव कमी होऊन थोडेफार वरखाली होण्याचा ट्रेंड आजही कायम राहिला. परवाच्या तुलनेत काल बाजारभाव…\nआता ‘या’ दोन बॅंकांचे होणार खासगीकरण, ग्राहक व गुंतवणुकदारांवर होणार असा परिणाम..\nनवी दिल्ली : थकीत कर्ज वाढत गेल्याने अडचणीत आलेल्या सरकारी बॅंका, तसेच कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या संस्थांमधील आपला हिस्सा विकून केंद्र सरकार निधी गोळा…\nकांदा मार्केट अपडेट : पहा कोणत्या मार्केटला मिळालाय 2640 रुपयांचा भाव; राज्यभरात तेजी कायम\nनाशिक : कांदा मार्केटमध्ये सध्या तेजी कायम आहे. एकूण मागणी आणि पुरवठ्याचे गणित लक्षात घेऊन बाजरात सध्या चांगल्या कांद्याला 1600 रुपये / क्विंटलपेक्षा जास्त भाव मिळत आहेत. आज नाशिक…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/maharashtra-unlock-report-submitted-by-state-task-force-to-the-government/315727/", "date_download": "2021-07-24T19:55:42Z", "digest": "sha1:QH62U76EHQCS43YN5I4OFLFK3OBNCSFN", "length": 11936, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maharashtra Unlock report submitted by state task force to the government", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी महाराष्ट्रात निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याच्या हालचाली, राज्य टास्क फोर्सचा अहवाल सादर\nमहाराष्ट्रात निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याच्या हालचाली, राज्य टास्क फोर्सचा अहवाल सादर\nतुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा – मुख्यमंत्री\nRaigad landslide : दरड दुर्घटनेचे संकट कायम रायगडमधील हिरकणी वाडीत दरड कोसळली\nTaliye Landslide: तळीये ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन होणार – एकनाथ शिंदे\nतळीये दरड प्रवण गावांच्या यादीतच नव्हते – अजित पवार\nSatish kalsekar : ज्येष्ठ कवी, संपादक सतीश काळसेकर यांचं निधन\nकरोना साथीचा प्रादुर्भाव काहीसा कमी होऊ लागल्याने राज्यात पुढील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे समजते. निर्बंध कशा पद्धतीने शिथील करण्यात यावेत याचा एक सविस्तर अहवालच टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला असून यावर सखोल चर्चा होऊन टप्प्याटप्प्याने हे निर्बंध हटवण्यात येणार आहेत.\nहे निर्बंध शिथील करताना पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टारन्ट आणि दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार असल्याच कल्पनाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ७ जुलै रोजी सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली होती. त्यानंतर लगेचच ९ जुलै रोजी राज्य आपत्कालीन विभागातील अधिकाऱ्यांसोबतही मुख्यमंत्र्याची बैठक पार पडली. राज्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी या दोन बैठकांमध्ये महत्वाची चर्चा झाली होती.\nत्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डाँक्टर आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याबाबत एक सविस्तर अहवाल मागितला होता. राज्यातील पॉझिटीव्हीटी दर, बेडसची संख्या आणि इतर काही निकषांच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला असून तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालावर सविस्तर चर्चा होऊन येत्या आठवड्याभरात निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nअहवालातील शिफारशीनुसार राज्यात सर्व आस्थापना टप्प्याटप्प्याने सुरू करताना त्यांची वेळ आणि उपस्थितीची मर्यादाही वाढविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी सवलती जाहीर केल्या जाणार असल्याचे समजते. यात रेस्टॉरंट सुरु ठेवण्याची वेळ रात्री १० पर्यंत केली जाणार असून ५० टक्क्यांची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाणार असल्याचे समजते. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक असेल. तसेच लसीकरण झालेल्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे समजते.\nशक्य असेल तिथे मोकळ्या जागांमध्ये डायनिंगची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉटेल व्यवसायिकांना दिल्या जाणार असल्याचेही कळते. त्याचबरोबर सध्या दुकाने सुरू ठेवण्यासाठी असलेली वेळही वाढवून दिली जाणार आहे. त्यासाठी दुकानांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण अत्यावश्यक आहे.\nमागील लेखपवई तलावातील जलपर्णी, तरंगता कचरा बाहेर काढण्यासाठी कंत्राटदार नेमणार\nपुढील लेखनववधूला गाडीच्या बोनेटवर बसवून व्हिडिओ शूटिंग भोवल, पोलिसांकडून गुन्हा दाखल\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/raj-kundra-has-gifted-7-most-expensive-item-to-raj-kundra/575307", "date_download": "2021-07-24T19:43:34Z", "digest": "sha1:DLMZVG7PG5JRVT6EBQG7HJWWM5LDHB3Y", "length": 5172, "nlines": 76, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Raj Kundra याने शिल्पा शेट्टीला दिल्यात ७ अति महागड्या भेटवस्तू | News in Marathi", "raw_content": "\nRaj Kundra याने शिल्पा शेट्टीला द���ल्यात ७ अति महागड्या भेटवस्तू\nशिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ला लग्नाच्या वाढदिवसादिवशी राजने सगळ्यात महागडं गिफ्ट दिला. राजने शिल्पाला दुबईतील बुर्ज खलीफामध्ये अपार्टमेंट गिफ्ट केलं होतं. काही दिवसांनंतर मिळालेल्या माहितीनुसार शिल्पाने हे घर विकलं.\nयूके मध्ये 7 बेडरूम विला\nराज कुंद्रा (Raj Kundra) ची पत्नी शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) करता आणखी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्याने यूकेमध्ये 'राज महल' नावाचा 7 बेडरूमचा शानदार विला खरेदी केला होता.\nशिल्पा (Shilpa Shetty) शेट्टीचं एक स्वप्न राजने पूर्ण केलं आहे. मुंबईत शिल्पाला एक सी फेसिंग विला हवा होता. पती राज कुंद्राने तिचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. या दोघांनी याच घरात सर्वाधिक वेळ घालवला आहे. त्यांच्या सी फेसिंग विलाचं नाव ‘Kinara’\nराज कुंद्रा (Raj Kundra) ने शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ला महागडी कार गिफ्ट केली. BMW Z4 चा देखील समावेश आहे. यामध्ये एका महागड्या कारचा देखील समावेश गेल्यावर्षी झाला आहे. गेल्यावर्षी महागडी कार Lamborghini देखील खरेदी केली.\nशिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) कायमच आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करत असते. ही अंगठी शिल्पा शेट्टीला तिच्या नवऱ्याने राज कुंद्राने दिली आहे. 20 कॅरेटची रिंगची किंमत तीन करोड रुपये आहे.\nNia Sharma च्या या फोटोंमुळे इंटरनेट तापलं\nहे आहे जगातील सर्वात महागडं आईस्क्रीम; एका स्कूपच्या किंमतीत येईल आयफोन\nJacqueline Fernandez चा लाल टॉवेलमध्ये बोल्ड अंदाज : Photos\nमहाराष्ट्रात महापुराची भीषण परिस्थिती; अंगावर काटे आणणारे फोटो\nगुलाबी रंगाच्या डीप नेकमध्ये Shweta Tiwariच्या ग्लॅमरस लूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/kartavya-podcast-06-israel-palestine-conflict-part-1-history", "date_download": "2021-07-24T21:31:03Z", "digest": "sha1:UIRUADJRBXCDG2WITSEJF25OIWJNAVUO", "length": 10213, "nlines": 146, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास", "raw_content": "\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास\nतीन भागांच्या मालिकेतील पहिला भाग\nआधुनिक जगातला सर्वाधिक काळ सुरु असलेला आणि यापुढेही बरीच वर्षे सुरु राहणारा संघर्ष म्हणजे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष'. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण कायम ढवळून निघते आणि जगभरात याविषयी चर्चा सुरु होते. तशी ती याहीवेळी झाली. मात्र यावेळी तणावाची परिस्थिती बरीच लांबली आणि बिकट होत गेली. तब्बल दोन आठवडे सुरु असलेल्या या धुमश्चक्रीत अनेक निष्पाप नागरिक आणि मुलं मारली गेली. सध्या सोशल मीडियामुळे जगातील कानाकोपऱ्यातील लोक या संघर्षावर हिरीरीने 'आपली' बाजू मांडत होते. भारतीय ही त्यास अपवाद नव्हते. मात्र व्यक्त होणाऱ्यांपैकी बहुतेकांना या संघर्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास माहित नसतो. 21 मे 2021 रोजी झालेल्या शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष वरवर पाहता थांबला असला तरी तो संपलेला नाही. त्यामुळे 'इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष' समजून घेण्यासाठी एक दीर्घ पॉडकास्ट तीन भागांत कर्तव्यवरून प्रसिद्ध करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील प्राध्यापक देवकुमार अहिरे यांच्याशी संवाद साधला आहे प्रियांका तुपे यांनी. या पहिल्या भागात, प्रा. अहिरे उलगडून दाखवत आहेत - इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास.\nTags: कर्तव्य पॉडकास्ट पॉडकास्ट देवकुमार अहिरे प्रियांका तुपे इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्ष इस्राईल पॅलेस्टाईन ज्यू मुस्लीम अमेरिका इतिहास Podcast Devkumar Ahire Priyanka Tupe Israel Palestine Jew Muslim America History Israel - Palestine Conflict Load More Tags\nसमतोल विचारांची बैठक व ज्ञानाची मेजवानी ठरणारी मांडणी.\nखुप informative मांडणी आहे\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास\nदेवकुमार अहिरे\t09 Jun 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - भारतीय संविधानाची उद्देशिका\nप्रा. डॉ. प्रतापसिंह साळुंखे\t26 Jan 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - आदिवासी भागात होत असलेले सकारात्मक बदल नोंदवायचे होते...\nडॉ. ऐश्वर्या रेवडकर\t12 Feb 2021\nकर्तव्य पॉडकास्ट - शेती प्रश्नाविषयी व्यापक व विवेकी दृष्टीकोन कसा आकाराला आला\nकर्तव्य पॉडकास्ट - 'खिसा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या लघुपटाचे लेखक आणि अभिनेते कैलास वाघमारे यांच्याशी संवाद...\nकैलास वाघमारे\t18 Apr 2021\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचे भविष्य काय असेल\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाकडे कसे पाहावे\nकर्तव्य पॉडकास्ट : इस्राईल - पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्���ा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-actor-amey-wagh-getting-married-soon/", "date_download": "2021-07-24T20:54:08Z", "digest": "sha1:3L3FEKMAIFY3RBZMRAFLNRHXOIXCLZAQ", "length": 11056, "nlines": 229, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Actor Amey Wagh Getting Married Soon - अमेयच लग्न - marathiboli.in", "raw_content": "\nमराठी अभिनेता अमेय वाघला आता आपण सर्वच ओळखत असाल, दिल दोस्ती दुनियादारी या संजय जाधव यांच्या मालिकेतून अमेय घराघरात पोहचला आणि अनेक तरुण तरुणींची माने जिंकला. या मालिकेआधी अमेयने अनेक मराठी शोर्ट फिल्म आणि नाटकांमध्ये उत्तम अभिनय केलाय.\nनुकताच अमेयचा मुरंबा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये अमेयने अतिशय उत्तम अभिनय केलाय. पोपट, अग्निदिव्य, घंटा, यशवंती जोशी कि कांबळे, शटर अश्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केल्या तर नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, संगीत मान अपमान, गेले एकवीस वर्ष आणि दळण या नाटकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली.\nएवढ्यावरच न थांबता अमेयने भाडीपा म्हणजेच भारतीय दिगीतल पार्टी या युट्युब वाहिनीवर कास्टिंग काउच या वेब सिरीज मध्ये निपुण धर्माधिकारी सोबत तरुण मराठी रसिकांचे मनोरंजन केले.\nनुकतेच अमेयने त्याच्या फेसबुक वर , तो लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची बातमी सर्व रसिकांना दिली.\nअमेयने त्याची मैत्रीण साजिरी देशपांडे हिच्यासोबत विवाह करणार असल्याचे जाहीर केले, अमेय सांगतो. “ती मला गेल्या १३ वर्षांपासून सहन करत आहे, आणि तिला पुढेही खुशीत राहण्याची आशा आहे, त्यामुळे अश्या शूर मुलीला तुम्ही आशीर्वाद द्या आणि माझे अभिनंदन करा. ” असे म्हणत अमेयने दोघांचा फोटो फेसबुक वर प्रकाशित केला.\nअमेय आणि साजिरी दोघांना त्���ांच्या भावी आयुष्यासाठी मराठीबोली काडून खूप खूप शुभेच्छा..\nMangesh Padgaonkar – मंगेश पाडगावकर : जगणे शिकवणारा कवी\nअमेय सरांचं लागण ……..\nSwiftKey – Android मोबाइल मध्ये जलद टायपिंग कसे करावे..\nIndian Navy career in IT – आयटीवीरांसाठी नौदलात संधी\nMarathi Kavita – सुरवात माझ्या लेखनाची…\nWrite and Win – लिहा आणि जिंका\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\nSangramrao Vikhe Patil : संग्रामराव विखे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/tiss/", "date_download": "2021-07-24T20:37:43Z", "digest": "sha1:PY3SWZREV35KTMVY2LX3V4NKVI4NOZIH", "length": 7983, "nlines": 50, "source_domain": "ominebro.tech", "title": "TISS मुंबई येथे संशोधन व्यवस्थापकाच्या पदासाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nTISS मुंबई येथे संशोधन व्यवस्थापकाच्या पदासाठी भरती\n टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस), मुंबई संस्थेत संशोधन व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवत आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) ची स्थापना 1936 मध्ये झाली आणि त्यांना 1964 मध्ये ‘डीम्ड टू युनिव्हर्सिटी’ हा दर्जा देण्यात आला. टीआयएसएसला अनुदान संपूर्णपणे विद्यापीठ अनुदान आयोग, भारत सरकारमार्फत पुरवले जाते आणि मुंबईतील मुख्य कॅम्पसमधून कार्यरत आहे. तुळजापूर, गुवाहाटी आणि हैदराबाद येथे ऑफ-कॅम्पस आहेत.\nसक्षम – लक्ष्यित हस्तक्षेप आणि प्रोग्राम मूल्यांकन तीन वर्षांचा प्रकल्प आहे. जो एनएसीओचा उपप्राप्तकर्ता आहे. आणि याला ग्लोबल फंडद्वारे अनुदान दिले जाते. प्रकल्पात दोन घटक आहेत; प्रथम लक्ष्यित हस्तक्षेप आणि लिंक वर्कर स्कीमचे मूल्यांकन, मूल्यांकनकर्त्यांची क्षमता वाढवणे आणि एनएसीपी अंतर्गत सर्व टीआय आणि एलडब्ल्यूएस प्रकल्पांचे समन्वयात्मक मूल्यांकन समाविष्ट आहे. दुसर्‍या घटकामध्ये एनएसीपी अंतर्गत निवडलेल्या प्रोग्रामॅटिक हस्तक्षेपांचे एकत्रीत आणि मध्यावधी मूल्यांकन केले जाते.\n: वैज्ञानिक आणि नीतिशास्त्र समित्यांचे दस्तऐवज तयार करण्यात एसपीएमला मदत करणे.\n: लक्ष्यित हस्तक्षेपांच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकनकर्ता आणि मास्टर ट्रेनर यांच्या क्षमता वाढविण्यासाठी विस्तृत योजना तयार करण्यात एसपीएमला मदत करणे.\n: टीआय मूल्यांकन घटकांकरिता टीटी आयोजित करणे, भागीदार संस्थांना टीआय मूल्यांकनकर्त्यांसाठी क्षमता वाढवण्याच्या कार्यशाळेची योजना आखण्यास आणि आयोजित करण्यास मदत करणे.\n: संशोधन आणि टीआय मूल्यांकन संस्थांचे पर्यवेक्षण करणे आणि संबंधित कामगिरीची उद्दीष्टे साध्य करण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन करणे.\n: डेटा संकलन, डेटा विश्लेषण आणि रिपोर्टिंग आवश्यकतांमध्ये सहाय्य यासह संशोधनाच्या अंमलबजावणीचे परीक्षण करणे.\n: आवश्यकतेनुसार डेटा संकलन आणि विश्लेषण.\n: पीएच.डी. किंवा मानसशास्त्र / सामाजिक कार्य / लोकसंख्या अभ्यास / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशन आणि संबद्ध मध्ये मास्टर्स फील्ड.\n: एचआयव्ही / टीबी आणि आरोग्य क्षेत्रातील संशोधन प्रकल्पांमध्ये किंवा स्वतंत्र संशोधक किंवा देखरेख आणि मूल्यांकन म्हणून किमान 3 वर्षांचा कार्यरत अनुभव.\n: इंग्रजीमध्ये उत्कृष्ट मौखिक आणि लेखी संप्रेषण कौशल्ये.\n: परिमाणात्मक आणि गुणात्मक विश्लेषण\n: एसपीएसएस, टीआय, एमएस ऑफिस सारख्या विश्लेषणात्मक अनुप्रयोगांशी डेटा विश्लेषणाची आणि त्याची परिचितता.\nपगार: रु. 75,000 / – दरमहा.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 मे 2021\nMaharashtra Postal Circle Bharti 2021 | अर्ज सुरु- 10 पास उमेदवारांना संधी- महाराष्ट्र पोस्टात 2428 रिक्त पदांची भरती सुरु\nHSC Exam Question Bank | बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pankaj-jaiswal-transit-today.asp", "date_download": "2021-07-24T21:50:09Z", "digest": "sha1:JJ3TUJVGHZP5DFJWKRWQOM57XWHIZPBZ", "length": 12997, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Pankaj Jaiswal पारगमन 2021 कुंडली | Pankaj Jaiswal ज���योतिष पारगमन 2021 Pankaj Jaiswal, cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2021 कुंडली\nरेखांश: 76 E 16\nज्योतिष अक्षांश: 32 N 4\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nPankaj Jaiswal प्रेम जन्मपत्रिका\nPankaj Jaiswal व्यवसाय जन्मपत्रिका\nPankaj Jaiswal जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nPankaj Jaiswal ज्योतिष अहवाल\nPankaj Jaiswal फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nPankaj Jaiswal गुरु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nPankaj Jaiswal शनि त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nPankaj Jaiswal राहु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.\nPankaj Jaiswal केतु त्यांच्या 2021 पारगमन राशीफल\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nPankaj Jaiswal मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nPankaj Jaiswal शनि साडेसाती अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/nhm-ratnagiri-recruitment-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-24T21:20:47Z", "digest": "sha1:V7VKBQ5EJAYGFXFBJQGFR7WPMQHGRLYK", "length": 5546, "nlines": 67, "source_domain": "ominebro.tech", "title": "NHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती - Ominebro", "raw_content": "\nNHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/3tFUh51\nएकूण जागा – 166\n1.फिजिशियन – 06 जागा\n2.भूलतज्ञ – 15 जागा\n3.मायक्रोबायोलॉजिस्ट – 02 जागा\n4.वैद्यकीय अधिकारी – 15 जागा\n5.आयुष वैद्यकीय अधिकारी – 12 जागा\n6.स्टाफ नर्स – 100 जागा\n7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 16 जागा\n3.मायक्रोबायोलॉजिस्ट – MD Microbiology\n4.वैद्यकीय अधिकारी – MBBS\n5.आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS/BUMS/BDS\n7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc DMLT\n4.वैद्यकीय अधिकारी – 90,000/-\n5.आयुष वैद्यकीय अधिकारी – 40,000/-\n7.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-\nअर्ज शुल्क – नाही\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2021 आहे.\nमूळ जाहिरात – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nCategories job Tags NHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती Careernama Post navigation\nkolhapur mahanagarpalika recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 285 जागांसाठी भरती\nNHM Ratnagiri Recruitment 2021 | राष्ट्री��� आरोग्य अभियान, रत्नागिरी अंतर्गत विविध पदांच्या 166 जागांसाठी भरती\nMMRCL Recruitment 2021 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती\nGondwana University Recruitment 2021 | गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 03 जागांसाठी भरती\nWashim Gov Recruitment 2021 | जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम अंतर्गत फार्मासिस्ट पदांच्या जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-msedcl-succeeds-restoring-power-supply-solapur-district-37437", "date_download": "2021-07-24T21:35:15Z", "digest": "sha1:VKPKVFRZPV2OOHIYNXTMFZFGWRZK3V72", "length": 15551, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi MSEDCL succeeds in restoring power supply in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत\nसोलापूर जिल्ह्यातील वीजपुरवठा पूर्ववत\nशुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020\nसोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विस्कळित झालेला वीजपुरवठा आता पूर्ववत सुरु झाला आहे.\nसोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे विस्कळित झालेला वीजपुरवठा आता पूर्ववत सुरु झाला आहे. या आपत्तीमुळे बाधित झालेल्या ३२५ गावांपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड वगळता, आतापर्यंत सर्व गावांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. जवळपास १ लाख १६ हजार २०५ ग्राहकांना त्याचा फटका बसला होता.\nगेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार परतीच्या पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान सोलापूर जिल्ह्यात झाले आहे. उजनी धरणातून विसर्ग वाढल्यामुळे व सर्वच नदी-नाले दुथडी भरून वाहिल्याने जिल्ह्यातील ५१ वीज उपकेंद्रे बाधित झाली होती. यामध्ये दोन ठिकाणी अतिउच्चदाबाचे मनोरे कोसळल्याने १२ वीज उपकेंद्रे बंद पडली. परंतु, गेल्या काही दिवसांत पर्यायी मार्गाने ती सुरु करण्यात यश आले. सहा उपकेंद्रे बंद असली, तरी त्यावरील गावठाण वाहिन्यांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरु केला आहे.\nबाधित झालेल्या गावांची संख्या ३२५ पर्यंत गेली होती. पाणी, ओसरताच टप्प्या-टप्प्याने ३२४ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड नदी पलीकडे असल्याने आणि या भागातील पूरही अद्याप ओसरला नसल्याने अडचण आहे. पण, त्या गावाचाही दोन-तीन दिवसात वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले.\nजिल्ह्यात १८८२ विजेचे खांब कोसळले आहेत. ८७०७ रोहित्रे बाधित झाली आहेत. ही सर्व रोहित्रे सुरु करण्यासाठी लागणारे ऑइल मुख्यालयाने पुरेशा प्रमाणात दिले आहे.\nशेतीच पाण्यात, विजेची मागणी कमी\nआतापर्यंत ५४४८ रोहित्रे सुरु करण्यात आली आहेत. उर्वरित रोहित्र सुरु करण्यासाठी पात्रातील पाणी व नदीकाठची दलदल कमी होणे गरजेचे आहे. बंद असलेली बहुतांश रोहित्रे शेतीची आहेत. शेतीच पाण्यात गेल्याने तिथे विजेची तातडीने मागणीही नाही. महावितरणच्या दीडशेहून अधिक पथकांनी ही कामे पूर्ण केली.\nसोलापूर पूर floods पूरस्थिती वीज उजनी धरण धरण शेती farming\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathiboli.in/author/swati-wakte/", "date_download": "2021-07-24T21:35:10Z", "digest": "sha1:P6I2W3CH32TRGB7QFDS3ZD5BC65GFIQK", "length": 6502, "nlines": 173, "source_domain": "marathiboli.in", "title": "swati wakte, Author at marathiboli.in", "raw_content": "\nEarn Money online – इंटरनेटवरून पैसे कमवा \nफक्त १५ मिनिटात ब्लॉग बनवा आणि महिन्याला हजारो कमवा – Blogger Tutorial in Marathi\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/what-is-democracy-writes-suhas-palshikar-part-1", "date_download": "2021-07-24T20:09:22Z", "digest": "sha1:QUF64F2CUZ7PMG5BDPNCW4X6TV6UI4RQ", "length": 43868, "nlines": 271, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "लोकशाही म्हणजे काय? - पूर्वार्ध", "raw_content": "\n'राजकारण-जिज्ञासा' या सदरातील 19 वा लेख\nराजकारणात ज्याच्याबद्दल जवळपास एकाच वेळी संपूर्ण एकवाक्यता आणि तरीही अतोनात अर्थभिन्नता आहे असा लोकशाहीसारखा दुसरा कोणता शब्दप्रयोग क्वचितच असेल ‘लोकशाही नको’ असे म्हणणारे फारसे कोणी सापडणार नाही, पण त्याचबरोबर लोकशाही म्हणजे काय... याच्याबद्दल आपसांत मतैक्य असलेले लोक सापडणेदेखील दुरापास्त असते.\nअर्थात, लोकशाही म्हणजे जीवनपद्धती असे आपण म्हणतो,पण सार्वजनिक जीवनाचे मूल्य म्हणून लोकशाही कशा(कशा)ला म्हणायचे हा प्रश्न सतत वादग्रस्त ठरतो. किमानपक्षी निवडणुका असायलाच पाहिजेत असे मानणारे लोक असतात तसेच निवडणुका म्हणजे काही खरी लोकशाही नाही असे सांगणारेही असतात. हे दोन्ही टोकांचे मुद्दे टाळून, निवडणुका तर हव्यातच पण आणखी बर्‍याच घटकांचा लोकशाहीत समावेश होतो असे म्हणता येईल का याची चर्चा इथे करायची आहे.\nलोकशाही म्हणजे काय या चर्चेत सर्वात प्रभावी विचार आढळतो तो असा की, लोकांनी निवडून दिलेल्या सरकारने कारभार करणे म्हणजे लोकशाही. मात्र नागरिकत्व खुले असावे, सर्व नागरिकांना निवडणुकीत भाग घेता यावा, निवडणुकीची प्रक्रिया खुली आणि निष्पक्ष असावी या मुद्द्यांचा समावेश केल्याशिवाय लोकशाहीचा हा अर्थ अपुरा ठरेल हे आता सर्वमान्य आहे. म्हणूनच खुल्या वातावरणातल्या (मुक्त आणि न्याय्य) निवडणुका हा घटक महत्त्वाचा मानला जातो.\nनिवडणुकीच्या कल्पनेमागे काय तर्कशास्त्र आहे हे समजून घेणे उपयोगी ठरेल. अगदी तत्त्वतः बोलायचे तर कोणत्याही समूहात सर्वांनी मिळून निर्णय घेणे म्हणजे लोकशाही असते. असे सर्व निर्णय दरवेळी सर्वांनी मिळून घेता येणे शक्य नसते. त्यातच समूहाचा आकार, क्षेत्रफळ आणि सातत्याने निर्णय घेतले जाण्याची गरज या बाबींमुळे ‘सर्वांनी’ निर्णय घेणे हे अशक्यप्राय ठरते. म्हणून मग निर्णय घेणार्‍यांची निवड सर्वांनी मिळून ठरावी�� काळासाठी करायची अशी पद्धत अंगीकारली जाते. (बहुमत, प्रतिनिधित्व आणि प्रतिनिधित्वाच्या पद्धती यांची चर्चा यापूर्वी या सदरात केलेली आहेच.)\nअशा प्रकारे निवडणूक हा मध्यवर्ती व्यवहार होतो. त्यातूनच निवडणुका म्हणजे लोकशाही असे समीकरण सगळ्यांच्याच मनात ठाण मांडून बसते. खरेतर निवडणुका हा लोकशाहीचा केवळ एक भाग असतो आणि ती लोकशाहीची किमान किंवा प्राथमिक अट असते असे म्हणायला हवे... पण त्याऐवजी निवडणुका होत असतील आणि निवडून आलेला पक्ष ‘जिंकला’ हे इतरांना मान्य असेल तर आणखी काय पाहिजे त्यालाच तर लोकशाही म्हणतात असा अतिव्याप्त युक्तिवाद करून लोकशाहीचा गुंता सोडवण्याचे प्रयत्न केले जातात. असे केल्याने प्रश्न सुटल्यासारखा दिसतो खरा... पण त्यामुळे लोकशाहीच्या अर्थाचा संकोच होतो.\nप्रत्यक्षात लोकशाहीची अग्निपरीक्षा निवडणुकीचा खटाटोप यशस्वीपणे पार पाडल्यावर सुरू होते. याचे कारण तात्त्विक पातळीवर लोकशाही याचा अर्थ लोकांकडे कर्तेपणा असणे असा असतो. कर्तेपणा याचा अर्थ व्यक्ती आपल्या हिताचे आणि सार्वजनिक हिताचे निर्णय घेऊ शकते हे मान्य करून तसे निर्णय घेण्याची व त्या निर्णयांनुसार योग्य ती कृती करण्याची पूर्ण मुभा प्रत्येक व्यक्तीला आहे हे व्यवहारात स्वीकारणे होय. हा कर्तेपणा व्यक्त होण्यासाठी व्यक्तिशः तर नागरिकांना पुरेसे स्वातंत्र्य असावे लागतेच... शिवाय सर्व प्रकारच्या नागरिक संघटना निर्माण करण्याचे आणि त्यांच्यामार्फत आपले कर्तेपण व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यदेखील असायला लागते.\nयाचाच अर्थ नागरिक स्वातंत्र्ये (Civil Liberties) असे ज्यांना म्हटले जाते ती सर्व स्वातंत्र्ये कागदोपत्री असणे आणि प्रत्यक्षात ती नागरिकांना सहजगत्या वापरता येणे हा लोकशाहीच्या अर्थाचाच अविभाज्य भाग असतो. काही वेळा अशा स्वातंत्र्यांची व्यक्तिवादी किंवा उदारमतवादी म्हणून वासलात लावली जाते किंवा हा पाश्चात्त्य आग्रह आहे अशी टीका त्यावर केली जाते, पण व्यक्त होण्याचे, माहिती मिळवण्याचे, इतरांबरोबर एकत्र येऊन विचारविनिमय आणि कृती करण्याचे स्वातंत्र्य नसेल तर नागरिकांचे रूपांतर प्रजेत किंवा राज्यकर्त्यांच्या पाल्यांमध्ये होऊन जाईल, त्यामुळे व्यक्तींचे अधिकार हे लोकशाहीचाच भाग असतात हे लक्षात घ्यायला हवे.\nमतदान असो की अशी विविध स्वातंत्र्ये वापरणे असो, हे शक्य होण्यासाठी मुळात नागरिक नावाची गोष्ट अस्तित्वात यावी लागते. म्हणजे लोकशाहीपूर्व सामाजिक चौकटींमध्ये ज्या संस्था, प्रथा आणि यंत्रणा सुट्या व्यक्तीचे अस्तित्व मान्यच करत नाहीत, त्या बाजूला सारून प्रत्येक व्यक्ती ही समान दर्जा असलेली नागरिक आहे हे प्रस्थापित व्हावे लागते. वर म्हटल्याप्रमाणे नागरिकांना कर्तेपण असते हे जर तत्त्व म्हणून आणि व्यवहार म्हणून प्रत्यक्षात यायचे असेल तर त्यासाठी समाजातील संस्थांचे वर्चस्व बाजूला सारणे व्यक्तीला शक्य व्हायला हवे आणि प्रत्येक नागरिक राजकीयदृष्ट्या समान आहे हेदेखील मान्य व्हायला हवे. याला व्यक्तिवाद म्हणून हिणवून नागरिकांना संस्थांच्या दावणीला बांधून ठेवले तर लोकशाही खर्‍या अर्थाने किंवा अस्सलपणे साकारणार नाही.\n...म्हणजे संस्था, संघटना इत्यादींना वाव देत असतानाच त्या संस्था (किंवा पारंपरिक सामाजिक संघटना) व्यक्तींना गिळून टाकणार नाहीत, त्यांची गळचेपी करणार नाहीत याचीही व्यवस्था लोकशाहीमध्ये असावी लागते. एका अर्थाने व्यक्ती आणि संस्था-संघटना यांचे द्वैत सांभाळणे यालाच लोकशाही असे म्हणता येईल\nया द्वैतचाच दुसरा भाग म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा नाकारणार्‍या संस्था, संघटना किंवा प्रथा यांना लोकशाहीत जागा असू शकत नाही. आपण ज्या समूहाचे भाग आहोत त्याच्यावर टीका करणे किंवा त्याच्यात बदल व्हावेत म्हणून कृती करणे हा व्यक्तींचा अधिकार असतो. विशेषतः ज्या संस्था किंवा संघटना व्यक्तींना आपोआप किंवा जन्मतः चिकटतात त्यांना हे जास्त करून लागू होते. एकूणही संस्था किंवा संघटना या व्यक्तींच्या कर्तेपणाला अवसर देणारी माध्यमे असतात, असायला पाहिजेत. संस्था-संघटना जर व्यक्तींचे तुरुंग व्हायला लागल्या तर त्यांच्या विरोधात लढणे हेच लोकशाहीचे प्राथमिक काम होऊन बसते.\nलोकशाही या शब्दात लोक हा सोपा वाटणारा पण अवघड घाटात घेऊन जाणारा शब्द आहे. हे लोक म्हणजे कोण वर आपण त्यांनाच व्यक्ती आणि नागरिक असे पर्यायी शब्ददेखील वापरले. सर्वच समाजांमध्ये अनेक उतरंडी असतात आणि नेहमीच काही समाजघटक दुर्लक्षित राहतात, ठेवले जातात... त्यामुळे मग आपोआपच ‘लोक’ या कल्पनेत आपल्याला हवे तेवढेच, आपल्याला चालणारे, सोयीचे लोक समाविष्ट करता येतात. याला वगळण्याचा व्यवहार (exclusion) असे म्हणतात. अगदी प्राचीन अथेन्सचा विचार केला तरी तिथे किती थोड्या लोकांकडे ‘कर्तेपण’ होते हे सर्वज्ञात आहे.\nआधुनिक काळात ही परिस्थिती सहजासहजी बदललेली नाही. अमेरिकेची राज्यघटना लिहिली गेली तेव्हा... म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीलादेखील (आणि तिथून पुढे आणखी जवळपास शतकभर) अफ्रिकी वंशाच्या कृष्णवर्णीय व्यक्तींना ‘कर्तेपण’ असते हे मान्यच केलेले नव्हते. बायकांनादेखील फक्त मतदानाचा अधिकार मिळायला बहुतेक देशांमध्ये विसावे शतक उजाडावे लागले. भारतात सर्वांना एकाच वेळी सरसकट मताधिकार दिला हे आपण नेहेमी सांगतो. पण उदाहरणार्थ, अजूनही लोकप्रतिनिधींमध्ये स्त्रियांचे प्रमाण दहा टक्क्यांचादेखील उंबरठाओलांडू शकत नाही.\nयाचा अर्थ स्त्रिया असोत की भारताच्याच संदर्भात अनुसूचित जातींचे आणि जमातींचे नागरिक असोत किंवा अमेरिकेत बिगर-श्वेतवर्णीय असोत... अशा अनेक समूहांचा पुरेसा अंतर्भाव निर्णयप्रक्रियेत झालेला नाही. म्हणून सर्व समाजघटकांचा समावेश कर्तेपणाच्या चौकटीत होणे हा लोकशाहीचा एक अर्थ असतो हे आवर्जून नोंदवावे लागते. असे सीमेवर सरकवून दुर्लक्षित केलेले समूह त्या-त्या समाजात कोणते आहेत, त्यांच्या व्यापक सक्षमतेसाठी काय करायला हवे आणि ती सक्षमता येईपर्यंत न थांबता त्यांना राजकीय निर्णयांमध्ये कसा हिस्सा देता येईल हे सर्वच समाजांच्या पुढे असणारे प्रश्न आहेत.\n...शिवाय समाजातील बहुविधता, सीमांतीकरण आणि अंतर्भाव यांचे नाते काय असते हाही प्रश्न असतोच. (या मुद्द्याचा आणखी विस्तार पुढे याच सदरात विविधतेच्या संदर्भात करायचा आहेच.) अनेक समाजांमध्ये एकच एक समूह आपण त्या समाजातले खरे/अस्सल/मूळचे कर्तेधर्ते आहोत असा दावा करताना दिसतो. त्यातून कमीअधिक प्रमाणात एकाच समूहाची तिथल्या सार्वजनिकतेवर मालकी असल्याचे किंवा असायला पाहिजे असे चित्र निर्माण होते. याला बहुसंख्याकवाद असे म्हणतात.\nवरकरणी यात आणि लोकशाहीत फार काही विसंगती किंवा तणाव नाही असे अनेकांना वाटत असते... पण लोकशाही म्हणजे जर अंतर्भाव असेल तर एकाच मोठ्या समूहाने इतरांना सार्वजनिकतेमधून कोणत्या-ना-कोणत्या मार्गे हद्दपार करणे किंवा खच्ची करणे हे लोकशाहीत बसत नाही. बहुसंख्याकवाद हा अंतर्भावाच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे लोकशाहीच्या अर्थाची चर्चा करत���ना अंतर्भाव किती झाला आणि बहुसंख्याकवाद किती प्रमाणात नियंत्रणात ठेवता आला याला महत्त्व असते.\nलोकशाही या शब्दामुळे जे गैरसमज प्रचलित होतात आणि जे परस्परविरोध तयार होतात ते फक्त बहुसंख्या आणि बहुसंख्याकवाद यांच्यापुरतेच मर्यादित नसतात. लोकांचे राज्य याचा बाळबोध अर्थ अनेकदा असा घेतला जातो की, ‘लोक’ जे काही म्हणतील, त्यांच्या ज्या काही भावना असतील त्याप्रमाणे सर्व काही चालेल. वस्तुतः लोकशाही याचा एक अर्थ असा असतो की, कोणीही राजा नसेल... त्यामुळे कोणा एकाच्या किंवा एका गटाच्या सर्वज्ञतेवर विसंबून निर्णय घेतले जाणार नाहीत, कोणा एकाच्या चांगुलपणावर भरवसून निर्णय घेतले जाणार नाहीत... तर कारभार करण्यासाठी नियम असतील. त्या नियमांप्रमाणे कारभार चालेल, निर्णय घेतले जातील, न्याय दिला जाईल... म्हणूनच लोकशाहीला कायद्याचे राज्य असे म्हटले जाते. कायदे करताना पुरेसा सारासार विचार केला जाईल, पण अंमलबजावणी करताना कोणाच्यातरी लहरीने किंवा प्रज्ञेने निर्णय न घेता प्रस्थापित कायद्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.\nया व्यवस्थेत अर्थातच विविध जबाबदार्‍या पार पाडण्यासाठी अनेक यंत्रणा निर्माण केल्या जातात आणि त्यांनी आपापली जबाबदारी पार पाडायची असते. उदाहरणार्थ, न्यायदान करण्यासाठी न्यायव्यवस्था असते आणि तिने कायद्याला धरून आणि संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय करायचे असतात. अशाच प्रकारे अगदी पोलीस किंवा तपास यंत्रणा किंवा विविध सरकारी विभाग यांनी काम करावे अशी अपेक्षा असते. राजकीय नेते निवडून आलेले असतात म्हणून त्यांना काहीही करता येते किंवा त्यांनी सगळे निर्णय थेट स्वतःच घ्यावेत ही समजूत लोकप्रिय असली तरी पुरेशी बरोबर नाही.\nलोकशाही हे जेवढे बहुमतावर चालणारे शासन आहे तेवढेच ते कायद्याने आणि संस्थात्मक स्वायत्ततेवर आधारित शासनदेखील असते. जिथे विविध संस्थांना आपापल्या कायदेशीर चौकटीत मोकळेपणे काम करता येत नाही. ती लोकशाही कमअस्सल असते कारण तिथे मग पक्षपात, लहरीपणा आणि बहुमताची दादागिरी या गोष्टी लोकशाहीच्या नावाने वावरू लागतात.\nसंस्थेने स्वायत्तपणे काम करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच निर्णय घेणारे लोक आणि नागरिक यांच्यात सातत्याने विचारांची देवाणघेवाण होणेदेखील आवश्यक असते. तसे झाले नाही तर सुरुवातीला सांगितलेले नागरिकांच्या कर्तेपणाचे तत्त्व निकालात निघेल. त्यामुळे प्रत्येक निर्णयाच्या वेळी जास्तीतजास्त व्यापक चर्चा होणे हे लोकशाहीमध्ये मध्यवर्ती आहे. ही चर्चा प्रत्येक पक्षात पक्षांतर्गत पातळीवर, तसेच कायदेमंडळातदेखील व्हायला हवी. पण चर्चा व्यापक होण्यासाठी सार्वजनिक माध्यमांमधून म्हणजे वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजन आणि आता इतर नवी संपर्क माध्यमे या सर्व व्यासपीठांवर चर्चा होणे गरजेचे आहे.\nकाही वेळा असा युक्तिवाद केला जातो की, प्रतिनिधी हे लोकांनीच निवडून दिलेले असतात. त्यामुळे एकदा कायदेमंडळात चर्चा झाली की पुरे... पण ही भूमिका लोकशाहीसाठी पुरेशी नाही, कारण याच न्यायाने मग पक्षाच्या नेत्यांनी ठरवले की पुरे. सगळ्या प्रतिनिधींनी चर्चा कशाला करायची आणि मग सरकारच्या प्रमुखाने निर्णय घेतला की पुरे... कारण तो नेता लोकप्रिय असतोच असे युक्तिवाद करून चर्चेला फाटा देता येतो.\nवास्तविक पुरेशी चर्चा होऊ शकत नाही ही आधुनिक लोकशाहीची मुख्य मर्यादा आहे. त्यामुळे लोकांना चर्चेत आणि विचारविनिमयात सामील करून घेण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केले जातात, जायला पाहिजेत. शिवाय अशा सार्वजनिक चर्चा भावनेच्या आवाहनावर आधारित असता कामा नयेत. कारण लोकशाहीत भावनिकता आणि विवेकपूर्ण निवाडा यांच्यात सतत तणाव असतो. त्यामुळे सार्वजनिक चर्चा ही विवेकपूर्ण निवाडा करण्यासाठी किती उपयुक्त आहे यावर लोकशाहीचे यश अवलंबून असते. लोकशाहीत वरकरणी नेतृत्वाची लोकप्रियता आणि धोरणांचा आकर्षकपणा यांचा बोलबाला होत असला तरी लोकशाहीचे यश मात्र सार्वजनिक विवेक साकारला जातो की नाही यावर ठरते.\n(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून लेखक निवृत्त झाले आहेत. 'राजकारणाचा ताळेबंद' (साधना प्रकाशन) आणि 'Indian Democracy' (Oxford University Press) ही त्यांची दोन पुस्तके विशेष महत्त्वाची आहेत.)\n या लेखाचा उत्तरार्ध इथे वाचता येईल.\n'राजकारण-जिज्ञासा' या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nमस्त लेखाची मालिका आहे\nआपल्या देशातील लोकशाही म्हणजे भल्या बुऱ्या मार्गानी निवडणूक जिकणे आणि सत्ता राबवणे असा ढाचा निर्माण झाला आहे. प्रशासकीय कारभार नियमांचे पालन करून व्हावा अशी अपेक्षा असते पण तसे होताना दिसत नाही. याचे कारण सरकारी नोकर इतके निर्धास्त असता�� की त्याना जणूनबूजून केलेल्या चूकांचीही शिक्षा होत नाही. यात आणखी एक बाब अशी की सर्वसामान्य नागरिकांना पण नियमांच्या पालन करण्याची गरज वाटत नाही. कारण त्यातले काहीजण नियमांचे पालन न करता गब्बर होतात. समाजातील दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी 'आर्थिक लोकशाही' हे एक ध्येय असू शकते. आर्थिक लोकशाही सामाजिक आणि आर्थिक तफावत कमीत कमी करण्याचा प्रयत्न करते, असे मानले तर त्यासाठी काही ठोस कार्यक्रम नागरिकांसमोर ठेवता आले पाहिजेत पण समाजवादी म्हणून बिरुद बाळगणारे कित्येक पक्ष याबद्दल काहीच करत नाहीत ही सत्यस्थिती आहे. लोकशाही म्हणजे जर अधिकाधिक नागरिकांचा सहभाग असे जर हवे असेल तर निवडणूक कायद्यात, प्रशासकीय कारभारासंबंधी, अशा विविध बाबीबाबत सुधारणांसाठी जाणत्या नागरिकांना आग्रही व्हावे लागेल. या सुधारणां मुळे भ्रष्टचार थोडाफार कमी झाला आणि निवडणूकीद्वारे होणारा काळ्या पैशाचा वापर कमी झाला तर प्रामाणिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि लोकशाही सुदृढ होईल अशी आशा बाळगता येईल. सुदृढ लोकशाहीविषयी समाजात जागरूकता निर्माण करता येईल का\nआदरणीय पळशीकर सरांचे लोकशाही संदर्भातील सर्वच लेख विचार प्रवर्तक आहेत. या लेखातील लोकशाहीचे यश मात्र सार्वजनिक विवेक साकारला जातो की नाही यावर अवलंबून असते हे वाक्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे .खरं तर आपल्याकडे वैयक्तिक जीवनातही पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या रूढी, परंपरा,अंधश्रद्धा, समजुती या सर्वांच्या मुळे आपल्यातील बहुसंख्य लोकातील विवेक तसा बाजूलाच पडून राहिलेला आहे. त्यामुळे वरकरणी आपण कितीही लोकशाहीवादी व काही वेळा विवेकवादी वाटत असलो तरी आपली मूळंही हुकुमशाहीवादी ; रुढीवादी स्वरूपाची राहिली आहेत. हे आपण पावलोपावली अनुभवत असतो; सर्रासपणे पाहत असतो. वैयक्तिक जीवनातले हे प्रतिबिंबीकरण लोकशाहीच्या सार्वजनिक जीवनात होणे तसे अपरिहार्य आणि अटळच विशेषतः आजचा काळ तर अशा एकाधिकारशाही बहुसंख्यांकवादी प्रवृत्तीकडे झुकलेला असल्यामुळे आपण खरोखरच लोकशाहीमध्ये जगत आहोत काय विशेषतः आजचा काळ तर अशा एकाधिकारशाही बहुसंख्यांकवादी प्रवृत्तीकडे झुकलेला असल्यामुळे आपण खरोखरच लोकशाहीमध्ये जगत आहोत काय असा प्रश्न कितीतरी वेळा पडल्याशिवाय राहत नाही.\nसंघराज्य म्हणजे म्हणजे काय\nसुहास पळशीकर\t15 Feb 2020\n(हक्क आणि) नागरिकांची कर्तव्ये\nसुहास पळशीकर\t16 Dec 2019\nसुहास पळशीकर\t15 Aug 2019\nसुहास पळशीकर\t15 Jan 2020\nसुहास पळशीकर\t10 Aug 2019\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\n'स्थानिकवादाचे राजकारण' म्हणजे काय\nअध्यक्षीय पद्धतीचे शासन म्हणजे काय\nसंसदीय पद्धत म्हणजे काय\n‘सार्वजनिक हित’ म्हणजे काय\n'राजकारणाच्या भाषा' म्हणजे काय\nपर्यायांचे राजकारण म्हणजे काय\nस्वदेशी-स्वावलंबन: जुने आणि नवे\nपाळतखोर राज्यसंस्था म्हणजे काय\nन्यायालयीन स्वातंत्र्य म्हणजे काय\nसंघराज्य म्हणजे म्हणजे काय\nसरकारविरोधी आंदोलने आणि नागरिकांची जबाबदारी\nएनआरसी - नागरिकांवर सरकारी शिक्कामोर्तब करण्याचा आटापिटा\nनागरिकत्व विषयक दुरूस्तीचे वास्तव\n(हक्क आणि) नागरिकांची कर्तव्ये\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/12/2662-unhali-bhuimug-pani-vyavsthaapna-7486735845387877627345776352/", "date_download": "2021-07-24T19:29:00Z", "digest": "sha1:D4J3SFGEGLMGSAPAATEICYFDCJWPEF5L", "length": 12282, "nlines": 178, "source_domain": "krushirang.com", "title": "उन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करताना ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; नक्कीच घ्या लक्षात | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nउन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करतान�� ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; नक्कीच घ्या लक्षात\nउन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करताना ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या; नक्कीच घ्या लक्षात\nआता उन्हाळी भुईमुगाच्या पेरण्या चालू झाल्या आहेत. साधारण १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान उन्हाळी भुईमुगाच्या पेरण्या सुरू असतात. पेरणीचे वेळी किमान तापमान १८ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असणे अपेक्षित असते.\nअनेकदा उन्हाळी भुईमुगाचे पाणी व्यवस्थापन करताना काही चुका झाल्यास त्याचा परिणाम थेट पिकांवर होतो म्हणून पाणी व्यवस्थापन करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nखरीप भुईमूगास फुले येण्याची अवस्था (पेरणीनंतर २० ते ३० दिवस)., आ-या सुटण्याची अवस्था (४० ते ४५ दिवस) आणि शेंगा पोसण्याची अवस्था (६५ ते ७० दिवस) या अवस्थांमध्ये पावसाने ताण दिल्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी.\nभुईमूग पेरणीनंतर ४-५ दिवसांनी एक पाणी(आंबवणी) द्यावे, म्हणजे राहीलेले बियाणे उगवून येईल.\nजमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसाचे अंतराने १० ते १२ वेळा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.\nआ-या जमिनीत जाण्याच्या वेळी तसेच शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देवू नये.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nरॉयल एनफील्डची नवी दमदार बाईक भारतीय बाजारात लाॅन्च; वाचा, जबरदस्त फीचर्स आणि किंमत\nपैदाशीसाठीच्या नराची निवड करताना ‘या’ बाबी घ्या लक्षात; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळ���ी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/ed-will-also-investigate-anil-deshmukhs-son/315775/", "date_download": "2021-07-24T21:50:44Z", "digest": "sha1:TVTBAFFHW3PFQZM6OQLQJR4MGYTRLQSU", "length": 8711, "nlines": 149, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "ED will also investigate Anil Deshmukh's son", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र अनिल देशमुख यांच्या मुलाचीही ईडी करणार चौकशी\nअनिल देशमुख यांच्या मुलाचीही ईडी करणार चौकशी\nउरणमधील जमिनीचे प्रकरण, ईडीकडून समन्स बजावले जाणार\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nरात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा\nराज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल\nसत्तेच्या नावाखली भ्रष्टाचार करणं हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात\nराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे पुत्र सलील देशमुख यांच्या उरण येथील जमिनीच्या व्यवहाराबाबत ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशीसाठी ईडीकडून सलील देशमुख यांना समन्स जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे दुसरे सुपुत्र सलील देशमुख यांची गुंतवणूक असलेल्या उरण तालुक्यातील धुटूम गाव येथील प्रीमिअर पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने १५ प्लॉट खरेदी केले आहेत. या प्लॉटची किंमत जवळपास ३००कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समजते.\n८.३ एकर असलेली ही जमीन पळस्पे फाटा ते जेएनपीटी परिसरात असल्याचे समजते. जमीन खरेदी करणारी कंपनी अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील चालवत असल्याची माहिती समोर आली असल्यामुळे ईडीकडून या जमिनीच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत सलील देशमुख यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.\nमागील लेखगुरू सांगेल तेच साधन\nपुढील लेखअनधिकृत बांधकामांवर अंकुश ठेवा; अन्यथा कारवाई… – आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/jalna-administration-will-give-award-to-grama-panchayat-who-make-themselves-free-from-corona-said-rajesh-tope-493154.html", "date_download": "2021-07-24T19:42:00Z", "digest": "sha1:YR6I3DUWOLXN7HICBJII2PVPUAALBKZP", "length": 21760, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nगाव कोरोनामुक्त करणाऱ्या उत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार देणार; राजेश टोपेंची मोठी घोषणा\nजालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही घोषणा टोपे यांनी केली.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nजालना : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत लसीकरण गतीने करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत. तसेच जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त गावांची तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचीही घोषणा टोपे यांनी केली. (Jalna administration will give award to grama panchayat who make themselves free from corona said Rajesh Tope)\nजालना जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार\nजालना जिल्ह्यातील सध्याच्या कोरोना परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या तपासणीवेळी 80 टक्के गुण हे लसीकरणसाठी, 10 टक्के गुण हे आरटीपीसीआर व अँटिजेन तपासणीसाठी तर 10 टक्के गुण हे कोविड-19 च्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराचे पालन या बाबींचे कटाक्षाने पालन करण्यासाठी देण्यात येणार आहेत.\nबक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार\nजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन या प्रमाणे 24 ग्रामपंचायतीची व जिल्हास्तरावर एक अशा एकूण 25 ग्रामपंचातीची निवड करण्यात येणार आहे. शिवाय या ग्रामपंचायतींना 15 ऑगस्ट रोजी बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.\nपॉझिटिव्हीटी रेट वाढू नये यासाठी काळजी घ्यावी\nजालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होताना दिसत असून त्याची संख्या वाढविण्याची गरज आहे. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात, असे निर्देश राजेश टोपे यांनी दिले. तसेच जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे असेही राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोव्हिडची लक्षणे असतील तर प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.\nसीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करा\nकोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे. जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी. जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करण्यात येऊन सातही दिवस लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे, असेही टोपे म्हणाले. तसेच लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत, तहसील कार्यालय, उप विभागीय कार्यालयांनी हिरिरीने सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.\nकोरोना नियमांचे पालन होत आहे का ते पाहावे\nराज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत. सायंकाळी 5 वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे. लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केल्या.\n“शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”\nकुठल्याही परिस्थितीत 5200 पदं तातडीने भरणार, गृहमंत्र्यांची मोठी घोषणा, एकूण 12200 पदांची भरती\nकष्ट करतो आणि सन्मानाने जगतो, रिक्षात राहिलेले 1 लाख रुपये प्रवाशाला परत, रिक्षाचालकाकडून प्रामाणिकपणाचं दर्शन\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nVideo | ऑनलाईन क्लास बंद, शाळेत जावे लागणार म्हणून चिमुकलीचे नाटक, मजेदार व्हिडीओ एकदा पाहाच\nट्रेंडिंग 8 hours ago\nपुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्याबाबत अजित पवार यांचं सूचक विधान, म्हणाले…\nपालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा , 15 टक्के शुल्क कपात आणि फी वाढ रद्दबाबत राज्य सरकारला निर्देश\nमहाराष्ट्र 9 hours ago\nरेमडेसिव्हीर काळाबाजार प्रकरणात महाराष्ट्रात पहिलीच शिक्षा, वॉर्डबॉयला 3 वर्ष सश्रम कारावास\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपासून घ्या स्वत:ची काळजी; जाणून घ्या नेमके काय करावे लागेल\nलाईफस्टाईल 18 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल ���ंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे1 hour ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे2 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/dhanori-shashikant-tingare-distributing-petrol-of-rs-1-rupees-one-litre-to-celebrate-dcm-ajit-pawar-birthday-499393.html", "date_download": "2021-07-24T20:59:42Z", "digest": "sha1:WSXI2J76CW2UUDUMCB2GL3GLREHE5GKS", "length": 18233, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nअजित पवारांच्या वाढदिवसाला पुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल, ग्राहकांची झुंबड\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. | Ajit Pawar Birthday\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धानोरीत एक रुपये प्रति लिटरने पेट्रोल देण्यात आलं.\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून नगण्य दरात पेट्रोल वाटप केले जात आहे. त्यामुळे पुणेकरांची चांगलीच चांदी झाली आहे. पुण्यातल्या धानोरीत अवघ्या एका रुपयात 1 लीटर पेट्रोल दिले जात आहे. सध्या मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरात पेट्रोलचा (Petrol) प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे हे स्वस्त पेट्रोल घेण्यासाठी पेट्रोल पंपाबाहेर दुचाकीच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.\nपुणेकरांची चांदी, एका रुपयात 1 लिटर पेट्रोल\nपेट्रोल दरवाढीसाठी केंद्र सरकार कसं जबाबदार आहे, हे वारंवार अजित पवार यांनी दाखवून दिलंय, तशी टीका ते वारंवार करत असतात. राष्ट्रवादीने महागाई विरोधात अनेक वेळा आंदोलनही केलं आहे. आज अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक रुपये दराने एक लिटर पेट्रोल देऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एक प्रकारे चपराक देण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा- अजित पवार\nदेशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरु आहे. अनेक जवळची माणसं आपल्याला सोडून जात आहेत. अशावेळी थाटामाटात वाढदिवस साजरा करणं उचित नाही. त्यामुळे यंदा साधेपणाने वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन खुद्द अजित पवार यांनी केलंय.\nअजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा करण्याचा संकल्प केलाय. त्यांनी महाआरोग्य शि��िराचे आयोजन करत या शिबिराच्या माध्यमातून मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी करण्याचा त्यांचा मानस आहे.\nअजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काकू-नाना मेमोरीअल हॉस्पिटल आणि स्व. मोतीरामजी वरपे कार्डियाक युनिट (जालना रोड बीड) येथे मोफत अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी या मराठवाडास्तरीय मोफत महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आ. प्रकाश सोळंके यांनी केलं.\nहे ही वाचा :\nअजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं ‘महाआरोग्य शिबीर’\nअजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा\n“दोन हाणा, पण मला आपलं म्हणा” अजितदादांनी रुसवा धरलेल्या राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याचा जाहीर माफीनामा\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nसाताऱ्यातील 379 गावे बाधित, 1,324 कुटुंबांचे स्थलांतर, 18 मृत्यू, 24 जण बेपत्ता तर 3,024 जनावरांचा मृत्यू\nअन्य जिल्हे 6 hours ago\nराष्ट्रवादीकडून आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचा पहिला टेम्पो महाडच्या दिशेने रवाना\nअन्य जिल्हे 13 hours ago\nपूर आणि दरडीमुळे राज्यात 76 मृत्यू, 59 बेपत्ता, 90 हजार लोकांचं स्थलांतर, 75 जनावरे दगावली: अजित पवार\nअतिवृष्टी, पूरग्रस्तांना 10-10 किलो गहू तांदूळ, 5 लिटर केरोसीन, 5 किलो डाळ देणार, छगन भुजबळ यांची माहिती\nमयत म्होरक्याच्या जन्मदिवशी ‘रावण’ टोळी शस्त्रांसह जमली, पुण्यात सहा जणांना अटक\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगल��च्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vijaymanedotblog.wordpress.com/2020/06/", "date_download": "2021-07-24T20:39:05Z", "digest": "sha1:M7JQOJBN6FVUUM4AG5YSFAAJLQI5ID4J", "length": 7561, "nlines": 61, "source_domain": "vijaymanedotblog.wordpress.com", "title": "Jun 2020 – लेखकाची डायरी", "raw_content": "\nखळाळून हसायला लावणारे ‘एक ना धड’ आता नव्या डिजिटल रुपात…\nकळविण्यास अत्यंत आनंद होतो की आजपर्यंत फक्त पेपरकॉपीमध्ये उपलब्ध असलेले ‘एक ना धड’ हे माझे पहिले पुस्तक नुकतेच अमेझॉन किंडलवर प्रकाशित झाले आहे. त्यातल्या प्रस्तावनेचा काही भाग खाली देत आहे. ज्यांनी अद्याप हे पुस्तक वाचले नाही त्यांनी अवश्य वाचा आणि प्रतिक्रिया लिहायला विसरु नका. खालील लिंकवरून तुम्ही ते डाऊनलोड करू शकता.\nफेसबूक, इन्स्टा, झूम आणि टीम्सच्या आजच्या युगात पेपर पुस्तकाचे स्थान नाही म्हटले तरी पहिल्यापेक्षा कमी झाले आहे हे कुणालाही पटेल. असे असले तरी मराठी वाचक मात्र कमी झालेला नाही. पण या परिस्थितीत वाचकापर्यंत चांगले पुस्तक पोहोचविणे खरोखर जिकीरीचे काम झाले आहे त्याला अनेक कारणे आहेत. पण चांगल्या वाचकापर्यंत पोहोचायचे असेल तर डिजीट�� माध्यमांना पर्याय नाही हे देखील तेवढेच सत्य आहे.\nवीस वर्षापूर्वी लिहीलेले हे पुस्तक साधारण बारा वर्षापूर्वी प्रकाशित झाले. अगदी ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पुस्तक’ म्हणून २००८ ला महाराष्ट्र शासनातर्फे त्याचा गौरवदेखील झाला पण वितरण आणि इतर अनेक गोष्टी यामुळे ते सर्वत्र पोहोचविता आले नाही. टेक्नॉलॉजीचा असाही कधी उपयोग होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.\nमाझे खूप जवळचे मित्र आणि ‘इंडोनेशायन’, ‘कंबोडायन’ व ‘चमचाभर जिंदगी’ या पुस्तकांचे लोकप्रिय लेखक श्री. रवी वाळेकर यांना त्यांच्या अमेरिकेतील चाहत्यांचे पुस्तक मिळत नाही म्हणून मेल व मेसेजेस येत होते. शेवटी खूप प्रयत्न करून त्यानी त्यांच्यासाठी पुस्तके पाठविण्याची व्यवस्था केली पण त्यासाठी येणारा खर्च पुस्तकाच्या किंमतीपेक्षा आधिक होता म्हणून त्यांनी पुस्तकांच्या डिजीटल आवृत्तीचा निर्णय घेतला.\nमाझ्या या पुस्तकाच्या डिजीटलायझेशनची प्रेरणा म्हणाल तर रवीसाहेबच हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचविण्यातदेखील त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आजच्या आधुनिक युगात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने पुस्तक मिळविण्यासाठी वितरण वगैरे भानगडीचा प्रश्नच येणार नाही. काही क्लिक्स केल्या की आवडते पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये हजर हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचविण्यातदेखील त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आजच्या आधुनिक युगात जवळजवळ प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने पुस्तक मिळविण्यासाठी वितरण वगैरे भानगडीचा प्रश्नच येणार नाही. काही क्लिक्स केल्या की आवडते पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये हजर तुमच्या सवडीने तुम्ही ते कधीही वाचू शकता. एवढे साधे आणि सोपे समीकरण आहे.\nमाझे हे पहिलेवहिले साहित्यरुपी अपत्य तुम्हांला नक्की आवडेल अशी अपेक्षा करतो. आजच्या धावपळीच्या या लाईफमध्ये ‘एक ना धड’ ने तुम्हांला थोडाबहूत आनंद दिला तर मी माझ्या लिखाणाचे सार्थक झाले असे मानेन. लेखनाबद्दलचे तुमचे काही बरे वाईट अभिप्राय असतील तर अवश्य कळवा.\nएक ना धड : अमेझॉन किंडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-veterinary-professional-organization-will-agitate-44297?tid=124", "date_download": "2021-07-24T21:41:40Z", "digest": "sha1:ZUI35PB5BJQQUWXGUX2ZZ4K63J6EPG4X", "length": 16701, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Veterinary professional The organization will agitate | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार आंदोलन\nपशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार आंदोलन\nमंगळवार, 15 जून 2021\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्यांसंदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी दोन मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nनागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्यांसंदर्भाने आयोजित बैठकीत ११ पैकी दोन मागण्यांवर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भूमिका पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करीत संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) विविध टप्प्यांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने अकरा मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावर चर्चेकरिता पशुसंवर्धन आयुक्तांकडून निमंत्रण अपेक्षित होते. परंतु आयुक्तांकडून या निवेदनाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.७) पशुसंवर्धन आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेतली. या वेळी देखील ११ पैकी दोन मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली.\nसंबंधित कार्यालयाची ही भूमिका पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या विरोधी आणि पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून पशुपालकांना वेठीस न धरता चर्चेतून या समस्यांचे निराकरण व्हावे, अशी अपेक्षा संघटनेला होती. परंतु प्रशासनाने मागण्यांची कोणतीच दखल न घेतल्याने अतिरिक्त संघटनेने मंगळवारपासून (ता. १५) विविध टप्प्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.\nमंगळवारपासून (ता. १५) लसीकरण, सर्व ऑनलाइन, मासिक तसेच वार्षिक अहवाल देणे बंद त्यासोबतच आढावा बैठकांनादेखील संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत. शुक्रवारपासून (ता.२५) राज्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य यांना निवेदन देत मागण्यांकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात १६ जुलैपासून कायद्याप्रमाणे काम केले जाईल. त्यासोबतच सर्व शासकीय व्हाट्स ॲपग्रुप मधून बाहेर पडण्याचा निर्णय देखील संवर्गातील सदस्यांनी घेतला आहे.\nप्रशासनाकडून त्यानंतरही मागण्यांची दखल घेण्यात आल्यास काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने दिला आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनील काटकर, कार्याध्यक्ष डॉ. डी. आर. चौधरी, कोषाध्यक्ष डॉ. पवन भागवत, सरचिटणीस डॉ. एस. बी. कानोले यांनी या संदर्भातील निवेदन आयुक्तांना दिले आहे.\nव्यवसाय profession आंदोलन agitation नागपूर nagpur कोरोना corona प्रशासन administrations विधान परिषद\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनू��’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/04/complaint-letter-for-poor-bus-service-in-malayalam.html", "date_download": "2021-07-24T19:58:28Z", "digest": "sha1:GZJZ7PQVNU7NPCZZX5BAY6MU2WQ3QRVY", "length": 10847, "nlines": 127, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Complaint Letter for Poor Bus Service in Malayalam Language - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nपरिश्रम ही सफलता की कुंजी है निबंध\nपरिश्रम सफलता की कुंजी है निबंध Essay on Importance of Hard Work परिश्रम उस प्रयत्न को कहा जाता है जो किसी व्यक्ति द्वारा अपने उद्देश...\nGunda Kahani ki Summary and Question Answer : मित्रों आज के लेख में हमने जयशंकर प्रसाद की सुप्रसिद्ध गुंडा कहानी का सारांश प्रस्तुत क...\nदीपदान एकांकी की कथावस्तु Deepdan Ekanki ki Kathavastu\nदीपदान एकांकी की कथावस्तु Deepdan Ekanki ki Kathavastu दीपदान नामक एकांकी डॉ. रामकुमार वर्मा का एक प्रसिद्ध एकांकी है ‘दीपदान’ की कथा ...\nबूढ़ी काकी कहानी का सारांश\nबूढ़ी काकी कहानी का सारांश Boodhi Kaki Summary in Hindi आधुनिक हिन्दी साहित्य में उपन्यास सम्राट के नाम से प्रसिद्ध कहानीकार प्रेमच...\nजिला अधिकारी को पत्��\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\nगुरु का महत्व संस्कृत निबंध\nगुरु का महत्व संस्कृत निबंध यः ज्ञानं यच्छति शास्त्राणि शिक्षयति च सः शिक्षकः ऋषिः, आचार्यः गुरुः, अध्यापकः इति अपि तस्य नामानि ऋषिः, आचार्यः गुरुः, अध्यापकः इति अपि तस्य नामानि\nमाखनलाल चतुर्वेदी का जीवन परिचय रचनाएँ व साहित्यिक परिचय\nमाखनलाल चतुर्वेदी का जीवन परिचय रचनाएँ व साहित्यिक परिचय माखनलाल चतुर्वेदी महान राष्ट्रभक्त कवियों में से एक हैं परतंत्र भारतीयों की ...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/bhandara-news-marathi/finally-a-paddy-procurement-center-was-started-in-gondsavari-notice-the-aggressive-role-of-farmers-nrat-106071/", "date_download": "2021-07-24T20:43:31Z", "digest": "sha1:2MEZ3WT5EEHOKOX4SZOHBALQEFE5TWDJ", "length": 11898, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Finally a paddy procurement center was started in Gondsavari Notice the aggressive role of farmers nrat | अखेर गोंडसावरीत धानखरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nलाखनीअखेर गोंडसावरीत धानखरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल\nमार्च महिना लोटूनही सरकारने गोंडसावरी येथील धानाची उचल केली नव्हती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदीला सुरुवात झाली.\nलाखनी (Lakhni). मार्च महिना लोटूनही सरकारने गोंडसावरी येथील धानाची उचल केली नव्हती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदीला सुरुवात झाली.\nविपणन विभागाचे दुर्लक्ष/ अंतिम मुदत तोंडावर धानखरेदी संथगतीने; कोट्यवधीचे चुकारे थकीत\nमार्च महिना उजाडूनही खरीप हंगामातील धानाची उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकरी अडचणीत सापडले होते. कष्टाने पिकवलेल्या धानाची विक्री झाल्यावर दोन पैसे खिशात येतील, या आशेवर दिवस काढत होते. तालुका खरेदी-विक्री संघाने साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून धान मोजणीस असमर्थता दाखवली होती.\nयामुळे तब्बल साडेतीन हजार पोती धान उघड्यावर पडून होते. याबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश काढले. त्यानुसार खरेदी विक्री संघाने शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदी सुरू केली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्���ातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/karnataka-government-alert-due-to-increasing-delta-plus-variant-in-maharashtra-485360.html", "date_download": "2021-07-24T21:06:11Z", "digest": "sha1:RPR5BNNFK7D52BXR62X56RKQLYZAVNYR", "length": 18212, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nमहाराष्ट्रात डेल्टा प्लसचा धोका, कर्नाटक सीमेवर निर्बंध वाढवले\nमहाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. नव्या व्हायरसचा फैलाव महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये होऊ नये यासाठी कर्नाटक प्रशासन आणि सीमाभागात कडक निर्बंध सुरू केलेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nफोटो : पीटीआय, प्रातिनिधिक फोटो\nकोल्हापूर: महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची धास्ती कर्नाटक सरकारने घेतली आहे. नव्या व्हायरसचा फैलाव महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये होऊ नये यासाठी कर्नाटक प्रशासन आणि सीमाभागात कडक निर्बंध सुरू केलेत. तपासणी अहवाल,कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय महाराष्ट्रातील वाहन आणि प्रवाशांना कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आलाय.इतकंच नाहीतर हे दोन्ही निकष नसणाऱ्या प्रवाशांची कोगनोळी टोल नाक्यावरच रॅपिड टेस्ट केली जातेय. ही टेस्ट निगेटिव्ह असेल तरच पुढे प्रवेश केला जातोय अन्यथा प्रवाशांना माघारी पाठवले जातेय. (Karnataka Government alert due to increasing Delta Plus Variant in Maharashtra)\nकर्नाटक सरकारकडून निर्बंधात वाढ\nकर्नाटक परिवहन विभागानं बेळगाव मधून सांगली आणि साताराकडे येणाऱ्या बस देखील काही काळासाठी थांबवल्या आहेत. एका बाजूला कर्नाटक सरकार इतकी खबरदारी घेत असताना महाराष्ट्रातील प्रशासन मात्र अजूनही याबाबतीत गांभीर्याने कारवाई करत नसल्याचे दिसतंय. कारण कोगनोळी टोल नाक्या पासून काही अंतरावर असलेल्या कागल चेक पोस्ट याठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून फक्त पोलिसांकडूनच कर्नाटक कडून येणाऱ्या वाहनांची तपासणी होतेय.\nहसन मुश्रीफ यांच्या आदेशाला प्रशासनाची केराची टोपली\nआरोग्य विभागाचे कोणतीही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत किंबहुना रॅपिड अँटीजेनॉची कोणतीही सोय इथं उपलब्ध नाही. कालच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या चेक पोस्टवर तपासणी केल्याशिवाय प्रवाशांना जिल्ह्यात प्रवेश देऊ नका अशा सक्त सूचना दिल्या आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी मात्र मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.\nडेल्टा प्लसपासून बचाव कसा करायचा\nव्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, या गोष्टी केल्यास आपण डेल्टा प्लसपासून बचाव करु शकतो, असं तज्ज्ञांचं मत आहे.\nकोव्हिशील्डच्या दोन डोसमधील 315 दिवसांचं अंतर अधिक प्रभावी, तिसऱ्या डोसने ‘इम्युनिटी’ आणखी वाढणार https://t.co/Wm6DOaecDG #CovishieldVaccine | #astrazenecavaccine | #Covid19 | #Corona\nकोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय कशी घ्याल स्वतःची काळजी\nनवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\n पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि…\nअन्य जिल्हे 10 hours ago\nSindhudurg | सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा, घाट मार्ग खचण्याची शक्यता\nइस्रो हे��गिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे4 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2021-07-24T21:17:03Z", "digest": "sha1:CL3GELF4L755644TLPUKBOJAZLYJM7OM", "length": 7054, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनक्रम\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:४७, २५ जुलै २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nसोलापूर‎ १२:४१ +२०१‎ ‎Dharmadhyaksha चर्चा योगदान‎ #WPWP\nछो दादासाहेब गायकवाड‎ ०७:०१ −२२०‎ ‎संतोष गोरे चर्चा योगदान‎ 2409:4042:417:FAD9:0:0:1079:70A1 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit\nदादासाहेब गायकवाड‎ २२:३३ +२२०‎ ‎2409:4042:417:fad9::1079:70a1 चर्चा‎ दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Reverted\nमुंबई‎ २२:४२ +१९७‎ ‎103.225.134.23 चर्चा‎ →‎खेळ: टंकनदोष काढले. अधिक संदर्भ जोडले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nमुंबई‎ २२:३१ +४२‎ ‎103.225.134.23 चर्चा‎ →‎मुंबईची एकमेव भाषा मराठी आहे: टंकनदोष काढले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nमुंबई‎ २२:१८ +२३१‎ ‎103.225.134.23 चर्चा‎ टंकन दोष काढले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nबाबासाहेब आंबेडकर‎ ��८:५१ +५८‎ ‎Sandesh9822 चर्चा योगदान‎ नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2021/07/18/interesting-facts-to-know-about/", "date_download": "2021-07-24T20:55:20Z", "digest": "sha1:B2HXRM3FYIMBHURSZWUHTOZLTUX77Y4G", "length": 10870, "nlines": 72, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जाणून घेऊया अशीही रोचक तथ्ये - Majha Paper", "raw_content": "\nजाणून घेऊया अशीही रोचक तथ्ये\nजरा हटके, सर्वात लोकप्रिय / By मानसी टोकेकर / तथ्य, रोचक / July 18, 2021 July 18, 2021\nआपल्या अवतीभवती घडत असलेल्या नित्य नव्या गोष्टी सातत्याने आपल्या ऐकिवात येत असतात. आजकाल इंटरनेटमुळे केवळ आपल्या आसपासच्याच गोष्टींशी निगडित नाही, तर सर्व जगच जवळ आले असल्याने जगभरातील अनेक गमतीदार तथ्येही जाणून घेणे आता सहजसाध्य झाले आहे. अशीच काही मनोरंजक तथ्ये जाणून घेऊ या. अश्या मनोरंजक तथ्यांपैकी एक तथ्य आर्माडीलो या प्राण्याविषयी म्हटले पाहिजे. या प्राण्याच्या पाठीवर असलेले कवच अतिशय टणक असून, ते बंदुकीच्या गोळीनेही अभेद्य असल्याचा अनुभव अलीकडेच अमेरिकेमध्ये टेक्सास भागामध्ये राहणाऱ्या एका मनुष्याला आला. या मनुष्याने आपल्या घराच्या बागेमध्ये फिरत असलेले भले मोठे आर्माडीलो पाहिल्याने घाबरून जाऊन, त्याला मारण्यासाठी त्यावर स्वतःच्या बंदुकीने गोळी झाडली. ही गोळी आर्माडीलोला लागली देखील, पण ही गोळी त्याच्या पाठीवरील टणक कवचावर लागल्याने आर्माडीलोला काहीच झाले नाही, पण टणक कवचावर आदळून ही बंदुकीची गोळी, जवळच उभ्या असलेल्या या मनुष्याच्या सासूला मात्र जखमी करून गेली आर्माडीलोच्या पाठीवर असलेले कवच केवळ टणकच नाही, तर बुलेटप्रुफही असते, हे अश्या रीतीने सिद्ध झाले.\nशनी ग्रहाचा चंद्र टायटनविषयी रोचक तथ्य असे, की या चंद्राच्या आसपासच्या वातावरणामध्ये ९९% नायट्रोजन वायू आहे. उर्वरित एक टक्का मिथेन वायू असून, यामध्ये हायड्रोजनचे एकूण प्रमाण केवळ ०.१% इतकेच आहे. या चंद्रावर गुरुत्वाकर्षण शक्ती अतिशय कमी आणि वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण जास्त असल्याने एखाद्या व्यक्तीने आपल्या खांद्यांना लहानसे पंख लावून, पंखांप्रमाणे हात हलविले, तर ही व्यक्ती टायटनवर चक्क उडू लागेल असे वैज्ञानिक म्हणतात \nआणखी एक रोचक तथ्य आहे अॅडम रेनर नामक एका ऑस्ट्रियन मनुष्याबद्दलचे. अॅडमचा जन्म ऑस्ट्रियातील ग्राझ या ठिकाणी १८९९ साली झाला. प्रथम विश्वयुद्धाच्या काळामध्ये अॅडमने सैन्यामध्ये दाखल होण्यासाठी अर्ज केला असता, त्याची उंची केवळ चार फुट सहा इंच भरल्याने तो ‘ड्वार्फ’, म्हणजेच बुटका असल्याचे सांगून त्याला सैन्यामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. उंची अतिशय कमी असल्याने तो कमकुवत सैनिक ठरेल असे डॉक्टरांचे म्हणणे पडले, त्यामुळे अॅडमचे सैन्यामध्ये भर्ती होण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. मात्र विशेष गोष्ट अशी, की अॅडमच्या उंचीच्या मानाने त्याच्या हाता-पायांची लांबी जरा जास्तच लांब होती. ही गोष्ट देखील सैन्याच्या डॉक्टरांच्या नजरेतून सुटली नव्हती.\nसर्वसामान्य मनुष्याच्या शरीराची वाढ साधारण वयाच्या एकविसाव्या वर्षी थांबून जाते. मात्र अॅडमच्या बाबतीत निसर्गाचा हा नियम लागू झालाच नाही. वयाच्या एकविसाव्या वर्षीपासून अॅडमची उंची झपाट्याने वाढू लागली. वयाच्या एकतिसाव्या वर्षीपर्यंत अॅडमच्या उंचीमध्ये तब्बल दोन फुटांहूनही अधिक वाढ जाली असून, आता त्याची उंची तब्बल सात फुट एक इंच झाली होती अश्या प्रकारे उंची वाढण्यामध्ये काय कारण असावे याचा वैद्यकीय तपास केला गेला असता, अॅडमच्या शरीरामध्ये असेलेल्या एका दुर्मिळ ट्युमरमुळे त्याची उंची इतकी वाढली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पिट्युटरी ग्रंथी अत्यधिक प्रमाणात हार्मोन्स तयर करीत असल्यामुळे अॅडमची उंची झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे होते अश्या प्रकारे उंची वाढण्यामध्ये काय कारण असावे याचा वैद्यकीय तपास केला गेला असता, अॅडमच्या शरीरामध्ये असेलेल्या एका दुर्मिळ ट्युमरमुळे त्याची उंची इतकी वाढली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. पिट्युटरी ग्रंथी अत्यधिक प्रमाणात हार्मोन्स तयर करीत असल्यामुळे अॅडमची उंची झपाट्याने वाढत असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे होते त्यामुळे जागतिक इतिहासामध्ये एकच माणसाला ‘ड्वार्फ’ आणि ‘सर्वात उंच मनुष्य’ असे दोन्ही खिताब मिळालेला अॅडम हा एकमेव मनुष्य ठरला आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/fourth-sero-survey-to-be-held-in-mumbai-on-the-background-of-corona-the-survey-covered-six-wards-nrvk-141190/", "date_download": "2021-07-24T20:44:12Z", "digest": "sha1:S4O7NF4S6CCITDHKI6JPVFZWUM4SSYE6", "length": 14444, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Fourth Sero Survey to be held in Mumbai on the background of Corona; The survey covered six wards nrvk | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणार चौथा सेरो सर्व्हे; सर्वेक्षणात सहा वॉर्ड्सचा समावेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nअँटी-बॉडीज विकसित झाल्यात की नाहीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणार चौथा सेरो सर्व्हे; सर्वेक्षणात सहा वॉर्ड्सचा समावेश\nझोपडपट्टी, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते आहे. पालिका आणी काही संस्थांनी आतापर्यंत तीन सेरो सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल सादर केले आहेत. आता चौथा सेरो सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सहा वॉर्डमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात येणार आहे.\nमुंबई : झोपडपट्टी, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागातील किती नागरिकांमध्ये अँटी-बॉडीज विकसित झाल्या हे समजण्यासाठी सेरो सर्वेक्षण केले जाते आहे. पालिका आणी काही संस्थांनी आतापर्यंत तीन सेरो सर्वेक्षण करून त्यांचे अहवाल सादर केले आहेत. आता चौथा सेरो सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सहा वॉर्डमध्ये हा सर्व्हे केला जाणार आहे. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्व्हे करण्यात येणार आहे.\nझोपडपट्टी भागात आधी केलेल्या सेरो सर्व्हेमध्ये ७० टक्के अँटीबॉडिजचे प्रमाण होते. त्यानंतर, दुसऱ्या आणि तिसऱ्या सिरो सर्वेमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ४५ आणि ४१ झाले. मात्र त्या सेरो सर्व्हेच्या अहवालाला तीन महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे चौथा सेरो सर्व्हे केला जाणार आहे. हा सर्व्हे दोन झोपडपट्ट्या, दोन मध्यमवर्गीय वस्त्या आणि दोन उच्चभ्रू वॉर्ड्समध्ये सर्वे पालिकेकडून करण्यात येणार आहे. या सर्वेमध्ये ठराविक वस्त्यांमधील काही नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातात. दुसऱ्या लाटेनंतर मुंबईतील नागरिकांमध्ये किती प्रमाणात अँटीबॉडीज विकसित झाली आहे, याचा शोध घेण्यासाठी हा सेरो सर्वे केला जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.\nया सेरो सर्वेत किती लोकांचे नमुने घ्यायचे हे वैद्यकीय टीम ठरवणार आहे. येत्या १५ दिवसांत या सर्व्हेला सुरुवात करण्याचे ठरले असून जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात सर्वेचा अहवाल प्रसिध्द करण्याचा प्रयत्न राहणार आहे.\nकेस कधीच पांढरे होणार नाहीत; केसांच्या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/unfortunate-incident-a-12-year-old-boy-died-after-hanging-himself-from-a-saree-bag-while-playing-events-in-kamshet-nrab-139748/", "date_download": "2021-07-24T21:13:32Z", "digest": "sha1:3TIX5JVL2RGU3F6KR2NYQFCP3IUW2H5P", "length": 12840, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Unfortunate incident! A 12-year-old boy died after hanging himself from a saree bag while playing; Events in Kamshet nrab | दुर्दैवी घटना! खेळताना साडीच्या झोळीचा गळफास बसून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू ; कामशेतमधील घटना | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n खेळताना साडीच्या झोळीचा गळफास बसून १२ वर्षीय मुलाचा म���त्यू ; कामशेतमधील घटना\nखेळताना अचानक दिनेशच्या गळ्याला साडीचा गळफास लागला. हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकाच्या मदतीने गुप्ता यांच्या घराचे कुलूप तोडून दिनेशला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच दिनेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत कामशेत पोलीस अधिक तपास करीत आहे.\nमावळ : भावासोबत घरात खेळत असताना गळ्याला साडीच्या झोळीचा फास लागून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ७ जून) सायंकाळी कामशेत मधील इंद्रायणी कॉलनी येथे घडली आहे.दिनेश गुप्ता (वय १२) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत आफरिन वसीम खान (वय २४, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या शेजारी बुद्धीलाल गुप्ता यांचे कुटुंब राहण्यास आहे. मयत दिनेश गुप्ता हा बुद्धीलाल गुप्ता यांचा मुलगा आहे. सोमवारी बुद्धीलाल त्यांच्या कामानिमित्त घराच्या बाहेरील गेटला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी दिनेश त्याच्या लहान भावासोबत त्यांच्या घरात खेळत होता.\nखेळताना अचानक दिनेशच्या गळ्याला साडीचा गळफास लागला. हा प्रकार फिर्यादी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एकाच्या मदतीने गुप्ता यांच्या घराचे कुलूप तोडून दिनेशला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच दिनेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत कामशेत पोलीस अधिक तपास करीत आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; स���्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/amavasya.html", "date_download": "2021-07-24T20:07:24Z", "digest": "sha1:BGXCPYXS2HUHRWJUPQUA6KZOEHGR67QL", "length": 10683, "nlines": 70, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "वेळ अमावस्या | Gosip4U Digital Wing Of India वेळ अमावस्या - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या वेळ अमावस्या\nअमावस्या म्हणजे भूत-प्रेतांचा दिवस (रात्र),\nअशुभ-अमंगळ घडण्याची शक्यता अधिक हे शब्द कानी पडलेले असतातच पण आमचा मराठवाडा विशेषतः लातूर,उस्मानाबाद आणि नांदेड,बीड चा भाग अमावस्येचा सन हि आनंदाने साजरा करतो. हि अमावस्या म्हणजेच “वेळ अमावस्या”.येळ-अमोश्या, एलामास असे स्थानिक अपभ्रंश झालेला हा शब्द.अतिशय आनंदाने,उत्साहाने साजरा होणारा सन.मुळातील शब्द हा ‘येळी अमावस्या’ असून त्याचे नामकरण हे ‘वेळ किंवा येळ अमावस्या’ असे झाले. कर्नाटकात पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे ही येळी अमावस्या असते.\nदर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्‍यांना,मित्रांना\nअन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात.\nशेतात समृद्धी,सुबत्ता लाभावी अशी प्रार्थना घरच्या लक्ष्मीसह शेतकरी कुटूंबिय लक्ष्मीआई पुढे करीत असतात.सर्वदात्या काळ्या आईचे आपण काहीतरी\nदेणं लागतो या पवित्र भावनेने दर्श अमावस्या ही ‘वेळ अमवस्या’ म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे. शुभकार्यात अमावस्या या तिथीला निषिध मानले जाते.मात्र अमावस्या ही लक्ष्मीच्या पुजेसाठी महत्वाची असते.\nदिपावलीमध्ये कुबेर लक्ष्मीचे पुजन अमावस्येदिवशी होते. तिजोरीची पुजा,वहिची पुजा व्यापारी अमावस्येदिवशीच करतात तर वेळ अमावस्येदिवशी शेतामध्ये कडब्याची कोप करून शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते.तसेच पिकांची देखील पुजा केली जाते.पाच खडे कव व चुण्याने रंगवून पांडवाची पुजा मनोभावे केली जाते.\nहा सण,ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते.येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणू���पणाची ऊब वाढलेली असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते,त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे,शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात.जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो.आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात.\nआंबिल हे या सणाच खास आकर्षण असत.थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते.केवळ आंबिलावर हा बेत थांबत नाही,सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावराण पदार्थया दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार,ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भातया दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते या भज्जीची चव जगातल्या कोणत्याच मिक्स-व्हेज भाजीला येणार नाही इतकी चवदार,ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात खरिपातील केवळ तुरीची रास होणे बाकी असते.\nतूरही ऐन बहरात असते व रब्बी हंगामातील पेरणी होऊन संपूर्ण शेत हिरवेगार झालेले असते. उन्हाची तीव्रता नसते.उसाचे गाळप सुरू होत असल्यामुळे ऊस खाण्याची हौस भागवता येते.गूळ,रस हाही आनंद उपभोगता येतो.असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.\nसध्या प्रचलित होत असलेल्या हुरडा पार्ट्या खरे तर आम्ही मराठवाडेकर या वेळ अमावसेच्या माध्यमातून अनेक वर्षां पासून साजरी करत आहोत.एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे.जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं.\nवेळ अमावास्येला लातूर, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हाभर सुट्टी जाहीर केलेली असते;अपवाद असतो तो काही राष्ट्रीय कार्यालय आणि गावागावात जाणार्‍या एसटी बस महामंडळाचा. शहरातील जवळपास सर्व नागरिक कोणाच्यातरी शेतात जतातच जेणेकरून ह्या दिवशी स्थानिक शहरे अघोषित बंद असल्याप्रमाणे ओसाड पडतात.\nउत्तरपुजेचे वेळी गवताच्या पेंड्या पेटवुन शेतात फिरवतात व होलगा,होलगा म्हणतात.\nहोलगा हा शब्द कानड�� असावा,पण बहुधा सम्रुध्धी येवु\nदे असा काहीसा अर्थ असावा...\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/he-broke-his-own-world-but-connected-his-daughters-world/317778/", "date_download": "2021-07-24T20:49:12Z", "digest": "sha1:I7ZQCBPNQR4GVEBTFNHW2QC2KR43BG52", "length": 11712, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "He broke his own world, but connected his daughter's world", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई स्वत:चा संसार मोडला, पण मुलीचा संसार जोडला\nस्वत:चा संसार मोडला, पण मुलीचा संसार जोडला\nशनिवारी रात्री घरावर दरड कोसळली, पण हे दु:ख पचवत लता घशिंग यांनी रविवारी आपल्या मुलीचे लग्न ठरल्या वेळेला लावून देत तिचा संसार जोडला.\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\nमुख्यमंत्र्यांचे हस्ते २७ जुलैला बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन – जितेंद्र आव्हाड\n१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.\nकोणतेही संकट आले तरी आईवडील ते आपल्यावर घेत असतात. परंतु आपल्या मुलाबाळांना त्याची धगही लागू देत नाहीत. असाच प्रकार शनिवारी चेंबूरमधील दरडीत सापडळेल्या लता घशिंग यांच्याबाबत घडला. शनिवारी रात्री घरावर दरड कोसळली, पण हे दु:ख पचवत लता घशिंग यांनी रविवारी आपल्या मुलीचे लग्न ठरल्या वेळेला लावून देत तिचा संसार जोडला.\nलता घशिंग यांच्या लहान मुलीचे रविवारी लग्न होते. लग्नासाठी घरामध्ये पाहुणे आले होते. शनिवारी रात्री मुलीला हळद लागत असताना अचानक आभाळ कोसळल्याचा आवाज झाला. काही कळायच्य��� आताच घरावर मोठ्या प्रमाणात दरडीचा मळबा येऊन पडला आणि इतके वर्ष काडी काडी जोडून उभारलेले घर क्षणार्धात पुठ्ठ्यासारखे कोसळले. मोठी मुलगी, जावई, त्यांचे लहान बाळ दरडीखाली सापडले. मुलीने बाळाला पोटाखाली धरल्याने अनर्थ टळला. मेहंदी काढण्यासाठी काही नातेवाईकही आले होते. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांवर मृत्यू पाहण्याची वेळ आली. पावसाच्या जोरामुळे डोंगरावरील माती घरावरून वाहून गेली. घरात चार ते पाच फुटापर्यंत चिखल पसरला आहे. अशा अवस्थेत घरातील सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मुलीचे लग्न आजच होते, पण मोडलेला संसार सोडून कसं जाणार म्हणून मुलीला नातेवाईकांसोबत लग्नाला पाठवल्याचे लता घशिंग यांनी सांगितले. सुदैवाने सर्व वाचलो पण आता हे घर कसे उभे राहाणार असा प्रश्नही त्यांना पडला आहे.\nपोटमाळ्यावर झोपलो म्हणून वाचलो\nचेंबूरमधील अन्य एका घटनेत एक महिला आणि तिची मुले थोडक्यात बचावली. ती म्हणाली, पती आपल्या आईकडे गेल्याने घरामध्ये मी आणि मुलेच होतो. रात्री जोरात पाऊस पडत असल्याने मुलांना भीती वाटायला लागली. त्यामुळे त्यांनी माळ्यावर झोपू असे म्हणू लागले. झोपण्यासाठी माळ्यावर गेलो तितक्यात अचानक मोठा आवाज झाला आणि घराची भिंत कोसळली. घराला सर्वत्र शॉक लागत असल्याने आरडाओरडा करून आजूबाजूच्यांकडे जीव वाचविण्यासाठी मदत मागितली. काही लोकांनी येऊन आम्हाला घराबाहेर काढले. घराचे पूर्ण नुकसान झाले आहे आता जगायचे कसे व रहायचे कसे असा प्रश्न पडला असल्याचे लक्ष्मी जोगळेकर यांनी सांगितले.\nमागील लेखदुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा – प्रवीण दरेकर\nपुढील लेखCorona : नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येने ओलांडला चार लाखांचा टप्पा\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/it-is-a-joke-that-those-who-raised-their-hands-after-the-collapse-of-babris-structure-are-making-fun-of-hindutva-sanjay-rauts-criticism-of-bjp-sj-58987/", "date_download": "2021-07-24T20:31:33Z", "digest": "sha1:NFIMX75O4SNO5SF3NKLCTETKZL6HAPTB", "length": 16075, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "It is a joke that those who raised their hands after the collapse of Babri's structure are making fun of Hindutva, Sanjay Raut's criticism of BJP sj | बाबरीचे ढाचे कोसळताच हात वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच, संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईबाबरीचे ढाचे कोसळताच हात वर केलेल्यांनी हिंदुत्वाची पोपटपंची करणे हा विनोदच, संजय राऊत यांचे भाजपवर टीकास्त्र\nस्वतःमतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या (Religion) भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला (Hindutva) सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाचे कोसळ्ल्यावर ज्यांनी आपले हात वर केले त्यांनी हिंदुत्वाबाबत वक्तव्य करणे म्हणजे विनोदच आहे.\nमुंबई : भाजप (BJP)णि ठाकरे सरकारमध्ये (Thackeray Government) हिंदुत्वाच्या मुद्यावर वाकयुद्ध पेटले आहे. दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अजान स्पर्धा (Ajan competition) आयोजित केली आहे. यावरुन भाजपने हिंदुत्वावर (Hindutva) सवाल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखात यावर भाष्य करत भाजपवर चांगलेच ताशेरो ओढले आहेत. अजान प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत. त्यांच्या दातांत ईदच्या शिरकुरम्याची आणि बिर्याणीची शिते अडकल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडेही वळली असल्याचे भान राखा. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nस्वतःमतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा. कोणत्याही धर्मीयांच्या भावनांचा आदर करणे म्हणजे हिंदुत्वाला सोडचिठ्ठी असे होत नाही. बाबरीचे ढाये कोसळ्ल्यावर ज्यांनी आपले हात वर केले त्यांनी हिंदुत्वाबाबत वक्तव्य करणे म्हणजे विनोदच आहे. भाजपचे बेगडी हिंदुत्व अधूनमधून फसफसत असते. तसेच आता अजानप्रकरणावर फसफसत आहे.\nबदनामी आणि एकटे पाडल्यामुळेच शीतल आमटेंची आत्महत्या, शीतल यांच्या सासऱ्यांचा आमटे कुटुंबाला पत्रातून जाब\nभाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन शिवसेनेवर चिखलफेक शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी मुस्लिम बांधवांच्या एका स्वयंसेवी संस्थेने आयोजिलेल्या अजान स्पर्धेचे काैतुक केले व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सध्या कोविडचा प्रकोप आहे. त्यामुळे धार्मिक उत्सवात गर्दी करू नये हे राष्ट्राचे व राज्याचे संकेत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील बहुसंख्य भागात मुस्लिमांची वस्ती आहे. त्यांनीही खाली उतरून गर्दी करू नये. जे काही उपक्रम, उत्सव साजरे करायचे आहेत ते ‘ऑनलाइन’ म्हणजे डिजिटल माध्यमांचा वापर करून करा.\nशिवसेना याकामी आपल्याला मदत करेल. हा विषय एवढय़ापुरता आणि इतकाच मर्यादित असताना भाजपच्या तांडवेश्वरांनी हाती माकडी कोलिते घेऊन नाचण्याचा प्रकार सुरू केला. त्यांनी यावर असा अपप्रचार सुरू केला की, ‘पहा, काय सुरू आहे. शिवसेनेने भगवा सोडला, हिंदुत्वाला मूठमाती दिली. शिवसेना मतांसाठी लांगूलचालन करीत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व तकलादू आहे’. ‘अजान’प्रकरणी शिवसेनेवर अशी चिखलफेक करणे म्हणजे दिल्लीतील सीमेवरील शीख शेतकऱयांना पाकिस्तानी अतिरेकी म्हणण्यासारखेच आहे.\nभारतीय जवान पाकिस्तानात २०० मीटर आत घुसले, दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापरलेल्या बोगद्याचा पर्दाफाश\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/swaraj/724-fe-36403/43220/", "date_download": "2021-07-24T20:02:20Z", "digest": "sha1:2GNADV7VJJGC7BWJJ6446ORVVN5OX2JS", "length": 23164, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले स्वराज 724 FE ट्रॅक्टर, 1997 मॉडेल (टीजेएन43220) विक्रीसाठी येथे सहारनपुर, उत्तर प्रदेश- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्�� साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: स्वराज 724 FE\nविक्रेता नाव Satish kumar\nसहारनपुर , उत्तर प्रदेश\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nसहारनपुर , उत्तर प्रदेश\nस्वराज 724 FE तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nएक भी रुपया लगाने की जरुरत नही है फ़ोन न 7906057733\nसेकंड हँड खरेदी करा स्वराज 724 FE @ रु. 1,11,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1997, सहारनपुर उत्तर प्रदेश.\nमहिंद्रा YUVO 575 DI\nमॅसी फर्ग्युसन 241 DI MAHAAN\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे स्वराज 724 FE\nमहिंद्रा JIVO 245 DI\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्���र जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-bhanu-uday-who-is-bhanu-uday.asp", "date_download": "2021-07-24T21:38:49Z", "digest": "sha1:U3UZP4M4YGD2C4DEMPV7GVBB2BPAPL5J", "length": 16179, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "भानू उदय जन्मतारीख | भानू उदय कोण आहे भानू उदय जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Bhanu Uday बद्दल\nरेखांश: 74 E 52\nज्योतिष अक्षांश: 32 N 42\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nभानू उदय प्रेम जन्मपत्रिका\nभानू उदय व्यवसाय जन्मपत्रिका\nभानू उदय जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nभानू उदय 2021 जन्मपत्रिका\nभानू उदय ज्योतिष अहवाल\nभानू उदय फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Bhanu Udayचा जन्म झाला\nBhanu Udayची जन्म तारीख काय आहे\nBhanu Udayचा जन्म कुठे झाला\nBhanu Udayचे वय किती आहे\nBhanu Uday चा जन्म कधी झाला\nBhanu Uday चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nBhanu Udayच्या चारित्र्याची कुंडली\nतुम्ही अत्यंत व्यवहारी आहात आणि तेवढेच सक्षमही आहात. तुम्ही नीटनेटके राहता आणि व्यवस्थित राहणे आणि पद्धतशीर काम करणे आवडते. काही वेळा या गुणांचा इतका अतिरेक होतो की बारकावे पाहताना तुम्ही कदाचित आयुष्यातल्या मोठ्या संधी गमावून बसता.तुम्ही सहानुभूतीपूर्ण आणि उदार आहात. एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज असेल किंवा ती व्यक्ती तणावाखाली असेल तर तिच्याकडे लक्ष न देता, मदन न करता तुम्ही दुर्लक्ष कराल, असे होणे शक्य नाही.तुमचे व्यक्तिमत्व थोडेसे डळमळीत आहे. तुमच्यात असलेले गुण तमुचा ठसा जगात उमटवण्यासाठी पुरेसे आहेत आणि तुमच्यात ती शिडीच्या वरच्या टोका��र्यंत पोहोचण्याची हिंमत आहे. असे असताना कमी क्षमतेची आणि फार प्रयत्नशील नसणाऱ्या व्यक्ती तुमच्या जागी जाऊन बसतील की काय, अशी शंका तुमच्या मनात येत असते. त्यामुळे तुमच्या या मनाच्या खेळांचा विचार करू नका. तुम्ही यशस्वी होणारच आहात, असे गृहित धरा आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही व्यवहारी आणि वस्तुस्थितीचे भान असणारे आहात. तुम्हाला दर वेळी काही ना काही साध्य करायचे असते. एखादे ध्येय गाठण्याची इच्छा तुमच्या मनात असते. यामुळे तुम्ही काही वेळा अस्वस्थ होता. असे असले तरी तुम्ही जे साध्य केले आहे त्याबाबत तुम्हाला नेहमीच अभिमान असतो.\nBhanu Udayची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुमच्यामध्ये गंभीरतेने विचार करण्याची आणि जाण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच तुम्ही कुठल्याही विषयावर चांगली पकड ठेवाल. परंतु याची दुसरी बाजू ही आहे की तुम्ही त्याच्या खोलवर जाण्यासाठी अधिक वेळ घ्याल, म्हणून कधी-कधी तुम्हाला तुमच्या अभ्यासात कंटाळवाणे वाटू शकते. तुम्ही Bhanu Uday ल्या शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक मेहनत कराल आणि स्वभावाने अध्ययनशील असाल. नियमित रूपात अध्ययन करणे तुम्हाला बरीच मदत करेल आणि याच बळावर तुम्ही Bhanu Uday ल्या शिक्षणाला पूर्ण करू शकाल. तुम्हाला काही विषयांमध्ये समस्यांचा सामना करण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या अभ्यासात थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु निरंतर अभ्यास करण्याच्या कारणाने तुम्ही अंततः यशस्वी व्हाल. काही वेळा तुम्हाला तुमच्या मेहनतीचा इतका परिणाम मिळणार नाही जितकी तुम्हाला अपेक्षा आहे परंतु तुमच्या ज्ञानाची वृद्धी अप्रत्यक्षिक रूपात होईल आणि हीच तुम्हाला Bhanu Uday ल्या जीवनात यशस्वी बनवेल.तुम्हाला खूप काही आणि खूप लवकर हवे असते. त्यामुळे तुम्ही प्रचंड अंतर्गत दबावाखाली वावरता आणि तडजोड करण्यास अजिबात तयार नसता. तुम्ही खूप अस्वस्थ असल्यामुळे, तुम्ही तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी खर्च करता आणि अनेक गोष्टी एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करता आणि त्यामुळे क्वचितच त्यापैकी एखादी गोष्ट पूर्ण करू शकता. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन असते. उतारवयात तुम्हाला अर्धशीशीचा त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे शांत होण्यास शिकण्याची आवश्यकता आहे. योगासनांचा सराव हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.\nBhanu Udayची जीवनशैलिक कुं��ली\nबहुतेकांपेक्षा तुम्ही अंतर्मुख असता. तुम्हाला एका मोठ्या समूहाशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला व्यासपीठावर जायची भीती वाटते. तुम्ही एकटे असता आणि तुमच्या वेगाने काम करता येत असेल तेव्हा तुम्ही अत्यंत प्रोत्साहित झालेले असता.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-07-24T20:33:40Z", "digest": "sha1:QHUAVPJTUTH76YISFJTYMEYJA67BHNUW", "length": 4118, "nlines": 84, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:मराठी विक्शनरी प्रकल्प - Wiktionary", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अपूर्ण लेख‎ (१ क, ७ प)\n► अवर्गीकृत‎ (१२ प)\n► पाहिजे‎ (१३ क)\n► विक्शनरी: आदर्श मांडणी क्रम‎ (१ क, १२ प)\n\"मराठी विक्शनरी प्रकल्प\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nविक्शनरी:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने\nविक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जून २००७ रोजी १६:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-tomato-cultivation-and-diseases-increased-nashik-district-35724", "date_download": "2021-07-24T21:03:21Z", "digest": "sha1:Y7U6G7O3TOJVUCYKKKOER3EGAQLQTYZA", "length": 17974, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi tomato cultivation and diseases increased in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात टोमॅटो लागवडीसह वाढला रोगांचा प्रादुर्भाव\nनाशिक जिल्ह्यात टोमॅटो लागवडीसह वाढला रोगांचा प्रादुर्भाव\nसोमवार, 31 ऑगस्ट 2020\nनाशिक : जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडी दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २,६२७ हेक्टरने वाढल्या आहेत. आता सततचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nनाशिक : जिल्ह्यात टोमॅटोच्या लागवडी दोन वर्षांच्या तुलनेत यंदा २,६२७ हेक्टरने वाढल्या आहेत. तर, धुळे जिल्ह्यात ते क्षेत्र निम्म्यावर, तर जळगावमध्येही लक्षणीय घट दिसून आली. नंदुरबार जिल्ह्यात तर क्षेत्र थेट शून्यावर आले आहे. सुरुवातीला भांडवल नसतानाही नाशिकमध्ये लागवडी झाल्या. मात्र आता सततचा पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nसुरुवातीला मे महिन्यात टोमॅटो पिकावरील विषाणूजन्य रोगांबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्यामुळे पूर्व हंगामी टोमॅटो लागवडी मोठ्या प्रमाणावर घटल्या. तर, नंतरच्या टप्प्यात होणाऱ्या नागपंचमी दरम्यान खरीप लागवडीखालील क्षेत्र वाढले. एकंदरीत उत्तर महाराष्ट्राचा विचार केल्यास इतर जिल्ह्यातील घटलेली क्षेत्रातील तफावत नाशिक जिल्ह्याने कमी केली आहे. मात्र, या भागात रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन व गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.\nपुर्वहंगामी लागवडीच्या फळांवर तापमान वाढीमुळे जीवाणूजन्य ठिपक्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर, खरीप लागवडींवर बुरशीजन्य करपा, जीवणूजन्य व बुरशीजन्य मरमुळे लागवडी अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे फवारण्या वाढल्या आहेत. परिणामी पीक संरक्षण खर्च वाढून आर्थिक गणित बिघडले आहे.\nपावसामुळे मुळांची कार्यक्षमता कमी\nपूर्वहंगामी फळांची पक्वता लवकर\nकळी व फळांचे घड बाधित\nडाग, चिऱ्यामुळे फळांच्या गुणवत्तेत घट\nमर रोगांमुळे लागवडीतील रोपांची मरतुक वाढली\nमध्यंतरी जून व जुलै महिन्यात दरांत वाढ झाली. सध्या मागणी पुरवठा साखळी व्यवस्थित झाल्याने व जनजीवन सुरळीत झाले. मागणी वाढती असल्याने लागवडी वाढत्या आहेत. मात्र वातावरण रोगांना अनुकूल आहे. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे.\n- कैलास शिरसाठ, कृषी उपसंचालक, नाशिक .\nशेतकऱ्यांनी हवामान बदलानुसार अन्नद्रव्य, पीक संरक्षण यामध्ये आवश्यक ते बदल करून घ्यावे. तरच हंगामात उत्पादन व गुणवत्ता यांचा मेळ घालता येईल. प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेवर कराव्या.\n- प्रा. तुषार उगले, किटकशा���्त्र विभाग, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक\nजिल्ह्याच्या पश्चिम भागात नागपंचमी पूर्व लागवडीवर करपा, रोपांची मरतुक, यासह गोगलगाय, नागअळी या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रणामावर अडचणी आहेत. तुलनेत नागपंचमीनंतरच्या लागवडींवर हा प्रादुर्भाव कमी आहे.\n- भास्कर कांबळे, टोमॅटो उत्पादक,जलालपूर,ता.जि.नाशिक\nतीन वर्षांतील लागवड (हेक्टर)\nजिल्हा २०१८ २०१९ २०२०\nनाशिक १११७८.८२ १११७८ १३८०५\nधुळे ० ७२५ ३२५\nजळगाव ० १२४ २१\nनंदुरबार ० ४६ ०\nनाशिक nashik टोमॅटो धुळे dhule जळगाव jangaon नंदुरबार nandurbar ऊस पाऊस हवामान खरीप महाराष्ट्र maharashtra गणित mathematics मर रोग damping off वन forest mate २०१८ 2018\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) ��ेथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/shivsena-win-local-election-in-beed/", "date_download": "2021-07-24T20:11:36Z", "digest": "sha1:GJ7GQUVV3MMAZ4HBXVQ6LMWH3MFNS6TL", "length": 18105, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "बीड नगर पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार; शिवसैनिकांना विश्वास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये ग��ंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nबीड नगर पालिकेवर पुन्हा भगवाच फडकणार; शिवसैनिकांना विश्वास\nबीडच्या जनतेने कायम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला अनुसरुन शिवसेनेला मनात स्थान दिले आहे. मध्यंतरी विरोधकांनी थोडे डोके वर काढले होते. मात्र, भविष्यात होणाऱ्या नगर पालिकेत निवडणुकीत बीड नगर पालिकेवर भगवाच फडकणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. शहरातील विविध ठिकाणी स्थापन झालेल्या शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिवसेनेत येणाऱ्या युवकांना घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असेही ते म्हणाले. डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले की, युवकांसाठी हक्काचे व्यासपीठ म्हणजे शिवसेनाच आहे. तुम्हाला प्रत्येक क्षणाला आम्ही साथ देवू असे त्यांनी सांगितले.\nशिवसेनेचे संघटन वाढवण्याच्या दृष्टीने आणि बाळासाहेबांचे विचार जनमानसात रुजवण्याच्या हेतूने बीड शहरातील प्रभाग 15, प्रभाग 3, प्रभाग 9, प्रभाग 1 मध्ये दोन अशा शिवसेनेच्या पाच शाखांचे उद्घाटन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ.योगेश क्षीरसागर, उपजिल्हाप्रमुख बंडू पिंगळे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते, न.प.सभापती भीमराव वाघचौरे, तालुकाप्रमुख गोरख सिंघन, शहरप्रमुख सुनिल सुरवसे, जिल्हा विधानसभा समन्वयक नितीन धांडे, जिल्हा संघटक रतन गुजर, नगरसेवक किशोर पिंगळे, भास्कर जाधव, बिभीषण लांडगे, माजी नरगसेवक शिवाजी जाधव, सुशिल पिंगळे, बाळासाहेब वाघचौरे, कल्याण कौचट, सखाराम देवकर, सुमंत रुईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nया प्रसंगी उपस्थित तरुण शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले की, बीड हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राहिला आहे आणि तो यापुढेही कायम राखण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तुम्ही आज तळमळीने शिवसेनेत पदाधिकारी म्हणून समाविष्ट झाला आहात ती कौतुकास्पद आहे. शिवसेनेत शिवसैनिक हेच पद सर्वोच्च आहे. शिवसैनिक हा निडर असतो आणि तुम्हीही कुणाच्या दबावाला बळी न पडता शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे विचार तळागाळात रुजवण्याचे काम करा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना असून शिवसेनेत येणाऱ्या युवकांना घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना पक्ष तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दिले.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व क���ल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%95", "date_download": "2021-07-24T20:53:40Z", "digest": "sha1:Z3XMF46LORGJXHPKMN3VD44N6MHK2NV4", "length": 4322, "nlines": 162, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:प्रचालक - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ नोव्हेंबर २०१५ रोजी २१:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://pravara.in/blog/%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-24T21:31:22Z", "digest": "sha1:D32K4VWW5ZHNVC5XWTT2KJ74SHNE62LG", "length": 13382, "nlines": 139, "source_domain": "pravara.in", "title": "Pravara Rural Education Society “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे!” या प्रस्तावावर यंदाच्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा | Pravara Rural Education Society", "raw_content": "\n“२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे” या प्रस्तावावर यंदाच्या ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन रौप्य करंडक वादविवाद स्पर्धा\nराज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या वक्तृत्व विषयातील एका महत्त्वाच्या स्पर्धेपैकी महाराष्ट्रात प्रसिध्द आणि मानाची समजली जाणारी ‘सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा” ७ आणि ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आली असून लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयामध्ये होणाऱ्या या’रौप्य करंडक वादविवाद स्पर्धे’साठी “२१ व्या शतकात भारतीय महिला सर्वांगीण विकसित होत आहे “ असा विषय ठेवण्यात आला असल्याची माहिती कार्याध्यक्ष डॉ. शांताराम चौधरी यांनी दिली.\nस्पर्धेचे उद्घाटन दि. ७ जानेवारी रोजी नाशिक येथील सौ सुरेखा बोऱ्हाडे यांच्या हस्ते होणार असून , या वेळी आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.तर ८ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या समारोप समारंभासाठी नाशिक येथील अपूर्वा जाखडी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील ह्या अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.\nजगामध्ये वादाची परंपरा फार फार जुनी तरी, आशा स्पर्धे मध्ये तिथे हार-जीत नसते.वक्तृत्वकलेची सर्वात खरी कसोटी वाद स्पर्धेमध्ये लागते. कारण वक्तृत्वाबरोबरच इथे विरोधी बाजूपेक्षा आपली बाजू क��ी वरचढ आणि बरोबर आहे हे दिलेल्या वेळामध्ये परीक्षकांना आणि श्रोत्यांना पटवून द्यायचे असते.एका ज्वलंत विषयावर या वादविवाद स्पर्धेमधे तरुणाईच्या विचारमंथनातून वक्तृत्व-वादकौशल्य घडवुन आणण्याचे हे ३९ वे. वर्ष आहे.\nया वादविवाद स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख सोमवार दि ६ जानेवारी २०२० असून,या स्पर्धेमध्ये गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्यासंघास फिरता पद्मश्री विखे पाटील करंडक आणि २१००/-चे पारितोषिक देण्यात येईल.तसेच गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या वरिष्ट गटातील पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे ७,१०१/-रू, ५१०१/-रू,आणि ३,१०१/-रू व उत्तेजनार्थ १५००/- रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देण्यात येईल. कनिष्ठ महाविद्यालय गटातील गुणानुक्रमे श्रेष्ष्ठ ठरणाऱ्या पहिल्या चार क्रमांकाच्या स्पर्धकांना अनुक्रमे २,५०१/-रू,२,१०१/-रू,आणि १,५०१/-रू व उत्तेजनार्थ ७०१/- अशी पारितोषिके देण्यात येतील. गुणानुक्रमे पहिल्या दहा संघांना एक्का बाजुचा प्रवास खर्च, सर्व स्पर्धकांना मोफत भोजन आणि निवास व्यवस्था आणि विजेत्या स्पर्धकांना स्मृति चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. ७ जानेवारी २०२० रोजी संद्याकाळी ५;३० नंतर महाविद्यालयाच्या बस ने मोफत शिर्डी येथे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बुधवार दि. ८ जानेवारी २०२० रोजी आयोजित केला असून राज्यातील महाविद्यालयांमधून दोन्ही गटासाठी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, संयोजन समितीचे प्रा.यु ओ येवले,प्रा. डॉ राजेंद्र सलालकर,प्रा.ए.जी गाढवे, डॉ, व्ही. डी मुरादे,डॉ. बी.डी रणपिसे यांनी केले आहे.\nPrevious PostPrevious प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nNext PostNext सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्ध्येचा उदघाट्न संपन्न\nएस.टी. व एस. सी. विद्यार्थांसाठी प्रवरा अभियांत्रिकीमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न March 18, 2020\nविद्यार्थ्‍यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेत ई-लर्निंग सुविधा सुरु – संस्‍थेच्‍या प्रभारी मुख्‍य कार्यकारी आधिकारी सुस्मिता विखे पाटील यांची माहीती March 17, 2020\nप्रत्येक घरात बीजमाता तयार व्हावी:- राहीबाई पोपरे March 13, 2020\nप्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपनीत निवड. March 12, 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/kabaddi-team-car-crash-kills-two-nrab-103635/", "date_download": "2021-07-24T21:16:59Z", "digest": "sha1:XQ3T7ZBG6JWIK6UNMV7Q7HUYAVJDKBYR", "length": 12245, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Kabaddi team car crash kills two nrab | कबड्डी संघाच्या गाडीचा भीषण अपघात, दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेकबड्डी संघाच्या गाडीचा भीषण अपघात, दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू\nसकाळी पहाटे तवेरा गाडीतून सगळे स्पर्धेला निघाले होते. यांच राष्ट्रीय खेळाडू महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सुर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, गणेश कोळी, अविष्कार कोळी, संदिप सुर्यवंशी यांच्यासह इतर खेळाडू तवेरा गाडीतून निघाले होते.\nभवानीनगर : कर्नाटकला कब्बडी सामन्यांसाठी चाललेल्या महाराणा कबड्डी संघाच्या गाडीचा विजापुर येथे सकाळी अपघात झाला. या अपघातात सोहेल सय्यद व महादेव आवटे या दोन खेळाडूूंचा जागीच मृत्यू झाला आहे, तसेच दोन खेळाडू गंभीर जखमी आहेत, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nयामु���े संपुर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. महाराणा संघ कर्नाटकमधील बेडगी येथे होणाऱ्या कब्बडी सामन्यांसाठी निघाला होता. या संघात भवानीनगर, कळंब आणि तालुक्यातील इतर गावांतील खेळाडूंचा समावेश होता.\nसकाळी पहाटे तवेरा गाडीतून सगळे स्पर्धेला निघाले होते. यांच राष्ट्रीय खेळाडू महादेव आवटे, सोहेल सय्यद, समीर शेख, अनिकेत सुर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, गणेश कोळी, अविष्कार कोळी, संदिप सुर्यवंशी यांच्यासह इतर खेळाडू तवेरा गाडीतून निघाले होते.\nस्पर्धेपासून काही अंतरावर असताना खेळाडू असलेल्या तवेरा गाडी आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सूत्रे हलवून इतर जखमी खेळाडूंना लवकरच उपचार सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले. मात्र दोन खेळाडूंचा जागीच मृत्यू झाला.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bhulabai-and-bhuloba-story/", "date_download": "2021-07-24T20:55:10Z", "digest": "sha1:POJ2QUX45PAH6XRIXDJC2NGW3LB74WRM", "length": 22864, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "भुलाबाई आणि भुलोबाची कहाणी!! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nभुलाबाई आणि भुलोबाची कहाणी\nभोंडला… भुलोबा.. भुलाबाई… संपूर्ण महाराष्ट्राचा हा लोक उत्सव खास नवरात्रात साजरा केला जातो… काय आहे भुलाबाई-भुलोबाची गोष्ट… नवरात्रात उतरलेल्या देवीतत्त्वाचे सुंदर… लडिवाळ रूप…\nएकदा आदीमाय पार्वती आणि महादेव सारीपाट खेळायला बसले… खेळ अतिशय रंगात आला… प्रत्येक दान पार्वतीआईच्या बाजूने पडू लागलं… आणि सरतेशेवटी तीच खेळात जिंकली… तसे महादेव रुसले आणि तिथून निघून गेले. देवीने भिल्लणीचे रूप घेतले… आणि त्यांना शोधू लागली. देवांनीही भिल्लरूप धारण केले होते… देवीने महादेवांचा रुसवा काढला आणि दोघंही हिमालयातून थेट महाराष्ट्रात आले… विदर्भात… या भिल्ल दांपत्याचा खास वैदर्भीय बोलीत अपभ्रंश झाला… भिल्लणीची झाली भुलाबाई… आणि भिल्लाचे भुलोबा…\nमहाराष्ट्रातील या भूमीत आदीमाया नेहमीच हक्काने… आनंदाने… हौसेने माहेरपणाला येते. गणेशबाळापाठोपाठ येते ती जेमतेम दोन दिवस… तेही त्याच्या काळजीने… आठवाने व्याकुळ होऊन… पण यावेळी मात्र महादेव आणि ती भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत जोडीने महाराष्ट्रातील घरोघरी विशेषतः विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात ऐसपैस मुक्कामी येतात… आणि खऱया अर्थाने महिनाभर घराघरात भोंडल्याचा खेळ मांडला जातो. यथासांग भुलाबाई-भुलोबाची पूजा केली जाते… शेजारपाजारच्या मुली गोळा होतात… भुलाबाईसमोर गाणी म्हणतात… जणू एकमेकींच्या मनीचे सुख-दुःख भुलाबाईबरोबर वाटून घेतात.\nअतिशय उत्सवप्रिय आपण मराठी माणसं… तितकीच सृजनशील… सर्जनशील. या लाल-काळ्या मातीत जे पिकतं… उगवतं… त्यात रमतो. त्याचाही उत्सव साजरा करतो… आदीमाया पार्वतीलाही याच सर्जनाची… काळ्या मातीची ओढ… त्यामुळे तीही आसूसून हक्काने आपल्याकडे येत राहाते. माहेरपणाचे सारे कोडकौतुक आनंदाने पुरवून घेते.\nअश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोटय़ा मुलींच���या आनंदाला उधाण येते. हे दिवसच खूप आनंदाचे… फळण्याचे… फुलण्याचे. आपल्या मातीतील शेती आणि लोकजीवन, लोकसंस्कृती या एकमेकांना फार पूरक आहेत. आपल्या कृषी आणि पर्यायाने लोकसंस्कृतीची श्रीमंती फार अनोखी आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण, दख्खन, मावळ, प. महाराष्ट्र या सर्व प्रांतांमध्ये शेतीची, मातीची श्रीमंती वेगळी आणि वैशिष्टय़पूर्ण असते.\nभुलाबाई आणि भुलोबाचा हा सण, हा खेळ पश्चिम महाराष्ट्रात व कोकणात भोंडला म्हणून खेळला जातो… नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱयाच्या दिवशी हा खेळला जातो. घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडल्याचा मांड मांडतात.\nएका पाटावर धान्याने हत्ती काढून त्याची पूजा करतात. या हत्तीला हस्त नक्षत्राचे प्रतिक मानतात. कारण हत्ती म्हणजे ऐश्वर्य, समृद्धी. पाटावर काढलेल्या हत्तीच्या प्रतिमेभोवती फेर धरून छोटय़ा मुली भोंडल्याची पारंपरिक गाणी म्हणतात. जिच्या घरी भोंडला असतो तिची आई खिरापत करते. नवरात्रीचे नऊ दिवस हा खेळ चालतो. त्यामुळे रोज वेगळे घर… वेगळी खिरापत. पश्चिम महाराष्ट्रात कोकणात जरी भोंडला फक्त नऊ-दहा दिवसांचा असला तरी या खेळाची खरी रंगत येते विदर्भ, खानदेशात…\nविदर्भात साजरा होणारा हा उत्सव भुलोबा आणि भुलाबाईच्या नावानेच ओळखला जातो. आदीमायेने, काळ्या आईच्या हातून भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. या नवीन आलेल्या धान्याच्या पुजनासाठी सज्ज असतात. भाद्रपद पौर्णिमेला हा सण सुरू होऊन कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा सण साजरा होतो. भुलाबाई आपल्या गणेशबाळासह, भुलोबाला घेऊन माहेरपणाला आलेली असते.\nरोज संध्याकाळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन, एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक गाणी म्हणतात. या गाण्यांनंतर भुलाबाईचा प्रसाद वाटला जातो. येथेही त्याला खिरापतच म्हणतात. भुलाबाईच्या या नैवेद्यामध्ये रोज नवा खाऊ असतो. तो बंद डब्यात ठेवलेला असतो. तो प्रसाद काय आहे हे मुलींना ओळखावे लागते. भुलाबाईची गाणी म्हटल्यावर खिरापत जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखण्याची अनोखी स्पर्धा रंगते. डब्यातील खिरापत डबा हलवून, वाजवून ओळखायची.\nभुलाबाईच्या गाण्यांनी आपले लोकसाहित्य समृद्ध केले आहे. हे केवळ मनोरंजन नव्हे, तर एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा या गाण्यांमधून जाणवतो. सुनेची सासरी होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यांतून व्यक्त होते. सासरचं सासरपण या गाण्यांतून कळतं.\nमाझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा\nसासूबाई सासूबाई मला मूळ आलं\nजाऊ द्या ना माहेरा- माहेरा\nगाणी संपल्यावर खिरापतही गाण्यातूनच मागितली जाते.\nगाणे संपले खिरापत आणा…\nमहिनाभर मांडलेल्या भुलाबाईची कोजागिरीच्या टिपूर चांदण्यात, घराच्या अंगणात पूजा मांडली जाते. भुलाबी-भुलोबा-गणेशबाळाची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहीत पूजा केली जाते. बऱयाच घरात 31 दिवसांचा खाऊ खिरापत म्हणून एकाच दिवशी मिळतो. ही खिरापत पौष्टिक आणि चविष्ट असते. यामध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, हरभऱयाची उसळ, विविध पक्वान्ने, लाडू, चिवडा, चकली, पेढा इ. पदार्थांची चंगळ असते.\nअकोला जिह्यातील अकोट शहरात भुलोबा-भुलाईचे एकमेव मंदिर आहे. हे 300 वर्षे पुरातन मंदिर आहे. पूर्वी या मंदिरामध्ये पाच फुटांपेक्षा मोठय़ा मातीच्या भुलोबा-भुलाई आणि गणेशबाळाच्या मूर्ती होत्या. पण मातीच्या असल्यामुळे त्या ढासळल्या. 1996च्या दरम्यान पुन्हा मंदिरात नव्या मूर्ती बसविल्या गेल्या. आता उत्सवाच्या वेळी महिनाभर मुली भुलाबाई देवीच्या मंदिरात पारंपरिक जुनी वऱहाडी गाणी म्हणतात.\nआज कालानुरूप या उत्सवाचे प्रदीर्घ स्वरूप नऊ दिवसांवर किंवा सोयीप्रमाणे एक दिवसावर आले असले तरी वऱहाडात, खानदेशात, विदर्भात घरोघरी ते जपले जाते हे महत्त्वाचे आहे.\nआपल्या मुंबई-पुण्यासारख्या शहरातही भोंडला खेळला जातो. पण घरोघरी खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण जर मोठय़ा उत्साहात गरबा, दांडिया खेळायला धावतो. त्याऐवजी छोटय़ा प्रमाणात प्रत्येक मराठी घरातून भुलाबाई-भुलोबाचा हा खेळ खेळला गेला तर आपली संस्कृती जतन होईलच, पण या महिन्यात उतरलेलं जागरूक देवीतत्त्व अजूनच प्रसन्न होऊन महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीत नांदतं फुलतं राहील… हसत राहील.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nनिसर्गाच्या मदतीने उद्योग बहरला\nतिला कवितेतून जगणं गवसलं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/5dc51a654ca8ffa8a276f30d?language=mr", "date_download": "2021-07-24T20:39:11Z", "digest": "sha1:4EUTYOXRGNTQ3PMUAPP2DHOQHQQRSYBI", "length": 6728, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - आता, काडीकचरा जाळण्यापासून मुक्त व्हा! - अ���ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआता, काडीकचरा जाळण्यापासून मुक्त व्हा\nनवी दिल्ली – भारतीय कृषी अनुसंधान संस्था (आईएआरआई) पूसाच्या वैज्ञानिकांनी काडी कचरा जाळण्याची मोठी समस्या दूर केली आहे. हा खर्च अत्यंत कमी असल्याने, प्रत्येक शेतकऱ्याला हे आता सहज शक्य आहे. कारण हा काडीकचरा जाळण्यासाठी आता एका छोटया कॅप्सूलच्या स्वरूपात आले आहे, ज्याची किंमत फक्त ५ रू. आहे.\nहो, एक एकर शेतीमधील काडीकचरा खताच्या स्वरूपात बदलण्यासाठी आपल्याला केवळ चार कॅप्सूलची आवश्यकता पडेल. आपल्या क्षेत्रातील जमिनीनुसार आपण याची खरेदी करून, उपयोग करू शकतात. मात्र हे कॅप्सूल खरेदी करण्यासाठी पूसा (नवी दिल्ली) ला यावे लागेल. पूसामध्ये मायक्रोबायोलॉजी विभागचे प्रधान वैज्ञानिक, युधवीर सिंह यांनी ही कॅप्सूल विकसीत करण्याऱ्या टीमचे सदस्य आहेत. त्यांनी सांगतिले की, वैज्ञानिकांची एक टीम पंधरा वर्षांपासून या प्रकल्पावर काम करत आहेत. याचा काहीही दुष्परिणाम नाही. या कॅप्सुलमुळे काडीकचरा विघटीत होऊन खतामध्ये तयार होतात. संदर्भ – कृषी जागरण, ७ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nकृषी जागरणकृषी वार्ताकृषी ज्ञान\nबाजारभावकृषी वार्ताकांदासल्लागार लेखकृषी जागरणकृषी ज्ञान\nकांद्याचे भाव वाढले: १५ दिवसांत दुप्पट भाव\n➡️ कांद्याचे भाव पुन्हा एकदा अश्रू ढाळत आहेत. दिल्ली आणि मुंबईसह देशातील बर्‍याच भागात गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर दोन ते तीन पट वाढले आहेत. या वाढीमागील कारण पुरवठा...\nसल्लागार लेख | कृषी जागरण\nकृषी वार्ताव्हिडिओयोजना व अनुदानकृषी जागरणकृषी ज्ञान\n घरी बसून तपासा आपल्या खात्यातील शिल्लक रक्कम.\n👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वकांक्षी जनधन योजनेला नागरिकांना मोठा प्रतिसाद दिला आहे. देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे, यासाठी ही योजना २८ ऑगस्ट...\nकृषि वार्ता | कृषि जागरण\nकृषी वार्ताकृषी जागरणयोजना व अनुदानकृषी ज्ञान\nया' योजनेतून शेतकऱ्यांना मिळतील ३६ हजार रुपये काय आहे ही योजना वाचा सविस्तर.\n➡️ देशामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे ११.५ कोटी शेतकऱ्यांचे रजिस्ट्र��शन झालेले आहे. या रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांमध्ये जर तुमचा समावेश असेल तर ही...\nकृषि वार्ता | कृषी जागरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2021-07-24T21:30:42Z", "digest": "sha1:AR6CF4IMBWXSBEL4LGRQSG3DQ654T2O5", "length": 15889, "nlines": 77, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जमशेदजी टाटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(जमशेटजी टाटा या पानावरून पुनर्निर्देशित)\nजमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा उद्योगसमूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.\nत्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना \"भारतीय उद्योगाचे जनक\" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.\n४ टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था\n९ टाटांचा जीवन परिचय\nजमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.\n१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी ���्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.\n१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.\nत्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.\nटाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.\nटाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्थासंपादन करा\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील टाटांचा पुतळा\nबंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.\nटाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.\nटाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.\n१९०० साली व्यवसायानिमित्त जर्मनीला गेले असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर इंग्लंडमधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. \nझारखंडमधील साचि गावात टाटांचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. येथील रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.\nआर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं\nदीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:\nटाटायन-गिरीश कुबेर. टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक.\nटाटांचा जीवन परिचयसंपादन करा\n१८३९- ३ मार्च ला जमशेदजी टाटांचा जन्म झाला.\n१८५३- हीराबाई दबू सोबत लग्न झाले.\n१८५८- आपल्या वडिलांच्या व्यवसायमध्ये सहभागी झाले.\n१८६८- स्वतःची कंपनी स्थापन केली.\n१८७४- महारानी मीलची स्थापना केली.\n१९०१- यूरोप आणि अमेरिकेची यात्रा केली, जेणे करून स्टीलचे शिक्षण घेता येईल.\n१९०३- ताज महल हॉटेलची स्थापना केली.\n१९०४- १९ मेला देहवास झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२१ रोजी ०७:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-conservation-dutch-and-portuguese-warehouses-konkan-44294?tid=3", "date_download": "2021-07-24T20:05:44Z", "digest": "sha1:LU2MSMXLLQBC4TTUT465V6NI7RBFM7TL", "length": 19143, "nlines": 165, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Conservation of Dutch and Portuguese warehouses in Konkan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन\nकोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार संवर्धन\nमंगळवार, 15 जून 2021\nभारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे.\nपुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी डच आणि पोर्तुगाल राजवटींसह छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात उभारलेल्या वखारींचे संवर्धन होणार आहे. वखारींचे संवर्धन होऊन त्या ठिकाणी ऐतिहासिक व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय करावे, अशी मागणी जुन्नरच्या (जि.पुणे) सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने राज्य वखार महामंडळाकडे केली आहे. या बाबत महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी महामंडळाच्या सामाजिक दायित्व निधीद्वारे संवर्धनासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे.\nसह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने वखार महामंडळाला पत्र दिले आहे. या बाबत बोलताना ‘सह्याद्री’ चे अध्यक्ष संजय खत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ १९५७ पासून कार्यरत असून, महामंडळाच्या वतीने राज्यातील अन्नधान्य साठवणुकीसाठी २०० पेक्षा अधिक ठिकाणी १ हजार १०० गोदामे उभारली आहेत. या गोदामांचा उपयोग शेतकऱ्यांना होतो आहे.\nवखार महामंडळाद्वारे नव्याने अत्याधुनिक गोदामे उभारली जात असताना, मात्र भारतात सागरी मार्गाद्वारे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डच, पोर्तुगीज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कोकणात आणि विशेषतः राजापूर, वेंगुर्ले परिसरात सागरी किनारपट्टीलगत अनेक वखारी बांधल्या. मात्र काळाच्या ओघात या वखारींची पडझड झाली असून, त्या शेवटच्या घटका मोजत आहेत.’’\nकोकणातील ऐतिहासिक वखारी या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा इतिहास येणाऱ्या पिढीला ज्ञात व्हावा, या���ाठी या वखारींचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी राजापूर आणि वेंगुर्ले येथील इतिहासप्रेमी, अभ्यासकांनी अनेक वेळा शासनाच्या शासनाच्या विविध विभागांसोबत पाठपुरावा केला. मात्र त्याला अद्याप यश आलेले नाही. राज्य वखार महामंडळ मोठ्या प्रमाणावर राज्यात गोदामे (वखारी) उभारत आहे.\nमात्र वखार महामंडळाच्या निदर्शनास कोकणातील ऐतिहासिक वखारींच्या संवर्धनाची बाब निदर्शनास आणून दिली नाही. या बाबत आम्ही वखार महामंडळाला त्यांच्याच क्षेत्रातील वखारींच्या दुर्देशीची बाब निदर्शनास आणून देत वखारींच्या संवर्धनाची मागणी केली आहे. या बाबत वखार महामंडळाचे अध्यक्ष दीपक तावरे सकारात्मक आहेत.\nपुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागासोबत समन्वय साधावा\nकोकणातील वखारींचा पुरातत्त्व, पर्यटन आणि सांस्कृतिक संबंध असल्याने राज्य शासनाच्या या तीन विभागासोबत वखार महामंडळाने समन्वय साधत संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा. या चार विभागांनी समन्वय साधत किमान एका वखारीचे संवर्धन करून, त्या ठिकाणी भारताच्या सागरी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माहितीचे संग्रहालय उभारावे. या संग्रहालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक ठेवा देखील संवर्धित होऊन, पर्यटकांना चांगली माहिती मिळेल, असेही संस्थेने सुचविले आहे.\nकोकणातील वखारींच्या संवर्धनाबाबतची बाब प्रथमच निदर्शनास आली. सागरी किनारपट्टीलगत असलेल्या वखारी या भारतातील आंतरराष्ट्रीय व्यापार इतिहासाचा वारसा आहे. त्याच्या संवर्धनासाठी संबंधित विविध विभागासोबत समन्वय साधत, सकारात्मक कार्यवाही करू.\n-दीपक तावरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक\nराज्य वखार महामंडळ, पुणे\nपुणे भारत व्यापार पोर्तुगाल शिवाजी महाराज shivaji maharaj कोकण konkan संग्रहालय महाराष्ट्र maharashtra पूर floods किनारपट्टी विभाग sections पर्यटन tourism पुढाकार initiatives पर्यटक\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढल��� आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/newly-appointed-commissioner-pmc-vikram-kumar-has-made-changes-some-suggestions-former", "date_download": "2021-07-24T19:42:18Z", "digest": "sha1:HLFXGB7YMLNZEESC6B2BVECZOQAI2FUV", "length": 9510, "nlines": 130, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | पुणे महापालिकेची सूत्रे हातात घेताच विक्रम कुमारांनी काय केलं पाहा; वाचा सविस्तर!", "raw_content": "\nकोरोनाला थोपविण्यासाठी सोमवारपासून (ता.13) लागू होणाऱ्या लॉकडाउनमधील बंधने आणि सवलतींबाबत सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून गायकवाड यांनी संभाव्य आदेशाही तयार करून ठेवले होते.\nपुणे महापालिकेची सूत्रे हातात घेताच विक्रम कुमारांनी काय केलं पाहा; वाचा सविस्तर\nपुणे : लॉकडाउनमधील कठोर निर्बंधांना उघडपणे विरोध करणारे महापालिकेचे माजी आयुक्त शेखर गायकवाडांच्या काही सूचनांना नवे आयुक्त विक्रम कुमार यांनी केराची टोपली दाखविली आहे. पुणेकरांना ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविण्याच्या सवलतीवर 'लाल फुली' मारत कुमार यांनी लॉकडाउन कडक ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदुसरीकडे आयुक्तपदाचा कार्यभार घेऊन काही तासही झाले नाहीत, तोच कुमार यांनी आपला अजेंडा पुढे केला. लॉकडाउनमध्ये पहिले काही दिवस ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविण्याची सेवाही बंद राहणार असल्याचे कुमार यांच्या नव्या आदेशात स्पष्ट झाले आहे. कुमार यांच्या स्टाइलने महापालिका प्रशासन आवाक झाले आहे.\n- ... म्हणून रविवारीच पुणेकरांनी केला आखाड साजरा\nकोरोनाला थोपविण्यासाठी सोमवारपासून (ता.13) लागू होणाऱ्या लॉकडाउनमधील बंधने आणि सवलतींबाबत सहकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून गायकवाड यांनी संभाव्य आदेशाही तयार करून ठेवले होते. त्यात विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसह वसतिगृह आणि अन्य ठिकाणी राहणाऱ्यांच्या सोयीसाठी ऑनलाइन खाद्यपदार्थ पुरविणाऱ्यांना परवानगी देण्याचा निर्णय गायकवाड यांनी घेतला होता. त्यानुसार अंमलबजावणीचे स्वरुप ठरले होते.\nमात्र, संभाव्य आदेशातील बंधने आणि सवलतींवर नजर टाकून ऑनलाइन सेवाही बंद ठेवण्याचा निर्णय आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला. त्यापलीकडे जाऊन गायकवाड य���ंच्या निर्णयावर बारकाईने नजर फिरवत त्यात काही बदलही करण्याच्या सूचना कुमार यांनी केल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी, महापालिकेतील जुन्या रिती मोडीत काढत कुमार हे आपल्यापरीने कामाला लागले आहेत, हेच यानिमित्ताने सूचित झाले आहे.\n- 'राजभवनात कोरोना, अमिताभजींना कोरोना' असं म्हणत सामंतांनी UGCला लावला टोला\nमहापालिकेत आयुक्तपदाची जबाबदारी घेऊन जेमतेम साडेपाच-सहा महिने झाली नाहीत, तोवरच गायकवाडांची बदली करून त्यांच्याजागी कुमार यांची नेमणूक झाली आहे. बदलीचा आदेश येऊन 24 तासही झाले नाहीत, तेव्हाच कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि आपल्या सहीनेच सहाव्या टप्प्यातील लॉकडाउनचे आदेश काढले. महापालिकेत कुमार येताच गायकवाड यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, उपायुक्त राजेंद्र मुठे, अनिल मुठे यांनी त्यांचे स्वागत केले.\n- पुणेकरांनो, उद्या दिवसभर दुकाने खुली राहणार, मात्र...\nदरम्यान, गायकवाड यांच्या बदली आणि कुमार यांच्या नेमणुकीने महापालिकेच्या वर्तुळात विशेषत: प्रशासनात नाराजी असल्याचे दिसून येत आहे. अचानक बदली झाल्याने काही अधिकारी धास्तावले आहेत, आरोग्य खात्यातील अधिकारी गोंधळात पडले आहेत.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/entertainment/why-are-marathi-artists-silent-about-the-farmers-protest-747789", "date_download": "2021-07-24T20:06:48Z", "digest": "sha1:462YFBUYPZTHFWCIERNK7M53MBPKKQJH", "length": 9356, "nlines": 65, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "शेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का? | Why are Marathi artists silent about the farmer's protest?", "raw_content": "\nHome > Entertainment > शेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का\nशेतकरी आंदोलनाबाबत मराठी कलाकार गप्प का\nजनतेच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारणाऱ्या साहित्यिक आणि कलाकारांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. अनेकांनी वेळावेळी आपल्या रोखठोक भूमिका पक्षांचा विचार न करता मांडल्या आहेत. पण शेतकरी आंदोलनावर महाराष्ट्रातील कलाकार मंडळी गप्प का असा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदिल्लीच्या सीमारेषेवर पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात छेडलेलं जनआंदोलन हे त्यातही महिला शेतकरी आहेत. देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू, संगीतकार या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवत आहेत. मात्र या सगळ्यात मराठी कलाकार कुठं आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.\nसध��या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला गायक दिलजीत दोसांज, अभिनेत्री प्रियांका चोपडा, रितेश देशमुख, सोनम कपूर, हेमंत ढोमे, महेश टिळेकर या कलाकारांनी पाठिंबा दिला. यात खेळाडूही मागे नाहीत. मात्र ही काही ठराविक नावं सोडली तर इतर मराठी कलाकार कुठं आहेत असा प्रश्न पडतो. या प्रश्नावर आम्ही मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी शेतकरी आंदोलन या मुद्द्यावर ठोस भूमिका घेणं टाळलं.\n\"मला नाही वाटत मराठी कलाकार शांत आहेत. उलट मी तर म्हणेन मरठी कलाकार शेतकऱ्यांच्या विषयावर खूप वर्षांपासून बोलतायत आणि सांगतायत. ह्या टॉपिकला पंजाबमध्ये एवढं मोठं केलंय की असं वाटतं महाराष्ट्रात कोण बोलत नाही या विषयावर.. पण तसं नाहीये. हा टॉपिक सर्वांच्या जवळचा आहे आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा मराठी कलाकार या विषयावर बोलतील.\"\n\"मला असं वाटतं की एक तर हे सर्व पंजाबमध्ये घडतंय. त्यामुळे रिजनल लोक फार बोलत नसावेत. पण म्हणून मराठी कलाकार न बोलण्यामागे काही आहे असं नाही. मी स्वत: शेतकरी आहे. माझे आजोबा, मामा अजूनही शेती करतात त्यामुळे या आंदोलनावर मी काय बोलणार\n\"ज्यांना कष्ट आणि गरिबीची जाणीव असते ते यावर व्यक्त होतात. जे स्वत: डायट करतात त्यांना काय अन्नाची आणि शेतकऱ्यांची किंमत कळणार आपल्याकडे खूप नाटकी लोक आहेत. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. मी स्वत: शेतकरी असल्याने मला शेतकऱ्यांबद्दल वाटतं. जिथं पाहिजे तिथं पाठिंबा दिलाच पाहिजे.\"\n\"बऱ्याच लोकांना खूप काही बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं, असं नाही की त्यांना काही कळकळ नाही. परंतू आता बोलण्याची सोयच राहिलेली नाही. मी व्यक्त होतो, मी व्यक्त होणार.. दुसरी गोष्ट अशी असते की, कलाकार मंडळी आपली मालिका, आपलं नाटक, आपला चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्राने बघावा या मानसिकेतून काम करत असतात. त्यामुळं कुठल्या एका वर्गाला दुखावून चालत नाही. आधीच किती प्रक्षेक येतात मराठी चित्रपट, नाटक पाहायला जर शंभर असतील तर पन्नास एका विचारधारेचे आहेत आणि पन्नास दुसऱ्या विचारधारेचे आहेत. मग त्या पन्नास जणांना तरी का दुखवावे, हा विचार त्यामागे असावा.\nजे प्रेक्षक बोलतायत आता की तुम्ही भूमिका घेत नाही त्या प्रेक्षकांनी या कलाकारांसाठी कधी भूमिका घेतलेय का\nआमच्या या प्रश्नांवर क���ाकारांनी कोणतीही थेट भूमिका घेणं टाळलं असलं तरी कलाकारांनी समाजात वावरताना विविध विषयांवर घेणं भूमिका घेणं महत्वाचं आहे. महाराष्ट्राला अशा समाजजभान असणाऱ्या कलाकारांची परंपरा आहे. कुणाचं या शेतकऱ्यांना समर्थन असेल तर कुणाचा विरोधही असेल. पण भूमिका घेणं महत्वाचं आहे. कारण साहित्य व कला क्षेत्र हे राजकारण असो की समाजकारणापासून वेगळं असू शकत नाही. ते एकमेकांना पूरक आहेत. इकडची किंवा तिकडची, कुठली का असेना कलाकारांनी भूमिका घ्यावी... ते जिवंतपणाचं लक्षण असतं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/beware-of-money-from-fake-facebook-accounts-police-call-for-vigilancenrpd-106643/", "date_download": "2021-07-24T21:19:54Z", "digest": "sha1:WFFNC43FQL2IDUFUI7MK3OTPMYK4JP2S", "length": 13522, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Beware of money from fake Facebook accounts; Police call for vigilancenrpd | बनावट फेसबुक अकाऊंटवरून होतेय पैश्यांची मागणी ; दक्षता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसावधानबनावट फेसबुक अकाऊंटवरून होतेय पैश्यांची मागणी ; दक्षता बाळगण्याचे पोलिसांचे आवाहन\nसायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडि��� आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते.\nपुणे: शहरात सायबर गुन्ह्याच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. नव्या वर्षातील पहिल्या अडीच महिन्यात अशाप्रकारे फसवणूक झाल्याच्या तब्बल २२० अर्ज सायबर पोलिसांकडे आले आहेत. एखाद्या व्यक्तीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यांच्या संबंधित मित्रांना पाठवून त्यांना वेगवेगळी कारणे सांगून पैसे पाठविण्यास सांगितले जात असल्याचा प्रकार वाढला आहे. अशाप्रकारचा कोणताही मेसेज आलास खात्री करून संबंधितांशी थेट संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. गेल्या वर्षी मार्च अखेरपर्यंत अशा १४० तक्रारीच्या तुलनेत यंदा यात अधिक वाढ झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nआपण वेगवेगळ्या साईटवर आपले फोटो, माहिती अपलोड करत असतो. त्या फोटो आणि माहितीचा उपयोग करुन सायबर चोरटे तुमचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करतात. त्यावरुन तुमच्या मित्रांना ते फ्रेंड सिक्वेस्ट पाठवितात. त्यांनी ती एक्सेप्ट केली की, त्यांना आई, वडिल आजारी आहेत. अडचणीत सापडलो आहोत़ परदेशात अडकलो आहोत, तेथून पैसे काढता येत नाही, अशी वेगवेगळी कारणे सांगून तुमच्याकडे पैशांची मागणी केली जाते. वर भारतात परत आल्यावर तुमचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन भावनिक आवाहन केले जाते. त्यामुळे अडचणीत असलेल्या मित्राला मदत करण्याच्या भावनेतून तुम्ही त्याने सांगितलेल्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात. नंतर कधी तरी ते मित्राचे बनावट अकाऊंट असल्याचे समजते. तोपर्यंत मध्ये बराच काळ गेलेला असतो. अशा प्रकारे फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/shortage-of-controlled-beds-in-private-hospitals-for-corona-patients-information-of-additional-municipal-commissioner-rubal-agarwal-nrab-139427/", "date_download": "2021-07-24T20:39:58Z", "digest": "sha1:UUSZM23WUWB45ITDVH7OKQWMB42BS7RG", "length": 13055, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Shortage of controlled beds in private hospitals for corona patients; Information of Additional Municipal Commissioner Rubal Agarwal nrab | कोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील नियंत्रीत बेडस्ची कमी ;अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेकोरोना रुग्णांसाठी खाजगी रुग्णालयातील नियंत्रीत बेडस्ची कमी ;अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती\n- संख्या ८० टक्क���यावरून ४० टक्क्यांपर्यंत\nपुणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक बेडस् रिकामे झाले आहेत. विशेषत: महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीमध्ये खाजगी रुग्णालयातील ८० टक्क्यांऐवजी ४० टक्के बेडस् संबधित रुग्णालयांनी त्यांच्या गरजेनुसार वापरावेत, अशी सूचना करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.\nअग्रवाल यांनी सांगितले, की शहरातील कोरोना रुग्णसंख्या बर्‍यापैकी कमी झाली आहे. परंतू कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक कामाशिवाय गर्दी करू नये, तसेच कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे. जेणेकरून तिसरी लाट येणारच नाही, यासाठी नागरिकांनीही प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nशहरात रुग्णसंख्या वाढली तेंव्हा पालिकेने खाजगी रुग्णालयातील ८० टक्के बेडस् स्वत:च्या नियंत्रणाखाली घेतले होते. त्यामुळे अधिकाअधिक कोरोना बाधितांना उपचार देणे शक्य झाले. परंतू ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या तसेच दररोज आढळणार्‍या रुग्णांची संख्याही बर्‍यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयातील ४० टक्के बेडस्च पालिकेच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात येणार असून उर्वरीत बेडस्चा वापर संबधित रुग्णालयांनी त्यांच्याकडे उपचारासाठी येणार्‍या अन्य आजाराच्या रुग्णांसाठी करण्यास हरकत नसल्याचे रुग्णालयांना कळविण्यात येणार आहे. परंतू दुर्देवाने पुन्हा रुग्णसंख्या वाढल्यास खाजगी रुग्णालयातील नियंत्रणाखालील बेडस् ४८ तासांत ताब्यात घेण्याची तजवीज ठेवण्यात येणार आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्या���ालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/air-india-express-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:12:02Z", "digest": "sha1:HBH2XFKHBQLBVLIPCD3EBPIQIJGD6HT3", "length": 11911, "nlines": 125, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Air India Express Recruitment 2018 - www.airindiaexpress.in", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(Air India Express) एअर इंडिया एक्सप्रेस मध्ये ‘केबिन क्रू’ पदांची भरती\nपदाचे नाव: केबिन क्रू (महिला)\nशैक्षणिक पात्रता: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) B737 NG/ MAX Fleet मध्ये 01 वर्षे अनुभव (iii) SEP\nवयाची अट: 01 जुलै 2019 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2021-07-24T21:30:15Z", "digest": "sha1:2DPMZIBLHAIZDQQA3SJZCBDE63SYGGND", "length": 4221, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अब्राहम लिंकन - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अब्राहम लिंकन\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अट�� लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-24T21:46:37Z", "digest": "sha1:WTZCPD7PIV7N2K5YHHVKTYJIXUKGSIPV", "length": 5895, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे १८७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.चे १८७० चे दशक\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८४० चे १८५० चे १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे १९०० चे\nवर्षे: १८७० १८७१ १८७२ १८७३ १८७४\n१८७५ १८७६ १८७७ १८७८ १८७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स.च्या १८७० च्या दशकातील वर्षे‎ (६ क, १० प)\n► इ.स.च्या १८७० च्या दशकातील जन्म‎ (४ क)\n► इ.स.च्या १८७० च्या दशकातील मृत्यू‎ (२ क)\n\"इ.स.चे १८७० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८७० चे दशक\nइ.स.चे १९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ११:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-recruitment-kvs-8339-8430/", "date_download": "2021-07-24T21:11:45Z", "digest": "sha1:5ANO52QPCVIHGJ66JU4RFGT5TNLZO3MF", "length": 11052, "nlines": 94, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nकेंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन मध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा\nकेंद्रीय विद्यालय संघटन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील विविध केंद्रीय विद्यालयाच्या आस्थापनेवरील शिक्षक व शिक्षकेतर पदाच्या एकूण ८३३९ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nप्राचार्य पदाच्या एकूण ७६ जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि बी.एड तसेच ५ किंवा 8 किंवा १५ वर्षे अनुभव असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ५० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nउपप्राचार्य पदाच्या एकूण २२० जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ४५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि ६ किंवा १० वर्षे अनुभव असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nशिक्षक पदव्युत्तर (PGT) पदाच्या ५९२ जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि बी.एड. उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी ३५ ते ४० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सवलत.)\nप्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) पदाच्या १९०० जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह संबंधित विषयात पदवी आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nग्रंथपाल पदाच्या एकूण ५० जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवीसह लायब्ररी सायन्स पदविका किंवा लायब्ररी सायन्स पदवी आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nप्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण ५३०० जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह १२ वी सह डी.एड. उत्तीर्ण केंद्रीय पात्रता परीक्षा (CTET) उत्तीर्ण आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गात��ल उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nप्राथमिक शिक्षक (संगीत) पदाच्या २०१ जागा\nशैक्षणिक पात्रता – कमीत कमी ५०% गुणांसह 12 वी उत्तीर्ण आणि संगीत विषयात पदवी आवश्यक.\nवयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षे आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सवलत.)\nनोकरीचे ठिकाण – देशात कुठेही राहील.\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २४ ऑगस्ट २०१८ पासून सुरु होतील.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८ आहे.\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nNMK वेबसाईट व इंटरनेट वापरकर्त्यांना अत्यंत महत्वाची विनम्र सूचना\nवाशीम जिल्हा ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध पदाच्या ७१ जागा\nकिल्लारी येथील युगप्रवर्तक स्पर्धा परीक्षा केंद्रात मोफत कार्यशाळा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/afk-recruitment/", "date_download": "2021-07-24T19:49:48Z", "digest": "sha1:YSBGXS26XQHUJOIYU3VILIMYXJJEL6Z7", "length": 12487, "nlines": 132, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Ammunition Factory Khadki Recruitment 2018 - AFK Bharti 2018", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(AFK) दारुगोळा कारखाना, खडकी येथे ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nपदवीधर इंजिनिअरिंग: 10 जागा\nडिप्लोमा (टेक्निशिअन) इंजिनिअरिंग: 15 जागा\nअ. क्र. विषय पदवीधर इंजिनिअरिंग डिप्लोमा (टेक्निशिअन) इंजिनिअरिंग Total\n1 केमिकल/मेटलर्जी 03 03 06\n3 इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 02 03 05\n4 मेकॅनिकल/ऑटोमोबाइल /IT/कॉम्पुटर सायन्स 05 07 12\nपदवीधर इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी\nडिप्लोमा (टेक्निकल) इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा\nवयाची अट: 31 ऑक्टोबर 2018 रोजी किमान 14 वर्षे.\nनोकरी ठिकाण: खडकी (पुणे)\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2018\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/heavy-rainfall-in-mumbai-and-other-parts-of-state-in-maharashtra/319017/", "date_download": "2021-07-24T21:23:26Z", "digest": "sha1:XBMA46YNYM2KA7ALBWNFXK672PHAJEM5", "length": 13713, "nlines": 158, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Heavy rainfall in mumbai and other parts of state in maharashtra", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र मुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस...\nमुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस सावधानतेचा इशारा\nपुढील पाच दिवस हवामान खात्याने मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nमुंबईसह राज्यात पावसाची संततधार सुरूच, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प,पूरस्थितीमुळे पुढील पाच दिवस सावधानतेचा इशारा\nकोरोना नियमांचे उल्लंघन, पालिकेने ‘ D Mart’ ला ठोकले सील\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nMaharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता\nअलमट्टी विसर्ग आत्ताच कसा वाढवता येईल त्यासाठीचा प्रयत्न गरजे��ा – फडणवीस\nगेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात पावसाची दमदार बॅटिंंग सुरू असून राज्यात अनेक ठिकाणी पूरपरीस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राज्यातील कोल्हापूर, अकोला, परभणीसह अनेक जिल्ह्यातील घरे पाण्याखाली गेली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सातार,पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तसेच मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे वाहतून विस्कळीत झाली असून अनेक ठिकाणी दरड कोसळ्याच्या घटना समोर येत आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून 21 जुलै रात्री 10.30 वाजता इम्पॅक्ट वॉर्निंग देण्यात आली होती. यादरम्यान फ्लॅश फ्लडची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. तसेच विविध भागात पावसामुळे नुकसान झाल्याचे पाहायला मिळते.\nबदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली-\nमुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीपात्रा जवळील अनेक भाग पाण्याखाली गेला असून घरांमध्ये आणि इमातींमध्ये पाणी शिरलं आहे. तसंच, उल्हास नदीच्या काठावर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात देखील पाणी गेलं आहे. यामुळे हे केंद्र बंद करण्यात आलं आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्याने कोल्हापूरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बुधवारपासून कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यात आता पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची चित्रे पहायला मिळत आहेत. पंचगंगा नदीची पातळी ३६ फुटांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास ७७ बंधारे पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे कोल्हापूरला महापूराचा धोका निर्माण झाला असून आपात्कालीन परिस्थितीत मदतीसाठी NDRF च्या दोन तुकड्या पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या ��हेत.\nकल्याणमधील एपीएमसी मार्केट आवारात पाणी-\nगेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणारी फळे,फुले ,अन्नधान्य,भाजीपाला याचे संपुर्ण नुकसान झाले असून. कल्याण खाडीच्या पाण्यामुळे मार्केट पाण्याखाली गेलं आहे.\nमहामार्गावर पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले असून रत्नागिरी,चिपळूणच्या विशिष्ट पुलावर पाण्याने भरले आहे.यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.\nहे हि वाचा – बदलापुरात उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली; रेल्वे वाहतूक ठप्प\nमागील लेख‘Sexual Material’ चा काळाबाजार चिनी बाजाराने लहान मुलांचे लक्ष घेतले वेधून\nपुढील लेखमुंबईत आजही कोरोना लसीकरण बंद\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/photo-gallery/lifestyle-photos/celebrated-international-yoga-day-across-the-state-see-photo-480451.html", "date_download": "2021-07-24T20:12:21Z", "digest": "sha1:FRFZPW4P5QTV6EMV756MQJXMJ6PV4ZQN", "length": 15079, "nlines": 260, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nInternational Yoga Day 2021 : राज्यभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा, पाहा फोटो\nराज्यातील शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात येतोय. (Celebrated International Yoga Day across the state, see photo)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nआज जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातोय. त्यानिमित्त अनेक ठिकाणी योगा करत हा दिवस साजरा करण्यात आला. राज्यातील शहरांपासून ते गावखेड्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी हा दिवस उत्साहात साजरा झाला.\nआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे आयोजित योगवर्गात सहभागी होत योगासनं केली. यावेळी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील योगवर्गात ���हभाग घेतला.\nखेड्यातही आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात आला. गडचिरोलीत योगा दिवसाचं औचित्य साधत जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेड्यातही योगा दिवस साजरा करण्यात आला. आपल्या जीवनात सुदृढ राहण्यासाठी योगा किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्यासाठी आर्ट ऑफ लिविंगकडून हा उपक्रम राबवण्यात आला.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील आठ वर्षाच्या हिंदवी चौरे या चिमुकलीची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून निरालंबा पूर्ण चक्रासन या योगासनाच्या प्रकारामध्ये तिने जगाच्या नकाशावर आपलं नाव कोरलं आहे. अवघ्या साडेपाच मिनिटात तिनं 100 चक्रासन केले. एवढया कमी वेळात शंभर चक्रासन करणारी ती पहिली लहान मुलगी ठरली आहे. तिच्या या योगाची दखल गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनं घेतली आहे.\nजागतिक योग दिन सर्वत्र साजरा होत आहे. जेजुरीतील मार्तंड देवसंस्थानच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या कोव्हिड केअर सेंटरमध्येही योग दिन साजरा करण्यात आला. येथील रुग्ण आणि कर्मचारी वर्गासाठी योग प्रशिक्षण देण्यात आलं.\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nकृषी पायाभूत सुविधा निधीद्वारे 746 कोटींचं वितरण, महाराष्ट्राला किती कोटी मिळाले\n पावसामुळे लाईट गेली, दुरुस्तीसाठी महावितरणाचे कर्मचारी विद्युत वाहिनीवर, वैतरणा नदीचा अचानक प्रवाह वाढला, आणि…\nअन्य जिल्हे 9 hours ago\nSindhudurg | सिंधुदुर्गच्या भुईबावडा घाटात रस्त्याला भेगा, घाट मार्ग खचण्याची शक्यता\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/11/blog-post_28.html", "date_download": "2021-07-24T20:07:35Z", "digest": "sha1:PDJLOB6U5A2SPRGUO65XH4JQTM2UJSO5", "length": 5494, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषमेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:\nमेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:\nरिपोर्टर.. उस्मानाबादमध्ये हॉटेल व्यवसायात शक्ती नावाने प्रसिध्द आसलेले हॉटेल मालक पवार यांनी उस्मानााबद शहरामध्ये आगदी आधुनिक पध्दतीने आणि सुविधा पुर्ण आसे हॉटेल उभारल्यामुळे शहरातील ग्राहकानी या हॉटेल ला चांगली पसंती दर्शवली आहे.\nउस्मानाबाद शहरातील व्यावसाय तसे जास्त नफयात नसले तरी प्रामाणीक पणे आणि सुविधा पुर्ण एखादा व्यावसाय केल्यावर उस्मानाबादकर त्याला नक्कीच दाद देतात. उस्मानाबाद शहरामध्ये शक्ती ���ावाने हॉटेल चालवणारे महादेव पवार हे गेली बरेच वर्ष हॉटेलच्या व्यावसायात आहेत.उस्मानाबाद मधील बसस्टॅंड च्या भागामध्ये कोर्टाच्या जवळ त्यांनी सुरूवातीला शक्ती नावाने शाखाहारी आणि मंसाहारी दोन्ही प्रकारचे हॉटेल सुरू केले.जेवनाची चव आति उत्तम आसल्याने काही दिवसातच यांचा हा व्यावसाय नावारूपाला आल्याने पवार यांनी उस्मानाबाद शहरातील चौपाटी जवळ शक्ती नावाने आधुनिक पध्दतीचे हॉटेल सुरू केले.जेवनाची उत्तम सोय स्वच्छता आणि फॉमीली रेस्टॅरंट आसल्याने उस्माानाबाद शहरातील ग्राहकांनी या ठीकानाला चांगली पंसती दर्शवली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/10/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-24T19:56:31Z", "digest": "sha1:MMWLO4RLK5VRD36L24FZDOK4LUWY5BL3", "length": 7126, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "स्मार्ट पुण्याची सिस्टर सिटी बनली धरमशाला - Majha Paper", "raw_content": "\nस्मार्ट पुण्याची सिस्टर सिटी बनली धरमशाला\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / धरमशाला, पुणे, सिस्टर सिटी, स्मार्ट सिटी / February 10, 2020 February 10, 2020\nदेशातील स्मार्टसिटी प्रोजेक्ट मध्ये चांगली प्रगती केलेल्या टॉप २० शहरांनी या मोहिमेत थोडे मागे पडलेल्या शहरांना मार्गदर्शन करावे यासाठी सिस्टर सिटी प्रोजेक्ट बनविला गेला आहे. त्यात पुण्याची सिस्टर सिटी म्हणून धरमशाला निवडली गेली असून नागपूरची सिस्टर सिटी बनले आहे पोर्ट ब्लेअर. नाशिकची सिस्टर सिटी जम्मू आहे. मोदी सरकारने २०१५ मध्ये देशात किमान १०० स्मार्टसिटी बनविण्याच्या मोहिमेला सुरवात केली होती आणि त्यात पहिल्या टप्प्यात ४० शहरांची निवड केली गेली होती. त्यातील २० शहरात ही मोहीम बऱ्यापैकी वेगाने कार्यरत असून बाकी शहरे त्यामानाने थोडी मागे पडली आहेत.\nया सिस्टर सिटी ठरविताना शहराच्या समानता लक्षात घेतल्या गेल्या आहेत. एका प्रदेशाची राजधानी दुसऱ्या प्रदेशाच्या राजधानीची सिस्टर सिटी बनली आहे. त्यात औद्योगिक शहरे, पहाडी शहरे, किनारपट्टीवरील शहरे, शिक्षण, धार्मिक पर्यटन या बाबीही लक्षात घेतल्या गेल्या आहेत. वाराणसीची सिस्टर सिटी अमृतसर, उदयपूर- इटानगर, सुरत- सहारनपुर, अहमदाबाद- चंदिगढ, आग्रा-पुड्डुचेरी, बडोदा- मुरादाबाद अश्या जोड्या बनल्या आहेत.\nया योजनेनुसार पुढच्या आठवड्यात सिस्टर सिटी सीइओ व नॅशनल मिशन डायरेक्टर यांच्यात एक एमओयु केला जात आहे. त्यानुसार १०० दिवसात, निवडल्या गेलेल्या २० शहरांनी त्यांच्या शहराने स्मार्टसिटी मोहिमेची अंमलबजावणी कशी केली आहे, किती आणि कोणत्या सुधारणा झाल्या आहेत याचे प्रेझेंटेशन द्यायचे आहे. निवडल्या गेलेल्या सिस्टर सिटीला त्यासंदर्भात मार्गदर्शन करून या शहरांची सुधारणा वेगाने होण्याचे आव्हान त्यांना घ्यावे लागणार आहे असे समजते.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mumbai-dhoni-will-play-till-ipl/", "date_download": "2021-07-24T21:20:50Z", "digest": "sha1:SNX5NOLSLN2K7K2QGHUFPR66YPNS7YOM", "length": 15001, "nlines": 137, "source_domain": "www.saamana.com", "title": "धोनीची खेळी आयपीएलपर्यंत? | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूर��्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक र���शिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nमहेंद्रसिंह धोनीचे वाढते वय लक्षात घेता त्याच्या आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत, मात्र तरीही तो आगामी वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. कारण बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एशिया इलेव्हन संघासाठी महेंद्रसिंह धोनीसह सात हिंदुस्थानी क्रिकेटपटूंची ‘बीसीसीआय’कडे मागणी केली आहे. पण महेंद्रसिंह धोनी पुढल्या वर्षी होणाऱया आयपीएलनंतर खेळेल की नाही याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.\nअशा परिस्थितीत ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. ‘तो आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टिरक्षकांची कामगिरी आणि धोनीची कामगिरी या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील. आयपीएल ही मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतरच तुमचा विश्वचषकासाठीचा 15 जणांचा संघ कमी-अधिक प्रमाणात पक्का होईल,’ अशी माहितीही रवी शास्त्राr यांनी दिली. याचा अर्थ आयपीएलनंतर धोनी निवृत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-actress-sonali-on-dealing-with-cancer-shares-photos-and-video-for-the-first-time-5913509-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:55:44Z", "digest": "sha1:O3TLD5DIWLLGFV3W2TBINVMWSDOV2IC5", "length": 6078, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actress Sonali on dealing with cancer, Shares Photos And Video For The First Time | Cancer ग्रस्त सोनालीने प्रथमच शेअर केले केले फोटो, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCancer ग्रस्त सोनालीने प्रथमच शेअर केले केले फोटो, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना\nन्यूयॉर्क - अभिनेत्री सोनाली बेंद्रेने 4 जुलै रोजी आपण कर्करोगावर उपचार घेत असल्याचा खुलासा करून जगभरातील चाहत्यांना मोठा धक्का दिला. आता सोनालीने प्रत्येक दिवस कॅन्सरशी होत असलेली झुंजचा अनुभव काही फोटोंमध्ये व्यक्त केला आहे. यामध्ये तिने कॅन्सरचे आव्हान आणि विजय या दोन्ही गोष्टींवर चर्चा केली. प्रथमच जाहीर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये सोनाली बेंद्रे आत्मविश्वासाने भरलेली दिसून आली. तिच्या प्रत्येक फोटोमध्ये चेहऱ्यावर स्माईल आहे. कर्करोग विरुद्धचा हा लढा आपण आवश्य जिकून असा दृढ आत्मविश्वास तिने व्यक्त केला आहे.\nरोज एक आव्हान, एक विजय...\nसोनालीने लिहिले, \"प्रत्येक दिवस एक नवीन आव्हान आणि एक विजय घेऊन येत आहे. त्यामुळे, एक दिवस एक आव्हान घेणार असे ठरवले आहे. मी या सर्वांमध्ये चिकाटीने प्रयत्न करत राहायला शिकत आहे. सोबतच, एक सकारात्मक दृष्टीकोन नेहमी बाळगते. आव्हानांचा सामना करण्याची ही माझी शैली आहे. माझा प्रवास आपल्यासमोर व्यक्त करणे ही सुद्धा त्यातील एक प्रक्रिया आहे. सर्व काही गमावलेले नाही. आणि कुठे ना कुठे कुणीतरी आपल्या भावना समजून घेत आहे.\"\nपरिस्थिती आल्याशिवाय माणसाला ताकदीची जाणीव होत नाही...\n- सोनाली सांगते, माझी आवडती लेखिका Isabel Allende म्हणाली होती, \"छुपी शक्ती बाहेर काढण्यासाठी कुणी आपल्याला विवश करत नाही तोपर्यंत आपण किती शक्तीशाली आहोत हे आपल्याला कळतच नाही. दुख, युद्ध, गरज ही माणसाला अभूतपूर्व करण्यासाठी प्रवृत्त करतात. माणसामध्ये संघर्ष करण्याची आणि नाविन्य घडवून आणण्याची क्षमता जबरदस्त आहे.\"\n- सोनालीने आपल्या पोस्टमध्ये आपल्या चाहते आणि शुभचिंतकांचे आभार मानले. अनेकांनी तिला या संघर्षात प्रेरणा देण्यासाठी आपल्या आणि आपल्या नातेवाइकांच्या कॅन्सर विरुद्ध संघर्षाच्या कथा सांगतिल्या. त्यातून खरोखर आपल्याला खूप ऊर्जा मिळाली असे ती म्हणते. सोबत कॅन्सरशी झुंज देणारी मी या जगात एकटी नाही याबद्दल जाणीव करून देण्यासाठी खूप-खूप आभार असेही सोनालीने म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/uiic-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:41:41Z", "digest": "sha1:67F6Y2FP7KOE33BZEMESI4HRQG4GC3JL", "length": 11027, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "United India Insurance Company Limited, UIIC Recruitment 2017", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) ��ीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(UIIC) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 696 जागांसाठी भरती\nवयाची अट: 30 जून 2017 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपरीक्षा : पूर्व परीक्षा: 22 सप्टेंबर 2017, मुख्य परीक्षा: 23 ऑक्टोबर 2017\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2017\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (PDEA) पुणे जिल्हा शिक्षण संघटनेत विविध पदांची भरती\nNext (OICL) ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\nबृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n(NMC) नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-07-24T21:35:33Z", "digest": "sha1:RLLD5XNLTLX3Y5AC4IW6D2IWX2S6CBJC", "length": 5894, "nlines": 90, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)\nपुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग हा भारतामधील एक रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग पुणे येथे मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गापासून वेगळा होतो व दक्षिणेकडे धावतो. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व प्रमुख शहरांमधून जाणारा ४६८ किमी लांबीचा हा मार्ग कर्नाटकातील लोंढा ह्या लहान गावामध्ये हुबळी-गोवा रेल्वेमार्गाला जुळतो. महाराष्ट्रातील सातारा, कराड, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटकातील बेळगाव इत्यादी महत्त्वाची शहरे ह्याच मार्गावर आहेत. कोकण रेल्वे चालू होण्याअगोदर गोव्याला रेल्वेमार्गाने जोडणारा हा एकमेव दुवा होता.\nमध्य रेल्वे, दक्षिण पश्चिम रेल्वे\n४६८ किमी (२९१ मैल)\n१६७६ मिमी ब्रॉड गेज\nअधिक माहिती: मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग\n443 खानापूर रेल्वे स्थानकखानापूर\nमे २०१६ मध्ये भारत सरकारने पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना जाहीर केली.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१६ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/coronavirus-india-live-updates-pm-modi-meeting-with-cms-delta-variant-third-wave-weather-update-july-14/315818/", "date_download": "2021-07-24T19:31:06Z", "digest": "sha1:7KPQRAI64OVL65BP5KES5E4BXXTYRIIZ", "length": 16209, "nlines": 184, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Coronavirus india live updates pm modi meeting with cms delta variant third wave weather update July 14", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी Live Update: राज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद\nLive Update: राज्यात ���ागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद\nकोरोना नियमांचे उल्लंघन, पालिकेने ‘ D Mart’ ला ठोकले सील\nJEE (Main)-2021 Session 3 : महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी ऑक्टोबरपासून प्रवेश\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nMaharashtra Rain: अतिवृष्टीचा ८९० गावांना तडाखा ७६ जणांचा मृत्यू, ५६ व्यक्ती बेपत्ता\nराज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद, १७० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू\nMumbai Corona Update : मुंबईत गेल्या २४ तासात ६३५ कोरोनाबाधितांची नोंद, तर १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू\nदेशात विरोधी पक्षाचा चेहरा आणि मोदींविरोधात निवडणूक लढण्यासाठी शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यावर शरद पवार यांनी देशातील पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत मी उमेदवार होणार नाही असे स्पष्ट केलं आहे. तसेच प्रशांत किशोर आणि माझी भेट एका कंपनीविषयी चर्चा करण्यासाठी झाली असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आपण पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत उमेदवार नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय\nआरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी आणि वरीष्ठ अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षापर्यंत वाढविण्यास कार्योत्तर मान्यता, राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता, राज्यातील सार्वनिक उपक्रमातील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणी देण्यासाठी निकष निश्चित करणार\nआरोग्य, वैद्यकीय विभागात १५ हजार ५११ पदांवर मेगा भरती, दत्ता भरणे यांची घोषणा\nराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीने समन्स बजावला आहे. उद्या सकाळी ११ वाजता देशमुख यांच्या पत्नीला ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे.\nराज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली.\nथोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होणार\nभाजप नेते पियुष गोयल यांना राज्यसभेचे सभागृह नेतेपद देण्यात आले.\nमुंबई पालिकेची २०२२च्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मुंबई पालिकेनं बुथची संख्या वाढवली आहे. गर्दी टाळण्यासाठी अतिरिक्त ४ हजार बूथ वाढवले आहे. आता मुंबईत १२ हजार बूथ राहणार आहेत.\nदेशात गेल्या २४ तासांत ३८ हजार ७९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६२४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ४१ हजार रुग्ण बरे होईन घरी गेले आहेत. आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ९ लाख ४६ हजार ७४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ११ हजार ४०८ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी १ लाख ४ हजार ७२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या ४ लाख २९ हजार ९४६ जणांवर उपचार सुरू आहेत.\nमुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन भागात पाणी साचले.\nआज दुपारी ३.३० वाजता राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. राज्यातील लॉकडाऊन संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील लोकल आणि संध्याकाळपर्यंत दुकानं उघडी ठेवण्याबाबत देखील निर्णय होण्याची शक्यता आहे.\nकोकणसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार सुरू आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे नद्या तुडूंब भरून वाहत आहे असून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावं पाण्याखाली गेली आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. रायगड,रत्नागिरी,सातारा,कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आहे. तर पुणे जिल्ह्यातही अतिवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nदिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. दिल्लीत २४ तासांत ७६ नवे रुग्ण आढळले असून २ जणांच्या मृत्यू झाल्याचे समोर आहे. सध्या ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दिल्ली कोरोनामुळे २५ हजार २० जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख ३५ हजार २०४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.\nवर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १८ कोटी ८५ लाख ७७ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत ४० लाख ६५ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी २४ लाख ६ हजारांहून अधिक जण मृत्यूमुखी पडले आहेत.\nमागील लेखराशीभविष्य: बुधवार, १४ जुलै २०२१\nपुढील लेखSCO: एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता; सीमा वादावर होणार चर्चा\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/02/blog-post_28.html", "date_download": "2021-07-24T21:25:34Z", "digest": "sha1:TWRQKICG6U2IN3AEJC4AMGJNZQL5JUGZ", "length": 11659, "nlines": 57, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पुढील वर्षांपासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही शासनाचे पुरस्कार-विनोद तावडे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजपुढील वर्षांपासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही शासनाचे पुरस्कार-विनोद तावडे\nपुढील वर्षांपासून ई-बुक, ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही शासनाचे पुरस्कार-विनोद तावडे\nमराठी भाषा गौरव दिनी विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान\nमुंबई : शासनाच्या वतीने आतापर्यंत पुस्तक, ग्रंथांना पुरस्कार दिले जात होते, पुढील वर्षांपासून ई-बुक आणि ब्लॉग लेखन करणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात येतील, असे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज जाहीर केले. मराठी भाषा गौरव दिनी विविध साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.\nकार्यक्रमास उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्यासह आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, भाई गिरकर, आशिष देशमुख यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक, मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी श्री. तावडे म्हणाले की, भारतातील पहिले पुस्तकांचे गाव भिलार येथे तयार करण्यात आले असून आगामी काळात हे गाव प्रकाशक, लेखकांसाठी पुस्तक प्रकाशनाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल असा विश्वास व्यक्त करुन येणाऱ्या काळात पुस्तकांच्या गावी विविध साहित्यिकांचे महोत्सव आयोजित करुन मराठी भाषा दिन अधिक व्यापक प्रमाणात साजरा करण्याचा मानसही श्री. तावडे यांनी व्यक्त केला.\nआज मराठी भाषा गौरव दिनी राज्यातील शाळा-महाविद्यालयात जवळपास एक कोटी विद्यार्थ्यांनी मराठी भाषा गौरव गीताचे सामूहिक गायन केल्याचेही त्यांनी सांगितले.\nपहिली ते दहावी इयत्तेच्या अभ्यासक्रमात मराठी सक्तीचे करण्याच्या सूचना अभ्यासक्रम मंडळाला राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याचेही मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी सांगितले.\nचालत रहा, चालत रहा- राम नाईक\nउत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यावेळी म्हणाले की, मी मराठीत लिहिलेल्या ‘चरैवैती चरैवैती’ या पुस्तकाचा मराठीबरोबरच सहा भाषांमध्ये अनुवाद होत आहे. तर येत्या २६ मार्च रोजी या संस्कृत भाषेतील अनुवादित पुस्तकाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे. ‘चरैवैती-चरैवैती’ या शब्दाचा अर्थ ‘चालत रहा, चालत रहा’ असा असून याप्रमाणे मी माझा लेखन प्रवास सुरु ठेवला असल्याचेही त्यांनी सांगितले.\nचार सर्वोच्च पुरस्कारांसह विविध वाङ्मय पुरस्कार प्रदान\nयंदाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना, श्री. पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशन यांना, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद संस्थेला आज मराठी भाषा गौरव दिनी प्रदान करण्यात आला. राज्यपाल राम नाईक, मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ विधानसभा सदस्य गणपतराव देशमुख, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nत्याशिवाय विविध साहित्य प्रकारांतील ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याच कार्यक्रमात राहुल कोसंबी, ल.म.कडू, सुजाता देशमुख आणि श्रीकांत देशमुख या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिकांचा सन्मानही करण्यात आला.\nराज्यपाल राम नाईक यांना राज्य शासनाच्या वतीने ‘लक्ष्मीबाई टिळक’ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या १८ दर्जेदार पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.\n‘मराठीच्या पोतडीतून’ या मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम यावेळी नामवंत कलाकारांनी सादर केला.\nमराठी भाषा विभागाच्या वतीने स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१६ यावेळी प्रदान करण्यात आले. काव्य, नाटक, एकांकिका, कांदबरी, लघुकथा, ललितगद्य, दलित साहित्य, शिक्षणशास्त्र, बाल वाङ्मय आदी ३५ प्रकारात विविध लेखक, साहित्यिकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/05/30.html", "date_download": "2021-07-24T20:02:20Z", "digest": "sha1:STSISQLO5XB4LLULU7XIGYAFZWWGU3PJ", "length": 6363, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा प्रताप 30 लाख किमतीच्या नामदर्शक कमाणी विकल्या भंगारात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजराष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा प्रताप 30 लाख किमतीच्या नामदर्शक कमाणी विकल्या भंगारात\nराष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा प्रताप 30 लाख किमतीच्या नामदर्शक कमाणी विकल्या भंगारात\nसार्वजनीक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने महामार्ग क्रमांक 211 वरील चार नामदर्शक कमाणी कुठलीही निवीदा न काढता भंगारात विकल्याची माहीती महाराष्ट्र लाईव्ह च्या हाती आली आहे.या कमाणी प्रतेकी आठ लाख किमतीच्या आसुन भंगारात कोन घातल्या आणि त्याच्यावर काय कारवाई होणार हे पाहाणे गरजेचे आहे.\nसोलापुर — धुळे हा राष्ट्रीय महामार्ग 211 या क्रमांकाने ओळखला जात होता.परंतू ज्या वेळी हा रोड फोर लाईन बनवण्यासाठी प्रायव्हेट कंपणीला देण्यात आला त्यावेळी त्या रोडवरती आसलेल्या नामदर्शक कमाणी प्रायव्हेट कंपणी कडुन राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयाला देण्यात आल्या होत्या त्या कमाणी या कार्यालयाने कुठलीही निवीदा न काढता भंगारात घालुन त्याची वाट लासवल्य��ची माहीती मीळत आहे.या बाबत चौकशी केली आसता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. या चार कामीणी कमीत कमी प्रतेकी सात ते आट टन वजनाच्या आसुन त्याची प्रतेकी सहा ते सात लाख एवडी किंमत आहे. या प्रतेक कमाणीला पाण्यापासुन संरक्षण म्हणून 200 कीलो आॅलोमीनियम वापरण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याची भंगारात देखील भरपुर किमंत येवू शकते. हा सगळा प्रकार कोन केला त्याबाबत सार्वजनीक बांधकाम विभागामध्ये कसल्याही प्रकारची माहीती उपलब्ध नाही. आत्ता नेमकी या बाबत कारवाई कोणावर होणार हे पाहाणे गरजेचे आ​हे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/mpsc-bharti-2021-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-24T20:07:19Z", "digest": "sha1:MVYXLJWTI3RGIAMR3WWO34EKJF7AAMDM", "length": 70526, "nlines": 188, "source_domain": "ominebro.tech", "title": "MPSC Bharti 2021 | नवीन अपडेट – सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती! - Ominebro", "raw_content": "\nMPSC Bharti 2021 | नवीन अपडेट – सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती\nनवीन अपडेट – सर्व प्रकारच्या नोकरभरतीस एमपीएससीची सहमती सर्व प्रकारची नोकरभरती करण्याची आपली तयारी आहे का, अशी विचारणा राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एमपीएससीकडे करण्यात आली होती. त्यावर एमपीएससीने सहमती दर्शविणारे पत्र विभागाला पाठविले आहे. राज्य शासनाची सर्व प्रकारची नोकरभरती स्वत:मार्फत करण्यास महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सहमती दर्शविली आहे.\nसरकारने पारदर्शक नोकरभरतीसाठी अराजपत्रित अधिकारी (ब) तसेच क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची भरती प���रक्रिया ही एमपीएससीमार्फत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांची निवड एमपीएससीमार्फत केली जाते. अराजपत्रित ब, क आणि ड यांची भरती ही दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जाते. ही भरती निवड मंडळांऐवजी एमपीएसीमार्फत करण्याचा प्रस्ताव आहे. हा निर्णय कितपत व्यवहार्य ठरेल आणि कोणत्या संवर्गांची नोकर भरती एमपीएससीमार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले होते.\nदुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त असतात. या मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलिकडेच तीन कंपन्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली होती. मात्र, आता विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारितील निवड प्रक्रिया एमपीएससीकडे देण्याचे प्रस्तावित आहे.\nया संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…\nनवीन अपडेट – MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी\nनवीन अपडेट – MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी वाढीव संधी कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा लांबणीवर पडल्या. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विद्यार्थ्यांचा एक पेपर पुढे ढकलला आहे. परंतु, 2021 मध्ये होणाऱ्या पदभरतीत वयोमर्यादा संपलेल्या या विद्यार्थ्यांना निश्‍चितपणे एक संधी वाढवून दिली जाईल. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव पाठवून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.\nकाही दिवसांपूर्वी राज्य सेवेची पूर्व परीक्षा पार पडली, परंतु अनेक विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही. दरम्यान, पोलिस उपनिरीक्षक पदासाठी (पीएसआय) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 31 तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यासांठी 33 वयोमर्यादा आहे. तर राज्य सेवेच्या पूर्व परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 38 तर अन्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा निश्‍चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षीची परीक्षा अजूनही झाली नसल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी वयोमर्यादेचा निकष ओलांडला असून त्यांना वाढीव संधी मिळावी, अशी मागणी स्टूडंट राईट्‌स असोसिएशननेदेखील लावून धरली होती.\nMaharashtra Public Service Comission Bharti 2021 – MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर\nराज्या��ील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अखेर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय (MPSC exam postponed) घेण्यात आला आहे. 11 एप्रिल रोजी ही परीक्षा होणार होती. मात्र कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.\nएमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांना पत्र लिहून तशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन अखेर मुख्यमंत्र्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती मान्य केल्याचे समजते. थोड्याचवेळात यासंदर्भात अधिकृत घोषणा होईल. तेव्हा राज्य सरकार MPSC परीक्षेची पुढची तारीख आत्ताच जाहीर करणार का, हे बघावे लागेल.\nMPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल\nनवीन अपडेट – MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या तीन उपकेंद्रांत बदल – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित MPSC दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पुण्यातील तीन परीक्षा उपकेंद्रे बदलण्यात आली आहे. बदललेल्या परीक्षा केंद्रानुसार उमेदवारांना परीक्षापत्र उपलब्ध करून देत असल्याची माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. एमपीएससीने पुणे जिल्हा केंद्रावरील तीन परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आले.\nवाघोलीतील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटमध्ये होणारी परीक्षा आता बुधवार पेठेतील एच. व्ही. देसाई महाविद्यालयात होणार आहे. तसेच अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे होणारी परीक्षा नºहे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे होणार आहे.\nMPSC Recruitment 2021- MPSC दुय्यम सेवा पूर्व परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार\nमहत्त्वाचे – MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. महाराष्ट्र आयोगाच्या निर्णयानुसार MPSC स्पर्धा परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार. MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं.\nराज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी (11 एप्रिल) होणारी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहे. परीक्षेच्या तारखेबाबत कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी आणि नियमांचे पालन करत परीक्षा पार पाडली जाणार आहे.\nया संदर्भातील अधिक आम्ही लवकरच प्रकाशित करू…\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 – महत्त्वाच्या सूचना\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 परीक्षेबाबत उमेदवारांकरिता ठळक सूचना जाहीर करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षेबाबत संपूर्ण ठळक सूचना खालीलप्रमाणे आहेत.\nपरीक्षेचे नाव – महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020\nपरीक्षेची तारीख – 27 मार्च 2021\nMPSC Recruitment – MPSC च्या वन, कृषी, अभियांत्रिकी या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार\nMPSC Bharti 2021 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कृषी सेवा, वन आणि अभियांत्रिकी सेवा परीक्षा स्वतंत्रपणे घेतल्या जात होत्या. मात्र, आता या तिन्ही परीक्षा एकत्रित होणार असून त्याची तयारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. 2021 पासून पुढे येणाऱ्या प्रत्येक जाहिरातीनुसार रिक्‍तपदांची भरती करताना त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेअंतर्गत 27 प्रकारची पदे भरली जातात. या पार्श्‍वभूमीवर कृषी, वन आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा एकत्रित घेतल्या जाणार आहेत.\n“एमपीएससी’च्या एकत्रित परीक्षेचे स्वरूप\nशंभर प्रश्‍नांसाठी 200 गुणांची ही पूर्व परीक्षा असणार आहे. या तिन्ही विभागांच्या मुख्य परीक्षा मात्र, स्वतंत्रपणे होतील. आयोगाने त्यासंदर्भात कृती आराखडा तयार केला आहे. दोन गुणांच्या प्रश्‍नाचे उत्तर चुकीचे लिहिल्यास 0.5 टक्के तर एक गुणाचे उत्तर चुकल्यास 0.25 टक्‍के गुण कपात केले जाणार असल्याची माहिती आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.\nMPSC 2021 -सर्व भरती परीक्षा MPSC मार्फत- लवकरच निर���णय \nफडणवीस सरकारच्या काळात महापरीक्षा पोर्टलद्वारे गट- क पदांची भरती करण्यात आली. त्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले आणि विद्यार्थ्यांनी पोर्टल रद्दसाठी आंदोलने केली. महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर या संवर्गातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्याची मागणी पुढे आली. त्यानुसार जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे तशी मागणी करीत पत्र दिले आहे. त्यानुसार आता निर्णय अंतिम टप्प्यात आला असून सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.\nमहापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर गट-क संवर्गातील पदांची भरती केंद्रीभूत पध्दतीने घेण्याची मागणी काही लोकप्रतिनिधींसह सामाजिक संस्था व विद्यार्थी संघटनांनी सरकारकडे केली. त्याअनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने सकारात्मकता दर्शविली असून त्यावर उद्या (मंगळवारी) मुख्य सचिव संजीवकुमार यांनी बैठक बोलावली आहे.\nराज्य सरकारच्या प्रमुख 48 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांहून अधिक पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामध्ये शिक्षण, गृह, जिल्हा परिषद, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास, कृषी अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. त्यातील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केली जाते. तसेच बृहन्मुंबई व बेस्टमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही पदभरती आयोगाच्या माध्यमातूनच केली जाते. दुसरीकडे तमिळनाडू, गुजरात आयोगातर्फे गट-क संवर्गातील तर केरळ आयोगाच्या माध्यमातून सहकारी बॅंकांचे अधिकारी, अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील प्राचार्य, प्राध्यापकांच्या पदांसह गट- कमधील सर्वच पदांची भरती प्रक्रिया राबविली जाते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने होकार दर्शविला असून आता त्याअुषंगाने बदल करण्याची कार्यवाही केली जात असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तत्पूर्वी, सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील सर्वच शासकीय विभागांमधील गट-क संवर्गातील पदांची माहिती संकलित करण्याचे काम हाती घेतले आहे.\nनियमात ‘असे’ करावे लागणार बदल…\nपदभरतीच्या नियमांमध्ये बदल करुन भरती प्रक्रियेसंदर्भात सामान्य प्रश��सन विभागाला काढावे लागेल नवा अध्यादेश\nगट-अ व ब संवर्गाच्या मागणीपपत्रानुसारच गट-क संवर्गातील पदभरतीची मागणीपत्रे द्यावी लागतील आयोगाला\nसेवा प्रवेश नियमात बदल करुन गट-क प्रवर्गातील उमेदवारांच्या भरतीची तरतूद अधिनियमात करावी लागेल\nभरती प्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप, वशिलेबाजीला लगाम घालण्याच्या दृष्टीने आयोगातर्फेच होईल पदभरती\nहोतकरु, गुणवंत विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळावी, कोणत्याही प्रकाराचा गैरप्रकार टाळण्यासाठी घेतला जातोय निर्णय\n एमपीएससीच्या पदभरतीस ‘वित्त’ची मंजुरी; वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना वाढीव संधी\nMPSC Bharti 2021: कोरोनामुळे यंदा राज्याच्या उत्पन्नात एक लाख कोटींहून अधिक रुपयांची तूट आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील शासकीय रिक्‍तपदांची संख्या आता अडीच लाखांवर पोहचली आहे. तरीही सार्वजनिक आरोग्य, मेडिकल आणि गृह विभागाच्या पदभरतीस वित्त विभागाने मान्यता दिली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पदभरतीसही मान्यता दिली आहे.\nराज्य सरकारच्या 28 प्रकारच्या शासकीय विभागांमधील गट अ आणि ब प्रवर्गातील पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातात. कोरोना आणि मराठा आरक्षणाला स्थगितीमुळे मागच्या वर्षीय एकही पदाची भरती होऊ शकली नाही. आता मार्च-एप्रिलमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेसह चार प्रकारच्या परीक्षा होणार आहेत. दरम्यान, तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांच्या मेगाभरतीची घोषणा करुनही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. महाविकास आघाडी सरकारने एकूण रिक्‍तपदांच्या 50 टक्‍के पदभरती केली जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले. मात्र, कोरोनाचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर झाला आणि मेगाभरती लांबणीवर पडली. मात्र, राज्यातील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त झाली आहेत. तीन-साडेतीन वर्षांपासून न भरलेली पदे आता अडीच लाखांवर पोहचली आहेत. त्यामुळे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना दमछाक होऊ लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर आयोगातर्फे राज्यसेवेच्या माध्यमातून आता वित्त विभागाने गटविकास अधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार, शिक्षणाधिकारी, समाजकल्याण अधिकारी, भूमि अभिलेख उपअधिक्षक, महिला व बालकल्याण अधिकारी अशा 28 विभागांमधील पदांची भरती होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव डी. एस. करपते यांनी सांगितले.\nMPSC Bharti 2021 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे कार्यरत असून Maharashtra Public Service Commission (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) च्या “महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा” या परीक्षांच्या निःशुल्क ऑनलाईन प्रशिक्षणासाठी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष, मागास प्रवर्ग या समाज घटकातील नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील मण्यात प्राप्त विद्यापीठाची पदवी व त्यापेक्षा उच्च शिक्षित उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. यासंदर्भातील अधिक माहिती करिता खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nMPSC Tentative Schedule – MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर\nMPSC Bharti 2021: महाराष्ट्र लोक सेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा परीक्षा 2020, दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा 2020, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा 2020, इत्यादी अशा सन 2020 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. या संदर्भाती अधिक माहिती करिता खालील लिंक वर क्लिक करावे.\nसन 2020 मधील MPSC स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती जाहीर\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nMPSC अनाथ आरक्षणासाठी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करा अर्ज \nMPSC Bharti 2021 अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरिता शासन निर्णय, महिला व बाल विकास्विभाग, केनांक: अमुजा २०१९/प्र. र. २१२/ का-३, दिनांक 2 एप्रिल, 2018 अन्वये शिक्षण व नोकरी यामध्ये अराखीव (खुला) प्दान्न्मुधून 1% समांतर आर्स्कःक लागू करण्यात आले आहे. MPSC अनाथ आरक्षणासाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2021 आहे. या संदर्भातील अधिक करिता कृपया PDF जाहिरात बघावी.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nमराठा आरक्षणासंदर्भात MPSC ची सुप्रीम कोर्टातील याचिका मागे\nMPSC Bharti 2021: maratha reservation mpsc withdraw application in sc on maratha quota – मराठा आरक्षणासंदर्भात राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) सर��वोच्च न्यायालयात केलेली याचिका मागे घेतली आहे. या याचिकेनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर भरती प्रक्रिया रखडली होती; पण ९ सप्टेंबरच्या आधी आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये राज्य सरकार न्यायालयात त्यांना सहकार्य करणार होते. मात्र, त्याआधीच आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गांतर्गत २०१८ पासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली.\nया याचिकेबाबत राज्यात तीव्र पडसाद उमटले. एकीकडे मराठा आरक्षण टिकविण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असताना, राज्य लोकसेवा आयोगाने सरकारच्या भूमिकेच्या विपरीत भूमिका घेतली. याबद्दल राज्य सरकारने संताप व्यक्त केला होता. त्यामुळे गुरुवारी राज्य लोकसेवा आयोगाने राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य विभाग यांना पत्र पाठवून सर्वोच्य न्यायालयातील अर्ज मागे घेत असल्याचे कळवले. ‘आयोगाची निवड प्रक्रिया प्रलंबित आहे. याबाबत निर्देश मिळण्याबाबत राज्य सरकारकडे अनेकवेळा पत्रव्यवहार केला. पण सरकारकडून उत्तर मिळाले नाही. त्यामुळे न्यायालयाकडून आदेश प्राप्त करण्यासाठी आयोगाने अर्ज केला,’ असे आयोगाने राज्य सरकारला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. आर्थिक दुर्बल घटकाचा लाभ मराठा उमेदवारांना मिळावा, असा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही होईल, असेही स्पष्ट केले आहे.\nराज्य सरकारकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी लागू केलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर रोजी स्थगिती दिली. या आदेशामुळे आयोगाच्या विविध टप्प्यांवर प्रलंबित असलेल्या निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी योग्य निर्देश प्राप्त होण्यासाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला होता. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ अनुज्ञेय ठरवण्याबाबत २३ डिसेंबर रोजी सरकारकडून निर्णय घेण्यात आला. या सर्व बाबी लक्षात घेऊन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केलेला अर्ज मागे घेण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.\nसोर्स : म. टा.\nखुशखबर – MPSC जुलै- ऑगस्टमध्ये होणारी ‘ही’ मुख्य परीक्षा होणार ऑनलाइन\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या नियोजनानुसार आता 14 मार्च, 27 मार्च आणि 11 एप्रिलला राज्य सेवा पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्‍त पूर्व परीक्षा होणार आहे. परंतु, आता निकाल वेळेत लागावा, एका वर्षात दोनदा परीक्षा घेता यावी म्हणून आयोगाने आगामी मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे निश्‍चित केले आहे. जुलै- ऑगस्टमध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून पहिला प्रयोग केला जाणार आहे.\n30 हजार पदे रिक्‍त, तरीही मागणीपत्रे नाहीत\nराज्यातील सुमारे 28 लाखांहून अधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी राज्य सरकारच्या विविध विभागांकडून सप्टेंबरपासून त्यांच्याकडील रिक्‍त पदांची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला दिली जाते. त्यानुसार आयोगाकडून परीक्षांचे नियोजन होते. राज्यातील विविध विभागांमध्ये दोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त असून त्यात प्रथम व द्वितीय श्रेणीतील 30 हजारांहून अधिक पदे आहेत. मात्र, यंदा कोणत्याही विभागाने आयोगाला मागणीपत्र दिले नसल्याने या वर्षातील परीक्षा पुन्हा विलंबानेच होतील. आयोकडून मागणीपत्रासाठी पाठपुरावा सुरु आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी आणि मराठा समाजाला सर्वोच्च न्यायालयातून मिळालेली स्थगिती, यामुळे राज्य सरकारने रिक्‍त पदांची मागणीपत्रे दिली नसल्याचे आयोगातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.\n‘एमपीएससी’तर्फे राज्य सेवा पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा, वन सेवा, अभियांत्रिकी सेवा, कर सहायक, दुय्यम निरीक्षक (संयुक्‍त सेवा परीक्षा, गट- क) अशा परीक्षा घेतल्या जातात. राज्यभरातील सुमारे 30 लाखांपर्यंत विद्यार्थी या परीक्षा देतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना आयोगाला विविध अडचणींचा सामना करावा लागतो. दुसरीकडे प्रश्‍नपत्रिका, उत्तरपत्रिका छपाई, त्याची तपासणी आणि निकालासाठी दोन ते तीन महिन्यांचा वेळ लागतो. पूर्व आणि मुख्य परीक्षा ऑफलाइन हो��� असल्याने परीक्षा घेणे, उत्तरपत्रिकांची तपासणी व निकालासाठी चार- सहा महिन्यांचा कालावधी जातो. या काळात अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपुष्टात येते. आता आयोगाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहावेळाच परीक्षा देता येईल, असे स्पष्ट केले आहे. उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आयोगाने मुख्य परीक्षा ऑनलाइन घेण्याचे नियोजन केले आहे. सुरवातीला कमी उमेदवार असलेल्या परीक्षेत हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर तांत्रिक अडचणी व त्रुटी दूर करुन आगामी सर्वच मुख्य परीक्षा ऑनलाइन होतील, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nMPSC Exams Revised Dates – MPSC परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर\nMPSC Exams Revised Dates – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2020 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे सुधारित दिनांक जाहीर करण्यात आलेले आहेत. सन 2020 आधील आयोजित उपरोक्त 3 परीक्षा पुढे ढकलण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदर परीक्षा खालीलप्रमाणे त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास नियोजित करण्यात येत आहेत. या संदर्भातील अधिक माहिती करिता PDF जाहिरात बघावी.\nराज्य सेवा पूर्व परीक्षा – 2020\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा – 2020\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2020\nअधिकृत वेबसाईट : mpsc.gov.in\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकन करणे, उमेदवारांच्या हिताचे राहील, असे आवाहन एमपीएससीने केले आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देणाऱ्या संधीची कमाल मर्यादा निश्चित केली असल्याने उमेदवारांना आता सहा संधी मिळणार आहे. मागास प्रवर्गासाठी नऊ संधी असतील. २०२१ च्या जाहिरातीपासून हे लागू होणार आहे. एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्याने ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजल्या जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजण्यात येईल. अशा बंधनांमुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nMPSC Exams Date Announcement : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता मार्चमध्ये होणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं याबाबत निर्णय घेतला असून आज परीक्षांच्या तारखांबद्दल आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा या मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा तिसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.\nकरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीच्या परीक्षांना विलंब झाला आहे. या परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी या परीक्षा कधी जाहीर होणार याच्या प्रतीक्षेत होते. तसंच लवकरात लवकर या परीक्षा पार पाडल्या जाव्या अशी मागणीही करण्यात येत होते. दरम्यान, आता मार्च महिन्यात या परीक्षा पार पडणार असल्याचं समोर आलं आहे.\nमार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्य सेवा पूर्व परीक्षा तर तिसऱ्या आठवडय़ात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं. आज या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगितीनंतर एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. तसंच परीक्षांची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचंही त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं.\nMPSC साठीही आता ‘EWS’चा पर्याय – जाणून घ्या\nMPSC Bharti 2021 – reservation in SEBC for maratha candidates in MPSC exams too : राज्यात मराठा आरक्षणाला अंतिरम स्थगिती मिळाल्यानंतर, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात येणाऱ्या पदभरती परीक्षांमध्ये ‘SEBC’ प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना १५ जानेवारीपर्यंत ‘एमपीएससी’च्या ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती ‘एमपीएससी’कडून प्रकाशित करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्यातील ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरीता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ नुसार आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सरकारकडून वेळोवेळी नमूद केलेल्या कार्यपद्धतीच्या आधारे संबंधित विभागांच्या मागणीनुसार ‘एमपीएससी’मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या जाहिरातींमध्ये ‘एसईबीसी’ प्रवर्गासाठी पदे आरक्षित दर्शविण्यात आली आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांना सरळसेवा भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचे लाभ देण्यात येणार आहेत. त्यानुसार ‘एसईबीसी’ प्रवर्गातील उमेदवारांकडून अराखीव (खुला) किंवा ‘ईडब्ल्यूएस’ आरक्षणाचा लाभ घेण्याबाबतचा पर्याय ‘एमपीएससी’ने उपलब्ध करून दिला आहे.\nया परीक्षांसाठी पर्याय – MPSC Bharti 2021\n– सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०\n– राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०\n– महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा २०२०\n– महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२०\nआरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी ‘हे’ करा –\n– आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाइलद्वारे १५ जानेवारीपर्यंत संबंधित परीक्षेसाठी अर्जाद्वारे खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’ यापैकी कोणत्या आरक्षणातून लाभ घ्यायचा आहे, याचा विकल्प देणे आवश्यक.\n– खुला किंवा ‘ईडब्ल्यूएस’चा दावा विहित कालावधीत सादर न करणाऱ्या उमेदवारांचा फक्त अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करण्यात येईल.\n– ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ घेतल्यास संबंधित उमेदवार ‘एसईबीसी’ आरक्षणासाठी पात्र ठरणार नाही.\n– आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे पर्य़ाय सादर न केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत दाव्यातील बदलाबाबतची विनंती नंतरच्या टप्प्यावर कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या एकूण २०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२० आहे.\nजे उमेदवार सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत ते महाराष्ट्र एमपीएससी परीक्षेत सहभागी होऊन आपल्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. यासाठी उमेदवारांना 13.01.2020 पूर्वी अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्जदार पदवीधारक असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय कमीतकमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष हवे.\nपदाचे नाव – सहायक राज्यकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी, उद्योग उप संचालक – तांत्रिक, सहायक संचालक, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सहायक प्रकल्प अधिकारी/ संशोधन अधिकारी व तत्सम, नायब तहसीलदार\nपद संख्या – २०० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदवी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.\nफीस – अमागास उमेदवारांसाठी ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय व अनाथ उमेदवारांसाठी ३२४/- रुपये आहे.\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २३ डिसेंबर २०१९ आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जानेवारी २०२० आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.mpsc.gov.in\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nHSC Exam Question Bank | बारावीची विविध विषयांची क्वेश्चन बँक उपलब्ध\nएनआयटी (NIT) आंध्र प्रदेशमध्ये प्राध्यापक (अ‍ॅडहॉक फॅकल्टी) पदभरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-prachanda-has-resigned-sher-bahadur-deuba-accepts-the-prime-ministers-post-5606226-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:27:50Z", "digest": "sha1:RPX4AOKA265DBC5COPH5KCPCKU36UWCL", "length": 6709, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prachanda has resigned, Sher Bahadur Deuba accepts the Prime Ministers post | वचनाला जागले; प्रचंड यांनी दिला राजीनामा, शेर बहादूर देउबा स्वीकारतील पंतप्रधानपद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मि���वा मोफत\nवचनाला जागले; प्रचंड यांनी दिला राजीनामा, शेर बहादूर देउबा स्वीकारतील पंतप्रधानपद\nकाठमांडू - नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी करारानुसार ९ महिने पूर्ण झाल्यानंतर बुधवारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. आता शेर बहादूर देउबा नवे पंतप्रधान असतील. माआेवादी नेता प्रचंड यांनी ३ ऑगस्ट २०१६ रोजी नेपाळी काँग्रेससोबत सामंजस्य वाटाघाटी केल्या होत्या. नवे देउबा सरकार हे देशाचे गेल्या २७ वर्षांतील २५ वे सरकार असेल.\nसीपीएन (माआेवादी) चे अध्यक्ष प्रचंड यांनी नेपाळी काँग्रेसचे नेता शेर बहादूर देउबा यांना वचन दिले होते की, ९ महिन्यांत ते पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील. फेब्रुवारी २०१८ मध्ये संसदीय निवडणुका होणार आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये पंतप्रधानपदाविषयी वाटाघाटी झाल्या होत्या. प्रचंड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पंतप्रधान पदावर राहतील. त्यानंतर होणाऱ्या दोन निवडणुकांदरम्यान देउबा पंतप्रधानपदी राहतील. नेपाळच्या लाखो मतदारांनी १४ मे रोजी दोन दशकांच्या कालावधीत प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदान केले. १९९७ मध्ये माआेवादी आंदोलनात नेपाळमध्ये अंदाजे १६ हजार लोक मारले गेले. त्यानंतर निवडणुका होऊ शकल्या नाहीत. दर पाच वर्षांत निवडणुका होणे अपेक्षित आहे.\nएका दिवसाने राजीनामा टळला\nप्रचंड मंगळवारी संसदेकडे राजीनामा सुपूर्द करणार होते. मात्र, विरोधी पक्षाने दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २२ नवे मतदारसंघ निर्माण करण्याच्या मुद्द्यावरून मोठा गोंधळ घातला. या नव्या मतदारसंघांना त्यांचा विरोध आहे. बुधवारी संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे प्रचंड यांनी टीव्हीवर २८ मिनिटे राष्ट्राला उद्देशून भाषण केले व त्याच भाषणात त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रपती विद्यादेवी भंडारींकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.\n- फेब्रुवारी २०१८च्या संसदीय निवडणुकांपर्यंत आळीपाळीने सरकार चालवण्याचे ठरले होते.\n- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत प्रचंड पंतप्रधानपदी असतील.\n- इतर दोनचे (प्रांतीय आणि केंद्रीय) देउबा नेतृत्व करतील.\n- १४ मे रोजी २० वर्षांत प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुका झाल्या.\n- १४ जून रोजी पालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या ��ुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-LCL-news-about-rickshaw-accident-1-women-death-5829205-NOR.html", "date_download": "2021-07-24T19:45:52Z", "digest": "sha1:RVSNOQ2B4QGBYIFK2NO3VMTAZ2EL3VCH", "length": 3527, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about rickshaw accident, 1 women death | रिक्षा कलंडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, रिक्षा चालकाविराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिक्षा कलंडल्याने महिलेचा जागीच मृत्यू, रिक्षा चालकाविराेधात पाेलिस ठाण्यात गुन्हा\nचाळीसगाव - भरधाव पॅजो रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन कलंडल्याने रिक्षातील महिला जागीच ठार झाली. पाटणादेवी रस्त्यावरील बायपास चौफुलीजवळ रविवारी सायंकाळी ही घटना घडली.\nचंद्रभागाबाई लुका खुटे (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रभागाबाई या रविवारी सायंकाळी ५.३० वाजता चाळीसगावकडून पाटणादेवीकडे पॅजाे रिक्षाने (क्र. एम.एच. १९ ए.ई. ९४४८) निघाल्या होत्या. घराकडे परतत असताना बायपास चौफुलीजवळ रिक्षा पोहचली असता चालक आसिफ शेख जाकीर याचा ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन खड्ड्यात कलंडली.\nया अपघातात चंद्रभागाबाई ताटे यांना गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसात रिक्षा चालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार मिलींद शिंदे करीत आहेत. महिलेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-let-founder-hafiz-saeed-to-hold-rally-for-masarat-alam-4967807-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:42:07Z", "digest": "sha1:Y2FTSPSE3RLZRVA6AD5QH2XBUX2KP2UP", "length": 5378, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "LET founder hafiz saeed to hold rally for masarat alam News in Marathi | मसरतसाठी पाकमध्ये रॅली, दहशतवादी हाफिज म्हणाला-ही स्वातंत्र्याची लढाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमसरतसाठी पाकमध्ये रॅली, दहशतवादी हाफिज म्हणाला-ही स्वातंत्र्याची लढाई\nनवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये देशाविरोधात आयोजित रॅलीत पाकिस्तानचा झेंडा फडकावणारा फुटीरवादी नेता मसरत आलमच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर काश्मीर खोर्‍यात तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे, दहशतवादी संघटना लश्कर-ए- तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने मसरतला समर्थन दिले असून ही स्वातंत्र्याची लढाई असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर मसरतच्या अटकेविरोधात पाकिस्ताना रॅली काढणार असल्याचे हाफिज सईदने जाहीर केले आहे. हाफिज सईद हा मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.\nमसरतला शुक्रवारी अटक केल्यानंतर फुटीरवाद्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवताच निदर्शकांनी जोरदार दगडफेक सुरू केली. या घटनेत 14 जण जखमी झाले आहे. दरम्यान, त्राल भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.\nहाफिज सईद म्हणाला, 'मसरत आलमवर देशद्रोहाचा आरोप आहे. परंतु हा देशद्रोह नसून स्वातंत्र्याची लढाई आहे. मसरतने नवी दिल्ली नव्हे, श्रीनगरमध्ये पाकिस्तानी‍ झंडा फडकावला आहे. श्रीनगर ही जम्मू-काश्मीरची राजधानी आहे. श्रीनगरला यूएन रिझॉल्युशनमध्ये वादग्रस्त क्षेत्र म्हटले आहे.'\nजम्मू-काश्मीरमध्ये फुटीरवाद्यांनी केलेले आंदोलन योग्यच आहे. श्रीनगरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावण्यात आला. याचा अर्थ असा की, काश्मीरातील जनतेला आता भारतासोबत राहायचे नाही, असेही हाफिज सईदने म्हटले आहे.\nराजस्थानच्या १६ मंत्र्यांना अतिरेक्यांची धमकी, लष्कर आणि हाफिज सईदकडून अपहरणाचा कट\nहाफिज सईद दिल्लीतील दोन हॉटेलला लक्ष्य करण्याची शक्यता, मेट्रो शहरांना अलर्ट जारी\nकाश्मीर हा दरवाजा असेल, हिंदुस्तान उद्‍धवस्त करू, दहशतवादी हाफिज सईद बरळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-IFTM-news-about-jagannath-rathyatra-5916908-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:42:42Z", "digest": "sha1:K2HJLP4UIWZOYSQFRY2OLJO6F5UHLQNE", "length": 5323, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about jagannath rathyatra | भक्तिमय वातावरणात जगन्‍नाथ रथयात्रेस सुरूवात, पुरीसाठी 120 विशेष रेल्वे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभक्तिमय वातावरणात जगन्‍नाथ रथयात्रेस सुरूवात, पुरीसाठी 120 विशेष रेल्वे\nपुरी - ओडिशा, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, आदी राज्यांत जगन्नाथांची रथयात्रा भक्तिमय वातावरणात जल्लोषात काढण्यात आली. देशभरात हा उत्सव साजरा केला जातो.\nप्रमुख स्थान असलेल्या ओडिशातील पुरी येथे नऊ दिवस चालणाऱ्या भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेस शनिवारपासून सुरुवात झाली. जगन्नाथ मंदिरापासून तीन किमी दूर असलेल्या गुंडिचा मंदिरापर्यंतच्या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होतेे.\nतत्पूर्वी भगवान जगन्नाथ १६ चाकांच���या “नंदीघोष’ रथात, त्यांचे बंधू बलराम १४ चाकांच्या “तलध्वज’व देवी सुभद्रा १२ चाकांच्या “देवदलान’ रथात रीतसर पूजाअर्चा झाल्यानंतर स्वार झाले. तिन्ही देवांना मंदिराच्या गर्भगृहाच्या “रत्नवेदी’तून बाहेर काढण्यात आल्यानंतर वैदिक पद्धतीने सर्वप्रथम “गोपाल भोग’ देण्यात आला. परंपरेनुसार, सर्वप्रथम भगवान बलराम, नंतर सुभद्रा व शेवटी भगवान जगन्नाथांनी रथयात्रा सुरू केली. गुंडिचा मंदिर भगवान जगन्नाथांच्या मावशीचे घर आहे. तेथे नऊ दिवसांच्या प्रवासानंतर ते परत येतील, असे मानले जाते.\nछत्तीसगडमध्येही रथयात्रेत भाविकांचा उत्साह\nछत्तीसगडमध्येही भगवान जगन्नाथांची रथयात्रा धार्मिक श्रद्धा, उत्साह व जयघोषात काढण्यात आली. या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येनेे सहभागी झाले होते. राजधानीतील गायत्रीनगरात असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रा महोत्सवात मुख्यमंत्री रमणसिंह सहभागी झाले होते. त्यांच्या हस्ते भगवान जगन्नाथ, बलराम व सुभद्रा यांची पूजाअर्चा करण्यात आली. त्यांनी राज्यांसाठी सुख-समृद्धी व शांतता कायम राहावी, म्हणून प्रार्थना केली. डाॅ. रमणसिंह यांनी जगन्नाथ रथाचा मार्ग सोन्याच्या झाडूने स्वच्छ केला. त्यानंतर मंदिराच्या यज्ञास उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/advt-lalsu-nogoti-writes-about-difference-between-tribal-and-human-hunting-1567851881.html", "date_download": "2021-07-24T21:41:43Z", "digest": "sha1:25W2MZI23OQOK43HR3VJIOFGWA2JP6M2", "length": 17842, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Advt Lalsu Nogoti writes about difference between tribal and human hunting | ओले ओले वेट्टा... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनागरी समाजाची \"शिकार' आणि आदिवासी समाजाची \"शिकार' यात अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक आहे. नागरी समाजासाठी \"शिकार' ही हौस आणि शौर्य याच्याशी जोडली गेली, परंतु आदिवासी समाजात शिकार ही संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे. कायद्याने मात्र त्यास सर्रास गुन्हा ठरवला आहे. अनेक गावांत शिकार करणे हा गुन्हा आहे हेदेखील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. ते उत्सवांचा भाग म्हणून शिकार करतात आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतात.\nइंग्रज राजवटीपासून स्वातंत्रोत्तर भारत सरकारपर्यंत शिकार हा कायद्याने गुन्हा आहे. परंतु, नागरी समाजाची \"शिकार' आणि आदिवासी समाजाची \"शिकार' यात अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक आहे. नागरी समाजासाठी \"शिकार' ही हौस आणि शौर्य याच्याशी जोडली गेली, परंतु आदिवासी समाजात शिकार ही संस्कृतीचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे. आदिवासींची संस्कृती समजून न घेता त्यांच्यावर नागरी कायदे लादण्यात आल्याने, अन्य वनोपजकांप्रमाणेच शिकारीबाबतही आदिवासींना वनखात्याच्या आणि पोलिसांच्या ससेमारीचा सामना करावा लागत आहे. हे चित्र बदलायचे असेल तर वेट्टा - म्हणजे आदिवासींमधील शिकारीची संस्कृती, त्याच्या पद्धती आणि त्याचे नियम समजून घेणे गरजेचे आहे. यातील महत्त्वाचा निकष म्हणजे आदिवासी त्यांच्या पोटासाठी शिकार करतात, सण उत्सवाचा भाग म्हणून शिकार करतात. ते शिकारीचे स्मगलिंग करत नाहीत किंवा केलेली शिकार विकतही नाहीत.\nआदिवासी केव्हाही शिकारीला जात नाहीत. शिकारीसाठी जाण्याचे या समूहांचे परंपरेने ठरवलेले नियम आहेत. साधारण तीन प्रसंगात आदिवासी शिकारीसाठी जातात. पहिला प्रसंग म्हणजे मुलाचा जन्म. मुलाचा जन्म झाल्यावर त्याच्या पित्याने जंंगलात जाऊन शिकार करण्याची प्रथा बहुतांश आदिवासी समाजांमध्ये पाळली जाते. बापाला कोणती शिकार मिळणार यावर त्या मुलाचं नशिब ठरविण्याचा एक संकेत मानला जातो. हा झाला एक श्रद्धेचा भाग, परंपरेचा भाग. शिकारीला जाण्याचा दुसरा प्रसंग आहे तो अंधश्रद्धेशी निगडीत. अंधश्रद्धेत अडकलेल्या आदिवासींमध्ये जादूटोणा हा महत्त्वाचा मुद्दा बनतो. एखाद्याने जादुटोणा केल्याची तक्रार करणाऱ्यास \"शिकारी'च्या माध्यमातून त्याचा पुरावा द्यावा लागतो. आणि शिकारीचा तिसरा नियम आहे तो पंडूम अर्थात सणउत्सवांशी निगडीत.\nबदलत्या काळानुसार, अंधश्रद्धेशी निगडित प्रथा बंद व्हाव्यात आणि उत्सवांशी निगडित सामूहिक संस्कृतीचे नियम, रुढी वृद्धींगत व्हाव्यात यासाठी ग्रामसभांपासून गोटूल समित्यांपर्यंत गडचिरोलीच्या जंगलात प्रयत्न सुरू आहेत.\nआदिवासी त्यांच्या शिकारीसाठी बंदूकींसारखी आधुनिक शस्त्रे वापरत नाहीत. पारंपरिक साधने आणि सामूहिक कृती हे आदिवासींच्या शिकारीचे वेगळेपण. प्रत्येक आदिवासी घरात जाळी असते. शिकारीसाठी ती जाळी जंगलात लावली जाते आणि विरुद्ध बाजुने लोकं हाकारा देत जाळीच्या दिशेने वळतात. त्याला ओले म्हणतात. ओले म्हणजे ओरडणे. वाटेतली जनावरं घाबरून जाळीच्या दिशेने पळतात आणि जाळीत अडकतात किंवा त्याला भाल्याने जेरबंद केलं जातं ही शिकारीची नेहमीची पद्धत. शिकारीचा दुसरा प्रकार म्हणजे कल्पुंज. यात सपाट खडक कलता करून त्याखाली तांदळाच्या लाह्या ठेवल्या जातात. उचलत्या कडेला एक खुंटी लावून सापळा तयार केला जातो. लाह्यांच्या वासाने लहान जनावरं खडकाखाली जाताच खुंटी खाली पडते आणि जनावर सापळ्यात अडकते. साधारणपणे घोरपड, उंदीर, काही पक्षी यांची शिकार अशी केली जाते.\nएका दिवसात, एका रात्रीत होणारी शिकार विरळच. दोरीच्या सापळ्यानेही आदिवासी शिकार करतात. पण त्यासाठी चार-पाच दिवस नियोजन केलं जातं. एका विशिष्ट ठिकाणी जंगली फळं किंवा कंदमुळं ठेवली जातात. ती खाण्यासाठी प्राणी-पक्षी नियमित येऊ लागले की तिथे दोरीचा सापळा लावला जातो. शिकार खाद्यापाशी येताच तिच्या गळ्यात दोरीचा फास पडतो. आबुजमाडसारख्या डोंगराळ प्रदेशात शिकारीची आणखी एक अनोखी पद्धत अवलंबली जाते. काही जणं दोनचार दिवस जंगलात जाऊन एकाच ठिकाणी लघवी करतात. त्यामुळे त्या मुत्राच्या वासावर काही जनावरं जमीन चाटायला येतात. तसे प्राणी त्या ठिकाणी आले की शिकार स्वत:हून चालतच येते.\nआदिवासींच्या संस्कृतीत जोडल्या गेलेल्या शिकारीचे दाखले मिळतात ते त्यांच्या उत्सवात. विजा पंडुम, नवा पंडुम या सर्व उत्सवांच्या आदल्या एक दोन दिवसात गावातले सर्व आदिवासी शिकारीसाठी जातात. शिकाराचा पहिला नियम म्हणजे फक्त तीन वेळा प्रयत्न करणे. तीन वेळा जाऊनही शिकार मिळाली नाही चौथ्या वेळी जाऊ नये हा संकेत आदिवासी पाळतात. त्यामुळे प्राण्यांच्या संख्येत समतोलता राखण्याची ही परंपरा\nआदिवासी संस्कृतीत नियमानेच आली आहे. उपजीविकेसाठी आदिवासी स्वतंत्रपणेे शिकारीसाठी जात नाही. जंगलात जाताना त्याला वाटेत एखादा ससा, घोरपड मिळाली तर त्याला शिकार मानलं जात नाही.\nशिकार करण्यासोबतच शिकारीच्या वाटपाचेही आदिवासींचे नियम आहेत. जेवढे सदस्य शिकारीसाठी गेलेले असतात त्यांना शिकारीचा समान वाटा मिळतो. मात्र, ज्याच्या जाळीत शिकार पडली आणि ज्याच्या भाल्याने शिकार झाली त्याला प्राण्याची तंगडी दिली जाते. त्यानंतर शिकारीत गरोदर महिला सहभागी झाली असेल तर तिला दोन हिस्से दिले जातात. जंगलातून ही शिकार गावाजवळच्या कारप्यात आणली जाते. त्याठिकाणी ते कापणे, त्याचे वाटे पाडणे हे काम केलं जातं. वर्षानुवर्ष कारप्याची जागा निश्चित ठरलेली असते. पेरम्याच्या संमतीशिवाय त्यात बदल करण्यात येत नाहीत. गोटूलप्रमाणे कारप्यातही महिलांना जाण्याची संमती नाही. एखाद्याच्या पत्नीस मासिक पाळी आली असेल तर तो देखील कारप्यात जात नाही. अशाप्रकारच्या अंधश्रद्धांमध्ये बदल करण्याचे आह्वान आदिवासी समाजापुढे आहे. आदिवासी समाजात शिकार हा त्यांच्या जगण्याचा, संस्कृतीचा अविभाज्य घटक असताना, कायद्याने मात्र त्यास सर्रास गुन्हा ठरवला आहे. खरं तर प्रत्येक घरासमोर तुम्हाला शिकारीसाठीचे भाले, जाळी, सापळे बघायला मिळतात. लोकं गावात जाहीरपणे जमतात आणि एकत्रितपणे शिकारीसाठी जातात. अनेक गावात शिकार करणे हा गुन्हा आहे हे देखील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही. ते उत्सवांचा भाग म्हणून शिकार करतात आणि कायद्याच्या कचाट्यात सापडतात. काही ठिकाणी मादी प्राण्यांची आणि पिलांची शिकार करायची नाही असे नियम स्थानिक नेत्यांनी घालून दिले आहेत. अशा प्रकारच्या नियमांची सांगड घालून कायद्यात लवचिकता आणून आदिवासींमधील शिकारीचे सांस्कृतीक संवर्धन करणे शक्य आहे. शिकार हे आदिवासींच्या खाद्यान्नातील महत्त्वाचे प्रथिनं आहे. त्यामुळे संयत शिकार हे आदिवासींमधील कुपोषण निर्मूलनात महत्त्वाची कामगिरी बजावू शकते. दुसरीकडे बदलत्या काळानुसार आदिवासींनीही काही बदल करण्याची गरज आहे. उदाहरणार्थ शेकरूची शिकार. प्रत्येक गावाने दरवर्षी एका शेकरुची शिकार करण्याची इथे परंपरा आहे. मुळात शेकरुंची संख्या कमी होत चालली आहे. एकट्या भामरागड तालुक्यात १२३ गावं आहेत, म्हणजे दरवर्षी १२३ शेकरू नष्ट होणार. त्यामुळे शेकरूंच्या शिकारीवर बंदी घालण्याचे निर्णय गोटूल समित्या घेऊ शकतात. दुसरीकडे आत्ता शिकार केली तर गुन्हेगारीचा शिक्का लागणाऱ्या आदिवासींवर त्यांच्या परंपरा आणि संस्कृती याचा विचार करून कायद्यात बदल करण्याचीही गरज आहे. त्यांच्या सांस्कृतिक हक्कांबद्दल बोललं जातं. थोडं आदिवासींनी बदलावं, थोडं कायद्याने. तरच आदिवासी आणि जंगल यांच्यातलं नात्यातील समृद्धी टिकून राहील आणि त्यात संयत शिकार हे महत्त्वाची भूमिका पार पाडेल.\nशब्दांकन : दीप्ती राऊत\nलेखकाचा संपर्क : ९४०५१३०५३०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-21-october-2020/", "date_download": "2021-07-24T21:40:58Z", "digest": "sha1:OHKL5HD3EGIYNYPFGOVMVZ4UVNQHUM2X", "length": 15408, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 21 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतात दरवर्षी 21 ऑक्टोबरला पोलिस स्मारक दिन किंवा राष्ट्रीय पोलीस दिन पाळला जातो.\nसंरक्षण संरक्षण निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दृष्टीने सरकारने आपली घोषणा केली आणि देशांतर्गत संरक्षण उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सुधारणांच्या उपाययोजना सुरू केल्या.\nराज्यमंत्री (शिपिंग) श्री.मनसुख मंडावीया यांनी वेसल ट्रॅफिक सर्व्हिसेस (VTS) आणि वेसल्स ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम (VTMS) साठी स्वदेशी सॉफ्टवेअर सोल्यूशनच्या विकासाचे ई-लॉन्चिंग केले.\nवैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद महामारीच्या प्रारंभापासून कोविड -19 च्या संभाव्य उपचारांसाठी होस्ट-निर्देशित थेरपीसह अँटीव्हायरसच्या एकाधिक संयोजन क्लिनिकल चाचण्यांचा शोध घेत आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी आसाममधील बहु-मोडल लॉजिस्टिक पार्क (MMLPs) ची आभासी पायाभरणी करतील.\nभारत आणि इंडोनेशिया दरम्यान कोळशावर भारत पाचवा संयुक्त कार्य गट (JWG) आयोजित करेल.\nमहाराष्ट्र राज्य सरकारने मास्क व सॅनिटायझर्सच्या किंमती नियमित करण्याबाबत सूच��ा देण्यासाठी एक समिती गठीत केली होती. याद्वारे मास्कचे दर रोखणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.\nकेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केले की भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2020 ची सहावी आवृत्ती 22 ते 25 डिसेंबर दरम्यान आयोजित करेल.\nOECDचे सरचिटणीस – आर्थिक सहकार व विकास संघटनेने 19 ऑक्टोबर 2020 रोजी 44 व्या आंतरराष्ट्रीय मायग्रेशन आउटलुक 2020 ची घोषणा केली. OECD ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे जिथे 37 सदस्य देशांची सरकारे टिकाऊ विकास करण्यासाठी एकमेकांशी काम करतात.\nभारताच्या जल व्यवस्थापन आणि कृषी क्षेत्रातील प्रगतीसाठी त्यांच्या देशातील सर्वोत्तम पद्धती आणि तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी इस्त्रायली दूतावासात जानेवारी 2021 पासून स्वतंत्र ‘वॉटर अटैचे’ आयोजित केले जाईल.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CB Deolali) देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात ‘स्टाफ नर्स’ पदाची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार क��यदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-november-2017/", "date_download": "2021-07-24T20:37:35Z", "digest": "sha1:UTLCPKQBTP62OYKEGGPWD6SZO4QU6HLP", "length": 15879, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 November 2017 - SSC, MPSC,UPSC, IBPS Exam", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमंग मोबाईल अॅप्लिकेशन सुरू केले आहे, जे नागरिक सेवांसाठी सरकारसाठी एक एकीकृत व्यासपीठ आहे.\nशांघायस्थित ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक (एनडीबी) ने भारत आणि रशियातील दोन पायाभूत सुविधा आणि टिकाऊ विकास प्रकल्पांना 400 दशलक्ष डॉलर्सच्या कर्जासह मंजुरी दिली आहे. कर्जाचा वापर भारतातील इंदिरा गांधी नलिका व्यवस्थेच्या पुनर्वसनासाठी आणि रूसमधील एम -5 फेडरल महामार्गावर उफा सिटी सेंटरला जोडणारी टोल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर तयार करण्यासाठी केला जाईल.\nदिवाळखोरी व दिवाळखोरीच्या संहितेच्या वाढत्या संख्येसह, सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीस सामोरे जाणा-या अडचणींना तोंड देण्यासाठी मार्ग शोधण्याचे व सुचविण्यासाठी एक 14 सदस्यीय पॅनेल स्थापन केली आहे. या समितीची अध्यक्षता कॉरपोरेट व्यवहार सचिव इन्झीटी श्रीनिवास यांनी केली आहे.\nचालू आर्थिक वर्षामध्ये रिटर्न दाखव���ण्याच्या आवश्यकतेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रात जीएसटीच्या अध्यक्षा अजय भूषण पांडे यांच्या नेतृत्वाखालील एक 10 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.\nमेसेजिंग अॅप hike ने त्याच्या मोबाइल वॉलेट उत्पादनासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेसह करार केला आहे. ग्राहकांना व्यापारी आणि उपयुक्ततेची देयके यासह बँकेच्या अफाट उत्पादनांचा प्रवेश मिळेल.\nचीनने तीन रिमोट सेन्सिंग सेटेलाईट्स – जिलीन -1 04, जिलिन -1 05 एन जिलिन -1 06 चे व्यावसायिकीकरण वाढविण्याची क्षमता सुधारण्यासाठी डिझाइन केले.\nभारतातील 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) भारतीय चित्रपटसृष्टीतून श्रद्धा कपूरला ‘जस्ट यूक्ल ऑफ अगुंडजेन’ या पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले.\nझिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी 37 वर्षांनंतर आपल्या पदावरून राजीनामा दिला.\nकेंद्रीय स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी वैद्यकीय उपकरणे आणि व्यापार आणि आरोग्यविषयक आंतरराष्ट्रीय कायदे यांच्यावरील पहिल्या जागतिक परिषदेचे उद्घाटन केले.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी तीन वित्तीय वर्षांसाठी (आर्थिक वर्ष 2017-18 ते 2019-20) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट (IICA) अफेयर्स योजना चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious IIIT पुणे येथे विविध पदांची भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, चंद्रपूर येथे विविध पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्ष��� निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-strong-will-power-require-victory-corona-43062?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T20:18:51Z", "digest": "sha1:A5XQELMGLDTFK3VNSDNYTCX5HT6UEYYM", "length": 19179, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on strong will power is require for victory on corona | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोरोनाला हरवायला हवी दुर्दम्य इच्छाशक्ती\nकोरोनाला हरवायला हवी दुर्दम्य इच्छाशक्ती\nशनिवार, 1 मे 2021\nकोरोना कितीही गंभीर पातळीपर्यंत गेला तरी तो बरा होतो, हेच ईस्माइल सय्यद या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशातील जनता धास्तावलेली आहे. आपल्या राज्यात तर ही महामारी फारच झपाट्याने पसरतेय. दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपाने शहरांसह ग्रामीण भागालाही चांगलाच विळखा घातला आहे. देशभरात दररोज साडेतीन ते चार लाख कोरोना बाधित नवे रुग्ण आढळून येत असून, त्यापैकी आपल्या राज्यातील रुग्णांची संख्या ६५ ते ७० हजार आहे. राज्यात दररोज ७०० ते ८०० रुग्ण कोरोनाने मृत्यू पावत आहेत. हे सगळे चित्र अतिशय भयावह असे आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या कोरोनाबाधित रुग्णाची ऑक्सिजन पातळी ४० आणि एचआरसीटी स्कोअर २२ येऊनही तो रुग्ण बरा झाला तर चमत्कारच म्हणावा लागेल ना चमत्कारच म्हणावा लागेल ना असाच चमत्कार लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या बाबतीत घडला आहे. या जिल्ह्यातील ४२ वर्षे वयाच्या इस्माईल सय्यद या शेतकऱ्याने अतिगंभीर कोरोना आजाराला हरविण्याचे काम केले आहे.\nएखाद्याला कोरोनाची लागण झाली की नाही याची खात्री आरटीपीसीआर चाचणीद्वारे करता येते. ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी अशी प्राथमिक लक्षणे दिसलेल्या रुग्णाची ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यास त्यास एचआरसीटी चाचणी करावी लागते. एचआरसीटीद्वारे कोरोनाचा संसर्ग नेमका किती आहे, हे कळते. याच चाचणीवरून डॉक्टर उपचाराची दिशाही ठरवतात. एचआरसीटी स्कोअर ० ते ७ सौम्य संसर्ग, ९ ते १८ मध्यम संसर्ग आणि १९ ते २५ अति संसर्ग समजला जातो. कोरोना संसर्गात रुग्णांना श्‍वास घेण्यास त्रास होतो. ऑक्सिजन पातळीदेखील खालावत जाते. ऑक्सिजन पातळी ९४ ते १०० चांगली, ९० ते ९३ कमी, तर ८० ते ८९ फारच कमी मानली जाते. यावरून इस्माईल सय्यद यांचा संसर्ग किती गंभीर होता, हे आपल्या लक्षात यायला हवे. परंतु आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्यांनी अति गंभीर कोरोना आजारावर मात केली आहे. कोरोनासोबतच्या या लढ्यात त्यांना लातूर महापालिकेच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन कोविड केअर सेंटरची योग्य उपचाराच्या रूपाने चांगली साथ लाभली आहे.\nग्रामीण भागात कोरोनाची भीती अधिक आहे. कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येईल म्हणून अनेक जण ताप, सर्दी, खोकला असे दुखणे अंगावर काढताहेत. डॉक्टरकडे जाण्याचे टाळताहेत. यामुळे स्वतःच्या आरोग्याबरोबर आपण इतरांच्या आरोग्याशी खेळतोय. कोरोनाचे निदान लवकर झाले तर योग्य वेळी योग्य उपचाराने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढेल, शिवाय बाधित आणि त्यांच्या संपर्कातील सर्वांचे ताबडतोब विलगीकरण झाल्याने या महामारीचा संसर्गही कमी होईल. त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरकडे जायला हवे. डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य ते तपासण्या करून घ्याव्यात. तपासण्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्‍यास घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना कितीही गंभीर पातळीपर्यंत गेला तरी तो बरा होतो, हेच ईस्माइल सय्यद या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. याउलट सौम्य लक्षणे आणि आजार असताना सुद्धा केवळ काळजी आणि धास्तीने अनेक जणांनी प्राण गमावले आहेत. सय्यद यांच्यावर उपचार केलेल्या रुग्णालयात व्हेंटिलेटर, तसेच रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्शनही दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत तेथील डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्याचे फळही त्यांना मिळाले.\nकोरोना संसर्ग काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनाच कळाले आहे. बहुतांश कोरोनाबाधितांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होतोय. अशावेळी नैसर्गिकर��त्या सर्वांना ऑक्सिजन पुरविणाऱ्या झाडांची संख्या राज्यात वाढली पाहिजेत. हा हेतू ठेवूनच या कोविड केअर सेंटरच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ईस्माइल सय्यद यांना झाडाचे रोपटे देऊन घरी पाठविले. यातूनही बोध घेत आपल्या गावपरिसरात झाडांची संख्या वाढविण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न वाढवायला हवेत.\nकोरोना corona ऑक्सिजन लातूर latur तूर डॉक्टर doctor मात mate आरोग्य health प्राण व्हेंटिलेटर\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/tag/Interview", "date_download": "2021-07-24T20:06:01Z", "digest": "sha1:JWJ2KSZSZPDHC6IC27LWW4KMEIL42S3D", "length": 6395, "nlines": 141, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nसप्रेशन टू एक्स्प्रेशन मांडणारा सिनेमा - 'हेल्लारो'\nअभिषेक शाह\t17 Aug 2019\nकलाकार आता अ-पोलिटिकल राहिलेले नाहीत...\nगिरीश कुलकर्णी\t25 Sep 2019\nकला का काम समाज को बदलना नहीं बल्कि बदलते समाज को डॉक्युमेंट करना होता है\nवरुण ग्रोवर\t31 Oct 2019\nअनैसर्गिक आघाडी किती काळ टिकणार\nविनोद शिरसाठ\t11 Dec 2019\nदोन पवारांची कर्तबगारी नेमकी किती\nविनोद शिरसाठ\t12 Dec 2019\nवडार समाजातील अनिष्ट प्रथेवर प्रकाश टाकणारी कादंबरी- चोळी\nसुरेश कृष्णाजी पाटोळे\t30 Jan 2020\nसंवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या - डॉ. मंदा आमटे\nडॉ. मंदा आमटे\t13 Feb 2020\nराजकारण हे प्रश्न सोडविण्याचे साधन न राहता ते प्रश्न निर्मितीचे केंद्र बनले आहे\nअण्णा हजारे\t24 Jun 2020\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाध���ा साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/imd-monsoon-prediction-for-mumbai-red-alert-and-for-kokan-orange-alert/316939/", "date_download": "2021-07-24T19:52:47Z", "digest": "sha1:LGCRF4C57TP2T6SUIJCAHM4HFJQFBN5F", "length": 11600, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IMD monsoon prediction for Mumbai red alert and for kokan orange alert", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी चार दिवस पावसाचे, मुंबईला Orange तर कोकणात RED Alert \nचार दिवस पावसाचे, मुंबईला Orange तर कोकणात RED Alert \nआभाळ फाटलं, चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती\nLive Update: मुसळधार पावसाने एकाच दिवसात मोडक सागर, तानसा तलाव ओव्हरफ्लो\nमुसळधार पावसाने शहापूर, मुरबाड तालुक्यातील १५० गाव पाड्यांचा संपर्क तुटला\nपरमबीर सिंह, डीसीपी, एसीपींसह सहा पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा\nकोयना धरण क्षेत्रात ‘रेकॉर्ड ब्रेक’ पावसाची नोंद; ६६ टीएमसी पाणीसाठा\n१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.\nप्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने राज्यातील हवामानाचा आगामी पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामध्ये कोकण, गोव्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता येत्या दिवसांमध्ये वर्तवण्यात आली आहे. कोकणात पावसाचा जोर वाढले असेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर मुंबईतही येत्या दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. मुंबईला येत्या दिवसांसाठीही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सध्याच्या १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीसाठी हा हवामान विभागाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत आगामी चार दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहिल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\nमराठवाड्यात आगामी पाच दिवसांमध्ये पहिले दोन दिवस पावसाचा जोर कायम असेल. पण त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता ��हे. मध्य महाराष्ट्रातही पहिल्या तीन दिवसांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर उर्वरीत दिवसांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोकणात तसेच गोव्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. त्यामध्ये कोकणात सुरूवातीच्या तीन दिवसांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मराठवाड्यात पहिल्या एक ते दोन दिवसात मुसळधार पाऊस असेल. तर उर्वरीत दिवसांमध्ये मात्र पावसाचा जोर ओसरेल असा अंदाज आहे.\nमुंबई शहरासाठी विकेंडला शनिवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरीत तीन दिवसांमध्ये Orange Alert जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दिवसांमध्ये मुंबईत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. मुंबईसारखाच अतिवृष्टीचा इशारा हा कोकण आणि गोवा या भागासाठीही देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सुरूवातीच्या दोन दिवसांमध्ये पावसाचा जोर असणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. पण हा रेड अलर्ट फक्त १६ जुलैसाठी मर्यादित आहे.\nमागील लेखराहुल-दिशाने बांधली लग्नगाठ, लग्नसोहळ्याचे काही खास क्षण पाहा\nपुढील लेखIND vs ENG : बीसीसीआयच्या सूचनांकडे दुर्लक्ष पंतसह ‘या’ भारतीय खेळाडूंनी पाहिले युरो, विम्बल्डनचे सामने\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nमुंबईत आजही कोरोना लसीकरण बंद\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/22-december-night-walk-women-do-night-walk-today-to-overcome-the-darkness-126353797.html", "date_download": "2021-07-24T21:51:31Z", "digest": "sha1:BTZPODUEGGOPQIYVMO3OLZCZEPTEBJFF", "length": 7494, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "22 December night walk : Women do Night walk today to overcome the darkness... | अंधारावर मात करण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार रातरागिणी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअंधारावर मात करण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार रातरागिणी...\nबीड : दिव्य मराठीच्या 'मौन सोडू, चला बाेलू' या अभियानाच्या पुढील टप्प्यातील रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी रविवारी रात्री नऊ वाजता रातरागिणींची मशाल रॅली निघत आहे. या नाइट वॉकमध्ये बीडमधील हजारो युवती, महिला सहभागी होऊन अंधाराला वाकुल्या दाखवत आम्ही तुला आता घाबरत नाहीत हा संदेश देत प्रकाशाकडे वाटचाल करणार आहेत.\nसारडा कॅपिटलजवळील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून रविवारी (दि. २२) रात्री ९ वाजता रातरागिणींच्या मशाल रॅलीस (नाइट वॉक) सुरुवात होणार आहे. सुरुवातीला गीत सादर होणार असून त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी पोलिस अधीक्षक हर्ष पोदार उपस्थित राहणार आहेत. यानंतर विविध क्षेत्रात रात्री काम करणाऱ्या प्रातिनिधीक सहा महिलांच्या हस्ते मशाल पेटवून उद्घाटन होणार आहे.\nमामा चौकातून सुरू होणार 'रातरागिणीं'चा जल्लोष\nजालना : प्रत्येकाला घरातील प्रियंका असो अथवा निर्भया या प्रिय असतात. त्या सुरक्षित वातावरणात आणि निर्भयपणे शहरात वावराव्यात, अशा वातावरणाची निर्मिती होणे ही सध्याची गरज आहे. त्यासाठी 'दैनिक दिव्य मराठी'च्या वतीने 'मौन सोडू,चला बोलू' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी वर्षातील सर्वात माेठी रात्री म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या २२ डिसेंबरच्या रात्री 'अंधारावर चालून जाणार रातरागिणी' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यात मामा चौक येथून 'नाइट वॉक'चे आयेाजन करण्यात आले आहे. आज रविवारी रात्री ९ वाजता मामा चौक येथून याचा प्रारंभ होणार आहे.\nया वाॅकला सर्वच क्षेत्रातील महिला माेठ्या संख्येने सहभागी हाेणार असून महिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. 'दिव्य मराठी'च्या 'माैन साेडू चला बाेलू' या अभियानांतर्गत रविवारी (२२ डिसेंबर) जालना शहरातील मामा चौक ते शिवाजी पुतळ्यापर्यंत रातरागिणींचा नाइट वाॅक होणार अाहे. नाइट वाॅकमध्ये शहरातील सर्वच महिला संघटना, तरुणी, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी हाेत अाहेत. अंधाराची भीती घालवण्यासाेबत सबलीकरणाचा उत्सव जल्लाेष���त साजरा करत हजाराे रातरागिणी अंधारावर चालून जाणार अाहेत. दरराेज अंधाराशी सामना करत वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या पाच महिलांच्या हस्ते मशाल पेटवून या वाॅकला सुरुवात हाेणार अाहे. उपक्रमात जल्लाेष भरण्यासाठी विविध कार्यक्रम होतील. रात्रीच्या अंधारावर मात करण्यासाठी हजारो महिला एकवटतील. नाइट वाॅकमध्ये शहरातील सर्वच महिला संघटना, तरुणी, संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी हाेत असून, अंधाराची भीती घालवण्यासाेबत सबलीकरणाचा उत्सव जल्लाेषात साजरा करत हजाराे रातरागिणी अंधारावर चालून जाणार अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-rehabilitation-of-menopausal-women-5608751-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:48:00Z", "digest": "sha1:HVX5BTE2VF3N3OUFZLUXQTPIKCOQTZYD", "length": 6599, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rehabilitation of menopausal women | आठ वर्षे काढली कचऱ्यात, उपचार घेऊन येईल निवाऱ्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआठ वर्षे काढली कचऱ्यात, उपचार घेऊन येईल निवाऱ्यात\nऔरंगाबाद- केसांचा गुंता, कपड्यांचे भान नाही, कचऱ्यातून काहीतरी शोधून खायचे, कुठलेही पाणी प्यायचे अशा अवस्थेत जगणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेला पोलिस आणि सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भागात राहणाऱ्या एका सजग महिलेमुळे या मनोरुग्ण महिलेच्या पुुनर्वसनाचे प्रयत्न सुरू झालेत. सध्या तिच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू असून उपचारानंतर तिला मनपाच्या रात्रनिवारागृहात दाखल केले जाणार आहे.\nया महिलेच्या सांगण्यावरून तिचे नाव हलिमाबी आहे. तिचे गाव कोणते, नातेवाईक काय करतात, याबद्दल तिला कुठलीही माहिती सांगता येत नाही. आठ वर्षांपासून ती भाजीवाली बाईच्या पुतळ्याशेजारी रस्त्यावरच राहत होती. कुणी जाणारे-येणारे तिला कधीतरी खायला द्यायचे. जेव्हा काहीच समाेर नसेल, तेव्हा सरळ कचऱ्यातून काहीतरी शोधून ती खायची.\nशहरातील मनोरुग्ण आणि भिकाऱ्यांच्या प्रश्नावर डीबी स्टारने वारंवार वृत्त प्रकाशित करून या महत्त्वाच्या समस्येला वाचा फोडली आहे. त्यानंतर जीवनजागृती सामाजिक, वैद्यकीय संस्थेने अशा व्यक्तींसाठी पुढाकार घेतला होता. उस्मानपुरा येथे राहणाऱ्या अर्चना देवधर या सजग महिलेने संबंधित मनोरुग्ण महिलेबद्दल जीवनजागृती संस्थेला माहिती ��िल्यानंतर संस्थेने त्याची दखल घेऊन या महिलेच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले.\nविधीसेवा प्राधिकरणाकडून पुनर्वसनासाठी घेतले आदेश\nयामहिलेबद्दल माहिती मिळाल्यानंतर संस्थेचे डॉ. फारूख पटेल, डॉ. सुनील पगडे यांनी त्या महिलेची भेट घेऊन तिच्या आजाराबद्दल प्राथमिक निष्कर्ष काढले. त्यानंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे मेंटल हेल्थ अॅक्टनुसार तिच्या पुनर्वसनासाठी अर्ज दाखल केला. प्राधिकरणाने उस्मानपुरा पोलिसांना या महिलेचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. शनिवार, २७ मे रोजी सकाळी डॉ. पगडे, डॉ. पटेल यांच्या मदतीने उस्मानपुरा पोलिसांनी सदर महिलेला घाटी रुग्णालयाच्या मनोविकार विभागात दाखल केले.\nउपचारानंतर महिलेला निवारागृहात पाठवणार\nया महिलेचे नातेवाईक सापडत नाहीत. तिला स्वत:चा पत्तादेखील सांगता येत नसल्याने उपचारानंतर तिला मनपाच्या रात्रनिवारागृहात ठेवले जाणार आहे. जर उपचारानंतर तिला तिचा पत्ता किंवा अन्य माहिती आठवली तर तिच्या घरी सोडण्यात येईल.\n- डॉ.फारूख पटेल, जीवन जागृती सामाजिक, वैद्यकीय संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-amir-khan-news-in-marathi-pk-film-hemant-patil-divya-marathi-4716967-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:53:16Z", "digest": "sha1:KINCXK6ISQ2SM34J2KRP5KYCFOMNGMNR", "length": 4921, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amir Khan News In Marathi, PK Film, Hemant Patil, Divya Marathi | आमिर खानच्या वादग्रस्त ‘पीके’ विरोधात याचिका, सामाजिक कार्यकर्ते पाटलांची बंदीची मागणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआमिर खानच्या वादग्रस्त ‘पीके’ विरोधात याचिका, सामाजिक कार्यकर्ते पाटलांची बंदीची मागणी\nमुंबई - मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला आमिर खानचा ‘पीके’ चित्रपट आता पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. या चित्रपटावर तसेच त्याच्या पोस्टरवर बंदी घालण्याची मागणी करणारी एक याचिका सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंबईच्या सत्र न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nनुकतेच जारी करण्यात आलेल्या पीकेच्या पहिल्या पोस्टरमध्ये बॉलीवूड अभिनेता आमिर खानला नग्नावस्थेत दाखवण्यात आले आहे. मागील कित्येक दिवसांपासून हे चित्रपट माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे.\nआमिर खान हा चांगला अभिनेता असून सत्यमेव जयतेसारख्या मालिकेच्या माध्यमातून त्याने समाजप्रबोधनाचे काम केले आहे. त्याने जनमानसात त्याची चांगली प्रतिमा तयार केली आहे. मात्र, पीकेतील त्याने दिलेले नग्न दृश्य लज्जास्पद असल्याचे पाटील यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ही दृश्ये हटवण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.\nयाचिकेत सेन्सॉर मंडळाचे अधिकारी, अभिनेता आमिर खान, पीकेचे निर्माता विधू विनोद चोप्रा आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या नावांचा समावेश आहे. मंगळवारी याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. यापूर्वी मानवाधिकार आयोग आणि सामाजिक न्याय फ्रंटने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.ज्यांना हे पोस्टर आवडले नाही त्यांनी हा चित्रपट पाहू नये, असे न्यायालयाने त्या वेळी म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/skiers-stranded-in-a-blizzard-fortunately-survived-survived-a-major-accident-at-a-skiing-resort-in-switzerland-126403935.html", "date_download": "2021-07-24T19:25:34Z", "digest": "sha1:XDMG4NP63JOW553AGG3RB3SQ4S6BNP5W", "length": 4661, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Skiers stranded in a blizzard, fortunately survived, survived a major accident at a skiing resort in Switzerland | हिमवादळात दबलेलेे स्कीअर्स, सुदैवाने वाचले, स्वित्झर्लंडच्या स्कीइंग रिसॉर्टमध्ये मोठा अपघात टळला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिमवादळात दबलेलेे स्कीअर्स, सुदैवाने वाचले, स्वित्झर्लंडच्या स्कीइंग रिसॉर्टमध्ये मोठा अपघात टळला\nअँडरमाट : स्वित्झर्लंडच्या अँडरमाट शहरात बर्फाच्या रिसॉर्टमध्ये गुरुवारी सकाळी स्कीइंग करणाऱ्या लोकांवर आपत्ती कोसळली. काही वेळापूर्वी हसण्या-खेळण्यात दंग झालेल्या व स्कीइंग करणारे कुटुंब हिमवादळात सापडले. यानंतर चार स्कीअर्स अडकले. नंतर स्वत:च बाहेर पडले. िहमवृष्टी इतकी वादळी होती की, हवामान विभागाने याला लेव्हल ३ कक्षेत ठेवले होते. म्हणजे हे वादळ धोकादायक होते. बचाव पथकाने हेलिकॉप्टरद्वारे मोहिम चालू ठेवली. परंतु तोपर्यंत सर्व लोक सुरक्षित ठिकाणी पोहचले होते. हिमस्खलनात दोनजण जखमी झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. यात दहा ते बारा स्कीअर्स डोंगरावर असलेले दिसते आहे. वादळ आल्यानंतर ते सुरक्षित ठिकाणी गेले होते, असे सांगण्यात आले.\nकर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आपले हॉटेल भाड्याने दि��े, रोज 700 लोकांना जेवण, ज्यांचे उपचार इतरत्र होत नाहीत अशांसाठी स्थापन करत आहेत रुग्णालय\nनिवडणुकीच्या रिंगणातील 'हौशे, नवशे आणि गवशे \nअभिनेता अनिल कपूरला शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अन् मुख्यमंत्री फडणवीस वाटतात रिअल लाइफ 'नायक'\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://jobhunting.tech/ugc-net-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%86/", "date_download": "2021-07-24T20:48:58Z", "digest": "sha1:MGT2S2JK5OIJWVGY3RCUK3PKWYYTL7O3", "length": 5555, "nlines": 55, "source_domain": "jobhunting.tech", "title": "UGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा – job hunting", "raw_content": "\nUGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा\nUGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा\nUGC Net Exam 2021 Update at ugcnet.nta.nic.in – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे केले जाते. रमेश पोखरियाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते.\nविद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) वतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.\n2 मे पासून ऑनलाईन परीक्षा\nरमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. (UGC-NET Exam Date) जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाऊ लागली.\nयूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.\nThe post UGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा appeared first on महाभरती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/11/7413-loans-and-savings-interest-fixed-deposit-kisan-vikas-patra-bank-deposit-scheme/", "date_download": "2021-07-24T20:05:49Z", "digest": "sha1:XTL6MAUXRBV37WIHOVBUHV5VHE6HRYLP", "length": 15941, "nlines": 177, "source_domain": "krushirang.com", "title": "बचत ठेवीपेक्षा ‘इथे’ मिळतो अधिक परतावा; ‘या’ योजनांबाबत जाणून घ्या माहिती | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nबचत ठेवीपेक्षा ‘इथे’ मिळतो अधिक परतावा; ‘या’ योजनांबाबत जाणून घ्या माहिती\nबचत ठेवीपेक्षा ‘इथे’ मिळतो अधिक परतावा; ‘या’ योजनांबाबत जाणून घ्या माहिती\nआयुष्यातील उतार वय म्हणजे गळणारे पान.. कधी गळून पडेल, त्याचा काय भरवसा.. जीवनातील सगळ्यात हलाखीचा, लाचारीचा काळ.. त्यातही या वयात गाठीशी पैसे नसतील, तर आयुष्याची फरफट ठरलेली. त्यामुळेच अनेक जण या उतार वयासाठी काही तरी पुंजी (Rupees / Money) राखून ठेवतात..\nआतापर्यंत नागरिक बँका (bank) वा पतसंस्थेत बचत (savings) ठेवीच्या (Fixed Deposit) स्वरूपात काही रक्कम ठेवत. त्याशिवाय पर्यायही नव्हता. मात्र, आता त्यातूनही जास्त व्याज (Loans and savings interest) मिळत नाही. मग करणार काय, असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर काळजी करू नका. कारण, आता तुम्हाला FD पेक्षाही अधिक पैसे मिळवून देणाऱ्या योजना बाजारात उपलब्ध आहेत. चला तर मग, तुम्हाला मालामाल करणाऱ्या या योजनांबाबत जाणून घेऊ या..\nनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC)\nनॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट अर्थात NSC. पोस्ट खात्याकडून चालवली जाणारी योजना. या योजनेत मिळणारा व्याजदर FD पेक्षा जास्त, म्हणजेच जवळपास 6.8 टक्के आहे. या योजनेत तुम्ही कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करु शकता. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी (Inestments) कोणतीही मर्यादा नाही. मुलांच्या नावावरही ही योजना सुरु करु शकता. शिवाय त्यात जॉईंट अकाउंटदेखील काढता येईल. कर कायद्यानुसार दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलतही मिळते.\nकिसान विकास पत्र (KVP)\nपोस्ट खात्याचीच आणखी एक लोकप्रिय योजना, म्हणजे ‘किसान विकास पत्र’ (Kisan Vikas Patra). त्यात ग���ंतवणुकदाराला 6.9 टक्के व्याजदर मिळतो. मात्र, त्यासाठी तुम्ही प्रौढ, म्हणजेच कमीत कमी 18 वर्षे वयाचे असणं आवश्यक आहे. या योजनेतही एकाच्या वा दोघांच्या नावे गुंतवणूक करता येते. मुलांच्या नावे खातं सुरु करता येईल; पण मुलांच्या वतीने पालकच व्यवहार करु शकतात. तुम्ही अडीच वर्षांनंतर कधीही आपले पैसे परत घेऊ शकता. या योजनेत कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणूक करता येते.\nमंथली इन्कम स्कीम (MIS)\nमंथली इन्कम (Income) स्कीमही पोस्ट (India Post) विभागाचीच आहे. त्यात गुंतवणुकीवर 6.6 टक्के व्याज मिळते. योजनेत कमीत कमी एक हजार रुपये भरुन खातं सुरु करता येतं. एकट्याचं खातं असेल, तर तुम्ही 4.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. दोघांत खातं असेल, तर तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही योजना पूर्ण होऊन परतावा मिळण्यासाठीचा कालावधी 5 वर्षे आहे.\nटाईम डिपॉजिट स्कीम (Time Deposit Scheme)\nपोस्ट ऑफिसची टाईम डिपॉजिट स्कीम, म्हणजे एकप्रकारे FD सारखीच आहे. त्यात विशिष्ट काळासाठी एकरकमी गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर गुंतवणुकदाराला निश्चित व्याजदराने परतावा मिळतो. ही गुंतवणूक 1 ते 5 वर्षांसाठी असेल, तर गुंतवणुकीवर 5.5 ते 6.7 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. शिवाय कर सवलतही मिळते. या योजनेत गुंतवणुकीसाठी कमीतकमी वयाची अट 18 वर्षे आहे. या योजनेत कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागते.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nद्रविडचा राग पाहून सगळेच आश्चर्यचकित; पहा त्यावर विराट कोहली ‘..असं रुप कधीच पाहिलं नाही’ असं का म्हणाला..\nशेतकऱ्यांनो, २ हजार रुपये मिळाले नसतील तर करा की तक्रार; अशी आहे तक्रार\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/22/8373-sangamner-politics-zp-jilha-parishad-balasaheb-thorat-survey/", "date_download": "2021-07-24T21:37:42Z", "digest": "sha1:ONQLTOXNH7LI33IMA2PT6B44D7DISSW3", "length": 18502, "nlines": 188, "source_domain": "krushirang.com", "title": "संगमनेर सर्वेक्षण : आरोग्य व पाणी या दोन प्रश्नांवर आहे नाराजी; पहा काय भावना आहे झेडपी सदस्यांबाबत | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nसंगमनेर सर्वेक्षण : आरोग्य व पाणी या दोन प्रश्नांवर आहे नाराजी; पहा काय भावना आहे झेडपी सदस्यांबाबत\nसंगमनेर सर्वेक्षण : आरोग्य व पाणी या दोन प्रश्नांवर आहे नाराजी; पहा काय भावना आहे झेडपी सदस्यांबाबत\n‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’च्या या विश्लेषण बातमीत आज आपण संगमनेर तालुक्यातील राजकारणाच्या मुद्द्यावर संगमनेरकरांचे नेमके काय म्हणणे आहे हे पाहणार आहोत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हा मोठा तालुका. संगमनेर, अकोला आणि राहता या 3 विधानसभा मतदारसंघाला जोडणारा हा तालुका राजकीयदृष्ट्या सजग आहे. मात्र, येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे.\nउलट अकोल�� विधानसभा मतदारसंघातून कोणाला कसा निवडून आणायचा याच्याही चाव्या थोरात यांच्याकडे आहेत. तर, राहता मतदारसंघाशी जोडल्या गेलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चांगली पकड ठेवलेली आहे. उत्तर नगर जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात थोरात-विखे गटाचे राजकारण हा उत्सुकतेचा विषय असतो. तसेच संगमनेर भागातही या मुद्द्यावर चर्चा चालू असते. येथील नगरपालिका, पंचायत समिती आणि सहकारी संस्था यावर थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. या भागात शिवसेना आणि भाजप यांचेही मतदार आहेत. मात्र, त्यांना कोणीही मोठा नेता नसल्याने हे मतदार विखुरलेले दिसतात.\nयेथील नागरिकांनीही जिल्हा परिषदेच्या कामाबद्दल नाराजीची भावनाच व्यक्त केली आहे. येथील फ़क़्त 24.5 टक्के नागरिकांनी झेडपी सदस्यांबद्दल खूप समाधानकारक काम असे म्हटलेले आहे. तर, 17 टक्के नागरिकांनी समाधान आणि तब्बल 57.5 टक्के नागरिकांनी तीव्र नाराजीची भावना असल्याचे म्हटलेले आहे. यासह पंचायत समितीच्या कामाबद्दलची नाराजी यापेक्षाही जास्त आहे. इथेही वैयक्तिक लाभाच्या योजना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य सेवा देण्याच्या मुद्द्यावर नाराजी दिसते.\nआमदारांच्या कामाबद्दलची भावना कशी आहे, या प्रश्नावरही सर्वांनी आपापले मत व्यक्त केले आहे. आमदार थोरात यांची कामगिरी समधानकारक असल्याचे 43 टक्के नागरिकांनी म्हटलेले आहे. तर, त्यांचे सध्याचे काम बरे या कॅटगरीत असल्याचे 21 टक्के नागरिकांना वाटत आहे. उरलेल्या 36 टक्के नागरिकांना त्यांच्या कामकाजाबद्दल नाराजीची भावना आहे. तळेगाव पट्ट्यात पाणी आणि साकुर भागातही शेतीच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याची भावना आहे. स्थानिक रोजगार आणि बाजारसमितीच्या कामाबद्दल नाराजीची भावना दिसते. तर, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याबद्दल सुमारे 68 टक्के नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nनगर जिल्ह्यात सर्वाधिक झेडपी सदस्य असलेला हा तालुका आहे. त्यातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा पांडुरंग शेटे (साकुर गट) यांच्यासह अजय फटांगरे (बोटा गट), मिलिंद कानवडे (संगमनेर खुर्द), रोहिणी किशोर निघुते (आश्वी बुद्रुक) यांच्या कामाकाबद्दल बरी भावना दिसते. तर, भाऊसाहेब कुटे (सामानापूर गट), महेंद्र गोडगे (वडगाव पान गट), शांताबाई काळू खैरे, सीताराम राउत (घुलेवाडी), रामहरी कातोरे (धांदरफळ बुद्रुक) यांच्या कामकाजाबाबत नागरिकांची भावना नाराजीची दिसते.\nसंपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)\nअगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/\nपुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :\nसर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषय प्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक\nविधानसभा मतदारसंघ : संगमनेर दि. 22 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता) दि. 23 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूर दि. 24 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : नेवासा दि. 25 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : राहुरी दि. 26 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डी दि. 27 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेड दि. 28 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदा दि. 29 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : पारनेर दि. 30 एप्रिल 2021\nविधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहर दि. 1 मे 2021\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nफ्री रिचार्जच्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची माहिती; पहा नेमके काय आहे सरकारचे म्हणणे\nम्हणून ‘टेस्ला मे इश्क नही है..’; पह असे का म्हटलेय केडिया यांनी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ominebro.tech/iiser-pune-recruitment-2021-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F-3/", "date_download": "2021-07-24T21:32:49Z", "digest": "sha1:4R7RBKATD7WCIRRYMQA4YPQHRUUIFIFQ", "length": 5080, "nlines": 55, "source_domain": "ominebro.tech", "title": "IISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे अंतर्गत भरती - Ominebro", "raw_content": "\nIISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे अंतर्गत भरती\nकरिअरनामा ऑनलाईन – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च (IISER) मध्ये विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ift.tt/19rWEeF\nएकूण जागा – 04\nपदाचे नाव & जागा –\n1.टेक्निकल ऑफिसर – 01 जागा\n2.टेक्निकल असिस्टंट – 01 जागा\n3.मल्टि स्किल्ड असिस्टंट – 02 जागा\n1.टेक्निकल ऑफिसर – लाईफ सायन्स मध्ये M.V.Sc/ M.Pharm/ M.Sc + 02 वर्षे अनुभव.\n2.टेक्निकल असिस्टंट – लाईफ सायन्स मध्ये B.Sc/ B.Pharm + 02 वर्षे अनुभव.\n3.मल्टि स्किल्ड असिस्टंट – कोणत्याही शाखेतील पदवी + 01 वर्षे अनुभव.\n1.टेक्निकल ऑफिसर – 18 ते 35 वर्षे.\n2.टेक्निकल असिस्टंट – 18 ते 32 वर्षे.\n3.मल्टि स्किल्ड असिस्टंट – 18 ते 28 वर्षे.\nअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन(ई-मेल)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – [email protected]\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2021\nमूळ जाहिरात – PDF\nअर्जचा नमुना – PDF\nनोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.\nCategories job Tags IISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्��्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे अंतर्गत भरती Careernama Post navigation\nNorthern Railway Recruitment 2021 | उत्तर रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या 80 जागांसाठी भरती\nIISER Pune Recruitment 2021 | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च, पुणे अंतर्गत भरती\nMAHAGENCO Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या 02 जागांसाठी भरती\nSBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँक मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 40 जागांसाठी भरती\nMazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 425 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-dutt-and-his-wife-manyata-produce-marathi-film-5797", "date_download": "2021-07-24T21:15:39Z", "digest": "sha1:53GF2CCQ3E2WZZRQP3YGUAOFMJJRGOZI", "length": 4830, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल!", "raw_content": "\nसुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल\nहिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला लोकप्रिय व रसिकांचे भरभरून प्रेम मिळालेला सुपरस्टार संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. ‘संजय एस दत्त प्रॉडक्शन्स’खाली त्यांनी अशोक सुभेदार व आरती सुभेदार यांच्या ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’ बरोबर त्यांनी चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे.\n‘बाबा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर निर्मात्यांनी प्रकाशित केले. हा चित्रपट 2 ऑगस्टला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nबाबा’मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रशिक्षण घेतलेला आणि ‘तनु वेडस मनु’ मध्ये प्रमुख भूमिका बजाविलेला दीपक दोब्रियाल मुख्य भूमिकेत असेल. त्याचाही हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नंदिता धुरी पाटकरसुद्धा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर, चित्तरंजन गिरी, जयवंत वाडकर आणि लोकप्रिय बालकलाकार आर्यन मेंघजी यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज आर गुप्ता यांनी केले आहे. ते ‘बकेट लिस्ट’चे सह-दिग्दर्शक होते. त्यांनी ‘धागा’ या मराठी लघुपटाचे ‘झी५’साठी दिग्दर्शन केले होते.\nसंजय दत्त यांनी ट्विट करून आपले वडील आणि महान कलाकार सुनील ��त्त यांना हा चित्रपट समर्पित केला आहे. \"आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' जी माझ्या मागे प्रत्येक बाबतीत खंबीरपणे उभी राहिली अशा व्यक्तीस समर्पित करत आहोत. लव्ह यू डॅड\nमान्यता दत्तने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, \"आमचा पहिला मराठी चित्रपट 'बाबा' आम्ही सुनील दत्त साहेबांना समर्पित करत आहोत. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आमचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित होत गेला.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-shah-rukh-khan-and-kajol-to-come-together-for-rohit-shettys-next-4719694-PHO.html", "date_download": "2021-07-24T19:48:20Z", "digest": "sha1:WDAJTJFCTGOPGLTS26D2365NANWEDO3O", "length": 4941, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shah Rukh Khan And Kajol To Come Together For Rohit Shetty's Next | शाहरुख-काजोलचा पुन्हा दिसू शकतो ऑनस्क्रिन रोमान्स, पाहा मागील सिनेमांतील Pics - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशाहरुख-काजोलचा पुन्हा दिसू शकतो ऑनस्क्रिन रोमान्स, पाहा मागील सिनेमांतील Pics\n('बाजीगर'च्या एका सीनमध्ये शाहरुख खान आणि काजोल)\nमुंबई: शाहरुख खान आणि काजोल देवगण यांची ऑनस्क्रिन जोडी बॉलिवूडमधील सर्वात जास्त रोमँटिक जोडी मानले जाते. त्यांचे चाहतेदेखील तेवढेच आहेत. एकेकाळी प्रत्येकाला या जोडीचा ऑनस्क्रिन रोमान्स पाहण्याची उत्सूकता असायची. कदाचित आजही ही उत्सूकता कायम असेल.\nआता दोघांचा ऑनस्क्रिन रोमान्स पाहण्याची तुमची इच्छा दिग्दर्शक रोहित शेट्टी पूर्ण करणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. कारण बॉलिवूड वर्तूळात अशी चर्चा रंगली आहे, की शाहरुख आणि काजोल या जोडीला घेऊन रोहित आगामी सिनेमाची योजना करत आहे.\nरोहितच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'सिंघम रिटर्न्स'ला बॉक्स ऑफिसवर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. सिनेमात 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे रोहित त्याच्या आगामी सिनेमात शाहरुखला कास्ट करणार असून त्यात काजोल मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. सर्वकाही जुळून आले तर ही ऑनस्क्रिन रोमँटिक जोडी तुम्हाला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसू शकते. सिनेमाचे प्री-प्रॉडक्शन काम सुरु झाले आहे. लवकरच सिनेमाची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.\nरोहित सिनेमाचा क्लायमॅक्स तयार करत आहे. असे म्हटले जात आहे, की सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षी सुरु होणार आहे. शाहरुखसह रोहितने मागील वर्षी 'चेन्नई एक्स्प्रेस' बनवला होता. शाहरुख आणि काजोल यांनी आतापर्यंत 6 सिनेमे केले आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जोडीची मागील सिनेमांतील रोमँटिक छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-husband-kill-his-wife-crime-in-paithan-4991487-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:46:07Z", "digest": "sha1:DSLDFCCHD2SQD6HY45ZD7HQSFX6HL5OS", "length": 4480, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Husband Kill his wife Crime in Paithan | जायकवाडीत थरार:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजायकवाडीत थरार:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा कुऱ्हाडीने खून\nपैठण- पत्नीच्याचारित्र्यावर संशय घेत किरकोळ भांडणातून पतीने कुऱ्हाडीचा घाव घालून पत्नीचा खून केल्याची घटना मंगळवारी (१२ मे) सकाळी जायकवाडी धरण परिसरात घडली. याप्रकरणी पैठण पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. सुनीता जालिंदर कुचे (३०) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.\nजालिंदर कुचे (३५) याचा विवाह दहा वर्षांपूर्वी सुनीताशी झाला होता. मात्र, काही वर्षांपासून पत्नीच्या चारित्र्यासंदर्भात संशय घेत होता. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. मंगळवारी सकाळी जालिंदर हे पत्नीसह जायकवाडी धरणालगत असलेल्या शेतात गेले. यादरम्यान त्या पती-पत्नीत वाद झाला. यात रागाच्या भरात जालिंदरने सुनीताच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातला. त्यात ती जागीच कोसळून मृत्युमुखी पडली. पत्नी मरण पावल्याचे लक्षात येताच जालिंदरने सरळ पैठण पोलिस ठाणे गाठले.\nत्या ठिकाणी उपस्थित पाेलिस कर्मचाऱ्यांना मी पत्नीचा खून केल्याचे सांगितले; परंतु त्यांच्या बोलण्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. काही वेळाने पोलिसांनी वस्तुस्थिती पाहण्यासाठी घटनास्थळी आपला मोर्चा वळवला. घटनास्थळी पोहोचताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जालिंदरविरुद्ध गुन्हा नोंदवत अटक केली. याप्रकरणी पुढील तपास पैठण पोलिस करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%AE_%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6", "date_download": "2021-07-24T20:13:09Z", "digest": "sha1:QELFTDCK2VR3PVGWOUQD274UYNASEITG", "length": 3181, "nlines": 67, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:८ अ���्षरी मराठी शब्द - Wiktionary", "raw_content": "\nवर्ग:८ अक्षरी मराठी शब्द\n\"८ अक्षरी मराठी शब्द\" या वर्गीकरणातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २००७ रोजी ०५:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-district-administration-has-decided-declare-containment-zones-20-villages-haveli-taluka", "date_download": "2021-07-24T20:25:27Z", "digest": "sha1:M7RWBDBENSZ4GK2FNZR7CJFOFK6QUM5A", "length": 10377, "nlines": 139, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील!", "raw_content": "\nकोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना मुभा राहील.\nहवेलीकरांच्या काळजीत पडली भर; तालुक्‍यातील २० गावे होणार सील\nपुणे : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हवेली तालुक्यातील 20 गावांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गावांमधील नागरिकांना बाहेर जाण्यास किंवा इतरांना प्रवेशास बंदी राहणार आहे.\n- डिजिटल सातबारा उतारे काढण्याचा उच्चांक; भूमी अभिलेख विभागाच्या नावावर नवा विक्रम​\nहवेली तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळतील अशा गावांमध्ये सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र ऐवजी पूर्ण गावात ग्रामपंचायतीच्या हद्दीत कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी याबाबतचे आदेश बुधवारी सायंकाळी जारी केले. 8 जुलैच्या रात्री बारा वाजल्यापासून हे आदेश लागू राहतील.\n- 'महाजॉब्स' म्हणजे नव्या आवरणात जुनाच माल; वाचा कोणी केली टीका\nमांजरी बुद्रुक, कदमवाकवस्ती, न-हे, न्यू कोपरे, खानापूर, शेवाळेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, वाघोली, खडकवासला, किरकटवाडी, पिसोळी, वडाची वाडी, भिलारेवाडी, उरळी कांचन, लोणी काळभोर, ��ांदेड, मांजरी खुर्द, कुंजीरवाडी कोंढवे-धावडे आणि देहू.\nसंबंधित पोलिस प्रमुख गावातील प्रवेशद्वार, रस्ते सील करतील. नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणांना मुभा राहील.\n- 'त्या' विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप मिळणार; धनंजय मुंडेंनी दिली गुड न्यूज\n- नागरिकांना प्रवेशास बंदी राहील.\n- प्रतिबंधित क्षेत्रातून अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती आणि वैद्यकीय अत्यावश्यक सेवांकरिता प्रवेश राहील\n- पूर्व तपासणीशिवाय प्रतिबंधित क्षेत्रात व्यक्ती आणि वाहनांना प्रवेश करता येणार नाही.\n- प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे आवश्यक\n- प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करणे आवश्यक.\n- 65 वर्षांवरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n- बँकांची कामकाजाची वेळ सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत राहील. ए.टी.एम. केंद्रे पूर्णवेळ कार्यान्वित ठेवावीत.\n- प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतच दूध, भाजीपाला, फळे व इतर जीवनावश्यक व अत्यावश्यक सोयी सुविधा सुरु राहतील.\n- एक किंवा दोन रुग्ण आढळल्यास त्या परिसरातील उद्योग व औद्योगिक आस्थापना सुरु राहतील.\n- सोसायटीमध्ये रुग्ण आढळल्यास मायक्रो कंटेन्मेट झोन त्या सोसायटीपुरताच मर्यादित राहील.\n- रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी. सर्व उद्योग व आस्थापना बंद करणेत येऊ नये. हे आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहतील.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/mumbai-rain-update-no-water-supply-in-many-parts-of-mumbai-due-to-waterlogging-in-bhandup-pumping/317672/", "date_download": "2021-07-24T20:27:14Z", "digest": "sha1:F46IXWTKH55KBIU7SE7TUUFVRNW5EHIW", "length": 12128, "nlines": 152, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai Rain Update no water supply in many parts of mumbai due to waterlogging in bhandup pumping", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मुंबई Mumbai Rain Update : भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मुंबईतील पाणी पुरवठयावर...\nMumbai Rain Update : भांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने मुंबईतील पाणी पुरवठयावर परिणाम\nमुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद झाल्याने पाणीपुरवठा बाधित, पाणी उकळून पिण्याचे आवाहन\nभांडुप पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने पाणीपुरवठयावर परिणाम\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nवरळीत लिफ्ट कोसळून चौघांचा मृत्यू, ३ जखमी\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठयावर परिणाम झाला आहे.घाटकोपर, भांडुप परिसरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. घाटकोपर, भांडुप आदी भागांसह अनेक संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठयावर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nमात्र ज्या ठिकाणी नागरिकांनी अगोदरच पाणी भरून ठेवले नव्हते त्या ठिकाणी पाणी न आल्याने नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. त्यामुळे नागरिक पालिकेच्या नावाने शिव्याशाप देत बोटे मोडत आहेत. आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पाण्यावाचून हाल झाल्याने काही नागरिकांना अंघोळही करता आलेली नसल्याचे समजते.\nमुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पाणी शिरल्याने तांत्रिक समस्या उद्भवली आहे.\nतसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप जलशुद्धीकरण संकु��ातील समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्राला रविवारी होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी व उदंचन यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.\nदगडी चाळीच्या ‘डॕडी’चा पदवी परीक्षेचा लागला निकाल\nमागील लेखमुंबई महापालिकेकडून लोकांचा जीव टांगणीला लावण्याचं काम, आशिष शेलार यांचा आरोप\nपुढील लेखमुंबईत २९ वर्षांमध्ये २९० नागरिकांनी दरडींखाली सोडला जीव, तर २२ हजार कुटुंबे रडारवर\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/video/sadabhau-khot-criticised-on-cooperative-sector/316028/", "date_download": "2021-07-24T20:24:12Z", "digest": "sha1:LS5OEUVN43S6FQFZLIREGUWPT33LPTFY", "length": 7298, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sadabhau Khot Criticised On CoOperative sector", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर व्हिडिओ सहकार क्षेत्रावरुन सदाभाऊ खोतांची टीका...\nसहकार क्षेत्रावरुन सदाभाऊ खोतांची टीका…\n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nराज्यातील शेतकरी सध्या विविध समस्यांचा सामना करत आहेत. त्यातच आता शेतकऱ्यांच्या समस्य�� जाणून घेण्यासाठी शेतकरी नेते माजी कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी बोलताना सहकार क्षेत्राविषयी बोलताना म्हणाले, “यशवंतराव चव्हाण, बॅरिस्टर धनंजयराव गाडगीळ, सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांनी राज्यात सहकाराच बारस घातलं आणि शरद पवार साहेबांच्या चेल्यांनी या सहकाराचचं श्राद्ध घातलं”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.\nमागील लेखपंकजा मुंडेंवर दुखाचे डोंगर कोसळूनही त्या सावरतायत\nपुढील लेखकाल्पनिक आजारांच्या नावाने होतेय औषधविक्री\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/aaj-paha/coldrinks-corona-virus-risk-due-ice-cream-9452", "date_download": "2021-07-24T20:17:55Z", "digest": "sha1:KCD5DYRGF6P5A2NARNNYNTOA3ZTJOZY4", "length": 4609, "nlines": 21, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | कोल्ड्रिंक्स,आईसक्रीममुळे कोरोना व्हायरसचा धोका?", "raw_content": "\nVIDEO | कोल्ड्रिंक्स,आईसक्रीममुळे कोरोना व्हायरसचा धोका\nअमोल कविटकर साम टीव्ही पुणे\nचीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी जीव गमावलाय.त्यामुळं अपुरी माहिती देणारे मेसेज, व्हिडीओ व्हायरल होतायत.कोरोना व्हायरसमुळं जाग्यावरच मृत्यू होतो असाही दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय.त्यामुळं आम्ही व्हिडीओ आणि मेसेजची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.\nकोणतंही पेय,आईसक्रीम,कुल्फी खाऊ नका.बंद डब्ब्यात ठेवलेलं जेवण,सीलबंद दूध,दूधापासून बनवलेली मिठाई 48 तासानंतर खाऊ नका.कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी हात साबणानं गरम पाण्याने धुवा\nहा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.चीनमध्ये कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातलाय.अनेकांनी जीवही गमावलाय.तर कित्येक जणांवर उपचार सुरू आहेत.भारतातही संशयित आढळून आल्याने यावर वेळीच आळा घालायला हवा.त्यामुळं या मेसेजमधील दावा कितपत खरा आहे.कोल्ड्रिंग, आईसक्रीम, बंद डब्यातील खाणं खाल्ल्याने कोरोनाचा धोका निर्माण होतो का हे जाणून घेतलं.कोरोना आजार हा संसर्गजन्य आहे...त्यामुळं कुठेही कोरोनाचा संशयित आढळला तर काळजी घेणं गरजेचं आहे...त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...\nकोरोना आजार हा संसर्गजन्य आहे. या आजाराचा आणि मेजेसमध्ये दावा केलेल्या बाबींचा थेट संबंध नाही.\nकोरोना व्हायरसचे संक्रमण खोकला आणि इतर मार्गाने होत असतं.कोरोनाच्या संसर्गाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने अजूनही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत.\nकोरोनावर अजून सखोल संशोधन पूर्ण झालेलं नाही\nथंड पेय आणि आईस्क्रीममुळे कोरोनोच्या संसर्गाबाबत निष्कर्ष निघालेले नाहीत\nहा व्हायरस भारतातही आल्याचा दावा केल्यानं यावर संशोधन केलं जातंय...पण, तरीदेखील काळजी घेणं गरजेचं आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/978", "date_download": "2021-07-24T21:11:32Z", "digest": "sha1:UCXI7BX3KNBW6JHDWXOWF7PN2MAKT3J3", "length": 1894, "nlines": 13, "source_domain": "www.saamtv.com", "title": "‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम!!!", "raw_content": "\n‘कृषी संजीवनी’साठी मुदतवाढ हवी - पतंगराव कदम\nकडेगाव - शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना राबविली. १ नोव्हेंबरला सुरू झालेली योजना ३० नोव्हेंबर २०१७ रोजी बंद झाली. शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही ऊसबिल जमा झाले नाही. तसेच कर्ज माफीची रक्कमही जमा झालेली नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांकडे शेतीची वीजबिले भरण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याने ते कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या योजनेची मुदत मार्च २०१८ पर्यंत वाढवावी, असे मत आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/nirjala-ekadashi-2021-donate-these-things-on-this-auspisious-day-480427.html", "date_download": "2021-07-24T20:23:41Z", "digest": "sha1:44HGL3UDVJD2SXM4UDGSFNXMBFBFPUV7", "length": 17725, "nlines": 266, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nNirjala Ekadashi 2021 | भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी या गोष्टी दान करा, सर्व इच्छा पूर्ण होतील\nहिंदू धर्मात एकादशी व्रत फार महत्वाचे मानले जाते (Nirjala Ekadashi 2021). या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते. आज निर्जला एकादशी (21 जून 2021) आहे. याला भीमसेन, पांडव आणि भीम एकादशी म्हणून ओळखले जाते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : हिंदू धर्मात एकादशी व्रत फार महत्वाचे मानले जाते (Nirjala Ekadashi 2021). या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला येते. आज निर्जला एकादशी (21 जून 2021) आहे. याला भीमसेन, पांडव आणि भीम एकादशी म्हणून ओळखले जाते. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही (Nirjala Ekadashi 2021 Donate These Things On This Auspisious Day).\nनिर्जला एकादशीचा उपवास अत्यंत कठीण मानला जाते. कारण, या दिवशी उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीला फक्त पाण्यावर दिवस काढावा लागते. एकादशीच्या दुसर्‍या दिवशी उपवास सोडावा लागतो. या दिवशी विशेष उपाय केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. याशिवाय, या दिवशी दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी कोणत्या गोष्टी दान कराव्यात हे जाणून घ्या –\nशीतलता देणाऱ्या गोष्टी दान करा\nनिर्जला एकादशीला पाण्याचे महत्त्व सांगणारी एकादशी मानले जाते. ज्येष्ठ महिन्याच्या भीषण उष्णतेत शीतलता आणणार्‍या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. मान्यता आहे की या महिन्यात उष्णता शिगेला पोहोचली आहे, म्हणून शीतलता आणणार्‍या गोष्टी या दिवशी दान कराव्यात. निर्जला एकादशीच्या दिवशी बरेच लोक सरबत दान करतात.\nशास्त्रानुसार, एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना जोडे दान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, अन्न दान करणे, छत्री दान करणे, अंथरुण दान करणे, कपडे दान केल्याने विशेष फळ मिळते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हरभरा आणि गूळ देखील दान करु शकता.\nएकादशीला तुळशीची पूजा करावी. या दिवशी तुळशीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून भगवान विष्णूचे स्मरण करावे. असे केल्याने घरात संपत्ती, कीर्ति आणि वैभव कायम राहते. याखेरीज नोकरी आणि व्यवसायातही फायदा होईल.\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना ��णि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nGanga Dussehra 2021 | गंगा दसऱ्याच्या दिवशी हे उपाय करा, भाग्योदय होईल, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व…\nMahesh Navami 2021 | महेश नवमी, एक शाप आणि महेश्वरी समाजाची उत्पत्ती, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्व\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nVIDEO : Ashadhi Ekadashi 2021 | दुर्घटना टाळण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापनाची बोट चंद्रभागेतीरी\nChaturmas 2021 | श्री हरिचा आशीर्वाद हवा असेल तर चातुर्मासात चुकूनही ‘ही’ कामे करु नये\nअध्यात्म 2 weeks ago\nPradosh Vrat 2021 | आषाढ महिन्यातील पहिले प्रदोष व्रत, जाणून घ्या बुध प्रदोष व्रत कथा\nअध्यात्म 3 weeks ago\nYogini Ekadashi 2021 | योगिनी एकादशी, जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि कथा\nअध्यात्म 3 weeks ago\nPradosh Vrat 2021 | 7 जुलैला आषाढ महिन्यातील बुध प्रदोष व्रत, जाणून घ्या दिवसानुसार व्रताचं महत्त्व\nअध्यात्म 3 weeks ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छ��ेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/16/5515-agriculture-scheme-fraud-scam-ahmednagar-jamkhed/", "date_download": "2021-07-24T20:49:30Z", "digest": "sha1:L2CAXGAHNBSUSEGPIUSBKLJU4EYZTOJF", "length": 14548, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "कृषी योजनांतील भ्रष्टाचारप्रकरणी होणार कार्यवाही; पहा नेमके काय आहे प्रकरण | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nकृषी योजनांतील भ्रष्टाचारप्रकरणी होणार कार्यवाही; पहा नेमके काय आहे प्रकरण\nकृषी योजनांतील भ्रष्टाचारप्रकरणी होणार कार्यवाही; पहा नेमके काय आहे प्रकरण\nअहमदनगरकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nबोगस लाभार्थींशी संगनमत करुन मौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सबंधितांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी बापूसाहेब शिंदे या शेतकर्‍याने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात अमरण उपोषण केले.\nमौजे पिंपरखेड (हसनाबाद ता. जामखेड) येथे 2017-18 व 2018-19 या काळात जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून शेततळे, कांदाचाळ, फळबाग यांची कामे न करताच कागदोपत्री झाल्याचे बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हडप करण्यात आला असून, सदर प्रकार जन माहिती अधिकारी तथ��� कृषी अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेल्या माहितीवरुन दि.8 जानेवारी 2021 रोजी उघडकीस आला आहे.\nया भागातील शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे प्रत्यक्षात न करता कागदोपत्री दाखवण्यात आले असल्याचा बापूसाहेब शिंदे यांचा आरोप आहे. तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुनदेखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. जिल्हाधिकारी यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर करणार्‍या जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व बोगस लाभार्थींवार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली.\nकृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सोमवार दि. 22 मार्च पासून तक्रारीची तपासणी सुरु करुन त्याचा अहवाल दि.5 एप्रिल पर्यंत सादर करण्याचे लेखी आश्‍वासन दिल्याने उपोषणकर्ते शिंदे यांनी आपले उपोषण संध्याकाळी उशीरा मागे घेतले. जामखेड पंचायत समितीचे सभापती सुर्यकांत मोरे यांच्या उपस्थितीत ते मागे घेतले गेले. यावेळी कृषीचे तंत्र अधिकारी बाळासाहेब नितनवरे, कृषी सल्लागार संग्राम भिंगारदिवे, अशोक धेंडे, संदीप बोराटे, दत्ता गिरी, पोलीस नाईक भारत गाडीलकर आदी उपस्थित होते.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nम्हणून ‘त्या’ लसचा वापर रोखला अनेक देशांनी; पहा नेमके काय कारण दिलेय त्यास\nडिजिटल सातबारा असा मिळवा घरबसल्या; या आहेत सध्या-सोप्या टीप्स्\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी ��्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/mangesh-padgaonkar/", "date_download": "2021-07-24T20:56:50Z", "digest": "sha1:F5PVC26NRPRCEX6KK6D2M3NDUXLTCLW2", "length": 16789, "nlines": 248, "source_domain": "marathiboli.in", "title": "Mangesh Padgaonkar - मंगेश पाडगावकर : जगणे शिकवणारा कवी - marathiboli.in", "raw_content": "\nHome Blog Mangesh Padgaonkar – मंगेश पाडगावकर : जगणे शिकवणारा कवी\nMangesh Padgaonkar – मंगेश पाडगावकर : जगणे शिकवणारा कवी\nआज कवी मंगेश पाडगावकर यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या कविता नेहमीच आपल्या मनात असतील आणि मंगेश पाडगावकर हि. अगदी लहानपणापासून मला कविता आवडायच्या, बालकवींची निर्झरास आणि औदुंबर तर मी पाठच केली होती. पण पहिल्यांदा कविता सोपी आणि जवळची वाटली जेव्हा “बोलगाणी” हातात पडले . सहज सोप्या वाटणारया कविता, परत परत वाचल्या आणि त्या मागे असणार विचार हि कळत गेला. सोपे आणि सहज वाटणारे लिखाण हे सगळ्यात अवघड. शब्दांना बोलके करणारी हि कविता मला भावली आणि पहिल्यांदा मला वाटले कि हे शब्द आपणही गुंफावे कि, बघू आपले शब्द बोलके होतात का.\nमाझे पहिले स्फूर्तीस्थान म्हणून कवी पाडगावकर यांना माझ्या मनात विशेष स्थान आहे. माझ्या कित्येक पहिल्या वहिल्या कवितांवर वाट त्यांच्या खास शैलीची छाप आहे. त्यांची उंची गाठणे हे अशक्यच आहे. पण तरी जेव्हा माझी बहिण मला म्हणते कि (कधी कधी वैतागून), बोलगाणी सारखी झालीये, किंवा नेहमी सारखीच झालीय (म्हणजे मंगेश पाडगावकर यांचा छाप जाणवतोय), तेव्हा थोडे बरच वाटते.\nएक मात्र आहे, कि कविता वाचनाचे एक नव दालन आपल्यासाठी उघडे केले ते बापट, विंदा आणि पाडगावकर यांनी. पुस्तकातली कविता , माणसात आली आणि ओठांवर रुळली. कधी सांगा कसे जगायचे म्हणून जगणे शिकवून गेली, कधी प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम अस म्हणत प्रेम करायला तर कधी यात काही पाप नाही म्हणत, आनंद शोधायला शिकवून गेली.\nश्रावणात घननिळा बरसला आणि वेंगुर्ल्याचा पाऊस माया करत कोसळला. भातुकलीच्या खेळामधला अर्धा राहिलेला डाव, डोळ्याच्या कडा ओलावून गेला आणि सांग सांग भोलानाथ मात्र लहानमुल होवून मिसळला.\nखर तर पाडगावकरनि अनेक प्रकारचे काव्य लिहले, कधी लयबद्ध , तालबद्ध, कधी निसर्गकविता, कधी प्रेमकाव्य तर कधी विडंबन सुद्धा. सिद्धहस्त लेखणीचे ते राजे होते. वयाच्या १४व्या वर्षापासून अव्याहत मांडलेला हा शब्द खेळ ते आज स्वताच अर्ध्यावर टाकून निघून गेले.\nमिश्किल हसू चेहऱ्यावर खेळवता खेळवता, जगण्यातल्या आनंद कसा घ्याव्या हे त्यांनी सोपे करून शिकवले. अवघड गोष्ट सोपी वाटावी असे सांगणे हीच तर उत्तम कवित्वाची निशाणी आहे नाही का \nत्यांनी बायबलचे भाषांतर केले, सूरदास आणि मीराबाई यांचे लेखन हि मराठीत आणले. काही महिन्या पूर्वीच त्यांनी अनुवादित केलेल्या “महाभारत” चे दोन खंड वाचण्याचा योग आला. एका कवीचे महाकाव्य, अजून एका महाकवीच्या वाणीतून म्हणजे दुग्ध शर्करा योगच.\nखर तर किती कवितांबद्दल लिहू तितके थोडेच आहे. पण पाडगावकर हे नेहमीच मनाच्या जास्त जवळ राहतील पहिले स्फूर्तीस्थान म्हणून यात शंकाच नाही. त्यांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे कविता सामान्य लोकांपर्यंत पोचवली. कवी संमेलन, काव्य वाचन हे त्यांनी साहित्यिक, प्रज्ञावान्य अश्या लोकांसाठी आहे हा विचार मोडून काढला. साधी सोपी सहज कविता त्यांनी जनात रुजवली आणि मनात तिचे एक आवड निर्माण केली.\nरोजचेच शब्द किती छान , हळुवार रुंजी घालतात तर कधी दाहक बनतात आणि कधी हळवे पण करतात हे पाडगावकरांच्या कवितीत दिसते. खचितच एखाद्या कवीला इतकी लोकप्रियता मिळाली असेल, त्यांच्या पिढीत हि आणि आज हि. पाडगावकर नवल वलय होते पण कवी म्हणून त्यांचा दरारा नव्हता, त्याचे शब्द अगदी आपले वाटायचे आणि म्हणूंनच तेही वाटत असावेत.\nतुम्ही लिहले म्हणून शब्द बोलके झाले\nतुम्ही लिहिले म्हणून शब्द हि पिसापारी हलके झाले\nकविता अगदी रोजची झ��ली,\nअन पसारा आवरताना हि\nसांजवेळी पायरीवर हुरहूर लावून गेली\nखरच “कविता”, अगदी घरचीच झाली\nप्रेम करायला शिकवून गेली\nबोजड शब्दांचे ओझे हलके करून\nनिसर्गाचे अध्यात्महि शिकवून गेली.\nकविते मध्ये बोलता येते\nकविते मध्ये गाता येते\nकविते मध्ये प्रेमपत्र सुद्धा लिहिता येते\nअहो इतकच, तुमचे ते तत्वज्ञान सुद्धा सांगता येते\nहे देणे तुम्ही दिलत, आणी आम्हाला कायमचे ऋणी केलत\nजगताना मृत्यूला घाबरायचे नसते\nआयुष्याचे दान भरभरून घ्यायचे असते\nशब्दांच्या या मोहात तुमच्या कवितेने अडकवले\nतुमच्या माघारी, या काव्यालाच आम्ही मनात साठवले\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \nNews – Get Well Soon Vilasrao Deshmukh – विलासराव देशमुखांवर लवकरच होणार शस्त्रक्रिया\nMarathi kavita – आई तू गेल्यावरच\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9", "date_download": "2021-07-24T20:46:01Z", "digest": "sha1:3BRUDAO4PR4THCG4CBGNTNQMHMH46UWK", "length": 3068, "nlines": 69, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "दीपगृह - Wiktionary", "raw_content": "\nइतर भाषांतील समानार्थी शब्द[संपादन]\nகலங்கரை விளக்கு (कलगंरै विळक्कु)-दीपगृह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-thousands-mango-and-cashew-trees-sprouted-forest-38874", "date_download": "2021-07-24T21:44:22Z", "digest": "sha1:LGWIHHU5X5NH6GWWUVXR7CGK3KY7DA57", "length": 16066, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Thousands of mango and cashew trees sprouted in the forest | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n२५ एकरावरील आंबा, काजूची हजार झाडे वणव्यात होरपळली\n२५ एकरावरील आंबा, काजूची हजार झाडे वणव्यात होरपळली\nसोमवार, 7 डिसेंबर 2020\nवणव्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी परिसरातील आंबा, काजूची एक हजार झाडे होरपळली आहेत. यामध्ये चार शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. २५ एकरचा परिसर भस्मसात झाला\nरत्नागिरी : अचानक लागलेल्या वणव्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील मालगुड, निवेंडी, चाफे, कळझोंडी परिसरातील आंबा, काजूची एक हजार झाडे होरपळली आहेत. यामध्ये चार शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले; मात्र तोपर्यंत २५ एकरचा परिसर भस्मसात झाला होता.\nचाफे, निवेंडी-धनगरवाडी, कळझोंडी या परिसरात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणवा लागला. वारा आणि वाळलेल्या गवतामुळे आग वेगाने पसरत गेली. आंबा, काजू कलमांच्या बागा होरपळत होत्या. बागायतदार आणि स्थानिक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र वणवा पसरत गेल्यामुळे तो नियंत्रणाच्या बाहेर गेला.\nया आगीत आंबा-काजू कलमे होरपळताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुमारे पाच तास हे आगीचे तांडव सुरू होते. अखेर चार वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात सर्वांना यश आले. यामध्ये सुमारे ६१० आंब्यांची कलमे, तर २८० काजू कलमे होरपळून गेली आहेत. ऐन आंबा हंगामात बागायतदारांवर मोठा संकट कोसळले आहे.\nनिवेंडीतील भूपेंद्र महादेव भोजे यांची १५० आंबा कलमे १०० काजू, पंप, पाईप वायरिंग जाळून खाक झाले. बाबाजी रामचंद्र कोकरे यांची ७० कलमे, ८० काजू, भगवान मांब्या कोकरे यांची ८९ कलमे १०० काजूची तर भालचंद्र भिकाजी नलावडे यांची ३०० कलमे आणि पंप, वायरिंग तर लक्ष्मण येडगे यांचा पंप आणि वायरिंग जळून खाक झाली. वणव्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालगुंड पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, कृषी विभागातर्फे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.\nअनेक वर्षे सांभाळलेली आंबा, काजू कलमे डोळ्या देखत होरपळत होती. पण आम्हाला काहीच करता येत नव्हते. ही मनाला वेदना देणारी घटना आहे. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाने याची दखल घेऊन भरपाई द्यावी.\n-बाबाजी कोकरे, आंबा बागायतदार. निवेंडी.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/vaccination-not-available-in-dabhol-kokan-people-left-from-hospital-and-vaccine-centers", "date_download": "2021-07-24T20:52:09Z", "digest": "sha1:YTKAVUSRPF7FYCRF6JD3WQ3TBVNRIG7I", "length": 7918, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती", "raw_content": "\nलसीच्या तुटवड्यामुळे नागरिक केंद्रावरून माघारी; दापोलीतील स्थिती\nदाभोळ : राज्यभरात कोविडचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र दापोली तालुक्‍यात पाहिजे त्या प्रमाणात लस येत नसल्याने अनेकांना दररोज लसीकरण केंद्रावरून परत जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे.\nकोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी सध्या लसीकरण हाच उपाय असला तरी या लसीचे पाहिजे त्या प्रमाणात जिल्हास्तरावरून लस तालुक्‍यातील लसीकरण केंद्रावर येत नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. यापूर्वी जेव्हा पुरेशी लस होती तेव्हा नागरिक लसीकरणापासून लांब राहात होते. आता कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे लसीकरण करून घेण्यासाठी तालुक्‍यातील 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयात नागरिक गर्दी करत आहेत.\nदररोज सकाळी 6 वाजल्यापासून या प्राथमि��� आरोग्य केंद्रांमध्ये नागरिक रांगा लावत आहेत. दररोज केवळ 50 ते 100 लसी पुरविल्या जात असल्याने अनेकांना लस न घेताच घरी परतावे लागत आहे. लस केव्हा येणार याची शाश्‍वतीही आरोग्य केंद्रातून दिली जात नसल्याने नागरिक संध्याकाळपर्यंत लस येण्याची वाट पाहात आरोग्य केंद्रातच ठिय्या मारून बसलेले दिसून येत आहे.\nहेही वाचा: शेतकऱ्याला वळीवचा तडाखा; डोळ्यादेखत दीड एकराची बाग जमीनदोस्त\nउपजिल्हा रुग्णालयालाही दररोज केवळ 50 लसींचा पुरवठा केला जात असला तरी रांगेत 150 नागरिक उभे असतात. 10 लसी या ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांना दिल्या जात असून रांगेतील केवळ 40 नागरिकांना संध्याकाळपर्यंत लस दिली जाते. त्यामुळे आता अनेकजण दररोज सकाळी 6 वाजता उपजिल्हा रुग्णालयात येऊन रांग लावत आहेत. अनेकांनी पहिला डोस घेतलेला असून त्यांना आता दुसरा डोस कसा मिळणार याचीच चिंता या वाढत्या गर्दीमुळे लागली आहे.\nउपजिल्हा रुग्णालयातील केंद्र सोहनी विद्यामंदिरात\nउपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्र आता दापोली शिक्षण संस्थेच्या आदरणीय गोपाळकृष्ण सोहनी विद्यामंदिराच्या वर्गखोल्यांमध्ये हलविण्यात आले आहे. या शिक्षणसंस्थेचे आवार मोठे असल्याने आता नागरिकांना दाटीवाटीने रांग लावण्याची गरज भासणार नाही. या केंद्रावर लसच आलेली नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/monsoon-showers-on-andaman-and-nicobar-islands-the-monsoon-will-arrive-in-maharashtra-on-this-day-nrms-132258/", "date_download": "2021-07-24T20:35:04Z", "digest": "sha1:FY6JXWGD2YLVFRN3DIOS5QERBQ37OKPY", "length": 12237, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Monsoon showers on Andaman and Nicobar Islands The monsoon will arrive in Maharashtra on this day nrms | अंदमान निकोबार बेटावर मान्सून सरी ; 'या' दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्म���रच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nMonsoon Alertअंदमान निकोबार बेटावर मान्सून सरी ; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून\nआयएमडीने सांगितले की, २१ मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.\nतोक्ते चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकल्यानंतर सर्वजण मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. अनेक जणांनी मान्सूनच्या आगमनाला उशीरा होईल, अशी चिंता व्यक्त केली होती. पण दक्षिण-पश्चिम मान्सून अंदमान-निकोबार येथे दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय मौसम विज्ञान विभाग (IMD) दिली आहे. त्यामुळे लवकरच मुख्य भूभागात मान्सून पोहोचण्याचे संकेत दिले आहेत.\nआयएमडीने सांगितले की, २१ मे रोजी नैऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात, निकोबार बेटे, संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात दक्षिण पश्चिम मान्सून आला आहे.\n१ जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होणार असा अंदाज काही दिवसांपूर्वी आयएमडीने वर्तवला होता. पण आता अंदमान-निकोबारमध्ये मान्सून पोहोचला असल्यामुळे केरळमध्ये मान्सून १ जून अगोदरच म्हणजेच ३१ मे दाखल होण्याचा अंदाज आता आयएमडीने व्यक्त केला आहे.\n एअर इंडियात रिक्त पदांवर भरती\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यात���विशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/kangana-ranaut-to-meet-governor-bhagatsingh-koshyari-29551/", "date_download": "2021-07-24T20:33:00Z", "digest": "sha1:DOH4GHLSUPG6IWEVS5ETNOOXLEWXPQSI", "length": 12115, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Kangana Ranaut to meet Governor Bhagatsingh Koshyari | कंगना राणौत घेणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईकंगना राणौत घेणार राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट\nकंगनाने राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या आधीही राज्यपाल यांनी राज्यसरकारला ���नेक वेळी कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्यावर राज्यपाल आणि कंगना यांच्यात काय चर्चा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) सायंकाळी साडेचार वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांची भेट घेणार आहे. कंगना राजभवन येथे राज्यपालांची (Governor ) भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. कंगनाचे शिवसेनेसोबत चाललेल्या वादामध्ये राज्यपालांची भेट घेत असल्यामुळे चर्चांणा उधाण आले आहे.\nराज्यीतल शिवसेना नेत्यात आणि कंगना राणौतमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरु होत्या. या शाब्दिक वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तिला वाय दर्जीची सुरक्षा दिली आहे. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिच्या मुंबईतील कार्यालयावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तोडकामची कारवाई केली आहे.\nतसेच कंगना राणौतने मुख्यमंत्र्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच खवळले आहेत. कंगनाने राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. या आधीही राज्यपाल यांनी राज्यसरकारला अनेक वेळी कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आता कंगनाची भेट घेतल्यावर राज्यपाल आणि कंगना यांच्यात काय चर्चा होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी क���त्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/state-excise-department-seize-various-properties-in-last-year-68741/", "date_download": "2021-07-24T19:50:16Z", "digest": "sha1:P5IQHA34UP4JAVAYNJHU3GFGG4FKZQK7", "length": 19856, "nlines": 189, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "State Excise department seize various properties in last year | नऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एवढ्या कोटींचा मुद्देमाल जप्त, नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईनऊ महिन्यांच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एवढ्या कोटींचा मुद्देमाल जप्त, नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन\nहातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत १८,७८६ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७,०२८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर ३४ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nमुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एप्रिल २०२० ते २२ डिसेंबर २०२० पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ३२ हजार २३८ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून १९,४६२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ७४ कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याबरोरबच २६६३ ��ाहने जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.\nहातभट्टी दारु निर्मिती/ विक्री वाहतुकीचे आतापर्यंत नऊ महिन्यांच्या कालावधीत १८,७८६ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७,०२८ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर ३४ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nअवैधपणे परराज्यातील मद्य विक्रीबाबत आतापर्यंत एकूण ७६५ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ६५६ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर १३ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nमद्यार्काच्या अवैध वाहतुकीबाबत एकूण १८२ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून २१४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ४ कोटी ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच बनावट मद्य विक्रीचे एकूण ७१ गुन्हे नोंदविण्यात आलेले असून ७९ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे तर २ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.\n२२ डिसेंबर २०२० पर्यंत परराज्यातील अवैध मद्य जप्त करण्यात आलेले आहे. ४ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथे हरियाणा आणि गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण १,०७६ बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n६ डिसेंबर २०२० रोजी नंदुरबार येथे मध्यप्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण ५०० बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण ४३ लाख ९२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nतसेच ६ डिसेंबर २०२० रोजी धुळे येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण १२५० बॉक्स आणि २ वाहने असा एकूण ६५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n१७ डिसेंबर २०२० रोजी सोलापूर येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे एकूण १५० बॉक्स आणि मद्य बाटल्यावरील २०,००० बनावट लेबल असा एकूण ११ लाख ८१ हजार ०१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n१८ डिसेंबर २०२० रोजी पुणे येथे विविध मद्याच्या एकूण ७१० बॉक्स,बिअरचे १९० बॉक्स आणि १ ट्रक असा एकूण ५६ लाख ४८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ३ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n२३ डिसेंबर २०२० रोजी कणकवली येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे २,७०० ब.लि. मद्य आणि एक टेम्पो असा एकूण २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एका आरोपीला अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nपंतप्रधान मोदी प्रसंगी मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील, राष्ट्रपतींच्या भेटीनंतर राहुल गांधींची टीका\n१५ डिसेंबर २०२० रोजी अंधेरी आणि वांद्रे येथून विविध ब्रॅण्डच्या परदेशी स्कॉच मद्याच्या एकूण ९७ सिलबंद बाटल्या आणि ३ वाहने असा एकूण १० लाख २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ६ आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n१६ डिसेंबर २०२० रोजी चेंबूर येथून बनावट विदेशी मद्याच्या एकूण ३४८ बाटल्या असा एकूण २२ लाख ०४ हजार ३९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\n१७ डिसेंबर २०२० रोजी बनावट विदेशी मद्याच्या २० बॉटल आणि एक रिक्षा असा एकूण २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २आरोपींना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nसामूहिक बलात्काराच्या प्रकरणात ‘या’ अभिनेत्रीचा हात ; इतकी मोठी गोष्ट लपवणं पडलं महागात\nहातभट्टी, परराज्यातील अवैध मद्य, अवैध मद्यार्क निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरुध्द तक्रार करण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. तक्रारदार आपली तक्रार टोल फ्री क्रमांक -१८००८३३३३३३ व्हाट्सअँप क्रमांक – ८४२२००११३३ आणि ईमेल commstateexcise@gmail.com यावर करु शकतात.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtra.gov.in/1141/Write-to-Honorable-Governor?To=Governor", "date_download": "2021-07-24T19:42:23Z", "digest": "sha1:UBIMI5RZ2QIDLIMF32FTUTCLTYCYESZ5", "length": 6191, "nlines": 57, "source_domain": "maharashtra.gov.in", "title": "राज्यपालांना लिहा - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\n* हे चिन्ह अनिवार्य क्षेत्र दर्शविते.\nसंबोधन ---निवडा--- श्री. श्रीमती. कुमारी डॉ.\nराज्य ---निवडा--- अंदमान आणि निकोबार अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल ओदिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदिगढ छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर झारखंड तमीळनाडू त्रिपूरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पुद्दुचेरी पश्चिम बंगाल बिहार मेघालय मणीपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मीझोराम राजस्थान लक्षद्विप सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश\nजिल्हा ---निवडा--- अकोला अमरावती अहमदनगर उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपुर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी पालघर बुलढाणा बीड भंडारा मुंबई उपनगर जिल्हा मुंबई शहर यवतमाळ रत्नागिरी रायगड लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\nविभाग --- निवडा --- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग ग्राम विकास विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग नगर विकास विभाग नियोजन विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जलसंधारण विभाग मराठी भाषा विभाग महसूल व वन विभाग महिला व बाल विकास विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वित्त विभाग विधी व न्याय विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संसदीय कार्य विभाग सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग\nखालील यादीमध्ये पहिला क्रमांक कोणता आहे \nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: २५-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95", "date_download": "2021-07-24T19:50:09Z", "digest": "sha1:RYIUUNHNU6IJITV5MY62U3JB724AI6DZ", "length": 5528, "nlines": 138, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "एक - Wiktionary", "raw_content": "\n१ भाषा = मराठी\nशब्दाचा प्रकार : नाम, विशेषण\nपुल्लिंगी स्वरूप : लागू नाही\nस्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही\nपुल्लिंग / स्त्रीलिंग / अलिंग (नामाप्रमाणे)\nपहिली गणन संख्या; शून्यानंतर येणारी संख्या;\nएक ही अशी संख्या आहे जिच्याने सर्व पुर्णांक संख्यांना भाग जातो.\nएक चांगला मनुष्य होण्यासाठी इतरांचा विचार करणे शिकावे लागते.\nमूळ शब्द : एकः (संस्कृत)\nविरुद्धार्थी शब्द : अनेक\nहे देखील पाहा : पहिला, एक घाव दोन तुकडे, एक ना धड भाराभर चिंध्या, एका पायावर तयार असणे, एका माळेचे मणी, एका हाताने टाळी वाजत नाही\n२ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-compensate-otherwise-block-way-36098", "date_download": "2021-07-24T20:37:47Z", "digest": "sha1:3M3UK7JPXICFMOT7AZMHAWMQA5R26U6S", "length": 15066, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Compensate, otherwise 'block the way' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’\nनुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nअंबड, जि. जालना : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’ करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nअंबड, जि. जालना : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा, नुकसान भरपाई द्या, अन्यथा ‘रास्ता रोको’ करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.\nजिल्ह्यातील डाळिंब, मोसंबी, द्राक्षे व ऊस पिकांचे सततचा पाऊस, वादळ वारे यामुळे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे शासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करा. यासह इतर मागण्यासाठी फळबाग तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.९) तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.\nतहसिलदार विद्याचरण कडवकर यांच्याकडे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे दिलेले लेखी मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, गत अनेक वर्षांपासून जोपासलेल्या फळ बागांवर अस्मानी संकट आले आहे. मोसंबी फळांवर अचानक पडलेला कोळी रोग, काळे डाग, तसेच फळांची वाढती गळ, यामुळे दर चांगलेच गडगडले आहेत. द्राक्ष वेली शंभर टक्के करपल्या आहेत. वादळामुळे ऊस जमिनीवर आडवा झाला आहे.\nशेतकऱ्यांच्या फळबागा, उसाचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा, मंगळवारी (ता.१५) रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनावर प्रकाश बोरडे, भाऊसाहेब कनके, राजीव डोंगरे, रामजी रायकर, तुकाराम जामदरे, बप्पासाहेब डोखळे, सतीश फोके, बाळासाहेब डोखळे, भरत रत्नपारखे, पांडुरंग घोलप, पांडुरंग गटकळ, अशोक जाधव, नामदेव मांगडे, सुरेश काळे, दीपकसिंह ठाकुर, प्रभाकर डोखळे, भैय्यासाहेब हातोटे, संतोष कनके, कैलास खराबे, अर्जुन गटकळ, एकनाथ खराबे, अंबादास अंभोरेसह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nडाळ डाळिंब द्राक्ष ऊस फळबाग horticulture आंदोलन agitation मुख्यमंत्री\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शे���करी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinayoufa.com/mr/", "date_download": "2021-07-24T20:41:08Z", "digest": "sha1:3VZPRGNXXYAJE2ZCT3CDEF7QYH7725K7", "length": 8826, "nlines": 210, "source_domain": "www.chinayoufa.com", "title": "कार्बन स्टील पाइप, स्टील ट्यूब, स्टील पाइप, कार्बन पाईप, कार्बन ट्यूब - Youfa", "raw_content": "\nस्क्वेअर आणि आयताकृती स्टील पाईप\nजस्ताचा थर दिलेला स्क्वेअर आणि आयताकृती स्टील पाईप\nथंड रोल स्टील पाईप\nपूर्व गॅल्वनाइज्ड स्टील पाईप\nस्टील आणि निर्यात वर सोसायटी फोकस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयूफाची स्थापना 1 जुलै 2000 रोजी झाली होती, ज्यांना चीन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमधील सलग 13 वर्षे टॉप 500 उद्योजकांमधील पदवी मिळाली आहे. 11 कारखान्यांमध्ये सध्या जवळपास 9000 कर्मचारी आणि 193 प्रॉडक्शन लाइन आहेत. 2018 मध्ये, आमचे उत्पादन खंड सर्व प्रकारच्या स्टील पाईप्सपैकी 16 दशलक्ष टन आहे आणि जगभरात 250 हजार टन निर्यात केले गेले आहे.\nआम्ही आमच्या महामंडळ संस्कृती पालन \"मैत्री, सहकार्य, आणि विजय-विजय\"; आणि आमच्या Youfa कर्मचारी नेहमी \"स्वत: ची पलिकडे, भागीदार, Youfa शंभर वर्षे, आणि बिल्डिंग एकोपा साध्य\" कर्णमधुर समाज योगदान मिशन लक्षात ठेवा.\nआम्ही प्रामुख्याने ERW पाहिले, जस्ताचा थर दिलेला, पोकळ विभाग स्टील पाइप आणि स्टील प्लास्टिक संमिश्र, विरोधी गंज कोटिंग स्टील पाईप्स निर्मिती.\nटिॅंजिन YOUFA उत्पादन बेस\nHandan YOUFA उत्पादन बेस\nशांक्सी YOUFA उत्पादन बेस\nचीन शीर्ष 500 उपक्रम इंडस्ट्री अग्रेसर ब्रँड आणि सुमारे 100 देशांमध्ये निर्यात\n3 CNAS प्रमाणपत्र राष्ट्रीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळा\n18 वर्षे स्टील पाईप 200 हजार टन उत्पादन आणि निर्यात ज्या\nलाख 16 टन उत्पादन क्षमता\nपलीकडे 0.1 अब्ज अमेरिकन डॉलर निर्यात रक्कम\nQ355 S355 स्क्वेअर आणि आयताकृती स्टील पाईप प्राइ ...\nASTM A500 स्क्वेअर आणि आयताकार स्टील पाईप\nमोठ्या व्यासाचे स्क्वेअर आणि आयताकार स्टील पाईप\nयूफाची सर्वांगीण विकासाची रणनीती - जागतिक बनविणे, जागतिक सेवा देणे.\nYOUFA स्टील पाईप 100 पेक्षा जास्त देशांमध्ये विकले गेले.\nबांधकाम स्टील पाईप बीजिंग नॅशनल स्टेडियम-बर्ड्स नेस्ट वापरले\nकार्बन स्टील पाईप बीजिंग भांडवल आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरले\nटिॅंजिन 117 इमारत वापरले welded स्टील पाईप\nशेवरॉन कॉर्पोरेशन तेल प्लॅटफॉर्म वापरले स्कॅफोल्डिंग स्टील पाईप\nजस्ताचा थर दिलेला स्टील पाईप इथिओपिया मध्ये ADAMA औद्योगिक पार्क प्रकल्प वापरले\nबीजिंग-Zhangjiakou हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्टेडियम\nJiaozhou बे क्रॉस-समुद्र पूल\nमजला 7, नाही, 4 अंशुन इमारत, Dafeng रोड (पाणी सिटी), हॉटेलांची डिरेक्टरी Distr., टिॅंजिन शहर, चीन\nआमची उत्पादने किंवा किंमत सूची चौकशी साठी, आम्हाला आपले ईमेल आणि कंपनीचे नाव द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/business/sebi-investigating-adani-group-companies-over-compliance-regulations-nse-bse/317978/", "date_download": "2021-07-24T20:56:04Z", "digest": "sha1:A4ZDT2U54XCEPNPBZIN7QHVJEYCLXBZ7", "length": 10124, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "sebi investigating adani group companies over compliance regulations nse bse", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर अर्थजगत अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची सेबीकडून चौकशी सुरु\nअदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची सेबीकडून चौकशी सुरु\nअदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांची सेबीकडून चौकशी सुरु\nRBI ची देशातील १४ बँकांवर मोठी कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला कोट्यावधींचा दंड\n7th Pay Commission: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांना मिळणार Diwali Gift; सप्टेंबरच्या पगारामध्ये येणार ‘ही’ रक्कम\nPM Kisan : ६००० रुपये मिळवून देणाऱ्या योजनेत तुमचे नाव आहे का\nSmall Savings Scheme Rate: छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, मग व्याजदर किती असेल \nNew TDS Rule: १ जुलैपासून लागू होणार नवे टीडीएस नियम; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी\nआशियातील दुसरी सर्वात व्यक्ती श्रीमंत गौतम अदानींसमोर अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डने ( SEBI) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अदानी ग्रुपच्या बहुतांश कंपन्यांची चौकशी सुरु केली आहे. यासंदर्भातील माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी संसदेत दिली. शेअर्सच्या वाढीमुळे समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आशियातील दुसर��� सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मात्र अदानी ग्रुपमधील कंपन्यांच्या शेअरमधील अनपेक्षित वाढीमुळे आता सेबीमार्फत स्वतंत्र चौकशी केली जात आहे.\nमात्र अर्थ राज्यमंत्र्यांनी अदानी ग्रुपच्या कंपन्यांमधील एफपीआयच्या गुंतवणुकीची चौकशी अंमलबजावणी संचालनालयमार्फत (ED) होत असल्याचे नाकारले. ते म्हणाले की, अंमलबजावणी संचालनालय अदानी ग्रुपच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेअर्सच्या व्यवहाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारच्या एफपीआयची हिस्सेदारी तपासत जात नाही.\nएनएसडीएलने अल्बुला इन्व्हेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्व्हेस्टमेंट फंडांची विदेशी खाती गोठवली. त्यांच्याकडे अदानी समूहातील ४ कंपन्यांचे ४३,५०० कोटी रुपयांचे शेअर आहेत. एनएसडीएलच्या मते, नव्या नियमांनुसार विदेशी गुंतवणूकदारांना काही अतिरिक्त माहिती द्यायची होती जी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांची विदेशी फंड संशयाच्या भोवऱ्यात आहेत. आतापर्यंत या कंपन्यांविषयीची अधिकृत माहिती अदानी समूह किंवा एनएसडीएलने दिली नाही किंवा ती जाहीरही केली नाही.\nमागील लेखदिल्ली दौऱ्यानंतरची अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया\nपुढील लेखभविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/entertainment/ranveer-singh-in-the-role-of-baiju-bawra-in-sanjay-leela-bhansalis-dream-project/318838/", "date_download": "2021-07-24T19:57:37Z", "digest": "sha1:TBXXGC7COXDQYXS5BMINJZCPSEP4I7BU", "length": 10693, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ranveer Singh in the role of 'Baiju Bawra' in Sanjay Leela Bhansali's Dream Project?", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर मनोरंजन संजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह झळकणार 'बैजू बावरा' च्या भूमिकेत\nसंजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह झळकणार ‘बैजू बावरा’ च्या भूमिकेत\n'स्पॉटबॉय'ने दिलेल्या माहितीनूसार रणवीर सिंहचे नाव फायनल करण्यात आले\nसंजय लीला भन्साळीच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह झळकणार 'बैजू बावरा' च्या भूमिकेत\n‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शोमधून ‘बबिता’ गायब\nBigg Boss OTT : ‘बिग बॉस’ शोचा होस्ट आता सलमान खान नाही तर करण जोहर\nइटलीच्या ‘जीफोनी’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या ‘येरे येरे पावसा’चा वाजला डंका\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर फराह खान लावणार हजेरी\n कृष्णाने केलं टॉपलेस फोटोशूट\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali)सध्या त्यांच्या आगामी ड्रीम प्रोजेक्ट ‘बैजू बावरा ‘ (Baiju Bawra) यावर काम करत असून, बॉलिवूडमध्ये याची जोरदार चर्चा रंगत आहे. संजय लीला भन्साळी यांनी ‘बैजू बावरा’ या सिनेमाची घोषणा 2019 मध्ये केली होती. यानंतर या बिग बजेट प्रोजेक्टमध्ये कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. अशातच अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला सिनेमात काम करण्याची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ही ऑफर धूडकावून लावल्यानंतर अभिनेता कर्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) विचार सिनेमाचे मेकर्स करत असल्याचे वृत्त समोर आले होते. पण नुकतच मिळालेल्या माहितीनूसार संजय लीला भन्साळी आणि रणवीर सिंह पुन्हा एकदा एकत्र येत असून (Ranveer Singh) रणवीर ‘बैजू बावरा’ या सिनेमात झळकणार आहे.’स्पॉटबॉय’ने दिलेल्या माहितीनूसार रणवीर सिंहचे नाव फायनल करण्यात आले आहे. रणवीर सिंहने यापुर्वी सुद्धा संजय लीला भन्साळीसोबत 3 सुपरहिट सिनेमात काम केलं आहे.\n‘बैजू बावरा’ सिनेमात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी संजय लीला भन्साळी दीपिका पादुकोणचा विचार करत आहे. सध्या ‘बैजू बावरा’ या सिनेमात कोणत्या कलाकारांना संजय लीला भन्साळी सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाहीये. तसेच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नुकतच ‘गंगूबाई काठियावाड़ी’ या सिनेमाची शूटींग पुर्ण केलं आहे. यानंतर ते ‘हीरा मंडी’ सिनेमाच्या कास्टींगमध्ये व्यस्त असल्याचे कळतेय. आता संजय लीला भन्साळी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट बैजू बावरा’ मध्ये कोणत्या कलाकाराची वर्णी लागणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nहे हि वाचा – IPL सट्टेबाजी पासून ते बिटकॉईन ��्रॉड, राज कुंद्रावर झाले आहेत गंभीर आरोप\nमागील लेखCorona: कोरोनामुळे जगातील १५ लाख मुलांचं पालकांचं छत्र हरपलं\nपुढील लेखदोन डोस घेतलेल्यांसाठी निर्बंध शिथिल होणार – राजेश टोपे\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/icici-bank-launches-credit-card-with-hpcl-up-to-rs-2400-cashback-on-fuel-throughout-the-year-498074.html", "date_download": "2021-07-24T21:32:34Z", "digest": "sha1:K646C35C5YARWWYK3Q7SS2YIV26LLURN", "length": 17685, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nICICI बँकेने HPCL सह क्रेडिट कार्ड केले लॉन्च, इंधनावर वर्षभरात मिळणार 2400 रुपयांपर्यंत कॅशबॅक\nमोबाईल, बिग बझार (Big Bazaar) आणि डी-मार्ट (D-Mart), ई-कॉमर्स स्टोअर्स (e-commerce portals) यांसारख्या विभागीय स्टोअर्सच्या सेवा प्रदान करते आणि ई-कॉमर्स पोर्टलसह इतर श्रेणी वर्गात उत्कृष्ट सेवा प्रदान करते.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः आयसीआयसीआय बँकेने आज हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)सह ब्रांडेड क्रेडिट कार्ड बाजारात आणण्याची घोषणा केलीय. वापरकर्त्यांना क्रेडिट कार्ड वापरून बरेच फायदे आणि कॅशबॅक मिळणार आहे. आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्ड (ICICI Bank HPCL Super Saver Credit Card) म्हणून ओळखले जाणारे हे कार्ड ग्राहकांना इंधन तसेच वीज आणि मोबाईल, बिग बझार (Big Bazaar) आणि डी-मार्ट (D-Mart), ई-कॉमर्स स्टोअर्स (e-commerce portals) यांसारख्या विभागीय स्टोअर्सच्या सेवा प्रदान करते आणि ई-कॉमर्स पोर्टलसह इतर श्रेणी वर्गात उत्कृष्ट सेवा प्रदान करते.\nते सामान्यत: केवळ एका श्रेणीवरील खर्चावर लाभ देते\nव्हिसाद्वारे समर्थित कार्ड प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण ते सामान्यत: केवळ एका श्रेणीवरील खर्चावर लाभ देते. आयसीआयसीआय बँकेच्या मालमत���ता प्रमुखाचे अध्यक्ष सुदिपिता रॉय म्हणाले की, “आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्ड सुरू करण्यासाठी एचपीसीएलशी भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे.\nसामान्यत: समान क्रेडिट कार्डे खर्चाच्या रकमेत फायदे देतात\nसामान्यत: समान क्रेडिट कार्डे खर्चाच्या रकमेत फायदे देतात. हे कार्ड ग्राहकांना केलेल्या प्रत्येक व्यवहारावर बचत करण्यास सक्षम करते. हे कार्ड खरोखरच बचतीचा एक ‘सुपर स्टार’ बनवते. हे कार्ड डिजिटल पेमेंटच्या सोयीचा आनंद घेताना ग्राहकांना अधिक बचत करण्यास सक्षम करेल.\nआमच्या एचपी पे अ‍ॅपवर ग्राहक हे कार्ड वापरतात\nरिटेलचे कार्यकारी संचालक एस. के. सुरी म्हणाले, “हे क्रेडिट कार्ड रिटेल दुकानात डिजिटल इकोसिस्टमला चालना देण्यास आणि आपल्या ऑफर्समुळे ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यास मदत करेल. आमच्या एचपी पे अ‍ॅपवर ग्राहक हे कार्ड वापरतात, तेव्हा त्यांना लॉयल्टी प्वाइंट देखील मिळतील.\nआयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा\nग्राहक आयसीआयसीआय बँक एचपीसीएल सुपर सेव्हर क्रेडिट कार्डसाठी बँकेच्या इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल बँकिंग अ‍ॅप, आयमोबाईल पेद्वारे अर्ज करू शकतात. त्यांना डिजिटल कार्ड 100% कॉन्टॅक्टलेस आणि पेपरलेस पद्धतीने मिळते. आयसीआयसीआय बँकेकडून काही दिवसात प्रत्यक्ष कार्डही ग्राहकांना पाठवले जाते. याव्यतिरिक्त ग्राहक सहजपणे त्यांच्या व्यवहार सेटिंग्ज आणि आयमोबाईल पे अ‍ॅपवर क्रेडिट मर्यादा व्यवस्थापित करू शकतात.\nArogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही\nपेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का, मोदी सरकार म्हणतं…\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nदेशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\n…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक\nअर्थकारण 2 days ago\nPetrol Rate: निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात 11 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचा दर\nअर्थकारण 3 days ago\nICICI बँकेने HPCL सह क्रेडिट कार्ड केले लॉन्च, इंधनावर वर्षभरात मिळणार 2400 रुपयांपर्यंत कॅशबॅक\nअर्थकारण 4 days ago\nपेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का, मोदी सरकार म्हणतं…\nअर्थकारण 5 days ago\nइस्रो हेर��िरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nRain Fast News | महापुराची भीषण दृश्यं\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/05/blog-post_12.html", "date_download": "2021-07-24T21:46:23Z", "digest": "sha1:T3AO4NTCAWGS4GT6XYHCFQBX5JHO44JO", "length": 10046, "nlines": 249, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: आंब्याची पोळी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्य�� कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, १२ मे, २००७\nयाला सगले मिळाले पाहिजे\nआंबा बघतांना पण आई\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nअनामित १५ मे, २००७ रोजी ११:४९ AM\nRahul १५ मे, २००७ रोजी १२:४२ PM\nसुरेख...आवडली कविता..... पण त्याहुन हि जास्त आवडलि ति त्यातिल मधुरता.... राहुल\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-use-medicinal-plants-animals-42179?page=2&tid=118", "date_download": "2021-07-24T21:21:29Z", "digest": "sha1:DSZWUFCJFTZIU4OV54GZN3C7MX5BY3AH", "length": 19945, "nlines": 192, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi use of medicinal plants in animals | Page 3 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्त\nसंधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्त\nमंगळवार, 30 मार्च 2021\nपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.\nपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.\nजनावरांमध्ये सांधेदुखी हा आजार मोठ्या प्रमाणात आढळतो. सांध्यामध्ये मार लागणे हे सर्वत्र आढळते, परंतु यात जर जखम झाली किंवा सांध्यास जिवाणूंचा संसर्ग झाला तर तो सुजतो. यामुळे जनावर लंगडते, सांध्यामध्ये वेदना होतात. जीवाणूंच्या संसर्गामुळे जनावरास ताप येतो, आजाराची तीव्रता वाढते, सांध्���ामध्ये पू होतो. या आजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे योग्य ते निदान करून प्रतिजैविकांच्या सोबतच वेदनाशामक, सूज विरोधी औषधांचा वापर करावा.\nपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी वनस्पतीद्वारे बाह्य उपचार करता येतात. यामुळे उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा बराच खर्च वाचू शकतो. शिवाय या वनस्पतींच्या औषधांचा अत्यंत चांगला गुण देखील येतो.\nनिर्गुडीचे पान सूज विरोधी आहे. मानवाच्या आजारात गुडघेदुखी किंवा सांधेदुखी यामध्ये निर्गुडी पाला वापरून त्याचा लेप बाधित भागावर लावतात. यामुळे येथील सूज व वेदना कमी होतात.\nया आजारात बाधित भागावर लावण्यासाठी निर्गुडीच्या पानांचा वापर करावा.\nवनस्पतीची पाने व तेल यांचा वापर औषधीमध्ये करतात.\nपानाचा लेप बाधित भागावर लावावा किंवा निलगिरी तेलाने बाधित भागावर मसाज करावा.\nआपल्या रोजच्या वापरात असलेला कापूर हा वनस्पतिजन्य असतो. कापराचा वापर बाधित भागावर लावण्यासाठी करावा.\nहे एक वनस्पतिजन्य तेल असून संधिवात, मुका मार यावर अत्यंत गुणकारी आहे.\nनिलगिरी तेलाप्रमाणे याचा देखील वापर करावा. परंतु रोहिष तेल कमी मात्रेत वापरावे.\nरोहिष तेल हे तीळ तेल किंवा नारळ तेलात मिसळून बाधित भागावर लावावे. त्वचेवर याचा त्रास होऊ शकतो.\nयाचा वापर बाह्य उपचारासाठी करावा. लसूण बारीक करून त्याचा लेप बाधित भागावर लावावा.\nलसणाप्रमाणेच आल्याचा वापर करावा.\nसूजेवर गोखरू, पुनर्नवा उपयुक्त\nशरीराच्या एखाद्या भागात पाणी साचून त्या भागावर सूज येणे यालाच शोथ किंवा इडीमा असे म्हणतात. जनावरांमध्ये पोटाच्या भागावर, मानेच्या खाली अशा प्रकारची सूज बऱ्याच वेळी दिसते. शरीरात रक्त वाहत असताना खनिजे, अन्नद्रव्य व जलद्रव्याची रक्तवाहिन्या व पेशी मध्ये देवाण-घेवाण चालू असते. या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील जलद्रव्य पेशींमध्ये साठवून राहतात.\nहृदयाचे आजार, गर्भ काळ, सूज, कर्करोग, ॲलर्जी, जिवाणू , विषाणू व परोपजीवी जंतू यांच्या संसर्गामुळे हा आजार संभवतो.\nआजारामध्ये सूज आलेल्या भागावर हात लावल्यास आतमध्ये पाणी असल्याचे जाणवते, परंतु त्या भागात वेदना होत नाही.\nआजारावर उपचार करत असताना पशुवैद्यकाद्वारे याचे नेमके निदान व उपचार करून घ्यावेत.\nआजारावर उपयुक्त औषधी वनस्पती\nसराटे नावाने ओळखली जाणारी ही वनस्��ती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे फळ म्हणजे सराटे औषधीमध्ये वापरतात.\nयाचा वापर करत असताना हे सराटे व्यवस्थित बारीक करून घ्यावेत. कारण अन्न नलिकेमध्ये हे पोटामध्ये हे काटे इजा करू शकतात.\nही वनस्पती मूत्रल म्हणून कार्य करते. म्हणजेच या वनस्पतीमुळे शरीरामध्ये साचलेले पाणी बाहेर पडते.\nवनस्पतीला घेटूली या नावाने ओळखतात. संपूर्ण वनस्पती औषधी मध्ये वापरतात.\nविशेषतः मूळ आणि बी यात औषधी गुणधर्म जास्त आहेत.\nही वनस्पती मुख्यतः मूत्रल आहे. वनस्पतीचे मूळ औषधीमध्ये वापरतात.\n- डॉ. सुधीर राजूरकर, ९४२२१७५७९३\n(प्राध्यापक, पशू औषधी व विषशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)\nऔषधी वनस्पती medicinal plant पूर floods नारळ हृदय कर्करोग विभाग sections\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nजनावरातील मूतखड्यावर गोखरू, कुलशी...मूतखडा हा आजार जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात...\nनियोजन चारा, खाद्यमिश्रणाचे..जनावरांना वर्षभर लागणाऱ्या पशुखाद्य घटक, हिरवा...\nशेळीपालनातील महत्त्वाच्या बाबीआपल्या गोठ्यातील शेळी स्थानिक जातीची असली तरी...\nउन्हाळ्यातील जनावरांचे व्यवस्थापनगोठ्यामध्ये जनावरांना हालचाल करण्यासाठी...\nफलोत्पादनासाठी शासनाच्या योजनाकृषी विभागातर्फे फलोत्पादनवाढीसाठी विविध योजना...\nअळिंबी स्पॉन करताना घ्यावयाची काळजीसंशोधनाच्या आधारे भारतामध्ये अळिंबी स्पॉनसाठी...\nपैदाशीच्या बोकडाचे व्यवस्थापनशेळीपालकांनी आपल्या प्रक्षेत्रावर जातिवंत बोकड...\nमृदूअस्थी ः दुधाळ गाई- म्हशीतील आजारमृदूअस्थी आजार दुधाळ व गा���ण गाई-म्हशींना निव्वळ...\nशाश्वत गिनी पालनासाठी नवे तंत्रज्ञानस्थानिक पातळीवर गिनी, तितारी आणि चित्रा या...\nसातत्यपूर्ण दूध उत्पादन देणारी निली...निली रावी म्हशीची दूध उत्पादन क्षमता ही मुऱ्हा...\nजनावरातील लिस्टेरियोसिस आजारलिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून...\nकोंबड्यांमधील उष्माघातावरील उपचारउन्हाळ्यात कोंबड्यांना खाद्य सकाळी व संध्याकाळी...\nमत्स्य बीज खरेदी, संचयन करतानाची काळजीमत्स्य जिरे ते मत्स्य बोटुकलीपर्यंतचा काळ...\nजनावरांच्या आहारात असावीत खनिज द्रव्येपचनसंस्था, प्रजनन संस्था किंवा शरीराच्या प्रत्येक...\nनिकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...\nअळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...\nदेशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...\nस्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...\nउन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...\nसंधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-transfer-agriculture-department-employees-during-corona?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T20:43:22Z", "digest": "sha1:AYSCJHMSHK77QQ2VP4LFQ4PDYTZT3MJF", "length": 19010, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on transfer of agriculture department employees during corona out break in Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 26 एप्रिल 2021\nबदली प्रक्रियेत केवळ आर्थिक उलाढालच होत नाही, तर चांगल्या, प्रामाणिक अधिकाऱ्यांचा यात प्रचंड छळदेखील होतो.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरांसह ग्रामीण भागालाही चांगलाच विळखा घातला आहे. शेतीची कामे थांबवता येत नसल्याने शेतकऱ्यांवर आलेले हे मोठे संकटच म्हणावे लागेल. कृषी विभागाचीही सध्या खरीप नियोजनाची धावपळ सुरू आहे. लॉकडाउनमध्ये सुद्धा काही अधिकारी-कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कामानिमित्त बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाने आतापर्यंत कृषीच्या २८ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्राण घेतले आहेत. अनेक कर्मचारी गृहविलगीकरणात आहेत तर काही इस्पितळामध्ये उपचार घेत आहेत. अशा भीषण परिस्थितीमध्ये कृषी विभागात बदल्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यात सध्या सुरू असलेला कोरोनाचा कहर पाहता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना या बदल्यांना विरोध करीत असून, तो रास्तच म्हणावा लागेल. कृषीसह बहुतांश विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दर तीन वर्षांनी बदल्या केल्या जातात. कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठीची ही एक प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. सर्वसाधारणपणे एप्रिल-मेमध्ये बदल्या होत असतात. असे असले तरी सद्यपरिस्थिती बदल्या करण्यास अनुकूल नाही. बदलीमध्ये कामकाजाचे ठिकाण बदलते. त्या अनुषंगाने अनेकांना आपली कुटुंबेही स्थलांतरित करावी लागतात. कोरोनाचा वाढता संसर्ग आणि लॉकडाउन प्रक्रियेत घरातून बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. अशा संकटसमयी बदल्यांचा विषयच समोर यायला नको होता. परंतु तो आला आहे. त्यामुळे कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संघटना, महासंघ बदल्यांना विरोध करीत आहेत. प्रशासनातील कंपूला मात्र बदल्या फारच आवडतात. सरकारी बदली प्रक्रियेत मोठ्या आर्थिक उलाढाली होत असतात. बदली रद्द करणे तसेच बदलीतून अपेक्षित पद, ठिकाण मिळविण्यासाठी या कंपूला चांगलेच पैसे मिळतात. महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी त्यांना फारसे काही प्रयत्नदेखील करावे लागत नाहीत.\nबदली प्रक्रियेत केवळ आर्थिक उलाढालच होत नाही तर चांगल्या, प्रामाणिक अधिकाऱ्यांचा यात प्रचंड छळ देखील होतो. मुळातच कृषी विभागातील अधिकांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे कृषीच्या स्टाफवर कामाचा ताण आहे. लॉकडाउनमुळे सध्या १५ टक्केच स्टाफ कामावर आहे. त्यात उन्हाळ्यात कर्मचाऱ्यांची कार्यालयीन उपस्थिती कमीच असते. अशावेळी देखील बदल्या रेटून नेल्या जात आहेत, ही बाब दुर्दैवीच म्हणावी लागेल. राज्याचे कृषी सचिव आणि आयुक्त हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी आपल्या विभागा��ील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक असतात. विशेष म्हणजे हे दोघेही संवेदनशील अधिकारी आहेत. त्यामुळे कृषीचा कर्मचारी वर्ग संकटात असताना त्यांच्याकडून बदल्यांसाठी पुढाकार घेतला जाणे, शक्य वाटत नाही. दुसरीकडे कृषिमंत्री दादा भुसे थेट शेतशिवारात जाऊन कामाचा आढावा, नियोजन बैठका घेत असतात. शेतीच्या बांधावर जाऊन कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतात. त्यांना सध्याच्या संकटकाळात कार्यालयीन बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांना होणारा त्रास आणि प्रभावित होणाऱ्या कामाबाबत जाणीव नाही, असे म्हणणेही उचित ठरणार नाही. मग हा बदल्यांचा बाजार नक्की कोण करतेय, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे. आव्हानात्मक खरीप हंगामाचे योग्य नियोजन झाले नाही. तर त्याची मोठी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागेल. अशावेळी या वर्षी बदल्यांचे आदेश रद्द केले नाही तर कामबंद आंदोलनाचा इशारा अधिकारी-कर्मचारी संघटनेने दिला आहे. अशावेळी कामबंद नाही तर बदल्यांचे आदेश रद्द करणेच सर्वांच्या हिताचे ठरेल, हे राज्य शासन-प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग ���क्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/student-doing-farming-during-lockdown-time-ratnagiri-330986", "date_download": "2021-07-24T20:39:15Z", "digest": "sha1:FGR4ZCT3LBJ72K5MSWEDAG4LP3V5CLCY", "length": 8886, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लाॅकडाऊन काळात 'त्या' दोघांनी फुलविला भाजी मळा", "raw_content": "\nसांडेलवागण येथील दोन विद्यार्थ्यांनी शेंद्रिय पद्दतीने भाजी लागवड केली आहे.\nलाॅकडाऊन काळात 'त्या' दोघांनी फुलविला भाजी मळा\nरत्नागिरी - लॉकडाऊनचा सदुउयोग करत सांडेलवागण येथील दोन विद्यार्थ्यांनी शेंद्रिय पद्दतीने भाजी लागवड केली आहे.\nयातील राहुल बेनेरे हा विद्यार्थी रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात शिकत आहे तर धनंजय पाष्टे हा तृतीय वर्ष कला शाखेत शिकत आहे.\nलॉकडाऊननंतर सर्वसामान्य माणसाला विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले. त्यामध्ये अनेकांचे व्यवसाय, रोजगार ठप्प झाले.\nलॉकडाऊन काळात काय करायचे रोजगाराचा प्रश्न कसा सोडवायचा हा दोघांसमोरही प्रश्न होता. या संदर्भात प्रसाद पाष्टे यांच्याशी चर्चा केली. त्यातून भाजी लागवड निश्चित करण्यात आले. धनंजय पाष्टे यांच्या पडक्या घराची जागा वापरात नव्हती, तसेच नवीन घराजवळसुद्धा थोड्या प्रमाणात जागा शिल्लक होती. त्यात विविध प्रकारचे सामान या भागात ठेवलेले होते. ते साफ करून घेतली आणि त्यातच हे काम करण्याचे निश्चित झाले. त्यानंतर वाटद खंडाळा येथील भाजी व्यावसायिक राकेश वरवटकर आणि हातखंबा झरेवाडी येथील कृषी विद्यार्थी प्रतीक कळंबटे यांनी फोनवर व व्हिडीओ कॉल द्वारे माहितीसहकाही प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले. त्यातून एक एक बाजू समजून घेत हा प्रकल्प उभा केलेला आहे.\nयासाठी लागणारी बियाणे, सेंद्रिय खते, फवारणीची साधने असा काही प्रमाणात खर्च होता. ही लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला करायचे, असे ठरले. त्यामुळे त्याअगोदरचा पंधरा दिवसांचा कालावधी इकडे तिकडे रोजगाराची कामे करून या दोघांनी एकत्रित केला. त्यानंतर ६ ते ७ गुंठ्यांत पडवळ, कारले, भोपळा, भेंडी, दोडके, गवार ही पिके घेतली. सध्या त्याची फळनिर्मिती प्रक्रिया सुरू झाली.\nविद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला पंचायत समिती सदस्या साक्षी रावनांग, सामाजिक कार्यकर्ते संतोष रावनांग यांचे मार्गदर्शन लाभले. सांडेलावगण गावचे ग्रामस्थ जयवंत बेनेरे, परशुराम पाष्टे, सुरेश पाष्टे, वसंत पाष्टे विनायक गावडे, आकाश सावरकर, तुषार मांडवकर, प्रणाली बैकर, सोनाली कुरतडकर, साक्षी कुरतडकर, अनिकेत बेनेरे, राजेश पाष्टे, मिथुन पाष्टे, सुयश बेनेरे, रोशन बेनेरे यांचे सहकार्य लाभले.\n\"१० वी आणि १२ वी नंतर कोकणातील मुलांचे शिक्षण कमी होते. त्यानंतर ते छोट्या-छोट्या नोकऱ्यांकडे वळतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही मुले योग्य त्या उच्च शिक्षणाकडे वळू शकतात. सोबतच उद्योगांना सुद्धा ते प्राधान्य देऊ शकतात.\"\n- राहुल बेनेरे, विदयार्थी\n\"वाचनालयातील वाचनातून आणि अनुभवातून आपल्या पोटाची सोय कशी करता येईल याचा आम्ही सातत्याने विचार करीत आलो. त्यामुळे आज लॉकडाऊन असताना आम्ही ही शेती केली. आहे\"\n- धनंजय पाष्टे, विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad/coronavirus-memes-viral-social-media-aurangabad-news-274072", "date_download": "2021-07-24T21:00:39Z", "digest": "sha1:77OAHJL5VUN5TIS6TJ4Y4B4PMKUJI7ZE", "length": 9720, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डॉक्टरसाहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे...", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसत आहेत.\nडॉक्टरसाहेब, मला खाली बसायला खूप त्रास होत आहे...\nऔरंगाबाद - ''पेशंट म्हणतो, डॉक्टरसाहेब मला खाली बसायला खूप त्रास होत आहे.'' पुढचा डॉक्टरचा प्रतिप्रश्न तुम्हाला लगेच समजला असेल, तर तुम्हीही क्वारंटाईन एक्स्पर्ट झाला आहात.\nहोय. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या घरात बसून आहे. काहीच काम नसल्यामुळे सगळेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत कोरोनाविषयी जनजागृती करताना दिसत आहेत.\nयामधून अनेक अफवांचे मेसेजेसही फॉरवर्ड केले जात आहेत. काही जणांकडून विनोदी मीम्ससुद्धा वाचायला मिळत आहेत. सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही या रोगाचे परिणाम दिसू लागल्याने केंद्र व राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे सर्व व्यापारी, कर्मचारी, विद्यार्थी, नोकरदार घरात टाईमपास करताना दिसत आहेत; तसेच विरंगुळा म्हणून सर्वच जण व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, हॅलो, टिकटॉक अशा सोशल मीडियावर आपला वेळ जास्त प्रमाणात घालताना दिसत आहेत.\nऔरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nअनेक प्रकारचे मेसेजेस, व्हिडिओ, फोटो, मीम्स ग्रुपवर पडत आहेत. या मेसेजेसमध्ये अनेक जणांकडून कोरोनाविषयी जनजागृती केली जात आहे. त्यात काही फेक मेसेजेसही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. अशा फेक मेसेजेसवर विश्वास ठेवू नका असे शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.\nविनोदी कार्टून व मीम्स, व्हिडिओ\nएकीकडे कोरोनामुळे सर्व जण दहशतीमध्ये आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक जणांकडून जनजागृतीचे मेसेजेस फॉरवर्ड केले जात आहेत. असे असले तरी काही लोकांकडून कोरोनासंदर्भात काही विनोदी कार्टून, मीम्स, व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मेसेजेस, फोटोमुळे घरात बसून टाईमपास करणाऱ्यांची मात्र करमण��क होत आहे.\nमराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा\nपेशंट : डॉक्टर, साहेब मला खाली बसायला खूप त्रास होत आहे.\nडॉक्टर : तुम्ही कर्फ्यू पाहायला गेला होता का\nपेशंट : तुम्ही कसं ओळखलं\nडॉक्टर : सध्या त्याचीच साथ सुरू आहे\nघरात बसून अंग आंबले असेल तर थोडावेळ चौकात फिरून या. पोलिसांतर्फे मसाजसेवा सुरू आहे. सेवेचा लाभ घ्या.\nमुंबई, पुण्यात मुलांचा स्वतःचा फ्लॅट असावा,\nनोकरी असावी असं म्हणणाऱ्या मुली टॅंकरमध्ये बसून,\nमिळेल त्या गाडीने गावाकडे भुर्रर्रर्रर्रररर..\n(परी हूँ मैं... आता घरी हूँ मैं)\nशहरातून गावाकडे आलेल्यांना विनंती,\nआला आहाताच तर घरातच बसा,\nविनाकारण अर्ध्या चड्डीवर गावभर\nबढाया मारत फिरू नका...\nआज सकाळी आमच्या शेजारची बाई\nफोनवर पाहुण्यांशी बोलत होती...\nव्हय... पोरांना पण आता कोरोनाच्या सुट्या लागल्यात ना..\nआबे, काय सण आहे का तो\nमहाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spotlight/marathi-news-maratha-samaj-new-political-party-3269", "date_download": "2021-07-24T20:33:13Z", "digest": "sha1:KJJ5QFKACYMKVOAYSAZKJLGS55XKGUKK", "length": 2481, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मराठा समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मागणी", "raw_content": "\nमराठा समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मागणी\nमराठा समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे पण स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट पडलीय. स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाच्या नावावर कुणी पक्ष काढू नये असा इशारा मराठा मोर्चाचे संयोजक आबासाहेब पाटील यांनी मराठा पक्षाचे संयोजक सुरेश पाटलांना दिलाय.\nदुसरीकडे या समाजाच्या पक्षाचं नेतृत्व उदयनराजे भोसले यांनी करावं अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून होतेय.\nमराठा समाजाच्या राजकीय पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वराला शपथ घेऊन होणार आहे. मात्र स्थापनेपूर्वीच मराठा समाजाच्या पक्षात उभी फूट पडलीय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/vima-policy/", "date_download": "2021-07-24T21:11:06Z", "digest": "sha1:V7FHAJ7TQNIXMDXC3HOR2ZBJJLX5YMJC", "length": 10620, "nlines": 160, "source_domain": "krushirang.com", "title": "vima policy Archives | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar |", "raw_content": "\nआता ‘या’ विमा कंपनीचे खासगीकरण होणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय, पाॅलिसीधारकांचे काय…\nनवी दिल्ली : मोदी सरकारने अर्थसंकल्पात सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँका, तसेच एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार एलआयसीचे खासगीकरण केले जाणार असल्याची…\n एलआयसीचा ‘मेगा आयपीओ’ येतोय, पाहा तुमचा कसा होणार फायदा..\nनवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मोदी सरकारने एलआयसीच्या (भारतीय जीवन विमा निगम) समभागांची विक्री करण्याची घोषणा केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020-21चं…\nबायकोच्या मदतीने काढा टॅक्समधून वाचण्याचा मार्ग.. कसा ते तुम्हीच पाहा..\nमुंबई : पत्नी.. नवऱ्याच्या प्रत्येक सुख-दुःखात साथ देणारी जीवनसंगिणी.. लग्नाच्या वेळी प्रत्येक जण आपल्या पत्नीचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र, आयुष्याची वाटचाल करताना पत्नीच नवऱ्याला अनेक…\nएलआयसी पाॅलिसी घेताना ‘ही’ काळजी न घेतल्यास खिसा होईल खाली, पाहा कशी होते फसवणूक..\nनवी दिल्ली : कोरोना काळात आरोग्य विम्याच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. कोरोनामुळे सध्या अनेक जण पॉलिसी काढत आहेत. मात्र, कोणतीही पॉलिसी घेताना पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे,…\n‘एलआयसी’ने ‘या’ बँकेतील हिस्सा वाढविला, असा होणार परिणाम..\nनवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC). भारतीयांचे भविष्य सुरक्षित करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एलआयसीने नवीन व्यवसायातुन…\n‘एसबीआय’च्या एटीएमवर २० लाखांचा मोफत विमा, तुम्हाला माहितीय का ‘ही’ योजना\nमुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया.. देशातील महत्वाच्या बँकांपैकी एक बँक. सर्वाधिक खातेदार, सर्वाधिक उलाढाल असणारी सरकारी बँक. आपल्या खातेदारांना या बँकेकडून वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या जातात.…\nकोरोनामुळे मृत्यू झाल्यास मिळतात दोन लाख रुपये, तुम्हाला माहितीय का ‘ही’ योजना\nपुणे : देशभर कोरोनाचा कहर सुरु आहे. मृत्यूच्या संख्येचा रोज नवनवा विक्रम होत आहे. कोरोनाने कुणाच्या घरातील आई गेली, तर कुणाचा भाऊ, बहीण, पती, पत्नी, तर कुणी तरुण मुलगा गमावला. घरातील…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/marathi-news-two-teachers-tried-committee-suicide-mantralaya-7029", "date_download": "2021-07-24T19:28:15Z", "digest": "sha1:W5NBPE47GWJWM27GU34BSD7U6NUEWMHY", "length": 1959, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न.. काय आहे प्रकरण ?", "raw_content": "\nमंत्रालयात दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न.. काय आहे प्रकरण \nमंत्रालयात आत्महत्या करण्याचा दोघानी प्रयत्न केलाय. मंत्रालयातील संरक्षक जाळीमुळं या दोघांचा जीव वाचलाय. अपंग शाळा अनुदान प्रश्नी हे दोघेजण मंत्रालयात मंत्र्यांना भेटण्यास आले होते. मात्र मंत्र्यांची भेट झाली नाही आणि त्यानंतर या दोन शिक्षकांनी मंत्रालयातून उडी मारली. मात्र संरक्षक जाळ्यामुळं या दोन्ही शिक्षकांचे प्राण वाचलेत.\nया दोन्ही शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यातील एका शिक्षकाचं नाव हेमंत पाटील असं असल्याचं समजतंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.lisenasia.com/pyjamas/", "date_download": "2021-07-24T21:23:21Z", "digest": "sha1:FYOKBLV4YHXBRSNIJFYH3NWIZVR43IID", "length": 17509, "nlines": 233, "source_domain": "mr.lisenasia.com", "title": "पायजामा कारखाना | घाऊक पायजामा उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nOEM ODM सानुकूलित फॅक्टरी थेट, du ...\nनवीन शैली महिला लांब स्लीव्ह टर्न डाउन सी ...\nनवीन आगमन महिला मादक बॅकलेस स्पॅगेट ...\nफॅशन आणि एलिगंट वुमन ऑलओवर प्रिन्स ...\nOEM / ODM महिला बाथिंग स्लीव्ह डाउन करा ...\nमेड इन चायना मेन्स साटन शॉर्ट स्लीव्ह प्रिंट स्लीपवेअर डिझाइनर्स पायजामा सेट\n* आरामदायक क्लासिक पायजामामध्ये रात्रीची चांगली झोप घाला\n* चांगली भेटवस्तू निवड: आपल्या पती, मुलगा आणि मित्रांसाठी निश्चितच ही एक भेटवस्तू आहे.\n* पायजामा सेट मऊ, हलका, आरामदायक, मस्त, ओलावा व्हीकिंगचा आहे जो रात्री घाम येणा men्या पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त आहे\n* कपड्यांची देखभा���: मशिन वॉश किंवा हँड वॉश, थंड पाण्याने धुवा आणि रंग वेगळा ठेवा. फक्त कमी उष्णतेखाली कोरडे.\n2021 नवीन आगमन मेन लाँग स्लीव्ह फ्रंट बटण पॉकेट साटन डिझाइनर्स पायजामा सेट\n* आरामदायक क्लासिक पायजामामध्ये रात्रीची चांगली झोप घाला\n* चांगली भेटवस्तू निवड: आपल्या पती, मुलगा आणि मित्रांसाठी निश्चितच ही एक भेटवस्तू आहे.\n* पायजामा सेट मऊ, हलका, आरामदायक, मस्त, ओलावा व्हीकिंगचा आहे जो रात्री घाम येणा men्या पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त आहे\n* कपड्यांची देखभाल: मशिन वॉश किंवा हँड वॉश, थंड पाण्याने धुवा आणि रंग वेगळा ठेवा. फक्त कमी उष्णतेखाली कोरडे.\nPY80024 उच्च दर्जाचे मादक पजामा रेशीम साटन राफल्ड पायजामा कॅमिसोल पायजामा आणि शॉर्ट्स सेट\nसुंदर साटन पायजामा बनियान आणि शॉर्ट्स सूट, त्वचा-अनुकूल आणि नाजूक स्पर्श, झोपेच्या वेळी आरामदायक आणि अप्रिय. त्याची बनियान समायोज्य खांद्याच्या पट्ट्यांसह सुसज्ज आहे आणि मादक व्ही-मान आणि कमळाच्या पानांच्या ट्रिमने या पायजामामध्ये फॅशन जोडली आहे.\nटॅग: / परवडणारे साटन पायजामा / बेस्ट साटन पायजामा / साटन पायजामा सेट / विक्रीसाठी पायजामा / साटन पजामा / साटन पजामा विक्रीसाठी / महिला साटन पायजामा सेट\n- मऊ, श्वास घेणारे, आरामदायक\nPY830005 कॅज्युअल लेस-अप पायजामा, रिबन पायजामा सह साध्या लेडीज पायजामाचे कपडे, पुष्प प्रिंट बाथरोब, महिला पायजामा\nमहिला फुलांचा-मुद्रित कॅज्युअल लेस-अप नाइटगाऊन, वसंत inतूमध्ये मऊ कॅज्युअल होमवेअर. व्ही-नेक डिझाइन मादक आणि तंदुरुस्त आहे, रुंद कफ थंड आणि श्वास घेणारे आहेत आणि कमरची टाय गरजेनुसार समायोजित केली जाऊ शकते. पॉपलिन, उच्च-गुणवत्तेचे फॅब्रिक्स, त्वचेसाठी अनुकूल आणि नाजूक बनलेले, त्वचेची काळजी घेणारी, आपल्याला रात्रभर आरामदायक झोप द्या.\n- फॅब्रिक प्रकार: पॉपलिन\n- अस्तर: काहीही नाही\n- शैली: साधे आणि नैसर्गिक\n- बाही लांबी: लांब बाही\n- नमुना प्रकार: फुलांचा\nPY830006 सेक्सी सेट 4 पीसी महिला पुष्प प्रिंट झगा सेट बनियान पॅन्ट झगा घाऊक पायजामा पायजमा महिला स्लीपवेअर मुली स्लीपवेअर पायजामा\nमहिला फ्लोरल प्रिंट एलिगंट वाइड-स्लीव्ह लूज 4-पीस पायजामा सेट, वसंत softतूमध्ये मऊ कॅज्युअल होम वेअर. पॉपलिन, उच्च-गुणवत्तेचे फॅब्रिक, त्वचा-अनुकूल आणि नाजूक बनलेले, त्वचेची सखोल काळजी घेणारी. रात्रीची झोपेसाठी तुमच्यासाठी संप��र्ण उघडी नाईटगाउन आणि लवचिक कमर शॉर्ट्स पुरेसे आरामदायक आहेत.\n- फॅब्रिक प्रकार: पॉपलिन\n- अस्तर: काहीही नाही\n- शैली: सोपी आणि नैसर्गिक\n- बाही लांबी: लांब बाही\n- नमुना प्रकार: फुलांचा\nपीवाय 00087००० बांबू फायबर लेडीज पायजामा सेट पजामा लाँग स्लीव्ह ब्रीथबल बटन पायजामा मऊ पायजामा कॅज्युअल सेट\nमहिला पायजामा बांबू फायबर आणि सूतीपासून बनवल्या जातात. ते मऊ आणि गुळगुळीत, ओलावा-शोषून घेणारे आणि श्वास घेणारे आहेत, जे त्वचेवर एक नाजूक स्पर्श आणतात, द्रुत-कोरडे होते, थंड होते आणि आपल्या त्वचेची काळजी घेतात. लेपलची रचना अगदी सोपी आणि स्टाइलिश आहे, अगदी सुशोभित हंस कॉलर आहे. नेकलाइन आणि प्लॅकेट उत्तम प्रकारे पाइपिंग आहेत, आणि खुल्या पायघोळ घालण्यास आरामदायक आहेत.\n- फॅब्रिक प्रकार: सूती / स्पानडेक्स / बांबू फायबर\n- अस्तर: काहीही नाही\n- शैली: सोपी आणि नैसर्गिक\n- कॉलर प्रकार: लैपेल\n- नेकलाइन आकार: व्ही-मान\n- बाही लांबी: लांब बाही\n- अर्धी चड्डी लांबी: पायघोळ\nPY830002 विस्कोस महिला पायजामा कॅज्युअल टर्न-डाउन कॉलर शॉर्ट स्लीव्ह स्लीपवेअर मुद्रित ग्रीष्मकालीन पायजामा शॉर्ट्स महिला होमवेअर\nमहिलांच्या होम वियरसाठी कॅज्युअल लेपल शॉर्ट-स्लीव्ह प्रिंट केलेले पायजामा. फॅब्रिक मऊ आणि गुळगुळीत आहे, चांगले ड्रेप, त्वचा-अनुकूल आणि नाजूक, श्वास घेण्यायोग्य आणि घाम-शोषून घेते. लीफ प्रिंटमुळे कपड्यांना रंग मिळतो. आरामदायक घर आवश्यक उन्हाळ्यात कपडे.\n- फॅब्रिक प्रकार: सूती / पॉलिस्टर\n- अस्तर: काहीही नाही\n- शैली: सोपी आणि नैसर्गिक\n- कॉलर प्रकार: लैपेल\n- नेकलाइन आकार: व्ही-मान\n- बाही लांबी: लहान बाही\n- अर्धी चड्डी लांबी: चड्डी\nपीवाय 000000०००7 बुटीक गोड मुलींना जहाज तयार करण्यासाठी २ तुकडे पायजामा कॉटन लाँग स्लीव्ह वुमन स्लीपवेअर\nविहंगावलोकन त्वरित तपशील नमुना प्रकार: घन कॉलर: व्ही-मान बंद करण्याचा प्रकार: लवचिक कंबर लांबी: पूर्ण लांबी सत्र: उन्हाळा, वसंत ,तु, शरद Sतूतील स्लीव्ह लांबी (सेमी): पूर्ण 7 दिवसांचा नमुना ऑर्डर लीड वेळ: समर्थन ...\nपीवाय 870006 2021 उच्च प्रतीची गोड वूमन लाँग स्लीव्ह सेट 2 पीस कॉटन स्लीप वियर पजामा\nविहंगावलोकन त्वरित तपशील नमुना प्रकार: घन कॉलर: व्ही-मान बंद करण्याचा प्रकार: ड्रॉस्ट्रिंगची लांबी: पूर्ण लांबी सत्र: उन्हाळा, वसंत ,तु, शरद Sतूतील स्लीव्ह लांबी (सेमी): पूर्ण 7 दिवसांचा नमुना ऑर्डर लीड टाइम: समर्थन ...\nपीवाय 870005 उच्च प्रतीची मोहक गोड महिला कॉटन कोरियन लांब स्लीव्ह सेट स्लीपवेअर पायजामा\nविहंगावलोकन त्वरित तपशील नमुना प्रकार: घन कॉलर: व्ही-मान बंद करण्याचा प्रकार: ड्रॉस्ट्रिंगची लांबी: पूर्ण लांबी सत्र: उन्हाळा, वसंत ,तु, शरद Sतूतील स्लीव्ह लांबी (सेमी): पूर्ण 7 दिवसांचा नमुना ऑर्डर लीड टाइम: समर्थन ...\nपीवाय 00087०००4 घाऊक स्वस्त महिला बहुरंगा शॉर्ट साटन शॉर्ट स्लीव्ह फ्रंट बटण स्लीपवेअर उन्हाळ्यासाठी सेट करा\nविहंगावलोकन द्रुत तपशील नमुना प्रकार: सॉलिड कॉलर: टर्न-डाउन कॉलर बंद होण्याचा प्रकार: लवचिक कंबर लांबी: शॉर्ट्स सीझन: ग्रीष्मकालीन स्लीव्ह लांबी (सेमी): लहान 7 दिवसांचा नमुना ऑर्डर लीड टाइम: सपोर्ट एस ...\nपीवाय 870003 2021 हॉट सेल महिला सेक्सी लेस 2 पीस सेट स्लीपवेअर प्लस आकार पायजमा\nविहंगावलोकन त्वरित तपशील नमुना प्रकार: घन कॉलर: इतर बंद होण्याचा प्रकार: लवचिक कंबर लांबी: शॉर्ट्स सीझन: उन्हाळा स्लीव्ह लांबी (सेमी): स्लीव्हलेस 7 दिवस नमुना ऑर्डर लीड टाइम: सपोर्ट सप्लाय ...\nहेफेई लिसेन इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट कं, लि.\n© कॉपीराइट - २०११-२०१२: सर्व हक्क राखीव आहेत.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/i-am-still-presenting-the-youth-of-chief-minister-fadnavis-at-moraya-festival-126499970.html", "date_download": "2021-07-24T20:02:07Z", "digest": "sha1:2YZLMTEH6RRNJ5MBRWKRJIH6L66SV4V3", "length": 6920, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "I am still presenting the youth of Chief Minister, Fadnavis at Moraya Festival . | मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री, फडणवीस यांचे मोरया फेस्टिव्हलमध्ये प्रतिपादन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री, फडणवीस यांचे मोरया फेस्टिव्हलमध्ये प्रतिपादन\nपुणे - आई, वडील, शिक्षक यांच्याकडून आणि महाविद्यालयीन काळात राष्ट्रीय स्वयंसवेक संघाच्या माध्यमातून मला संस्काराचे धडे मिळाले. संस्कार म्हणजे विवेक, चांगल्या वाईटातील अंतर समजणे म्हणजेच संस्कार होय. छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा माझ्यावर पगडा आहे. प्रत्येक काम करताना मी सकारात्मक विचारानेच केले. त्यामुळेच ‘मी आजही तरुणाईच्या मनातील मुख्यमंत्री’ आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिप्���णी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.\nस्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन यांनी शनिवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित ‘मोरया यूथ फेस्टिव्हल २०२०’ आणि स्मृतीचिन्हाचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, माजी मंत्री बाळा भेगडे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर तुषार हिंगे, सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आदी उपस्थित होते.\nयावेळी सोलापुरकर आणि पटवर्धन यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. तसेच, फडणवीस यांना युवक, युवतींनी प्रश्न विचारले त्यांची फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी फक्त समस्या मांडल्या नाहीत तर त्या समस्यांवर उपाय सांगितले आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन काम केले. आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण, असे विचारताच तरुणाईच्या डोळ्यांपुढे माझीच प्रतिमा दिसते. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ अशी मिश्किल टिप्पणी फडणवीस यांनी दिली.\nभारतीय वंशाच्या हॅरिसचे ट्रम्पसाठी कडवे आव्हान\nविनाअनुदान शाळांना संपूर्ण अनुदान देण्यासाठी शिक्षकांचा काळा दिवस\nडाटा स्टोरी : पाच वर्षांत ८२ हजार शिक्षक घटले, ५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त\nसंस्मरणीय : या शिक्षकांना पाहिले नाही, पण त्यांच्याशिवाय अभ्यासही नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/view-article/faith-in-god-and-mental-health-writes-anjalee-joshi-part1", "date_download": "2021-07-24T19:51:34Z", "digest": "sha1:HLJYWC2C76IMHIAFMD7LKL5K6JPJ6I5M", "length": 49784, "nlines": 207, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का?", "raw_content": "\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\n‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचा भाग 1\n29 मार्च 2020 रोजी नाशिक येथे नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते. या मेळाव्यात प्रमुख वक्त्य��ंपैकी एक असलेल्या डॉ. अंजली जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य'. परंतु 25 मार्च पासून लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हा मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य' हे व्याख्यान लेखरूपाने तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत. या पहिल्या भागात, एकूण आठ व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांपैकी पहिली पाच वैशिष्ट्ये आणि ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या दीर्घ लेखाचा दुसरा व तिसरा भाग क्रमशः उद्या व परवा प्रसिद्ध होईल.\n‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या विषयाकडे कशा दृष्टीने पाहिले आहे, हे मी सर्वप्रथम सांगू इच्छिते. मानसशास्त्र हा माझ्या अभ्यासाचा व संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे एक मानसशास्त्रीय संशोधक म्हणून मी या विषयाची चिकित्सा केली आहे. संशोधकाने वैयक्तिक निष्ठा किंवा मतांना दूर ठेवून, कुठलीही एक विशिष्ट बाजू उचलून न धरता तटस्थ भूमिका घेणे अपेक्षित असते. या भूमिकेतून ईश्वरश्रद्धा असणे व नसणे या दोन्ही भूमिकांकडे मी सम्यकपणे पाहण्याचा प्रयत्न केला आहे व त्यांची चिकित्सा करताना जे हाताशी लागले ते मांडणार आहे.\nमी तीन मुद्दयांचा परामर्श घेणार आहे. पहिला मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी जी व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये मानसशास्त्रज्ञांनी सुचविली आहेत, त्यांची जोपासना करण्यास ईश्वरश्रद्धा तारक ठरते का ते पाहणे. यासाठी मी गुणात्मक विश्लेषणावर (Qualitative Analysis) भर दिला आहे.\nदुसरा मुद्दा असा की ईश्वरश्रद्धा असण्याचा किंवा नसण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे पाहणारी जी मानसशास्त्रीय संशोधने झाली आहेत त्यांचा आढावा घेणे. यासाठी मी संख्यात्मक विश्लेषणावर (Quantitative Analysis) भर दिला आहे. या दोन मुद्दयांच्या विवेचनानंतर शेवटच्या मुद्दयात या विषयावर प्रतिबिंबित होताना मला ठळकपणे जाणवलेले काही मुद्दे व निरीक्षणे मी मांडणार आहे.\nप्रथम ईश्वरश्रद्धा म्हणजे काय ते पाहू. त्यातल्या ईश्वर या शब्दाचे अनेक प्रकारे मूल्यमापन होते. कुणी जर माणसांमध्ये ईश्वर पाहत असेल तर तो ईश्वर मला अभिप्रेत नाही किंवा कुणी पाणी, पाऊस यांना ईश्वर मानत असतील तर तोही अभिप्रेत नाही. तसेच एखादा विशिष्ट ईश्वरही मला अभिप्रेत नाही. ईश्वर या संबोधनात मला काय अभिप्रेत आहे, सांगण्यासाठी मी मरिअ��� वेबस्टरच्या शब्दकोशाचा (1) आधार घेतला आहे. ‘जगाची निर्मिती व नियंत्रण करणारी पूज्य मानली जाणारी सर्वोच्च शक्ती म्हणजे ईश्वर’ अशी व्याख्या तिथे दिली आहे व हाच अर्थ मला अभिप्रेत आहे. म्हणजेच या शक्तीचे अस्तित्व मान्य करून तिच्यावर दृढ विश्वास ठेवणे म्हणजे ईश्वरश्रद्धा असे म्हणता येईल.\nईश्वरश्रद्धेच्या बाबतीत तीन प्रकारचे वर्तन संभवू शकते. पहिले वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धेला अनुसरून आचरण करणे, म्हणजेच प्रार्थना, जप इत्यादींद्वारे ईश्वरोपासना करणे. दुसरे वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धा आहे पण तद्‌नुसार वर्तन न करणे. श्रद्धा असूनही त्याचा कुठलाच आविष्कार दिसत नसेल तर ती श्रद्धा असून नसल्यासारखीच आहे. त्यामुळे हे वर्तन विचारात घेण्याचा प्रश्नच नाही. तिसरे वर्तन म्हणजे ईश्वरश्रद्धा नसूनही ईश्वरोपासना करणे. हे तर्कविसंगत वाटते. पण समजा असा कुणी मनुष्य असेल तर तो केवळ बळजबरीने ईश्वरोपासना करीत आहे, असे म्हणावे लागेल. अशा माणसांचाही विचार करण्याचे येथे कारण नाही. म्हणून ‘ईश्वरश्रद्धा’या संबोधनात मी पहिल्या वर्तनाचा म्हणजेच ईश्वरश्रद्धेनुसार होणारे आचरण, म्हणजे ईश्वरोपासनागृहीत धरली आहे. तसेच या विषयाची चर्चा करताना ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारा कुठलाही वस्तुनिष्ठ निर्णायक पुरावा आजतागायत मिळाला नाही, ही वस्तुस्थितीही लक्षात घेतली आहे.\nमाणसे ईश्वरश्रद्धा का ठेवतात, याची अनेक कारणे संभवतात. काही म्हणतात की आम्ही विशिष्ट धर्माचे अनुयायी आहोत. त्या धर्मामध्ये ज्या ईश्वरास पूज्य मानले आहे त्या ईश्वरावर आमची श्रद्धा आहे. काही म्हणतात की ईश्वरश्रद्धा ठेवण्याची आमची कुलपरंपरा आहे व तिचे जतन करण्यासाठी आम्ही ती ठेवतो. स्वतःच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही ईश्वरश्रद्धा बाळगतात. काही म्हणतात की ऐहिक सुखप्राप्तीसाठी आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही, तर पारमार्थिक विकासासाठी ती ठेवतो. अंतिम सत्यात विलीन होण्यासाठी किंवा मोक्षप्राप्तीसाठी आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवतो. तर काही जण असेही म्हणतात की ईश्वर प्रसन्न होऊन काही चमत्कार दाखवेल त्यामुळे आम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवतो.\nईश्वरश्रद्धेचे अजून एक कारण सांगितले जाते. ते म्हणजे- ईश्वरावर श्रद्धा ठेवल्यामुळे आम्हांला मनःशांती मिळते. संकटसमयी कुठला मार्ग निवड��वा ते अनेकदा आम्हांला कळत नाही. तेव्हा ईश्वर आम्हांला योग्य मार्ग दाखवितो. ईश्वराचा आम्हांला आधार वाटतो.\nया कारणांच्या सत्यासत्यतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. उदाहरणार्थ, ईश्वर खरेच आपली मनोकामना पूर्ण करतो का किंवा चमत्कार करून दाखवितो का अथवा ईश्वरश्रद्धा बाळगणे म्हणजेच धर्मपालन करणे किंवा परंपरेचे जतन करणे आहे का मुळात सर्वोच्च व अतिनैसर्गिक शक्ती जगात अस्तित्वात आहे हे मानण्यास कुठला वस्तुनिष्ठ पुरावा आहे मुळात सर्वोच्च व अतिनैसर्गिक शक्ती जगात अस्तित्वात आहे हे मानण्यास कुठला वस्तुनिष्ठ पुरावा आहे अशा स्वरूपाचे हे मूलभूत प्रश्न आहेत. त्यांची तात्विक, धार्मिक किंवा आध्यात्मिक अंगाने व्यापक चर्चाहोऊ शकते. परंतु येथे ईश्वरश्रद्धेची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून चिकित्सा करणे, हा उद्देश असल्यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित असलेल्या मुद्दयांवर मी भर देणार आहे. त्यासाठी ईश्वरश्रद्धेच्या अन्य कारणांवर भर न देता, ती मानसिक शांतीसाठी उपयोगी पडते, म्हणजेच मानसिक आरोग्यसंवर्धनाचे कार्य करते, या कारणाचा मी विस्तृत ऊहापोह करणार आहे.\nत्यासाठी सर्वप्रथम मानसिक आरोग्य म्हणजे काय ते पाहू. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या व्याख्येनुसार (2) मानसिक स्वास्थ्य म्हणजे ‘सौख्याची अशी स्थिती की जेव्हा व्यक्तीस तिच्या क्षमतांची जाणीव होते व दैनंदिन जीवनातील तणावाशी ती सामना करू शकते. तसेच स्वतःची कार्यक्षमता उच्ततम राखण्यासाठी प्रयत्न करू शकते.’ ही स्थिती साध्य करण्यासाठी म्हणजेच मानसिक स्वास्थ्य उच्च राखण्यासाठी कुठली व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये धारण करावयास हवीत, याबाबत अनेक आघाडीच्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत.\nउदाहरणार्थ, मॅस्लो (3) या मानसशास्त्रज्ञांनी आत्मप्रगटीकरणाची प्रेरणा ही अच्तुत्तम प्रेरणा मानली असून ही प्रेरणा असलेल्या व्यक्तींची 15 वैशिष्ट्ये वर्णन केली आहेत. कार्ल रॉजर्स (4) या मासनशास्त्रज्ञांनी ‘संपूर्ण कार्यरत व्यक्तींचे’ 7 व्यक्तिमत्त्व विशेष शोधून काढले आहेत. गॉर्डन ऑलपोर्ट (5) यांनी प्रगल्भ व्यक्तिमत्वाची 8 वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. अल्बर्ट एलिस (6) यांनी निरोगी व्यक्तिमत्वात 15 गुणविशेषांचा अंतर्भाव केला आहे, तर मार्टिन सेलिग्मन (7) या अलीकडील मानसशास्त्रज्ञांनी 28 व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांना अग्रक्रम दिला आहे.\nया मानसशास्त्रज्ञांच्या प्रतिपादनानुसार अशा वैशिष्ट्यांची जोपासना करणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य पूर्णतम स्थितीत असेल. हे मानसशास्त्रज्ञ भिन्न विचारधारांचे पुरस्कर्ते असले तरीही त्यांनी वर्णन केलेल्या काही व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांत समानता आढळते. त्यांनी वेगवेगळ्या शीर्षकांद्वारे ही वैशिष्ट्ये नमूद केली असली तरी त्यांना अभिप्रेत असणारे अर्थ ध्यानात घेतले तर काही वैशिष्ट्यांवर सर्वसाधारण एकमत होऊ शकते. ही वैशिष्ट्ये बाजूला काढून त्यांच्या अर्थाच्या बहुतांशी जवळपास जाणारी शीर्षके निवडली तर ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे येतीलः\nस्वहित व सामाजिक हित\nस्वीकार (स्वतःचा व इतरांचा)\nमानसिक स्वास्थ्याचे संवर्धन करण्यात ही वैशिष्ट्ये महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे ती जोपासण्यास ईश्वरश्रद्धा मदत करते का ते पाहण्यासाठी प्रत्येक वैशिष्ट्य तपासून पाहू.\nस्वहित व सामाजिक हित\nमानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी मनुष्याने स्वहितास प्राधान्य दिले पाहिजे. याचा अर्थ फक्त स्वतःचे हित बघणे असा नव्हे, तर स्वहिताचे रक्षण केले तर सामाजिक हितासाठीही तो झटू शकेल असा सुबुद्ध विचार त्यामागे आहे. थोडक्यात सामाजिक हित जपण्यासाठी स्वहिताचे रक्षण करणे ही पहिली पायरी आहे. ईश्वरश्रद्धा बाळगणारा मनुष्य ही पायरी गाठतो का ते पाहू. जर मनुष्य ईश्वरश्रद्धा मानत असेल तर ती जोपासणाऱ्या वेगवेगळ्या मार्गांची ओळख करून घेण्यासाठी त्यास धर्मग्रथांचे प्रामाण्य मानावे लागते.\nजर तो धर्म सांप्रदायिक असेल तर ही ओळख करून देणाऱ्या संप्रदायाच्या प्रमुखाच्या म्हणण्यापुढे त्याला नतमस्तक व्हावयास लागते. जर तो धर्म सांप्रदायिक नसला तर पारंपरिक रीतीने श्रेष्ठ मानल्या गेलेल्या पंडितापुढे मान तुकवावी लागते. प्राधान्यांच्या अशा अनेक उतरंडींतून सर्वांत शेवटी त्याचा स्वतःचा क्रमांक लागतो. शिवाय ईश्वराची उपासना करण्यासाठी मनुष्यास नाना प्रकारच्या आचारांत गुंतावे लागते. प्रार्थना, जप, पूजा-अर्चा, विधी करावे लागतात. उपास-तापास करून आत्मक्लेशांस सामोरे जावे लागते.\nतसेच आपण उपासना योग्य रीतीने करीत आहोत का नाही ते पाहण्यासाठी त्याला समश्रद्ध लोकांच्या आचरणावर सतत नजर ठेवावी लागते व त्या तुलनेत आपण कमी पडू नये म्हणून स्वतःच्या उपासनेवर सक्त पहारा देत बसावे लागते. थोडक्यात परमेश्वरास हव्या असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते व स्वतःचे हित दुय्यम समजावे लागते. स्वहितास जेव्हा शेवटचे प्राधान्य दिले जाते तेव्हा मनुष्याची भावनिक अस्वस्थता वाढते कारण तो स्वतःवर सतत अन्याय करीत राहतो व आत्मपिडा देत राहतो. त्यात यत्किंचितही कमतरता आली तरी अपराधी भावनेचे ओझे बाळगत राहतो.\nयावर काही भाविक असे म्हणतील की आम्ही ईश्वराकडून काही प्राप्त व्हावे म्हणून त्याच्यावर श्रद्धा ठेवत नाही, तर फक्त देवासमोर हात जोडून व डोळे मिटून बसतो. त्यामुळे आम्हांला खूप बरे वाटते. म्हणजे आम्ही स्वहितच पाहत असतो. प्राप्तीची अभिलाषा न धरता ठेवलेली श्रद्धा स्वहित पाहते का हे थोडे खोलात जाऊन पाहू. आम्हांला ईश्वराच्या केवळ स्मरणानेही बरे वाटते असे जेव्हा भाविक सांगतात तेव्हा तसे का बरे वाटते याची चिकित्सा क्वचितच करतात. याचे कारण असे आहे की ईश्वरच काय पण कुठल्याही गोष्टीवर, अगदी भ्रामक कल्पनेवर पूर्ण विश्वास ठेवून भक्तिभाव वाटून घेतला तर तसे बरे वाटू शकते. यात ईश्वराचे कर्तृत्व काहीच नाही. ईश्वराच्या जागी पिशाच्च असेल तरीही तसेच बरे वाटू शकते. थोडक्यात ईश्वराच्या अंगभूत सामर्थ्यामुळे भाविकास बरे वाटत नसून ‘कशावरही गाढ विश्वास ठेवण्याच्या त्याच्या प्रवृत्तीमुळे’ त्याला बरे वाटत असते.\nअजून एक उदाहरण घेऊ. समजा एखादी स्त्री असे म्हणू लागली की शाहरुख खान माझा पती आहे व यावर माझा ठाम विश्वास आहे. तिला जर असे विचारले की तुझे त्याच्याशी लग्न झाल्याचा काय वस्तुनिष्ठ पुरावा तुझ्याकडे आहे यावर ती असे म्हणाली की माझ्याकडे पुरावा नाही. पण माझा असा गाढ विश्वास आहे की तो माझा पती आहे. रोज मी त्याचे स्मरण करते व मला फार बरे वाटते. माझा आत्मविश्वास वाढतो. या स्त्रीला आपण काय सल्ला देऊ यावर ती असे म्हणाली की माझ्याकडे पुरावा नाही. पण माझा असा गाढ विश्वास आहे की तो माझा पती आहे. रोज मी त्याचे स्मरण करते व मला फार बरे वाटते. माझा आत्मविश्वास वाढतो. या स्त्रीला आपण काय सल्ला देऊ तिला बरे वाटते म्हणून तसे करण्यास अधिक प्रोत्साहन देऊ का भ्रम झाला आहे म्हणून मानसोपचारकाकडे जाण्यास सांगू\nजर आपण तिला प्रोत्साहन देत गेलो तर तिच्या भ्रमाच्य�� आविष्कारांची व्याप्ती वाढत जाईल. आज फक्त शाहरुख खान पुरता मर्यादित असलेला भ्रम इतर व्यक्तींबाबतही वाटू शकेल. म्हणजेच तिला बरे वाटले तरी ते तात्कालिक बरे वाटणे असेल कारण सत्याकडे पाठ फिरवून केलेले काल्पनिक स्वप्नरंजन दूरच्या दृष्टीकोनातून पाहिले तर तिच्यासाठी आत्मघातकी ठरेल. याचाच अर्थ वस्तुस्थितीचा आधार नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून ‘बरे वाटले’ तरी ते स्वहितकारक ठरत नाही.\nयातही गंमत अशी आहे की असे वर्तन जर एखाद-दुसऱ्या व्यक्तीने केले तर आपण त्या वर्तनास भ्रम म्हणतो. पण तसा स्वरुपाचे वर्तन जर बरेच जण करीत असतील तर त्यास श्रद्धेचे अधिष्ठान येते. म्हणजे परत असा प्रश्न उभा राहतो की एखादे वर्तन अनेक व्यक्ती करीत असतील तर ते योग्य असेल का तसे असेल तर गेल्या शतकातील बहुसंख्य समाज हा स्त्री-शिक्षणाच्या विरोधी होता. म्हणून त्यांचे वर्तन योग्य आहे असे म्हणता येईल का तसे असेल तर गेल्या शतकातील बहुसंख्य समाज हा स्त्री-शिक्षणाच्या विरोधी होता. म्हणून त्यांचे वर्तन योग्य आहे असे म्हणता येईल का याचा अर्थ अनेक जण करतात हा त्या वर्तनाच्या योग्यतेचा निकष होऊ शकत नाही.\nथोडक्यात, स्वहित रक्षणासाठी ईश्वरश्रद्धा फारशी उपयोगी पडत नाही. जो मनुष्य स्वहिताची काळजी घेऊ शकत नसेल, म्हणजे पहिली पायरीच नीट गाठू शकत नसेल तो सामाजिक हिताची पुढची पायरी पूर्ण कार्यक्षमतेने गाठण्याची शक्यता कमी आहे. असा मनुष्य सामाजिक हिताच्या ज्या काही गोष्टी करीत असेल तो ईश्वराचा आदेश म्हणून करीत असेल; स्वयंस्फूर्तीने नसेल. किंवा आपण ज्यांचे हित करीत आहोत त्यांनी आपलीच ईश्वरश्रद्धा मानावी या अंतःस्थ हेतुने करीत असेल. ते हित निर्मळ, निरलस भावनेने केले जाण्याची शक्यता कमी आहे. याचा अर्थ तो सामाजिक हित करीत असला तरी ते सशर्त सामाजिक हित असेल. याउलट अशा श्रद्धेचे ओझे नसलेला मनुष्य हा स्वहिताचे रक्षण करण्याची, आत्मपीडा न करण्याची, सामाजिक हित स्वयंस्फूर्तीने करण्याची व ते सशर्त न करता बिनशर्तपणे करण्याची शक्यता जास्त आहे.\nवस्तुनिष्ठता, मनाचा खुलेपणा, परिवर्तनीयता, सर्जनशीलता\nएखाद्या मनुष्याचा दृष्टीकोन वस्तुनिष्ठ आहे असे आपण कधी म्हणू शकतो तो जर कार्यकारण भाव तपासून पाहत असेल व जेवढा पुरावा तेवढ्या प्रमाणात विश्वास ठेवत असेल तर तो वस्तुनिष्ठ आहे, असे म्हणता येईल. ईश्वरश्रद्धा ठेवणारा मनुष्य संकट आले असताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीने सोडविण्याऐवजी ईश्वराचा धावा करतो. संकटाशी दोन हात करण्याचे सोडून निष्क्रिय होतो. अनेक संकटांच्या वेळी ईश्वरश्रद्धा कामाला येत नाही, हे कळूनही त्याची ईश्वरावरील श्रद्धा भंग पावत नाही. ज्याच्याकडून आपण मदतीची याचना करीत आहोत तो मदतीला येत नसेल तर वास्तविक त्याने ती मदत मागणे थांबवावयास हवे. पण तसे न होता तो स्वतःच्या श्रद्धेला घट्ट कवटाळून बसतो.\nअसे का होते याचे स्पष्टीकरण देणारा एक प्रयोग लिऑन फेंस्टिंगर (8) यांनी पन्नासच्या दशकात केला. ‘When Prophecy Fails’ म्हणजेच ‘जेव्हा भविष्यवाणी खोटी ठरते’ या नावाने तो मानसशास्त्रात प्रसिद्ध आहे. 21 डिसेंबरला महाप्रलय होऊन जगबुडी होणार असा दृढविश्वास बाळगणाऱ्या एका श्रद्धाळू गटामध्ये फेस्टिंगर यांनी शिरकाव करून घेतला. या दिवशी परग्रहवासी आपल्याला यानातून घेऊन जातील व या प्रलयापासून आपण बचावू शकू, असा विश्वास त्यांनी बाळगला होता. हा विश्वास देणाऱ्या प्रमुखाच्या घरी ते परग्रहावर जाण्याच्या पूर्ण तयारीने आदल्या दिवसापासून जमले होते. त्या तारखेला दिलेली वेळ टळूनही जगबुडी झाली नाही. वस्तुनिष्ठपणे विचार केला तर या या श्रद्धाळूंनी आपला विश्वास झुगारून द्यावयास पाहिजे होता. पण फेस्टिंगरला असे आढळून आले की विश्वास झुगारून देणे तर दूरच राहो, पण त्याऐवजी हे श्रद्धाळू ‘ईश्वराने कृपावंत होऊन जगाला प्रलयापासून वाचवले आहे’, असे म्हणत स्वतःच्या विश्वासाचे पूर्वीपेक्षा अधिक जोरदारपणे समर्थन करीत राहिले.\nयाचे कारण फेस्टिंगरने असे शोधले की खोलवर रुजलेल्या एखाद्या विश्वासात बदल करावयाचा असेल तर एक प्रकारचा मानसिक तणाव निर्माण होतो. या तणावास त्याने ‘वैचारिक विसंगतीचा तणाव’ (Cognitive Dissonance) असे नाव दिले. हा तणाव सहन करणे ज्या माणसांना नको वाटते ते व़िरुद्ध पुरावा मिळूनही त्या विश्वासाचे समर्थन करीत राहतात व तणावास तोंड देणे ते टाळत राहतात.\nविरुद्ध पुरावा समोर येऊनही भाविक ईश्वरावर श्रद्धा ठेवणे सोडत नाही याचे कारण त्याच्या वैफल्य सहन करण्याच्या कमी क्षमतेत असावे. संकटसमयी ईश्वर धावून येत नाही तरीही प्रयोगातील श्रद्धाळूंप्रमाणे ते स्वतःच्या श्रद्धेचे समर्थन करीत राहतात की, माझ्याच उपासनेत काहीतरी खोट राहि��ी असली पाहिजे अथवा मी कणखर होण्यासाठी ईश्वराने मला जाणूनबुजूनच मदत केली नाही किंवा ईश्वराने मला आत्ता मदत केली नाही तरी अंतिमतः तो माझ्या भल्याचेच करेल, इ्‌त्यादी.\nविरुद्ध पुरावा समोर असूनही जुन्या विश्वासाचे समर्थन देण्याच्या प्रवृत्तीस म्हटले जाते, ‘Motivated Reasoning’. आपण यास ‘आव आणलेला तर्क’ किंवा ‘आभासी तर्क’ असे म्हणू शकतो. वैचारिक विसंगतीचा तणाव टाळण्यासाठी वापरली जाणारी ही सदोष विचारपद्धती आहे. त्यात कार्यकारणभावापासून पूर्णतः फारकत घेतली जाते.\nकार्यकारणभाव न तपासण्याची एकदा सवय लागली की अविवेकी, असमंजस विचार करण्याची प्रवृत्ती अधिकाधिक वाढीस लागते. जंतरमंतर, चमत्कारांच्या पाठी मनुष्य लागतो. जीवनकलहाला सामोरे न जाता काहीतरी चमत्कार होऊन संकट आपोआप दूर होईल असा खोटा आशावाद बाळगतो व कर्तव्यशून्य होतो. थोडक्यात, संकटातून वस्तुनिष्ठतेने मार्ग काढण्यापेक्षा कार्यकारणभाव नसलेल्या गोष्टींच्या पाठी लागून समस्या अजून जटील करून ठेवतो.\nविरुद्ध पुरावा समोर येऊनही स्वतःच्याच मतांचे पुष्टीकरण करण्याच्या प्रवृत्तीमुळे स्वतःच्या मतांशी सहमत नसणाऱ्या विचारांना किंवा मतांना मनात शिरकाव करू न देण्याच्या प्रवृत्तीलाही साहजिकच चालना मिळते. अधिकाधिक विरुद्ध पुरावा समोर आला तर आपला विश्वास डळमळीत होईल याची भीती वाटून हा मनुष्य स्वतःच्या मनाची दारे इतकी घट्ट बंद करून घेतो की अन्य विचारांची झुळूकही त्याला लागत नाही. यामुळे तो अधिकाधिक संकुचित, एकारलेल्या विचारांचा व अपरिवर्तनीय होत जातो.\nमनुष्य जेवढ्या निर्भयतेने विचार करेल व विचारांची दारे जेवढी खुली ठेवेल, तेवढा तो जास्त सर्जनशील असेल. बंदिस्त व घुसमटलेल्या मानसिकतेत सर्जनशीलतेला कोंब फुटू शकत नाहीत. याउलट मनुष्य जेवढ्या मोकळ्या मनाचा असतो तेवढा तो परिवर्तनास तयार असतो. असा मनुष्य इतर मतांकडे व व्यक्तींकडे पूर्वर्ग्रहदूषित नजरेने न पाहणारा, खुला, लवचिक व सर्जनशील असतो. अर्थातच त्याचे मानसिक स्वास्थ्यही उच्च असते. याउलट भयग्रस्त, असुरक्षित, संकुचित, वैफल्य सहनशीलता निम्न असणाऱ्या मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य कितपत संतुलित राहील याची कल्पना कुणीही करू शकेल.\n- डॉ. अंजली जोशी\n(लेखिका, मानसोपचारतज्ज्ञ असून मुंबईतील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये 'असोसिएट डीन' म्ह���ून कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी 'मी अल्बर्ट एलिस' या पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, तर 'विरंगी मी, विमुक्त मी' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या ललित ग्रंथ पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.)\nवाचा ‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचा भाग 2:\nखूप छान. सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.\nउच्च मानसिक स्वास्थ्याची सर्व लक्षणे धारण करणारी माणसे ही अन्तर्यामी सश्रद्ध असू शकतील.. धार्मिकतेची बाह्य लक्षणे असतीलच असं नाही. हे false binary कडे झुकतय.\nअतिशय सुरेख पध्दतीने आपण हा विषय हाताळला. अत्यंत शास्त्रीय विवेचन विचार करायला लावणारे. धन्यवाद.\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\nअंजली जोशी\t30 May 2020\nकदाचित आपले शास्त्रीय संगीत हाच आपल्या कडव्या राष्ट्रवादावरचा उतारा ठरू शकेल\nरामचंद्र गुहा\t06 Jun 2020\nउज्ज्वल भारताच्या ऱ्हासाची कहाणी...\nरामचंद्र गुहा\t17 Aug 2020\nसाने गुरुजी श्रमसंस्कार छावणीत केलेले भाषण\nविनोद शिरसाठ\t11 Jun 2020\nईश्वरश्रद्धा आणि मानसशास्त्रीय संशोधने\nमानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/4-minutes-24-headlines-tv9-marathi-breaking-news-17-july-2021-496168.html", "date_download": "2021-07-24T20:58:59Z", "digest": "sha1:ECLSQRFYXA235XXIAK6FHMKUNOTBSF4U", "length": 12962, "nlines": 253, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nशरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत खलबतं, सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याचा अंदाज\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\n1) शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यात दिल्लीत खलबतं, सहकार आणि बँकिंग क्षेत्रावर चर्चा झाल्याचा अंदाज\n2) पवार-मोदी यांच्या भेटीनंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या भेटीनंतर संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली आहे.\n3) दगाफटका हा शरद पवार यांचा इतिहास, विश्वासार्हता शून्य असणारे शरद पवार काय करील याची खात्री नसते, अतुल भातखळकर यांचं टीकास्त्र\n4) ही राजकीय भेट आहे, असं वाटत नाही. राजाकरण वेगळं आणि वैयक्तिक संबंध वेगळे, अशी प्रतिक्रिया सिवसेना नेते अरविंद सावंत यांनी दिली.\n5) मोदी आणि पवार यांची भेट ही बँकावरील निर्बंधांच्या अनुषंगाने, राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nतुळशीची माळ आणि नियम\nआधार कार्डमध्ये ‘ही’ माहिती अपडेट करण्यासाठी घ्यावी लागेल अपॉईंटमेंट, असा बुक करा स्लॉट\n‘या’ कामासाठी कॅनरा बँकेने सुरू केले स्वतंत्र अ‍ॅप, ग्राहकांना बँकेत जाण्याची आवश्यकता नाही\nVIDEO : Kolhapur Rain | कोल्हापुरात पंचगंंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या लोकांचं स्थलांतर सुरु\nVIDEO : Chiplun Rain Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य\nZimmad : झिम-झिम झिम्माड धारांनी…, रिफ्रेशिंग अनुभव देणारा अमृता नातूचा नवा म्युझिक व्हिडीओ\nAmbeghar landslide : 35 तासांनी दोन म्हशी बाहेर, यंत्रणा पोहोचणं अशक्य, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये\nअन्य जिल्हे23 seconds ago\nVIDEO | नाशकात फ्री स्टाईल हाणामारी, सोसायटी अध्यक्ष-सचिवांनी महिलेला मारहाण केल्याचा आरोप\nआयकर दिनानिमित्त SBI कडून करदात्यांना जबरदस्त ऑफर, सीए सेवा फक्त 199 रुपयात\nFuel Price: पेट्रोल-डिझेल झालं, मग CNG ही झाला, आता विमानाचं इंधनही महागलं\nVideo | फोटोंसाठी काहीही लग्नाचे ‘परफेक्ट क्षण’ टिपण्यासाठी फोटोग्राफारची अनोखी कसरत, पाहणारे म्हणाले ‘हाच तो फोटोग्राफर ऑफ दी इयर’\nTamhini Ghat | राज्यातील घाट रस्ते बंद, ताम्हिणी घाटात पोलीस बंदोबस्त; विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई\nTaliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी\nअन्य जिल्हे22 mins ago\nइमारतीत मगर पाहून घाबरली महिला, पोलिस आल्यानंतर सत्य आलं समोर, काय आहे नेमकं प्रकरण\nजर तुम्ही YES Bank चे ग्राहक आहात तर तुम्हाला 3-4 महिन्यांत मिळणार क्रेडिट कार्ड, जाणून घ्या\nRaigad Taliye Landslide | दरड कोसळली, तळीये गाव जमीनदोस्त, अनेकजण बेपत्ता\nमराठी न्यूज़ Top 9\nTaliye landslide: तळीयेत 35 महिला, 10 मुलांसह 50 जण अजूनही बेपत्ता; जिल्हाधिकारी निधी चौधरी घटनास्थळी\nअन्य जिल्हे22 mins ago\nTaliye landslide death toll : तळीये गाव होत्याचं नव्हतं झालं, 40 मृतदेह एका रांगेत, आख्खं गाव स्मशानात बदललं\nअन्य जिल्हे2 hours ago\nMaharashtra Rain Landslides LIVE | रायगड तळीये दुर्घटनेत 44 जणांचा मृत्यू, 53 बेपत्ता, सूत्रांची माहिती\nमाणसं बोंंबलली, मी बाहेर पडलो आणि होत्याचं नव्हतं झालं, तळीयेतील बबन सकपाळांची कहाणी\nअन्य जिल्हे1 hour ago\nडीमॅट खात्यासंदर्भात सेबीकडून मोठा बदल, आता खाते उघडण्यापूर्वी हा फॉर्म भरणे आवश्यक\nFuel Price: पेट्रोल-डिझेल झालं, मग CNG ही झाला, आता विमानाचं इंधनही महागलं\nVIDEO : “आई-वडील, भाऊ, भावजय, भावाचं अख्खं कुटुंब गेलं, माहेरचं स्मशान झालं”\nTokyo Olympics 2020 Live : मीराबाई चानूने रचला इतिहास, भारताला ऑलम्पिकमध्ये पहिलं रौप्य पदक\nMaharashtra News LIVE Update | नाशिकच्या सिडको भागातील सोसायटीत फ्री स्टाईल हाणामारी, महिलांना देखील मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/14/ipl-2021-kkr-shaharukh-khan-apologies-to-all-the-fans/", "date_download": "2021-07-24T21:39:12Z", "digest": "sha1:6PQLGUNPQ7RZONWBQ4CE5O4STZXCOENO", "length": 13857, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "IPL 2021 : म्हणून केकेआर चाहत्यांची शाहरुखने मागितली माफी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nIPL 2021 : म्हणून केकेआर चाहत्यांची शाहरुखने मागितली माफी\nIPL 2021 : म्हणून केकेआर चाहत्यांची शाहरुखने मागितली माफी\nकोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध १० धावांनी लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला. केकेआर फ्रेंचायझी टीमचा सह-मालक शाहरुख खानला या पराभवामुळे इतके दु:ख झाले की त्याने ट्विटरद्वारे केकेआर चाहत्यांची माफीही मागितली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत आंद्रे रसेलने शाहरुखच्या या ट्विटबाबत प्रत्युत्तर दिले आहे. त्याने या ट्विटला पाठिंबा दर्शविला आहे, परंतु हा सामना म्हणजे काय जगाचा अंत नाही असेही तो म्हणाला. तो म्हणाले की, या पराभवामुळे आम्ही सर्व निराश आहोत, पण केकेआर आगामी काळात जोरदार पुनरागमन करेल, असे तो म्हणाला.\nरसेलने या परभावास खेळपट्टीला जबाबदार ठरवले. इयान मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघाने जवळपास संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवले पण अखेरच्या षटकात संघाने कच खाल्ली आणि त्यांना १५३ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. केकेआरला शेवटच्या २७ चेंडूत केवळ ३० धावांची गरज होती, पण केकेआरच्या रसेल आणि दिनेश कार्तिकसारख्या मॅच फिनिशर खेळाडूंना संघाला विजय मिळवून देता आला नाही.\n१५ चेंडूत ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रसेलने सामन्यानंतर सांगितले की, फलंदाजी करण्यासाठी ही अवघड पीच होती. नवीन फलंदाजाला क्रीजवर उतरल्यावर लगेच शॉट खेळण्यास सुरवात करणे सोपे नव्हते. ते खूप आव्हानात्मक होते, असे तो म्हणाला. असमान बाऊन्समुळे खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड गेले. कितीही चांगला फलंदाज असला तरी त्याला लयीमध्ये येण्यासाठी काही बॉल खेळण्याची आवश्यकता असल्याचे तो म्हणाला.\nरसेल म्हणाला, दुर्दैवाने चेंडू माझ्या आणि दिनेश कार्तिकसारख्या चांगल्या फिनिशर्सच्या बॅटवर येत नव्हता. माझ्या मते आम्ही काही बाउड्री मारल्या असल्या तर जिंकलो असतो. शाहरुखच्या ट्विटबद्दल विचारल्या गेलेल्या प्रश्नावर रसेल म्हणाला की, मी या ट्विटचे समर्थन करतो. नक्कीच आम्ही निराश आहोत, परंतु अद्याप सर्व काही संपलेले नाही. हा आमचा दुसरा सामना होता. रसेल म्हणाला की, आम्ही आमच्या चुकांमधून शिकू आणि दमदार पुनरागमन करणार असल्याचे तो म्हणाला.\nसंपादन : अपेक्षा दाणी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nIPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का; म्हणून बेन स्टोक्स आयपीएलमधून बाहेर..\nआणि बाबर आझमने असा दिला विराट कोहलीला झटका; पहा काय केलाय त्याने कारनामा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T21:59:19Z", "digest": "sha1:J7H4XRDNEJSWXJ3GE2P6PP5DMXHFZ4LE", "length": 4159, "nlines": 119, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भूतानचे राजे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भूतानचे राजे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nजिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/congres-state-president-nana-patole-said-congress-will-be-the-number-one-party-in-maharashtra-in-2024/315864/", "date_download": "2021-07-24T20:26:27Z", "digest": "sha1:JRDE2ELTLA3IQF6SADZ572HRTKX6GLPX", "length": 12352, "nlines": 153, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Congres state president Nana Patole said Congress will be the number one party in Maharashtra in 2024", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र महाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल - नाना पटोले\nमहाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल – नाना पटोले\nमहागाई, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राज्यपालांना भेटणार, हँगिंग गार्डनपासून सायकल रॅली\nरात्रभर संपर्क साधून जयंत पाटील यांनी घेतला पूर परिस्थितीचा आढावा, प्रवासादरम्यानही अधिकाऱ्यांशी चर्चा\nराज्यातील पूर परिस्थितीवर केंद्राचं लक्ष, NDRFच्या २६ टीम, ४ हेलिकॉप्टर्स, लष्कर दाखल\nसत्तेच्या नावाखली भ्रष्टाचार करणं हा भाजपचा धंदा, नाना पटोलेंचा घणाघात\nMahad Landslide: मृतदेहांचे स्पॉट पोस्ट मार्टम होणार\nMaharashtra Corona Update: मृतांचा आकडा वाढला; गेल्या २४ तासांत ६ हजार ७५३ नवे रुग्ण\nगेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nमहाराष्ट्रात २०२४ मध्ये काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नाना पटोले गेले काही दिवस महाराष्ट्राचा दौरा करत असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांशी संवाद साधाताना नाना पटोले यांनी काही वक्तव्य केली आहेत. या वक्तव्यांमुळेच नाना चर्चेत आहेत. यावरुन आज शिवसेनेने ‘सामना’तून नानांच्या वक्तव्यांमुळे काँग्रेसच्या किती कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण झाली असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना नाना पटोलेंनी हा दावा केला आहे.\nनाना पटोले यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे. तुम्हाला त्याचा निकाल भविष्यात पहायला मिळणार. आम्ही जी दिशा घेऊन काम करतोय, त्यानुसार महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरचा पक्ष असेल हे २०२४ मध्ये आपल्याला पहायला मिळेल,” असं म्हटलं.\nस्वबळाच्या निर्णयावर पक्षात चर्चा करु\n“स्वबळाचा निर्णय हा पक्षाच्या बैठकीत घेतला जाईल. शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलं आहे, २०१४ मध्ये पण त्यांनी असाच निर्णय घेतला होता. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय होता. निवडणुका कशा लढायच्या ही आमच्या पक्षाची रनणीती आहे,” असं नाना पटोले म्हणाले.\nनानांच्या बोलण्यावर सरकारचे भवि���व्य अवलंबून नाही – शिवसेना\n“नाना काय काय बोलतात व कसे डोलतात यावर महाराष्ट्र सरकारचे भवितव्य अजिबात अवलंबून नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार व सोनिया गांधींच्या मर्जीने हे सरकार चालले आहे. नानांवर पाळत ठेवली जात आहे, असे त्यांना वाटते. कालच्या विधिमंडळ अधिवेशनात नानांनी ‘पाळत’ ठेवण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला. फडणवीस सरकारच्या काळात अनेकांवर पाळत ठेवण्यात आली. महत्त्वाच्या नेत्यांचे फोन ‘टॅप’ करण्यात आले. त्यात नानाही होते. आता या प्रकरणाची चौकशी लागली आहे. सरकार एखाद्याचे फोन ‘टॅप’ करीत असेल म्हणजे एक तर तो देशविघातक कारवायांत सहभागी असायला हवा, नाही तर त्या व्यक्तीपासून सरकारला धोका आहे, असे समजायला हवे. नाना दुसऱया प्रकारात मोडतात. नानांमुळे सरकार पडेल किंवा नवे सरकार येईल, असे पोलीस खात्यातील फडणवीसांच्या अंधभक्तांना तेव्हा वाटले असेल. त्यातून नानांचे फोन चोरून ऐकण्यात आले,” असा दावा शिवसेनेने केला आहे.\nमागील लेखअमेरिका फायझर, मॉडर्नाची लस पाठवण्यास तयार, मात्र भारताने यामुळे दिला नकार\nपुढील लेखऑनलाईन क्लासेसमुळे मुलांमध्ये वाढतोय ‘Eyes Syndrome’ चा धोका; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/garlic-price-hike-after-tomato/", "date_download": "2021-07-24T21:31:13Z", "digest": "sha1:ZSGU4RIQCNIJMBMXQIMGGEFPKWJ7KEJZ", "length": 13641, "nlines": 136, "source_domain": "www.saamana.com", "title": "टोमॅटोपाठोपाठ लसूणही महागला! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्र���्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nटोमॅटोच्या दराने साठी गाठलेली असतानाच लसूणच्या दरातही प्रति किलोमागे 60 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशातून लसूणची आवक होते. गेल्या महिनाभरात गावठी लसूण 180 रुपयांवरून 240 रुपयांवर तर उटी लसूण 250 रुपयांवरून 320 रुपये किलोंवर पोहोचला आहे. टोमॅटो, लसूणच्या वधारलेल्या बाजारभावामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट मात्र कोलमडले आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घ���ी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.savitakanade.com/2019/", "date_download": "2021-07-24T19:50:56Z", "digest": "sha1:FZCRJWCWXUJ4SJMDMWFORHABE5AGEPKD", "length": 27949, "nlines": 162, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : 2019", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nदूर गगन की छाँँव में: ढाकोबा गिरीशिखर ट्रेक, २२ सप्टेंबर 2019\nकाल रविवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी ढाकोबा ट्रेक केला. त्याचा थकवा अजूनही आहे. ब्लॉग लिहायला घेतला आणि पहिला भाव मनात दाटून आला तो हा की \"किती लांबलचक ट्रेक होता. ढाकोबा गिरीशिखर गाठायला जवळजवळ चार तास लागले. ढाकोबा शिखर दिसले ते जवळ जवळ तीन तास चालल्यावर. बापरे. का कुणास ठाऊक पण कळसुबाई शिखरापेक्षाही विस्तृत वाटला हा ट्रेक /ट्रेल बापरे. का कुणास ठाऊक पण कळसुबाई शिखरापेक्षाही विस्तृत वाटला हा ट्रेक /ट्रेल शिखराची उंची आहे साधारण ४१०० फुट.ते पार करताना दमछाक झाली.डोळ्यासमोर येतय ते दोन छोटे पाण्याचे झरे, जंगलातून जाणारा मार्ग, तीन झोपड्या, दगडमाळ, ढाकोबा देव मंदिर आणि ढाकोबा शिखर शिखराची उंची आहे साधारण ४१०० फुट.ते पार करताना दमछाक झाली.डोळ्यासमोर येतय ते दोन छोटे पाण्याचे झरे, जंगलातून जाणारा मार्ग, तीन झोपड्या, दगडमाळ, ढाकोबा देव मंदिर आणि ढाकोबा शिखर पण सविता तुला मानायला हवं की अजून तुझा स्टॅॅमीना शाबूत आहे. हा थोडी थकलीस कारण रोजचा व्यायाम नाही आणि पहिल्यासारखे आता दर आठवड्याला ट्रेक ही करत नाहीस\". असो.\nट्रेक सुरु झाला तो जुन्नर मार्गे भिवडी बू|| गावातून. सकाळी १०.३० ची वेळ. काळे मेघ आणि सोनेरी ऊन यांची' अफलातून निसर्गकिमया.\nभिवडे धरणाच्या काठाकाठाने, शेताच्या बांधावरून आम्ही चालत होतो. धरणाचा नितळ, स्तब्ध आणि शांत जलाशय साथ करत होता. बांधावरची शेत पिके वाऱ्याच्या झुळुकीसरशी डोलत होती. वाऱ्याची थंडगार झुळूक अंगाला स्पर्शून गेली की एकदम स्फुर्तील वाटत होत.\nझेंडूची लागवड, गुरांचा चारा, नाचणीची शेती, मधूनच डोलणारी फुले.....\nधरण काठी कपडे धुवायला आणि भांडी घासायला जाणाऱ्या स्त्रिया आणि सोबत छोटी मुले....\n\" असं कौतुकाने विचारणारे स्त्री-पुरुष ग्रामस्थ. आमचं उत्तर \"हो. वर शिखरावर पण जाणार आहोत\"\nबांधावर आडवलेल्या थंडगार पाण्यातून जाताना माझ्या जीवाने काढलेले शब्दोदगार \"अहाहा, काय छान वाटतयं.....\" नुकत्याच केलेल्या शुक्रवारच्या जंगल वॉक मुळे अग्नीसम ठणकत असणाऱ्या माझ्या तळपायांना थंडगार पाण्याची फुंकर जणू मिळाली\nअशातच झाडाला रबरी पाईपला लगडून कोब्रा विसावलेला. एकदम सुस्तावस्थेत\nरेड व्हेन्तेड बुलबुल, कधी लाईटच्या तारेवर तर कधी निळ्या आसमंतात भरारी घेताना....\nहिरव्या-पोपटी गवत मखमली वर उडणारी असंख्य फुलपाखरे....\nबहरलेल्या फुलांचा आनंद घेत जंगलातून मार्गक्रमण करताना विविधरंगी फुलांची ही जादुई दुनिया होती किती आल्हाददायक हळुंद, करटूले, सोनकी, छोटा-मोठा कावळा, गुलाबदाणी, चीरायत, कानपेट, काप्रू, रानतेरडा, पोपटी, कुर्डू, लाल मंजिरी, तुतारी, .....किती म्हणून फुलांची नावे घ्यावी\nभोपळ्याच्या वेलाला फुल येत अगदी तसच दिसायला. फक्त आकार लहान. राजकुमार ने सांगितल ते करटूलं आहे. त्याची भाजी करतात. ते सोनेरी रंगाच छोटसं फुल आणि त्याच नाव उच्चारून एक गाणं आठवल ,\nदुसरा छोटा झरा लागला. दगडा दगडा वर पाय ठेवत पार करण्यास किचिंत अवघड. सरळ पाण्यातून गेले. आता जंगलाचा भाग सुरु झाला. थोडी तीव्र चढाई. काही अंतरावर दोन झोपड्या दिसल्या. काही अंतर पार केल्यावर पुन्हा एक झोपडी. गुरांना चारा -पाण्यासाठी हे लोकं शेतात येऊन राहिलेले. एक बाबा झोपडीतून बाहेर आले. \"देवाला चालले का जा असंच सरळ वर\" अस. सांगितलं.\nआता एक पठार/माळरान लागल. पठारावर सोनकी, लाल मंजिरी, तुतारी इ. फुले दिसली.\nतुतारी ओल्या माळरानावर हे फुलं फुलतं. गवताजवळ वाढतं. आपली मुळं गवताच्या मुळात खोचून गरजेपुरती अन्नद्रव्य शोषून घेत. राजकुमार ने सांगितलेली माहिती ऐकली पण तुतारी नाव एकूण माझ्या मनात एक कविता चमकून गेली. कवी केशवसुतांची कविता...\nएक तुतारी द्या मज आणुनि\nफुंकीन मी जी स्वप्राणाने\nभेदुनी टाकीन सगळी गगने\nदीर्घ जिच्या त्या किंकाळीने\nअशी तुतारी द्या मजलागुनी ||\nसकाळी जाताना ही फुले जमिनीकडे झुकलेली . सायंकाळी परतीच्या वेळी आकाशाकडे पाहत छान फुलेलेली\nनिसर्गाची गंमत वाटली. एका हाकेच्या अंतरावर जिथे सुंदर, नाजूक, मनप्रसन्न करणारी फुले फुलतात, तिथेच हाकेच्या अंतरावर कोब्रा सारखा घातक, विषारी साप ही वास करताना दिसतो, तिथेच काही हाकेच्या अंतरावर लालबुड्या बुलबुल सारखा मधुर आवाजात गाणं गाणारा पक्षी देखील पाह्यला मिळतो. किती विभिन्न निसर्गयात्री इथे एकत्र प्रवास करतात.\nया माळरानावर लाल मंजिरी सगळीकडे फुलली होती. जांभळी मंजिरी अजून शरमलेली\nमाळरानावर समोर दिसत होता ढाकोबा\nतर पलीकडे ढाकोबा देव मंदिर\nएक समाधान की दोन-अडीच तासांच्या चढाई नंतर ढाकोबाचं दर्शन झालं. शिखरावर जाण्यासाठी निघालो.\nकाही अंतरावर आला तो दगडाचा माळ फुलांचा माळ ऐकल होतं पण दगडाचा माळ फुलांचा माळ ऐकल होतं पण दगडाचा माळ ढाकोबा ट्रेकच हे एक वैशिष्टय\nराजकुमार म्हणे, \"पाहून बसा. ह्या दगडामध्ये फटीत साप विसावून असतात\".\nदगडीमाळ ला वळसा घालत पुढे निघालो. ढाकोबाचे शिखर धुक्यात लपेटलेले. धुक्याच्या विहरण्याने कधी शिखर दिसेनासं व्हायचं तर कधी लख्ख दिसायचं\nह्या माळरानावरील नजारा इतका प्यारा की तासनतास तिथेच बसावं. धुक्याची तरलता आणि सोनकीच्या फुलांची रेलचेल....\nआता शिखर जवळ येऊ लागल...\nकिचिंत चढाई चढून गेल्यावर शिखराचा पायथा आला. शिखर विहरणाऱ्या ढगांमध्ये लपेटले. कधी शिखर स्पष्ट दिसत होते तर कधी धुक्यात गुडूप झालेले....\nपठारावर सर्वत्र सोनकी फुललेली ...धुके दाटून आलेले....\nया सुंदर धुंद वातावरणात फक्त आम्हीच बेधुंद निसर्गाच्या सौंदर्याने पुलकित झालेले......\nधुक्याच्या चादरीने कोकण, दारया घाट आणि दुर्ग दर्शनाने सुखावलो नाही इतकचं काय ते\nसोबतीला चविष्ट मेथी पराठा, लोणचं आणि चटणी\nहा आस्वाद घ्यायला ३.३० वाजले\nढाकोबा, गड/किल्ला प्रकारात येत नाही असं तज्ञांच म्हणण. कारण त्याला त्या प्रकारात बसणारे अवशेष नाहीत.\nटेहळणी शिखर असावे. कारण कोकणात उतरणारे घाटवाट व्यापारी मार्ग इथून नजरेच्या टप्प्यात\n एकमार्गी जवळजवळ तीन ते चार तासांचा ट्रेक आहे (निसर्गातील पाना-फुलांचा मनमुराद आनंद घेत. नुसती तंगडतोड नाही ). पुढे साधारण दोन तासावर दुर्ग दुर्ग -ढाकोबा ही जोडगोळी दुर्ग -ढाकोबा ही जोडगोळी आसमंतात एकमेकांच्या साथीला सावलीसारखी उभी, दुर्ग-ढाकोबा जोडी आसमंतात एकमेकांच्या साथीला सावलीसारखी उभी, दुर्ग-ढाकोबा जोडी\nढाकोबा शिखराचा निरोप घेऊन मंदिराच्या दिशेने निघालो. प्रशांतची बाईक रस्त्यावर घसरून नुकताच अपघात झालेला. गुडघे आणि हाताला मार लागलेला. अशा शारीरिक अवस्थेतही हा मुलगा ट्रेक ला आलेला. त्या दुखापतीत ट्रेक करताना पाहून मी त्याला हात जोडले.\nढाकोबा मंदिर आ��े. नंदी आणि शेंदूर चर्चित देव नमस्कार करून परतीच्या वाटेला निघालो.\nझोपडीजवळ यायला संध्याकाळचे साडेपाच वाजलेले. झोपडीतून बाबा बाहेर आले. म्हणे,\" लईच वेळ लागला. सकाळचान गेलेले सांज झाली\". आमच उत्तर, \"देवाला जाऊन वर शिखरावर पण जाऊन आलो\".\nबाबांचा निरोप घेऊन निघालो. मी तर आता जाम थकले होते. यावेळी कंबर दुखू लागली. पण उतरण्यासाठी कंबर खचावीच लागली.\nझोपड्या गेल्या, एक झरा लागला, भिवडी धरण आले, झेंडूची फुलबाग आली, दुसरा झरा लागला, गाव जवळ आले...\nगावात पोहोचता पोहोचता दिवाबत्तीची वेळ ही सरून गेली....\nभिवडी गावाला निरोप दिला संध्याकाळी सात वाजता\nथकलेल्या शरीर गाडीत पहुडले...\nनारायणगावात प्रसिद्ध मसाला दुध पिऊन गाडीची चाके पुण्याकडे धावली...\nट्रेकचा मॅॅप पहिला तेव्हा मी हादरले...\n१५.३ किमी अंतर, ८.१० तास आणि १२४२ मी. उंची😖 आहे न कमाल......असो.\nसकाळी पाच वाजता निद्रेतून उठलेल्या घरात , रात्री अकरा वाजता निद्रिस्थ होण्यासाठी शरीर आसुसले\nफोटो आभार: ट्रेक टीम\nखास आभार: माची इको ऍड रुरल टुरिझम, पुणे (राजकुमार आणि प्रशांत) आणि ट्रेक सहभागी\nकुज़न्थई वेलप्पार मंदिर, पोंबराय, तमिळनाडू, डिसेंबर २०१८\nडिसेंबर २०१८ मधे कोडाईकॅॅनल मधे असताना एका व्यक्तीकडून पोंबराय गावात असणाऱ्या ३००० वर्षाचा इतिहास असणाऱ्या मंदिराबाबत समजल. इतकं वर्ष जुनं मंदिर महाराष्ट्रातील काही जुनी मंदिर माहित होती पण तमिळनाडू राज्यातील एक जुनं मंदिर महाराष्ट्रातील काही जुनी मंदिर माहित होती पण तमिळनाडू राज्यातील एक जुनं मंदिर कसं असेल मंदिर स्थापत्य, शिल्पकला, मूर्तीकला, काय असेल मंदिराचा प्राचीन इतिहास...उत्सुकतेपोटी मंदिर बघण्यास गेलो. तिथे असताना मंदिराची माहिती हिंदीतून मिळाली नाही. गुगल वर इंग्लिश/तमिळ भाषेत माहिती उपलब्ध आहे. ती वाचताना तमिळ भाषेचा, संस्कृतीचा मागोवा घेणे, तो माहित असणे गरजेचे आहे हे लक्षात आले.\nहिंदी गुगल मधे अनुवादित माहिती वाचायला मिळते. ह्या माहितीच्या आधारावर हा ब्लॉग लिहायचा ठरवला. याला मुख्य कारण गुगल वर मंदिराचे बाह्यभागाचे फोटो आहेत. परंतु मंदिराची खासियत शिल्पकला, कोरीवकाम आहे त्याचे फोटो इथे उपलब्ध नाहीत. माझ्याकडे जे फोटो आहेत ते ब्लॉग निमित्ताने पुढे यावेत म्हणून हा खटाटोप\n३००० वर्षापूर्वीचे मंदिर, त्यावरील कोरीवकाम अजूनही अत्यंत चां��ल्या अवस्थेत आहे ही खरच अचंबित करणारी गोष्ट इतक्या सुंदर मंदिराला, तेथील कोरीव कलाकुसरीच्या कामाला आणि तिथल्या संस्कृतीला मानाचा मुजरा करत हा ब्लॉग समर्पित\nपोंबराय तमिळनाडू राज्यातील दिंडीगुल जिल्ह्यातील एक छोटे गाव आहे. कोडाईकॅॅनल पासून साधारण १८ किमी अंतरावर. पोंबराय एकदम शांत. डोंगराच्या कुशीत पहुडलेले. फारसे कोणी पर्यटक , (त्यातून अन्य राज्यातील) इथे जात नसावेत. मंदिर परिसर एकदम शांत आणि प्रसन्न. बिलकुलच हलकल्लोळ नाही.\nमंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यावर समोरच मंदिर समूह दिसतो.\nमंदिराच्या कळसावर मूर्ती कोरलेल्या. त्यांना डोळ्यांना भडक वाटणार नाही असे रंग दिलेले. लांबून तर हे रंग लक्ष वेधून ही घेत नाहीत. जवळ गेल्यावर रंग लक्षात येतात. डोळ्यांना शांत भाव देणारी रंगसंगती.\nमहाराष्ट्रातील काही प्राचीन पाषाणातील मंदिरे आता रंगवली आहेत. ते रंग खूप भडक वाटतात. डोळ्यात भरतात. दोन संस्कृती मधील कदाचित हा एक मोठा फरक असेल. असो.\nगुगलवरील उपलब्ध माहिती नुसार आणि मंदिरावर जो तमिळ भाषेतील शिलालेख आहे त्यावरून एकेकाळी तमिळनाडू राज्यावर राज्य करणाऱ्या चेरा वंशाच्या राजद्वारा हे मंदिर बांधले.\nPoombarai Murugan Temple ला कुज़न्थई वेलप्पार मंदिर( Kuzhanthai Velappar Temple) असे म्हणतात. Murugan अर्थात भगवान कार्तिकेय तमिळ भाषेत भगवान कार्तिकेयन तमिळ भाषेत भगवान कार्तिकेयन Kuzanthal म्हणजे \"अर्भक (Infant) आणि Velappar म्हणजे \" शस्त्राधारी\" (Holding a Weapon). थोडक्यात अर्थ आहे पारंपारिक शस्त्र हातात धरलेला बाल कार्तिकेय Kuzanthal म्हणजे \"अर्भक (Infant) आणि Velappar म्हणजे \" शस्त्राधारी\" (Holding a Weapon). थोडक्यात अर्थ आहे पारंपारिक शस्त्र हातात धरलेला बाल कार्तिकेय कार्तिकेयन चे पारंपारिक शस्त्र आहे \"भाला\" कार्तिकेयन चे पारंपारिक शस्त्र आहे \"भाला\" इथल्या कार्तिकेयाच्या मूर्ती विषयी वाचण्यात आले ते पुढील प्रमाणे,\nकार्तिकेय चे वाहन मोर आहे. मंदिरासमोर मोराची प्रतिमा देखील आहे.\nमंदिरावर सुरेख पाषाणात कोरलेल्या मूर्ती आहेत. शिल्पकला आहे.\nमंदिर पाहताना शांत, प्रसन्न, दैवी भाव अनुभवास येतो.\nखूप साऱ्या शिल्पांची ओळख करून घेणे क्रमप्राप्त असले तरी एक अनोखी संस्कृती या ब्लॉगच्या निमित्ताने डोळ्याखालून गेली हे ही नसे थोडके\nमहाराष्ट्राबाहेरील अशाच काही मंदिरांना पुढे भेट देता येईल अशी आशा करते.\nदूर गगन की छाँ��व में: ढाकोबा गिरीशिखर ट्रेक, २२ सप...\nकुज़न्थई वेलप्पार मंदिर, पोंबराय, तमिळनाडू, डिसेंब...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १५ ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2021-07-24T20:29:25Z", "digest": "sha1:WXCRVVBWPAKCMBQTLQKKZVVYTQSQUCFX", "length": 12153, "nlines": 327, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "मी - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :मी= प्रथम पुरुष,स्वत:\nउच्चाराचे इतर भाषांलिपीतील लेखन :\nतत्सम उच्चारणांचे इतर शब्द :\nहिंदी (हिंदी): खामी, हामी,नमी,\n१ शब्दप्रकार : सर्वनाम\n२ संधी व समास\nप्रकार : प्रथमपुरुषवाचक सर्वनामे\nवचन=एकवचन , अनेकवचन =आम्ही\nवाक्यात उपयोग :मी माझा\n) मी प्रेमात पडलोय…..\n) आमचे बाबा आणि मी....\n) मी काय म्हणतो\n) बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं.\n) मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती ...[१]\n) जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले\n) मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले... भाऊसाहेब पाटणकर\n) सुख आणि दुःख या मन, बुद्धीच्या भावना. त्या जर जाणवत नाहीत तर अहंकाराने येणारा मी पणा ही जाणवत नाही.\n) म्या काय आल्याला बघटला न्हाई\n) म्या म्हनलं, टपा��च हाय नव्हं, मंग द्या की माझ्यापाशी\n१) मीपण तें बुडालें २) मीपण येणार आहे. लाडकीचं काय ठरलं ३) मीजर स्वत:ला बुद्धिमान आटिर्स्ट समजत असेन तर ४) मीतर कशालाच धरलेलं नव्हतं \nकिती आवडावे मला तू... तुला मी...\nतरी का छळावे मला तू... तुला मी...\nजसा चातका आठवे पावसाळा\nतसे आठवावे मला तू... तुला मी... [२]\nमी रात टाकली, मी कात टाकली\nमी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली\nहिरव्या पानांत, हिरव्या पानांत सावंळ सावंर चालती\nभर ज्वानीतली नार, अंग मोडीत चालती\nह्या पंखावरती, मी नभ पांघरती\nमी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती\nअंगात माझिया भिनलाय ढोलिया\nमी भिंगरभिवरी त्याची गो मालन झाली\nमी बाजिंदी मनमानी बाई फुलांत न्हाली ...ना.धो.महानोर\nरसिका, मी कैसे गाऊ गीत\nदाटून आले घन आसवांचे, मिटलेल्या पापणीत...वंदना विटनकर\nमीस, मला, मीते आम्हाला, आम्हाते\nमीस, मला, मीते आम्हाला, आम्हाते\nस्वतःहून आम्हीहून, आम्ही स्वतःहून\nमाझा,माझी,माझे,माझ्या आमचा, आमची, आमचे\nहे मी अहो आम्ही\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nमराठीच्या अथवा महाराष्ट्रातील बोलीभाषातील समानार्थी शब्द\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\n१ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/cyclone-nivar-tamilnadu-puducherry-heavy-rain-ndrf-rescue-team-377232", "date_download": "2021-07-24T21:28:57Z", "digest": "sha1:ERJKSGYLNJEK3WG7I64P27THG5HIHC5K", "length": 8791, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Cyclone Nivar - तमिळनाडू, पुदुच्चेरीत पावसाचा धुमाकूळ; 40 हजार लोकांचे स्थलांतर", "raw_content": "\nनिवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडूतील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे.\nCyclone Nivar - तमिळनाडू, पुदुच्चेरीत पावसाचा धुमाकूळ; 40 हजार लोकांचे स्थलांतर\nचेन्नई - निवार चक्रीवादळामुळे वेगवान वाऱ्यांसह तुफानी पावसाचा फटका तमिळनाडूसह पुदुच्चेरीला बसला आहे. दक्षिण तमिळनाडू���ील चेन्नईपासून नागपट्टणम या पट्ट्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यपालांनी येथे 26 आणि 27 नोव्हेंबरला सार्वजनिक सुटी जाहीर केली असून सार्वजनिक वाहतुकीवर बंद ठेवण्यात आली आहे.\nबंगालच्या उपसागरात तयार कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने निवार चक्रीवादळ तयार झाले असून ते तमिळनाडूच्या दिशेने वेगाने सरकले आहे. यादरम्यान १०० ते ११० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. वादळ अतितीव्र होईल, तेव्हा वाऱ्याचा वेग प्रतितास १६५ किलोमीटरपर्यंत पोचेल, अशी माहिती चेन्नईतील हवामान विभागाचे उपमहासंचालक एस. बालचंद्रन यांनी सांगितले. वादळामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी घरात सुरक्षित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. किनारपट्टीवर व सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.\nनिवार चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहे. तामिळनाडु, पुद्दुचेरी आणि आंध्र प्रदेशात जवळपास 25 पथके कार्यरत आहेत. कोणत्याही आपत्तीसाठी एनडीआरएफ सज्ज आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तामिळनाडुतील 30 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तर पुद्दुचेरीतून 7 हजार लोकांना सुरक्षित हलवलं आहे.\nहे वाचा - उद्योगक्षेत्राला लॉकडाउनचा धसका मंत्र्यांच्या इशाऱ्यामुळे उद्योजक टेन्शनमध्ये\nचेन्नईत काल रात्रीपासून ११ सेंटीमीटर तर उपनगरात २० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. अनेक निवासी भागात पुराचे पाणी आले आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले असून सर्वत्र पाणी असल्याने नागरिकांनी त्यांची वाहने रेल्वेच्या पुलावर उभी केली आहे.\n- सॅनिटायझरच्या दुष्परिणामांपासून मिळेल मुक्तता; 'हायपोक्‍लोरस ऍसिड' आहे सुरक्षित पर्याय ​\nगुरुवारीही (ता.२६) वेगवान वारे व मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी उद्याही सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारीच कार्यालयात हजर राहू शकतील. दक्षिण-पश्‍चिम रेल्वेने सात रेल्वे तर विमान कंपन्यांनी चेन्नईला येणारी व जाणारी विमाने रद्द केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pimpri-chinchwad/murder-of-youth-thrown-from-terrace", "date_download": "2021-07-24T20:53:35Z", "digest": "sha1:BTT7FTVZWVG6ECNVEHDJP6ZFHJYGNER5", "length": 7914, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | टेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना", "raw_content": "\nसतरा जणांवर गुन्हा दाखल\nटेरेसवरून फेकून तरुणाचा खून; पिंपरीतील घटना\nपिंपरी : वीस वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून इमारतीच्या टेरेसवरुन फेकून खून केल्याची घटना पिंपरीगावात घडली असून, याप्रकरणी सतरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.\nअक्षय अनिल काशीद (वय २०, रा. पवार नगर, गल्ली क्रमांक ३, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कृष्णा बाळू पारधे ऊर्फ बॉक्सर, बाळ्या, तौसीफ, सचिन सौदाई, अजय टाक, जतीन मेवानी, अनिल पिवाल, कपिल टाक, तरुण टाक, आतिश ननावरे, जय पिवाल, विनय बेद, सद्दाम शेख, खलिल शेख, अरुण टाक, जतिन टाक, खुबचंद मंगतानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. ३०) पहाटे तीनच्या सुमारास फिर्यादी महिला घरात पती व मुलीसह झोपले होते.\nहेही वाचा: Corona : मावळातील कळकराई निम्मी पॉझिटिव्ह\nमागील बेडरुममध्ये फिर्यादी यांच्या मामाचा मुलगा कृष्णा बाळू पारधे व त्याची पत्नी झोपले होते. फ्लॅटचा समोरील दरवाजा कोणीतरी वाजवल्याने फिर्यादीने दरवाजा उघडला तेव्हा अक्षय काशीद दरवाजात उभा होता. अक्षयने फिर्यादी यांना बेडरुमसमोर कोणाच्या चपल्या आहेत, असे विचारत त्यांना बाहेर बोलविण्यास सांगितले व फिर्यादीला शिवीगाळ केली. हा आरडाओरडा ऐकून कृष्णा बाहेर आला‌. त्याने अक्षयला ‘तू कोण आहेस व तू इथे काय करतोस’, अशी विचारणा केली. त्यावेळी फिर्यादीने हा अक्षय असून, माझ्या सोबत लग्न करणार आहे. तू त्याला काही बोलू नकोस’, असे सांगितले.\nहेही वाचा: लग्न समारंभात नियमांचे उल्लंघन; लोणावळा पोलिसांकडून कारवाई\nदरम्यान, आरोपी कृष्णाने अक्षयला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यानंतर कृष्णा त्याच्या पत्नीला सोडविण्यासाठी घरी गेला व सोबत इतर साथीदारांना घेऊन आला. तेथे आलेल्या आरोपींनी अक्षयला मारहाण केली. अक्षय जीव वाचविण्यासाठी जोरजोरात आरडाओरडा करीत जिन्यावरून खाली पळत असताना अपार्टमेंन्टमधील लोक घराबाहेर आले. त्यावेळी आरोपींनी हातातील लाकडी दांडके उंचावून ‘आमच्यामध्ये कुणी पडले तर त्याला जीवंत सोडणार नाही, आम्ही खुबचंद मंगतानीची माणसे आहोत’, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी अक्षयला मारहाण करीत इमारतीच्या टेरेसवरुन खाली फेकून देत तेथून पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/2-feet-tall-man-who-sought-cops-help-to-find-him-bride-gets-a-call-from-salman-khan-nrst-102621/", "date_download": "2021-07-24T21:17:41Z", "digest": "sha1:3Q6JGZTRMHVR6FLF2LEYCIJBHPLSQTRJ", "length": 14559, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "2 feet tall man who sought cops help to find him bride gets a call from salman khan nrst | दोन फूट उंचीच्या अजीमची लग्नाची इच्छा पुर्ण होणार, सलमान खान शोधणार त्याच्यासाठी वधू! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nलग्नासाठी लागल्या मुलींच्या रांगादोन फूट उंचीच्या अजीमची लग्नाची इच्छा पुर्ण होणार, सलमान खान शोधणार त्याच्यासाठी वधू\nअझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात.\nअवघ्या २ फूट ३ इंचीचे अजीम मन्सुरी हे यूपीमधील शामलीमध्ये राहतात. गेले काही दिवस सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा रंगली आहे. कारण ते गग्न होत नसल्यामुळे नाराज आहेत. त्यांची लग्नाची मागणी आता थेट बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, तसेच जगभरा���ील मुलींपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यासाठी रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडे जाऊन लग्न लावून देण्याची मागणी करणारे अजीम मन्सुरींचे नशीब रातोरात स्टार झाले. खुद्द भाईजानने मुंबईला येण्यासाठी आमंत्रण पाठवलय. अजीम मन्सुरी खूप खूश आहे.\nअजीम मन्सुरीने यांनी पोलिसांसमोर लग्न लावून द्या, अशी मागणी केली होती. लग्न होत नसल्याने चिंतेत असणाऱ्या अझीम यांनी एसडीएम ते मुख्यमंत्र्यांकडे लग्न लावून देण्यासाठी विनंती केली होती. अत्यंत कमी उंचीमुळे त्यांचे लग्न जमत नव्हते.\nअजीमचे कुटुंबीय सांगतात की, जेव्हापासून त्यांच्याबद्दल बातम्या माध्यमात आल्या आहेत तेव्हापासूनच त्यांच्या विवाहसाठी स्थळे येण्यास सुरुवात झाली आहे. बर्‍याच मुलींकडून, त्यांच्या कुटुंबियांकडून कॉल येत आहेत.\nअझीम त्यांच्या सहा भावंडांपैकी सर्वात धाकटे आहेत. त्याच्या उंचीमुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कारण, लोक त्यांच्या उंचीची नेहमीच चेष्टा करतात. शाळेतही त्यांना इतका त्रास झाला की, त्यांनी शिक्षण सोडले आणि व्यवसायात प्रवेश केला. त्यानंतरच त्यांनी एक कॉस्मेटिक शॉप सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या भावासोबत तिथे काम करण्यास सुरुवात केली.\nघुंगट के आर से दीलबर काघुंगट घेतलेल्या ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का सोशल मीडियावर रंगलीये तिच्याच फोटोची चर्चा\nउत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले २६ वर्षीय अजीम मन्सुरी यांना लवकरात लवकर लग्न करायचे आहे. या तणावामुळे त्यांना रात्रभर झोप येत नाही. घरातील लोक प्रयत्न करत नाहीत, म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात अर्ज केला आहे, त्यांनी केवळ अर्ज केला नाही तर, ‘इतक्या’ वेळात त्यांचे लग्न करावे, अशी मागणी देखील केली आहे. वर्तमानपत्रे, टीव्ही न्यूज चॅनेल्समध्येही अजिनच्या लग्नाची बातमीची चर्चा सुरू आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/youth-on-navratri-festival/", "date_download": "2021-07-24T20:52:18Z", "digest": "sha1:TXCHQPN4PGLIWDYYTCDSPVZQO3LRHHXY", "length": 19424, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "उत्सवाचा आनंद घ्यायचाच! पण… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पण���ी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nसध्या सर्वत्र गरब्याची धूम सुरू आहे. तरुणाई गरब्याच्या ठेक्यावर बेधुंद होऊन ताल धरतेय, पण अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलत चाललंय असंच दिसतं. मजा, मस्ती, धमाल हे नवरात्रात करायलाच हवं, पण त्याबरोबरच काही घटनांनी किंवा तरुणाईच्या बेभान वागण्याने या उत्सवाला वेगळंच स्वरूप येतं. यातून मग पालक आपल्या तरुण मुलामुलींना दांडियाला पाठवायला नाखूश असतात. काय म्हणतेय याबाबत तरुणाई…\nउत्सवाचे स्वरूप बदलले आहे\nइतर कोणत्याही सणापेक्षा नवरात्र हा सण जास्त उत्साह निर्माण करतो. या उत्सवाची आम्ही आतुरतेने वाट बघतो. कारण वर्षातून एकदाच येणार्‍या या उत्सवामुळे मनसोक्त नाचायला मिळतं. मात्र अलीकडे या उत्सवाचं स्वरूप पालटलंय. गरबा खेळण्याच्या निमित्ताने तरुण घरातून बाहेर निघतात, रात्ररात्र बाहेर राहतात. गरब्यानंतर पार्टी करणे ���िंवा रात्रभर मित्रांसोबत बाहेर फिरणं याचं वेड आजकालच्या तरुण पिढीला लागलं आहे. काहींना इतरवेळी घरच्यांकडून रात्री बाहेर जाण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे ते नवरात्रीची वाट बघतात. गरबा आहे सांगून रात्री बाहेर पडतात. मात्र ही तरुण पिढी घरच्यांना फसवून रात्रभर पार्टी करत राहाते. त्यातून काही वेळा रात्री वादविवाद होतात. त्याचा त्रास समाजालाही होतो. त्यामुळे मला वाटतं तरुण पिढीने योग्य त्या वेळी योग्य ती गोष्ट करून सामाजिक आणि घरच्या परिस्थितीची जाण ठेवावी. – मानसी कारकर, कीर्ती कॉलेज\nनवरात्रोत्सवाच्या या नऊ दिवसांत आम्हा तरुणांचा कल असतो तो उडत्या चालीच्या गाण्यांवर गरबा खेळण्याकडे… पण संस्कृती जपण्यासाठी खेळल्या जाणार्‍या या नृत्याविष्काराला सध्या वेगळंच वळण लागतंय असं मलाही वाटतंय. सणाचं पावित्र्य राखण्याऐवजी मद्यपान करून गरबा खेळणं किंवा विनाकारण मुलींची छेड काढणे अशा गोष्टी करून आपल्याच सणांची विटंबना होतेय. या वाढत्या गैरप्रकारांमुळे गरब्यासारख्या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नृत्यावरही एक दिवस बंदी येईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. मला वाटतं आपली संस्कृती जपणं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. त्यामुळे नवनवीन उपक्रमांमध्ये बदल घडवणे ही आता काळाची गरज बनली आहे. – ऋतुजा प्रभुपरब, साठय़े कॉलेज\nउत्सव हा उत्सवासारखाच होऊ दे\nनवरात्रीचा सण म्हणजे गरबा आलाच… घरच्यांची परवानगी घेऊन ही तरुणाई गरबा खेळण्यासाठी रात्रभर बाहेर जातात. त्यातले काहीजण गरबा खेळण्याऐवजी रात्रभर धमाल करण्यासाठी पबमध्ये जातात किंवा काहीजण बेकायदेशीर नशा करतात. त्यात नशेमुळे नाहक वादसुद्धा उद्भवतात. म्हणून मला वाटतं आपला उत्सव हा उत्सवासारखाच राहू दे. मजा, मस्ती, धमाल करायलाच हवी, पण त्या त्या उत्सवाचे भान राखायला हवे. जेणेकरून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आजची तरुणाई सजग आहे हे खरे, पण त्याबरोबरच तिने सतर्क असणंही तितकंच आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक शांततेचे पालन करावे आणि घरच्यांनी दिलेल्या परवानगीचा योग्य वापर करावा. – ओमकार सुर्वे, एन.एस.एम. कॉलेज\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/poonam-bajwa-horoscope-2018.asp", "date_download": "2021-07-24T21:12:05Z", "digest": "sha1:AGCS2OTOZBY6NVLCM6DIM5BPNHLVYKQ6", "length": 20219, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पूनम बाजवा 2021 जन्मपत्रिका | पूनम बाजवा 2021 जन्मपत्रिका Bollywood, Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पूनम बाजवा जन्मपत्रिका\nपूनम बाजवा 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 72 E 50\nज्योतिष अक्षांश: 18 N 58\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपूनम बाजवा प्रेम जन्मपत्रिका\nपूनम बाजवा व्यवसाय जन्मपत्रिका\nपूनम बाजवा जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपूनम बाजवा 2021 जन्मपत्रिका\nपूनम बाजवा ज्योतिष अहवाल\nपूनम बाजवा फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या पत्नीच्या आऱोग्याच्या तक्रारीमुळे तुम्हाला त्रास भोगावा लागेल. तुमचे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण जाईल. अपत्यामुळेही तुमच्या आयुष्यात समस्या उभ्या राहतील. इतर बाबींमध्येही अडचणी निर्माण होतील. प्रेमसंबंधांमध्ये किंवा वैवाहिक जीवनात लहान-सहान भांडणे, गैरसमज, वाद-विवाद टाळावेत. जोडीदारासमवेत किंवा नातेवाईकांशी विवाद होतील. या काळात मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे, कारण अनैतिक कामे करण्याची इच्छा होईल.\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nकाही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.\nतुमच्या कारकिर्दीमध्ये एक पुढचे पाऊल टाकण्यासाठी आणि मोठी झेप घेण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. भागिदार किंवा सहकाऱ्यांकडून तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाचे क्षण मिळतील. प्रेम आणि रोमान्स या दोन्ही प्रकारात सुख लाभेल. व्यवहार आणि परदेशी प्रवासातून लाभ होईळ. आरोग्याच्या तक्रारीमुळे मन:शांती ढळेल. रोजच्या जीवनात स्वयंशिस्त, स्वयंनियंत्रण अंगी बाणवणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. ताप आणि संधीवातापासून सावध राहा आणि काळजी घ्या. या काळात तुमच्या जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ होण्याची शक्यता आहे.\nव्यावसायिक आघाडीवर फार उत्साहवर्धक काही घडत नसले तरी त्याचा फार मनस्ताप करून घेणं टाळून थोडा आराम करायला शिका. अचान��� भावनेच्या आहारी जाऊन किंवा अपेक्षाभंगामुळे नोकरी सोडण्याची इच्छा दूर करण्याचा प्रयत्न करा. निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष केल्यामुळे काही अडचणींचा सामना किंवा अडचणीची परिस्थिती उद्भवू शकते. अपघातासारखे काही प्रसंग ओढवू शकतात आणि आरोग्याची काळजी घेणेही गरजेचे आहे. कौटुंबिक आयुष्यात ताण-तणावर निर्माण होतील आणि लैंगिक विकार होणार नाहीत, याची काळजी घ्या.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nअनेक अडचणी आणि कष्टप्रद काळानंतरचा हा काळ खूप चांगला आहे आणि अखेर तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता आणि यशाची चव चाखू शकता आ��ि या आधी जे कष्ट केलेत त्याचे झालेले चीज उपभोगू शकता. शंकास्पद सट्टेबाजीचे व्यवहार टाळलेत तर आर्थिक बाबतीत तुमचे नशीब उत्तम असेल. प्रवासात चांगले मित्र मिळतील. राजकीय आणि महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींशी जवळीक वाढेल. तुमच्या कुटुंबात मुलाचा जन्म होईल.\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lekhak.net/bramhadevkhillare_60e28793a21c1/lekh/l_60e34b8dcab89", "date_download": "2021-07-24T19:54:38Z", "digest": "sha1:6IGWSVARTHMEPWXBMNI4EYUN44YH5IA3", "length": 3208, "nlines": 52, "source_domain": "lekhak.net", "title": "मुलगी By @bramhadevkhillare_60e28793a21c1 - WeLekhak", "raw_content": "\nजराशी लडिवाळ जराशी नाजूक\nलटकेच कधी रुसून बसते मुलगी\nघराला घरपण सहजच येते\nजेव्हा घरी जन्माला येते मुलगी\nजराशी हट्टी, जराशी हळवी\nलाजाळूचे वेल असते मुलगी\nजेव्हा परसात जाते मुलगी\nहलकेच हिंदोळे घेते मुलगी\nअवकाशातही जाऊन येते मुलगी\nकिती काळीज जाळते मुलगी\nकिती अश्रू ढाळते मुलगी\nWeLekhak - आम्हीलेखक हा एक लेखक व वाचकांना जोडणारा एक प्लेटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून आम्ही लेखक, कथाकार, गज़लकार, कवी, कादंबरीकार ई वेगवगळ्या साहित्यीकांना एक हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत.\nतसेच या साहित्यीकांनी केलेले लेखन योग्य रसिक वाचकांपर्यंत पोहोचवन्याचे कार्य आम्ही या माध्यमातून पार पाडत आहोत.\nआपणही साहित्यिक असाल तर येथे क्लिक करून या प्लॅटफॉर्मवर नक्किच सहभाग घ्या जेणेकरून आपले साहित्य हे जास्तीत जास्त रसिक वाचकांपर्यंत पोहोचेल.\nआपणास जर वाचनात आवड असेल तर आपनही नक्किच सहभाग घ्या जेणेकरून येथील साहित्यीकांना प्रोत्साहन मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2021-07-24T20:18:06Z", "digest": "sha1:R35JJPOHL63G3WA3CTDLL372WUPKKD5O", "length": 3899, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समाधी - विकिपीडिया", "raw_content": "\nयम • नियम • आसन • प्राणायाम • प्रत्याहार • धारणा • समाधी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ फेब्रुवारी २०१८ रोजी २२:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/aayddiyaa-kelii-aanni-khddyaat-gelii/ewdb78m0", "date_download": "2021-07-24T21:41:17Z", "digest": "sha1:VKGNR5WXUPVMUKMS3YD4VZNBTWTDVQ5C", "length": 25563, "nlines": 317, "source_domain": "storymirror.com", "title": "आयडिया केली आणि खड्यात गेली.. | Marathi Comedy Story | अक्षय दुधाळ", "raw_content": "\nआयडिया केली आणि खड्यात गेली..\nआयडिया केली आणि खड्यात गेली..\nनदी कथा मराठी मगर उत्तर वर्ग वही मराठीकथा मिल्खा योद्धे\nशाळेत असल्यापासूनच किडे करण्याची सवय होती. आम्हाला सरळ रस्त्यावरून जाणं कधी जमलंच नाही. अगदी प्रयत्न करूनही नाही. नेहमी जगापेक्षा वेगळं करायची हौस असायची. ह्या प्रकाराची सुरवात वर्गात सगळे एकसाथ नमस्ते सर म्हणून उभे राहिले की आपण उभा राहायचं नाही इथून सुरवात झाली. सगळ्यांनी गुड मॉर्निंग म्हणून झालं की एकट्यानेच गुड मॉर्निंग म्हणायचं. वर्गात डबा खाणे हे तर कॉमन होतं फार. आपल्या विविध गुणदर्शन दाखवायची कोणतीच संधी सोडायचो नाही. वर्गात फटाके फोडणे, सरांच्या गाडीची हवा काढणे, वारांड्यात उभाराहुन मास्तरांना नावाने बोलावणे, ते बघायला लागले की मैदानात त्याच नावाच्या मुलाला हात करणे वगैरे सगळे प्रकार झालेले. आता काहीतरी मोठा कांड करणं गरजेचं होतं त्याशिवाय आपली ओळख होत नाही. ओळख बनवायला खूप अभ्यास करावा लागतो किंवा खूप कांड आता पहिला प्रकार माझ्या सोयीचा असला तरी ग्रुप च्या सोयीचा नसल्याने आम्ही दुसराच प्रकार जादा करायचो. वर्गातून बाहेर काढल्यावर एकदा आम्हाला चिमणी उडाली, कावळा उडाला खेळताना तर एकदा गोल दगडांनी कोयबा खेळताना पकडलो गेलो तेव्हापासून आम्हाला वर्गात बाकावर उभा करायला लागले. आमच्या शाळेच्या बाजूलाच कृष्णा नदी होती. बॉल हरवला की आमची मधली सुट्टी कृष्णा नदीच्या धरणावर पाण्याशी खेळत जायची. एकदा सहज इशल्या ला म्हणालो ह्यो रस्ता कुठं जातोय रं इशल्या म्हणाला आमच्या बा हुता रस्ता बनवायला मला माहित असायला.\nह्ये ×××× सरळ ईचारल्या वर सरळ बोलला तर त्यो इशल्या कसला, किरण्या म्हणाला. मला वाटतंय बागेतल्या गणपतीला जात असावा. व्हय, व्हय आसल, आसल किरण्या ने पाठिंबा दिला. जायचं का उद्या थोडं फास्ट चाललू तर दुसऱ्या वॉर्निंग बेलच्या अगुदर पोहचू जाऊया की भावा, इशल्या ने पटकन पाठिंबा दिला आणि किरण्या पण तयार झाला. इतका वेळ शांत असलेले विंड्या आणि निखल्या दोघंही आम्ही नाय येणार म्हणाले. मगर आहे पाण्यात. ह्ये ××× बोड्याच्या इथं चाळणीत पाणी घेऊन जीव द्यायला पाणी नाय आणि मगर येणार आहे व्हय. झालं उद्या मधली सुट्टी झाली की लगेच निघायचं ठरलं. ठरल्याप्रमाणे दुसरा दिवस उगवला. शाळेत आल्याआल्या आमची चर्चा झाली. निखल्या आणि विंड्या नको नकोच म्हणत होते पण मी ऐकायच्या मनस्थितीत न्हवतो. भारताचा शोध वास्को द गामा ने लावला की कोलंबस ने ह्यात वाद सुरू असतानाच आम्ही बागेतल्या गणपतीला जायच्या नविन वाटेचा शोध लावणार होतो. मधल्या सुट्टीच्या आधीच डब्बे खाऊन झालेले. जशी बेल पडली तसं मी आणि इशल्या मागच्या दाराने आणि किरण्या, विंड्या, निखल्या पुढल्या दाराने बाहेर पडलो आणि तडक धरणावर जाऊन थांबलो. वाटेचा अंदाज घेतला आणि निघालो. नदीकडेचा भाग असल्याने सकाळी कामे न उरकलेली तुरळक गर्दी तिथे होती.\nनाकाला रूमाल लावून आम्ही पुढे निघालो. मी आणि किरण्या पुढे इशल्या मध्ये आणि निखल्या, विंड्या मागे असा ताफा निघालेला. आता उजव्या बाजूला नदी आणि डाव्या बाजूला उसाची शेती असं होतं. नदी पासून थोडं किनारा आणि मग १० फूट उंचीवर शेती होती. तिरकस चढ चढावा लागेल असा शेती आणि नदीला जोडणारा रस्ता होता. आम्ही मधून रमत गमत पाण्यात भाकऱ्या टाकत चाललो होतो. आमच्या रस्त्यातला पहिला अडथळा आला एक साधारण २ फूट लांबीची चर खोदलेली होती. पाणी असल्यामुळे विंड्या घाबरलेला त्याला आम्ही उचलून पलीकडे नेला. आम्हाला नदीच्या पलीकडून लोकं पुढं जाऊ नका म्हणून खुणवत होते. आम्हाला वाटलं आम्ही त्यांचा ऊस चोरू म्हणून ते तसं म्हणतायत मग आम्ही पण नाय नाय करत पुढे गेलो. असंच पुढे जात असताना अचानक आम्ही थांबलो समोरून सुsssळ करत काहीतरी पाण्यात गेलं. आम्हला वाटलं साप पण पलीकडच्या माणसामुळे कळलं ती मगर होती. आणि एवढा वेळ तो आम्हाला तेच सांगत होता. तो अजूनही आम्हाला सांगत होता पळा तिकडून पण आमच्या ××××× चरबी कमी न्हवती तेव्हा. मगरीने जेव्हा थोडं पुढं जाऊन तोंड वर काढलं तेव्हा मी बरोबर तिच्या डोक्यात फेकून दगड मारला आणि ओरडलो तुझ्या बाचं काय आगाव खाल्लय व्हय तू आम्हाला खाणार. मला वाटलं पाण्यातून ती कसली येतेय पण तिला बा वरणं बोललेलं आवडलं नाही बहुतेक आणि ती माघारी फिरली. लक्षात आल्यावर आमची असली फाटलेली गेलो मेलो झालेलं.\nनेहमी शिव्या घालणारा किरण्या हनुमान चालीसा म्हणू लागला निखल्या आणि विंड्याने कवाच झाडाची वरची फांदी गाठलेली. आम्ही तिघे पण पटकन वरती चढलो. मगर एव्हाना झाडाखाली आलेली आणि वरती बघू लागलेली बहुतेक तिला म्हणायचं होतं \"ओये बाच्या फाटली का आता ये ना समोर दाखवते तुला\" बाकीची सगळीजण मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी फोलपटं उचलणार नाही मोड मध्ये होती. पण ॲज नेता मला काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणून मी झाडाची पान तोडून ती मागरीच्या अंगावर टाकली. ती आणखी चिडली मगरी डाव कसं काय धरत असेल बरं अश्या प्रसंगी पण किरण्याला काहीतरी सुचत होतं. 'अरे सापाची मावशी ना ती सापाला तिनेच तर शिकवलंय डूख धरायला' अश्या प्रसंगी माझं एवढं डोकं चालतंय बघून सगळेच माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेने बघत होते. आमच्या उंचीपेक्षा जास्त आकाराच्या मगरी बरोबर दोन हात करणं टाळून झाडाच्या बाजूला असलेल्या शेतात शिरलो. पहिली बेल वाजयला अजून पाच मिनिटं शिल्लक होती. मगरीला चिडवून आम्ही माघारी परतलो.\nपोहचेपर्यंत वर्ग सुरू झालेला. पळून पळून सगळेच घामाघूम झालेलो. सरांना आत येऊ का विचारल्यावर सरांनी कुठे होता रे असं विचारलं. सगळे माझ्याकडे बघायला लागले म्हणजे उत्तर मी देणं अपेक्षित होतं. पहिल्या बाकावर बसलेल्या झिपरीच्या वहीवर मिल्खाचा फोटो होता. मी लगेच म्हणालो सर रनिंग प्रॅक्टिस करत होतो. तुमच्या आशीर्वादाने ह्यावेळी आपल्याच वर्गातला पहिला येणार म्हणून पटकन सरांच्या पाया पडलो. ही माझी जुनी सवय मोठ्यांना मान दिला की ते आपल्या किमान ९९ चुका तरी माफ होतात. माझी ट्रिक ��र्क झाली सर पाठीवर थोपटत म्हणाले तुझ्यासारख्या विद्यार्थ्याकडून अशीच अपेक्षा आहे. मला उगीचच सरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्यासारख्या दिसल्या. झालं आम्ही सुटलो. नंतर मगरीला बघितलेली कथा आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण वर्गात खुलवून सांगितली. त्यात आम्ही तिला कसं मारलं ती कशी परत आली पासून आम्ही तिला काठीने मारून कसं परत पाठवलं पर्यंत सगळं होतं. पुढे जाऊन आम्ही तिथून बागेतल्या गणपतीला कसं जायचं हा शोध लावला ह्याची इतिहासात कुठेही नोंद नसली तरी हा पराक्रम करणारे पराक्रमी योद्धे आम्हीच होतो.\nप्रेमत्रिकोणात ताईताच्या कमालीची एक अनोखी, विनोदी, अवखळ कथा प्रेमत्रिकोणात ताईताच्या कमालीची एक अनोखी, विनोदी, अवखळ कथा\nशोलेची अशीही कल्पनारम्य कथा शोलेची अशीही कल्पनारम्य कथा\nमंडईतल्या भाज्यांची गमतीदार कथा मंडईतल्या भाज्यांची गमतीदार कथा\nक्रिकेट आणि मी {विनोदी कथ...\nक्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून बांधलेला विनोद क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून बांधलेला विनोद\nआयडिया केली आणि खड्यात गे...\nगावरान बाजाची शाळकरी पोरांच्या गमती सांगणारी इरसाल विनोदी कथा गावरान बाजाची शाळकरी पोरांच्या गमती सांगणारी इरसाल विनोदी कथा\nकोकणातल्या पारध करण्याची एक मिश्कील कथा कोकणातल्या पारध करण्याची एक मिश्कील कथा\nपहिले मंगलाष्टक मात्र मीच म्हणणार.\" असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला मिठी मारली आणि सर्वजण खळखळून हस... पहिले मंगलाष्टक मात्र मीच म्हणणार.\" असे म्हणून खंडू गुरूंनी संतरामला मिठी मारली ...\nमिशन साखर कारखाना भाग १\nकारखान्याच्या मधून ही उंच चिमणी निघायची ... त्यातून काळाकुट्ट असा धूर निघताना दिसे ... मला तेव्हा पा... कारखान्याच्या मधून ही उंच चिमणी निघायची ... त्यातून काळाकुट्ट असा धूर निघताना दि...\nएप्रिल फूल {विनोदी कथा}\nएक एप्रिल या दिवसाचे चित्रण एक एप्रिल या दिवसाचे चित्रण\nग्रामीण भागातली एक मिश्किल विनोदी कथा ग्रामीण भागातली एक मिश्किल विनोदी कथा\nवधु परीक्षा की वर परीक्षा...\nमुलगी बघण्याचा कार्यक्रमात थोडी जास्तच गंमत असते .हो ना मुलगी बघण्याचा कार्यक्रमात थोडी जास्तच गंमत असते .हो ना \nमोबाईल गेल्याने झालेल्या मरणाची गोष्ट मोबाईल गेल्याने झालेल्या मरणाची गोष्ट\nमैत्रेय ( पत्र-प्रपंच )\nमंगेशच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव प��हून तो खोटं बोलत असेल असं वाटत नव्हतं. पण काहीतरी मोठीच गडबड झाल... मंगेशच्या चेहर्‍यावरचे निरागस भाव पाहून तो खोटं बोलत असेल असं वाटत नव्हतं. पण का...\nपर एक दिस काय झालं काय म्हाइत, अचानक ती बया वाड्याच्या गच्चीवर बसल्याली आसतांना एकाएकी नदीत पल्डी आन... पर एक दिस काय झालं काय म्हाइत, अचानक ती बया वाड्याच्या गच्चीवर बसल्याली आसतांना ...\nमिशाजीराव , शेतकरी , संपत्ती, कल्पनारम्य, काल्पनिक श्रीमंती , म्हणी वापरणारा, नेतेपदाची स्वप्ने मिशाजीराव , शेतकरी , संपत्ती, कल्पनारम्य, काल्पनिक श्रीमंती , म्हणी वापरणारा, ने...\nज्योतिषशास्त्राचे सामाजिक आकलन ज्योतिषशास्त्राचे सामाजिक आकलन\nमनात विचार आला.. ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही…आणि आज चकं एक अख्खी चपाती नक्कीच ... मनात विचार आला.. ही बाई कधी चपातीचा टीचभर तुकडाही खायला घालत नाही…आणि आज चकं एक ...\n\"खिशात शंभरी आणि शाही भोजन मजाक करु नको. अरे, तिथला वेटर टीप म्हणून दिलेले शंभर रुपये असे भिरकावून ... \"खिशात शंभरी आणि शाही भोजन मजाक करु नको. अरे, तिथला वेटर टीप म्हणून दिलेले शंभर रुपये असे भिरकावून ... \"खिशात शंभरी आणि शाही भोजन मजाक करु नको. अरे, तिथला वेटर टीप म्हणून दिलेले शंभर...\nअहो, भांडेबाई, हे डेली काय असते ग आणू का\" ते ऐकून नवऱ्याला अंगठा दाखवत त्या स्वयं... अहो, भांडेबाई, हे डेली काय असते ग आणू का\" ते ऐकून नवऱ्याला अं...\nनाही म्हणायचं असेल तेव्हा दावण हळूच उजव्या किंवा डाव्या बाजूला ओढायचे, लोकांना वाटायचं, नाही म्हणालो... नाही म्हणायचं असेल तेव्हा दावण हळूच उजव्या किंवा डाव्या बाजूला ओढायचे, लोकांना व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2021-07-24T19:46:21Z", "digest": "sha1:S5VL5KQVKOY4XFL2PDDNVCJYYPX7UZKX", "length": 10172, "nlines": 122, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह! हा तर जिवासोबत खेळ -", "raw_content": "\nपहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह हा तर जिवासोबत खेळ\nपहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह हा तर जिवासोबत खेळ\nपहिल्‍या दिवशी पॉझिटिव्ह कोरोना रिपोर्ट; दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह हा तर जिवासोबत खेळ\nनाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी या प्रकारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहे. नाव न सांगण्याच्‍या अटीवर नाशिकमधील एकाने यासंदर्भात धक्‍कादायक माहिती दिली.\nपहिल्‍या दिवशीचा पॉझिटिव्ह अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह\nपरिचयातील दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निदान झाल्‍यानंतर सावधगिरी म्‍हणून ते आठवडाभर विलगीकरणात राहिले. काहीही लक्षणे किंवा त्रास होत नव्‍हता. पण, शंकेचे निरसन करावे म्‍हणून कोविड-१९ ची चाचणी करण्यासाठी स्‍वॅब दिले. संबंधित प्रयोगशाळेकडून कोरोना पॉझिटिव्‍ह असल्याचा अहवाल मिळाल्याने त्‍यांना धक्‍काच बसला.फेरपडताळणीसाठी दुसऱ्या दिवशी अन्‍य एका प्रयोगशाळेतून स्‍वॅब तपासणी केली, तर आणखी मोठा धक्‍का बसला. दुसऱ्या प्रयोगशाळेकडून मिळालेला अहवाल चक्‍क निगेटिव्‍ह होता. या गोंधळलेल्‍या कारभारामुळे मात्र संबंधित चक्रावले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी या प्रकारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले जात आहे. नाव न सांगण्याच्‍या अटीवर नाशिकमधील एकाने यासंदर्भात धक्‍कादायक माहिती दिली. त्‍यांनी सांगितल्‍यानुसार काही दिवसांपूर्वी त्‍यांनी परिचितांसोबत बाहेरगावाहून प्रवास केला होता. परतल्‍यानंतर काही दिवसांनी सोबतच्‍या दोघांना कोरोनाची लागण झाल्‍याची माहिती कळाली.\nहेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA' गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी\nधक्‍कादायक प्रकार : खासगी प्रयोगशाळांच्‍या कारभारावर प्रश्‍नचिन्‍ह\nकुटुंबीयांची काळजी म्‍हणून संबंधितांनी सदस्‍यांपासून वेगळ्या खोलीत राहण्यास सुरवात केली. आठवडा उलटला असताना कुठल्‍याही स्‍वरूपाची लक्षणे मात्र जाणवत नव्‍हती. तरीदेखील शंका नको म्‍हणून त्‍यांनी खासगी लॅबमध्ये जाऊन स्‍वॅब तपासणी केली. त्‍यातच त्‍यांना कोरोना झाला असल्‍याचा अहवाल प्राप्त झाला. आपल्‍याला काहीही त्रास होत नसल्‍याने अहवालावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित करत, दुसऱ्या दिवशी अन्‍य एका लॅबमध्ये तपासणीसाठी जाण्याचा निर्णय घेतला. खासगी लॅबमध्येच तपासणी केली असता, हा रिपोर्ट निगेटिव्‍ह आला असल्‍याचे निदर्शनास आले आहे.\nहेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ\nहा तर जिवासोबत खेळ\nयासंदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करताना संबंधितांनी सांगितले, की हा तर रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांच्‍या जिवाशी खेळ सुरू आहे. अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याची माहिती मिळाल्‍याने अनेक लोक घाबरतात, दडपण घेतात. पण प्रत्‍यक्षात त्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हाच मोठा प्रश्‍न आता पडू लागला आहे.\nPrevious PostCorona Update : नाशिक जिल्ह्यात चिंता वाढली कोरोना रुग्‍ण संख्येचा पुन्हा नवा उच्चांक\nNext Postपाकिस्तानचे ५८ रणगाडे नष्ट करणारा पराक्रमी ‘टी 55’\nकोरोनाचा खरंच नवा स्ट्रेन आलाय का लग्नसराईच्या ‘त्या’ तीन दिवसांचे प्रशासनापुढे आव्हान\nWEB EXCLUSIVE | नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे जेव्हा ग्रीन ज्यूस बनवतात…\nSuccess Story : सलून सांभाळून युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग प्रथमच बहरला ”काळा गहू”; पंचक्रोशीत नावलौकिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/02/blog-post_16.html", "date_download": "2021-07-24T19:59:43Z", "digest": "sha1:FJKLQODVO74DAYUZALLHGCSCB37KDM4L", "length": 7898, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषराज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:\nराज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:\nउस्मानाबाद : स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि लढ्यामुळे भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला़ स्वातंत्र्य सैनिकांचे देशासाठीचे योगदान अनमोल व अद्वितीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले़\nउस्मानाबाद येथे आज (दि़४) राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला़ नागरी सत्कार समितीच्या जि़प़ यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पाटील हे होते़ प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, प्रदीप साळुंके, राजाभाऊ बागल, राजेंद्र घोडके, शिवसेना नेते भारत इंगळे, राष्ट्रवादी अल्पसंख्य���क सेलचे प्रदेश चिटणीस मसूद शेख, भाजपाचे मीडिया विभाग जिल्हाप्रमुख तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे, नागरी सत्कार समितीचे निमंत्रक धनंजय शिंगाडे यांची मंचावर उपस्थिती होती़ समितीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रारंभी भव्य सत्कार करण्यात आला़ या समितीचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष असून, सचिव म्हणून धाबेकर यांची नियुक्ती करुन शासनाने उस्मानाबाद जिल्हा व मराठवाड्याचा मोठा सन्मान केल्याचे मत माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे यांनी व्यक्त केले़\nया कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष गौतम इंगळे, स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, विठ्ठल पाटील, तानाजी जमाले, रावसाहेब डोके, फुलचंद गायकवाड, अ‍ॅड़ सय्यद, रवी कोरे, प्रसाद धाबेकर यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंगाडे, सुत्रसंचालन राजेंद्र अत्रे तर आभार ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक यांनी व्यक्त केले़\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-55-woman-became-paithani-business-person-4423738-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:44:33Z", "digest": "sha1:ZVJ7JXU36CO2FFYNBX2LOW5CZLKGDQPV", "length": 7713, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "55 woman became paithani business person | पैठणी विणणार्‍या 55 महिला बनल्या उद्योजक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपैठणी विणणार्‍या 55 महिला बनल्या उद्योजक\nऔरंगाबाद- अर्थसाहाय्याविना परंपरागत व्यवसाय करणार्‍या विणकरांवर उपासमारीची वेळ आली होती; परंतु 55 पैठणी विणकर महिलापरिस्थितीवर मात करत यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत. बचतीतून सात लाख उभे करत शासनाच्या रेशीम विभागाने 11 लाख 55 हजारांची आर्थिक मदत केल्याने त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहता आले. शिवाय पैठणीची कला जिवंत ठेवण्यासाठी मोठा हातभार लागला.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरही पैठणीला मोठी मागणी आहे. परंतु, पैठणी विणकरांकडे शासनाने लक्ष न दिल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. हस्तकलेत अग्रेसर असूनही गरिबीमुळे विणकरांना हा व्यवसाय करणे शक्य नव्हते. दुसरीकडे या व्यवसायाचे दिवसेंदिवस यांत्रिकीकरण झाले आहे. याचा परिणाम थेट विणकरांच्या व्यवसायावर झाला आहे. यावर मात करण्यासाठी आणि कलाकृती जिवंत ठेवण्यासाठी विणकरांनीच पुढाकार घेतला. शासनाच्या रेशीम विभागाच्या मदतीने पैठणी निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी 75 टक्के अनुदानावर त्यांना 55 हातमाग यंत्रे देण्यात आली आहेत. ग्राहकांच्या ऑर्डरप्रमाणे पैठणी विणकर महिलांनी 17 पैठण्या तयार केल्या आहेत.\nएक पैठणी 25 हजार ते दोन लाख रुपयांना विक्री होत असल्याने विणकरांच्या आनंद द्विगुणित झाल्याची माहिती ऑल इंडिया हँडलूम बोर्डच्या सदस्या पुष्पा पोकळे यांनी दिली. जिल्ह्यात 203 एकरांवर रेशीम शेती केली जाते. यापैकी 150 एकर शेती ही पैठण तालुक्यातील आहे, तर केकत जळगाव येथील 40 शेतकरी 43 एकरांवर रेशीम शेती करतात. येथेच रेशीम कोष तयार करण्यासाठी लागणारी अळी निर्माण केली जाते. यामुळे कोष तयार करण्यासाठी 25 दिवसांचा कालावधी लागत होता. त्यासाठी आता दहा दिवस लागतात. यामुळे रेशीम कोषांचे उत्पादन आठ टनांवर पोहोचले. बाजारात कोषाला दुपटीने भाव मिळत आहे. पूर्वी 17 हजार रुपये क्विंटल भाव होता, तो यंदा 35 ते 40 हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. त्यामुळे रेशीम शेती शेतकर्‍यांना फायदेशीर ठरत असल्याचे जिल्हा रेशीम विकास अधिकारी दिलीप हाके यांनी सांगितले.\nकर्नाटकची ‘बिदरी’ हस्तकला टिकवण्यासाठी स्वतंत्र वसाहत आहे. त्याच धर्तीवर पैठणच्या विणकरांनी 40 लाखांत दोन एकर जमीन घेऊन तेथे स्वतंत्र वसाहत साकारण्याचा संकल्प केला. त्या���ाठी त्यांना शासन, बँका, संस्थेच्या मदतीची गरज असल्याचे पोकळे म्हणाल्या.\nरेशीम विभागाच्या वतीने रेशीम कोष, धागानिर्मिती यंत्र, शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. कच्चा माल, मार्केट, रंगाई काम, ताणाबाणा, जरीकाम, हस्तकलेच्या कामासाठी सर्व सोयी-सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दिलीप हाके, जिल्हा रेशीम विकास अधिकारी.\nमराठी पैठणी सेंटरमध्ये मजुरीवर काम करायचो. त्यात उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. एकजुटीने रेशीम विभागाची मदत घेऊन पैठणीचे उत्पादन सुरू केले. पुष्पा पोकळे, सदस्य, ऑल इंडिया हँडलूम बोर्ड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-UTLT-less-than-30-sowing-in-5-districts-in-marathwada-5907530-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:46:32Z", "digest": "sha1:RJQOO6QLU7GRLCI3C2THFXQP57Y7FGDR", "length": 5253, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Less than 30% sowing in 5 districts In Marathwada | मराठवाड्यात ५ जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी; जालना २३ तर नांदेड, हिंगोलीत ५३ टक्के पेरण्या - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठवाड्यात ५ जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी; जालना २३ तर नांदेड, हिंगोलीत ५३ टक्के पेरण्या\nऔरंगाबाद- मराठवाड्यात जून महिना संपला तरी अजूनही केवळ ३३ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. मराठवाड्यात खरिपाचे ४९ लाख १० हजार ९०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १६ लाख ५३ हजार २०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. जालना, बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पेरण्या झाल्या आहेत. १३ तालुक्यांत तर १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस मुदखेडला ४३४ मि.मी. झाला आहे.\nजालना जिल्ह्यात ३० जून अखेर केवळ २३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तेथील ५ लाख ७९ हजार ३०० हेक्टरपैकी केवळ १ लाख ३६ हजार ६०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. तर बीड जिल्ह्यात ७०९३०० हेक्टर खरिपाच्या क्षेत्रापैकी २०६२०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. परभणी जिल्ह्यात ६ लाख ३२२०० हेक्टरपैकी १ लाख ७९ हजार १०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. हिंगोली जिल्ह्यात सर्वाधिक ५३ टक्के म्हणजे ६ लाख ३ हजार ८०० पैकी १ लाख ४३हजार २०० हेक्टरवर, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ४ लाख ७२ हजार ६०० खरिपाच्या क्षेत्रापैकी १ लाख ९ हजार २०० हेक्टरवर पेरण्या झाल्या. मराठवाड्यात १३ तालुक्यांत १०० मिमी पेक्षा कमी पाऊस झाला आ���े. यात पैठण ८० मिमी, सिल्लोड ८७, वैजापूर ८८, गंगापूर ७१, खुलताबाद ८२,भोकरदन ८९, जाफराबाद ४९, अंबड ८३, घनसावंगी ८२, पाथरी ७८, बीड ९९, गेवराई ८४, शिरुर कासार ८८ आणि वाशीत ९१ मिमी पाऊस झाला.\nमराठवाड्यात कपाशीची ६ लाख ३८ हजार ४०० हेक्टरवर तर सोयाबीन ६ लाख १३ हजार ९००, मूग ५४ हजार ९०० हेक्टर, तुरीची १ लाख ४३ हजार ७०० हेक्टर तर मक्याची ८४ हजार ७०० आणि बाजरीची २० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MP-customer-have-to-pay-tax-on-gas-subsidies-news-in-marathi-4874595-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:19:07Z", "digest": "sha1:B2Q7XHJR6RQM7FW4ZF7HWJFEGAG2GZ4Z", "length": 4037, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "customer have to pay tax on gas subsidies | गॅसवरील सबसिडीची रक्कम बॅंक खात्यात जमा करून सरकारला वसूल करायचाय Tax? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगॅसवरील सबसिडीची रक्कम बॅंक खात्यात जमा करून सरकारला वसूल करायचाय Tax\nभोपाळ- घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडीची रक्कम ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करून त्यावर कर (Tax) वसूल करण्‍याची तयारी पेट्रोलियम केंद्र सरकारने तयारी केली आहे. घरगुती वापराच्या गॅसवर मिळणार्‍या सबसिडीच्या रकमेचा समावेश ग्राहकांच्या उत्पन्नात करावा, अशा आशयाचे पत्र पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्र सरकारला पाठवले आहे. केंद्र सरकारने पेट्रोलियम मंत्रालयाचा प्रस्ताव मंजूर केल्या. पुढील आर्थिक वर्षात गॅसवरील अनुदानाच्या रकमेवर देखील कर आकारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nयापूर्वी सरकारने स्वेच्छा सबसिडी सोडण्यासाठी प्रचार मोहीम हाती घेतली होती. सहा महिने चाललेल्या या मो‍हिमेत फक्त नऊ हजार ग्राहकांनी सरकारकडून मिळणारी सबसिडी घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे बॅंक खात्यावर जमा होणार्‍या गॅस सबसिडीचा संबंधित ग्राहकांच्या उत्पन्नात त्याचा समावेश करावा, असा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने केंद्र सरकारला पाठवला आहे.\nएका वर्षात मिळणारी सबसिडी...\nसिलिंडर सबसिडी: 296 रुपये\nवर्षभरात मिळतात: 12 सिलिंडर\nएकूण सबसिडी: 3552 रुपये\nटॅक्स ब्रॅकेट : कर (Tax)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-8-lesser-known-facts-about-the-tamil-nadu-cm-actress-jayalalitha-5474310-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:41:08Z", "digest": "sha1:NMUE7QJWL2KHYKUHRJQWNMK47NYY63DZ", "length": 4070, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "8 Lesser Known Facts About The Tamil Nadu CM Actress Jayalalitha | जयललिता: तामिळ सिनेमात हाफ स्लीव्ह, स्कर्ट घालणारी पहिली अभिनेत्री - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजयललिता: तामिळ सिनेमात हाफ स्लीव्ह, स्कर्ट घालणारी पहिली अभिनेत्री\nचेन्नई- तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना रविवारी (4 डिसेंबर) हृदयविकाराचा तीव्र झटका आला. नंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले. 68 वर्षीय जयललिता यांच्यावर 22 सप्टेंबरपासून अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.\nजयललिता यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त समजताच अपोलो हॉस्पिटलबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी जयललिता यांच्याशी संबंधित खास फॅक्ट्‍स घेऊन आलो आहेत, ते कदाचित आपल्याला माहीत नसावेत.\nसर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले...\n2016 मध्ये तामिळनाडू विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले होते. मुसंडी मारत अम्मा तब्बल सहाव्यांदा मुख्यमंत्री बनल्या.\nपुढील स्लाइडवर वाचा... आईच्या प्रेेरणेने आल्या सिनेमात...'अम्मो'च्या झाल्या 'अम्मा'\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Ram-of-saints-who-teach-love-and-devotionYY2705879", "date_download": "2021-07-24T19:34:53Z", "digest": "sha1:JHXQXTMTXF2JRTQAJH7CWWYJEMLXCKDP", "length": 36455, "nlines": 167, "source_domain": "kolaj.in", "title": "कर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम| Kolaj", "raw_content": "\nकर्मकांडापलीकडची प्रेमभक्ती शिकवणारा संतांचा राम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसंतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. त्यांनी अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा लागेल.\nवारकरी संत आपल्या समाजाचे लोकशिक्षक होते. त्यांनी समाजाला अध्यात्माबरोबरच नीती���ी शिकवणही दिली. ‘आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत’ या अभंगातून तुकोबारायांनी जगाला नीतीची शिकवण देण्यात आम्हाला कौतुक वाटतं, असं म्हटलंय. लोकांना सामाजिक नीतीची शिकवण देण्यासाठी संतांनी पुराणकथांचा चांगला उपयोग करून घेतला आहे.\nआपल्या भारतीय समाजमनावर रामकथेचा विलक्षण प्रभाव असल्याने या रामायणातल्या अनेक कथा संतांनी आपल्या अभंगातून लोकांसमोर ठेवल्या आहेत. रामायणातल्या अनेक प्रसंगांचा वापर करून संतांनी आपला नीतीविचार त्यातून व्यक्त केला आहे.\nसंतांनी त्यांच्या अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. मराठीतून पहिली रामकथा लिहिली ती संत नामदेवरायांनी. नामदेवराय हे महाराष्ट्रातले आद्य रामकथाकार. त्यानंतर संत एकनाथबाबांनी विस्ताराने मराठीतून रामायण लिहिलं.\nनाथबाबांनंतर रामायणातल्या काही प्रसंगांचा आधार घेऊन तुकोबारायांनी अभंगरचना केली. नामदेवराय, एकनाथबाबा आणि तुकोबाराय या संतांबरोबरच इतरही संतांनी रामकथेतले काही प्रसंग आपल्या अभंगातून मांडलेले आहेत.\nहेही वाचा: मुंह मे राम, बगल में वोट\nकबीरांनी रामाला वैश्विक केलं\nमहत्त्वाचं म्हणजे वारकरी परंपरेतल्या संतपंचकांपैकी एक असणार्‍या कबीरांची रामभक्तीही प्रसिद्ध आहे. तुकोबांनी एका अभंगात नामदेवराय विठ्ठलभक्त, ज्ञानोबाराय कृष्णभक्त आणि कबीर रामभक्त असल्याचं सांगितलंय. ‘रामकृष्णहरी’ हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. या मंत्रातला हरी म्हणजेच विठ्ठलभक्तीसाठी नामदेवराय, कृष्णभक्तीसाठी ज्ञानोबाराय तर रामभक्तीसाठी कबीर प्रसिद्ध आहेत.\nएका अर्थाने कबीरांच्या रामभक्तीने वारकरी परंपरेच्या मंत्राला पूर्णत्व मिळालं. कबीरांनी रामाची निर्गुणोपासना आपल्याला शिकवली. कबीरांचा राम निर्गुण आहे. त्यामुळेच त्यांना राम आणि रहीम यांच्यात फरक दिसत नाही. कबीरांनी रामाला एका धर्माच्या कोषातून बाहेर काढून वैश्विक केलं. त्यांनी आपल्या भारतीय समाजाला रामनामाची ताकद समजावून सांगितली.\nकबीरांच्या या ‘निराकार’ रामाबरोबर मराठी संतांच्या ‘साकार’ रामाचे ‘सद्गुण’ खूप महत्त्वाचे आहेत. रामाची सगुणोपसाना करणार्‍या मराठी संतांनी रामाच्या जीवनातील प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श जीवनमूल्यांची ओळख करून दिलीय.\nबिभीषणाला लंकाराज���य देणारा राम\nरामाच्या जीवनात त्यांची त्यागाची भूमिका दाखवणारे दोन प्रसंग आहेत. पहिला प्रसंग म्हणजे वडील दशरथांच्या वचनासाठी राजगादी सोडून चौदा वर्षे त्यांनी वनवास भोगला आणि दुसरा प्रसंग म्हणजे लंका जिंकल्यावर ती आपल्या ताब्यात न ठेवता बिभीषणाकडे सोपवली.\nया दोन्हीही प्रसंगातून रामाला सत्ता गाजवण्यात फारसा रस नव्हता, असं दिसतं. विशेषतः लंका बिभीषणाकडे सोपवताना रामाच्या उदार त्यागाचं आपल्याला दर्शन घडतं. संतांनी रामाच्या जीवनातले हे दोन्ही प्रसंग आपल्या अभंगात नमूद केलेत. डोक्यावरच्या गुंडाळलेल्या जटा हाच जणू फेटा आणि अंगाला गुंडाळलेल्या झाडाच्या सालीची वल्कलं हीच वस्त्रभूषण मानून राम जगला.\nवैकुंठाचा राजा असतानाही राम एखाद्या योग्याप्रमाणे त्यागी भूमिकेत कसा जगला, याविषयी नामदेवरायांनी एक अभंग लिहिलाय.या अभंगात नामदेवरायांनी वडलांच्या वचनरक्षणासाठीचा रामाचा त्याग मांडलाय. ‘पितृवचनालागी मानोनी साचारी जाला पादचारी वनी हिंडे जाला पादचारी वनी हिंडे’ असं त्यांनी रामाचं वर्णन केलंय. याबरोबरच बिभीषणाला लंकाराज्य देण्याचा प्रसंगही काही अभंगात आलाय.\nसत्तेला चिटकून न राहता लंकाराज्य बिभीषणाकडे सोपवणार्‍या रामाची उदारता तुकोबांनी एका अभंगात अधोरेखीत केली आहे. ‘लंकाराज्य बिभीषणा केली चिरकाळ स्थापना॥ औदार्याची सीमा केली चिरकाळ स्थापना॥ औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा॥’ असं म्हणत तुकोबांनी बिभीषणाकडे लंकाराज्य सुपूर्द करणार्‍या रामाचं औदार्य मांडलं आहे.\nहेही वाचा: जुने फोटो आणि रामायणः दोन पिढ्यांचा नॉस्टॅल्जिक ट्रेंड\nरामाच्या उदारतेबरोबरच संतांनी त्यांच्या पराक्रमाची महती गायलीय. खरं तर नामदेवरायांच्या काळात मराठी माणसांच्या पराक्रमाला उतरती कळा लागली होती. त्यानंतर तर मराठी माणसं हतबल झाली. निराशेचा काळोख दाटला. नेमक्या याच काळात संतांनी मराठी समाजाला रामाच्या पराक्रमाची आठवण करून दिली.\nवानरांसोबत स्वतः दुष्टांवर चाल करून विजयश्री खेचून आणणार्‍या कोदंडधारी रामाच्या पराक्रमाच्या कथा एकनाथबाबांनी आपल्या रसाळ वाणीनं तळागाळात पोचवल्या. नंतरच्या काळात शहाजीराजे आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांपासून मराठी माणसांच्या पराक्रमाची कमान चढतीच राहिली.\nमराठी माणसांच्या या पराक्रमाला ���नेक कारणं आहेत; पण संतांनी सांगितलेल्या रामाच्या पराक्रमाच्या कथा हे त्यापैकी एक कारण आहे हे नक्की.\nसीता रामाचं प्रेममय नातं\nसंतांनी त्यांच्या साहित्यातून जसा पराक्रमी कोदंडधारी राम उभा केला. तसाच प्रेमळ आणि कनवाळू रामही मांडला. घरातल्या माणसांवर, आपल्या भक्तांवर आणि राज्यातल्या प्रजेवर अफाट प्रेम करणारा रामही संतांनी समाजमनात पोचवला. खरं तर रामाचं त्याच्या घरातल्या सर्व माणसांवर प्रेम होतं. स्वतःला कितीही कष्ट सोसावं लागलं तरी चालेल; पण घरातली माणसं सुखात असावीत, असं रामाला वाटायचं.\nपित्याच्या वचनासाठी ते वनवास भोगायला तयार झाले, यावरून त्यांचं वडलांवरचं प्रेम दिसतं. वडलांबरोबरच रामाचं सीतेवरचं प्रेम दाखवणारा एक प्रसंग आहे. ज्यावेळी रावणानं सीतेला पळवून नेलं. त्यावेळी राम वेड्यासारखा रानावनात शोक करत फिरत होता, अशी वर्णनं तुकोबारायांनी त्यांच्या अभंगात केली आहेत.‘वनांतरी रडे ऐसे पुराणी पवाडे’ असं त्या प्रसंगाविषयी तुकोबाराय लिहितात.\nसीतेच्या विरहानं व्याकूळ होऊन रानावनात रडत हिंडणार्‍या रामाच्या त्या प्रसंगातून पती-पत्नीचं नातं प्रेममय असावं, हेच संतांना सूचित करायचं आहे. रामाचं त्याच्या धाकट्या भावांवरही जबरदस्त प्रेम होतं. लक्ष्मणशक्तीचा असाच एक प्रसंग नाथबाबांनी रामायणात नमूद केलाय. लक्ष्मण युद्धात मूर्च्छा येऊन पडला होता. त्यावेळी रामानं केलेला शोक काळजाला घरं पाडणारा आहे. राम आणि त्यांचे सर्व भाऊ यांचं परस्परांवरचं प्रेम विलोभनीय आहे.\nहेही वाचा: प्रभू रामचंद्रः महान सांस्कृतिक संघर्षाचा यशस्वी नायक\nघरातल्या माणसांवर प्रेम करणारा हा कुटुंबवत्सल राम भक्तवत्सलही आहे. ‘श्रीराम प्रेमवत्सलू श्रीराम निरपेक्ष स्नेहाळू दीनदयाळू श्रीराम॥ या ओवीतून नाथरायांनी रामाची भक्तवत्सलता व्यक्त केली आहे. रामाच्या भक्तांवरच्या प्रेमाची अशीच एक कथा संतांनी वारंवार सांगितली आहे. ही कथा आहे भिल्लीण शबरीची.\nरामाला गोड बोरं खाऊ घालण्यासाठी शबरी दररोज बोरं आधी चाखून बघायची. जी बोरं गोड असतील तीच रामासाठी ठेवायची. जेव्हा रामाची आणि शबरीची भेट झाली तेव्हा शबरीने चाखलेली तीच उष्टी बोरं रामानं खाल्ल्याची कथा प्रसिद्ध आहे. आपल्या भारतीय समाजात अन्नोदक व्यवहारावर कठोर जातीय निर्बंध आहेत.\nआपल्यापेक्षा खालच्या मानल्या गेलेल्या जातीच्या व्यक्तीचे अन्न अथवा पाणी चुकूनही खाऊ-पिऊ नये, असा धर्मशास्त्राचा नियम आहे. संतांना भोजन व्यवहारातला हा जातिभेद अर्थातच मान्य नव्हता. त्यामुळे संत पारंपरिक सनातन्यांना न जुमानता धर्मशास्त्राचा नियम झुगारून बेधडकपणे आंतरजातीय सहभोजन करत.\nसंतांनी आपण करत असलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या कृतीला आधार म्हणून रामचरित्रातील हा भिल्लीण शबरीची उष्टी बोरं खाण्याचा प्रसंग अनेकदा सांगितला आहे.\nधार्मिक नियमांपेक्षा प्रेम महत्त्वाचं\nचोखोबारायांच्या घरी देवासोबत अनेक जातीचे संत जेवणासाठी आले होते, अशी एक कथा आहे. यावेळी कोणीतरी सनातनी हे पाहतील, अशी भीतीही चोखोबारायांनी बोलून दाखवली होती. चोखोबारायांच्या काळानंतर नाथबाबांनीही राणू नावाच्या एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या भक्ताच्या घरी जेवण केलं होतं.\nनाथबाबांच्या या कृतीमुळे अनेकजण त्यांच्यावर चिडले होतेच; पण त्यांचा पोटचा मुलगाही या प्रसंगामुळे नाथबाबांवर चिडून काशीला निघून गेला होता. अर्थातच नाथबाबांना त्याची पर्वा नव्हती. संतांनी सुरू केलेल्या आंतरजातीय सहभोजनाच्या मोहिमांना रामकथेतल्या या प्रसंगाचा खूप मोठा आधार होता.\nअसं यामुळेच जनाबाईंनी म्हटलंय. देवाला म्हणजेच रामाला जातीविषयाच्या धार्मिक नियमांपेक्षा प्रेम महत्त्वाचं आहे, हेच या रामकथेतून संतांनी समाजाला सुचवून दिलंय.\nहेही वाचा: ६ डिसेंबर १९९२ : साडेचारशे वर्षांची वास्तू साडेचार तासात जमीनदोस्त\nवारकरी संत प्रेमभक्तीचे पुरस्कर्ते होते. भक्तीसमोर ब्रह्मज्ञानाची आणि कर्मकांडाची मातब्बरी त्यांना मान्य नव्हती. ब्रह्मज्ञान आणि कर्मकांड हे दोन्ही मार्ग अतिशय अवघड होते आणि त्यावर केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी होती. त्यामुळेच संतांनी ज्ञानकांड आणि कर्मकांड यापेक्षा भक्तिकांडाचा महिमा वाढवला.\nप्रेमभक्तीचं कर्मकांडाच्या तुलनेतले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तुकोबांनी रामाने शबरीची बोरं खाण्याचा हा प्रसंग आपल्या अभंगात मांडलाय. यज्ञात देवांना संतुष्ट करण्यासाठी तूप, तीळ, तांदूळ यांसारख्या पदार्थांची समंत्रक आहुती दिली जाते. यावेळी अतिशय काटेकोरपणे शुचिता पाळली जाते; पण यज्ञयागाचा कर्मकांडी मार्ग देवाला फारसा आवडत नाही त्यामुळे तो यज्ञात खोड्या काढतो.\nम��त्रातल्या बारीक चुका काढून यज्ञ विफल करून टाकतो. यज्ञातल्या आहुतीवर सहजासहजी संतुष्ट न होता त्यात काहीतरी खोड काढणारा हाच राम शबरीनं चाखून उष्टी केलेली बोरं मात्र आवडीनं खातो. यावरून कर्मकांडापेक्षा प्रेमभक्तीचा मार्ग रामाला जवळचा वाटतो, अशी तुकोबारायांनी मांडणी केली आहे. ‘यज्ञमुखी खोडी काढी कोण गोडी बोरांची॥’ असं याविषयी तुकोबारायांनी म्हटलंय.\nन्यायी आणि आदर्श राजा\nराम घरातल्या माणसांवर आणि भक्तांवर जसा प्रेम करत होता. तसाच तो आपल्या राज्यातल्या प्रजेवरही प्रेम करत होता. संतांनी रामाची एक ‘प्रजावत्सल राजा’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. ‘आले रामराज्य आम्हा सुखा काय उणे’ अशा शब्दात तुकोबारायांनी रामराज्याचं कौतुक केलंय.\nवनवासाच्या काळात रामाने अनेक देश वसवले, असं तुकोबारायांनी म्हटलंय. तुकोबारायांच्या काळात राजमाता जिजाऊंनी ओस पडलेलं पुणं नव्यानं वसवलं होतं. कदाचित यामुळेच आदर्श राजा नवीन राज्य वसवतो, असं तुकोबारायांना सुचवायचं असावं.\nवनवासाच्या काळात नवीन देश वसवणारा, वनवास संपल्यावर सगळ्या जनतेला समाधान देणारे राज्य चालवणारा आणि पीकपाणी-दूधदुभत्याची भरभराट करून उत्पन्न वाढवणारा एक न्यायी आणि आदर्श राजा अशी रामाची प्रतिमा संतांनी उभी केलेली आहे.\nहेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nएकनाथांनी रामकथेकडे कसं पाहिलं\nअशा प्रकारे संतांनी प्रेम, त्याग आणि पराक्रम यासारख्या आदर्श मूल्यांची पेरणी करण्यासाठी रामकथा सांगितली आहे. संतांची आणि विशेषतः नाथरायांची विस्ताराने रामकथा लिहिण्यामागची भावना काय असावी याविषयी गं. बा. सरदार यांनी केलेलं विवेचन फारच महत्त्वाचं आहे.\nसरदार लिहितात - ‘भागवत धर्माचं निरूपण करण्यासाठी एकनाथांनी एकादश स्कंध निवडला; पण कथारचनेच्या वेळी मात्र रामायणाची कास धरली, हे त्यांच्या समयज्ञतेचं आणि समाजप्रवणतेचं द्योतक आहे. रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांनी आज शेकडो वर्ष हिंदवासीयांना सामाजिक नीतिमत्तेचं बाळकडू पाजलंय. त्यातल्या महानुभावांच्या चरित्रापासून स्फूर्ती घेऊनच निरनिराळ्या काळातल्या धर्मसंस्थापकांनी आमच्या सांस्कृतिक मूल्यांची जोपासना केली आहे.'\n'रामायण हे तर राजधर्म, पुत्रधर्म, क्षात्रधर्म, पत्नीधर्म, सेवाधर्म आदीकांचे स्फूर्तिदायक आणि ���मर प्रात्यक्षिक आहे. स्वतः रामाच्या चरित्रात त्याग आणि तपस्या, प्रभुत्व आणि पराक्रम, स्वाभिमान आणि सहिष्णुता, लोकसंग्रह आणि संघटना चातुर्य हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीला या गुणांची किती आवश्यकता याची एकनाथांना पुरती ओळख होती. म्हणून त्यांनी इतक्या विस्ताराने रामचरित्राचं वर्णन केलं.’\nसरदारांच्या या विवेचनावरून संतांची रामकथेकडे पाहण्याची दृष्टी कशी होती, हे स्पष्ट होतं. त्यामुळेच संतांनी त्यांच्या साहित्यातून जो राम उभा केलाय तो समजून घेण्याची आजच्या काळात खूपच गरज आहे. त्यांच्या अभंगांमधून उभा केलेला राम सामान्य माणसाला जगण्याची दिशा दाखवणारा आहे. त्यामुळेच संतांचा राम आपल्याला समजून घ्यावा\nसंत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ\nआपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया\nदिवेलावणीवरील फेबु-वॉट्सपगिरीः वाचा, हसा, विचारही करा\nबुद्धप्रिय कबीरः 'जिंदाबाद मुर्दाबाद'चं तत्वज्ञान जगलेला अस्वस्थ कबीर\n(लेखक तरुण वारकरी कीर्तनकार आहेत)\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे\nचारशे वर्षांनंतर आपल्या भूमीत परतलीय जॉर्जियाची राणी\nचारशे वर्षांनंतर आपल्या भूमीत परतलीय जॉर्जियाची राणी\nव्यंकटेश माडगूळकर : लिहिणं कमी, सांगणं जास्त\nव्यंकटेश माडगूळकर : लिहिणं कमी, सांगणं जास्त\nनाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं\nनाही धर्मी, नाही अधर्मी असं म्हणणाऱ्या कबीर-रविदासांचं काय करायचं\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nमहाराष्ट्र आणि गाडगेबाबा समजून सांगणारं पुस्तक\nमहाराष्ट्र आणि गाडगेबाबा समजून सांगणारं पुस्तक\nबीड जिल्ह्यातलं तुकारामांचं मंदिर पाहिलंय का\nबीड जिल्ह्यातलं तुकारामांचं मंदि�� पाहिलंय का\nकोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय\nकोरोनाकाळात सोशल डिस्टन्सिंग पाळून वारकऱ्यांनी आदर्शच घातलाय\nकोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं\nकोरोनाशी धर्माचा संबंध लावणाऱ्यांचं काय करायचं बरं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtra.gov.in/1146/Tenders", "date_download": "2021-07-24T21:32:12Z", "digest": "sha1:EFRWMAYHOO3MJCFFCPQCNFPGGS5N4NE6", "length": 6551, "nlines": 49, "source_domain": "maharashtra.gov.in", "title": "निविदा - महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ, भारत", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nविभागाचे नाव -- सर्व विभाग -- अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अल्पसंख्याक विकास विभाग आदिवासी विकास विभाग उच्च व तंत्र शिक्षण विभाग उद्योग, उर्जा व कामगार विभाग कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग कौशल्य विकास व उदयोजकता विभाग ग्राम विकास विभाग गृह विभाग गृहनिर्माण विभाग जलसंपदा विभाग नगर विकास विभाग नियोजन विभाग पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मृद व जलसंधारण विभाग मराठी भाषा विभाग महसूल व वन विभाग महिला व बाल विकास विभाग माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग वित्त विभाग विधी व न्याय विभाग शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संसदीय कार्य विभाग सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग सामान्य प्रशासन विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग\nदिनांकापासून दिनांकापासूनची तारीख निवडल्यावर, तीच तारीख दिनांकापर्यंतसाठी निवडली जाईल\nएकूण बाबी : १२६५\nपान क्र. : / १२७\n१ २ ३ ४ पुढचा > अंतिम >>\n1 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सदनिका भाडयाने देनेबाबत 23-07-2021 718\n2 वित्त विभाग महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या तिकीट छपाईसाठी मुद्रणालयाची नियुक्ती करण्याकरता ई -निविदा प्रक्रिया राबविणे बाबत. 22-07-2021 293\n3 ग्राम विकास विभाग निविदा सूचना 08-07-2021 237\n4 ग्राम विकास विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयासाठी एक वर्षासाठी लागणारी विविध स्टेशनरी व इतर साहित्य गरजेनुसार पुरविण्यासाठी पुरवठादार संस्थेची निवड करण्याबाबत 08-07-2021 1152\n5 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सदनिका भाडयाने देनेबाबत 28-06-2021 941\n6 वित्त विभाग विभगाच्या वापरातिल संगणकाच्या टोनर्स रिफिलिंगबाबतच्या कराराची जाहिरात 22-06-2021 6452\n7 वित्त विभाग विभागाच्या मालकीच्या तीन झेराक्स मशिनच्या सेवा संविदा करार करण्याबाबतची जाहिरात 17-06-2021 136\n8 सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग सदनिका भाडयाने देनेबाबत 16-06-2021 984\n9 सामान्य प्रशासन विभाग सर्व्हिस बुक (सेवापुस्तक) स्कॅनिंग करण्यासाठी ई निविदा सादर करणेबाबत. 16-06-2021 1067\n10 वित्त विभाग शासकीय वाहन क्रमांक: एमएच-01 एएन-0636 (टाटा इंडिका) साठी 4 नवीन टायर्स (टयुबसह) पुरवठा (खरेदी) करण्याबाबत. 11-06-2021 34\nउत्तरदायित्वास नकार आणि धोरणे\nएकूण अभ्यागतांची संख्या: २०५९४२ आजच्या अभ्यागतांची संख्या: ० शेवटचा बदल: २६-०४-२०१३\n© हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/mp-dr-sujay-vikhe-patil-in-trouble-due-to-remedivir-injection", "date_download": "2021-07-24T20:46:23Z", "digest": "sha1:EQL6M3WOOC2H2TRR3TQFTPJNBH46OMQL", "length": 8509, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रेमडेसिव्हिरचा बेकायदा साठा आणल्याने भाजप खासदार विखे अडचणीत", "raw_content": "\nरेमडेसिव्हिरचा बेकायदा साठा आणल्याने भाजप खासदार विखे अडचणीत\nअहमदनगर ः रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरला बेकायदा आणल्याप्रकरणी ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल झालीय. या प्रकरणी न्यायमूर्ती आर. व्ही. घुगे आणि न्यायमूर्ती बी. यू. देबडवार यांनी खासदारांविरोधात कारवाई करण्याची मुभा नगर पोलिसांना असल्याचे स्पष्ट केले आहे. या याचिकेवर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.\nनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विनापरवाना दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा (ड्रग्ज) साठा विशेष विमानाने नगरला आणला. रेमडेसिव्हिर वापराआधीचे भेसळयुक्त, भेसळमुक्त असे प्रमाणपत्र घेतलेले नाही, तसेच इतका साठा कुठे व कसा वापरला, याचा हिशेब नसल्याने डॉ. विखे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षकांकडे कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती.\nही कारवाई न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत, फौजदारी कारवाईची विनंती करण्यात आली होती. या बाबत न्यायमूर्तींनी खासदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीने असे कृत्य केले असते तर जशी कारवाई केली असती, त्याप्रकारची कारवाई डॉ. विखेंविरोधात करण्यास नगर पोलिसांना मुभा असल्याचे स्पष्ट करत, याचिका 29 एप्रिल रोजी सुनावणीस ठेवली आहे.\nया प्रकरणात अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ऍड. सतीश तळेकर यांच्यातर्फे औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटल्यानुसार, खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत नगर जिल्ह्यात दहा हजार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन विशेष विमानाने आणून तीन रुग्णालयांना वाटप केली होती.\nया संदर्भात त्यांनी सोशल मीडियावरही चित्रफितीद्वारे सांगितले होते. यावर आक्षेप घेत याचिकाकर्त्यांनी डॉ. विखे यांच्याविरोधात कारवाई करण्यासाठी नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली; मात्र त्यावर कारवाई न झाल्याने याचिकाकर्त्यांनी खंडपीठात धाव घेतली. याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. प्रज्ञा तळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. अजिंक्‍य काळे, ऍड. राजेश मेवारा यांनी सहकार्य केले. शासनातर्फे डी. आर. काळे काम पाहत आहेत.\nआम्हाला लोकं उगंच डोक्यावर घेत नाहीत\nदरम्यान विखे यांनी राष्ट्रवादीच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, मी मतदारसंघाबाहेरील लोकांना उत्तर देण्यास जबाबदार नाही. आम्ही चांगले काम केले नसते तर लोकांनी आम्हाला पन्नास वर्षे डोक्यावर घेतले नसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/relying-on-pmo-is-useless-modi-should-delegate-the-conduct-of-this-war-to-nitin-gadkari-corona-situation-subramanian-swamy", "date_download": "2021-07-24T21:24:54Z", "digest": "sha1:WOKWR3KDH6ON6GMDWBUDKMEA7CXR6XRE", "length": 6822, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"गडकरींकडे कोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी द्या\"", "raw_content": "\n\"गडकरींकडे कोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी द्या\"\nकोरोना विषाणूच्या (coronavirus) दुसऱ्या लाट��नं देशात हाहाकार माजवला आहे. दिवसागणिक परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. आरोग्य व्यवस्थेच्या बोजवारामुळे अनेकांचे बळी जातायेत. लोकांमध्ये चिंतेचे वातारण आहे. यातच अनेक तज्ज्ञांच्या मते तिसरी आणि चौथी लाट येण्याची शक्यता असून देशातील परिस्थिती आणखी चिघळू शकते. या परिस्थितीतून बाहे येण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मोदींना महत्वाची सुचना केल आहे. देशावर आलेलं कोरोना संकट हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे सोपवण्यात यावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.\nसुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांच्या मते, 'कोरोनाची आणखी एक लाट येऊ शकते. ही लाट लहान मुलांसाठी आधिक धोकादायक आहे. अशा परिस्थितीत आताच योग्य ती पावलं उचलावी लागतील.' कोरोनाचं हे संकट हाताळण्याची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र (PM modi )मोदी यांनी नितीन गडकरी यांच्याकडे द्यावी, असं ट्विट स्वामी यांनी केलं आहे. कोरोना संकटासाठी पीएमओवर (PMO) निर्भर राहू शकत नाही. देशात कोरोनाची स्थिती अतिशय गंभीर होत आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या नवीन विक्रम करत आहे. कोरोना परिस्थिती (coronavirus) हाताळण्याच्या पद्धतीवर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्यामुळे आताच योग्य ती पावले उचलण्यात यावीत, असं स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय.\nपाहा स्वामींचं ट्विट -\nहेही वाचा: नितीन गडकरी यांचा इशारा कोणाला गटबाजी फोफावल्याचे केले मान्य\nकोरोना संकट हाताळण्याची जबाबदारी गडकरी यांच्याकडे सोपवण्यात यावी, या मागणीनंतर सोशल मीडियावर गडकरी ट्रेंड होत आहेत. नेटकऱ्यांना स्वामींच्या मागणीला दात दिली आहे. अनेंकांना स्वांमी यांनी केलेली ही मागणी योग्य असल्याचं वाटतेय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/more-interest-on-niyox-smart-saving-account-than-sbis-fd-you-get-a-refund-of-up-to-7-on-the-deposit-498106.html", "date_download": "2021-07-24T20:11:25Z", "digest": "sha1:QA4WMUR5LKUH5YJ5LLZ7OBVO37EDURNF", "length": 20760, "nlines": 272, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nSBI च्या FD पेक्षाही ‘या’ बचत खात्यावर अधिक व्याज; आपण जमा पैशांवर 7% पर्यंत परतावा मिळवा\nविशेष म्हणजे एसबीआयच्या स्टेट बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट एफडीपेक्षा या स्मार्ट सेव्हिंग खात्यावर मिळणारा व्याजदर जास्त आहे.\nटीव्ही 9 मराठी ���िजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः स्मार्ट सेव्हिंग खात्यात जमा झालेल्या रकमेवर 7 टक्के व्याज मिळते. इक्विटास स्मॉल फायनान्स बँक आणि व्हिसासमवेत निओ यांनी हे बचत खाते सुरू केले. हे बचत खाते NiyoX अॅपवर सहजपणे उघडता येते, यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. विशेष म्हणजे एसबीआयच्या स्टेट बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट एफडीपेक्षा या स्मार्ट सेव्हिंग खात्यावर मिळणारा व्याजदर जास्त आहे.\nएसबीआय सध्या एफडी खात्यावर सर्वाधिक 5.40 टक्के व्याजदर देते\nएसबीआय सध्या एफडी खात्यावर सर्वाधिक 5.40 टक्के व्याजदर देते. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त असू शकते, परंतु ते 7 टक्क्यांपेक्षा जास्त नाही. एसबीआय 5-10 वर्षांच्या ठेवींवर सर्वसामान्यांना 5.40 टक्के व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.20 टक्के व्याज दिले जाते. बचत खात्याविषयी बोलताना एसबीआय 1 लाख किंवा त्याहून अधिक रकमेवर फक्त 2.70 टक्के व्याज देते. याउलट नियोएक्सचे स्मार्ट सेव्हिंग खाते 1 लाख रुपयांवरील ठेवींवर 3.5% व्याज आणि 1 लाख रुपयांहून अधिकच्या ठेवींवर 7 टक्के व्याज देते.\nNiyoX बचत खात्याची वैशिष्ट्ये\n>> हे 2 इन 1 खाते आहे, ज्यात बचत खात्यासह वेल्थ खाते उघडले जाऊ शकते.\n>>यामध्ये कागदपत्रांशिवाय काही मिनिटांत उघडले जाते. यास केवळ 5 मिनिटे लागतात\n>>हे खाते शून्य देखभाल शुल्कासह उघडता येते. 10000 रुपये शिल्लक असलेले हे बचत खाते आहे. जर ग्राहक खात्यात किमान शिल्लक राखत नसेल तर त्याच्यावर कोणताही दंड आकारला जाणार नाही.\n>>बचत खात्यावर 7 टक्के व्याज मिळते. 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 3.5% आणि त्यावरील ठेवींवर 7 टक्के व्याज उपलब्ध आहे\n>>खाते उघडताच इन्स्टंट व्हर्च्युअल डेबिट कार्ड (व्हिसा क्लासिक) उपलब्ध होईल. या कार्डाद्वारे ऑनलाईन व्यवहार करता येतात.\n>>ऑर्डर दिल्यावर फिजिकल व्हिसा प्लॅटिनम डेबिट कार्ड उपलब्ध आहे. यासाठी पूर्ण केवायसी किंवा बायोमेट्रिक केवायसी आवश्यक असेल.\n>>त्याअंतर्गत ग्राहकाला कार्डच्या दोन डिझाईन्स निवडण्याचा पर्याय मिळेल. मोर्स कोड आणि कॅरिकेचर कार्ड घेतले जाऊ शकते. यावर्षी जूनपर्यंत ही दोन्ही कार्डे विनामूल्य उपलब्ध होती. आता आपल्याला पैसे द्यावे लागतील.\n>>या खात्यातून झिरो कमिशन म्युच्युअल फंड उघडता येऊ शकतात. पोर्टफोलिओ विवरण सीएएसद्वारे जारी केले जाते, जे खात्यास�� आयात केले जाऊ शकते. ग्राहक निओ अॅपमध्ये त्यांचे सर्व पोर्टफोलिओ पाहण्यात सक्षम असतील.\n>> प्रत्येक ग्राहकांना सीआरआयएफकडून विनामूल्य पत अहवाल देण्यात येईल.\n>> निओ अॅपद्वारे ग्राहक त्यांची खाती लॉक-अनलॉक आणि पिन सेट करू शकतात. सुरक्षिततेची पूर्णपणे हमी आहे\n>> या खात्यावर मोबाईल अ‍ॅपसह बर्‍याच हाय-टेक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. अ‍ॅपवर ‘कोणताही व्यवहार शोधा’ आणि ‘वर्गीकरण’ यासारख्या सुविधा उपलब्ध आहेत.\n>> खाते उघडताच ग्राहकाला बर्‍याच ऑफर्स मिळू लागतात. यासह नियमित ऑफर, डील आणि कॅशबुकच्या अनेक सुविधा देण्यात आल्यात.\n>> तसेच इक्विनोक्स लॉयल्टी दिली जाते, जेव्हा आपण मोबाईल अॅप, ई-कॉमर्समधून पीओएसवर निधी हस्तांतरित करता. पुढील खरेदीवर याची पूर्तता केली जाऊ शकते. निओकडून नियमित पारितोषिक आणि स्क्रॅच कार्ड उपलब्ध आहेत.\n>> Niyo लवकरच त्याच्या प्लॅटफॉर्मवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात आणणार\nहे एका खात्यात दोन प्रकारची सुविधा देणारे बचत खाते आहे, खाते 5 मिनिटांत मोबाईलच्या माध्यमातून उघडले जाईल आणि संपत्ती खात्याचा लाभही बचतीसह उपलब्ध होईल. निओच्या मोबाईल अ‍ॅपमध्ये तुम्हाला ही सर्व वैशिष्ट्ये मिळतील. यात कोणतीही बँक किंवा शाखा नाही, म्हणून सर्व कामे अॅपद्वारे केली जातात. ही कंपनी लाखो लोकांना अल्ट्रा मॉडर्न मोबाईल बँकिंगची सुविधा देते. हे स्मार्ट सेव्हिंग खाते निओएक्सने इक्विटास स्मॉल फायनान्स आणि व्हिसासह सुरू केलेय. 2021 च्या अखेरीस 20 लाख ग्राहक बनतील, असा कंपनीचा विश्वास आहे.\nपेन्शनचं आता नो टेन्शन, जवळच्या पोस्ट ऑफिसकडून हयातीचा दाखला मिळवा, पेन्शन राहणार सुरू\nICICI बँकेने HPCL सह क्रेडिट कार्ड केले लॉन्च, इंधनावर वर्षभरात मिळणार 2400 रुपयांपर्यंत कॅशबॅक\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\n‘या’ दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाबद्दल मोठी बातमी, ग्राहकांवर काय परिणाम\nएसबीआयने ग्राहकांना दिली ही सुविधा; घरबसल्या एका क्लिकवर डाऊनलोड करा एफडी व्याज प्रमाणपत्र\nPHOTO | एसबीआय ग्राहक स्मार्टफोनला असे बनवू शकता क्रेडिट कार्ड फोन दाखवताच कापले जातील पैसे\nआठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागली, किंमतीत 662 रुपयांची उसळी\nअर्थकारण 1 day ago\nआता घरबसल्या मिळवा FD इंटरेस्ट सर्टिफिकेट; SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा\nयूटिलिटी 2 days ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/Yevale-proved-to-be-adulterated-in-tea.html", "date_download": "2021-07-24T20:42:58Z", "digest": "sha1:SWUNAIAYRE6PTDLGZHEEWPIEYTMF4T2M", "length": 4335, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध | Gosip4U Digital Wing Of India येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध\nयेवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध\nयेवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध\nपुण्यातील प्रसिद्ध येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झालं आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे समोर आलं आहे.\nएफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.\nया पूर्वीही कारवाई : येवले चहावर यापूर्वी देखील अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करत चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते.\nअहवाल : या जप्त मालाचा पहिला अहवाल चांगला आला होता. मात्र दुसऱ्या अहवालामध्ये सिथेंटिक फूड कलर आढळून आला आहे. या फूड कलरमुळे चहाला लाल रंग येतो.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/11/2600-atal-bambu-mission-scheme/", "date_download": "2021-07-24T21:44:26Z", "digest": "sha1:XHOIP5HJD6SRNXZUAQWJWXW7HO3NIUUH", "length": 30342, "nlines": 246, "source_domain": "krushirang.com", "title": "योजना डिरेक्टरी : अटल बांबू समृद्धी योजनेतून करा आर्थिक उन्नती | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nयोजना डिरेक्टरी : अटल बांबू समृद्धी योजनेतून करा आर्थिक उन्नती\nयोजना डिरेक्टरी : अटल बांबू समृद्धी योजनेतून करा आर्थिक उन्नती\nबांबू हे एक बहुपयोगी वनोपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्यामुळे त्यास “हिरवे सोने” (green gold) असे संबोधले जाते. मानवाच्या लाकूड विषयक गरजा पूर्ण करण्याकरिता सहज उपलब्ध होणारे व परवडणारे वनोपज असल्याने बांबूला ” गरीबांचे लाकूड ” (timber of poor) असेही म्हटले जाते. बांबू ही जलद वाढणारी, सदाहरीत व दिर्घायु प्रजाती आहे. बांबू लागवडीमुळे शेतकऱयांना आर्थिक सुरक्षा (economic security) मिळण्याची क्षमता आहे.\nदेशात बांबूची बाजारपेठ सुमारे रु.२६,००० कोटीची असून त्यामध्ये बांबू फर्निचर, बांबू पल्प, बांबू मॅट बोर्ड, कार्टेज इंडस्ट्रीज, प्लाय बोर्ड इत्यादी समाविष्ठ आहे. बांबूमध्ये जास्त गतीने कार्बन शोषण करुन ग्लोबल वार्मिंगलाही मात देण्याची अमर्यादित क्षमता आहे. या सर्व बाबींचा विचार करुन बांबूचा समुचित विकास करणे तसेच बांबूच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग गरीब जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता करणे व त्यायोगे संपूर्ण देशाचा विकास साधण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय बांबू मिशन\n१. शेतक-यांना टिश्यू कल्चर बांबू रोपांचा पुरवठा करणे.\n२. शेतीतून मिळणा-या उत्पन्नाला जोड देण्यासाठी होत जमिनीवरील बांबू लागवडी खालील क्षेत्र वाढविणे.\n३. बांबू लागवडीमुळे शेतक-यांस उपजिवीकेचे साधन निर्माण करणे व होतक-यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करणे.\nबांबू लागवडीचे फायदे / वैशिष्ट्ये .\n● बांबू प्रजातीचे जीवनचक्र ४०-१०० वर्ष असल्याने दरवर्षी बांबू लागवड करण्याची आवश्‍यकता नाही. (अन्न धान्य तसेच भाजीपाल्याप्रमाणे दरवर्षी बांबू लागवड करण्याची गरज नाही. बांबूचे जीवनचक्र म्हणजेच बांबूला फुलोरा येईपर्यंत बांबू जिवंत असतो.)\n● बांबूला कमी किंवा जास्त पाऊस झाला तरी शेतीसारखे नुकसान होत नाही. बांबूच्या बेटांमध्ये दरवर्षी ८-१० नवीन बांबू तयार होत असतात. पाणी साचलेल्या (पाणथळ) जमिनीवर, क्षारयुक्त जमिन तसेच मुरमाड जमिनीवर सुध्दा बांबूची लागवड यडास्वीरित्या होवू हाकते. इतर पिकांच्या तुलनेत बांबूच्या होतीवर ३०-४० टक्के कमी खर्च येतो.\n● पहिल्या व दुस-या वर्षीचे बांबू सोडून, तिस-या वर्षानंतर बांबू काढता येत असल्यामुळे शाश्वत उत्पन्न मिळू शकते.\n● बांबू लागवडीमुळे हेत जमीनीची धूप व जलसंवर्धन या दोन्ही बाबींचा सुध्दा फायदा मिळेल.\n● उक्त नमूद वैशिष्ट्यांमुळे शेतक-यांना शाश्वत आधार व आर्थिक सुरक्षितता (economic security) मिळेल. याशिवाय बांबूच्या कोंबापासून तर पानांपर्यंत २६ मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. उदा. बांबू कोंबापासून लोणचे, भाजी, लाकू��, पडदे, फर्निचर, अगरबत्ती, कापड, उर्जा (CNG, Ethanol, Charcoal) इ. यामुळे बांबूचा कच्चा माल उपलब्ध होण्याकरिता शेतकऱ्यांना शेतामध्ये मोठया प्रमाणावर बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित करणे हे शेतकऱयांच्या हिताचे व पर्यावरण पूरक आहे.\nटिश्यू कल्चर बांबू रोपांचा दर :-\n● टिश्यू कल्चर बांबू रोपांचा दर अंदाजे रु. २५/- प्रती रोप आहे. शेतकरी बांबू रोपे अगोदर खरेदी करुन त्याचे होत जमिनीवर लागवड करतील. होेतजमिनीवर केलेल्या बांबू लागवडीचे तपासणीनंतर बांबू रोपांचे किंमतीपैकी शासनाकडून ४ हेक्‍टर किंवा त्याखालील शेती असलेल्या भूधारकांना ८० टक्के तर ४ हेक्टरपेक्षा अधिक होती असलेल्या भूधारकांना ५० टक्के सवलतीच्या दराने (सबसिडी) त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. तसेच उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे २० व ५० टक्के प्रमाणे खर्च हा शेतकऱयांनी स्वत: करावयाचा आहे.\nलाभार्थ्यांची निवड करण्याकरिता खालीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहे:-\n● शेतकऱयांनी सवलतीच्या दराने बांबू रोपे मिळण्यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने विहीत केलेल्या नमुन्यात खालील दस्तावेजासह अर्ज सादर करणे आवश्‍यक राहील.\n(१) शेतीचा गाव नमूना ७/१२, गाव नमूना आठ, गाव नकाशाची प्रत.\n(२) ग्राम पंचायत / नगरपरिषद / नगरपंचायत यांचेकडून रहिवासी असल्याबाबतचा दाखला.\n(३) बांबू लागवड करावयाच्या शेतामध्ये बांबूचे अपेक्षित उत्पन्न मिळण्यासाठी ठिबक सिंचन व बांबू\nरोपे लहान असतांना डूकरापासून रोपे सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षक कुंपणाची सोय\n(४) आधार कार्डची प्रत.\n(५) बँक खात्याचा तपशील व पासबुकची प्रत/कोर्‍या धनादेशाची छायांकित प्रत.\n(६) अर्जदार शोतकऱ्याने त्याचे बँकेचे खाते आधार क्रमांकाशी जोडून घेणे आवश्‍यक राहील आणि\nत्याकरीता त्याने बँकेला दिलेल्या पत्राची व बँकेकडून मिळालेल्या पोहोच पावतीची प्रत.\n(७) शेतामध्ये विहीर/शेततळे/बोअरवेल असल्याबाबतचे विहीत प्रपत्रात हमीपत्र.\n(८) बांबू रोपांची निगा राखणे व संरक्षण करण्यासंदर्भात विहीत प्रपत्रात हमीपत्र/बंधपत्र.\n(९) जिओ टॅग / जीआयएसद्वारे फोटो पाठविण्याबाबत हमीपत्र.\n(१०) ज्या होतजमिनीवर तसेच शोताच्या बांधावर बांबू लागवड करावयाची आहे ते क्षेत्र नकाशावर हिरव्या रंगाने दर्शविणे.\n● बांबू लागवडीचे काम हे महाराष्ट्र बांबू विक��स मंडळ व वन विभागाच्या सहभागाने पूर्ण करण्यात येईल. प्रथम शेतक-यांनी महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतून बांबू रोपे खरेदी करुन त्याची लागवड करावी.\n● टिश्यू कल्चर रोपे लागवड ही प्रती हेक्टरी ५०० रोपे (५ मी. ५४ मी. अंतरावर ) याप्रमाणे ५०० बांबू रोपे अधिक २० % मरअळी याप्रमाणे १०० रोपे असे एकूण ६०० रोपे प्रती हेक्‍टरी करावयाची आहे. ४ हेक्‍टर पेक्षा कमी होती असणा-या शेतकऱयांना १ हेक्टरकरिता एकूण ५०० बांबू रोपे यासह २०% मरअळी याप्रमाणे १०० असे एकूण ६०० बांबू रोपे ८० % सवलतीच्या दराने तसेच ४ हेक्‍टर पेक्षा अधिक शेती असणा-या शेतकऱ्यांना १ हेक्टरकरिता एकूण ५०० बांबू रोपे यासह २०% मरअळी याप्रमाणे १०० असे एकूण ६०० बांबू रोपे ५० % सवलतीच्या दराने अनुज्ञेय राहील. सदर लागवडीची महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून पाहणी करुन ती प्रमाणित केल्यानंतर शासनाकडून प्राप्त अर्थसहाय्य, त्यांचे बँक खाते / पोस्टाचे बचत खात्यामध्ये थेट जमा करण्यात येईल. उर्वरित बांबू रोपांची किंमत अनुक्रमे २० % व ५०% ही शेतक-यांनी स्वत: खर्च करावयाची आहे. ( उदा. टिश्यू कल्चर बांबू रोपाची किंमत रु. २५/- असल्यास, ४ हेक्‍टर पेक्षा कमी होती असणा-या शेतकऱयांना रु. २०/- प्रति रोप (८०% ) तर ४ हेक्‍टर पेक्षा अधिक शेती असणा-या शेतकऱ्यांना प्रति रोप रु.१२.५०/- (५०%) इतके अनुदान शासनाकडून देय राहील. याव्यतिरिक्त उर्वरित रक्‍कम अनुक्रमे रु. ५/- व रु. १२.५०/- प्रति रोप याप्रमाणे शेतकर्‍यास स्वत: अदा करावी लागेल)\n● शेतजमिनीतील मातीचा पोत, सिंचनाची सोय, जवळची बाजारपेठ, स्थानिक पातळीवरील बांबूची असलेली मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन बांबू प्रजातींच्या लागवडीबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाईल. शेतीमध्ये बांबू लागवडीनंतर त्याची निगा राखणे, संरक्षण, पाण्याची मात्रा, खते, किटकनाडकाची फवारणी, आंतरपीक इत्यादीबाबत महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून नियुक्‍त केलेले सल्लागार, तज्ञ, व वन विभागाचे स्थानिक क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचेकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जाईल. तसेच वन विभागाच्या “१९२६-हॅलो फारेस्ट” या कॉल सेंटरवर देखील यानुषंगाने मार्गदर्शन आणि मदत मिळेल.\n● लाभार्थी शेतक-यांनी बांबू रोपांची ���रेदी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रमाणित केलेल्या रोपवाटिकेतून कॅडालेस पध्दतीने करावी. त्याकरिता, त्याने त्याच्या आधारक्रमांकाशी निगडीत स्वत:च्या बँक खात्यातून, विक्रेत्याला किंमतीचे प्रदान करावे. म्हणजेच NEFT,RTGS,IMPS इत्यादी Electronic Fund Transfer किंवा धनाकर्ष (डिमांड ड्राफट)/धनोदशाव्दारे (चेक) किंमतीचे प्रदान होणे आवश्‍यक आहे व त्याचा पुरावा अनुदानाच्या मागणीचा दावा करताना सोबत देणे आवश्‍यक आहे.\n● लाभार्थी शहोतक-यांनी वरीलप्रमाणे बांबू रोपांची खरेदी केल्यानंतर देयकाची प्रत संबधीत रोपवाटिकेकडून दोन प्रतीत घ्यावी व त्यापैकी एका देयकाची स्वयंसाक्षांकित प्रत महाराष्ट्र बांबू विकास मंडळ अथवा वन विभागाच्या संबधित अधिका-याकडे/कार्यालयाकडे सादर करावी.\n● वरीलप्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर अनुदानाची संपूर्ण रक्‍कम शेतकऱयांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पध्दतीव्दारे (DBT) जमा करण्यात यावी.\nशेतीमध्ये लागवड केलेल्या जिवंत बांबू रोपांची संख्या, रोपांची वाढ व पूर्ण वाढ झालेल्या बांबूची कापणी पूर्व व कापणीनंतर संनियंत्रण व व्यवस्थापन तसेच पुढील कालावधीत बांबूचे विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ, शेतक-यांचे आर्थिक व सामाजिक स्तरावर होत असलेली प्रगती, योजनेची यशास्वीतता इत्यादींचे मूल्यमापन महाराष्ट्र बांबू विकास मंडळाकडून नियुक्‍त केलेले सल्लागार, तज्ञ व वन विभागाचे स्थानिक क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांचेकडून करण्यात यावे.\nशेत जमिनीवर बांबूची लागवड केल्यानंतर त्याचे जिओ टॅग (geo tag ) करण्यात यावे आणि GIS मध्ये शेताचे पॉलीगॉन तयार करुन वारंवार त्या बांबू लागवडीच्या प्रगतीबाबत गुगल अर्थच्या (Google earth) माध्यमातून पर्यवेक्षण सुध्दा करण्यात यावे.\nस्त्रोत : विकासपिडिया (वनविभाग, महाराष्ट्र शासन)\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\n‘त्या’ कारणामुळे थांबली द्राक्ष खरेदी; थंडीचा आणि ढगाळ वातावरणाचा द्राक्ष पिकाला बसला मोठा फटका\n..आणि जगतापांनी पाचपुतेंना असा दिला धक्का; खासदार विखेंचीही मिळाली साथ..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/automobile-2020-datsun-redi-go-facelift-launching-india/", "date_download": "2021-07-24T20:12:23Z", "digest": "sha1:SSG4H2623LULWFP2TC5T5U27N76JTJ5J", "length": 16014, "nlines": 142, "source_domain": "www.saamana.com", "title": "2020 Datsun Redi GO Facelift हिंदुस्थानात लॉन्च; 2.83 लाखापासून किंमत सुरु… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तां���्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\n2020 Datsun Redi GO Facelift हिंदुस्थानात लॉन्च; 2.83 लाखापासून किंमत सुरु���\nकार निर्माता कंपनी Datsun ने हिंदुस्थानी बाजारात आपली नवीन 2020 Redi-GO Facelift लॉन्च केली आहे. आज आम्ही तुम्हाला याच कारच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि किंमत बद्दल सांगणार आहोत.\nDatsun Redi-GO facelift 800 सीसीचे 3 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. तसेच दुसरे 999 सीसी 3-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. याच्या एएमटी पर्याय टॉप आणि टी (ओ) व्हेरियंट मध्ये 1.0 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. नवीन Datsun Redi-GO facelift 800 कार D, A, T, T(O) 800cc, T(O) 1.0 आणि T(O) 1.0 AMT व्हेरियंट मध्ये उपलब्ध आहे. 800 सीसीचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन 54 बीएचपी पॉवर आणि 73 एनएम टॉर्क जनरेट करते. 1.0 लीटर इंजिन 67 बीएचपीची पॉवर आणि 91 एनएमचा टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 5 स्पीड एएमटीच्या पर्यायासह उपलब्ध आहे. ही कार 20.71 किमी प्रति लीटर मायलेज देऊ शकते. तसेच 1.0 लीटर व्हेरियंट 21.70 kmpl आणि 1.0 लीटर एएमटी 22 kmpl मायलेज देऊ शकते.\n2020 Redi-GO 2020 मध्ये नवीन इंटीरियरसह एक नवीन केबिन आणि उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात आला आहे. सोबतच ब्लॅक अँड गनमेटल ग्रे ड्युअल टोन ट्रीटमेंट, फॅब्रिक फ्रंट डोअर ट्रिम आणि नवीन 8 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोने सुसज्ज आहे.\n2020 Datsun Redi-GO Facelift प्रारंभिक किंमत 2.83 लाखापासून सुरु होते. अधिक माहितीसाठी कंपनीच्या अधीकृत संकेतस्थळाला भेट द्या.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा आरोप\nप्रेमविवाह करण्यासाठी चारवेळा घरातून पळाली; अखेर पोलीस ठाण्यात लागले लग्न\n वरातीतून नवरदेवाला घेऊन घोडी पळाली\nअब मैं हू ‘कॅप्टन’… पंजाब काँग्रेस अध्यक्ष बनताच सिद्धूची सलामीला ‘फटकेबाजी’\n लसीकरण कधी पूर्ण होईल, माहीत नाही; केंद्र सरकारची लोकसभेत कबुली\nदेशातील कोरोनाची 11 टक्के प्रकरणे 20 वर्षांखालील व्यक्तींमध्ये, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची माहिती\nचाट आणि पानपट्टीचा व्यवसाय कर���न झाले करोडपती, आयकर आणि जीएसटी धाडीत 256 विक्रेते निघाले कोटय़धीश\n16 वर्षं जुनं फीचर गुगल करणार बंद, 30 सप्टेंबरपर्यंत डेटा करा एक्सपोर्ट\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/outstanding-question-attendance-meeting-of-10th-november/", "date_download": "2021-07-24T20:16:11Z", "digest": "sha1:PBKZABU6ICSR5C3VOWWEINOEJTFD4PRN", "length": 12728, "nlines": 227, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "ऊसदर प्रश्न; लक्ष १० नोव्हेंबरच्या बैठकीकडे - ChiniMandi", "raw_content": "\nHome All News ऊसदर प्रश्न; लक्ष १० नोव्हेंबरच्या बैठकीकडे\nऊसदर प्रश्न; लक्ष १० नोव्हेंबरच्या बैठकीकडे\nकोल्हापूर : चीनी मंडी\nपश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दराचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसेनाशी झाली आहे. आर्थिक पातळीवर संघटनांनी मागितलेला दर देण्याची कारखान्यांची स्थिती नसल्यामुळे साखर कारखाने गाळप बंद ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आता, येत्या १० नोव्हेंबरला साखर कारखानदारांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यामुळे साखर उद्योगाचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.\nमुळात महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी साखर कारखाने सुरळीत सुरू आहेत. शेजारच्या सांगली जिल्ह्यातही कारखान्यांच्या बंदला प्रतिसाद मिळालेला नाही. तेथील कारखान्यांनी अद्याप यावर ठाम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ऊस दराचा प्रश्न सध्या कोल्हापूर जिल्ह्यापुरताच मर्यादीत राहिला आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, शिवसेना यांनी तीन स्वतंत्र शेतकरी परिषद घेऊन ऊस दराचे गणित मांडले. कृषी मुल्य आयोगाने घालून दिलेल्या एफएरपीपेक्षा अधिक दराची मागणी संघटनांकडून करण्यात आली. या संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना त्यांचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचे असल्याने त्यांनी शेतकऱ्यांचे हीत पुढे करत अवास्तव मागणी केल्याची टीका साखर उद्योगातून होत आहे. संघटनांची मागणी अशक्य असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी धुराडी बंद करण्याचा निर्णय घेतला.\nया संदर्भात झालेल्या कारखान्यांच्या दुसऱ्या बैठकीतही कारखाने बंद ठेवण्यावरच ठाम निर्णय झाला. कोल्हापुरात झालेल्या बैठकीत माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी नेतृत्व केले. संघटनांनी मागितलेला दर, बँकांकडून मिळणारी उचल आणि साखरेच्या उत्पादनासाठी येणार तसेच, ऊस तोडणी, वाहतूक यात मोठी तफावत आहे. त्यामुळे एफआरपीसाठी सरकारची मदत मिळाल्याशिवाय दर देणे अशक्य आहे, असे मत आवाडे यांनी मांडले आहे. याबाबत पुढची बैठक येत्या १० नोव्हेंबरला होईल, अशी माहिती त्यांनी दिली.\nआवाडे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या हिताचा विचार आम्हीही करतो. त्यांना विरोध नाही. शेतकऱ्यांना एफआरपीचे पैसे मिळावेत, अशी आमचीही भूमिका आहे. पण, सध्या बाजारात साखरेचे दर ६०० रुपयांनी घसरले आहेत. या परिस्थितीत एफआरपीचा दर द्यायचा कसा, असा प्रश्न साखर कारखान्यांपुढे आहे.’\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\nआज बाजारात स्थिर मागणी होती.डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3125 ते 3170...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\nआज मांग सपाट रही महाराष्ट्र के कई हिस्सों में भारी से बहुत भारी बारिश हुई महाराष्ट्र के कई हिस्सों में भारी से बहुत भारी बारिश हुईमहाराष्ट्र: S/30 चीनी का व्यापार 3100 रुपये से 3120 रुपये...\nचीनी मिलों को 10 अगस्त तक गन्ना भुगतान करने का अल्टीमेटम\nमुजफ्फरनगर : लंबित गन्ना भुगतान को लेकर जिल्हा प्रशासन सख्त हो गया है, और प्रशासन ने संबंधित मिलों को 547 करोड़ रुपये भुगतान के...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 24/07/2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/petrol-in-nepal-is-rs-21-cheaper-than-in-india-cheap-to-them-then-expensive-to-us-nrvk-99526/", "date_download": "2021-07-24T20:02:40Z", "digest": "sha1:7YTNEGGTPAJTHXKVBJZJGWRGKDZZPCSW", "length": 13110, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Petrol in Nepal is Rs 21 cheaper than in India; Cheap to them then expensive to us? nrvk | नेपाळमध्ये पेट्रोल भारतापेक्षा २१ रुपयांनी स्वस्त; त्यांच्याकडे स्वस्त मग आपल्याकडेच महाग का? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n...म्हणून भारतीय नेपाळ मध्ये जाऊन पेट्रोल भरतातनेपाळमध्ये पेट्रोल भारतापेक्षा २१ रुपयांनी स्वस्त; त्यांच्याकडे स्वस्त मग आपल्याकडेच महाग का\nबिहारमध्ये पेट्रोल ९५ रुपये लिटर आहे. भारतापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेत पेट्रोल २३.५५ रुपये व डीझल २१.९८ रुपये स्वस्त आहे. यामुळे अनेक जण नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल खरेदी करतात.\nदिल्ली : भारतातूनच नेपाळमध्ये पेट्रोल निर्यात होते. तरी देखील नेपाळमध्ये पेट्रोल भारतापेक्षा २१ रुपयांनी स्वस्त आहे. यामुळे त्यांच्याकडे स्वस्त मग आपल्याकडेच महाग का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nभारतच नेपाळला पेट्रोलचा पुरवठा करते. तरीही नेपाळ आणि भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सरासरी २१ ते २५ रुपयाचा फरक आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आखाती देशांमधून नेपाळला इंधन पुरवते. तेलाच्या बदल्यात नेपाळ आणि भूतान हे दोन देश भारताला डॉलर देतात.\nबिहारमध्ये पेट्रोल ९५ रुपये ल���टर आहे. भारतापासून फक्त २ किलोमीटर अंतरावर नेपाळच्या सीमेत पेट्रोल २३.५५ रुपये व डीझल २१.९८ रुपये स्वस्त आहे. यामुळे अनेक जण नेपाळमध्ये जाऊन पेट्रोल खरेदी करतात.\nतसेच भारत नेपाळ सीमेवर मोठ्या प्रमाणात इंधनाची तस्करी होत आहे. इंडो नेपाळ बॉर्डरचे पश्चिमी चंपारण, सीतामढ़ी, मधुबनी, अररियाचे नेपाळ सीमेजवळील १५० पेट्रोल पंपावरुन रोज सुमारे ४ लाख लिटर नेपाळी इंधन बिहारच्या गाड्यात भरले जात आहे. येथे मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डीझलचा काळाबाजार होत आहे.\nभारत, रिफायनरी फी आणि खरीद मूल्यावरच नेपाळला इंधनाचा पुरवठा करते. नेपाळमध्ये फक्त एकच टॅक्स आकाराला जोते. तो देखील भारताच्या एक्साइज ड्यूटीपेक्षाही कमी आहे. यामुळेच नेपाळमध्ये पेट्रोल-डिझल स्वत दरात मिळते.\nदोन महिला जिद्दीला पेटल्या…. दारुच्या दुकानासाठी लागली ५१० कोटींची बोली \nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/7060", "date_download": "2021-07-24T20:28:07Z", "digest": "sha1:LFAGRGF2OV6SUAKZGGYF6B7ZYMEZYQPA", "length": 5602, "nlines": 18, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबईमधील विविध भागांतून गॅस गळतीच्या तक्रारी", "raw_content": "\nमुंबईमधील विविध भागांतून गॅस गळ��ीच्या तक्रारी\nमुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील विविध भागात गॅसची दुर्गंधी येत असल्याची शंका बऱ्याच स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर उपस्थित केली. काही रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संपर्कही साधला. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेने इतर केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला. 'देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विले पार्ले, कांदिवली, दहिसर भागात सध्या अग्निशमन दलाच्या ९ गाड्या रवाना झाल्या असून गॅस गळती नेमकी कुठे झाली आहे याचा तपास सुरू आहे' अशी माहिती महापालिकेने दिली.\nराष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याचा अंदाज वर्तवला जात होता, मात्र महापालिकेने या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे ट्विट करत स्पष्ट केलं आहे. 'राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्लांटमध्ये गॅस गळती झाल्याची माहिती आम्हाला सुरुवातीला मिळाली होती, मात्र 'आरसीएफ'मध्ये गॅस गळती झालेली नाही.'\n'चेंबूर, कुर्ला ,मानखुर्दमधून गॅसचा वास येतोय इतकीच माहिती आमच्याकडे आतापर्यंत हाती आली आहे' असं राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून सांगण्यात आलं आहे.\nदुसरीकडे, या गॅस गळतीबाबत महानगर गॅस लिमिटेड यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, 'आम्हाला गॅस गळतीच्या तक्रारींचे अनेक फोन रात्री यायला लागले. आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहिती मिळवत आहे. ज्या भागांतून तक्रारींचे फोन आले त्या सर्व भागात आमच्या टीम सक्रिय झाल्या असून अद्याप आमच्या कोणत्याही पाईप लाईनमध्ये गळती असल्याचे निष्पन्न झाले नाही.'\nमुंबईच्या पूर्व उपनगरात तसेच पश्चिम उपनगरात काही ठिकाणी गुरुवारी रात्री उशिरा गॅसची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने प्रचंड घबराट पसरली. मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून स्थानिक नागरिक अग्निशमन विभागाकडे तक्रारीसाठी संपर्क साधत आहेत. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा शोध अद्याप लागलेला नसून नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%A3-%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF/60c2171b31d2dc7be7dee1eb?language=mr&state=rajasthan", "date_download": "2021-07-24T20:08:15Z", "digest": "sha1:2NU4BQLAV5WH7I53KDQWHEOIFP5XSYXC", "length": 4493, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गाय, म्हशी गाभण न राहण्याची करणे आणि घरगुती उपाय! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nगाय, म्हशी गाभण न राहण्याची करणे आणि घरगुती उपाय\n➡️ मित्रांनो, गाई व म्हशी गाभण राहत नसल्यास त्याची करणे आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा. संदर्भ:- Great Maharashtra हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nआपला दुग्ध व्यवसाय वाढवा\n👉🏻शेतकऱ्यांसाठी शेतीसोबतच दुग्धव्यवसायदेखील खूप महत्वपूर्ण असतो. शेतकरी या दोन्हींसोबत आपल्या आयुष्याचा गाडा चालवित असतो. हा गाडा आनंदमय चालविण्यासाठी यशस्वी दुग्ध...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजनावरांची पावसाळयात अशी घ्या काळजी\nपावसाळयात जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता असणे फार आवश्यक असते. स्वच्छता नसल्यास, पशुपालकांसमोर माशा व गोचिडची समस्या निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉ. प्रशांत...\nपशुपालन | ग्रेट महाराष्ट्र\nजातीवंत गायी व म्हशी खरेदी करताय,मग नक्की पहा हा व्हिडीओ\nशेतकरी बंधुनो, दूध उत्पादनांनो, दुग्ध व्यवसाय सुरु करण्यासाठी जनावरे खरेदी कशा पद्धतीने व कुठे खरेदी करावी.या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा. 👉 यांसारख्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-february-2021/", "date_download": "2021-07-24T20:54:12Z", "digest": "sha1:FP67JIY7ZOJYJMIZOPAKILP4QWWGPJTY", "length": 14155, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 18 February 2021 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प��रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे की पंतप्रधानांच्या शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी परस्पर संवाद कार्यक्रमाची चौथी आवृत्ती – परीक्षे पे चर्चा पुढील महिन्यात होईल.\nरामकृष्ण परमहंस यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली.\nतृतीय भारत-ऑस्ट्रेलिया-जपान-यूएसए क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संबंधित परराष्ट्र मंत्र्यांच्या सहभागाने होणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबहू-ब्रह्मपुत्र सुरू केले, तसेच धुबरी-फुलबारी पुलाची पायाभरणी केली व माजुली पूल आसाम बांधण्यासाठी भूमिपूजन केले.\nभारताने ‘कोविड -19 मॅनेजमेंट: अनुभव, गुड प्रॅक्टिस आणि वे फॉरवर्ड’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन केले होते.\nई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आयसीआयसीआय लोंबार्डबरोबर भागीदारी केली असून ते ग्राहकांना ‘ग्रुप सेफगार्ड’ विमा, गट आरोग्य विमा पॉलिसी देऊ करतात.\nHCL टेक्नॉलॉजीजने (HCL) सायबरसुरक्षा क्षेत्रात सहयोग करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (IITK) सह सामंजस्य करार केला आहे.\nभारताच्या पंतप्रधानांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी तामिळनाडूमधील तेल आणि वायू क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी केली.\nरक्षा मंत्री यांनी ई-छवानी पोर्टल आणि मोबाइल ॲप लॉन्च केले.\nपंतप्रधानांनी ‘महाबाहु-ब्रह्मपुत्र’ सुरू करण्याची घोषणा केली. “महाबाहु-ब्रह्मपुत्र” च्या प्रक्षेपण रो-पॅक्स (रोल-ऑन / रोल-ऑफ प्रवासी सेवा) जहाजांच्या उद्घाटनानंतर चिन्हांकित केले जाईल.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (Indian Army) भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स 2021 [220 जागा]\nNext (NHM Dhule) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-movie-shentimental/", "date_download": "2021-07-24T21:31:54Z", "digest": "sha1:PF5MUPU4SL426N6YRA5QV7OK2VRUPR5O", "length": 10131, "nlines": 225, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Movie Shentimental - शेंटीमेंटल - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन चित्रपट Marathi Movie Shentimental – शेंटीमेंटल\nपोश्टर बॉयज आणि पोश्टर गर्ल या सुपरहिट मराठी विनोदी चित्रपटांनंतर दिग्दर्शक समीर पाटील पुन्हा एकदा मराठी चित्रपट रसिकांसाठी तुफान मराठी विनोदी चित्रपट घेऊन आलेत शेंटीमेंटल. पोश्टर बॉयज आणि पोश्टर गर्ल या चित्रपटां प्रमाणेच हा चित्रपट देखील विनोदाच्या सोबत एखादा सामाजिक संदेश देणाराच असणार.\nशेंटीमेंटल चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसाणारेत, विनोदाचे बादशाह अशोक सराफ, त्यांच्या सोबतच आहेत उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भ��से.\nशेंटीमेंटल चित्रपटाला मिलिंद जोशी यांनी संगीत दिलय, तर अवधूत गुप्ते, बेला शेंडे, शान , निहिरा जोशी देशपांडे, पवनी पांडे यांनी गाणी गायली आहेत.\nतर समीर मधुसूदन पाटी यांनी लिहिलेला आणि समीर पाटील दिगदर्षित शेंटीमेंटल हा चित्रपट २८ जुलैला प्रदर्शित होतोय.\nचित्रपटाचा टीझर खाली पहा, आणि कसा वाटला ते आम्हाला कमेंट देऊन कळवा.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nPremachi Gosht : प्रेमाची गोष्ट\nमराठीबोली दिवाळी अंक २०१८\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/nmk-recruitment-upsc-cds-exam-2018-8329/", "date_download": "2021-07-24T20:42:19Z", "digest": "sha1:MNIZF6AA7DST6KCHLI5RYHYTNPXZQPZ7", "length": 8022, "nlines": 91, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -२०१८ जाहीर - NMK.CO.IN", "raw_content": "\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -२०१८ जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II) -२०१८ जाहीर\nभारत सरकारच्या संरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS-II)- २०१८ परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत.\nपरीक्षा – संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II)- २०१८\nसंरक्षण विभागातील विविध पदाच्या एकूण ४१४ जागा\nभारतीय सेना (लष्करी) अकादमी (डेहराडून) मध्ये १०० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै २०१८ दरम्य���न झालेला असावा.\nभारतीय नौदल अकादमी मध्ये ४५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.\nहवाई दल अकादमी (हैदराबाद) मध्ये ३२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९५ ते १ जुलै १९९९ दरम्यान झालेला असावा.\nअधिकारी प्रशिक्षण अकादमी (पुरुष) चेन्नई मध्ये २२५ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९४ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.\nअधिकारी प्रशिक्षण अकादमी (महिला) चेन्नई मध्ये १२ जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.\nवयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९४ ते १ जुलै २००० दरम्यान झालेला असावा.\nपरीक्षा फीस – २००/- रुपये अनुसूचित जाती-जमाती/ महिला उमेदवारांसाठी फीस मध्ये सवलत.\nपरीक्षा – १८ नोव्हेंबर २०१८ रोजी घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ सप्टेंबर २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)\nअधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.\nकृपया NMK करिता NMK.CO.IN सर्च करा व मित्रांना आवश्य सांगा\nडेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 1572 जागा\nपुणे येथे PSI मुलाखत मोफत मार्गदर्शन कार्यशाळा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्याबाबत सूचना\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अति���्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/fire-fighter-dj-kulkarni-passed-away/", "date_download": "2021-07-24T20:49:28Z", "digest": "sha1:XYWHJJ3FXQPMRG5W7UC4AQMTYMKP3ABB", "length": 18323, "nlines": 140, "source_domain": "www.saamana.com", "title": "फायर फायटर हरवला, मुंबईचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी कुलकर्णी यांचे निधन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nफायर फायटर हरवला, मुंबईचे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी कुलकर्णी यांचे निधन\nमुंबईचे अग्निशमन दल उभे करण्यात मोलाची कामगिरी बजावणारे निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी डी. जे. कुलकर्णी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. अग्नीसुरक्षेच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असणाऱ्या डी. जे. कुलकर्णी यांचा झुंजार आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून नावलौकिक होता.\nभोपाळ येथे शनिवारी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सोमवारी सकाळी संभाजीनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. फायर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असतानाच मुंबई अग्निशमन दलात 1960 साली फायर ऑफिसर म्हणून प्रवेश करणारे दुर्गादास जगन्नाथ कुलकर्णी 1997 मध्ये मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले.\nअग्निशमन दलातील एक निष्णात, धडाकेबाज आणि लढवय्या अधिकारी अशी त्यांची ओळख होती. 37 वर्षांच्या सेवाकाळात मुंबईतील अनेक अग्निकांडे शमवण्यात त्यांनी धाडसी कामगिरी बजावली. कितीही मोठा अग्नीप्रलय असो आग विझवण्यासाठी वरिष्ठ म्हणून जवानांना केवळ आदेश न देता स्वतः आगीच्या लोळांत उडी घेऊन ते मोहिमांचे नेतृत्व करत. अशाच एका मोहिमेत त्यांना आपला एक डोळाही गमवावा लागला.\nब्रिटनच्या साऊथ वेल्स येथे अग्निशमन अभियांत्रिकीचा विशेष अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डी. जे. कुलकर्णी यांचा मुंब��चे अग्निशमन दल सक्षम करण्यात मोठा वाटा होता. फायर सेफ्टी, फायर प्रिव्हेन्शन आणि आपत्ती व्यवस्थापनातील जाणकार तज्ज्ञ असलेल्या डी. जे. कुलकर्णी यांनी अग्नीशमन सुरक्षा, प्रतिबंधक उपाय आणि सेवांची अभ्यासपूर्ण नियमावली तयार केली. तीच नियमावली आज देशभरात वापरली जाते. 1997 साली मुंबई महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर एअर इंडियामध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांनी विमानतळावरील अग्नीसुरक्षेची जबाबदारी पार पाडली. याशिवाय पोर्ट ट्रस्ट, सिडको आदी संस्थासाठीही कन्सल्टंट आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.\nअग्निशमन क्षेत्रातील उत्कृष्ट आणि अतुलनीय सेवेबद्दल 2 आणि 3 शौर्य सन्मान अशी पाच राष्ट्रपती पदके प्राप्त करणारे डी. जे. कुलकर्णी हे अग्निशमन दलातील बहुधा एकमेव अधिकारी होते. त्यांच्या निधनाने आगप्रतिबंधक उपाययोजना, अग्निशमनातील आधुनिक उपायपद्धती आणि आपत्ती व्यवस्थापनाचा चालताबोलता विश्वकोशच हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बे��त्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/05/blog-post_06.html", "date_download": "2021-07-24T21:50:34Z", "digest": "sha1:JL3D4ZXEUG7R65JQPMMC2HSS2RWGJDX2", "length": 9633, "nlines": 239, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: किती रंग", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nरविवार, ६ मे, २००७\nकिती रंग राहून गेलेत\nकिती छंद राहून गेलेत\nकिती पुस्तके किती कविता\nवाचू कसे आणि कधी\nभांडार जणू सागर विशाल\nसगळे करणे शक्यच नाही\nजवळचा पहिला रंग घेतो\nपुन्हा प्रवास सुरू करतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nParag Agarkar १० मे, २००७ रोजी १०:१७ AM\nManoj Bhandare २४ फेब्रुवारी, २०११ रोजी ३:१७ PM\nफोटो आणि कविता... वेगवेगळ अस्तित्व आहे पण प्रत्येक कवितेत.. दोन्हीचा छान मेळ जमवलाय की अप्रतिम आहेत..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/18/3211-rahul-gandhi-on-rajiv-gandhi-death-and-criminal/", "date_download": "2021-07-24T19:58:33Z", "digest": "sha1:ER2QU5M4YWD4JO47KEY6NL4VQEZUHONZ", "length": 12574, "nlines": 176, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून वडिलांच्या मारेकऱ्यांना केलीय क्षमा; पहा नेमके काय म्हटलेय राहुल गा��धींनी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून वडिलांच्या मारेकऱ्यांना केलीय क्षमा; पहा नेमके काय म्हटलेय राहुल गांधींनी\nम्हणून वडिलांच्या मारेकऱ्यांना केलीय क्षमा; पहा नेमके काय म्हटलेय राहुल गांधींनी\nपुद्दुचेरी येथे बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेम, दया, क्षमा आणि शांती या गुणांचा वापर आवश्यक असल्याचा संदेश दिला आहे. एका विद्यार्थ्याने त्यांचे वडील व दिवंगत पंतप्रधान राजीव यांच्या मृत्यूबद्दल प्रश्न विचारल्यावर त्यांनी त्यास उत्तर दिले.\nलिट्टेने तुमच्या वडिलांची हत्या केली होती याबद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता. त्यावेळी त्यांनी ‘वडील राजीव गांधी यांची हत्या घडवणाऱ्यांना मी क्षमा केली आहे’, असे म्हटले.\nएका महिला हल्लेखोराने २१ मे १९९१ रोजी एका प्रचार सभेत राजीव गांधी यांची चेन्नईजवळील श्रीपेरुंबुदूरमध्ये हत्या केली होती. त्यावेळी देशाला मोठा धक्का बसला होता. लिट्टे या दहशतवादी संघटनेचे हे कृत्य होते.\nत्यावर राहुल गांधी यांनी म्हटले की, माझ्या मनात कोणाबद्दलही राग किंवा तिरस्काराची भावना नाही. मी माझ्या वडिलांना गमावले आहे. तो माझ्यासाठी अतिशय कठीण काळ होता. मला खूप दु:ख झाले, परंतु संताप आला नाही. हिंसाचार तुमचे काहीही हिरावून घेऊ शकत नाही. माझे वडील माझ्यात जिवंत आहेत. ते माझ्या माध्यमातून बोलत आहेत.\nसंपादन : सचिन पाटील\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nबाब्बो.. चक्क ‘त्याने’ पुढाऱ्यांनाही लावलाय चुना; पहा कुठे घडली ही आश्चर्यकारक घटना..\nब्रेकिंग : थेट आफ्रिकेच्या किलीमांजारो पर्वतावरही शिवजयंतीचा डंका..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/maharashtra-chandrapur-stone-age-treasure-found-during-excavation-3747", "date_download": "2021-07-24T20:38:09Z", "digest": "sha1:ZAGQ32RUIUC4CVNF2DCT2GWOVG765DGA", "length": 2290, "nlines": 15, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उत्खननादरम्यान सापडला अश्मयुगीन काळातील खजिना", "raw_content": "\nउत्खननादरम्यान सापडला अश्मयुगीन काळातील खजिना\nचंद्रपूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित स्थळी उत्खननादरम्यान अश्मयुगीन काळातील खजिना सापडलाय. १० एकर जागेवर सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अश्मयुगीन मानवाचं वास्तव्यस्थळ सापडलंय. अश्मयुगीन काळातील सर्वात मोठं दगडी हत्यार निर्मितीचं हे केंद्र असावं असा अंदाज आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयासाठी १०० एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्याचवेळी अमित भगत या पुरातत्व अभ्यासकाला या जमिनीवर एक मौल्यवान अश्मयुगीन खजिना सापडलाय. हत्यार निर्मिती केंद्राबद्दल हा शोध लागताच या स्थळाच्या माहितीचा एक विस्तृत अहवाल मुख्यमंत्र्यांच्या CMO कार्यालयाकडे पाठवण्यात आलाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/bpcl-humsafar-launches-doorstep-delivery-of-diesel-in-delhi-498869.html", "date_download": "2021-07-24T20:20:43Z", "digest": "sha1:NM7O4MHBCTRRDSR3HOQP6HUE47LUML4Q", "length": 17400, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nBPCL-हमसफरकडून दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, घसबसल्या मागवा डिझेल\nत्याअंतर्गत बीपीसीएल 20 लिटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल देण्यात येणार आहे. 20 लिटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांना डोअरस्टेप वितरण सुविधा उपलब्ध आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः राष्ट्रीय राजधानी दिल्लीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने डिझेलच्या डोअरस्टेप डिलिव्हरीसाठी स्टार्टअप हमसफर इंडियाशी हातमिळवणी केलीय. त्याअंतर्गत बीपीसीएल 20 लिटरच्या जेरीकॅनमध्ये डिझेल देण्यात येणार आहे. 20 लिटरपेक्षा कमी डिझेलची मागणी करणाऱ्या ग्राहकांना डोअरस्टेप वितरण सुविधा उपलब्ध आहे.\nनवीन प्रयत्नांचा फायदा लहान गरजा असलेल्या ग्राहकांना होणार\nसफारी 20 नावाच्या जेरीकनमधील डोअरस्टेप डिझेल डिलिव्हरीचा फायदा लघु उद्योग, मॉल्स, रुग्णालये, बँका, बांधकाम साइट्स, शेतकरी, मोबाईल टॉवर्स, शिक्षण संस्था तसेच लहान उद्योगांना होईल. नवीन प्रयत्नांचा फायदा लहान गरजा असलेल्या ग्राहकांना होणार आहे.\nया राज्यांमध्येही ही सुविधा सुरू केली जाणार\nहिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 20 लीटरची जेरीकान सेवा सुरू करण्याची बीपीसीएलचीही योजना आहे, कारण बहुतेक रिसॉर्ट हॉटेल, उद्योग आणि शेतात दुर्गम भागात आहेत आणि मोटारसायकलवर उपलब्ध करून देण्यात येणारी ही सेवा या राज्यातील पर्यटकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.\nडोअरस्टेप डिझेल वितरणामुळे अशा अनेक समस्या सोडवल्या जातील\nयापूर्वी डिझेलच्या ग्राहकांना किरकोळ दुकानातून बॅरेलमध्ये खरेदी करायची होती. कार्यक्षम ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचा अभाव होता. डोअरस्टेप डिझेल वितरणामुळे अशा अनेक समस्या सोडवल्या जातील आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांना कायदेशीररित्या डिझेल उपलब्ध होईल.\nखासगीकरण व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले\nचालू आर्थिक वर्षात सरकारने खासगीकरण व निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट 1.75 लाख कोटी रुपये ठेवले आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया उशीर होत आहे. यावर्षी निर्गुं��वणुकीत बीपीसीएलचे नाव अव्वल आहे. ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची तेल रिफायनरी कंपनी आहे, ज्यामध्ये सरकारची सध्याची हिस्सेदारी 52.98 टक्के आहे आणि सरकार त्यात आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे.\n100 टक्क्यांपर्यंत एफडीआय वाढवण्याचा विचार\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाणिज्य व उद्योग मंत्रालय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील एफडीआय धोरणात नवीन कलम समाविष्ट करण्याच्या विचारात आहे. या कलमाअंतर्गत तेल आणि गॅस पीएसयूचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्यास स्वयंचलित मार्गाने 100% एफडीआय परवानगी दिली जाणार आहे.\nNPS मध्ये गुंतवणूक करणे सोपे, घर बसल्या उघडा खाते, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया\nTDS परताव्यावरही व्याज उपलब्ध, आयकराचा दावा कसा करू शकता, जाणून घ्या\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nदेशातील पेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्याकडे जाणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत\n…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक\nअर्थकारण 2 days ago\nBPCL विकण्याचा मार्ग मोकळा, मोदी मंत्रिमंडळाने FDI मर्यादा वाढविली\nअर्थकारण 2 days ago\nPetrol Rate: निवडणुका संपल्यानंतर पेट्रोलच्या दरात 11 रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचा दर\nअर्थकारण 3 days ago\nBPCL-हमसफरकडून दिल्लीत डिझेलची डोअरस्टेप डिलिव्हरी सुरू, घसबसल्या मागवा डिझेल\nअर्थकारण 3 days ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/bjp-leadar-raosaheb-danve-slam-shivsena-leader-sanjay-raut-483890.html", "date_download": "2021-07-24T20:46:09Z", "digest": "sha1:4FM2YCJ4P7BTM6A7622N6T64CAGFRR3A", "length": 18424, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nसंजय राऊत बोलतात ते त्यांचं वक्तव्य नसतं, त्यांचा बोलावता धनी बोलायला भाग पाडतो, रावसाहेब दानवेंचं टीकास्त्र\nकेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसींचं रद्द झालेले आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.(Raosaheb Danve Sanjay Raut)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nसंजय राऊत रावसाहेब दानवे\nजालना: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसींचं रद्द झालेले आरक्षणावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. ईडीची रेड, सीबीआयची रेड, मागासवर्गीयांना नोकरीतील पदोन्नती आरक्षण, धनगर समाजाचे व ओबीसीचे आरक्षण, मराठा समाजाचे आरक्षण बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरले आहे. आणि केंद्राकडे बोट दाखवण्याचे काम हे सरकार करत आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं. यासोबत संजय राऊत जे बोलतात ते त्यांचं मत नसत�� त्यांचा बोलवता धनी त्यांना तस बोलायला भाग पाडतो, अशी टीका दानवे यांनी केली. (BJP leadar Raosaheb Danve slam Shivsena leader Sanjay Raut)\nसंजय राऊत आमचे मित्र, त्यांचा बोलावता धनी वेगळा\nरावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत हे आमचे मित्र आहेत आणि संजय राऊत जे बोलतात ते त्यांचे मत नसते तर त्यांचा बोलावता धनी त्यांना बोलायला भाग पाडतो असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.\nनिवडणुका लागल्यास ओबीसी उमेदवार देणार\nओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याची आमची भूमिका आहे. मात्र, निवडणुका घेतल्या तर त्या ठिकाणी भाजपा ओबीसीचे प्रतिनिधी निवडणुकीत देणार असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले. ओबीसींचं जे आरक्षण रद्द झाले आहे,त्याचा केंद्र सरकारशी संबंध नाही. इंपेरियल डेटा हा मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून राज्य सरकारने कोर्टाला दिला नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाने या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. जो पर्यंत इंपेरियल डेटा राज्य सरकार कोर्टाला देणार नाही तो पर्यंत आरक्षणाला स्थगिती असणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.\nभाजपचं राज्यभर चक्काजाम आंदोलन\nओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. पुणे,मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वांच्या शहरांत तसंच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावं, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.\nहोय, मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली, प्रताप सरनाईकांबाबत लवकरच बातमी मिळेल: संजय राऊत https://t.co/iRD1QjB4r1 #SanjayRaut #PratapSarnaik #CMUddhavThackeray #Shivsena #ED\nआता सत्तेवर आलात, भविष्यात जनता दारात उभं करणार नाही, OBC आरक्षणावरुन पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर घणाघात\nतुमच्या छत्तीसगड, राजस्थानात ओबीसी आरक्षण सुरु, महाराष्ट्रातलं का गेलं , देवेंद्र फडणवीसांचा सवाल\nOBC आरक्षणाचे खरे मा���ेकरी कोण फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो फडणवीस म्हणाले, ‘लिहून घ्या, 2 नावं सांगतो\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे 2 hours ago\nओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ\nअन्य जिल्हे 6 hours ago\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांची खोचक टीका\nअन्य जिल्हे 9 hours ago\nपूर आणि दरडग्रस्तांना तातडीने रोख मदत करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमहाराष्ट्र 12 hours ago\nमुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू; नितेश राणेंचा मोठा आरोप\nमहाराष्ट्र 13 hours ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-actress-sanskruti-balgude-biography-and-photos/", "date_download": "2021-07-24T20:01:30Z", "digest": "sha1:OWXUVTBILKKCY3QYNXDBWBLTZEM6ASVO", "length": 10175, "nlines": 249, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Actress Sanskruti Balgude Biography and photos - संस्कृती बालगुडे - marathiboli.in", "raw_content": "\nसंस्कृतीचा अभिनयाची सुरुवात झी मराठी वाहिनीवरील “पिंजरा” या मालिकेतून झाली. पिंजरा मालिकेतील आनंदी या मुख्य व्यक्तिरेखेला संस्कृतीने आपल्या उत्तम अभिनयाने योग्य न्याय दिला. या मालिकेमुळे ती आनंदी या नावाने महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.\nसंस्कृतीचा जन्म १९ डिसेंबर १९९२ साली पुण्यात झाला, तिचे शिक्षण सिंबायोसिस सेकंडरी स्कूल आणि एसपी कॉलेज पुणे येथे झाले. २०१० साली मिस पुणे हा पुरस्कार संस्कृतीने जिंकला.\nवयाच्या ७व्या वर्षापासून नृत्याचे प्रशिक्षण घेतलेल्या संस्कृतीने स्वीत्झर्लंड, मॉरीशस आणि फ्रांस येथे नृत्याचे प्रयोग केले आहेत. पण आता महाराष्ट्रातील सर्व रसिकांना संस्कृतीला सतीश राजवाडे दिग्दर्शित सांगतो ऐका या चित्रपटातील एका FANTASTIC लावणी मध्ये पाहता येणार आहे.\nसंस्कृतीला मराठीबोली कडून हार्दिक शुभेच्छा.\nMarathi kavita – आई तू गेल्यावरच\nMarathi Kavita – सुरवात माझ्या लेखनाची…\nMarathi Story – अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची..\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक ���०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/ravet-crime-news-radha-at-gokul-hotel-the-search-for-the-accused-was-carried-out-on-the-basis-of-sketches-and-technical-analysis-195222/", "date_download": "2021-07-24T21:09:45Z", "digest": "sha1:25RCGUZE7RFKPSVAZZRA6I27RNRYCQYY", "length": 11990, "nlines": 92, "source_domain": "mpcnews.in", "title": "Ravet Crime News : गोकुळ हॉटेलमध्ये राडा; रेखा चित्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा लावला शोध : Radha at Gokul Hotel; The search for the accused was carried out on the basis of sketches and technical analysis", "raw_content": "\nRavet Crime News : गोकुळ हॉटेलमध्ये राडा; रेखा चित्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा लावला शोध\nRavet Crime News : गोकुळ हॉटेलमध्ये राडा; रेखा चित्र आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा लावला शोध\nतब्बल नऊ महिने सुरु होता तपास\nएमपीसीन्यूज : जेवणाचे बील मागितल्याने हॉटेलमधील वेटर, मालक आणि सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण करुन पसार झालेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात रावेत पोलिसांना यश आले. केवळ टोपण नावांवरून तसेच आरोपींचे स्केच आणि तांत्रिक विश्लेषण या आधारे पोलिसांनी या चारही आरोपींना नऊ महिन्यांनंतर ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेची कारवाई सुरु आहे.\nरावेत येथील हॉटेल गोकुलमध्ये नऊ महिन्यांपूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर 2019 रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली होती.\nयुवराज नवनाथ कुदळे ( वय -19, रा. भूमकर वस्ती, वाकड), ओंकार पोपट साठे ( वय 22, रा. केमसे वस्ती, वाकड, मूळ रा. ओव्हळे, ता. मावळ ), चेतन उर्फ सागर रतन येवले ( वय 20, पाचाणे, ता. मावळ ) आणि अब्जल मेहबूब शेख ( वय 21, रा. भूमकर वस्ती, वाकड, मूळ रा. सौवना, ता. चिखली, जि. बुलढाणा), अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.\nयाप्रकरणी हॉटेलचा वेटर मोनू मदनचंद पाटील ( वय 19, रा. गोकुळ हॉटेल, रावेत ) याने फिर्याद दिली होती.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादी यांच्या हॉटलेमध्ये जेवण केले होते. त्याचे बिल वेटर पाटील यांनी मागितले. त्यावरून चिडून आरोपींनी फिर्यादी तसेच हॉटेलचे मालक कुणाल भेगडे यांना लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.\nत्यांना सोडविण्यासाठी आलेल्या सुरक्षारक्षक मनोजकुमार साह यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. यामध्ये साह याचा स्मृतिभ्रंश झाला होता.\nघटनेनंतर आरोपी होंडा सिटी कार��धून पसार झाले. याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर आरोपींची नावे युवराज, पिंट्या, चिन्या आणि बारक्या असल्याचे समजले. त्यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, आरोपींचा ठावठिकाणा तसेच त्यांची पूर्ण नावे निष्पन्न करण्यात पोलिसांना यश येत नव्हते.\nत्यामुळे युवराज, पिंट्या, चिन्या आणि बारक्या अशी टोपण नावे असलेल्या अनेक गुन्हेगारांची पोलिसांनी चौकशी केली. तसेच आरोपींकडे असलेल्या व फिर्यादी यांनी वर्णन केलेली होंडा सिटी कार वापरणाऱ्यांचीही चौकशी करण्यात आली. मात्र, यामधूनही आरोपींचा शोध लागू शकला नाही.\nअखेर पोलिसांनी फिर्यादी यांनी केलेल्या वर्णनावरून आरोपींचे स्केच तयार करून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तब्बल नऊ महिन्यांनंतर आरोपींची नावे निष्पण्ण केली. त्याआधारे या सर्व आरोपींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.\nसध्या या आरोपींच्या अटकेची कारवाई सुरु असल्याची माहिती रावेत पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी दिली.\nपिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त संजय नाईकपाटील यांच्या मार्गदर्शनखाली रावेत चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार, पोलीस अंमलदार आकाश जाधव, संतोष धवडे, संजय जाधव, नंदकुमार राऊत, गणेश नागरगोजे, योगेश गुळींग, खासगी संगणक तज्ज्ञ पुष्कर झांट्ये आदींनी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri news: पालिकेकडून 15 दिवसांत 15 हजार नवीन, वाढीव मालमत्तांचा शोध\nMaharashtra Flood News : लष्कराचे ऑपरेशन वर्षा; पूरग्रस्त भागातील 100हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले\nVadgaon Maval Corona Update :दिवसभरात 60 नवे कोरोनाबाधित,74 जणांना डिस्चार्ज\nVadgaon Maval : ओढ्याच्या पूराचा श्री पोटोबा महाराज मंदिराच्या सीमा भिंतीला धोका\n दिवसभरात 250 नवे रुग्ण; 222 कोरोनामुक्त\nPimpri News : ‘पीसीएनटीडीए’च्या कामकाजासाठी पालिकेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक\nPune News : भिडे फुलावर जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद\nPune News: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील निर्बं���ामध्ये शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ : अजित…\nPimple Saudagar News : संजय भिसे यांची मातापित्यांना आगळीवेगळी गुरुवंदना\nPune News : कोरोना काळात सुरक्षित राहण्यासाठी लस हेच कवचकुंडल : आरोग्यमंत्री राजेश टोपे\nRavet Crime News : रावण टोळीच्या म्होरक्याच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nChikhali News : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी चौघांना अटक\nAkurdi News : पोलीस चौकीत पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/13/fb-live-cm-thakare-maharashtra-bjp/", "date_download": "2021-07-24T20:17:23Z", "digest": "sha1:P7CEPEIE7OT4BHGP5PHIFPOL2OUVIOHZ", "length": 13119, "nlines": 171, "source_domain": "krushirang.com", "title": "भातखळकरांनी म्हटलेय FB Live म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nभातखळकरांनी म्हटलेय FB Live म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’..\nभातखळकरांनी म्हटलेय FB Live म्हणजे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है’..\nराज्यात १४४ कलम लागू करणे म्हणजे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू करण्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपने टीका सुरू केली आहे. आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ असे म्हटलेले आहे.\nAtul Bhatkhalkar on Twitter: “मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते\nट्विटरवर व्हिडिओ टाकून त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे ‘कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही’ या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते\nतर, रवीन अलई यांनी म्हटले आहे की, जनतेचा कणखर आवाज… जशी टार्गेट साठी यंत्रणा कामाला लावली होती.. तशीच यंत्रणा औषधी, ऑक्सिजन, बेड साठी कामाला लावली ���सती तर महाराष्ट्राचे असे हाल झालेच नसते…\nPravin Alai (प्रविण अलई) on Twitter: “जनतेचा कणखर आवाज… जशी टार्गेट साठी यंत्रणा कामाला लावली होती.. तशीच यंत्रणा औषधी, ऑक्सिजन, बेड साठी कामाला लावली असती तर महाराष्ट्राचे असे हाल झालेच नसते…\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nपहा लॉकडाऊनच्या मुद्द्यावर नेमके काय म्हटलेय मुख्यमंत्री ठाकरेंनी..\nपंकजा मुंडेनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर केले भाष्य; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/28/8666-sujay-vikhe-ajit-pawar-medicine-corona-health-news/", "date_download": "2021-07-24T20:46:43Z", "digest": "sha1:NJSRB2YR6D6X4VUG7DLT3GNFEWM5QHEH", "length": 15201, "nlines": 174, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून डॉ. सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले; तर अजित पवार यांनी म्हटलेय ‘असे’..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून डॉ. सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले; तर अजित पवार यांनी म्हटलेय ‘असे’..\nम्हणून डॉ. सुजय विखेंना न्यायालयाने फटकारले; तर अजित पवार यांनी म्हटलेय ‘असे’..\nनगर जिल्ह्यात विशेष विमानाने रेमडीसीव्हर औषधे आणल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना चांगलेच फटकारले.. तसेच औषधांचा सर्व साठा तात्काळ आरोग्य विभागाकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राजकीय नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. विखे यांच्यावर टीकेची झोड उठवली.\nखासदार डॉ. विखे यांनी विशेष विमानाने रेमडीसीव्हर औषधाचा साठा शिर्डी विमानतळावर उतरवला होता. त्यातील प्रत्येकी १०० इंजेक्शन शिर्डीचे साईबाबा रुग्णालय आणि जिल्हा रुगालयास दिला होता. राजकारण व श्रेयासाठी तर गरीब जनतेचे प्राण वाचविण्यासाठी हे पाऊल उचलले. सरकार कारवाई करील म्हणून गोपनीयता पाळली, असे डॉ. विखे यांनी व्हिडिओत म्हटले होते.\nविखे यांच्या या कृत्यानंतर सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका होत होती. एकीकडे रेमडीसीव्हरचा तुडवडा जाणवत असताना, डॉ. विखे यांनी ही औषधे कुठून आणली, असा सवाल उपस्थित होत होता. याबाबत काहींनी औरंगाबाद खंडपीठात विखे यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली होती. खंडपीठाने विखे यांना फटकारताना, तात्काळ औषधांचा साठा आरोग्य विभागाकडे जमा करण्याचा आदेश दिला आहे.\nदरम्यान, न्यायालयाने फटकारल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. विखे यांचे कान टोचले आहेत. अजित पवार म्हणाले, की “तुम्ही लोकप्रातिनिधी असला, तरी अशा प्रकारे रेमडीसीव्हरचा साठा करणे चुकीचे आहे. तुम्ही आणलेले साहित्य कोणत्या कंपनीचे आहे, त्याची तपासणी झाली आहे का, त्याला मान्यता दिली आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.”\nपवार म्हणाले, “मधल्या काळात ओळखीमुळे काहींनी शरद पवार यांनाही काहींनी औषधे दे��� केली होती. मात्र, पुण्याची औषधे जिल्हाधीकाऱ्यांना द्या, मुंबईचे द्यायचे असतील तर आयुक्तांकडे द्या, असे पवार यांनी सांगितले होते. विखे यांच्या विमानातील व्हिडीओ आणि फोटोचा कोणीही अतिरेक करू नये. लोकप्रतिनिधीने सर्व गोष्टीची शहानिशा करूनच काम केले पाहिजे.”\nउदाहरण सुजय विखे यांचे असले तरी, सर्वच पक्षातील लोकप्रतिनिधीनी या महामारीच्या संकटात सामंजस्याने वागले पाहिजे, असा सल्ला पवार यांनी दिला आहे. दरम्यान, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही विखे यांच्यावर टीका केली होती.\nसंपादन : सोनाली पवार\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nम्हणून विकास निधी थेट कोविड उपचारासाठी वापरावा; रवींद्र बारस्कर यांनी दिले मनपाला पत्र\nमग ‘त्या’ 150 जिल्ह्यांमध्ये होणार लॉकडाऊन; पहा काय आहे ‘केंद्रीय आरोग्य’चा प्रस्ताव\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्र���ईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-october-2019/", "date_download": "2021-07-24T19:40:54Z", "digest": "sha1:55FKJN6LL3OVZNIZRTDXVF75YIY3QX77", "length": 15197, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 30 October 2019 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nदरवर्षी 30 ऑक्टोबर रोजी जागतिक बचत दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट संपूर्ण व्यक्ती आणि देशांच्या बचत आणि आर्थिक सुरक्षेला चालना देण्याचे आहे.\nपंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियाच्या फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह फोरमच्या तिसर्‍या सत्राला संबोधित केले. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था, त्यातील आव्हाने आणि न्याय्य वाढ आणि समृद्धीच्या संधींबद्दल सांगितले.\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परमहंस योगानंद यांच्या 125व्या जयंतीनिमित्त येथे विशेष स्मृती नाणे जाहीर केले.\nभारतीय रेल्वेने (आयआर) अधिकृत ��ेल्वे तिकीट एजंटांद्वारे बुक केलेल्या ई-तिकिटांसाठी नवीन OTP आधारित परतावा प्रणाली सुरू केली आहे. ही नवीन पद्धत भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) राबवेल. 1.7 लाख अधिकृत एजंटमार्फत ज्यांनी तिकीट बुक केले त्यांच्यासाठी ही नवीन योजना लागू आहे.\nअर्जेंटिनाचे मुत्सद्दी राफेल ग्रोसी यांची संयुक्त राष्ट्रसंघाच्या अणुनिर्मिती करणार्‍या आंतरराष्ट्रीय आण्विक उर्जा एजन्सीचे (आयएईए) नवे महासंचालक म्हणून युकीया अमानो यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.\nवरिष्ठ आयपीएस अधिकारी अनुप कुमार सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) चे नवे महासंचालक (DG) म्हणून पदभार स्वीकारला आहे.\nयावर्षी यूकेमधील कार्डिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नवाजुद्दीन सिद्दीकी यांना गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nलेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांनी 29 ऑक्टोबर रोजी राजीनामा सादर केला. लेबेनॉनच्या सत्ताधारी वर्गाविरोधात मोठ्या प्रमाणात निषेध करून त्यांनी सोडविलेले संकट सोडवण्याच्या प्रयत्नातून हे पाऊल उचलले गेले आहे.\nबांगलादेश कसोटी आणि टी -20 कर्णधार शाकिब अल हसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सर्व क्रिकेटमधून दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.\nसर्वोच्च न्यायालय (SC) चे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एन वेंकटाचल यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nNext (CBI) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 74 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भार��ीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/marathi-news-podcast/", "date_download": "2021-07-24T20:09:56Z", "digest": "sha1:XX3L4H3SDHEVMO3R25MSL3PCKS6OLBEV", "length": 6464, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "Marathi News Podcast Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=F20hcY4Zjc4&t=6sराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=MX9zvTQEWdAराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=DeJLLL8zFW4राहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=Plr81OK03poराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=SpXG-byExJgराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://youtu.be/ZqPL4a1qXOsराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=py1gv2K8ytsराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watchv=PE4A8d76-6Aराहा एकदम अपडेट, कधीही, कुठेही\nMPC News (Vivek Inamdar)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://www.youtube.com/watch\nMPC News (Anil Katale)- ऐका पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ परिसरातील तसेच महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा... https://youtu.be/n-EFqzro9KI\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/amravati-accident-amaravati-one-died/", "date_download": "2021-07-24T21:16:39Z", "digest": "sha1:7BOPD4K6TSSW6T5VN7FMSUIWKTJBH6FP", "length": 14863, "nlines": 138, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमरावतीत कार अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण जखमी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची र���प्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nअमरावतीत कार अपघातात महिलेचा मृत्यू, चार जण जखमी\nमध्यप्रदेशातील भोपाळ येथे जाणार्‍या कारला अपघात झाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर इतर चार जण जखमी झाले आहे. ही घटना परतवाडा भोपाळ मार्गावरील बहिरम कारंजा येथे मंगळवारी सकाळी घडली.\nपरतवाडा येथील पेंशनपुरा येथील रहिवासी शेखर गहलोद कुटुंबातील चार सदस्य भोपाळकडे जात होते. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. यात कमलाबाई रामसिंह शेंगर नामक 62 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर चालक अशोक वाकोडे याच्या पायाला गंभीर दुखापत झाली तसेच अचलपूर नगर परिषदेत पाणी पुरवठा विभागात कार्यरत असणारे विक्रम शेंगर यांच्या चेहर्‍याला व हाताला गंभीर दुखापत झाली.\nया दोघांनाही अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चालक अशोक वाकोडे गाडी चालू असतांनाच त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे गाडीवरचे नियंत्रण सुटले व हा गंभीर अपघात घडला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींन��� लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nआपत्तीग्रस्तांना केरोसीनसह 10 किलो गहू, 10 किलो तांदळाचे मोफत वितरण – छगन भुजबळ\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/03/coronavirusoutbreakupdates-coronavirus-patients-found-worldwide.html", "date_download": "2021-07-24T20:42:11Z", "digest": "sha1:RBHVZCS2MJZNARVEJJZAYRVEBUFUHFSP", "length": 7128, "nlines": 69, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "CoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू | Gosip4U Digital Wing Of India CoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona CoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू\nCoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू\nCoronavirusOutbreakUpdates | जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाख, 11385 मृत्यू\nकोरोना व्हायरसने जगभरातील 177 देशांमध्ये थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारावर नवे रुग्ण आढळले असून 1354 जणांचा म���त्यू झाला आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणांचा बळी गेला आहे. इटलीत 2 मार्चला 52 मृत होते, गेल्या 19 दिवसात इटलीमध्ये 3950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 13 दिवसात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे.\nजगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन 92 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे.\nकोरोनामुळे विविध देशांमधील मृतांचा आकडा\nदेश मृत्यू एकूण रुग्ण\nदक्षिण कोरिया 102 8,799\nआरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटनुसार, कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रामध्ये या जीवघेण्या विषाणूचे सर्वाधिक 52 रूग्ण आहेत. यामध्ये तीन परदेशी लोकांचा समावेश आहे. यानंतर केरळमध्ये 28 संसर्गजन्य लोक असून दोन विदेशी नागरिक आहेत. या दोन राज्यांव्यतिरिक्त उत्तर प्रदेशमध्ये 22, हरियाणामध्ये 17, कर्नाटकात 15, दिल्लीमध्ये 17, लदाखमध्ये 10, तेलंगणामध्ये 17, राजस्थानमध्ये 1, जम्मू काश्मिरमध्ये चार, तमिळनाडूमध्ये 3, ओडीशामध्ये 2, पंजाबमध्ये 2, उत्तराखंडमध्ये 3. आंध्रप्रदेशमध्ये 3, बंगालमध्ये 3, चंदिगढमध्ये एक, पद्दुचेरीमध्ये एक, गुजरातमध्ये 5 आणि छत्तीसगढमध्ये एक कोरोनाग्रस्त आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-a-22-year-old-dancer-from-pune-committed-suicide-due-to-depression-186329/", "date_download": "2021-07-24T20:34:02Z", "digest": "sha1:O4HRTTOTLFCLSPXARQR6Q3T33H5OXVY5", "length": 8037, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News: पुण्यातील 22 वर्षीय नृत्यांगणेची नैराश्यातून आत्महत्या A 22-year-old dancer from Pune committed suicide due to depression", "raw_content": "\nPune News : पुण्यातील 22 वर्षीय नृत्य��ंगनेची नैराश्यातून आत्महत्या\nPune News : पुण्यातील 22 वर्षीय नृत्यांगनेची नैराश्यातून आत्महत्या\nएमपीसी न्यूज – पुण्यातील 22 वर्षीय नृत्यांगना विशाखा काळे हिने नैराश्यातून हडपसरच्या गोंधळेनगर भागातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (दि.6) दुपारी हा प्रकार घडला.\nमिळालेल्या माहितीनुसार, विशाखा ही नृत्यांगना होती. काही महिन्यांपूर्वी तिचा अपघात झाला होता. यात तिच्या चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. यामुळे देखील ती घरी असे. तिला शो करता येत नव्हते. तर तिचे चित्रपट सृष्टीत काम करण्याचे स्वप्न होते, मात्र अपघात झाला आणि घरी बसावे लागले. त्यातच लॉकडाऊन झाले. त्यामुळे सर्व ठप्प झालं.\nनामवंत निर्माते मनोज माझिरे यांच्या महाराष्ट्र गौरवगाथा व अरुण गायकवाड यांच्या गर्जा हा महाराष्ट्र या कार्यक्रमांमध्ये विशाखा काम करायची. विशाखाचे वडील अंध असून आई एका खासगी शाळेत सेविकेचे काम करते. घऱाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यात लॉकडाऊनमुळे कार्यक्रम होत नसल्याने विशाखाला नैराश्य आले होते, असे समजते.\nआधीच अपघातामुळे घरी राहून गेले आणि आता लॉकडाऊनमुळे त्यांचे कार्यक्रम कमी झाले. काही दिवसांनी कार्यक्रम होणे पूर्णपणे बंद झाले आणि नवीन कार्यक्रम मिळत नव्हते. यामुळे ती नैराश्यात होती.\nदरम्यान मंगळवारी तिचे आई-वडील आणि बहीण बाहेर गेले असता तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPune Corona Update: 1 हजार 60 रुग्ण कोरोनामुक्त, 969 नवे रुग्ण तर 22 जणांचा मृत्यू\nPune News: मनसे आक्रमक बंदी असतानाही ही कसबा गणपतीचे मंदिर उघडून केला अभिषेक\nRavet Crime News : रावण टोळी प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त शस्त्रासह एकत्र आलेल्या सहा गुन्हेगारांना अटक\nMirabai Chanu Wins Medal : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिला रौप्यपदक\nPune News : पालिका घेणार टाटा निक्सॉन कंपनीच्या पर्यावरणपूरक 38 ई मोटारी भाडेतत्वावर\nPimple Saudagar News : संजय भिसे यांची मातापित्यांना आगळीवेगळी गुरुवंदना\nChakan News : कंपनीच्या गोडावूनमधून 46 लाखांचे साहित्य चोरीला\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nNigdi News: ‘लोकमान्य टिळक यांनी जनमानसात देशभक्तीची भावना जागृत केली’\nChakan News : इंद्रायणी नदीला पूर ; मोई-चिखली पूल पाण्याखाली\nPimpri News : मुसळधार पावसाने शहराला झोडपले; पालिकेची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nPune Crime News : अट्टल गुन्हेगार ऋषिकेश पवार एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध\nPune News : साडेतीन कोटींच्या फसवणूक प्रकरणी दक्षिण कोरियातील कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरवर पुण्यात गुन्हा दाखल, वाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%8F%E0%A4%B0", "date_download": "2021-07-24T21:49:37Z", "digest": "sha1:HBTRCOXANHBUQQXQWD4OZKJ42GCYAPYX", "length": 3428, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिल्कएरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सिल्कएर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकेंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ‎ (← दुवे | संपादन)\nसिल्क एर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर १९ ‎ (← दुवे | संपादन)\nसिल्केर (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/cm-uddhav-thackeray-reviewed-the-flood-situation-of-ratnagiri-raigad/319153/", "date_download": "2021-07-24T21:51:44Z", "digest": "sha1:GB37GGPJFGAJY7OVJDT3NVZDYIXYFAMN", "length": 13977, "nlines": 155, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "CM Uddhav Thackeray reviewed the flood situation of Ratnagiri, Raigad", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र रत्नागिरी, रायगडमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश\nरत्नागिरी, रायगडमधील पूरस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश\nवसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली, देशमुखांची याचिका फेटाळल्यावर भातखळकर यांचा टोला\nकोयना नदीचं रौद्ररुप, चतुरबेट गावचा पूल पाण्याखाली, १२ गावांचा संपर्क तुटला\nअनिल देशमुखप्रकरणी राज्य सरकारला दणका, उच्च न्यायालयाने सीबीआयविरोधातील याचिका फेटाळली\nमहाडमध्ये पुराचा पहिला बळी; पुराचं पाणी गच्चीवरुन पाहताना गेला तोल\n‘जलयुक्त शिवार’ योजनेत भ्रष्टाचार, काँग्रेसच्या आरोपांवर कॅगनंतर चौकशी समितीचेही शिक्कामोर्तब – सचिन सावंत\nगेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.\nगेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे व रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.\nया बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.\nयावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली.\nनद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली\nरत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीट�� असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा, राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.\nरायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी, उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे.\nधरण परिसरात देखील जोरदार पाऊस\nभातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे.\nमागील लेखसिंधुदुर्गात पावसाचे थैमान,नद्यांना पूर, २७ गावांचा संपर्क तुटला\nपुढील लेखवसुलीबाजांसाठी कोठडीची दारं उघडली, देशमुखांची याचिका फेटाळल्यावर भातखळकर यांचा टोला\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nपुढील पाच दिवस राज्यात सावधानतेचा इशारा\nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/withdrawals-from-atms-and-debit-credit-card-charges-will-increase-soon-499018.html", "date_download": "2021-07-24T20:40:28Z", "digest": "sha1:XMPBIAKGHPLPQ3DDT6O5HDL5NOF6RA47", "length": 19021, "nlines": 263, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nATM मधून पैसे काढणे आणि डेबिट-क्रेडिट कार्डावरील शुल्कात लवकरच वाढ, जाणून घ्या RBI च्या सूचना\n'मिंट'च्या अहवालात म्हटले आहे की, आता ही इंटरचेंज फी एटीएम बसविणार्‍या बँक आणि कंपन्या-एजन्सी यांच्यात वादाचे मूळ बनलेय.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडे बँका एटीएम व्यवहारांवर आकारू शकणारी इंटरचेंज फी वाढविलीय. आर्थिक व्यवहारावरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आलीय. आर्थिक वाढीव व्यवहारांवरही ही वाढ झाली असून, ती पाच रुपयांवरून 6 रुपयांवर केली गेली. हा नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहे. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी बँका मर्चेंटकडून घेतात. हे मर्चेंट असे आहेत, जे क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे रक्कम घेतात. ‘मिंट’च्या अहवालात म्हटले आहे की, आता ही इंटरचेंज फी एटीएम बसविणार्‍या बँक आणि कंपन्या-एजन्सी यांच्यात वादाचे मूळ बनलेय.\nएटीएम रोख पैसे काढण्याचे नियम बदलले\nआरबीआयने म्हटले आहे की, कोणताही ग्राहक एटीएममधून 5 मोफत व्यवहारांची सुविधा घेऊ शकतो. यात आर्थिक आणि गैर-आर्थिक दोन्ही व्यवहारांचा समावेश आहे. ही सुविधा मासिक मर्यादा आहे, जी केवळ आपल्या बँकेच्या एटीएममधूनच घ्यावी लागते. आपण इतर बँकांच्या एटीएममधूनही पैसे काढू शकता, परंतु त्याची मर्यादा फक्त 3 व्यवहारापर्यंत आहे. तीन मेट्रो शहरांमध्ये आणि पाच बिगर मेट्रो शहरांमध्ये\nमोफत व्यवहार सुविधा देण्याचा नियम\nजर आपण त्याहून अधिक व्यवहार केला, तर प्रति पैसे काढण्यासाठी 20 रुपये शुल्क आकारले जाईल. त्यात वाढ करण्याचेही जाहीर करण्यात आले असून, 1 जानेवारी 2022 पासून ते 21 रुपये होईल. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “इंटरचेंज फी आणि बँकांच्या सर्वसाधारण खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे त्यांना ग्राहकांचा प्रति व्यवहार 21 रुपये कमी करण्याची परवानगी देण्यात आलीय. ही फी 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे.\nरोख पैसे काढणे आणि चेक बुक शुल्क\nआयसीआयसीआय बँकेने रोख व्यवहाराच्या नवीन नियमांबाबत आपल्या ग्राहकांना नोटीसही बजावलीय. यामध्ये एटीएम इंटरचार्ज आणि चेक बुक शुल्काबाबतही माहिती देण्यात आलीय. हा सुधारित शुल्क घरगुती बचत खातेधारक तसेच पगाराच्या खात्यावर लागू होईल. हा नवा नियम 1 ऑगस्टपासून अंमलात येणार आहे.\nस्टेट बँक एसबीआयने जुलै महिन्यात एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सर्व्हिस शुल्कामध्ये बदल केला. बेसिक सेव्हिंग्ज बँक खात्यातून महिन्यात एटीएम किंवा शाखेतून 4 हून अधिक व्यवहार झाले तर त्याचे पैसे आकारले जातील. आता एसबीआय ग्राहकांना केवळ 10 पृष्ठांचे चेकबुक विनामूल्य मिळतील. जर आपण त्यापेक्षा जास्त पैसे घेतले तर आपल्याला फी भरावी लागेल. हा नियम 1 जुलैपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आलाय.\nप्रत्येक ग्राहकाला 10 पानांचे चेकबुक विनामूल्य मिळणार\nनवीन नियमात असे म्हटले आहे की, एसबीआयतर्फे आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक ग्राहकाला 10 पानांचे चेकबुक विनामूल्य दिले जाईल. ही सुविधा मूलभूत खातेदारांनादेखील लागू असेल. 10 पानांचे चेकबुक संपल्यानंतर ग्राहकाला ते स्वतंत्रपणे घ्यायचे असेल तर 40 रुपये अधिक जीएसटी देऊन तुम्हाला 25 पानांचे चेकबुक मिळू शकेल. ही किंमत जवळपास 75 रुपयांवर येईल. एखाद्या ग्राहकाला आपत्कालीन चेक बुक हवा असेल तर त्याला जीएसटी व्यतिरिक्त 50 रुपये द्यावे लागतील.\nIRCTC News: ट्रेनमध्ये रिक्त बर्थ असल्यास आता मोबाईलवर येणार मेसेज, कन्फर्म तिकीट मिळालेच म्हणून समजा\nपेट्रोल आणि डिझेलसंदर्भात लवकरच मोठा दिलासा, किंमत किती होणार\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nदेवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळ\nअध्यात्म 4 days ago\nपुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय\nICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील\nKanwar Yatra 2021 | महादेवांना प्रसन्न करणारी कावड यात्रेची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या याचे महत्त्व आणि नियम\nअध्यात्म 1 week ago\nकपाटाचे कुलूप दुरुस्त करायला बोलावलं, दोघांनी कपाटातून दागिन्यांसह 69 हजार लांबवले\nअन्य जिल्हे 1 week ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाब��ाव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/alliance-local-issues-only-no-party-flag-gram-panchayat-election-387900", "date_download": "2021-07-24T20:21:42Z", "digest": "sha1:XU6CRZWTJPMWOOXIPXJMWDNPDMV4WGN7", "length": 9031, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्थानिक मुद्द्यांवरच आघाड्या; ग्रामपंचायतीसाठी पक्षाचा झेंडा फक्त नावालाच", "raw_content": "\nया निवडणुका ना राज्यातील आघाडीवर अवलंबून आहेत, ना युतीवर. स्थानिक प्रश्‍नांवर, सामाजिक गणितांवर, कट्टर गटबाजीवर आणि अगदीच शेवटचा पर्याय उरतो तो जातनिहाय बलाबलावर ठरणार आहेत.\nस्थानिक मुद्द्यांवरच आघाड्या; ग्रामपंचायतीसाठी पक्षाचा झेंडा फक्त नावालाच\nसांगली ः दररोजचा दोन जीबी डाटा, चौकात अड्डा, कोरोनामुळे आलेला निवांतपणा यामुळे गावाकडच्या राजकारणात फुकाटच्या तज्ज्ञांची जत्रा मोठी आहे. ते चौकात बसून ग्रामपंचायतीवर कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे झेंडे फडकावत आहेत. यंदा आमचाच झेंडा, एवढाच त्यांचा अजेंडा आहे. वास्तविक, या निवडणुका ना राज्यातील आघाडीवर अवलंबून आहेत, ना युतीवर. स्थानिक प्रश्‍नांवर, सामाजिक गणितांवर, कट्टर गटबाजीवर आणि अगदीच शेवटचा पर्याय उरतो तो जातनिहाय बलाबलावर ठरणार आहेत. त्याबाबतच्या बैठका अंतिम टप्प्यात आल्या आहेत.\nग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यापासून 152 गावांत धुरळा उठायला लागला आहे. सहा महिने उशिरा निवडणुका होत असल्याने चर्चेला बराच वेळ मिळाला होता. कोरोनाच्या निमित्ताने गावात गस्त घालताना तोच विषय होता. आता अनपेक्षितपणे लगेच निवडणूक जाहीर झाली आणि दिवस कमी मिळाले. त्यामुळे सारे भांबावले आहेत. तयारीला पुरेसा वेळ नाही, उमेदवार ठरवायला संधी नाही, त्यांना जातीचे दाखले मिळवायला वेळ नाही, हे सारेच गोंधळाचे चित्र गावागावांत दिसू लागले आहे. आरक्षित घटकांतील उमेदवार मिळवताना प्रचंड कसरत सुरू आहे. त्यात अडचण आहे ती जातवैधता प्रमाणपत्राची. त्यातही आरक्षित गटातील महिला उमेदवार निवडताना प्रचंड ताणाताणी सुरू आहे.\nहे सारे एका बाजूला आणि गावातील कोण-कोण एकत्र येणार याचे गणित दुसऱ्या बाजूला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा या निवडणुकात पक्षाचे चिन्ह, पक्षाचा झेंडा असतो. त्यावेळी काहीतरी ठाम भूमिका घ्यावी लागते. आपण कुठल्या पक्षात आहोत, याचे भान ठेवावे लागते. ग्रामपंचायतीला तसे काहीच नाही.\nही निवडणूक पक्षाचे झेंडे बाजूला ठेवूनच होणे अपेक्षित असते आणि बहुतांश ठिकाणी तसेच घडते. स्थानिक आघाड्याच निवडणूक लढवतात. त्यात भावकीचा वाद असतो, जुनी भांडणे असतात, छोट्या-मोठ्या वादाची छाप असते... हे सारे जमले की मग पॅनेल जमते. तिथे कुणी कितीही झेंडे फडकावू देत, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक प्रश्‍न, मुद्देच अधिक चर्चेत येतात. तशीच सध्याचीही स्थिती आहे.\nस���ंपचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने पॅनेल बांधण्यात सर्वात मोठी अडचण होत आहे. पॅनेलची बांधणी करताना आर्थिक गणित महत्त्वाचा विषय असतो. त्यात भावी सरपंचावर मोठा भार असतो. यावेळी नेत्यांची पुरती अडचण झाली आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुख म्हणून घेणाऱ्यांना आपले खिसे रिकामे करावे लागणार आहेत.\nसंपादन : युवराज यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/prashant-kishor-to-join-congress-will-get-key-responsibility-in-congress-ahead-of-incoming-election/315972/", "date_download": "2021-07-24T20:51:28Z", "digest": "sha1:DYEITTUXKX54KFMN2P5KPNTALBFQ5QZP", "length": 13753, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Prashant Kishor to join congress will get key responsibility in congress ahead of incoming election", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी प्रशांत किशोर कॉंग्रेस प्रवेश करणार मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत\nप्रशांत किशोर कॉंग्रेस प्रवेश करणार मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\n१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.\nराजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. येत्या काळात प्रशांत किशोर हे कॉंग्रेस प्रवेश करणार असल्याच्या चर्चा या भेटीनंतर होऊ लागल्या आहेत. आगामी वर्षांमध्ये येऊ घातलेल्या निवडणूकांसाठी प्रशांत किशोर यांना कॉंग्रेसकडून संधी देण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या २०२४ मध्ये होणाऱ्या राज्य आणि देश पातळीच्या निवडणूकीत पक्षाची रणनिती निश्चित करण्याची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाअंतर्गत मिळणार असल्याचे कळते. राहुल गांधी यांची भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, त्या भेटीचा अर्थ काढू नये अशी प्रतिक्रियाही प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.\nफक्त पंजाब किंवा उत्तर प्रदेशच्या निवडणूकीसाठी���ी मर्यादित जबाबदारी न देता एक मोठी जबाबदारी कॉंग्रेस पक्षाअंतर्गत प्रशांत किशोर यांना देण्यात येणार असल्याचे वृत्त एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. कॉंग्रेस पक्षाला येत्या २०२४ च्या निवडणूकीत कॉंग्रेस पक्षाला तयारीने उतरण्यासाठीची ही जबाबदारी प्रशांत किशोर यांना देण्यात येणार असल्याचे कळते. पण याआधीच पश्चिम बंगाल निवडणूकीनंतर प्रशांत किशोर यांनी आपल्याला राजकारणाच्या क्षेत्रातून बाहेर पडायचे आहे असे संकेत दिले होते. मी जे सध्या करतोय, ते मला यापुढे करायचे नाही असे विधान प्रशांत किशोर यांनी केले होते. मी आतापर्यंत पुरेसे काम या क्षेत्रासाठी केले आहे. म्हणूनच आता मला थोडासा ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. तसेच काही तरी नवीन करण्याचा मानस असल्याचेही ते म्हणाले होते. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन्ही निवडणूकांमध्ये त्यांनी आखलेली रणनिती ही यशस्वी ठरली होती.\nप्रशांत किशोर राजकारणात येणार का या प्रश्नावर प्रशांत किशोर यांनी मी अयशस्वी राजकारणी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळेच मला पुन्हा मागे जाऊन नक्की काय केले हे पहायचे आहे हे स्पष्ट केले. पुन्हा एकदा आसाम येथे जाऊन चहाच्या मळ्यात शेती करण्याचाही मानस त्यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवला होता.\nप्रशांत किशोर यांचा आतापर्यंतचा कॉंग्रेससोबतचा अनुभव तसा थोडासा खटके उडालेला असाच आहे. प्रशांत किशोर यांनी याआधीही कॉंग्रेस पक्षासोबत २०१७ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत झालेल्या युतीच्या माध्यमातून काम केले होते. पण ही युती अपयशी ठरत त्यावेळी भाजपचा विजय झाला. कॉंग्रेससोबत काम करताना एकट्या पंजाबमध्ये प्रशांत किशोर यांची रणनिती यशस्वी ठरलेली आहे. उत्तर प्रदेशच्या अपयशानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. पश्चिम बंगालच्या निवडणूकीनंतरही त्यांनी १०० वर्षे जुन्या अशा कॉंग्रेस पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. या पक्षामध्ये काम करण्यासाठी मुक्त असे वातावरण नसल्याचा आरोप प्रशांत किशोर यांनी केला होता. त्यामुळे कॉंग्रेस पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचेही ते म्हणाले होते.\nमागील लेखअभिनेत्री किम शर्मा करतेय टेनिस प्लेयर लिएंडर पेसला डेट,गोवामधील रोम��टिक फोटो झाले व्हायरल\nपुढील लेखCoronavirus : इंग्लंडप्रमाणे भारतालाही ‘मास्क फ्री’ पाहयचेयं, हायकोर्टाने व्यक्त केली आशा\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-entertainment-news-marathi/human-rights-activist-fighting-for-womens-right-to-drive-sentenced-to-6-years-70734/", "date_download": "2021-07-24T21:21:18Z", "digest": "sha1:TD3YEM6ZA6LPQJ6HI47A7ZZUBPTRG3F2", "length": 12927, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Human rights activist fighting for women's right to drive sentenced to 6 years | महिलांच्या वाहन चालविण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या,मानवाधिकार कार्यकर्तीला ६ वर्षांची शिक्षा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nइतर बातम्यामहिलांच्या वाहन चालविण्याच्या अधिकारासाठी संघर्ष करणाऱ्या,मानवाधिकार कार्यकर्तीला ६ वर्षांची शिक्षा\nसौदी सरकारकडून लॉजेनला तीन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. विदेशी दलालांसोबत हेरगिरीचे काम करून देशाविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी ती दोषी आढळली आहे. या प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडून लॉजेनची मुक्तता करण्याची मागणी जोर धरू लागली होती\nदुबई: सौदी अरेबियात महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार मिळावा यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि सौदी अरेबियातील मानवाधिकार कार्यकर्ती लॉजेन-अल-हथलौलला सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हथलौलला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत ही सहा वर्षांची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. सौदी सरकारकडून लॉजेनला तीन वर्षांपूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. विदेशी दलालांसोबत हेरगिरीचे काम करून देशाविरोधात कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या आरोपाप्रकरणी ती दोषी आढळली आहे. या प्रकरणात अनेक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडून लॉजेनची मुक्तता करण्याची मागणी जोर धरू लागली होती. जुलै २०१८ पासून लॉजेन सौदी अरेबियाच्या ताब्यात आहेत. न्यायालयाने त्यांची शिक्षा दोन वर्षे दहा महिने कमी केली असून, वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांना ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांसह युरोपीय महासंघाच्या सदस्यांनी या निर्णयानंतर सौदी अरेबिया सरकारवर टीका केली आहे. मानवी हक्कांबाबत काम करणाऱ्या एका संघटनेने लॉजेन-अल-हथलौलला यांची मार्च २०२१ पर्यंत मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/sbi-recruits-7870-seats-post-9110", "date_download": "2021-07-24T21:14:18Z", "digest": "sha1:7SA7MIGZYPW5AISVJP3JFXAXSJKK62YG", "length": 3067, "nlines": 17, "source_domain": "www.saamtv.com", "title": "खुशखबर !एसबीआयमध्ये या पदासाठी 7870 जागांची भरती", "raw_content": "\nएसबीआयमध्ये या पदासाठी 7870 जागांची भरती\nस्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) क्लार्क पदांच्या भरतीसाठी अधिकृत नॉटिफिकेशन जारी केले आहे. हे नॉटिफिकेशन बँकेची अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन तुम्ही पाहू शकता.\nया भरती प्रक्रियेद्वारे एसबीआय ज्यूनिअर असोसिएटची (क्लार्क) एकूण 7870 पदे भरली जातील. या पदांसाठी 3 जानेवारी ते 26 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल. या पदांसाठी पुर्व परिक्षा फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये होण्याची शक्यता आहे. तर मुख्य परिक्षा 19 एप्रिल 2020 ला होईल.\nया पदासाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी कोणत्याही शाखेत पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2020 ला कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असणे गरजेचे आहे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयामध्ये सुट मिळेल.\nनिवड ही पुर्व परिक्षा आणि मुख्य परिक्षेच्या आधारावर होईल. पुर्व परिक्षेत 100 प्रश्न असतील व यासाठी 1 तास वेळ दिली जाईल. तर मुख्य परिक्षेत 200 गुणांसाठी 190 प्रश्न विचारले जातील. यासाठी 2 तास 40 मिनिटे वेळ दिला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/teams", "date_download": "2021-07-24T20:08:51Z", "digest": "sha1:WX6IZU6AFQP2TOFRPMPFNHOTDDFXGTZH", "length": 18011, "nlines": 537, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nश्रीलंकेतून थेट इंग्लंडमध्ये, सूर्यकुमार यादवला निरोप, आणखी दोन खेळाडू इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार\nवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या आगामी पर्वाची सुरुवात इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेने होणार आहे. भारतीय संघ इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मालिकेसाठी भारत संघबांधणी करत आहे.\nIND vs ENG : भारताचे दोन कसोटी फलंदाज संघात परत, 'हे' दोन खेळाडू होणार संघातून बाहेर\nभारतीय संघ इंग्लंड यांच्यात 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. WTC 23 स्पर्धेतील हा पहिला सामना असणार आहे.\nIND vs SL : श्रीलंकेने लाज राखली, अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारतावर निसटता विजय\nक्रिकेट 1 day ago\nभारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात आज श्रीलंकेने भारताचा पराभव केला.\nपुढील 5 वर्षात सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रम विराट कोहली मोडणार; शोएब अख्तरची भविष्यवाणी\nक्रिकेट 1 day ago\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) या दोघांची क्रिकेट विश्वात तुलना केली जात आहे.\nIND vs SL : आयपीएलमधील कोट्याधीश, वयाच्या 32 व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण\nक्रिकेट 1 day ago\nभारताकडून एक-दोन नाही तर पाच खेळाडूंनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघात पदार्पण केलं. पण यातील एक खेळाडू 32 वर्षांचा असून मागील 39 वर्षांत संघात पदार्पण करणारा तो सर्वांत वयस्कर खेळाडू आहे.\nPHOTO : IPL गाजवल्यानंतर एकदिवसीय संघात पदार्पण, एकाच वेळी पाच नव्या चेहऱ्यांची भारतीय संघात एन्ट्री\nक्रिकेट 1 day ago\nश्रीलंका संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघातून एकाच वेळी 5 खेळाडूंनी पदार्पण केले आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे भारतीय संघात एकावेळी पाच खेळाडू डेब्यू करत आहेत.\nIND vs SL : श्रीलंका संघाविरुद्ध 5 खेळाडूंनी केला डेब्यू, 40 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती\nक्रिकेट 1 day ago\nभारताने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामुळे एकाच वेळी संघातून 5 खेळाडूंनी पदार्पण केले आहे.\nIND vs SL 3rd ODI Live : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची भारतावर मात, 3 विकेट्स, 48 चेंडू राखून विजय\nक्रिकेट 1 day ago\nIndia vs Sri Lanka 3rd ODI Live Score : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण��यात येत आहे.\nIND vs ENG : विराट कोहलीला आणखी एक झटका, दोन दिवसांत दुसरा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर\nभारतीय संघ इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी डरहम येथे काउंटी xi संघासोबत सराव सामने खेळत आहे. या सामन्यात भारताचे दोन खेळाडूंना दुखापत झाल्याने संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.\nIND vs SL, 3rd ODI : श्रीलंका दौऱ्यातील शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी टीम इंडिया सज्ज, संघात 'हे' पाच बदल\nपहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार झाला आहे. मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे या सामन्यात भारत संघात नक्कीच बदल करुन युवा नवख्या खेळाडूंना संधी देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/01/30/1599-heramb-kulkarni-article-on-anna-hajare/", "date_download": "2021-07-24T21:13:00Z", "digest": "sha1:6QJ23N3RMTEQOVSKH2ZUBGQPEENOUQJC", "length": 22062, "nlines": 182, "source_domain": "krushirang.com", "title": "ब्लॉग : होय, अण्णा हजारे चुकले आहेत.. पण.. | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nब्लॉग : होय, अण्णा हजारे चुकले आहेत.. पण..\nब्लॉग : होय, अण्णा हजारे चुकले आहेत.. पण..\nमी अण्णांचा पक्का समर्थक आहे.चाहता आहे, परंतु अंधभक्त नाही. त्यामुळे आंधळेपणाने त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन नक्कीच करणार नाही. पण त्याचवेळी ते चुकले म्हणून त्यांच्यावर वाईट भाषेत टीका करून त्या पातळीवर जाणार नाही. भक्त आणि नवभक्त केंद्र किंवा राज्य सरकार कितीही चुकले तरी कोणत्याही गोष्टींचे समर्थन करत असतात. पण ती चूक मी कधीच करत नाही. बरोबर आणि चूक एवढेच बघायला हवे. अण्णा हजारे यांना मागील आठवड्यात फडणवीस भेटले तेव्हाच मी अण्णांनी भाजपला भेट नाकारायला हवी अशी पोस्ट लिहिली होती कारण पुढे काय होणार आहे हे दिसत होते दुर्दैवाने ही भीती खरी ठरली.\nलेखक : हेरंब कुलकर्णी (शिक्षक व विचारवंत, अकोले, अहमदनगर)\nअण्णांना आपल्या वागण्याचे परिणाम काय होतील, कोणत्या प्रवृत्ती बळावतील याचे भान नसते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. एकतर वयाच्या हिशोबाने अण्णांनी उपोषण हा विषय घ्यायला नको होता, आणि घेतला तर माघार घ्यायला नको होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही बोलत आहात तर किमान शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी उपोषण करत��� आहे अशीच भूमिका घ्यायला हवी. व ज्या दिवशी शेतकरी सन्मानाने दिल्लीतले आंदोलन संपवतील त्याच दिवशी माझे उपोषण संपेल अशी भूमिका घेतली असती, तर अण्णांच्या वयामुळे व उपोषणाच्या धोक्यामुळे सरकारवर दडपण वाढायला मदत झाली असती. देशातील सर्व शेतकरी व आंदोलक यांच्याशी पुन्हा एकदा जोडले गेले असते. परंतु, अण्णांनी त्यांच्या मागील उपोषणातील मागण्या इतकाच संदर्भ ठेवल्याने सरकारला त्याच मर्यादेत ठेवणे सोपे गेले व उपोषण मागे घेतले गेले. चूक असेल तर ही आहे. अण्णांनी देशातील संदर्भ लक्षात न घेता आंदोलन मागे घेतले ही खरी गंभीर चूक आहे.\nअण्णा दोन्हीकडूनही मार खातात; ही पण एक समस्या आहे. समजा त्यांनी उपोषण सुरू केले असते व सरकारने त्यांना खूप महत्त्व दिले असते. तर शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी व आंदोलनाचे श्रेय अण्णांना देण्यासाठी सरकार ही चाल खेळत आहे अशी टीका दुसरीकडून झाली असती. त्यामुळे काहीही झाले तरी अण्णा आता टीकेतून सुटत नाही असे झाले आहे.\nADVT.> अमेरिकन टुरिस्टर / पुमावर तब्बल 70% सूट आणि इतरही ऑफर : https://amzn.to/3r9GYs5\nपण अण्णा भाजपाचे खेळणे आहेत व नागपूरच्या दडपणाखाली अण्णा काम करतात. अशी जी भाषा वापरली जाते ती मात्र चुकीची आहे. याचे कारण की समजा भाजपसाठी अण्णा काम करतात असे गृहीत धरले तर त्याबदल्यात अण्णाना काय मिळवायचे आहे असा उलटा प्रश्न विचारायला हवा. एकतर पद्मविभूषणपर्यंतचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मंदिरात राहणारे संपत्ती घेऊन या वयात ते काय करतील असा उलटा प्रश्न विचारायला हवा. एकतर पद्मविभूषणपर्यंतचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मंदिरात राहणारे संपत्ती घेऊन या वयात ते काय करतील त्यांना कोणाला तिकीट मिळवायचे नाही. त्यामुळे ही तडजोड ते दडपणाखाली का करतील त्यांना कोणाला तिकीट मिळवायचे नाही. त्यामुळे ही तडजोड ते दडपणाखाली का करतील याची चर्चा व अशी टीका करायला हवी. मोदी त्यांच्या पत्रालाही किंमत देत नाहीत. यावरून अण्णा व भाजप नाते लक्षात घ्यावे. स्वभावदोष हा की, कुणी आदर दाखवला की ते हुरळून जातात व फडणवीस यांना ते जमते.\nअण्णांना मी जवळून बघितल्यामुळे दोष हा दिसतो. गेल्या सहा वर्षात या सरकार विरोधात तुम्ही काहीच केले नाही ही टीका सातत्याने होत असल्याने त्या कॉम्प्लेक्समधून अण्णा या सरकार विरोधात काही करायला जातात व प्रतिसाद लोकांचा मिळत नाही. मोदी व शहा त्यांना जुमानत नाहीत. वय साथ देत नाही. त्यामुळे त्यातून ते सन्मानाने बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि पुन्हापुन्हा फसतात असे त्यांचे मनोविश्लेषण आहे. दुसरा भाग असा की कोणत्याच संघटनात्मक रचनेतून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले नाही. की वाचन-चिंतन हेही केले नाही. त्यामुळे संघटनेचे शास्त्र, आंदोलनाचे शास्त्र, चळवळी या संकल्पनांशी त्यांचे काहीच नाते कधी आले नाही व कार्यकर्ते टिकले नाहीत. त्यामुळे त्यांचा पूर्ण व्यवहार हा व्यक्तिवादी आहे. ते स्वतःच्या व्यक्तीवादाभोवतीच फिरत राहतात. आतासुद्धा पूर्वी मी केलेल्या मागण्या व त्याला प्रतिसाद इतक्‍याच स्वतःभोवती ते फिरत राहिले. परंतु, शंभर शेतकरी जिथे मृत्यू पावले त्या आंदोलनाशी त्यांना जोडून घ्यावेसे वाटले नाहीत.\nतेव्हा त्यांचा एक हितचिंतक म्हणून विलक्षण वेदनाही होतात आणि त्यांचा रागही येतो. पण तरीही सोशल मीडियात ज्यांनी असभ्य भाषेत त्यांच्यावर टीका होते त्या भाषेत मी कधीच करणार नाही. याचे कारण या माणसाने विविध कायदे येण्यासाठी केलेले योगदान. दारूबंदी, दप्तर दिरंगाई, पाणलोट व हजारो गावांना दिलेली प्रेरणा भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य माणसाच्या मनात जागा केलेला संताप आणि दिलेला लढा. एक अर्धशिक्षित मनुष्य त्याच्या आयुष्यात एकांडेपणाने किती विषय पुढे नेऊ शकतो याचे हे उदाहरण असल्यामुळे त्यांच्या भूतकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते आणि त्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना समजूनही घ्यावेसे वाटते. अण्णांनी आता शांतपणे निवृत्त व्हायला हवे व समाजानेही त्यांचा भूतकाळ आणि योगदान लक्षात घेऊन असभ्य भाषा न वापरता त्यांना समजून घ्यायला हवे. हेच वाटते. हे लिहितानाही वेदना होतात. मतभेद असल्यास टीका करायला हवी पण ८० वर्षाच्या अण्णांवर थेरडा, म्हातारा,अशा नीच भाषेत टीका करणाऱयांना फक्त इतकेच सांगावे वाटते की, अशी हिंमत तुम्ही अजित पवार, राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर करू शकता का या भाषेत करणार नाहीत. कारण त्यांचे कार्यकर्ते घरात घुसून मारतील आणि अण्णा काहीच बिघडवत नाही म्हणून ही पातळी या भाषेत करणार नाहीत. कारण त्यांचे कार्यकर्ते घरात घुसून मारतील आणि अण्णा काहीच बिघडवत नाही म्हणून ही पातळी अजित पवार थेट भाजपाबरोबर शपथ घेतात तरी अशी टीका कोणी एकेरी केली नव्हती आणि अण्णा मात्र भाजपाचे अजित पवार थेट भाजपाबरोबर शपथ घेतात तरी अशी टीका कोणी एकेरी केली नव्हती आणि अण्णा मात्र भाजपाचे तेव्हा अण्णांना सोशल मीडियातून सन्मानाने सेवानिवृत्त करू या..\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nशिवसेनेचा अण्णा हजारेंवर हल्लाबोल; विचारला ‘तो’ महत्वाचा प्रश्न\nराज्यात कोरोना लसीकरण मोहीम जोरात; वाचा, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील लसीकरण आकडेवारी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/17/7893-facebook-fake-information-bjp-and-congress-political-connection-in-india/", "date_download": "2021-07-24T20:04:04Z", "digest": "sha1:AOCDTUZLXX24ERLLQXAN7YYZJ67H3RYG", "length": 14731, "nlines": 172, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून फेसबुकने गुंडाळली ‘ती’ योजना; पहा नेमके काय आहे भाजप कनेक्शन..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nम्हणून फेसबुकने गुंडाळली ‘ती’ योजना; पहा नेमके काय आहे भाजप कनेक्शन..\nम्हणून फेसबुकने गुंडाळली ‘ती’ योजना; पहा नेमके काय आहे भाजप कनेक्शन..\nयुरोपातील ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राने सुप्रसिद्ध श्रीमंत मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबुक कंपनीच्या पोलिटिकल कनेक्शनचा पर्दाफाश केला आहे. त्यानुसार या कंपनीने तब्बल 20-25 गरीब व विकसनशील देशात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी मंडळीशी घरोबा केल्याच्या दाव्याला काहीअंशी का होईना पुष्टी मिळाली आहे. आता तर भारतातही या कंपनीने काही वेगळेच केल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.\nफेसबुकच्या एक माजी डेटा सायंटिस्ट सोफी झांग यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या जगप्रसिद्ध माध्यम समूहाने फेसबुकवर बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. भारताचाही उल्लेख त्या बातमीमध्ये आलेला आहे. फेसबुकने भारतात बनावट खाती हटवण्याची योजना तयार करून कार्यवाही सुरू केली होती. त्यासाठी बनावट खाते शोधण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम या कंपनीने हाती घेतला होता. मात्र, अखेरीस त्यात एक भाजप खासदार थेट सहभागी असल्याचे पुरावे आढळले आणि कंपनीने हा प्रकल्प गुंडाळला असल्याचा दावा सोफी झांग यांनी केला आहे. काँग्रेस नेटवर्कचाही उल्लेख त्यात आलेला आहे.\nनोव्हेंबर 2020 मध्ये सुमारे 500 चेकपॉइंटवर काही खात्यांचे आणि चार नेटवर्कची पडताळणी केली. त्याद्वारे याचे भाजप कनेक्शन स्पष्ट झाले होते, असे सोफी झांग यांनी म्हटलेले आहे. बनावट लाइक्स, शेअर्स, कमेंट्स आणि रिअॅक्शन्सचा प्रसार करून आपला आणि पक्षाचा प्रचार करण्याचे प्रयत्न केले जात होते. याद्वारे खोटी आणि बनावट माहितीही प्रसारित केली जात आहे. त्यामुळे त्याचा राजकीयदृष्ट्या थेट फायदा घेण्याचा हा कार्यक्रम असल्याचे स्पष्ट होत आहे.\nचार नेटवर्कचा शोध घेतल्यावर पैकी दोन-दोन नेटवर्क भाजप व काँग्रेसच्या समर्थनार्थ काम करत होते. चेकपॉइंट प्रणालीद्वारे भाजप खासदाराच्या सहभागाची माहिती मिळाली होती. ही प्रणाली युजरला त्याच्या खऱ्या नावासह फक्त एक खाते ठेवण्याची परवानगी देणारी एक चांगली गोष्ट आहे. त्याद्वारे बनावट खाते बंद करणे शक्य आहे. मात्र, त्यालाच फेसबुकने भारतात ब्रेक लावला आहे. यातील भाजप खासदाराचे नाव माहीत असून ठोस पुरावे मिळाले की त्याचे नाव उघड केले जाणार असल्याचे ‘द गार्डियन’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nअकोल्याला मातीमोल तर, म्हणून मुंबई-पुण्यात ज्वारी खातेय दणक्यात भाव..\nमॉन्सून अंदाज : पहा हवामान विभागाने ९८ टक्के पाऊस पडण्याबाबत काय म्हटलेय ते\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देश��चे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mission-begin-again-markets-to-start-from-friday/", "date_download": "2021-07-24T19:56:05Z", "digest": "sha1:PAQA43WXTJTK4LMT2IV77NDDUR7J4ZK4", "length": 16242, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "Mission Begin again – शुक्रवारपासून मार्केट , मंडई सुरू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नको�� हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nMission Begin again – शुक्रवारपासून मार्केट , मंडई सुरू\nमीशन बिगीन अगेन अंतर्गत शुक्रवार 5 जूनपासून सकाळी 9 ते 5 या वेळेत एक दिवसाआड मार्केट सुरू करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र व्यापारी आणि ग्राहकांना सोशल डिस्टंन्सचे नियम पाळावे लागणार आहेत. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नव्या गाईडलाइन्सचे परिपत्रक आज जारी केले आहे.\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात त्या त्या विभागातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडॉऊन टप्प्याटप्प्याने खुला करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना ट्रायल, एक्सेंजची सुविधा राहणार नाही. शिवाय सोशल डिस्टंन्स नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तातडने संबंधित दुकान, मार्केट बंद करण्यात येईल. याशिवाय टॅक्सी, कॅब आणि रिक्शा प्रवासी, फोर व्हिलर ‘वन प्लस टू’ अशी व्यवस्था राहील.\n* रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवार तर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी एक दिवसाआड सुरू ठेवण्याची परवानगी असेल.\n* सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच सोमवार ते शनिवार एक दिवसाआड दुकान सुरू राहतील मात्र रविवारी सर्व दुकानं बंद ठेवणे बंधनकारक असणार आहे.\n* कपड्याच्या दुकानांमधील ट्रायल रूम वापरण्यास , कपडे परत करण्यास परवानगी नाही. त्याच बरोबर दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे\n* नियम मोडल्यास दुकानदाराला त्याचे दुकानं तात्काळ बंद करण्यास भाग पाडण्यात येईल.\n* नियमाची काटेकोर अंमलबजावणीची सहायक आयुक्तांवर असणार आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/09/blog-post_25.html", "date_download": "2021-07-24T20:57:24Z", "digest": "sha1:JMME4AZBALTGZWK6QTLOMRMMUE4T2B2T", "length": 7545, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बेंबळीतील बाराशे गणेशमूर्तीं, निर्माल्याचे संकलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबेंबळीतील बाराशे गणेशमूर्तीं, निर्माल्याचे संकलन\nबेंबळीतील बाराशे गणेशमूर्तीं, निर्माल्याचे संकलन\nग्रामसेवा ग्रुपच्या उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद\nउस्मानाबाद, तालुक्यातील बेंबळी येथे मागील दीड वर्षापासून विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविणार्‍या ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने रविवारी बाराशे घरगुती श्रीगणेशमूतीर्र् व निर्माल्याचे संकलन करण्यात आले. दिवसभर जमा झालेल्या सर्व श्रींच्या मूर्तींचे यथोचित विसर्जन करून जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात अशा पध्दतीचा उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेंबळी गावाची नवी ओळख निर्माण झाली आहे.\nमागील वर्षी व यंदा बेंबळीसह परिसरात जेमतेम पाऊस झाल्याने नदी, नाले व विहिरींमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने ग्रामस्थांकडून घरी प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या श्रींच्या मूर्ती विसर्जनदिनी अत्यल्प पाण्यात, गटारयुक्त पाण्यात विसर्जित करतेवेळी नकळत होणारी विटंबना थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मल्लिाकार्जुन मंदीर येथे मूर्ती संकलन केंद्राची स्थापना करण्यात आली होती. गतवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत बाराशे कुटूंबांनी आपल्या श्रींच्या मूर्ती ग्रुपच्या स्वाधीन केल्या. दिवसभर संकलित झालेल्या सर्व मूर्तींचे उमरेगव्हाण शिवारातील मोठ्या खणीतील पाण्यात यथोचित विसर्जित करण्यात आल्या.\nरविवारी ग्रामसेवा ग्रुपच्यावतीने विविध मार्गावरून फेरी काढून गणेश मंडळ व ग्रामस्थांना नदी, नाल्यातील पाण्याच्या कमतरतेमुळे योग्यरितीने गणेशमूर्ती विसर्जित करण्यासाठी मूर्ती संकलन केंद्रावर आणून देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत बाराशे कुटूंबांनी आपल्या घरातील श्रींच्या मूर्ती ग्रामसेवा ग्रुपच्या स्वाधीन केल्या. रात्री 10 पर्यंत जमा झालेल्या बाराशे गणेशमूर्तींचे यथोचित विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळांच्या रथातील लहान-मोठ्या मूर्ती मंडळांनी अन्य ठिकाणी विसर्जित केल्या.\nतुम्‍ह��ला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/02/13/2786-aatmanirbhav-bharat-new-app-new-indian-swadeshi-map-app-8237584726537856756273564726357-must-read-features-2987356842753854r23878/", "date_download": "2021-07-24T21:15:08Z", "digest": "sha1:U6WEBRWIDAYAQYNSGRDQN6LBFI24BUHX", "length": 12774, "nlines": 180, "source_domain": "krushirang.com", "title": "आत्मनिर्भर भारताचे मोठे पाऊल; आता गुगल मॅपल टक्कर देणार ‘हा’ स्वदेशी मॅप; वाचा ‘या’ अॅपची भन्नाट वैशिष्ट्ये | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nआत्मनिर्भर भारताचे मोठे पाऊल; आता गुगल मॅपल टक्कर देणार ‘हा’ स्वदेशी मॅप; वाचा ‘या’ अॅपची भन्नाट वैशिष्ट्ये\nआत्मनिर्भर भारताचे मोठे पाऊल; आता गुगल मॅपल टक्कर देणार ‘हा’ स्वदेशी मॅप; वाचा ‘या’ अॅपची भन्नाट वैशिष्ट्ये\nआत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी मोहिमेअंतर्गत अनेक प्रोजेक्ट उभा राहिलेले आहेत. ज्यात विविध भन्नाट सॉफ्टवेअर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि अॅप्स आहेत. सध्या\nआता आत्मनिर्भर भारतातून एक मोठे पाऊल उचलले जाणार आहे. यामुळे थेट गुगलच्या ‘गूगल मॅप्स’ला टक्कर दिली जाणार आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, इस्रो आणि मॅप माय इंडिया यांनी एकत्र येत एक स्वदेशी नकाशा सेवा सुरू करण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विटचेही स्वदेशी व्हर्जन आले आहे. त्याचीही सध्या खूप चर्चा आहे.\nअशातच आलेल्या या स्वदेशी मॅप सेवेमुळे रस्ता शोधणे, वाहतूक कोंडींचा अंदाज घेत पर्यायी मार्गांची निवड करत वेगाने प्रवास करणे सोपे होणार आहे. या स्वदेशी नकाशा सेवेचे नाव ‘भुवन’ असे आहे.\nइस्रोने ‘गूगल अर्थ’ला स्वदेशी पर्याय म्हणून ‘भुवन’ ही सेवा सुरू केली आहे. पण ‘गूगल अर्थ’च्या तुलनेत ‘भुवन’मध्ये काही उणिवा आहेत. या उणिवा दूर करत मॅप माय इंडिया डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘भुवन’ ही सेवा आणखी सक्षम करण्यास मदत करेल. तसेच ‘गूगल मॅप्स’ला टक्कर देण्यासाठी मोबाइलमधून अॅपच्या माध्यमातून वापरता येईल.\nसंपादन : स्वप्नील पवार\nकृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com\n| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nआता जुन्या ट्रॅक्टरमध्येही बसवता येणार सीएनजी किट; वाचा, किती आणि कसा होणार फायदा\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नवा घोटाळा; तब्बल दीड कोटी रूपयांची अफरातफर, वाचा संपूर्ण विषय\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-february-2019/", "date_download": "2021-07-24T21:18:17Z", "digest": "sha1:FZY6TASYMZNZ7MI6M2NCTWOUU3COB7T4", "length": 13226, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 18 February 2019 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nपाच दिवसांच्या एरो इंडिया 2019 कार्यक्रमादरम्यान सुरक्षा कारणास्तव बेंगलुरूमध्ये मानव रहित हवाई वाहने (UAVs) किंवा ड्रोन, एयरक्राफ्ट सिस्टिम आणि फुग्यांवर बंदी घातली गेली आहे.\nहिमाचल प्रदेश विधानसभेने संस्कृत भाषा म्हणून राज्याची दुसरी अधिकृत भाषा बनविण्यासाठी अधिकृत भाषा (दुरुस्ती) विधेयक 2019 मंजूर केले.\nतेलंगाना राज्य सरकारने नारयनापेट आणि मुलुगु या दोन जिल्ह्यांचा निर्मिती करण्याचे जाहीर केले.\nभारतीय वंशाच्या जागतिक वार्ताकारांना दक्षिण आफ्रिकेतील एक प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nदेशातील सर्वोच्च रिफायनर, इंडियन ऑइल कॉर्पने अमेरिकेसोबत प्रतिदिन 3 दशलक्ष टन किंवा 60,000 तेल बॅरल्स खरेदी करण्याचा पहिला वार्षिक करार केला आहे.\nअर्जेंटिनाचे अध्यक्ष मॉरीसियो मॅक्री भारताच्या तीन दिवसीय अधिकृत भेटीवर आले आहेत.\nउत्तराखंडच्या ऋषिकेश येथे आंतरराष्ट्रीय पॅस��फिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (पीएटीए) परिषद आयोजित केली गेली.\nपाकिस्तानकडून आयात केलेल्या सर्व वस्तूंवर भारताने सीमाशुल्क शुल्क 200 टक्के वाढवले आहे.\nमुंबईत झालेल्या पहिल्या मल्लखांब वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले आहे.\nआगामी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सेवानिवृत्त होणार असल्याचे वेस्ट इंडीजचे ख्रिस गेल यांनी जाहीर केले आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/48030/", "date_download": "2021-07-24T20:43:47Z", "digest": "sha1:PWXNPU7UIXLVFZSPBRNPL37LGZOJT6AN", "length": 7253, "nlines": 102, "source_domain": "ramprahar.com", "title": "- RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणी���ाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nपनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात दररोज हजारो गरजू लोकांना जेवण पुरविले जात आहे. तत्पूर्वी थर्मल स्कॅनरने तपासणी करून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. त्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर विशेष लक्ष देत आहेत.\nPrevious वरसईत 150 गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nवैश्यवाणी समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद\nभिवपुरी रोड रेल्वेस्थानकात समस्या\nनवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव द्या\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-hurricane-damage-demand-compensation-those-who-have-died-44298?tid=124", "date_download": "2021-07-24T21:15:41Z", "digest": "sha1:WGIJXZNHVYEIUT6R5CM6G4A2OYPPSCAB", "length": 14276, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Hurricane damage Demand for compensation to those who have died | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाईची मागणी\nचक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाईची मागणी\nमंगळवार, 15 जून 2021\nया हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.\nवडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली व विजेच्या ताराही तुटून पडल्या.\nवडाळी देशमुख गावामधील पणज मुख्य मार्गावर सरपंच प्रवीण शिंगाडे यांच्या घराजवळील वडाचे जुने झाड पडले. झाडाखाली सोपान डवाले यांच्या दोन गाड्या होत्या, त्यांचे नुकसान झाले. कांद्यांचे भरलेले कट्टे गारीमुळे खराब झाले. गौरव सुभाष वैतकार यांच्या गोठ्यावरील टीन पत्रे उडाले आहेत.\nग्रामपंचायत सदस्य जगत गणेश वाहुरवाघ, संजय रामदास वाहुरवाघ, बाळाराम अर्जुन भाटे, प्रमिला देवराव आग्रे, निर्मला रामकृष्ण वारुळे, या मजूर वर्गाच्या राहत्या घरावरील टीन पत्रे उडून गेली. काहींचे घरांच्या मुख्य भिंती पडल्या आहेत. प्रशासनाने वडाळी देशमुख परिसरामधील फळबाग, शेतकरी व गावामधील मजुरांच्या घराचे नुकसानासाठी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण शिंगाडे यांनी केली.\nअकोट फळबाग horticulture सरपंच ग्रामपंचायत बाळ baby infant प्रशासन administrations नासा\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान ���ोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर ���ावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/us-west-virginia-government-pays-young-people-to-get-vaccinated", "date_download": "2021-07-24T20:43:37Z", "digest": "sha1:JN6WOCVLJKGUNJRR66FPZCKBNZOUC5Q7", "length": 7155, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | लस टोचून घेण्यासाठी सरकार तरुणांना देतंय पैसे; जाणून घ्या काय आहे प्रकार?", "raw_content": "\nलस टोचून घेण्यासाठी सरकार तरुणांना देतंय पैसे; जाणून घ्या काय आहे प्रकार\nवॉशिंग्टन : सध्या जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलं असून जवळपास सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहिमाही सुरु झाल्या आहेत. या जीवघेण्या आजारापासून बचावासाठी लोक रांगा लावून लस टोचून घेत आहेत. मात्र, अमेरिकेतील एक असं राज्य आहे, जिथल्या सरकारला आपल्या राज्यातील तरुणांची भलतीच काळजी सतावत आहे. इथल्या तरुणांनी लस टोचून घ्यावी यासाठी इथलं सरकार तरुणांना बक्षिस म्हणून रोख रक्कम देण्याच्या विचारात आहे.\nहेही वाचा: \"आधी रक्तदान करा, मगच लस घ्या\"; सरकारचं आवाहन\nअमेरिकेतील वेस्ट वर्जिनिया या राज्यातील ही स्थिती आहे. या राज्याचं सरकार १६ ते ३५ वयोगटातील तरुणांना लस टोचून घेण्यासाठी १०० अमेरिकन डॉलरचा सेविंग बॉण्ड देणार आहे. राज्याचे प्रशासकीय अधिकारी जिम जस्टिस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. ते म्हणाले, \"राज्यातील तरुणांना लवकरात लवकर लस टोचून घेण्यासाठी आमची ही योजना प्रेरणा ठरेल आणि यामुळे लसीकरणाचा उद्देश साध्य होईल\"\nहेही वाचा: ४० बड्या अमेरिकन कंपन्यांचा भारतासाठी मदतीचा हात; बायडन म्हणाले...\nबीबीसीच्या वृत्तानुसार, वेस्ट वर्जिनिया हे राज्य अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरणात आघाडीवर आहे. पण गेल्या काही आठवड्यांपासून इथला लसीकरणाचा वेग मंदावला आहे. सध्या या राज्यातील तरुण वर्ग हा लस घेण्याबाबत जास्त साशंक आहे. काही अभ्यासांमध्ये देखील हे दिसून आलंय की, तरुण वर्गामध्ये ज्येष्ठांपेक्षा लसी घेण्या��ाबत इच्छूक नाहीत.\n रशियाची बहुचर्चित स्पुटनिक लस 'या' दिवशी होणार भारतात दाखल\nसीएनएनच्या वृत्तानुसार, वेस्ट वर्जिनिया राज्याबाबत चांगली गोष्ट ही आहे की, या राज्यातील ५२ टक्के लोकांनी अर्थात १.५ मिलियन लोकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या राज्याचं अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत लसीकरणाचं प्रमाण सर्वाधिक होतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ncscm-recruitment/", "date_download": "2021-07-24T21:10:20Z", "digest": "sha1:F25P2I2JKX7KUNARX2JOQTK53SEXXO5H", "length": 14116, "nlines": 172, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NCSCM Recruitment 2018 for 158 Posts - www.ncscm.res.in", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(NCSCM) नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल मॅनेजमेंट मध्ये 158 जागांसाठी भरती\nप्रोजेक्ट असोसिएट I: 26 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट II: 18 जागा\nप्रोजेक्ट असोसिएट III: 28 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट I: 17 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट II : 07 जागा\nरिसर्च असिस्टंट: 07 जागा\nटेक्निकल असिस्टंट IV: 02 जागा\nएडमिन असोसिएट II: 04 जागा\nमेंटनन्स इंजिनिअर II: 02 जागा\nएडमिन असिस्टंट V: 02 जागा\nएडमिन असिस्टंट I: 02 जागा\nफायनांस असोसिएट I: 01 जागा\nफायनांस असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल असिस्टंट I: 02 जागा\nप्रोक्योर्मेंट असिस्टंट V: 01 जागा\nटेक्निकल इंजिनिअर III: 02 जा��ा\nटेक्निकल इंजिनिअर II: 02 जागा\nटेक्निकल इंजिनिअर I: 02 जागा\nप्रोजेक्ट सायंटिस्ट III: 02 जागा\nमल्टी टास्किंग स्टाफ: 11 जागा\nड्राइव्हर कम मल्टी टास्किंग स्टाफ: 02 जागा\nपद क्र.1 ते 19 : (i) प्रथम वर्ग B.E./B.Tech/ पदवीधर/पदव्युत्तर पदवी (ii) संबंधित अनुभव\nपद क्र.20: 10 वी उत्तीर्ण\nपद क्र.21: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) वाहन चालक परवाना (LVM)\nवयाची अट: 17 जून 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.20 & 21: 35 वर्षे\nनोकरी ठिकाण: चेन्नई, तामिळनाडू\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 जून 2018\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-five-traders-arrests-ditch-farmers-maharashtra-44441?page=1", "date_download": "2021-07-24T19:36:40Z", "digest": "sha1:3Y23KJLPRMTSJZMHX3PDZXBAPPYOBUTL", "length": 16175, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi five traders arrests for ditch to farmers Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५ व्यापाऱ्यांना अटक\nद्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५ व्यापाऱ्यांना अटक\nरविवार, 20 जून 2021\nदिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली.\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी व वरखेडा येथील पाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची जवळपास २० लाखांची फसवणूक झाली. याप्रकरणी सहा व्यापाऱ्यांविरुद्ध बुधवारी (ता. १६) दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर तत्काळ सूत्रे फिरवीत शुक्रवारी (ता. १८) पोलिसांनी पाच व्यापाऱ्यांना अटक केली असून, एक संशयित अद्याप फरारी आहे. न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या शेतकऱ्यांव्यतिरिक्त ही फसवणूक दोन कोटींवर झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nगत हंगामात द्राक्ष खरेदीपोटी या व्यापाऱ्यांनी धनादेश दिले होते. मात्र ते व्यवहारात वटले नाहीत. यावर पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. वारंवार संपर्क करूनही व्यापारी प्रतिसाद देत नसल्याने अखेर द्राक्ष उत्पादकांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.\nयामध्ये पुणे येथील पाडवा ग्रीन सोल्यूशन्स कंपनीचा भागीदार अमित देशमुख (मध्य प्रदेश), भूषण पवार (देवपूर), विशाल विभुते (धुळे), अमोल चव्हाण (कोथरूड), सागर जगताप (बारामती), संतोष बोराडे (निफाड) अशी फसवणूक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली असून, अमित देशमुख अद्याप फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत. प्रशांत भोसले (पुणे) यातील मुख्य सूत्रधार असल्याचे अटक केलेल्या आरोपींचे म्हणणे ���हे, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यास अटक करण्यात आली आहे.\nअटक झाल्यानंतर अनेक शेतकरी तक्रारीसाठी पुढे\nपोलिस निरीक्षक आनंद तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलिस हवालदार संजय गायकवाड, दिलीप पगार, शंकर जाधव, युवराज खंडवे, धनंजय माळेकर, हेमंत पवार पोलिस नाईक शिलावाटे यांच्या पथकाने व्यापाऱ्यांच्या मुळक्या आवळल्या. पुढील तपास गायकवाड करीत आहेत. आता शेतकरी पुढे येऊन तक्रार करत आहेत. त्यामुळे दोन कोटींवर फसवणूक झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे फसवणूक झालेले शेतकरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीत आहेत.\nद्राक्ष पोलिस मात mate व्यापार पुणे कंपनी company अमित देशमुख amit deshmukh मध्य प्रदेश madhya pradesh धुळे dhule कोथरूड kothrud निफाड niphad\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\n‘जंतर-मंतर’वर आजपासून होणार ‘किसान... नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेल्या...\nपपईचा हंगाम बहरात; फुलधारणा सुरू जळगाव : खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा किंचित...\nजातीवंत खिल्लार जनावरांच्या किंमतीत घट कोल्हापूर : चपळ असणाऱ्या खिलार बैलांचे संगोपन...\nशेतीमालाची सड शोधणाऱ्या उपकरणाची...नाशिक : कांदे, बटाटे, आंबा यांसह विविध फळे व...\nकोकणात रविवारपर्यंत जोरदार पाऊस पुणे : कोकणात जवळपास दहा ते बारा दिवसांपासून...\nराज्यात सर्वदूर हलक्या सरी पुणे : कोकणातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस कोसळत...\nमत्स्योत्पादन सव्वा लाख टनांवररत्नागिरी ः राज्यात गोड्या पाण्यातील...\nराज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल��या...\nराज्यात खरिपाच्या पेरण्या ८३ टक्क्यांवरपुणे : कोकणाच्या काही भागांत...\nजिद्द, चिकाटी, प्रयोगशीलतेतून...नाशिक जिल्ह्यातील सातमाने (ता. मालेगाव) येथील...\nराज्यात ठिकठिकाणी मुसळधारेचा इशारा पुणे : महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी ते कर्नाटक...\nरायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये...पुणे : कोकणात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे धुवाधार...\nअकोला कृषी विद्यापीठात ६० टक्के पदे...अकोला ः या जिल्ह्यात कृषी खात्यात कर्मचाऱ्यांची...\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तिसागर भरू दे...पंढरपूर, जि. सोलापूर : पंढरपुरात पुन्हा एकदा...\nनिधीअभावी सिंचन विहीर योजनेला खीळ नागपूर : विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये १३ हजार...\nदूध भेसळीची चर्चा डेअरी उद्योगावर संकट...पुणे ः शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळत असल्याची...\nपेरा अंतिम टप्प्यात; कर्जाची प्रतीक्षा...पुणे ः राज्यात खरीप पेरा शेवटच्या टप्प्यात...\nवैशिष्ट्यपूर्ण वाणांसह तंत्रज्ञान...वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचे...\nविदर्भात जोर वाढणार पुणे : मुंबईसह, कोकणातील बहुतांश भागात मुसळधार...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात संततधारपुणे : कोकणातील बहुतांश भागांत पावसाचा कहर सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope/horoscope-friday-july-16-2021/316544/", "date_download": "2021-07-24T21:02:50Z", "digest": "sha1:ZPPXP52RJ37XGYQ77QHBKMB5BHOF3O2P", "length": 8494, "nlines": 159, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Horoscope Friday, July 16, 2021", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर भविष्य आजचे राशीभविष्य राशीभविष्य शुक्रवार, १६ जुलै २०२१\nराशीभविष्य शुक्रवार, १६ जुलै २०२१\nराशीभविष्य शनिवार, २४ जुलै २०२१\nराशीभविष्य : शुक्रवार २३ जुलै २०२१\nराशीभविष्य : गुरुवार २२ जुलै २०२१\nराशीभविष्य बुधवार २१ जुलै २०२१\nराशीभविष्य मंगळवार २० जुलै २०२१\nमेष : तुम्हाला मोठेपणा मिळेलच असे नाही. तरीही तुम्हाला उत्साह वाटेल. ध्येय पूर्ण होऊ शकेल. मुले खूश होतील.\nवृषभ : कोर्टाच्या कामात नीट सल्ला घेऊन काम करा व मत व्यक्त करा. धंद्यात वाद वाढवू नका. संधी मिळेल.\nमिथुन ः प्रयत्नांना चांगले यश मिळेल. मान-प्रतिष्ठा वाढेल. स्पर्धेत य��स्वी व्हाल. नोकरीचा प्रश्न सुटेल.\nकर्क : तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढेल. कला-क्रीडा साहित्यात नविन ओळख होईल.\nसिंह : योजना पूर्ण करता येईल. जुना वाद मिटवता येईल. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील.\nकन्या ः घरात कामे वाढतील. जबाबदारीने वागावे लागेल. स्वभावात चिडचिडेपणा तरीही यश मिळवाल.\nतुला : मनाची द्विधा अवस्था होईल. दूरचा प्रवास करावा लागेल. विरोधक अडचणी आणतील.\nवृश्चिक : विचारांना दिशा मिळेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घेता येईल. प्रतिष्ठित व्यक्तीची ओळख होईल.\nधनु : विस्कटलेले धंद्यातील, घरातील घडी नीट सावरता येईल. नविन विषयात रस घ्याल. धंदा मिळेल.\nमकर : महत्त्वाकांक्षा ठेवा. अहंभाव ठेऊ नका. गुप्त कारवाया होतील. राग वाढू देऊ नका.\nकुंभ : रेंगाळत राहिलेली कामे करता येतील. घरात आनंदी वातावरण राहील. विचारांना प्रेरणा मिळेल.\nमीन : तणाव वाढवू नका. कामे मिळतील. अधिकारात वाढ होऊ शकते. विरोध सहन करावा लागेल.\nमागील लेखकोरडवाहू शेतीत भाताचे यशस्वी उत्पादन\nपुढील लेखमनुष्याने परमार्थ श्रद्धेने करावा\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/arogya-rakshak-policy-health-insurance-scheme-launched-by-lic-know-everything-498034.html", "date_download": "2021-07-24T19:39:18Z", "digest": "sha1:YHHPLKSSR35XPNH5PWIOPH6HY7KEXMSW", "length": 21883, "nlines": 267, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nArogya Rakshak policy: LIC कडून आरोग्य विमा योजना सुरू, जाणून घ्या सर्व काही\nजीवन विम्यात पॉलिसीधारकाची संपूर्ण वैद्यकीय किंमत मर्यादेपर्यंत व्यापली जाते, तर आरोग्य रक्षकमध्ये वेगवेगळ्या रोगांसाठी निश्चित लाभ उपलब्ध असतो.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्लीः LIC Arogya Rakshak policy: भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) नियमित प्रीमियम���ह आरोग्य रक्षक पॉलिसी अर्थात विना जोडलेली वैयक्तिक आरोग्य विमा योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत पॉलिसीधारकास विशिष्ट रोगांसाठी आरोग्य संरक्षण मिळते. ही योजना वैयक्तिक आणि कौटुंबिक फ्लोटर दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पॉलिसीधारकास आवश्यक आणि वेळेवर मदत देणे एलआयसी आरोग्य रक्षक पॉलिसीचे उद्दिष्ट आहे. ही पॉलिसी विमाधारकास आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करते. ही पॉलिसी अनेक प्रकारे पारंपरिक आरोग्य विम्यापेक्षा वेगळी आहे. दोन्ही विमा पॉलिसीमधील सर्वात मोठा फरक म्हणजे पेमेंटच्या मोडमध्ये आहे. जीवन विम्यात पॉलिसीधारकाची संपूर्ण वैद्यकीय किंमत मर्यादेपर्यंत व्यापली जाते, तर आरोग्य रक्षकमध्ये वेगवेगळ्या रोगांसाठी निश्चित लाभ उपलब्ध असतो.\nएकूण 12 प्रकारचे फायदे उपलब्ध\nआरोग्य रक्षकचा सर्वात मोठा फायदा एचसीबी म्हणजेच हॉस्पिटल कॅश बेनिफिट आहे. या व्यतिरिक्त 11 प्रकारचे इतर फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये मेजर सर्जिकल बेनिफिट (एमएसबी), अॅम्ब्युलन्स बेनिफिट, ऑटो हेल्थ कव्हर, क्विक कॅश बेनिफिट, डे केअर प्रोसिजर बेनिफिट (डीसीपीबी), एमएमबी (मेडिकल मेंटनन्स बेनिफिट), इतर सर्जिकल बेनिफिट (ओएसबी), आरोग्य तपासणी, क्लेम बोनसचा समावेश नाही. कलम 80 सी अंतर्गत कर कपात आणि प्रीमियम माफीचा लाभ (पीडब्ल्यूबी) उपलब्ध आहे.\nया विमा पॉलिसीच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीचे किमान प्रवेश वय 18 वर्षे आणि कमाल वय 65 वर्षे असल्यास तो गुंतवणूक करू शकतो. या पॉलिसीचा जास्तीत जास्त 80 वर्षांपर्यंत लाभ घेता येतो, ज्यास कव्हर सीजिंग एज म्हणतात. जर कुटुंबातील सदस्याचाही समावेश केला असेल, तर जोडीदार आणि पालकांसाठी किमान प्रवेश वय 18 वर्षे असते आणि जास्तीत जास्त प्रवेशाचे वय केवळ 65 वर्षे असेल. मुलांचे किमान वय 91 दिवस आणि जास्तीत जास्त 20 वर्षे असू शकते. मुलांसाठी सीजिंग एज 25 वर्षे असेल.\nआपल्याला बेड चार्जच्या स्वरूपात किती पैसे मिळतात\nएचसीबी म्हणजेच हॉस्पिटल कॅश बेनिफिटविषयी बोलायचे झाल्यास इस्पितळात दाखल करण्यावर बेड चार्ज लागू असतो. तसेच त्याची तांत्रिक मुदत आयडीबी (इनिशियल डेली बेनिफिट) आहे, जी किमान 2500 रुपये आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये असू शकते. हे 500 रुपयांच्या मल्टिपलपर्यंत वाढवता येते. आयसीयूमध्ये प्रवेश घेतल्या��� एमसीबीला दुप्पट फायदा होईल. किमान रोखीचा लाभ 3000 रुपये असल्यास आयसीयू बेड चार्ज म्हणून दररोज 6000 रुपयांपर्यंत उपलब्ध असेल.\n90 दिवसांपर्यंत हॉस्पिटलायझेशनचा फायदा\nही पॉलिसी घेतल्यानंतर पहिल्या वर्षात रुग्णालयात जास्तीत जास्त 30 दिवस (एचसीबी फायदे) मिळू शकतात. दुसर्‍या वर्षापासून दरवर्षी जास्तीत जास्त 90 दिवसांच्या हॉस्पिटलायझेशनचा लाभ घेता येतो. संपूर्ण मुदतीसाठी जास्तीत जास्त 900 दिवस एचसीबीचा लाभ घेता येतो.\nविमा रक्कम एमएसबीच्या 100 पट अधिक\nएमएसबी म्हणजेच मेजर सर्जिकल बेनिफिटबद्दल बोलायचे झाल्यास हे एमसीबीच्या 100 पट असेल, ज्याला मेडिकल इन्शुरन्ससाठी सम अ‍ॅश्युअर्ड देखील म्हटले जाते. जर एमसीबी 5000 रुपये असेल तर त्या पॉलिसीसाठी एमएसबी म्हणून ओळखली जाणारी रक्कम 5 लाख रुपये असेल. प्रीमियम गणना केवळ वैद्यकीय रोख लाभाच्या आधारे केली जाते.\n263 प्रकारच्या शस्त्रक्रिया कव्हर केल्या जातात\nएलआयसीच्या यादीमध्ये 263 प्रकारच्या शस्त्रक्रिया समाविष्ट केल्यात आणि प्रत्येक शस्त्रक्रियेसाठी मेजर सर्जिकल बेनिफिट निश्चित केले गेलेय. विम्याचा दावा केल्यावर तुम्हाला त्या भागाचा पूर्ण लाभ मिळेल. आपले एकूण वैद्यकीय बिल किती येते याने काही फरक पडत नाही. एका वर्षात एखाद्या सदस्याला जास्तीत जास्त एमएसबीच्या 100 टक्के रक्कम मिळेल. म्हणजेच 5000 रुपयांच्या वैद्यकीय रोख फायद्यावर, वर्षामध्ये जास्तीत जास्त 5 लाख रुपयांचा शस्त्रक्रिया होऊ शकतील.\nवेगवेगळ्या श्रेणींसाठी वेगवेगळे कव्हर उपलब्ध\nजीवन विमा महामंडळाने 263 शस्त्रक्रियांची वेगवेगळ्या विभागात विभागणी केलीय. श्रेणी 1 अंतर्गत 31 प्रकारच्या शस्त्रक्रिया समाविष्ट केल्यात आणि यामध्ये 100% एमएसबी लाभ उपलब्ध आहे. दुसर्‍या प्रकारात 59 शस्त्रक्रिया समाविष्ट करण्यात आल्या असून त्यातील 60 टक्के वैद्यकीय रोख लाभ यात उपलब्ध आहे. तिसर्‍या प्रकारात 112 प्रकारच्या शस्त्रक्रिया असून, एमएसबीचा 40 टक्के लाभ यामध्ये उपलब्ध आहे.\nनवा नियमः सातव्या वेतन आयोगांतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या निधनानंतर कुटुंबाला किती पेन्शन मिळणार, जाणून घ्या\nपेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का, मोदी सरकार म्हणतं…\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\nवैद्यकीय क्षेत्रात अपोलो ब्रॅण्डसोबत व्यवसाय सुरू करा; ��ंपनी करणार मार्केटिंग, तुमची होईल कमाई\nअर्थकारण 9 hours ago\n…म्हणून मोदी सरकार एलआयसीचा IPO दोन टप्प्यांत आणणार\nमुलीच्या नावे दररोज केवळ 125 रुपये करा जमा, लग्नाच्या वेळी एकरकमी मिळतील 27 लाख रुपये\nयूटिलिटी 1 day ago\nHealth Care : पावसाळ्यात चुकूनही मशरूम खाऊ नका, बिघडू शकतं आरोग्य\nWeight Loss : झटपट वजन कमी करण्यासाठी ‘या’ भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करा \nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे1 hour ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे2 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/01/tata-suv.html", "date_download": "2021-07-24T21:23:39Z", "digest": "sha1:PG7YEYW4QNLJKFJMMXFYY6RA2HRUWILS", "length": 5271, "nlines": 71, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "TATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच | Gosip4U Digital Wing Of India TATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या TATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच\nTATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच\nTATA ची देशातील ‘सर्वात स्वस्त’ इलेक्ट्रिक SUV लाँच\nटाटा मोटर्सने नेक्सॉन (Nexon EV)ही कॉम्पॅक्ट श्रेणीतील नवी कार लाँच केली. Tata Tigor या कारनंतर नेक्सॉन ही टाटाची दुसरी इलेक्ट्रिक आणि पहिली एसयुव्ही कार आहे.\nयाशिवाय देशातील आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक एसयुव्ही असल्याचा दावा कंपनीने केलाय\n▪ या कारमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली आहे.\n▪ पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल.\n▪0 ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात.\n▪ फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी 0 ते 80 टक्क्यांपर्यंत 60 मिनिटांमध्ये चार्ज होते.\nकलर : हि कार सिग्नेचर टील ब्ल्यू, ग्लेशियर व्हाईट आणि मूनलाईट सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.\nकिंमत : नेक्सॉनच्या XM या बेस व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची किंमत 14.99 लाख, तर XZ+ LUX या टॉप व्हेरिएंट 15.99 लाख रुपये आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/mmrc-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:00:21Z", "digest": "sha1:4TFA7OGVS77Q6ZYRFF2AN6X7KF7NHX3A", "length": 11394, "nlines": 134, "source_domain": "majhinaukri.in", "title": "MMRC Recruitment 2020 - Mumbai Metro Rail Bharti 2020 - 5637 Posts", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठ�� भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(MMRC) मुंबई मेट्रो रेल्वेत 5637 जागांसाठी मेगा भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n3 फिटर (बार बेडिंग & फिक्सिंग) 2038\n5 इलेक्ट्रिशिअन, वायरमन 59\n6 अकुशल कामगार 1877\n8 पाईप फिटर 58\n9 क्रेन ऑपरेटर 49\nसूचना: अधिक माहिती करिता कृपया खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधा.\nसंपर्क क्रमांक: (Click Here)\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप ‘C’ पदांच्या 85 जागांसाठी भरती\n(MDL) माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 425 जागांसाठी भरती\n(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n(NMC) नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती\n(CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 67 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-12-crore-turnover-direct-sale-agricultural-commodities-aurangabad-district", "date_download": "2021-07-24T20:13:39Z", "digest": "sha1:PWYIUZHFKXRLFZDLDR57JBH2BSA6PQR3", "length": 16426, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi 12 crore turnover from direct sale of agricultural commodities in Aurangabad district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद जिल्ह्यात शेतमालाच्या थेट विक्रीतून १२ कोटींची उलाढाल\nऔरंगाबाद जिल्ह्यात शेतमालाच्या थेट विक्रीतून १२ कोटींची उलाढाल\nमंगळवार, 25 ऑगस्ट 2020\nऔरंगाबाद ः शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला व फळे पुरवठादार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या थेट विक्रीची उलाढाल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांवर पोहोचली आहे.\nऔरंगाबाद ः शहरासह ग्रामीण भागात भाजीपाला व फळे पुरवठादार शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनीच्या थेट विक्रीची उलाढाल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांवर पोहोचली आहे.\nलॉकडाउनमध्ये थेट फळे, भाजीपाला विक्रीची संकल्पना पुढे आली. २९ मार्चपासून २२ ऑगस्टपर्यंत औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ५२ लाख १ हजार ४७१ किलो भाजीपाला व ��३ लाख ३१ हजार ९२ किलो फळांची थेट ग्राहकांना विक्री झाली. त्यातून तब्बल १२ कोटी ३७ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची उलाढाल झाली. सुरुवातीला जवळपास २० शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सहभागातून सुरू झालेला प्रवास ७७ सहभागीदारापर्यंत पोहोचला आहे.\nतालुकास्तरीय विक्रीत औरंगाबाद तालुक्यात २ लाख ५ हजार ५८० किलो भाजीपाला व २२ लाख ३३ हजार ५४० किलो फळांच्या विक्रीतून एक कोटी ३७ लाख २९ हजार ४०० रुपये, पैठण तालुक्यात २ लाख १४ हजार ९६६ किलो भाजीपाला व ३ लाख ७६४ किलो फळांच्या विक्रीतून १ कोटी ९ लाख ८० हजार ३०७ रुपये, फुलंब्रीत ३ लाख सहा हजार ८१ किलो भाजीपाला व १ लाख ५५ हजार ३०५ किलो फळे विक्रीतून ६९ लाख ६६ हजार १८२ रुपये, तर वैजापूर तालुक्यात ३ लाख ५४ हजार ३१६ किलो भाजीपाला, १ लाख ५० हजार ९१० किलो फळांच्या विक्रीतून ८९ लाख ९८ हजार १२९ रुपये उलाढाल झाली.\nगंगापूर तालुक्यात १८ लाख ७७ हजार ७४५ किलो भाजीपाला, तर १८ लाख ४० हजार ६५५ किलो फळांची विक्री झाली. त्यामधून २ कोटी ३५ लाख ५ हजार ८६० रुपये यांची उलाढाल झाली. खुलताबादमध्ये ४३ लाख ३ हजार ५७० रुपये प्राप्त झाले. सिल्लोड तालुक्यात ८२ लाख ७९ हजार २१७ रुपयांची, कन्नड तालुक्यात ८८ लाख ९५ हजार ७४० रुपयांची उलाढाल झाली.\nशेतकऱ्याने मिळविले ६ लाख रूपये\nसोयगाव तालुक्यात १ लाख ४७ हजार ४६९ किलो भाजीपाला, १ लाख १६ हजार ४५९ किलो फळांच्या विक्रीतून ६२ लाख ७१ हजार ५८४ रुपयांची उलाढाल नोंदली गेली. जालना जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून विकल्या गेलेल्या २० हजार किलो फळांच्या विक्रीतून ६ लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्याला मिळाले, अशी माहिती कृषी विभागाने दिली.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थल��ंतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/26/8582-rohit-pawar-on-devendra-fadanvis-corona-vaccine-news/", "date_download": "2021-07-24T21:37:10Z", "digest": "sha1:WAKARWZXEY767MBMCHBTW7XV2FMDWXV3", "length": 13394, "nlines": 170, "source_domain": "krushirang.com", "title": "रोहित पवारांनी दाखवून दिली फडणवीसांची ‘ती’ चूक; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nरोहित पवारांनी दाखवून दिली फडणवीसांची ‘ती’ चूक; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nरोहित पवारांनी दाखवून दिली फडणवीसांची ‘ती’ चूक; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी किरकोळ-कारकोळ मुद्द्यावर महाविकास आघाडीला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच ते अनेकदा अडकतात आणि मग टीकेचे धनी ठरतात. आताही त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वांना मोफत करोना लस दिली जात असल्याचे सर्वसाधारण वाक्य म्हटले होते. मात्र, त्यातील वयाच्या अटीचा मुद्दा लक्षात घेतल्यास हे वाक्य अर्धसत्य होते. तीच चूक पकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर लिहिले आहे.\nपवारांनी म्हटले आहे की, सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. पुढच्या ट्विटर पोस्टमध्ये पवारांनी म्हटले आहे की, १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांना केंद्राकडून मोफत लस मिळणार नाही तर त्याचा भार राज्यांवरच असेल. #मन_कि_बात मध्ये आदरणीय पंतप्रधानांनी दिलेली माहिती आणि तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना बघितल्या तर हे लक्षात येईल.\nRohit Pawar on Twitter: “सन्माननीय विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी ‘केंद्र सरकार मोफत लसीकरण करत असून राज्यांवर लसीकरणाचा भार येणार नाही’, असं माध्यमांशी बोलताना आपलं वक्तव्य ऐकलं. कदाचित आपल्याकडून घाईत हे चुकीचं वक्तव्य झालं असावं. पण यामुळं जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. https://t.co/wzznx8doFv” / Twitter\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेत��-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nIPL 2021 : म्हणून कृणाल पांड्याचे चाहते म्हणतात, ‘हे वागणं बरं नव्हं.\nकुल न्यूज : गरमीने परेशान, मग एसी खिशात घालून फिरा..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-romantic-kavita-prem-ithe-rujatay/", "date_download": "2021-07-24T20:17:52Z", "digest": "sha1:DL676BD36XLVXNSBVWSNWXGQE423IR45", "length": 8398, "nlines": 220, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Romantic Kavita - Prem Ithe Rujatay .. - मराठी प्रेम कविता - प्रेम इथे रुजतंय - marathiboli.in", "raw_content": "\nसादर करतोय एक प्रेम कविता , जी फेसबुक वर वाचलेली,\nकवी / कवयित्री अज्��ात .\nऐका आणि प्रतिक्रिया द्या.\nमराठीबोली युट्युब वाहिनीला सबस्क्राइब करा.\nअरे मग लाईक करा ना..\nPrevious articleमराठीबोली कथा आणि कविता स्पर्धा – २०१८ दिवाळी – निकाल\nNext articleबिटकॉईन मध्ये पैसे गुंतवताय\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \nMarathi Kavita – मला पुन्हा लहान बनायचंय\nMarathi Movie Govinda Review – मराठी चित्रपट गोविंदा – चित्रपट परीक्षण\nPrem Mhanje Prem Mhanje Prem Asta – प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं\nMarathi Book Khekda – खेकडा मराठी पुस्तक\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\nMarathi Kavita – आठवणी ‘त्या’ पावसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/scott-styris-funnily-suggests-suryakumar-yadav-to-play-for-new-zealand/", "date_download": "2021-07-24T20:37:24Z", "digest": "sha1:MTO6F5LDBPYZYXAY2UAQAOJQQZD5445M", "length": 17003, "nlines": 143, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीम इंडियाने डावललेल्या सूर्यकुमारला ‘या’ देशाची ऑफर, ‘आमच्याकडून खेळणार का?’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nमुख्यपृष्ठ विशेष IPL २०२०\nटीम इंडियाने डावललेल्या सूर्यकुमारला ‘या’ देशाची ऑफर, ‘आमच्याकडून खेळणार का\nदेशांतर्गत क्रिकेट आणि आता यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा खेळाडू सूर्यकुम��र यादव सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. मात्र तरीही आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची वर्णी लागली नाही.\nत्यानंतर सोशल मीडियावर चाहते आणि क्रीडा प्रेमी बीसीसीआय आणि निवड समितीला फैलावर घेत आहेत. त्यानंतर आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने चक्क सुर्यकुमारला न्यूझीलंडसाठी खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे.\nस्कॉटने याबाबत ट्विट केले आहे. ‘मला वाटतं जर सुर्यकुमार यादव इंटरनॅशन क्रिकेट खेळू इच्छितो तर त्याने परदेशी संघांकडे आपला मोर्चा वळवावा. कदाचित तो न्यूझीलंडकडूनही खेळू शकतो’, असे ट्विट स्कॉट स्टायरिसने केले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा खेळाडू कायरन पोलार्ड याने देखील सुर्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याने हिंदुस्थानी संघात निवड न झाल्याने सूर्या नाराज झाल्याचे देखील सांगितलेले.\nके. श्रीकांत व विरेंद्र सेहवाग यांनीही केलेली पाठराखण\nचाहत्यांसह टीम इंडियाचे माजी खेळाडूही सूर्यकुमारची पाठराखण करत आहे. के. श्रीकांत यांनी निवड समितीवर निशाला साधला असून त्याला टीम इंडियाच्या जर्सीसाठी आणखी काय करावं लागेल असा संतप्त सवालही विचारला आहे. तसेच टीम इंडियाचा माजी विस्फोटक खेळाडू वीरेंद्र सेहवाग यानेही ‘बंदे मे दम है’ म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे.\nबुधवारी सूर्यकुमार यादव याने बंगळुरू विरुद्ध मॅच विनिंग खेळी करत आपला ‘गेम’ विराट आणि निवड समितीला दाखवून दिला होता. सूर्यकुमारने 43 चेंडूत नाबाद 79 धावा फटकावत मुंबईला विजय आणि प्ले ऑफचे तिकीट मिळवून दिले. या खेळीनंतर माजी खेळाडू के. श्रीकांत यांनी ट्विट करून निवड समितीला सवाल केला.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्���ांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/575-di-40801/48843/", "date_download": "2021-07-24T21:33:23Z", "digest": "sha1:4T3V5UZLHD5BR44CCA6HLE72BGEVDAP6", "length": 23017, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 575 DI ट्रॅक्टर, 2015 मॉडेल (टीजेएन48843) विक्रीसाठी येथे मुजफ्फरपुर, बिहार- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्���ेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 575 DI\nविक्रेता नाव Raushan Kumar\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 575 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 575 DI @ रु. 3,30,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2015, मुजफ्फरपुर बिहार.\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 575 DI\nन्यू हॉलंड 3630 टीएक्सची स्पेशल एडिशन\nसोनालिका 35 डीआय सिकंदर\nसेम देउत्झ-फहर 3040 E\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्‍यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्श���. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/01/m3mar1906.html", "date_download": "2021-07-24T20:56:49Z", "digest": "sha1:VPYISJOJGS3JAGEH7JA5ZMYADULRSXAI", "length": 2607, "nlines": 36, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: इ.स. १९०६ सालचे इयत्ता तिसरीचे जुने मराठी पाठ्यपुस्तक", "raw_content": "\nइ.स. १९०६ सालचे इयत्ता तिसरीचे जुने मराठी पाठ्यपुस्तक\nआणखी जुन्या पाठ्यपुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी जुन्या पाठ्यपुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी जुन्या पाठ्यपुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nआणखी जुन्या पाठ्यपुस्तकांसाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-google-internet-news-in-marathi-shark-fish-divya-marathi-4715903-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:43:17Z", "digest": "sha1:TP4CSNAHX2D53NJEPQT4P7XLF6I5LPGB", "length": 5329, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Google Internet News In Marathi, Shark Fish, Divya Marathi | गुगल इंटरनेट केबलवर शार्कचा हल्ला, बचावासाठी नव्या प्रकल्पावर काम चालू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nगुगल इंटरनेट केबलवर शार्कचा हल्ला, बचावासाठी नव्या प्रकल्पावर काम चालू\nवॉशिंग्टन - सर्च इंजिन गुगलचे इंटरनेट केबल सध्या शार्क माशांचे लक्ष्य ठरत आहे. शार्कपास���न केबलचा बचाव करण्यासाठी गुगल सध्या नव्या प्रकल्पावर काम करत आहे. गुगलचे प्रकल्प व्यवस्थापक डेन बेल्चर यांनी ही माहिती दिली.\nसमुद्रात 80 च्या दशकापासून टाकलेल्या केबल्सवर सध्या शार्क मासे हल्ला करत आहेत. 1987 मध्येही न्यूयॉर्क टाइम्सने यासंबंधी वृत्त दिले होते. अमेरिका, युरोप आणि जपानला जोडणा-या केबल्सला शार्क चावत असल्याची माहिती त्यात दिली होती. 1985 मध्ये कॅनरी आयलँड परिसरातील समुद्रात एका केबलवर शार्कचे दातही आढळून आले होते.\nपॅसिफिक सागरातील केबलला बुलेटप्रूफ जॅकेट आणि अंतराळात वापरल्या जाणा-या केवलार या मटेरियलपासून कोटिंग केली जाईल. या कोटिंगला पॉलिइथायलिन प्रोटेक्टिव्ह यार्न असे म्हणतात.\n> हे केबल म्हणजे लहान मासे असल्याचा शार्कचा समज होतो. त्यामुळे ते केबलला दाताने चावण्याचा प्रयत्न करतात.\n> केबलमधील विद्युत-चुंबकीय किरणांमुळे शार्क त्यांच्याकडे आकर्षित होतात.\n> सर्वाधिक हल्ले ऑप्टिक फायबरवर होतात. 96,560 किलोमीटरची ही तांब्याची वायर असल्यामुळे सहजासहजी कुरतडता येत नाही.\nहल्ला रोखणा-या सॉफ्टवेअरची निर्मिती\nसायबर जगतासाठी खूशखबर आहे. जर्मनीच्या संशोधकांनी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याच्या साह्याने सायबर हल्ला रोखता येऊ शकेल. हॅसिएन्डा असे सॉफ्टवेअरचे नाव आहे. सोफ्टवेअरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सॉफ्टवेअर जगभरातील अनेक सर्व्हरला ओळखू शकते. त्याचबरोबर काही वेळातच धोक्याची जागा शोधून काढण्याची क्षमता या प्रणालीमध्ये समाविष्ट असल्याचा दावा जर्मनीतील तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-article-on-seeded-raisin-by-dr-4877675-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:56:07Z", "digest": "sha1:UM5VXTDRWEVBHTCZ42LD5PFWU62KGPFJ", "length": 3244, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Article On Seeded Raisin By Dr.Shrikant Mundada | आरोग्यदायी फळ काळ्या मनुका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरोग्यदायी फळ काळ्या मनुका\n>पित्ताच्या सर्व आजारांमध्ये (जसे आम्लपित्त, डोकेदुखी, शौचास आग होणे, रक्त पडणे, सर्व अंगाची आग होणे) मनुका खाणे फायदेशीर.\n>नियमित काळ्या मनुका खाल्ल्याने अथवा त्या मनुका भिजवून त्याचे पाणी पिल्याने पोट साफ होण्याशी संबंधित सर्व आजार दूर होतात व पोट नियमित साफ होते.\n> लघवीला जळजळ होणे, ��घवीला थांबून थांबून होणे, लघवीला जोर लावावा लागणे. या सर्व त्रासांमध्ये मनुका खाणे फायदेशीर.\n> काळ्या मनुकांच्या नियमित सेवनाने त्वचेची कांती वाढते व त्वचेशी संबंधित अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते.\n> काळ्या मनुका खाल्याने मानसिक ताण व थकवा कमी होतो. मानसिक प्रसन्नता वाढून कामातील उत्साहदेखील वाढतो.\n> दारू पिल्यामुळे उत्पन्न होणा-या आजारांमध्ये काळ्या मनुका उत्कृष्ट औषधांचे काम करते.\n> कॅल्शियम, पोटॅशियम व लोह हे घटकद्रव्य असतात.\n>मनुकांच्या नियमित सेवन हिमोग्लोबीन वाढविण्यास उपयुक्त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-women-reservation-in-aurangabad-forelecation-4960782-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:54:51Z", "digest": "sha1:DK6ZXYREK27IYOAX3R7IEATFXO5AWDXC", "length": 9504, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Reservation From Any Political Party In Aurangabad For Women In Election | पक्षांनीच महिला कार्यकर्त्यांसाठी आरक्षण ठेवायला हवे होते, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपक्षांनीच महिला कार्यकर्त्यांसाठी आरक्षण ठेवायला हवे होते, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा आरोप\nऔरंगाबाद - महानगर पालिकानिवडणुकीत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढणार हे निश्चितच आहे. यामुळे सर्वच पक्षांच्या महिला कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला होता. मात्र, या सर्व कार्यकर्त्यांना डावलून सर्वच प्रमुख पक्षांनी विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी, बहीण आणि आईला रिंगणात उतरवले.\nअनेक वर्षे निष्ठेने पक्षाच्या प्रत्येक कार्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र अलगद बाजूला सारण्यात आले. आंदोलने, मोर्चे, सभांमध्ये गणपूर्तीच्या नावाखाली महिला कार्यकर्त्यांना सांभाळणाऱ्या नेत्यांनी निवडणूक तिकीटवाटपात मात्र सहज हात वर केल्याचा आरोप सर्वच पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महिला कार्यकर्त्यांसाठी पक्षांनीच २५ टक्के जागा आरक्षित करायला हव्या होत्या, असा सूर सर्वांनीच लावला आहे.\nमहानगरपालिका निवडणुकीचे वेध गेल्या अनेक महिन्यांपासून लागले होते. अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या महिलांनी यंदाचे आरक्षण पाहता अधिक जोमाने कामाला सुरुवात केली होती. अर्ज भरून घेण्यासाठीही त्यांनी रात्रंदिवस एक क���ला, पण पक्षाने यादी जाहीर करताच अनेकींना जबर धक्का बसला.\nनगरसेवकांच्या पत्नींनाच तिकीट दिले\nमहिला कार्यकर्त्यांसाठी पक्षाने आधीच आरक्षण ठेवायला हवे होते. कुठल्याही कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहभागी करून घेतले जाते. मात्र, तिकीट देण्याच्या वेळी नगरसेवकांच्या पत्नींना पुढे करण्यात आले. ५० टक्के आरक्षण फसवे आहे. फक्त चेहरा महिलेचा आणि कारभारी पुरुषच असे घडणार आहे.\nआरक्षण आणि ताकद दोन्ही गरजेचे\nमहिलांना आरक्षण देऊन ताकद उभी करायला हवी होती. ज्या नगरसेवकांच्या पत्नींनी घराच्या उंबरठ्यापलीकडचे विश्व पाहिले नाही त्यांना निवडणूक रिंगणात उभे केले. या महिलांना पालिका माहिती नाही, कामकाज माहिती नाही. त्यांना खुर्चीवर बसवायचे आणि त्यांच्या माध्यमातून स्वत: कारभार चालवायचा हा प्रकार आहे.\nपक्षाने तिकीट द्यावे म्हणून महिला काम करतात असे नाही; पण आरक्षणाच्या निमित्ताने संधी चालून आल्यानंतर प्रत्येकीला अपेक्षा होतीच. प्रत्येक महिलेची अपेक्षा पूर्ण करणे शक्य नव्हते हेदेखील सत्य आहे. पण, काही अंशी तरी महिलांना प्रतिनिधित्व देणे हे पक्षाचे नैतिक कर्तव्य होते.\nमहिला कार्यकर्त्यांवर अन्याय झाला\nशिवसेनेसारख्या मोठ्या पक्षाने महिला कार्यकर्त्यांवर अन्याय केला, हे तर संपूर्ण शहर पाहत आहे. एकाच घरातील दोघांना तिकीट दिले तेव्हा एकही महिला कार्यकर्ती दिसली नाही का, यामुळे सर्व महिला कार्यकर्त्या नाराज झाल्या आहेत.\nसर्व पक्षांत सारखीच परिस्थिती\nविद्यमाननगरसेवकांनी आपल्याच घरात पद राहावे म्हणून घरकाम करण्यात आयुष्य गेलेल्या पत्नी, बहीण आणि आईला समोर केले. यामुळे पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना डावलण्यात आले.\nशिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंना घेराव घातला, तर काँग्रेसच्या डॉ. विमल मापारी यांनीही महिलांना डावलल्याविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. भाजप आणि राष्ट्रवादीमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नाही. याउलट प्रत्येक पक्षाने महिला कार्यकर्त्यांना तिकिटासह पक्षाची ताकद उभी करून बळ देणे अपेक्षित होते.\nमहापालिका निवडणूक: प्रचारासाठी नऊ प्रकारच्या परवानग्या\nमुंबई महापालिका उद्धव ठाकरेंच्या उदरनिर्वाहाचे साधन- नारायण राणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/opponents-have-asked-article-370-a-thousand-times-so-it-was-deleted-bjp-national-spokesperson-shahnawaz-hussain-125907966.html", "date_download": "2021-07-24T21:50:56Z", "digest": "sha1:T4DJCTJJCZ2BATHBO5GUI4ZCVHACX3Z4", "length": 10239, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Opponents have asked 'Article 370' a thousand times, so it was deleted - BJP national spokesperson Shahnawaz Hussain | विराेधकांनी हजार वेळा ‘कलम ३७०’विषयी विचारले, म्हणून तर ते हटवले - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविराेधकांनी हजार वेळा ‘कलम ३७०’विषयी विचारले, म्हणून तर ते हटवले - भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन\nमाेदी सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या पाच वर्षांत काश्मिरातील ३७० आणि ३५ (ए) हे कलम रद्द करण्याविषयी विराेधकांनी आमच्याकडे हजार वेळा विचारणा केली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी तर ‘मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले तरी ३७० रद्द करू शकत नाहीत,’ अशा शब्दांत आम्हाला हिणवले. त्यांच्या मागणीनुसारच आम्ही ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला,’ असा टाेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी लगावला. दैनिक दिव्य मराठीच्या औरंगाबाद कार्यालयातील संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.\n> प्रश्न : काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले जाईल, या निर्णयाची प्रवक्त्यांना तरी माहिती हाेती का\nशाहनवाज : सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच ‘कलम ३७०’ही तातडीने हटवले जाईल याची कल्पनाही नव्हती. सर्जिकल स्ट्राइक झाल्यानंतरच सर्व देशवासीयांप्रमाणे आम्हालाही माध्यमांतूनच समजले. मोदी एवढा मोठा निर्णय घेतील कल्पनाच नव्हती.\n> प्रश्न : राममंदिराबाबतही निर्णय अपेक्षित आहे\nशाहनवाज : या विषयावर काहीही बाेलण्यास मोदी यांनीच अंकुश लावलेला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असून कोर्टाच्या निर्णयावर कुणालाच आक्षेप राहणार नाही. निर्णयाचे सर्वजण स्वागतच करतील.\n> प्रश्न : काश्मीरमध्ये आता मानवी हक्कांची गळचेपी होते, त्याचे काय\nशाहनवाज : फारूख अब्दुल्ला यांचे वडील शेख अब्दुल्ला यांना काँग्रेसने ११ वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात ठेवले होते. आम्ही तसे कुणालाही अडकवलेले नाही. तेथील जनजीवन सुरळीत सुरू आहे. महत्त्वाच्या नेत्यांची नजरकैदेतून सुटका केली आहे. पाकिस्तानकडून प्रपाेगंडा हाेऊ नये, साेशल मीडियावर चुकीचे संदेश जाऊ नयेत म्हणून इंटरनेट सुविधा बंद हाेती.\n> प्रश्न: कलम ३७० हटवल्यानंतर मुस्लिम समाजाच्या काय प्रतिक्रिया आहेत\nशाहनवाज : कलम ३७० हटवले म्हणून देशात कुठेच मुस्लिम समाजाने मोर्चा काढला नाही. युरोप-कॅनडासारखी रॅडिकल इस्लाम थेअरी भारतात नाही. इंडोनेशियानंतर भारतात सर्वाधिक मुस्लिमांची संख्या आहे. भारतामधील मुस्लिम समाज कट्टरतावादाला कधीच प्रोत्साहन देत नाही.\n> प्रश्न : भाजपच्या ३०३ खासदारांमध्ये एकही मुस्लिम नाही. मोदींवर अल्पसंख्याकांचा विश्वास कसा राहील\nशाहनवाज : आपण स्वत: तीन वेळा भाजपचे खासदार हाेताे, मंत्रीही हाेताे. मुख्तार अब्बास नक्वी केंद्रात मंत्रीही आहेत. आरिफ बेग अनेक वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यामुळे भाजपवर अल्पसंख्याकांचा विश्वास नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, विराेधक असा चुकीचा प्रचार करत आहेत. हरियाणात आता तय्यब हुसेन चौधरींच्या मुलास उमेदवारी दिली आहे. दोन ठिकाणी मुस्लिम उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढत आहेत.\n> प्रश्न : एनआरसीमुळे दहशतीचे वातावरण आहे\nशाहनवाज : ‘एनआरसी’बाबत भारतामधील मुस्लिमांना घाबरण्याचे कारण नाही. त्याची भीती बांगलादेशातून घुसखाेरी करणाऱ्यांना आहे. त्यांनी आपल्या देशात जावे. भारताने येथे धर्मशाळा उघडलेली नाही.\n> प्रश्न: मोदी, शहा आणि भागवतांच्या हिंदुराष्ट्रात शाहनवाज हुसेन कुठे आहेत\nशाहनवाज : मोहन भागवत यांनी मुस्लिमांशिवाय हिंदुराष्ट्र शक्य नसल्याचे म्हटले आहे. हिंदू याचा संबंध केवळ धर्माशी जोडणे योग्य नाही. हिंदूपासून हिंदी आहे. हिंदू एक संस्कृती असून जगण्याची पद्धत आहे. हिंदुत्वात मोठी व्यापकता आहे. इस्लाममध्ये एक खुदा आहे. हिंदूंमध्ये सनातनी, आर्य समाजी, निरंकारी, अकाली आहेत. सर्वांना सामावण्याची क्षमता हिंदू धर्मात आहे.\n> प्रश्न : देशात ईडीचा धाक दाखवला जात आहे...\nशाहनावाज : ज्यांनी काही घाेटाळे केलेत त्यांना आता भोगावे लागेल. ईडीची कारवाई भाजपच्या सांगण्यानुसार होत नाही. चाैकशीत काही आढळले तर त्याला शासन होईल, परंतु काहीच आढळले नाही तर घाबरण्याचे कारण नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/re-vaccination-of-fake-vaccinators-in-mumbai-bmc-informs-hc/317274/", "date_download": "2021-07-24T20:29:34Z", "digest": "sha1:STVBZWHYBEEFLZOKVO6GY47OA5NAZJ3C", "length": 10177, "nlines": 151, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Re-vaccination of fake vaccinators in Mumbai, BMC informs HC", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर CORONA UPDATE मुंबईत बनावट लस दिलेल्यांचे पुन्हा लसीकरण, पालिकेची HCला माहिती\nमुंबईत बनावट लस दिलेल्यांचे पुन्हा लसीकरण, पालिकेची HCला माहिती\nखासगी लसीकरण मोहिमेतंर्गत १०५२ लोकांना बनावट कोरोना लस देण्यात आली.\nकोकणानंतर विदर्भाला अतिवृष्टीचा धोका,ऑरेंज अलर्ट जारी\nकोयना नदीचं रौद्ररुप, चतुरबेट गावचा पूल पाण्याखाली, १२ गावांचा संपर्क तुटला\nअनिल देशमुखप्रकरणी राज्य सरकारला दणका, उच्च न्यायालयाने सीबीआयविरोधातील याचिका फेटाळली\nमुंबईकरांचे हाल थांबवा, लोकल सुरू करा – राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nकोकणातील स्थिती भीषण, संकटात असलेल्यांना तात्काळ मदत करण्याची फडणवीस यांची मागणी\nमुंबईत कोरोना लसीकरणाला वेग आला त्यावेळीस अनेक बनावट लसीकरणाची प्रकरणे समोर आली आहे. बोगस लसीकरण झालेल्या नागरिकांचे पुन्हा लसीकरण्याचा निर्णय मुंबई पालिकेने घेतला आहे. ( Re-vaccination of fake vaccinators in Mumbai, BMC informs HC) यासंबंधीची माहिती पालिकेने उच्च न्यायालयाला दिली आहे. बनावट लसीकरण प्रकरणात जवळपास २ हजारांहून अधिक नागरिक आहेत. त्याचे स्वतंत्र लसीकरण शिबीर आयोजित करण्यात येईल अशी माहिती पालिकेकडून शुक्रवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिलेल्या माहितीनुसार, खासगी लसीकरण मोहिमेतंर्गत १०५२ लोकांना बनावट कोरोना लस देण्यात आली. त्यातील जवळपास १ हजार ६३६ लोक समोर आले आहेत. त्यांची वैद्यकीय चाचणी केली असती त्यांच्यावर बनावट लसीचा कोणताही वाईट परिणाम झालेला नाही. अनेकांना लसीऐवजी सलाईनचे पाणी देण्यात आले होते, असे पोलीस अहवालात म्हटले आहे.\nपुढे त्यांनी अहवालात बनावट लसीकरण झालेल्या पीडितांचे रजिस्ट्रेशन पोर्टलवरुन काढून टाकून त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची परवानगी द्यावी,अशी विनंती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना सहजतेने लस उपलब्ध व्हावी यासाठी कोविन पोर्टवर होणारा त्रास कमी करण्यासाठी कोविन पोर्टलमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश सरकारला द्यावे अशी मागणी करणारी एक जनहित याचिका देखील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.\nहेही वाचा – पावसाळी आजारांनी मुंबईकर हैराण,रुग्णालय हाऊसफुल\nमागील लेखमहाविकास आघाडीत सर्व ठरवून गेम चाललायं\nपुढील लेखWorldEmojiDay: इंटरनेटवर सर्वाधिक वापरला जाणारा इमोजी कोणता,जाणून घ्या इमोजीचा रंजक इतिहास\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nचिपळूणमध्ये पूरस्थिती, शहर पाण्याखाली\nआरोग्यमंत्र्यांनी दिल्या अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nपावसाच्या पाण्याने उल्हासनगरमधील रेल्वे वाहतूक ठप्प\nमुंबईत आजही कोरोना लसीकरण बंद\nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\nEkadashi 2021: वडाळ्यातील प्रतिपंढरपुरीत रंगला विठू नामाचा गजर\nराजधानी एक्सप्रेसमध्ये अनुभवा तेजसच्या कोचेसचा कम्फर्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/special/", "date_download": "2021-07-24T20:18:48Z", "digest": "sha1:GEMWKHWE64XNSXWCI3ZX4B2RTASGWHVK", "length": 14846, "nlines": 146, "source_domain": "www.saamana.com", "title": "विशेष | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nगुढीपाडवा – हिंदूंच्या नववर्षदिनाचा इतिहास व महत्व \n बरं होण्यासाठी येथे 130 लिटर कच्च्या तेलाने आंघोळ करतात\nरोज दोन लार्ज पेग माराल तर लवकर चितेवर झोपाल\n 21व्या वर्षांपर्यंत मुलगी ‘व्हर्जिन’ राहिली तर घरचे देतात पार्टी\nIPL 2020 – ‘आयपीएल’च्या आयोजनाने यूएई क्रिकेट बोर्ड मालामाल, ‘बीसीसीआय’कडून मिळाले...\nआली माझ्या घरी ही दिवाळी अशी साजरी करा नरक चतुर्दशी\nPhoto – 45 फुटी नरकासूर, रंगीबेरंगी कंदिल… पाहा गोव्याच्या दिवाळीचा थाट\nDeepavali ‘व्यास क्रिएशन्स्’चे तीन दिवाळी अंक प्रकाशित; स्वदेशी जागर, आरोग्यम्, पासबुक...\nDeepavali जाणून घ्या कशी साजरी करावी धनत्रयोदशी, आणि दिवसाचं महत्त्व\nसणासुदीला खाताय ती मिठाई भेसळयुक्त तर नाही ना\nधनत्रयोदश��ला करा लक्ष्मीमातेला प्रसन्न, मनातल्या इच्छा होतील पूर्ण\nभाग्य घेऊनिया आली आज ‘धनत्रयोदशी’\nPhoto – गायक राहुल देशपांडे याने कुटुंबासह घरीच बनवला कंदील\nवसुबारसाच्या दिवशी कशी करावी गोमातेची पूजा…\nIPL 2020 – आता रोहितकडे हिंदुस्थानचे नेतृत्व सोपवायला हवे\nIPL 2020 – राहुलला ऑरेंज, तर रबाडाला पर्पल कॅप, आयपीएलच्या 13व्या...\nIPL 2020 – आयपीएलमध्ये नवा भिडू, अहमदाबाद नववा संघ होण्याची शक्यता\nयंदा दीपावलीच्या शुभमुहुर्तावर ‘फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स’च्या साथीने आनंद दुप्पट करा\nPhoto – ना गेल, ना विराट; ‘हा’ खेळाडू ठरला IPL 2020चा...\nIPL 2020 – ‘ऑरेंज’ कॅपवर राहुल, तर ‘पर्पल’ कॅपवर रबाडाचा कब्जा\nIPL 2020 – …म्हणून सूर्यकुमार यादवला नेटकरी करताहेत एकदम कडक सॅल्युट\nPhoto – IPL 2020 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे टॉप 5 गोलंदाज\nIPL 2020मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 फलंदाज, अनकॅप खेळाडूंनी उमटवला...\nIPL 2020 – मुंबई इंडियन्स पाचव्यांदा चॅम्पियन, दिल्ली कॅपिटल्सच्या स्वप्नांना सुरुंग\nमुंबई अजिंक्य, दिल्लीला 5 विकेट्सने मात देत IPL 2020 वर उमटवली...\n दुसऱ्याच दिवशी लागली लॉटरी, IPL गाजवणाऱ्याची थेट टीम इंडियात...\nIPL 2020 – ‘तो’ संघ कधीच ट्रॉफी जिंकू शकत नाही, डेव्हिड...\nIPL 2020 – नवा चॅम्पियन की पाचव्यांदा विजेतेपद\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/ftii-recruitment/", "date_download": "2021-07-24T20:01:20Z", "digest": "sha1:U433ZJUOXSQWRVGCGE6PDI5V2PEINJPF", "length": 19700, "nlines": 215, "source_domain": "majhinaukri.in", "title": "FTII Recruitment 2021 - Film and Television Institute of India Pune", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n(FTII) फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भरती 2021\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n1 प्रोफेसर ॲक्टिंग 01\n2 असोसिएट प्रोफेसर साउंड 01\n3 असोसिएट प्रोफेसर आर्ट डायरेक्शन 01\n4 IT मॅनेजर 01\n5 डिजिटल कलरिस्ट 01\n6 आउटरीच ऑफिसर 01\n7 सिक्योरिटी ऑफिसर 01\n8 प्रोडक्शन सुपरवायझर 01\n9 पोस्ट-प्रोडक्शन सुपरवायझर 01\nपद क्र.1: (i) पदवीधर+संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+06 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) पदवीधर+संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) पदवीधर+संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) कॉम्पुटर ॲप्लिकेशन/कॉम्पुटर सायन्स/ कॉम्पुटर मॅनेजमेंट/ कॉम्पुटर इंजिनिअरिंग/IT/टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 06 वर्षे/ 10 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) पदवीधर (ii) 04 वर्षे अनुभव\nपद क्र.6: (i) चित्रपट / दूरदर्शन / चित्रपट अभ्यास / मास कम्युनिकेशन / कम्युनिकेशन & जर्नलिझम / बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन मधील पदव्युत्तर पदवी/पदवी (ii) 03 वर्षे/ 07 वर्षे अनुभव\nपद क्र.7: माजी सैनिक (सेवा रँकचे मेजर किंवा समकक्षपेक्षा कमी नाही) कि��वा पदवीधर+05 वर्षे अनुभव\nपद क्र.8: (i) पदवीधर (ii) फिल्म प्रोडक्शन / डायरेक्शन आणि / किंवा टेलिव्हिजन प्रोडक्शन / डायरेक्शन पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य+अनुभव\nपद क्र.9: (i) पदवीधर (ii) फिल्म प्रोडक्शन / डायरेक्शन आणि / किंवा टेलिव्हिजन प्रोडक्शन / डायरेक्शन पदवी/डिप्लोमा किंवा समतुल्य+अनुभव\nवयाची अट: 10 फेब्रुवारी 2021 रोजी,\nपद क्र.6: 55 वर्षांपर्यंत\nउर्वरित पदे: 63 वर्षांपर्यंत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)\nमुलाखत (Online): 25 ते 28 फेब्रुवारी 2021\n31 जागांसाठी भरती (Click Here)\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव पद संख्या\n2 असिस्टंट प्रोफेसर (Cinematography) 01\n4 असोसिएट प्रोफेसर (Direction) 02\n5 असिस्टंट प्रोफेसर (Direction) 02\n6 असोसिएट प्रोफेसर (Art Direction) 02\n8 असिस्टंट प्रोफेसर (Editing) 02\nप्रोफेसर: (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+06 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+08 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+10 वर्षे अनुभव\nअसोसिएट प्रोफेसर: (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव\nअसिस्टंट प्रोफेसर: (i) संबंधित विषयात पदवी/डिप्लोमा+02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+05 वर्षे अनुभव\nवयाची अट: ऑक्टोबर 2020 रोजी 63 वर्षांपर्यंत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 सप्टेंबर 2020\nमुलाखत (Online): 24 ते 30 सप्टेंबर 2020\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \n(ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत भरती 2021\n(POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती\n(Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021\n(NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती\nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n(NMC) नाशिक महानगरपालिकेत 346 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा]\n(FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/spiritual/daily-rashifal-fourteenth-june-twenty-twenty-one-14362", "date_download": "2021-07-24T20:02:31Z", "digest": "sha1:ZAX6TH3XYPU7VG3322ZPQSGOZUINT2LL", "length": 2651, "nlines": 28, "source_domain": "www.saamtv.com", "title": "आजचे दिनमान", "raw_content": "\nदिनांक : 14 जून 2021 - असा असेल आजचा दिवस\nमेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.\nवृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील.\nमिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.\nकर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.\nसिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.\nकन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.\nतुळ : मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.\nवृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.\nधनु : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.\nमकर : उत्साह वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत राहाल.\nकुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.\nमीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://kartavyasadhana.in/author-articles/Ujjwala%20Deshpande", "date_download": "2021-07-24T20:12:00Z", "digest": "sha1:FKUK5F4SDI3L7QJXFD775EKP7U6LOD7E", "length": 4572, "nlines": 110, "source_domain": "kartavyasadhana.in", "title": "कर्तव्य-साधना", "raw_content": "\nलेखांचा क्रम सर्वांत जुना ते सर्वांत नवा सर्वांत नवा ते सर्वांत जुना\nकरोना काळात बहुजनांच्या शिक्षणाची वाताहत\nआम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही\nसत्ताधारी श्रेष्ठजन म्हणजे कोण (कोण)\nदोष विद्यार्थ्यांचा नसून आपल्या शैक्षणिक–आर्थिक धोरणांचा आहे\nत्रिमूर्ती खऱ्या अर्थाने साकार झाली\nएमपीएससीमध्ये राजकीय हस्तक्षेप नको\nवास्तवातलं जग समजून घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला हवा...\nखरा संत कोण, हे पंढरपूरच्या लोकांना तरी कळायला पाहिजे\nआचार्य प्र. के. अत्रे\nसहजीवनात संपूर्ण कुटुंब सोबत असल्यास ते अधिक अर्थपूर्ण \nसाधना साप्ताहिकाचा ताजा अंक\n'ऐकता दाट' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा\n'इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nलाल श्याम शाह | लेखक- सुदीप ठाकूर\n'माझी काटेमुंढरीची शाळा' हे पुस्तक Amazonवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा.\nनरेंद्र दाभोलकरांची १० भाषणे आता पुस्तकरूपात amazon वर उपलब्ध\nसाधना प्रकाशनाचे पोशिंद्याचे आख्यान हे पुस्तक amazon वर उपलब्ध आहे.\nकृपया आम्हाला अभिप्राय द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/entertainment/", "date_download": "2021-07-24T20:43:46Z", "digest": "sha1:4X4KZPXKZ2CXOJN4QCVSDWDLOJPVNY63", "length": 9205, "nlines": 227, "source_domain": "marathiboli.in", "title": "marathi entertainment", "raw_content": "\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Movie Fatteshikast – फत्तेशिकस्त – भारतातील पहिली “सर्जिकल स्ट्राईक”\nजगप्रसिद्ध पखावाज़ वादक पंडित भवानी शंकर हयाचे एक दिवसीय पखावाज़, तबला...\nZhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण\nMarathi Movie Siddhant – सिद्धान्त मराठी चित्रपट\nफक्त १५ मिनिटात ब्लॉग बनवा आणि महिन्याला हजारो कमवा – Blogger Tutorial in Marathi\nEarn Money online – इंटरनेटवरून पैसे कमवा \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nMarathi Movies in multiplex – मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये बंदी\nMarathi Movie Fatteshikast – फत्तेशिकस्त – भारतातील पहिली “सर्जिकल स्ट्राईक”\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://ramprahar.com/34752/", "date_download": "2021-07-24T20:20:03Z", "digest": "sha1:WFK7KLU4XSDYOE6DKLHP3F4IJKUUTAXZ", "length": 8564, "nlines": 106, "source_domain": "ramprahar.com", "title": "कर्जतमधील कराटेपटूंचे सुयश - RamPrahar - The Panvel Daily Paper", "raw_content": "\nमुंबई – नवी मुंबई\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nसमर्थ बूथ अभियानांतर्गत खालापूर भाजपची बैठक\nजनतेला पाठ दाखवणारे हे कसले पालकमंत्री\n‘इतका वेगवान मुख्यमंत्री इतिहासात झाला नसेल’\nमुख्यमंत्र्यांचा महाड दौरा म्हणजे वरातीमागून घोडे -प्रवीण दरेकर\nलहानग्यांसाठीच्या कोरोना लसीचे सप्टेंबरपर्यंत निष्कर्ष येण्याची शक्यता\nगोवा, कर्नाटक, बिहारलाही अतिवृष्टीचा फटका; अनेक भागांत पूरसदृश्य स्थिती\nHome/महत्वाच्या बातम्या/क्रीडा/कर्जतमधील कराटेपटूंचे सुयश\nयेथील रेम्बो बुडोकॉन कराटे अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या एशियन ओपन कराटे कप स्पर्धेत सुयश संपादन केले आहे. कर्जतच्या 13 कराटेपटूंनी 4 सुवर्ण, 5 रौप्य व 14 कांस्य अशी 23 पदके व बेस्ट टीम ट्रॉफी पटकावली. या खेळाडूंची दुबईत होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.\nयामध्ये तन्मय पाटील, वसंत शेट्टी व धु्रव परदेशी यांनी प्रत्येकी एक सुवर्ण व एक रौप्यपदक, धीरज कांबळे एक सुवर्ण व एक कांस्य, गौरव नरे एक रौप्य व एक कांस्य, यश भोसले व विशाल गायकवाड एक रौप्य, सुरज दातीर, साहिल पवार, आशितोष ताम्हाणे, भूषण बडेकर, नरेश बडेकर प्रत्येकी दोन कांस्य, तर सुजल भोईरने एक कांस्यपदक पटकाविले आहे.\nसर्व यशस्वी स्पर्धक रेम्बो अ‍ॅकॅडमीत वसंत शेट्टी, नरेश बडेकर, विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचे अभिनंदन होत आहे.\nPrevious पनवेलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा\nNext महिला सुरक्षेसाठी 195 कोटींचा निधी\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\nमॅकडोनाल्ड कर्मचार्‍यांचे न्याय्य हक्कांसाठी आंदोलन; सभागृह नेते परेश ठाकूर यांची यशस्वी शिष्टाई, व्यवस्थापनाकडून मागण्या मान्य\nपनवेल ः वार्ताहर कळंबोली येथील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून येथील कर्मचार्‍यांनी शुक्रवारी (दि. 23) …\nपिकअप टेम्पो पलटी झाल्याने सहा जण गंभीर जखमी\nकोव्हॅक्सिन निर्मितीस ‘हाफकिन’ला परवानगी\nपनवेलमध्ये नाका कामगारांसह गोरगरिबांना फूड पॅकेट्सची व्यवस्था\nराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मिहीरला ‘सुवर्ण’; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार\nमहाडच्या पूरग्रस्तांना भाजपकडून मदतीचा हात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अन्न-पाण्याचे वाटप\nरायगडात पुन्हा दरड कोसळली; हिरकणीवाडीतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=22-november-today-in-historyQF8982113", "date_download": "2021-07-24T20:25:06Z", "digest": "sha1:OFBOXWOVNAL6DPAA4XRFE7K6X4CNAE2F", "length": 20261, "nlines": 114, "source_domain": "www.kolaj.in", "title": "२२ नोव्हेंबरः आजचा इतिहास| Kolaj", "raw_content": "\n२२ नोव्हेंबरः आजचा इतिहास\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nप्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज २२ नोव्हेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.\nगांधीवादी संपादक दादासाहेब पोतनीस (जन्म १९०९)\nस्वातंत्र्यसैनिक, संपादक दादासाहेब पोतनीस यांचा आज जन्मदिवस. दतात्रेय शंकर पोतनीस हे दादासाहेबांचं मूळ नाव. साताऱ्याच्या वाईत जन्मलेल्या दादासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. स्वातंत्र्य चळवळीला पुरक म्हणून त्यांनी ‘गांवकरी’ ही साप्ताहिक चालवलं. पुढे या साप्ताहिकाचं दैनिक झालं. ���अजिंठा’ हे दैनिकही त्यांनी चालवलं. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ही दोन्ही दैनिकं खूप गाजली. दादासाहेबांनी नाशिक परिसरात अनेक संस्था उभ्या केल्या. दादासाहेबांचं एक वैशिष्टय म्हणजे, एखादी संस्था येत्या काळात सक्षमपणे चालू शकते, असं वाटलं की ते त्यातून बाहेर पडायचे आणि नवं काम हाती घ्यायचे.\nअनेकदा तुरुंगात गेलेल्या दादासाहेबांनी गांधीजींच्या सत्याग्रहात हिरहिरीने भाग घेण्यासोबतच सर्वोदयी चळवळीत सक्रीय राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात शिक्षणप्रसाराचं काम सुरू केलं. विडी कामगारांच्या संघटना चालवल्या. स्वदेशीचा वसा घेतलेल्या दादासाहेबांचं २७ ऑगस्ट १९९८ ला निधन झालं.\nसमाजवादी मुलायमसिंग यादव (१९३९)\nराम मनोहर लोहिया आणि राज नारायण यांच्या मुशीत घडलेले समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंह यादव आज वयाच्या ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. गेल्या पाच दशकांपासून देशाचं, युपीचं राजकारण घडण्या बिघडवण्यामागं मुलायमसिंहाचा एक हात राहिलाय. राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ नावानं प्रसिद्ध आहेत. तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या नेताजींनी एकदा संरक्षण मंत्री म्हणूनही कारभार केला.\nउत्तर प्रदेशच्या एका छोट्याशा गावात जन्मलेल्या नेताजींनी आग्रा विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर काही काळ शिक्षक राहिले. पैलवान असलेल्या नेताजींनी जनता पार्टीकडून १९६७ मधे राजकारणात पाऊल ठेवलं ते आमदार म्हणून. १९९२ ला त्यांनी समाजवादी पार्टीची स्थापना केली. यानंतर त्यांनी बीएसपीसोबत आघाडी करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवलं. एवढ्या वर्षांत एकमेकांचे कट्टर वैरी झालेल्या एसपी आणि बीएसपी यांच्यात आता पुन्हा आघाडीची चर्चा सुरू आहे. यावेळी आघाडीसाठी पुढाकार घेतलाय तो त्यांचा मुलगा, माजी मुख्यमंत्री अखिलेख यादव यांनी. पाच भाऊ असलेल्या नेताजींनी आपला पक्षही त्या जोरावरच वाढवलं. पण आता मुलगा आणि लहान भाऊ शिवपाल यांच्या वारसा संघर्ष सुरू आहे. त्यातूनच दोन्ही वारसदारांमधे नेताजींचा वाढदिवस कोण धुमधडाक्यात साजरा करता यासाठी स्पर्धा लागलीय. गेल्या काही काळापासून पडद्यामागे असलेले नेताजी लोकसभा निवडणुकीवेळी काय भूमिका घेतात यावरही युपीचं आणि पर्यायानं देशाच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे.\nनाटककार पार्श्वनाथ आळतेकर (मृत्यू १९५९)\nजुनेजाणते मूकपट डायरेक्टर, अॅक्टर पार्श्वनाथ यशवंत आळतेकर यांचा आज स्मृतीदिवस. १९२४ पासून त्यांनी वेगवेगळ्या मूकपटांमधे रोल केला. काही मूकपटांचं दिग्दर्शनही केलं. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ या सिनेमा कंपन्यांसाठी त्यांनी डायरेक्टर, अॅक्टर म्हणून काम केलं. मराठी, हिंदीसोबतच कन्नड, तमिळ बोलपटांचेही ते डायरेक्टर राहिले. रत्ना्गिरी जिल्ह्यातल्या खारेपाटण इथं १४ सप्टेंबर १८९८ ला त्यांचा जन्म झाला.\nअनेक सिनेमात काम केलेल्या आळतेकरांना आज ओळखलं जातं ते नाटककार म्हणून. सुरवातीच्या काळात त्यांनी स्वस्तिक बँक, खरा ब्राम्हण ही नाटकं रंगभूमीवर आणली. रेडिओ स्टार्स, नाट्यमन्वंतर या सस्थांच्या माध्यमातून त्यांनी नाट्य कलावंत घडवले. नाट्याभिनय आणि वाईस कल्चरसाठी त्यांनी नॅशनल थिएटर अकॅडमी चालवली. इंग्लंड, अमेरिकेतल्या ‘लिट्ल थिएटर्स’, ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांच्या धर्तीवरच त्यांनी ‘लिट्ल थिएटर’ (१९४१) ही संस्था सुरू केली. ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी), ‘बापूसाहेब’ (रंभा) या त्यांच्या भूमिका गाजल्या. आळतेकरांच्या स्मरणार्थ हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा घेतल्या जातात.\nसमतावादी टेनिसपटू बिली जीन किंग (१९४३)\nखेळातल्या समतेसाठी लढणाऱ्या जगप्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांचा आज जन्मदिवस. त्यांनी ३९ ग्रँडस्लॅम जिंकले. यामधे एकेरीत १२, महिला दुहेरीत १६ आणि मिश्र दुहेरीतल्या ११ ग्रँडस्लॅमचा समावेश आहे. टेनिसमधल्या या डोळे दिपवून टाकणाऱ्या कामगिरीसोबतच त्यांनी आपल्या अधिकारांसाठी संघर्ष केला. खेळांमधल्या स्त्री, पुरुष समतेचा मुद्दा मांडणाऱ्या बिली नंतर पुरुष खेळाडूंच्याही हक्कासाठी लढल्या.\n७० च्या दशकात जगप्रसिद्ध टेनिसपटू बॉबी रिग्ज यांनी महिला खेळाडू कमजोर असतात, असं म्हटलं होतं. यावर बिली यांनी ५५ वर्षांच्या रिग्ज यांना आपल्यासोबत टेनिसची मॅच खेळण्याचं आव्हान दिलं होतं. १९७३ मधे वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी बॅटल ऑफ सेक्सेस ही टेनिस मॅच जिंकून रेकॉर्ड केला होता. खेळातले महिलांच्या विरोधातले नियम बदलण्यासाठी बिली यांनी पुढाकार घेतला.\nडान्सगुरू सरोज खान (१९४८)\nबॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांचा आज ७० वा वाढदिवस आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी एक बाल कलाकार म्हणून त्यांनी सिनेमातलं आपलं करिअर सुरू केलं. १३ व्या वर्षीच नृत्यगुरू सोहनलाल यांच्यांशी त्यांचं लग्न झालं. आतापर्यंत दोनशेहून अधिक सिनेमांमधे त्यांनी कलाकारांना डान्स शिकवण्याचं काम केलंय. १९८९ मधे तेजाब सिनेमातलं त्यांनी बसवलेलं ‘एक दो तीन’ हे गाणं खूप गाजलं. फिल्मफेअर अवार्डवाल्यांनाही या कामाची दखल घ्यावी लागली. त्यांच्यापासूनच कोरिओग्राफर कॅटेगरीसाठीही पुरस्कार दिला जाऊ लागला.\nसरोज खान यांना २००६ मधे ‘देवदास’ आणि २००७ मधे ‘जब वी मेट’ सिनेमातल्या गाण्यांसाठी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार मिळालाय. 'गुरु', 'देवदास', 'हम दिल दे चुके सनम', 'खलनायक', 'बेटा', 'सैलाब', 'चालबाज' और 'तेजाब' या सिनेमातलं त्यांचं कामही नावाजलं गेलं. सरोज यांनी शिकवलेल्या डान्सवरच अनेक हिरोईन सुपरहिट झाल्या.\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nभारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nफुटबॉलच्या स्पर्धा फिफा वर्ल्डकपची रंगीत तालीमच\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nगोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपीएफचं अर्थगणित नेमकं कसं ठरतं\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nपेगासस पाळत प्रकरण सरकारच्याच अंगलट येतंय का\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदानिश सिद्दीकी: जगभरातलं दुःख कॅमेरात टिपणारा फोटो जर्नालिस्ट\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nदेवेंद्र फडणवीस: महाराष्ट्राच्या विकासाचा ५० वर्षांचा रोडमॅप मांडणारा नेता\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nमांग महारा���च्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nमांग महारांच्या दुःखाविषयी, सांगतेय मुक्ता साळवे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-amazingly-beautiful-photos-of-insects-and-nature-4433126-PHO.html", "date_download": "2021-07-24T21:13:04Z", "digest": "sha1:UV7FAZGXXMELF7RZPF5AL5I6DQBTV6HU", "length": 2518, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amazingly Beautiful Photos Of Insects And Nature | चला जाऊयात निसर्गाच्या सानिध्यात, अनुभवुयात निसर्गाचे उद्भूत सौंदर्य - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचला जाऊयात निसर्गाच्या सानिध्यात, अनुभवुयात निसर्गाचे उद्भूत सौंदर्य\nनिसर्गाच्या सानिध्यात जाण्याचा मोह आपण आवरू शकत नाही. सिमेंट-कॉंक्रिटच्या जंगलात राहून अगदी कंटाळा आलेला असतो. त्यातल्या त्यात आठवड्यातील सहा दिवस ऑफिस आणि घर असा नित्त्याचा प्रवास करून त्रासलो असतो. अशा वेळी मनाला सुखद गारवा देणाऱ्या निसर्गात एकदा तरी जावे असे वाटते. त्यामुळे बहुतेक व्यक्ती साप्ताहिक सुटीला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन येतात.\nबघुयात अशीच काही, डोळ्यांना आणि मनाला सुखावणारी छायाचित्रे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-october-2020/", "date_download": "2021-07-24T20:26:10Z", "digest": "sha1:5WHDITOAVJWJ2NA6OLP5JL5T5J6MB5KG", "length": 13555, "nlines": 113, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 20 October 2020 - Chalu Ghadamodi", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 ���ी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\n20 ऑक्टोबर रोजी जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस (WOD) दरवर्षी पाळला जातो.\nजागतिक सांख्यिकी दिन 20 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर पाळला जातो.\nसिडनी-आधारित लोवी संस्थेने जाहीर केलेल्या आशिया पॉवर इंडेक्स 2020 मध्ये भारत 100 पैकी 39.7 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.\nऑस्ट्रेलिया, भारत, अमेरिका आणि जपान यांचा समावेश असलेल्या मलबार नौदल अभ्यासामध्ये सामील होईल.\nकेंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते आयुष्मान सहकार योजना सुरू केली.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आसाममधील देशातील पहिल्याच बहु-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी केली.\nएशियन डेव्हलपमेंट बँक, एडीबी आणि भारत सरकार यांनी महाराष्ट्रातील राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा रस्ते 450 किलोमीटर वाढविण्यासाठी 177 दशलक्ष डॉलर्स कर्जावर स्वाक्षरी केली.\nडिजिटल इनोव्हेशनद्वारे सामाजिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, नीति आयोग यांनी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेस, एडब्ल्यूएस सह फ्रंटियर टेक्नॉलॉजीज क्लाउड इनोव्हेशन सेंटर, सीआयसीची स्थापना करण्याची घोषणा केली.\nभारताची कृषी निर्यात ही साथीच्या-प्रेरित घसरणीतून सावरली आहे.\nIIT-मद्रास इनब्युकेटेड डेअरी-टेक स्टार्टअप स्टेलाप्प्सने राजस्थानातील दुग्ध उत्पादक शेतकर्‍यांसाठी स्वत: चा प्रथम स्वयंचलित, पूर्णपणे स्वयंचलित थेट पेमेंट प्लॅटफॉर्म, “mooPay” सुरू केला आहे.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (CPCL) चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 142 जागांसाठी भरती\nNext (CB Deolali) ���ेवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात ‘स्टाफ नर्स’ पदाची भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Kielce", "date_download": "2021-07-24T21:29:35Z", "digest": "sha1:SIYZ56T3JBC3VPAN72STMQCHNDOSER5Q", "length": 3531, "nlines": 124, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Kielce - Wiktionary", "raw_content": "\nशहर मध्ये पोलंड, श्वेंतोकशिस्का प्रांत\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१९ रोजी १८:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/rk-academy-7083/", "date_download": "2021-07-24T21:19:11Z", "digest": "sha1:USO4WHRA3UFYPP7LCYCOJ2GG7MYKRJPA", "length": 4281, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - पुणे येथील RK IAS Academy मध्ये दोन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन Ex-Sponsored - NMK", "raw_content": "\nपुणे येथील RK IAS Academy मध्ये दोन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन\nपुणे येथील RK IAS Academy मध्ये दोन दिवस��य मोफत कार्यशाळेचे आयोजन\nपुणे येथील RK IAS Academy मध्ये आगामी UPSC/ MPSC परीक्षेच्या पूर्वतयारी करिता दिनांक २१ आणि २२ जून २०१८ रोजी दोन दिवसीय मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी डॉ. रमेश रुणवाल (कक्ष अधिकारी) आणि गौरव कोटेचा यांचे स्पर्धा परिक्षांबाबत मार्गदर्शन मिळणार असून विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने ‘RK IAS Academy, पेरूगेट पोलीस चौकीजवळ, सदाशिव पेठ, पुणे’ येथे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी ८१४९८५७१७३ वर संपर्क साधावा. (जाहिरात)\nऑनलाईन नाव नोंदणी करा\nबँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदाच्या ६०० जागा\nज्ञानसाधना अकॅडमीत १६ जून २०१८ रोजी मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन\nबकुळछाया फाउंडेशनच्या संस्थेत विविध कोर्स करिता प्रवेश देणे आहे\nजिल्हा परिषद/ PWD पदभरती उपयुक्त कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे\nपुणे येथे ४००० रुपयात सेल्फस्टडीच्या सर्व निवासी सुविधा उपलब्ध\nऑनलाईन टेस्ट देऊन एकलव्य अकॅडमीत निशुल्क प्रवेश मिळवा\nबारावी पास विद्यार्थांसाठी पोलीस/ सैन्य भरती निवासी शिबीर\nपुणे येथे १८ ते २० जून दरम्यान स्पर्धा परीक्षा महोत्सवाचे आयोजन\nपुणे येथे MPSC राज्यसेवा (पूर्व+ मुख्य+ मुलाखत) बॅच उपलब्ध\nपुणे येथील सचिन ढवळे अकॅडमीत MPSC इंटिग्रेटेड बॅच उपलब्ध\nपुणे येथील परिवर्तन अकॅडमीत ७ दिवसीय विशेष मोफत कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai-rains-live-updates-21-july-2021-moderate-to-intense-spells-of-rain-in-mumbai-suburbs-and-maharashtra-498401.html", "date_download": "2021-07-24T20:17:34Z", "digest": "sha1:LTKAIGDVYXUDYPHZ7TRWZH3BHJWWH4X4", "length": 51222, "nlines": 541, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nMumbai Rains Live Update | जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन\nअनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nअनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर पर��सरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे.\nउद्या कोयना धरणातून पाणी सोडले जाणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nकराड : उद्या कोयना धरणातून पाणी सोडणार\nपायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्याचे धरण व्यवस्थापनाचे नियोजन\nपुढील दोन दिवस जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे धरण व्यवस्थापनाची पाणीसाठा नियोजनाची खबरदारी\nकोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू करणार\nनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा\nअकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी, दुपारपासून सुरु होती रिमझिम\nअकोला : विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी\nसकाळपासून होते ढगाळ वातावरण\nदुपारपासून रिमझिम सुरू होती\nरात्री 10.30 पासून सुरू आहे जोरदार पाऊस\nत्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार, प्रशासनाकडून अलर्ट जारी\nनाशिक – त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार\nत्रंबकेश्वर गावातील सखल भागात साचलं पाणी\nपाणी साचल्याने नागरिकांमध्ये घबराट\nप्रशासनाकडून त्रंबकेश्वरला अलर्ट जारी\nजगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन\nरत्नागिरी – जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी\nखेडच्या मटण-मच्छी मार्केट परिसरात शिरले पाणी\nखाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यालगत आले पाणी\nजगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता\nपावसाचा जोर वाढला तर पूर सदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता\nप्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन\nवसई विरारमध्ये हलक्या वाऱ्यासह पावसाची रिपरिप\nवसई विरार – दुपारी 4 वाजल्यापासून वसई विरारमधील पाऊस थांबला आहे\nमात्र काळे ढग जमा झालेले आहेत.\nरात्री 7 च्या नंतर पावसाची अधूनमधून रिपरिप स��रू आहे\nमध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला तर कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी वसईचे तहसील, महापालिकेचे अग्निशमन दल प्रसासन सज्ज असणार आहे\nहलक्या वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे\nमध्यरात्री जर पावसाचा जोर वाढला तर सकाळी शहरातील सकल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकते\nसंततधार, अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले\nरायगड : संततधार व अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले\nमहाडला लागूनच असलेल्या सावित्री व गाधांरी नदीमध्ये 4-5 दिवसांपासून पाणी दुथडी भरुन वाहत आहे.\nमात्र पहिल्यादांच महाड शहरात पाणी शिरले असून बाजारपेठा, अतंर्गत रस्ते पाण्याने भरले आहे.\nशहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून पावसाचा जोर मात्र कायम आहे.\nभिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, पडघा गावातील गणेश नगरात शिरले पाणी\nभिवंडी : मुसळधार पावसात तालुक्यातील पडघा गावातील गणेश नगर या भागात शिरले पाणी\n50 घरांमध्ये अडकून पडलेल्या नागरीकांना रेस्क्यू करून ग्रामपंचायत सभागृहात हलविले\nसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये वीजपुरवठा खंडित\nसातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला\nमहाबळेश्वर, पाटण सातारा, वाई, जावली कोरेगाव, कराड तालुक्यात मुसळधार पाऊस\nमहाबळेश्वर येथील वेण्णा तलाव भरल्यामुळे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावर आले पाणी\nमहाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने\nमहाबळेश्वर येथे मुसळधार पावसामुळे 8 तासापासून वीजपुरवठा खंडित\nपालघर जिल्हा पावसाचा अहवाल, जव्हारमध्ये 246. मीमी पाऊस\nपालघर जिल्हा पावसाचा अहवाल दिनांक 21/07/2021 वेळ: सकाळी 9.00 ते सध्यांकाळी 4.00 वाजेपर्यंत\n6)डहाणू :- 21.48 मीमी\n7) पालघर:- 35.83 मीमी\n8) तलासरी :- 24.0 मीमी\nजालन्यात पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी ओढे, नाल्यांना पाणी\nजालना : दिवसभर ढगाळ वतावरणानंतर जालना जिल्ह्यात आज संध्याकाळी संततधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पाणी आले. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. तर काही शेतातील पिकांचे या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.\nहिंगोलीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस, जामगव्हाण परिसरातील पूल वाहून गेला\nहिंगोली : जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहतायत. औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण या गावाजवळून जाणाऱ्या ओढ्यावरील पुलाचा भाग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलाय. त्यामुळे अनेक गावातील वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.\nकल्याण, आडीवली, ढोकली परिसरात रस्त्यात साचले पावसाचे पाणी\nकल्याण : कल्याण, आडीवली, ढोकली परिसरात रस्त्यात साचले पावसाचे पाणी\nवारंवार तक्रार करुनही प्रशासन लक्ष देत नाही\nटीव्ही नाईनने दाखविली होती बातमी\nमाजी नगरसेवक कुणाल पाटील सह स्थानिकांचे पाण्यात ठिय्या आंदोलन\nकाम सुरू झालं नाही\nकल्याण सील फाटा,कल्याण मलंग रस्ता बंद करणार\nमाजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा प्रशासनला इशारा\nवसईतील सनसिटी रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली\nवसई सनसिटी रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली\nआज सकाळपासून पडलेल्या पावसाने सनसिटी रस्त्यावर साचले गुडगाभार पाणी\nवसई ऊन सोपारा, गास, विरार कडे जाणारा आहे हा बायपास रस्ता\nयाच रस्त्यावर रविवारी एक xuv ही गाडी वाहून जाताजाता राहिली तर काल एक भली मोठी बस ही पाण्यात अडकली होती.\nआजही याच रस्त्यावरून अनेक वाहन आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढत आहेत..\nपाणी ओसरे पर्यंत हा रस्ता बंद करावा अशी मागणी होत आहे पण पोलीस अथवा महापालिका प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही..\nत्यामुळे याठिकाणी मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे\nNashik Rain | नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस, गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ\nVideo | Nashik Rain | नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस, गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ#Nashik #RainUpdate #GangapurDam #NashikRain\nRatnagiri Rain | रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरुच, जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या\nVideo | Ratnagiri Rain | रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरुच, जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या#Ratnagiri #RainUpdate #Konkan #Monsoon2021 #Rivers\nFast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी\nMumbai Rain | मुंबईतील मुसळधार पावसाचा प्राणी आणि पक्षांना सुद्धा फटका\nमुसळधार पावसाने कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर झाड कोसळले\nमुसळधार पावसाने कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर झाड कोसळले\nरजपूतवाडी जवळ भले मोठे झाड कोसळले\nआपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी दाखल\nरत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळले झाड\nतासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत\nThane Tree Collapsed | ठाणे महानगरपा��िका मुख्यालयात झाडे कोलमडून पडली\nठाणे महानगरपालिका मुख्यालयात झाडे कोलमडून पडली\nजवळपास 6-7 दुचाकी वाहने अडकली असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहेत\nघटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम व अग्निशमन दलाचे 1 फायर इंजिनसह साइटवर पोहोचले आहेत\nमुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था\nमुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था\nमुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे\nत्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग, बीडीडीएस, ठाणे नगर वाहतूक शाखा यासर्व पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे\nयेथील शासकीय रेकॉर्ड भिजण्याची या नष्ट होण्याची शक्यता आहे\nकल्याण पूर्वेतील परिसरात आडवली ढोकली परिसरात रस्त्यावर पाणी साचले\nसकाळपासून कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे\nसकल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे\nकल्याण पूर्वेतील आडवली ढोकळी परिसरात रस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे\nनाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस\nजिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस\nसध्या मात्र पावसाची विश्रांती\nगंगापूर धरणात दोन दिवसात सुमारे दोनशे दशलक्ष घनफुट वाढला साठा\nआजचा एकूण साठा 2094 दशलक्ष घनफुट\nबुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात\nजिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात\nसकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस\nमात्र आता पावसाने धरला जोर\nBhiwandi Rain Update | भिवंडीत मागील तासाभरापासून पावसाची दमदार हजेरी\nभिवंडीत मागील तासाभरापासून पावसाची दमदार हजेरी\nसकाळपासून वातावरण ढगाळ असून पहाटे पासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या परंतु एक तासा पासून पावसाचा जोर वाढला आहे .\nरत्नागिरीच्या किनारपट्टीवर समुद्राला उधाण, तीन दिवस मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता\nप्रकारच्या किनारपट्टी समुद्राला उधाण\nपौर्णिमेचे किनारपट्टी भागात उधाण\nपुढील तीन दिवस किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता\nकिनारपट्टी भागात चार फुटांच्या लाटा\nअजय सुरु लाटा मानवी वस्तीजवळ\nलाटांचा तडाखा मिऱ्या पंधरा माड़ परिसराला परिसराला\nसोलापुरात पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात\nपावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात\nदमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी\nKalyan Rain Update | कल्याण-डोंबिवलीत रात्री रिमझिम पाऊस\nकल्याण-डोंबिवलीत रात्री रिमझिम पाऊस होता\nसकाळपासून पाऊस सुरू झाला आहे\nपाऊस असाच पडत राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे\nThane Tree Collapsed | कळवा या ठिकाणी एका जुन्या रिक्षावर भले मोठे झाड पडले\nठाण्यातील कळवा या ठिकाणी एका जुन्या रिक्षावर भले मोठे झाड पडले असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..\nसुदैवाने कोणतीही हानी झाली नसून घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे\nVasai Virar Rain Update | वसई-विरार-नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच, अनेक रस्त्यांवर पाणी साचले\nवसई-विरार-नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच\nशहरातील सकल भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले\nरेल्वे रुळावर कुठेही पाणी साचले नसल्याने लोकल सेवा सुरळीत सुर\nनालासोपारा पूर्व आचोळे रोड पूर्ण पाण्याखाली, सेंट्रल पार्क, स्टेशन परिसर, वसई तील दिवाणमन, सातिवली, एव्हरशाईन, मधुबन, विरार विवा कॉलेज रोडवर काही प्रमाणात पाणी साचले आहे\nMumbai Rain Update | मुंबईच्या बांद्रा, दादर, माहीम परिसरात पावसाची उसंत\n– मुंबईच्या बांद्रा, दादर , माहीम परिसरात पावसाची उसंत\n– हिंदमाता, परळ, दादर परिसरात कुठेही पाणी साचलं नाही\n– मुंबईच्या रस्त्यांवर अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर वाहतूक सुरळीत सुरु\nMorbe Dam Water Storage | दमदार पावसामुळे मोरबे धरणात 62 टक्के पाणीसाठा\nनवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात २२६.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली\nगेल्या तीन दिवसापासून नवी मुंबईत दमदारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे मोरबे धरणाची पाणी पातळी १.४८ मीटरने वाढून ती ८० मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा ६२% टक्के झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली\nदरम्यान, मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते\nसध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला\nNavi Mumbai Rain Update | नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु\nनवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु\nसकाळपासून रिमझिम सुरु असणाऱ्या पावसाने आता जोर धरला आहे\nनेरुळ, बेलापूर, वाशी, ऐरोली परिसरात पावसात सुरुवात झाली आहे\nMumbai Rain Update | मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार प��वसाला सुरुवात\nमुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या 1 तासापासून मुंबई आणि मुंबईतील आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे\nमुंबई उपनगरातील वांद्रे, अंधेरी, सांताक्रुज, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली भागात गेल्या 1 तासापासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. पोइसर नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे\nजर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अंधेरी सबवे, मलाड सबवे आणि मिलन सबवेमध्ये पाणी भरु शकते\nMuktaInagar Rain Update | जळगावच्या रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा परिसरात रात्री दमदार पावसाची हजेरी\nजळगावच्या रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा परिसरात रात्री दमदार पावसाची हजेरी\nसकाळ पासून रावेर मुक्ताईनगर तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू\nअनेक दिवसांपासून पावसाने मारली होती पावसाने दांडी शेतकरी राजा सुखावला\nBhandara Rain Update | भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस, काही ठिकाणी ढगाळ वातावरण\nभंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे\nतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे\nमागील बारा दिवसापासून पाऊस नसल्याने काल दुपारच्या सुमारास भंडारा शहरात व ग्रामीण भागात तासभर पाऊस आला\nमात्र आज सकाळपासून जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण आहेत तर काही भागात रिमझिम पावासाने सुरुवात केली आहे\nSindhudurga Rain Update | गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 54 मिमी पावसाची नोंद\nजिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरु\nमागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 54 मिमी पावसाची नोंद\nसर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला असून याचा फटका भुईबावडा घाटाला बसला होता\nगेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस होता\nमात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला\nदोन दिवसात जिल्ह्यात 111 मिमी पावसाची नोंद\nसखल भागातले व नदी नालयातले पाणी ओसरले\nविस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर\nMumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा\nSatara Rain Update | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात रात्रभर मुसळधार पाऊस\nसातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात रात्रभर मुसळधार पाऊस…\nमहाबळेश्वर, पाचगणी भिलार,पाटण भागात पावसाचा जोर…\nमागील 24 तासात महाबळेश्वर मध्ये 164 मि.मी. पावसाची नोंद\nसातारा शहरासह ग्रामीण भागात मात्र अधून मधून पावसाच्या तुरळक सरी\nAkola Rain Update | अकोल्यात रिमझिम पावसाला सुरुवात\nअकोल्यात रिमझिम पावसाला सुरुवात\nसकाळ पासून आहे ढगाळ वातावरण\nGadchiroli Rain Update | गडचिरोली जिल्ह्यात पाच तासापासून पाऊस सतत सुरू\nगडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात\nपाऊस रिमझिम असला तरी पाच तासापासून पाऊस सतत सुरू\nजिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालेला आहे\nAkkalkot Kurnoor Dam | अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाची वाटचाल 50 टक्क्यांच्या दिशेने\nसोलापूर– अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाची वाटचाल 50 टक्क्यांच्या दिशेने\nउस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बोरी नदीवाटे धरणात पाणी\nदोन दिवसापासून बोरी नदी वाटे धरणात पाणी\nThane Heavy Rain | ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात\nठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात\nढगाळ वातावरण असून वारा पाऊस सुरू\nAurangabad Rain Update | औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी, कोकण मुंबईत धुवांधार पाऊस\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज तुरळक पावसाच्या सरी\nएकीकडे कोकण मुंबईत धुवांधार पाऊस\nमराठवाड्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा\nमोठ्या पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत\nआज संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस\nNashik Rain Update | नाशिक शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला, पेरणीच्या कामांना वेग\nनाशिक – शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला..\nसलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार..\nपावसाच्या हजेरीने पेरणीच्या कामांना वेग..\nधरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरण साठ्यात वाढ\nRatnagiri Rain Update | रत्नागिरीत रात्रभर ठीकठिकाणी सरींवर पाऊस\nरात्रभर ठीकठिकाणी सरींवर पाऊस\nपुढील दोन दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट\nसततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 90 टक्के भात लावण्याची काम पूर्ण\nKolhapur Red Alert | कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट\nकोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट\nजोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज\nगगनबावडा,राधानगरी, चंदगड,आजरा,भुदरगड, पन्हाळा-शाहूवाडी या तालुक्यात अधिक पाऊस बरसणार\nनदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त करत नदीकाठच्या गावाना दिला सतर्कतेचा इशारा\nडोंगराळ भागात भुस्कलन आणि दरडी कोसळण्याचा ही धोका\nहवमान विभागाच्या इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन ही सज्ज\nMumbai Rain Update | मुंबईत आजही काही ठिकाणी हलका ते जास्त स्वरुपाच्या पावसाची शक्यता, हवामा��� खात्याचा अंदाज\nमुंबईत आजही काही ठिकाणी हलका ते जास्त स्वरुपाचा पाऊसाची शक्यता\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\n“हे कसले पालकमंत्री हे तर पळकुटे मंत्री”, चित्रा वाघ यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल\nWorli | वरळीत ललित अंबिका इमारतीची लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू एक गंभीर जखमी\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nBreaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना\nमहाराष्ट्र 6 hours ago\nVideo | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/rules-to-light-diya-before-worship-any-god-492758.html", "date_download": "2021-07-24T21:12:23Z", "digest": "sha1:AINBLPA7TMIFMW3MLXN5ROIQUYDXYBXG", "length": 18528, "nlines": 273, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nRules For Light Diya | पूजेत अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केल्याने दूर होतील सर्व दु:ख, पूर्ण होतील सर्व मनोकामना\nहिंदू धर्मात ईश्वराच्या पूजेत दिव्याचा विशेष उपयोग केला जातो. कोणत्याही उपासनेपूर्वी बहुतेक वेळी देवाच्या नावाचा दिवा लावला जातो जेणेकरुन ती विशिष्ट पूजा निर्विघ्नपणे पार पडेल. परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक दैवतासाठी प्रज्वलित होणारा हा दिव्याटे देखील त्याचे स्वतःचे नियम आहे\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : हिंदू धर्मात ईश्वराच्या पूजेत दिव्याचा विशेष उपयोग केला जातो. कोणत्याही उपासनेपूर्वी बहुतेक वेळी देवाच्या नावाचा दिवा लावला जातो जेणेकरुन ती विशिष्ट पूजा निर्विघ्नपणे पार पडेल. परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक दैवतासाठी प्रज्वलित होणारा हा दिव्याटे देखील त्याचे स्वतःचे नियम आहे (Rules To Light Diya Before Worship Any God).\nकोणत्या देवासाठी किती वातींचा दिवा लावावा किंवा कोणत्या देवासाठी दिवा कधी लावावा किंवा कुठल्या देवताला प्रसन्न करण्यासाठी दिव्यात कोणते तेल वापरावे. दिव्यासंबंधित काही अशा महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या ज्या आपली उपासना यशस्वी करण्यासाठी खूप महत्वाच्या आहेत —\n— पूजेच्या वेळी दिवा लावण्यापूर्वी या मंत्र पठण करा\nदीपज्योति: परब्रह्म: दीपज्योति: जनार्दन:\nदीपोहरतिमे पापं संध्यादीपं नामोस्तुते\nशुभं करोतु कल्याणमारोग्यं सुखं सम्पदां\nशत्रुवृद्धि विनाशं च दीपज्योति: नमोस्तुति\n💠 कुठल्याही देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दिव्यातील वातीचंही खूप महत्व असते. उदाहरणार्थ, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, जिथे कलावाची वात बनवून दिवा प्रज्वलित केला जातो. तर सूर्यदेवाला सात वातीचे आणि भगवती जगदंबे नऊ वातीचा दिवा लावाला.\n💠 श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विशेष साधनेची तयारी करत असाल तर भगवान भोलेनाथांसाठी पाच वातींचा दिवा विशेष लावला. त्याचप्रमाणे भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 16 वातींचा दिवा लावावा.\n💠 ज्याप्रमाणे शंख, शालिग्राम, देवी-देवतांच्या मूर्ती थेट जमिनीवर ठेवल्या जात नाहीत, त्याचप्रमाणे कोणत्याही देवताची उपासना करताना जळणारा दिवा थेट जमिनीवर कधीच ठेवू नये. एखाद्या भांड्यात किंवा कापडावर परमेश्वराला समर्पित दिवा ठेवावा.\n💠 जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी चारमुखी दिवे उपासनेत पेटवावे.\n💠 शनिचे त्रास दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली आणि नजर दोष दूर करण्यासाठी चौकात दिवा लावावा.\n💠 सुखी वैवाहिक जीवन आणि कुटुंबात समरसतेसाठी रामदरबारसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा.\n💠 खटल्यात विजय मिळविण्यासाठी भगवान कार्तिकेय यांच्यासमोर पंचमुखी दिवा लावावा.\n💠 कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला दिवा पूजेनंतर लगेच विझवू नये. पूजेनंतर बराच काळ तुमचा दिवा पेटत राहिला तर तो शुभ मानला जातो.\n15 जुलैनंतर पुढील चार महिने लग्नाचा एकही मुहूर्त नाही, जाणून घ्या पुढील शुभ मुहूर्त कधीhttps://t.co/XAjwlvj9cD#Marriage #JulyMonth #ShubhMuhurat #Chaturmas\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nFengshui Tips | घरात भरभराट आणतात ही 5 झाडं, गुडलक ट्री म्हणून आहेत प्रसिद्ध\nकोणत्या राशीने हिरा परिधान करावा, कोणी नाही, जाणून घ्या\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nदेवाच्या आरतीचे आहेत काही नियम, योग्य पद्धतीने आरती केल्यास मिळते पूर्ण फळ\nअध्यात्म 4 days ago\nICAR Recruitment 2021 : आयसीएआरमध्ये यंग प्रोफेशनल पदासाठी भरती, येथे पहा तपशील\nKanwar Yatra 2021 | महादेवांना प्रसन्न करणारी कावड यात्रेची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या याचे महत्त्व आणि नियम\nअध्यात्म 1 week ago\nTemple Vastu Tips | घरात कुठल्या दिशेला आणि कसे असावे पूजाघर, जाणून घ्या त्याबाबतच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी\nअध्यात्म 1 week ago\nतुळस किंवा रुद्राक्ष माळ घालण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या\nअध्���ात्म 1 week ago\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे4 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2021-07-24T19:33:53Z", "digest": "sha1:65DW6JSDLBQBBLLUXG33TG2HFL4VOFBJ", "length": 5882, "nlines": 130, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय राज्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअसे सुचविण्यात येते की, या वर्गाचे भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेश येथे विलयन करण्यात यावे.\nएकूण ३३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३३ उपवर्ग आहेत.\n► भारतामधील राज्यांचे मुख्यमंत्री‎ (३१ क, २१ प)\n► भारतामधील राज्यांचे राज्यपाल‎ (१८ क, १ प)\n► अरुणाचल प्रदेश‎ (६ क, ४ प)\n► आंध्र प्रदेश‎ (१३ क, ९ प)\n► आसाम‎ (१२ क, ९ प)\n► उत्तर प्रदेश‎ (१३ क, १८ प)\n► उत्तराखंड‎ (७ क, ८ प)\n► ओडिशा‎ (९ क, ९ प)\n► कर्नाटक‎ (२० क, २५ प)\n► केरळ‎ (१२ क, ५० प)\n► गुजरात‎ (१७ क, १२९ प)\n► गोवा‎ (२१ क, ३२ प)\n► छत्तीसगढ‎ (१२ क, ५ प)\n► जम्मू आणि काश्मीर‎ (९ क, २९ प, १ सं.)\n► झारखंड‎ (८ क, ७ प)\n► तमिळनाडू‎ (१७ क, १६ प)\n► तेलंगणा‎ (९ क, ५ प)\n► त्रिपुरा‎ (५ क, २ प)\n► दिल्ली‎ (९ क, २४ प)\n► नागालँड‎ (४ क, ३ प)\n► पंजाब‎ (११ क, १७ प)\n► पश्चिम बंगाल‎ (१० क, ६ प)\n► बिहार‎ (१४ क, ३ प)\n► भारतातील राज्यानुसार किंवा केंद्रशासित प्रदेशानुसार वर्ग‎ (२ क)\n► मणिपूर‎ (६ क, १० प)\n► मध्य प्रदेश‎ (२२ क, २४ प)\n► महाराष्ट्र‎ (५१ क, ७९ प)\n► मिझोरम‎ (७ क, ३ प)\n► मेघालय‎ (५ क, ५ प)\n► राजस्थान‎ (१२ क, १९ प)\n► सिक्किम‎ (३ क, ४ प)\n► हरियाणा‎ (६ क, ११ प)\n► हिमाचल प्रदेश‎ (८ क, ८ प)\n\"भारतीय राज्ये\" वर्गातील लेख\nएकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची सूची लोकसंख्येनुसार\nनागपूर पदवीधर मतदार संघ\nLast edited on १६ फेब्रुवारी २०२१, at २२:५१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १६ फेब्रुवारी २०२१ रोजी २२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-chemical-fertilizers-india-43713?page=1&tid=120", "date_download": "2021-07-24T20:21:51Z", "digest": "sha1:RMCPMAYG4S5JHFVUCH4NVRPWZSRZIK4T", "length": 25482, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on chemical fertilizers in India | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमिनीची सुपीकता आणि खतांची कार्यक्षमता वाढवा\nजमिनीची सुपीकता आणि खतांची कार्यक्षमता वाढवा\nबुधवार, 26 मे 2021\nरासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भविष्यात रासायनिक खतांच्या टंचाईची शक्यता या बाबी लक्षात घेऊन शेतीमधून शाश्‍वत उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी जमिनीची प्रत सुधारण्याशिवाय पर्याय नाही.\nशेती उत्पादन, शेतकऱ्‍यांना मिळणारा फायदा, अन्नधान्य स्वयंपूर्णता यामध्ये रासायनिक खतांना महत्त्व आहे. रासायनिक खतांचा वापर वाढविण्यासाठी १९६५-६६ (हरितक्रांती) नंतर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. रासायनिक खतांना पिके चांगला प्रतिसाद देत आहेत, असे बघून या रसायनांचा अतिरेक आणि बेसुमार वापर सुरू झाला. पिकाला रासायनिक खत देताना कमीत कमी ढोबळ मानाने पिकाला ४ः२ः१ या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त खतांचा वापर होणे अपेक्षित होते. परंतु अशा प्रकारची काळजी केव्हाच घेण्यात आली नाही. शेतकऱ्‍यांचे सर्वांत जास्त आवडीचे खत म्हणजे युरिया. त्यामुळे युरिया शेतकऱ्‍यांच्या गळ्यातील ताईत झालेला आहे. पर्यायाने रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढला. युरिया या खतामध्ये क्लोराइडचे प्रमाण असल्यामुळे युरियाच्या जास्त वापरामुळे जमिनीतील जीव-जिवाणू, गांडुळे नष्ट होऊन जमिनीचा जैविक गुणधर्म संपुष्टात येतो. याचा विचार करून युरियाच्या किमती वाढविण्यावर कृषी शास्त्रज्ञांचा शासनावर दबाव असतो. परंतु युरियाच्या किमती वाढल्या तर शेतकरी नाराज होऊन शासन पर्यायाने राजकारणावर परिणाम होतो. या चक्रव्यूहामध्ये युरिया आजपर्यंत शासनाच्या नियंत्रणात आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांच्या वापरावरच सुरुवातीपासून शास्त्रज्ञ, शासन आणि पर्यायाने शेतकऱ्‍यांनी लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम निश्‍चितच जमिनीच्या सुपीकतेवर होऊन उत्पादनक्षमता घटली आहे.\nयुरिया शासनाच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा वापर वाढत जाऊन नत्र, स्फुरद आणि पालाशचे प्रमाण ७ : २.६७ :१ या प्रमाणात पोहोचले. त्यामुळे उत्पादनात वाढ होण्याऐवजी त्याचा जमिनीवर अनिष्ट परिणाम झालेला आहे. अर्था��, आजही नत्र खत वापरण्याचे प्रमाण जास्तच आहे. नत्र, स्फुरद आणि पालाश हीच फक्त पिकांची अन्नद्रव्ये नसून पिकांना १६ प्रकारची अन्नद्रव्ये लागतात. गंधक, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम यांसारख्या दुय्यम तसेच फेरस, मॅंगेनीज, झिंक, बोरॉन यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अंतर्भाव असलेल्या खतांची निर्मिती होऊन त्यांचा वापर वाढला तरच आज उत्पादन वाढीत होत असलेली घट थांबविता येईल. लोकसंख्या वाढीचा दर १.९० टक्का असताना अन्नधान्य उत्पादनाचा वेग फक्त १.२० टक्का आहे. यावरून कृषी क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी सुरू आहे, असे म्हणता येणार नाही.\nमागील अनुभव असा आहे, की ज्या ज्या वेळी रासायनिक खतांच्या किमती वाढल्या त्या त्या वेळी त्यांच्या वापरामध्ये घट होऊन त्याचा परिणाम उत्पादनावर झालेला आहे. १९९२-९३ मध्ये स्फुरद आणि पालाश खतांवरील निर्बंध उठविल्यानंतर स्फुरद आणि पालाश खतांचा वापर १४ आणि ३५ टक्क्यांनी कमी झाला होता. रासायनिक खतांचा असंतुलित वापर वाढला. रासायनिक खतांच्या किमती वाढू नये, यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही त्यांच्या किमती वाढणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. जगामध्ये रासायनिक खत निर्माण करण्यासाठी लागणाऱ्‍या कच्च्या मालाचा तुटवडा जाणवू लागला आहे आणि २०५० मध्ये जगाला लागणाऱ्या एकूण रासायनिक खतांच्या फक्त ६५ टक्के खतच निर्माण होऊ शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. भारत देश हा रासायनिक खतांच्या बाबतीत बऱ्याच अंशी परावलंबी आहे. स्फुरद तयार करण्यासाठी लागणारे रॉक फॉस्फेट तसेच फॉस्फरिक आम्ल आयात करावे लागते. तसेच सल्फर, अमोनियाही मोठ्या प्रमाणात आयात करावा लागतो. याचा विचार करून रासायनिक खतांच्या कार्यक्षम वापराकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nआजही वापरलेल्या खतांपैकी ३० ते ४० टक्के खतांचाच योग्य विनियोग होऊन बाकीचे खत वाया जाते. माती-पाणी परीक्षण केल्याशिवाय खतांचा वापर करूच नये. जमिनीतील क्षारता, सामू, सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण जोपर्यंत योग्य पातळीवर ठेवले जात नाही, तोपर्यंत रासायनिक खतांच्या वापराला जमीन प्रतिसाद देत नाही. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविल्याशिवाय जमिनीतील सामू, क्षारता तसेच चुनखडीचे प्रमाण कमी होणार नाही. त्याचबरोबर जमिनीतील जीव-जिवाणू, गांडुळांची संख्या वाढत नाही. म्हणूनच सेंद्रिय पदार्��� मग तो कोणत्याही स्वरूपात असो त्याचा वापर जमिनीत केल्याशिवाय रासायनिक खतांचा वापर म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी घातल्यासारखे आहे. शेतातील शेणमूत्र, काडीकचरा हीच शेतकऱ्‍यांची खरी संपत्ती आहे. या संपत्तीला आपल्या शेतात व्यवस्थित वापरून आणि रासायनिक खतांच्या मृगजळातून बाहेर पडण्याची गरज आहे. रासायनिक खतांचा वापर शेणखतामध्ये मिसळून केला तर त्याची कार्यक्षमता वाढते. खते देताना ती जमिनीवर न टाकता मुळांजवळ टाकली व मातीमध्ये व्यवस्थित मिसळली तरच त्यांचा कार्यक्षम वापर होतो. तसेच रासायनिक खतांचा वापर करताना ती जास्त वेळा विभागून दिली, तर त्यांचा कार्यक्षम वापर होतो. पिकाच्या पानांची, देठांची तपासणी करून त्यानुसार खतांचा वापर केला तर त्याचा फायदा जास्त होतो. त्यासाठी फवारणीयुक्त (पाण्यात विद्राव्य) खते तसेच ठिबकद्वारे देण्यात येणाऱ्‍या खतांचा वापर करता येईल.\nआज मोठ्या प्रमाणात जमिनी क्षारवट-चोपण झालेल्या आहेत. अशा जमिनीत आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर केला तरच ती पिकांना उपलब्ध होतात. म्हणून अशा खतांची निर्मिती आणि वापर वाढण्याची गरज आहे. सूक्ष्म अन्नद्रव्ये अत्यंत कमी प्रमाणात लागतात. परंतु त्यांची गरजेनुसार उपलब्धता नसेल तर मात्र दिलेल्या रासायनिक खतांचाही पिकांना काहीही उपयोग होत नाही. युरिया खतांचा वापर मोजकाच आणि थोड्या प्रमाणात अनेकदा विभागून केला तर त्याचा जमीन, जीव-जिवाणू आणि पिकांवर अनिष्ट परिणाम होणार नाही. पिकाची शाकीय वाढ नियंत्रणात राहून किडी-रोगांचे प्रमाणही कमी राहील. यापुढे रासायनिक खतांकडे बघताना पिकांचे किंवा जमिनीचे मुख्य खाद्य न बघता टॉनिकच्या स्वरूपात बघितले तर अनेक प्रश्‍न सुटतील. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती, भविष्यात रासायनिक खतांच्या टंचाईची शक्यता या बाबी लक्षात घेऊन शेतीमधून शाश्‍वत उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यासाठी जमिनीची प्रत सुधारण्याशिवाय पर्याय नाही.\nपर्यावरणामधील बदलांना सामोरे जाण्यासाठी, वाढत्या तापमानास तोंड देण्यासाठीही जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. पीक उत्पादन घेत असताना जमिनीतील कर्ब हाच खरा हिरो ठरणार आहे. रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीचा बाऊ न करता जो शेतकरी जमिनीची सुपीकता आणि कार्यक्षमता वाढवून खतांचा वापर कमी करतील, तोच यापुढील काळात शेती क्षेत्रात टिकाव धरू शकणार आहे.\n(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nकृषी कर्जपुरवठा दावे अन् वास्तवमहाराष्ट्रात दीड कोटी शेतकरी आहेत. त्यांपैकी...\nआकडेवारीचा खेळ अन्‌ नियोजनाचा मेळआज देशातील, राज्यातील सर्व शासकीय, खाजगी आस्थापना...\nवास्तव जाणून करा उपायगेल्यावर्षी कपाशी, सोयाबीनची लागवड केली होती....\nअजेंड्याच्या चौकटीतील संवादजम्मू-काश्‍मीरस्थित राजकीय पक्ष, त्यांचे नेते...\nअडचणीतील शेतकऱ्यांचा ‘मित्र’या वर्षी मृग नक्षत्राच्या पावसावर राज्यात...\nबाजार समित्या नेमक्या कोणासाठी पंधरा ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला...\nसमुद्रातील ‘अद्‍भुत खजिना’ ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य किनाऱ्यावर असलेल्या...\nदुग्धव्यवसायातील लूटमार थांबवा कोविड - १९ चे दुसरे लॉकडाउन सुरू झाले आणि मागणी...\nएचटीबीटी’चे भिजत घोंगडे . बेकायदेशीर एचटीबीटी (तणनाशक सहनशील बीटी...\n सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...\nअन्नप्रक्रियेतील वित्तीय अडथळेपीककर्ज, पीकविम्यासह शेतीसंबंधात इतरही अनेक कर्ज-...\nयावर्षी अवघ्या महाराष्ट्राचे जूनच्या सात...\n १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आणि...\nकरार ठरावा ‘स्मार्ट’ ‘स्मार्ट’ (बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व...\n मृग नक्षत्र लागल्यापासून राज्यात पावसाची रिपरिप...\nहा तर मत्स्य दुष्काळाच जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...\nतो’ आला, ‘त्याने’ राज्यही व्यापले मागील वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने...\nबेरोजगारीची लाट थोपवागेल्या वर्षी कोरोना स���सर्गाला सुरुवात झाल्यानंतर...\n‘अढी’ला पिकलाय आंबापूर्वी एक आंबा पाडाला आला की त्या झाडावरील...\nउत्पन्नवाढीसाठी‘हिरवे सोने’ जगामध्ये १९७४ पासून ५ जून हा जागतिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kerala-assembly-passes-resolution-against-centres-farm-laws-39651", "date_download": "2021-07-24T21:06:38Z", "digest": "sha1:SYCCVJ23H3OGGLYWILRG22OADF53D523", "length": 16479, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Kerala Assembly passes resolution against Centre's Farm laws | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकेरळमध्ये कृषी कायद्यांना डच्चू; भाजप आमदाराचेही समर्थन\nकेरळमध्ये कृषी कायद्यांना डच्चू; भाजप आमदाराचेही समर्थन\nअजय कुमार ः सकाळ न्यूज नेटवर्क\nशुक्रवार, 1 जानेवारी 2021\nकेंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला.\nकेरळ :केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधातील विधेयक केरळ विधानसभेत गुरुवारी एकमताने मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे एकमेव आमदार असलेले ओ राजगोपाल यांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला.\nभाजपच्या या एकमेव आमदारानेही या विधेयकाला समर्थन दिले. कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरियानातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन करीत असताना हे कायदे राज्यात लागू करण्याविरोधातील विधेयक केरळ सरकारने मंजूर केले. यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन गुरूवारी (ता.31) बोलाविण्यात आले होते. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सभागृहात विधेयक मांडले.\nसत्तारूढ डाव्या पक्षांची आघाडी (एलडीएफ), काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) यांचा या विधेयकाला पाठिंबा होताच. भाजपच्या एकमेव आमदार ओ. राजगोपाल या���नी विधेयकाला समर्थन दिल्याने सभागृहातील उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. याबाबत ते म्हणाले की, हे विधेयक सर्वसहमतीने मंजूर झाले आहे.\nविधेयकातील काही मुद्दांबाबत मतभेद असल्याने त्याबाबत माझे विचार सभागृहात मांडले आहेत. माझा या विधोयकाला पूर्ण पाठिंबा असून सभागृहातील सार्वमताला माझा पाठिंबा आहे. ही लोकशाहीची भावना असून केंद्र सरकारने हे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.\nविजयन म्हणाले की, कृषी कायद्यांविरोधातील दिल्लीतील आंदोलन यापुढेही सुरू राहिले तर केरळमध्ये त्याचे परिणाम दिसून येतील. अन्य राज्यांमधून केरळला अन्नधान्याच्या पुरवठा झाला नाही तर राज्याला उपाशी राहावे लागेल. केद्राचे हे कायदे उद्योजकांच्या भल्‍यासाठी आहेत. हे कायदे अंमलात आणल्यास शेतकऱ्यांची सौदेबाजीची शक्ती कमी होईल आणि त्याचा फायदा उद्योग क्षेत्राला होईल, अशी टीका त्यांनी केली. देश एका कठीण परिस्थितून जात आहे आणि आंदोलक शेतकऱ्यांच्याबरोबर उभे राहणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असेही विजयन म्हणाले.\nविधेयक सकाळ केरळ भारत आमदार पंजाब हरियाना दिल्ली आंदोलन agitation अधिवेशन मुख्यमंत्री वन forest\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...\nढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम ��हाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...\nतेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...\nशेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...\nशेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...\n‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...\nमहाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....\nरत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...\n‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...\nमराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...\nसोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...\nराज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...\nराज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...\nलॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/other-district/cloud-burst-rain-kinwat-nanded-big-loss-to-farmers-492207.html", "date_download": "2021-07-24T19:27:18Z", "digest": "sha1:D3CHNHSSXFAM76DXRGV7WXFVUPDARIPW", "length": 17382, "nlines": 265, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nVideo : किनवटमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, बंधारे फुटले, 50 एकराहून अधिक जमीन खरडून गेली\nकिनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सद���श्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nकिनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय...\nनांदेड : किनवट तालुक्यातील गोंडजेवली इथे शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या अतिवृष्टीमुळे शिवारातील माती बंधारे फुटून त्याचे पाणी शेतात शिरल्याने पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेलीय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालंय. (Cloud burst Rain kinwat nanded big loss to farmers)\nया गावाला जोडणारा रस्ता देखील या पावसात वाहून गेलाय. या अतिवृष्टीची नोंद घेऊन महसूल विभागाने प्राथमिक पंचनामा केला असून सोमवारी कृषि विभाग नुकसानीची माहिती घेऊन भरपाईची कारवाई करेल असे सांगण्यात आलंय.\nपन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेली\nकिनवट तालुक्यातील शिवणी या महसूल मंडळात जोरदार पाऊस झाला. तर गोंडजेवली गावावर आभाळ फाटल्यागत पाऊस बरसलाय. त्यामुळे या गावाजवळ असलेला जुना मातीचा बंधारा फुटून त्याचे पाणी शेतात शिरले. त्यामुळे परिसरातील जवळपास पन्नास एकर क्षेत्रावरील पिके वाहून गेलीत तर जमीन खरडून गेल्याने आता दुबार पेरणी देखील शक्य नाही. त्यामुळे या गावातील पन्नास हुन अधिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलंय.\nकिनवटच्या गोंडजेवलीत शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस, मातीचे बंधारे फुटले, पन्नास एकराहून अधिक जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान@AshokChavanINC @TV9Marathi pic.twitter.com/bCu5cEnVbC\nआधीच लॉकडाऊन, त्यात पावसाचा झटका, पिकांचं मोठं नुकसान\nआधीच लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाचा जोरदार फटका बसलाय. शेतीच्या या नुकसानीची महसूल विभागाने नोंद घेतलीय. तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य सूर्यकांत आरंडकर यांनी पाहणी करत आढावा घेतलाय.\nकृषी विभागाने आढावा घेतला\nआरंडकर यांनी झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाला दिलीय. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कृषी विभागाचे अधिकारी सोमवारी गोंडजेवली गावाला भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करणार आहेत. दरम्यान, ढगफुटी सदृश्य पावसाने गोंडजेवलीच्या ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळालय.\nहे ही वाचा :\nमुंडे भगिनी समर्थकांमधील नाराजीचे लोण आता ���हमदनगरपर्यंत, पाथर्डी पंचायत समितीच्या सभापतींचा राजीनामा\nभास्कर जाधवांच्या सुस्साट गाडीला बाळासाहेब थोरातांचा ब्रेक, म्हणाले, ‘काँग्रेसमध्येही असे अनेक भास्कर जाधव\n‘देश उलथवून टाकण्याच्या कटात हा म्हातारा म्हणे सामील होता, कोणता देश कोणाचा देश\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nपुरात अडकलेल्या युवकांना बाहेर काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी पुढे सरसावले, नदीपात्रात उतरुन तरुणांना जीवनदान\nVideo | दुर्घटनाग्रस्तांचे स्थलांतर करणे गरजेचे : आदिती तटकरे\nVideo | कोकणाला पुराचा फटका, कोकणी बांधवांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न : विश्वजित कदम\nHatnur Dam | हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले, धरणातून 89 हजार 488 क्युसेस वेगाने विसर्ग सुरु\nChhatrapati Sambhajiraje | आमची टीम करते आहे, मी पण मदतीसाठी कोल्हापुरात जाणार : छत्रपती संभाजीराजे\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे58 mins ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे2 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी2 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे2 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे2 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे8 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2009/03/blog-post_25.html", "date_download": "2021-07-24T19:59:36Z", "digest": "sha1:VEPSHU3RI4V3PZ7NPKN6OSEITOFNO3B6", "length": 9356, "nlines": 243, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: आनंदाचे कण", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nबुधवार, २५ मार्च, २००९\nएका क्षणी झाला सर्व\nतू सूर्याची उब तूच\nकण कण मी वेचतो\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसाळसूद पाचोळा ९ एप्रिल, २००९ रोजी ७:४२ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nकुठे पाहते ग पोरी\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/05/blog-post_6389.html", "date_download": "2021-07-24T20:41:06Z", "digest": "sha1:HBJJESMRRYGWXYBT7SPIG63SANBSQLM6", "length": 10116, "nlines": 237, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: स्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशुक्रवार, ३० सप्टेंबर, २०११\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\n(छायाचित्र सौजन्य: मनाली साटम)\nतिला पाहते आरशाच्या पल्याडं\nतिचे रूप आहे किती देखणे\nखुले केस मोहून जाती मनाला\nसुगंधी जसे की फुले वेचणे\nअसे रोज होते किती वेळ जातो\nकिती आरशाच्या पुढे नाचणे\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\nतिच्या स्वप्निचा तो कुणी राजबिंडा\nतिचे रूप आसावले पाहण्या\nपहावे तयाने भुलावे तयाने\nतिने बद्ध व्हाने उगा लाजण्या\nकधी स्वप्न वाटे कधी लाज वाटे\nकिती मोहरावे मनाने असे\nकिती प्रेम द्यावे, स्वतःला हरावे\nहसावे कळीने फुलावे जसे\nबघावे स्वतःला स्मरावे कुणाला\nकुठे दूर आहे सखा साजणं\nजरी दूर आहे किती घोर आहे\nतिला होतसे रात्रीचं जागणं\n१२ मे २०११, २२:५०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nस्वतःने स्वतःच्याच प्रेमात पडणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/09/blog-post_25.html", "date_download": "2021-07-24T19:47:45Z", "digest": "sha1:YI4PI4DOU27CC26IWIB6OAJTKITPZM2J", "length": 6191, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज राज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर\nराज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर\nरिपोर्टर: राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.\nकोविड, नॉन कोविड रुग्णांच्या अचूक निदानासाठी सिटिस्कॅन आवश्यक असते. त्यासाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. सरकारने याची दखल घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल सरकारने मान्य केला. १६ स्लाईडपेक्षा कमी सिटिस्कॅनसाठी दोन हजार, १६ ते ६४ स्लाईडच्या सिटिस्कॅनसाठी २५०० रुपये तर ६४ स्लाईडपेक्षा जास्त असणाºया सिटिस्कॅनसाठी ३००० रुपये आता आकारता येतील.\nया रकमेत सिटिस्कॅन तपासणी, अहवाल, डिसइन्फेकटनट, पीपीई किट, सिटी फिल्म, सॅनिटायझेशन, जीएसटी यांचा समावेश असेल. हे दर नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील. तपासणी अहवालात कोणत्या सिटिस्कॅनद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रुग्णालय, कार्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू राहणार नाहीत.यासाठी रेडिओलॉजिस्टने रुग्णांना तपासणी अहवाल देणे आवश्यक असेल. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तपासणी होणार नाही.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pune-news-exclude-pmc-from-oppressive-conditions-for-land-acquisition-of-reserved-land-congress-demands-revenue-minister-194799/", "date_download": "2021-07-24T19:54:23Z", "digest": "sha1:IOC74UXQPNA5KJI7OLALUFQENJXZTWHN", "length": 10639, "nlines": 87, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pune News : आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठीच्या जाचक अटींतून महापालिकेला वगळा : काँग्रेसची महसूलमंत्र्यांकडे मागणी : Exclude pmc from oppressive conditions for land acquisition of reserved land: Congress demands Revenue Minister", "raw_content": "\nPune News : आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठीच्या जाचक अटींतून महापालिकेला वगळा : काँग्रेसची महसूलमंत्र्यांकडे मागणी\nPune News : आरक्षित जागांच्या भूसंपादनासाठीच्या जाचक अटींतून महापालिकेला वगळा : काँग्रेसची महसूलमंत्र्यांकडे मागणी\nएमपीसी न्यूज : हाय कपॅसिटी मास ट्रान्सपोर्ट रोड (एचसीएमटीआ��), कचऱ्याचा प्रश्न, रस्ता रुंदीकरण अशा विविध मोठ्या प्रकल्पांंसाठी आरक्षित जागा आहेत. परंतु, पुणे महापालिकेला भूसंपादनासाठी 30 टक्के आगाऊ रक्कम भरण्याच्या जाचक अटीमुळे विकासकामे खोळंबली आहेत. त्यामुळे या अटीतून राज्यसरकारने महापालिकेला वगळावे, अशी मागणी पुणे शहर काँग्रेसच्या वतीने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.\nपुणे शहराच्या 1987 व 2017 च्या विकास आराखड्यात ‘वापरात असलेली जागा (एक्झेस्टिंग लँड युझ) आणि प्रस्तावित वापरण्यात येणारी जागा (प्रपोज लँड युझ)’ असे वर्गीकरण असून वापरण्यात येणाऱ्या जागेचे भूसंपादन करणे अत्यंत गरजेचे आहे.\nपरंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय कमकुवत होत असल्याने जागेचे भूसंपादन होत नाही. व टीडीआरचे दर कमी जास्त होत असताना महानगरपालिकेची भूसंपादन प्रक्रिया अतिशय संथ गतीने होते.\nनवीन भूसंपादन कायद्यातील अधिसूचने नुसार महानगरपालिकेला संपादन मूल्याच्या 30 टक्के रक्कम जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करावी लागते. ही रक्कम अंतिम निवाडा घोषित होईपर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे अशीच पडून राहते व त्याचे कुठलेही व्याज महापालिकेला मिळत नाही.\nपरिणामी कोट्यवधी रुपये अडकून राहतात. त्यामुळे सामान्य करदात्यांनी प्रामाणिकपणे भरलेल्या करावर चालणाऱ्या महापालिकेवर करोडो रुपयांचा आर्थिक भुर्दंड पडत आहे. पुणे शहरातील मोठे विकास प्रकल्प व प्रमुख रस्ते रुंदीकरण भूसंपादन प्रक्रियेमुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला हे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास अडचण निर्माण होत आहे, असे काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.\nज्याप्रमाणे राज्यसरकारने पाटबंधारे खात्याला भूसंपादन करत असताना 30 टक्के आगाऊ रक्कम भरण्यावर सवलत दिली. त्याप्रमाणे पुणे शहरात रस्ता रुंदीकरणासह शहराच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांसाठी आरक्षित जागेचे भूसंपादन करत असताना 30 टक्के रक्कम निवाडा घोषित होण्यापूर्वीच भरण्याच्या जाचक अटीतून महापालिकेला वगळावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.\nयासंदर्भात प्रस्ताव शासनाला पाठवा यावर तातडीने निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बाग���ल यांनी सांगितले.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nPimpri News: प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 50 हजार अर्ज\nPimpri News: दुर्गम भागातील आदिवासींसोबत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची दिवाळी\nChakan News : कुरूळी येथील दोन कंपन्यांमध्ये चोरी; 1 लाख 35 हजारांचा ऐवज लंपास\nChimbali News : विधायक सेवाकार्य फडणवीस यांच्या वाढदिनी “त्या” मुलींच्या चेहऱ्यावर फुलले हसू \nMaharashtra Flood News : लष्कराचे ऑपरेशन वर्षा; पूरग्रस्त भागातील 100हून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले\nMaharashtra Corona Update : राज्यात आज 7332 रुग्णांना डिस्चार्ज; 6,269 नवीन रुग्णांची नोंद\nDighi Crime News : पॉलिसीवर लोन काढून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक\nPune News : कलाकारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे : सुरेखा पुणेकर\nRavet Crime News : रावण टोळी प्रमुखाच्या वाढदिवसानिमित्त शस्त्रासह एकत्र आलेल्या सहा गुन्हेगारांना अटक\nPimpri News: कोरोना लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या : महापौर ढोरे\nHinjawadi News : गुटखा विक्री प्रकरणी एकाला अटक; 57 हजारांचा मुद्देमाल जप्त\nPune News : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धायरीत शोभिवंत फुलझाडांचे वाटप\nPune News : पालिका घेणार टाटा निक्सॉन कंपनीच्या पर्यावरणपूरक 38 ई मोटारी भाडेतत्वावर\nPune News : बॅकस्टेज कलाकारांचा राष्ट्रवादी उतरविणार विमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/mumbai/tulsi-lake-is-83-percent-full/315724/", "date_download": "2021-07-24T20:41:00Z", "digest": "sha1:4FUAS4IZKLJYGERTDT72WG6PW2XFRGQR", "length": 11454, "nlines": 161, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Tulsi Lake is 83 percent full", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी तुळशी तलाव ८३ टक्के भरला\nतुळशी तलाव ८३ टक्के भरला\nतलावांत ८३ टक्के म्हणजे ६ हजार ६८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे\nतुळशी तलाव ८३ टक्के भरला\nTaliye Landslide : तुम्ही स्वतःला सावरा, बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा – मुख्यमंत्री\nTaliye Landslide: तळीये ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन होणार – एकनाथ शिंदे\nतळीये दरड प्रवण गावांच्या यादीतच नव्हते – अजित पवार\n पूरग्रस्त भागात सरकार तांदुळ, डाळ, केरोसिन देणार – उपमुख्यमंत्री\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी एक असलेल्या तुळशी तलावांत या पावसाळ्य��त चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ पर्यंत या तलावांत ८३ टक्के म्हणजे ६ हजार ६८६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. या तलावाची पूर्ण क्षमता ८ हजार ४६ दशलक्ष लिटर इतकी आहे. गेल्या २४ तासात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई बाहेरील पाच तलावांत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. मात्र मुंबईतील भांडुप संकुल परिसरातील तुळशी तलावांत ६० मिमी इतका तर नजीकच्या विहार तलावांत ६३ मिमी इतका पाऊस पडला आहे. याच प्रमाणात या तलाव परिसरात पाऊस पडल्यास प्रथम तुळशी तर नंतर विहार तलावही जलदगतीने भरून वाहू लागेल.\nगतवर्षी चांगला पाऊस पडल्याने २७ जुलै रोजी तुळशी तलाव भरून वाहू लागला होता. यंदाच्या पावसाळ्यात पवई तलाव क्षेत्रात प्रारंभीच चांगला पाऊस पडल्याने हा तलाव १२ जून रोजी भरून वाहू लागला. मात्र या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरले जात नाही. तरीही पिण्याव्यतिरिक्त कामांसाठी त्या तलावातील पाण्याचा वापर करण्यात येतो.\nयंदा पावसाळ्याचा दीड महिना उलटत आला तरी तुळशी, विहार तलाव वगळता मुंबई बाहेरील पाच तलावांच्या परिसरात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत २ लाख ५० हजार ५१८ दशलक्ष लिटर पाणीसाठा (१७.३१ टक्के) जमा झालेला आहे. मुंबईला दररोज ३ हजार ८५०दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. तलावातील एकूण पाणीसाठा व दैनंदिन पुरवठा यांचे गणित केल्यास सदर पाणीसाठा पुढील ६५ दिवस पुरेल इतका म्हणजे १५ सप्टेंबरपर्यन्त पुरेल इतका आहे.\nतलावातील पाणीसाठा, पावसाची नोंद\nअप्पर वैतरणा ० , २,२७,०४७ (द.श.ल.लि.)क्षमता\nमोडकसागर – ३५,४४० (द.श.ल.लि.) पाणीसाठा १,२८,९२५ (द.श.ल.लि.)क्षमता\nतानसा – ४४,२४४ (द.श.ल.लि.) पाणीसाठा १,४५,०८० (द.श.ल.लि.)क्षमता\nमध्य वैतरणा – १९,९०४ (द.श.ल.लि.) पाणीसाठा १,९३,५३० (द.श.ल.लि.)क्षमता\nभातसा – १,२५,९३० (द.श.ल.लि.) पाणीसाठा ७,१७,०३७ (द.श.ल.लि.)क्षमता\nविहार – १८,३१३ (द.श.ल.लि.) पाणीसाठा २७,६९८ (द.श.ल.लि.)क्षमता\nतुळशी – ६,६८६ (द.श.ल.लि.) पाणीसाठा ८,०४६ (द.श.ल.लि.)क्षमता\nएकूण २,५०,५१८ (द.श.ल.लि.) पाणीसाठा १४,४७,३६३ (द.श.ल.लि.)क्षमता\nहेही वाचा – बर्फ नव्हे,हा तर गोदावरीचा फेस\nमागील लेखWI vs AUS : मी अजूनही खेळतोय यात आनंद माना; गेलचे टीकाकारांना प्रत्युत्तर\nपुढील लेखपवई तलावातील जलपर्णी, तरंग��ा कचरा बाहेर काढण्यासाठी कंत्राटदार नेमणार\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/the-first-t20-match-against-team-india-in-england-today-nrms-100928/", "date_download": "2021-07-24T19:26:22Z", "digest": "sha1:OTZK5NSGKPSQKG3MTJBQYS2FKZNVFROZ", "length": 12805, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The first T20 match against Team India in England today nrms | टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडमध्ये आज पहिला टी-२० सामना, कधी आणि कुठे होणार? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nIND vs ENG 1st T20 टीम इंडिया विरूद्ध इंग्लंडमध्ये आज पहिला टी-२० सामना, कधी आणि कुठे होणार\nया सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ��िराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडची जबाबदारी इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल.\nअहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात आज (शुक्रवार) ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळण्यात येणार आहे. कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया इंग्लंडचा चितपट करण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) करण्यात आलं आहे. टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर असणार आहे. तर इंग्लंडची जबाबदारी इयॉन मॉर्गनच्या खांद्यावर असेल.\nया सामन्याला संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.\nपुण्यात कोरोनाचा धोका वाढतोय का अजित पवारांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत बैठक, लॉकडाऊनच्या हालाचालींना वेग\nअशी असेल संघातील टीम\nटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.\nइंग्लंड टीम : इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी स��ान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?author=1&paged=2", "date_download": "2021-07-24T20:19:06Z", "digest": "sha1:J53VQ3S53XPNBJGRWXE3J74WVEBQZE27", "length": 4156, "nlines": 93, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "admin, Author at www.rokhthoknews.com - Page 2 of 27", "raw_content": "\n एका दिवसाचे घेत होता हजार रुपये व्याज\nसावकारकीच्या विरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या मोहीमेमुळे सावरली अनेक कुटुंबे\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी इकडे\nनियम भंग करणाऱ्या आठ दुकानानवर दंडात्मक कारवाई\nकृषीदूत यांचा नान्नज ग्रामस्थांशी संवाद\nधक्कादायक.. लसीकरण सुरु असतानाच डॉक्टरची आत्महत्या\nराज्यातील कोरोनामुक्त भागामध्ये होणार आठवी ते बारावी पर्यंतची शाळा सुरू\nमुत्यू पावलेल्या नातेवाईकांची पिळवणूक चालुच\nप्रलंबित राष्ट्रीय महामार्गांकडे आ. रोहित पवार यांनी वेधले लक्ष\nमराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढावा- खासदार संभाजीराजे\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nविहीरीत सापडले दोन घोणस जातीचे सर्प\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/googlesmartspeaker.html", "date_download": "2021-07-24T20:26:35Z", "digest": "sha1:HEV3F6MDF2H3XQQH34D5CU3CZFHSP52Z", "length": 4784, "nlines": 59, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "गुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी लॉन्च | Gosip4U Digital Wing Of India गुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी लॉन्च - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome तंत्रज्ञान गुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी लॉन्च\nगुगलचे स्मार्ट स्पीकर नेस्ट मिनी लॉन्च\nपिक्सल 4 सीरिजसह जगात लॉन्च झालेला गुगलचा स्मार्ट स्पीकर गुगल नेस्ट मिनी भारतात नुकताच लॉन्च झाला आहे. गुगलचे नेक्स्ट मिनी दोन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या गुगल मिनीचे अपग्रेटेड व्हर्जन आहे.\nगुगल होम मिनीच्या तुलनेत गुगल नेस्ट मिनीतील काही डिजाइन व स्पेसिफिकेशनमध्ये बदल केले आहेत. पॉवर कनेक्टर व केबल दिली आहे.\nगुगल नेस्टचे डिजाइन गुगल होम मिनीशी काही प्रमाणात मिळते जुळते आहे. नव्या डिजाइ���मध्ये मायक्रोफोन स्लायडर स्विच व फॅब्रिक टॉप कव्हरखाली लाइट्‌स दिल्या आहेत.\nनेस्ट मिनीच्या स्पीकरचा आवाज इतर स्पीकरपेक्षा अधिक चांगला असल्याचा दावा गुगलने केला आहे. यासाठी डिव्हाइसमध्ये डेडिकेटेड मशीन लर्निंग चिप बसवली आहे.\nहे भारतातील सर्वात प्रमुख म्युझिक सर्व्हिसला सपोर्ट करतात. नेस्ट मिनीची किंमत 4,499 रुपये असून, गुगल नेस्ट मिनी स्पीकर फ्लिपकार्टवरून ग्राहक खरेदी करु शकतात.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2019/12/pm-kisan-yojana.html", "date_download": "2021-07-24T21:52:27Z", "digest": "sha1:5GW3G3RMPSSXCNDXRIIXZU6UWRTLPET7", "length": 5776, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात | Gosip4U Digital Wing Of India पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome अर्थविश्व पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीसाठी बँक खात्याशी आधार क्रमांक जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना बँक खात्याशी आधार जोडणीसाठी 30 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.\nया अल्पमुदतीत आधारजोडणी न केल्यास जिल्ह्यातील सुमारे एक लाख 32 हजार शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.\nकेंद्र सरकारने दोन हेक्‍टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nत्यानुसार पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील दोन लाख 44 हजार 676 शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्‍कम जमा झाली. तर, दुसऱ्या टप्प्यात एक लाख 96 हजार 770 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.\nपरंतु या योजनेचा गैरवापर होत असल्यामुळे एक ऑगस्टपासून बँक खात्याशी आधार जोडणीची सक्ती करण्यात आली आहे. ��िसऱ्या टप्प्यातील एक लाख 32 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.\nपरंतु त्यांनी बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न केलेला नाही. तसेच, काही शेतकऱ्यांच्या बँक खाते आणि आधार क्रमांकावरील नावात साधर्म्य नाही.\nया कारणांमुळे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आधार जोडणीसाठी पुरेसा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/04/anganwadi-worker-asha-grampanchayat-member-will-get-one-thousand-rupees.html", "date_download": "2021-07-24T21:13:19Z", "digest": "sha1:FNS2QUWV5TS5G627GWJ3TLGXC2VHYHYC", "length": 7771, "nlines": 61, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. | Gosip4U Digital Wing Of India या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome Corona बातम्या या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nया कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nया कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावांमध्ये काम करणाऱ्या एकूण २ लाख ७४ हजार इतक्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यं��्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. ग्रामविकास विभागाचे हे कर्मचारी म्हणजे या विषाणूच्या विरुद्ध लढणारे योद्धेच आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे या रकमेचे वितरण करण्यात आले आहे.\n२५ लाख रुपयांचे विमा संरक्षण\nयाशिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांना ९० दिवसांसाठी २५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णयही ग्रामविकास विभागाने घेतला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.\nबांधकाम कामगारांना अर्थ सहाय्यासाठी दस्तावेजाची आवश्यकता नाही\nराज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पद्धतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कळविण्यात आले आहे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/pes", "date_download": "2021-07-24T21:28:56Z", "digest": "sha1:54P6QJWTIOADIDUIC7TEI7G7DDFMYKQU", "length": 3769, "nlines": 147, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "pes - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द झेक भाषेत वापरात येतो)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी ��२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2020/02/05/8-reasons-why-google-and-sundar-pichai-think-india-is-better-than-the-us-in-digital-payments/", "date_download": "2021-07-24T20:35:51Z", "digest": "sha1:DKAH6CQK5PXTZGHCU3CECC3L3WO4RF4E", "length": 9320, "nlines": 94, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "... यामुळे पिचाई यांना डिजिटल पेमेंटसाठी अमेरिकेपेक्षा भारत वाटतो सर्वोत्तम - Majha Paper", "raw_content": "\n… यामुळे पिचाई यांना डिजिटल पेमेंटसाठी अमेरिकेपेक्षा भारत वाटतो सर्वोत्तम\nमोबाईल, सर्वात लोकप्रिय / By Majha Paper / गुगल पे, डिजिटल पेमेंट, यूपीआय, सुंदर पिचाई / February 5, 2020 February 5, 2020\nमागील काही वर्षात डिजिटल पेमेंटचे प्रमाण भारतात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यातच डिजिटल पेमेंट अ‍ॅप गुगल पे ची लोकप्रियता देखील भारतात प्रचंड वाढली आहे. अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी देखील भारतातील गुगल पे चे यश पाहून लवकरच जगभरात डिजिटल पेमेंटचे अधिक चांगले प्रोडक्ट जगभरात लाँच करणार असल्याचे म्हटले आहे.\nमागील वर्षी गुगलचे गव्हर्मेंट अफेअर्स आणि पब्लिक पॉलिसीचे उपाध्यक्ष मार्क इसाकोविझ यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्हला भारताप्रमाणेच यूपीआय सिस्टम तयार करण्यात यावी, यासाठी पत्र लिहिले होते. गुगलचे मते भारतातील यूनिफाईड पेमेंट इंटरफेस सिस्टम सर्वोत्तम आहे. यासाठी गुगलने आपल्या पत्रात काही कारणे देखील सांगितली होती.\nविचारपुर्वक आखलेली योजना –\nयूपीआय सिस्टम यशस्वी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे 2016 मध्ये एनपीसीआयद्वारे विचारपुर्वक ही प्रणाली तयार करण्यात आली.\nगुगलनुसार, यूपीआयचा सर्वात अवघड भाग असलेले डिझाईनच याचे यशस्वी होण्याचे कारण आहे. यूपीआय ही एक इंटरबँक ट्रांसपर प्रणाली आहे. ज्यात सुरुवात झाली तेव्हा केवळ 9 बँका होत्या. मात्र आता यात 140 बँका आहेत. विशेष म्हणजे ही रिअल टाइम प्रणाली आहे.\nभारताचे यूपीआयसाठी असलेले खुले धोरण देखील याच्या यशाचे कारण आहे. ही प्रणाली सर्व टेक्नोलॉजी कंपन्यांसाठी उपलब्ध असून, कंपन्या या प्रणालीद्वारे स्वतः अ‍ॅप बनवू शकतात व ज्याचा युजर्स थेट वापर करतात.\nयूपीआय प्रणाली सुरुवात झाली त्यावेळी यात केवळ 9 बँका होत्या. मात्र आता यात 140 पेक्षा अधिक ���ँका सहभागी झालेल्या आहेत. यामुळे असंख्य बँकाचे एकाच ठिकाणी जाळे निर्माण झाले आहे.\nरिअल टाईम व्यवहार –\nया प्रणालीमुळे रक्कम कमी असो अथवा अधिक सर्व व्यवहार तत्काळ त्याच क्षणी पार पडतो. हे याचे सर्वात मोठे यश आहे. व्यवहार करण्यासाठी युजर्सला वाट पहावी लागत नाही.\nकोणत्याही व्यवहारानंतर युजर्सला त्यासंबंधीत माहिती मेसेजद्वारे त्वरित मिळते. एक माहितीची एक योग्य प्रणाली यूपीआयद्वारे राबवली जाते.\nबँक, ग्राहक सर्वांसाठी फायदेशीर –\nगुगलनुसार, या यूपीआय प्रणालीचा बँक, ग्राहक, सेंट्रल बँक आणि या प्रणालीत समाविष्ट सर्वांनाच फायदा होतो. यामुळे याच्या युजर्सची संख्या मागील चार वर्षात महिन्याला 1.15 बिलियनपर्यंत पोहचली आहे.\nजीडीपीच्या 10 टक्के व्यवहार –\nमागील तीन वर्षात भारतातील यूपीआय प्रणालीद्वारे झालेले व्यवहार 10 टक्के झाले आहेत.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maxwoman.in/max-woman-talk/chitra-wagh-beyond-the-politics-688721", "date_download": "2021-07-24T20:59:08Z", "digest": "sha1:VAXNDMYCWDIGHHOEE55H72JH6F4XICOS", "length": 2101, "nlines": 54, "source_domain": "www.maxwoman.in", "title": "राजकारणाच्या पलीकडच्या चित्रा वाघ | Chitra Wagh beyond the politics", "raw_content": "\nHome > Max Woman Talk > राजकारणाच्या पलीकडच्या चित्रा वाघ\nराजकारणाच्या पलीकडच्या चित्रा वाघ\nराजकारणातल्या महिला नेत्यांबद्दल कायमच जनतेला उत्सुकता असते. राजकारणा पलीकडे त्या कशा राहतात, कशा जगतात, त्या कोणत्या परिस्थितीतून पुढे आल्या आहेत. याची उत्सुकता असते. आज आपण भेटणार आहोत अशाच एक महिला नेत्या चित्रा वाघ यांना....त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी निकोल फर्नांडिस यांनी... | #MaxWoman\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sachin-waze-arrested-after-13-hours-handcuffs-by-the-nia-nrms-101797/", "date_download": "2021-07-24T20:39:18Z", "digest": "sha1:HK76TGSE3GLEWSHZUMTZ5Q7ZYLMOAZZH", "length": 13549, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sachin Waze arrested after 13 hours Handcuffs by the NIA nrms | १३ तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना अटक; NIA ने ठोकल्या बेड्या | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमनसुख हिरेन मृत्यू प्रकरण१३ तासांच्या झडतीनंतर सचिन वाझे यांना अटक; NIA ने ठोकल्या बेड्या\nवाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.\nमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके सापडल्याप्रकरणी तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. एनआयएने सांगितल्यानुसार, सचिन वाझे यांना आईपीसीच्या कलम २८६, ४६५, ४७३, ५०६(२), १२० बी आणि ४ (ए)(बी)(आय) स्फोटक वस्तू कलम १९०८ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.\nवाझे यांनी अटकेपासून वाचण्यासाठी शुक्रवारीच जिल्हा सत्र न्यायालय ठाणे येथे अंतरीम जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी १९ मार्चला सुनावणी होणार होती. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. याच पार्श्वफभूमीवर शनिवारी (१३ मार्च) सकाळपासूनच सचिन वाझेंची एनआयएकडून चौकशी सुरू होती.\nअंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर, या प्रकरणाचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, या स्कॉर्पिओ कारचे मालक व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. या प्रकरणी विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करून तत्काळ अटकेची मागणी केली होती. यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला होता. दहशतवाद विरोधी पथकानेही मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत वाझे यांची तब्बल दहा तास चौकशी केली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/batamya/udayan-raje-sambhaji-raje-meeting-udayan-raje-said-14236", "date_download": "2021-07-24T20:21:35Z", "digest": "sha1:H3ONWJXCLVQCZLCYFMV7U3VY5YF4GMX6", "length": 2538, "nlines": 19, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उदयनराजे-संभाजी राजे भेट; उदयनराजे म्हणाले...", "raw_content": "\nउदयनराजे-संभाजी राजे भेट; उदयनराजे म्हणाले...\nसातारा - Satara \"संभाजी राजे माझे भाऊ आहेत मी त्यांना भेटणार आहे\". त्यांच्या प्रत्येक गोष्टीं मध्ये मी त्यांच्या बरोबर आहे. पण आज माझी कामे ठरलेली असल्याने मला भेट घेता येणार नाही.Udayan Raje-Sambhaji Raje meeting; Udayan Raje said\nहे देखील पहा -\nया गोष्टीचा कोणीही चुकीचा अर्थ काढू नये येत्या 3 ते 4 दिवसात आमची भेट होईल व आम्ही विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. अशी प्रतिक्रिया देऊन खा.उदयनराजे Mp Udayanraje Bhosale यांनी दोन्ही राजेंच्या भेटी बाबत चाललेल्या चर्चेला अखेर पूर्णविराम दिला आहे.\nभाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीच्या कवायती सुरू\nगेल्या दोन दिवसांपासून उदयनराजे आणि संभाजी राजे Sambhaji Raje यांच्या भेटीच्या Meeting पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीबाबत जोरदार चर्चा सुरू होती. अखेर आज स्वतः उदयनराजे यांनी या भेटी बाबत खुलासा केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/business/atm-rules-2021-withdraw-cash-change-in-transaction-charges-soon-find-out-499546.html", "date_download": "2021-07-24T21:37:44Z", "digest": "sha1:SNT3RAO4CLIGKZHEKWEATNORWX2YU3KK", "length": 18935, "nlines": 264, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nATM rules 2021: रोख रक्कम काढणे, व्यवहारांवरील शुल्कात लवकरच बदल, जाणून घ्या\nएटीएमचे हे नियम पेमेंट सर्व्हिसेसच्या दीर्घकाळ असलेल्या मागणीच्या अनुषंगाने बदलण्यात आलेत. यामुळे बँका आणि लेबल एटीएम ऑपरेटर हे ग्राहकांच्या खिशावर अधिक भार टाकणार आहेत.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच एटीएम नियमात दोन बदल करण्याची घोषणा केली होती. एटीएमचे हे नियम पेमेंट सर्व्हिसेसच्या दीर्घकाळ असलेल्या मागणीच्या अनुषंगाने बदलण्यात आलेत. यामुळे बँका आणि लेबल एटीएम ऑपरेटर हे ग्राहकांच्या खिशावर अधिक भार टाकणार आहेत.\nएटीएम कार्डशी संबंधित 5 मोठे नियम\n1 ऑगस्ट, 2021 रोजी लागू करण्यात आलेल्या बँकांना आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक व्यवहाराची इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत आणि सर्व केंद्रांमधील बिगर-आर्थिक व्यवहारासाठी 5 ते 6 रुपयांपर्यंत वाढविण्याची परवानगी असल्याचंही परिपत्र��ात म्हटलेय. बँकांद्वारे एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात.\n2. आता आरबीआयने बँकांना पुढील वर्षापासून मोफत मासिक व्यवहार परवानगी मर्यादेपेक्षा अधिक रोख आणि नॉन-कॅश एटीएम व्यवहारांसाठी शुल्क वाढविण्यास परवानगी दिलीय. “बँकांना जास्त इंटरचेंज फीची भरपाई करण्यासाठी आणि किमतीत वाढ झाल्यामुळे त्यांना ग्राहकांच्या शुल्कामध्ये 21 रुपये प्रति व्यवहार करण्याची मुभा देण्यात आलीय. ही वाढ 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार आहे,” असे आरबीआयने एका परिपत्रकात म्हटले आहे. .\n3. बँकेच्या ग्राहकांना विनामूल्य व्यवहाराची मासिक मर्यादा ओलांडल्यास 1 जानेवारी 2022 रोजी 20 रुपयांऐवजी 21 रुपये प्रतिव्यवहार शुल्क भरावे लागणार आहे.\n4. ग्राहक त्यांच्या स्वतःच्या बँक एटीएममधून दरमहा पाच मोफत व्यवहारांसाठी (आर्थिक आणि आर्थिक-आर्थिक व्यवहारांसह) पात्र आहेत.\n5. ग्राहक इतर बँकेच्या एटीएम उदा. नि: शुल्क व्यवहारासाठी (आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांसह) पात्र आहेत. मेट्रो शहरांमध्ये तीन व्यवहार आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये पाच व्यवहार नि: शुल्क व्यवहारापलीकडे ग्राहकांच्या शुल्कावरील कमाल मर्यादा / कॅप प्रतिव्यवहार 20 रुपये आहे.\nइंटरचेंज फीसाठी नवीन नियम 1 ऑगस्टपासून लागू\nजून 2019 मध्ये आरबीआयने एटीएमच्या व्यवहारांच्या इंटरचेंज रचनेवर विशेष लक्ष केंद्रित करून एटीएम शुल्काचे पुनरावलोकन करण्यासाठी एक समिती गठीत केली होती. आरबीआयने एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज फी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत वाढविली आणि आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढ केली. नवीन दर 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होतील. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी क्रेडिट कार्डे किंवा डेबिट कार्ड्सद्वारे पेमेंटवर प्रक्रिया करणाऱ्या व्यापाऱ्यांना बँकांकडून आकारली जाणारी ही फी आहे.\nएसबीआयनेही सेवा शुल्कात केला बदल\nस्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अलीकडेच जुलैच्या सुरुवातीस एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्कामध्ये बदल केला. एसबीआयने बीएसबीडी खातेधारकांसाठी नवीन नियम लागू केलेत. एसबीआयच्या म्हणण्यानुसार, बीएसबीडी खाते असलेले ग्राहक आता केवळ शाखा शुल्क आणि एटीएममधून मर्यादित संख्येने म्हणजेच कोणत्याही सेवा शुल्काशिवाय चार वेळा पैसे काढू शकतील. यानंतर जर एखादा ग्राहक एटीएम किंवा शाखेतून पैसे काढत असेल तर त्याला प्रत्येक व्यवहारासाठी सर्व्हिस चार्ज आणि जीएसटी म्हणून 15 रुपये द्यावे लागतील. एसबीआयशिवाय अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी हाच नियम लागू असेल.\nशेअर बाजारात मोठी घसरण, सेन्सेक्स-निफ्टीत 1 टक्क्यापेक्षा जास्त घसरण, एचडीएफसी बँकेचे शेअर्स 3.34 टक्क्यांनी घसरले\nSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 सप्टेंबरपर्यंत करा हे काम, अन्यथा आपले खाते बंद झालेच समजा\n‘पीएनबी’ची डोअर स्टेप सर्व्हिस\nAdhar Card कुठे कुठे आवश्यक\n‘या’ दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाबद्दल मोठी बातमी, ग्राहकांवर काय परिणाम\nमहिलांना ‘या’ सरकारी योजनेतून रोजगार मिळणार, दरमहा 4 हजार कमावण्याची संधी, पटापट जाणून घ्या\nअर्थकारण 2 days ago\nमोठी बातमी: ATM मधून पैसे काढण्यावरील शुल्कात वाढ\nयूटिलिटी 4 days ago\nपुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nआपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nRain Fast News | मुसळधार पावसाची 30 दृश्यं\nRain Fast News | महापुराची भीषण दृश्यं\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | चिपळूणमधलं पुरानंतरचं वास्तव, संसार उद्ध्वस्त, माणसं कोलमडली\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी4 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे4 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे5 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे10 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://rokhthoknews.com/?author=1&paged=3", "date_download": "2021-07-24T21:33:32Z", "digest": "sha1:4K76K5ANQCUAPX5MRCZTVWL6C366RQAC", "length": 4021, "nlines": 93, "source_domain": "rokhthoknews.com", "title": "admin, Author at www.rokhthoknews.com - Page 3 of 27", "raw_content": "\nआ.रोहित पवारांच्या भेटीसाठी युवकाची मुंबई ते कर्जत जामखेड पायी वारी\nजैन कॉन्फरन्स व वनविभागाच्या वतीने वृक्षारोपण\nछत्रपती संभाजीराजे 2 जुलै रोजी जामखेड दैऱ्यावर\nजामखेड च्या भुमिपुत्राची अरोळे कोविड सेंटरला परदेशातुन मदत\nराहत्यात पती-पत्नीची निर्घृण हत्या\nसार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास ठेकेदाराची मारहाण\nजामखेडला शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा\nप्रयत्न केले तर यश निश्चित- कॅप्टन भोरे\nश्री.शंभुसूर्य मर्दानी खेळ प्रशिक्षण संस्थेमार्फत योग दिन साजरा\nआहील्यावस्ती ते काझेवाडी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी\nबापरे आष्टी तालुक्यात बिबट्याने पुन्हा केला दोघांवर हल्ला\nविहीरीत सापडले दोन घोणस जातीचे सर्प\nशहरात पुन्हा घेतला तरुणाने गळफास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/smita-shewale/", "date_download": "2021-07-24T19:57:58Z", "digest": "sha1:2AJFTFFA47JY4RYSEZLQKEOJ577CYN7E", "length": 10076, "nlines": 266, "source_domain": "marathiboli.in", "title": "Smita Shewale - स्मिता शेवाळे - marathiboli.in", "raw_content": "\nSmita Shewale – स्मिता शेवाळे\nनाव : स्मिता शेवाळे\nजन्मदिनांक : २१ डिसेंबर १९८६\nकेदार शिंदे यांच्या यंदा कर्तव्य आहे या सिनेमा मधून स्मिताने मराठी चित्रपटसृष्टीमधे पदार्पण केले. अंकुश चौधरी बरोबर पहिलाच सिनेमा करताना स्मिताने आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने मराठी रसिकांची मने जिंकली. या नंतर स्मिताने कालाय तस्मै नमह या इ टीव्ही मराठी मालिकेत काम केले. तिने वन रूम किचन या सिनेमामध्ये भरत जाधव आणि भाग्यश्री चिरमुले यांच्या बरोबर काम केले. या नंतर स्म���ताने अनेक मराठी चित्रपट आणि मालीकातून भूमिका साकारल्या.\nसध्या स्मिता मराठी तारका या कार्यक्रमातून, आपल्या नृत्याने रसिकांचे मनोरंजन करते.\nस्मिताला मराठीबोली.इन कडून शुभेच्छा.\nश्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी\nया गोल गोल डब्यातला\nFacebook – फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/physics-and-maths-in-12th-in-not-mandatory-for-engineering-nraj-100909/", "date_download": "2021-07-24T19:48:27Z", "digest": "sha1:SZ2W6K4KGTJD5O5U7DZARDLCI7BZ5T4S", "length": 14715, "nlines": 188, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Physics and Maths in 12th in not mandatory for engineering NRAJ | बारावीला गणित आणि फिजिक्स नसेल तरीही इंजिनिअरिंगला प्रवेश, नव्या निर्णयाचा अनेकांना होणार फायदा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nअरे वाबारावीला गणित आणि फिजिक्स नसेल तरीही इंजिनिअरिंगला प्रवेश, नव्या निर्णयाचा अनेकांना होणार फायदा\nयापुढे बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय नसतील, तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी संस्थेनं एकूण १४ विषयांची यादी जाहीर केलीय. यापैकी कुठल्याही तीन विषयांत जर ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांनी मिळवले असतील, तर त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nइंजिनिअरिंगला जायचं असेल, तर बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेणं आतापर्यंत सक्तीचं होतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित यांचा ए ग्रुप, तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा बी ग्रुप अशी शिक्षणपद्धतीची पारंपरिक रचना होत. ज्या विद्यार्थ्यांनी बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय घेतले नसतील, त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नसे. मात्र यापुढे हे चित्र बदलणार आहे.\nयापुढे बारावीला भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय नसतील, तरी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या संस्थेनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पुढील शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी संस्थेनं एकूण १४ विषयांची यादी जाहीर केलीय. यापैकी कुठल्याही तीन विषयांत जर ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण विद्यार्थ्यांनी मिळवले असतील, तर त्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.\nहे आहेत १४ विषय\n‘त्या’ झोमॅटो बॉयची बाजू ऐकून पोलिसही हैराण, जबानीतून समोर आला वेगळाच क्लायमॅक्स\nया निर्णयाबाबत वेगवेगळी मते शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत. गणित हाच सर्व शास्त्रांचा पाया असल्यामुळे इंजिनिअरिंगसाठी गणित हा विषय असणे आवश्यक आहे. बारावीत गणिताचा पाया पक्का होतो. त्यासाठी गणित विषय सक्तीचा असणेच गरजेेचे आहे, असे मत काही प्राध्यापक व्यक्त करत आहेत. तर जु���्या शिक्षणपद्धतीत सुधारणा करून केवळ गणित आणि भौतिकशास्त्र विषय घेतला नाही, या कारणासाठी विद्यार्थ्याना इंजिनिअर होण्यापासून रोखणं चुकीचं असल्याचं मतही व्यक्त होतंय.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/the-total-number-of-corona-victims-in-the-country-is-on-the-threshold-of-24-lakhs-21023/", "date_download": "2021-07-24T19:37:33Z", "digest": "sha1:MI6XXYJ2S2C6ONZQEZ6T5VAUN6W5COPO", "length": 13611, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The total number of corona victims in the country is on the threshold of 24 lakhs | देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २४ लाखांच्या उंबरठ्यावर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतं��्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकोरोना रूग्णदेशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २४ लाखांच्या उंबरठ्यावर\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली असून ६ लाख ५३ हजार ६२२ इतके पॉझिटिव्ह रूण सक्रिय आहेत. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ४७ हजार ०३३ इतकी आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.\nसंपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ९४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली असून ६ लाख ५३ हजार ६२२ इतके पॉझिटिव्ह रूण सक्रिय आहेत. देशात आतापर्यंत १६ लाख ९५ हजार ९८२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची एकूण संख्या ४७ हजार ०३३ इतकी आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता ब्रिटनला मागे टाकत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.\nदिलासादायक बाब म्हणजे, उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. वर्ल्डोमीचरच्या आकडेवारीनुसार, भारतात ४७ हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ब्रिटनमध्ये आतापर्यंत ४६ हजार ७०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संपूर्ण देशासह राज्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही देशातील कोरोना मृतांच्या आकड्यात वाढत होताना दिसत आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्‍यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-government-has-to-discounts-in-lone-arvind-subramanian-5550408-NOR.html", "date_download": "2021-07-24T21:53:28Z", "digest": "sha1:UV6ULEW6X5UJPAGG5ARTFE6OLDLODMPO", "length": 9078, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "government has to discounts in lone; arvind subramanian | सरकारच्या वतीने मोठ्या कर्जदारांना सवलत मिळायला हवी : अरविंद सुब्रमण्यम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसरकारच्या वतीने मोठ्या कर्जदारांना सवलत मिळायला हवी : अरविंद सुब्रमण्यम\nकोची- वसूल हाेत नसलेल्या कर्जाच्या समस्येच्या निराकरणासाठी एक “राष्ट्रीय बॅड बँक’ बनवण्याच्या विचाराचे समर्थन आर्थिक मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी केले आहे. भांडवलशाही प्रणालीमध्ये सरकारला कधी-कधी मोठ्या कंपन्यांना कर्जातून सोडवण्यासाठी मदत करावी लागत असल्याचे ते म्हणाले. अशा प्रकरणात आपल्या लाेकांना फायदा पोहोचवण्यात आल्याचा आरोप होण्याचीही शक्यता असते. मात्र, अनेक वेळा अशा समस्या सोडवण्यासाठी कर्जाला बुडीत खात्यात टाकल्याशिवाय पर्यायच उरत नाही, असेही त्यांनी सांगितले. फेडरल बँकेच्या वतीने सोमवारी आयोजित हॉर्मिस मेमोरियल व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अडकलेल्या कर्जाचा आकडा (एनपीए) २०१२-१३ मध्ये २.९७ लाख कोटी रुपये होता. हा वर्ष २०१५-१६ मध्ये दुपटीपेक्षाही जास्त वाढून २०१५-१६ मध्ये ६.९५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. बँकांच्या वतीने वाटण्यात आलेल्या एकूण कर्जाच्या आकडेवारीशी तुलना केल्यास हा आकडा ९.३ टक्क्यांच्या बरोबरीत आहे. डिसेंबर २०१६ च्या शेवटपर्यंत हा आकडा वाढून १५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.\nअडकलेल्या कर्जाच्या आकडेवारीमुळे बँका आणि कंपन्या दोन्हींच्या ताळेबंदातील कमजोरीची दुहेरी समस्या समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेने अडकलेल्या कर्जासाठी पूर्ण तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत. बँकांच्या वतीने त्याची तरतूद करण्यात येत असल्यामुळे बँकांकडे कर्ज वाटण्यासाठी कमी पैसा उपलब्ध राहत आहे. याचा परिणाम कर्ज वाटण्याच्या आकडेवारीवर होत आहे.\nअसे काम करेल ‘राष्ट्रीय बॅड-बँक’\nसुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘भारतात विशेष करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्जाची समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्गातील लोकांकडून एक “बॅड-बँक’ बनवण्यासंदर्भातल्या सूचना मिळाल्या आहेत. ही सार्वजनिक क्षेत्रातील बँक असू शकते. अशी बँक अडकलेल्या कर्जाची जबाबदारी स्वत:वर घेऊन त्यांची वसुली करेल. वसुली झाली नाही तर ही बँक कर्जाला बुडीत खात्यात टाकेल.’\nकर्ज माफ करण्यास बाध्य\nसुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘अडकलेल्या कर्जाची समस्या खूपच किचकट आहे, आणि ही समस्या फक्त भारतातच आहे, असे नाही. खासगी क्षेत्रात दिलेले कर्ज माफ करणे कोणत्याही सरकारसाठी सोपे नसते. विशेष करून अशा कंपन्या मोठ्या असतील तर जास्त अडचणी असतात. सरकारला कर्ज माफ करण्यास बाध्य असायला हवे. यासाठी प्रयत्न करण्याची एक पद्धत म्हणजे “बॅड-बँक’ देखील आहे.\nकर संकलन वाढले तरच नोटाबंदी यशस्वी होईल\nचलनात नगदीचे प्रमाण कमी असेल तरी कर संकलनात वाढ नोंदवण्यात आली तरच सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला असे म्हणता येईल, असे मत सुब्रम���्यम यांनी व्यक्त केले आहे. नोटाबंदीच्या आधी देशातील आर्थिक व्यवस्थेत नगदीची मात्रा जीडीपीच्या १२ टक्क्यांच्या बरोबरीत होती. जर नोटाबंदी यशस्वी झाली असे आपण म्हणत असू तर या प्रमाणात घट होणे अपेक्षित आहे. असे असतानाही कर संकलन जास्त होणे म्हणजेच कर भरणाऱ्या लोकांची संख्या वाढायला हवी. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर आतापर्यंत ७० टक्के नोटा जारी केलेल्या आहेत. नगदी पैसे काढण्यावरील सर्व मर्यादा १३ मार्च रोजी काढण्यात आल्या आहेत. सुब्रमण्यम यांनी सांगितले की, ‘अर्थव्यवस्था नगदीवर आधारित असल्याने लोकांवर डिजिटलायझेशन थोपवता कामा नये.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-jayant-pawar-speech-in-divya-marathi-vidrohi-sahitya-4875018-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:32:05Z", "digest": "sha1:AATXUINUQRYTVSN6LYUEBR57Z2WEPIHL", "length": 11174, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jayant Pawar Speech In Divya Marathi, Vidrohi Sahitya | विद्रोह कोणाविरुद्ध करावा ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसांस्कृतिक चळवळीच्या वतीने १३वे विद्रोही साहित्य संमेलन बुलडाणा येथे १७ व १८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष व ख्यातनाम नाटककार, पत्रकार जयंत पवार यांच्या अध्यक्षीय भाषणातील हा संपादित अंश.\nविद्रोह नेमका कोणाविरुद्ध करावा अर्थातच सांस्कृतिक राष्ट्रवादाविरुद्ध. कारण धार्मिक पुनरुज्जीवनवादातून आकाराला येणारा सांस्कृतिक राष्ट्रवाद हा अंतिमतः मूलतत्त्ववादाला जन्म देतो. इस्लामी राष्ट्रवादातून तालिबानी कसे निर्माण झाले आणि त्यांनी जागतिक शांतता कशी वेठीला धरली, हे आपण पाहिलं आहे. त्याच वेळी या तालिबानी शक्ती जन्माव्यात म्हणून अमेरिकेने कसा गर्भ निर्माण केला आणि त्याचं भरणपोषण केलं हेही लपून राहिलेलं नाही. त्यामुळे अमेरिकाप्रणीत भांडवली राष्ट्रवाद आणि धार्मिक-सांस्कृतिक पुनरुज्जीवनवाद एकमेकांच्या विरोधात नाहीत हे आपलं प्रतिपादन सिद्धच होतं; पण तोच प्रयोग वा तीच युती इथेही होऊ शकते. तेव्हा वरवरच्या निषेधापलीकडे जाऊन, सांकेतिक पद्धतीने व्यक्त होणा-या विरोधाच्याही पलीकडे जाऊन या युतीच्या विरोधात विद्रोह करण्याची आज नितांत गरज आहे.\n इथेच मला प्रश्न पडला आहे, विद्रोह कोणाविरुद्ध करायचा आणि कसा करायचा कारण ज्या सांस्कृतिक राष्ट्रवादी शक��तींचा धोका आपल्याला जाणवतो आहे तिचा वाहक आज प्रामुख्याने बहुजन वर्ग आहे आणि त्याच्यातही जातधर्म वर्चस्ववादी ब्राह्मणी मूल्यांचा शिरकाव झाला आहे. या देशात सत्तांतर घडवून बहुमताने भाजपला सिंहासनावर बसवणारा बहुजन समाज आहे. देशात घडणा-या हिंसाचारात अग्रभागी बहुजन वर्ग आहे. शोषित आणि शोषक अशा दोन्ही रूपांचा प्रखर आविष्कार बहुजनांमध्ये दिसतो. अशा वेळी बहुजन हिताय, बहुजन सुखाय, या उक्तीचा अर्थ कसा लावायचा आणि बहुजनवाद कसा मांडायचा, असा प्रश्न पडतो.\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १ सप्टेंबर १९२० रोजी ‘बहुजन पक्ष’ स्थापन करून त्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘बहुजन’ हा शब्द तेव्हा राजकीय अर्थाने पहिल्यांदा महर्षी शिंदे यांनीच वापरला. या बहुजन शब्दाची व्याख्या करताना त्यांनी देशातल्या लोकसंख्येची दोन गटांत विभागणी केली. एक विद्याबल, द्रव्यबल आणि अधिकारबलाने पुढारलेला वर्ग आणि दुसरा, यापैकी कोणतेच बल अंगी नसल्यामुळे नाइलाजाने मागास राहिलेला वर्ग. यालाच त्यांनी ‘बहुजन समाज’ म्हटलं. एका अर्थाने अभिजन आणि बहुजन यांच्यातली सीमारेषा त्यांनी सुस्पष्ट केली. त्या काळात उच्च जातवर्णाच्या लोकांपाशी ही तिन्ही बलं प्रामुख्याने एकवटली होती, त्यामुळे महर्षी शिंदे यांना अभिप्रेत असलेला बहुजन कोणत्या समाज गटातला आहे, हे स्पष्ट होतं. तरीही त्यांनी जात आणि धर्मावर आधारित बहुजन ही संकल्पना उभी करण्यास नकार दिला. आपल्या बहुजन पक्षात त्यांनी शेतकरी, शिपाई, शिक्षक, सुतार, सोनार, माळी, शिंपी, गवळी, तेली, तांबोळी असे छोटे धंदे करणारे उद्यमी, नाटकवाले, गोंधळी, शाहीर, शकुन सांगणारे जोशी, वैदू, दाया, सावकार आणि पेढीवाले नसणारे छोटे दुकानदार, अंगमेहनत करणारे मजूर, अस्पृश्य आणि स्त्रिया यांचा समावेश केलेला आहे. त्यांनी कोणत्याही जात, धर्माचे आणि देशाचे व्यक्ती आणि व्यक्तिसमूह बहुजन पक्षात सामील होऊ शकतात. मात्र, त्यांचे आणि आमचे हितसंबंध एक असले पाहिजेत, असं म्हटलं आहे.\nमहर्षी शिंद्यांच्या नंतर मात्र ‘बहुजन’ ही संकल्पना ब-याचशा स्पष्टपणे ब्राह्मणेतर या अर्थानेच वापरलेली दिसते. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून कांशीराम-मायावती ते आताच्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच ब्राह्मणेतर गट तो बहुजन, असंच या संकल्पनेकडे पाहिलेलं आहे. महर्षी शिंद्यांनी स्थापन केलेला बहुजन पक्ष राजकीय होता. किंबहुना त्यानंतर आजतागायत सर्वांनीच बहुजनांचं राजकारण म्हणूनच बहुजन या संकल्पनेकडे पाहिलं. महर्षी शिंद्यांच्या राजकारणामागे निर्बलांची ऐहिक उन्नती हा उद्देश होता. नंतरही तो तसाच राहिला, पण यात पुढे पुढे बहुजन या व्यापक संकल्पनेत छेद निर्माण झाले आणि त्यात वेगवेगळे जातीय गट सक्रिय झाले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर अनेक जातींना सामाजिक भान आलं, त्यांना आवाज मिळाला ही चांगलीच गोष्ट झाली; पण या भानाला सत्तेच्या राजकारणाची परिमाणं मिळाल्याने त्यात जातीय द्वेषाच्या विकृती टोकदार झाल्या आणि आज आपण पाहत आहोत मधल्या जाती वेगळ्या, ओबीसी वेगळे, दलित वेगळे, आदिवासी वेगळे अशी बहुजन या शब्दाचीच वाताहत झाली. इतका सारा विखुरलेला समाज बहुजन म्हणून पुन्हा एकत्र कसा येणार हा आजचा कळीचा प्रश्न आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-divya-marathi-eco-friendly-ganesh-festival-aurangabad-3656881-NOR.html", "date_download": "2021-07-24T20:37:13Z", "digest": "sha1:YCM6CYYTTST7WN6MQ7ZCQP6LSUUQQFMV", "length": 4625, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi eco friendly ganesh festival aurangabad | ‘दिव्य मराठी’च्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपक्रमाला प्रतिसाद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘दिव्य मराठी’च्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती उपक्रमाला प्रतिसाद\nऔरंगाबाद - ‘पर्यावरणाशी नाळ जोडा, इको गणेशाला वंदन करा’ या अभियानांतर्गत ‘दिव्य मराठी’ने इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचे मोफत प्रशिक्षण शिबिर घेतले. मंगळवारी या शिबिराचा यशस्वी समारोप झाला. विविध शाळांतील विद्यार्थी तसेच अनेक मान्यवरांनी या शिबिरात सहभागी होत शाडूपासून गणेशमूर्ती घडवल्या.\nशिबिरात 5 वर्षांच्या चिमुकल्यापासून 65 वर्षांच्या आजीबाईंनी कल्पकता वापरून सुंदर, सुबक गणेशमूर्तींना मूर्त रूप दिले. प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्यात कलात्मकता आहे, अशी अनुभूती अनेक जणांना झाल्याची प्रतिक्रिया मान्यवरांनी दिली. तीन दिवसात जवळपास 400 जणांनी गणेशमूर्ती बनवण्याचे धडे गिरवले. यात उस्मानपुरा येथील मनपा शाळा, ज्ञानांकु र विद्यालय, ज्ञानदा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा समावेश होता. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पुढाकार घेऊन सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिबिरार���थींनी कौतुक केले. शिबिरार्थींनी जितक्या मूर्ती घडवल्या त्या सर्वांची प्रतिष्ठापना घरीच केली जाणार आहे. समारोपाच्या दिवशी प्रशिक्षण शिबिरात रवींद्र तोरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदू वानखेडे, रोहित चव्हाण, सुनील ससाणे, संतोष पवार, भाग्यर्शी ठोंबरे, दक्षता वाघ, सचिन साबळे, कमलेश पाटील, गौरी शिवपूजे, मधू बोराडे, सारिका नाईक आदींनी मदत केली. या वेळी यशवंत कला महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तांबटकर यांची उपस्थिती होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2020/04/blog-post.html", "date_download": "2021-07-24T21:47:57Z", "digest": "sha1:XD23ZTPIL25VI7HDMRYUXDATRLPDYHK5", "length": 7259, "nlines": 66, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "आजचे राशीभविष्य | Gosip4U Digital Wing Of India आजचे राशीभविष्य - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome राशीभविष्य आजचे राशीभविष्य\nमेष:-जवळची प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था वधू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.\nवृषभ:-तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.\nमिथुन:-मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसा हक्काची कामे चिघळू शकतात.\nकर्क:-भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.\nसिंह:-मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.\nकन्या:-जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.\nतूळ:-घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड यू शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.\nवृश्चिक:-साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.\nधनू:-कौटुंबिक प्रश्न शांततेने स���डवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.\nमकर:-प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.\nकुंभ:-हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.\nमीन:-श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.savitakanade.com/2019/06/blog-post_24.html", "date_download": "2021-07-24T21:33:09Z", "digest": "sha1:UPGPLENWPFEP2WJQ7EGOLAIVFY2YJFSA", "length": 14293, "nlines": 96, "source_domain": "www.savitakanade.com", "title": "सविता कानडे : महाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर", "raw_content": "\nमी आणि माझ्या ट्रेकिंग ब्लॉग विषयी थोडेसे.........\nमहाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर\nआश्चर्याने विस्फारलेले त्यांचे डोळे अजूनही माझ्या नजरेसमोर आहेत. किती बोलके होते ते भाव खेळातल्या स्टॅच्यु प्रमाणे पूर्णत: स्तब्ध\nआपल्या दूरगावातील एक मंदिर पहायला एवढे लोकं आले आहेत ह्या कल्पनेने, कडेवर विसावलेल्या बाळापासून, सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष आमच्याकडे अचंबित नजरेने पाहत होते.\n अहमदनगर जिल्यात, कर्जत तालुक्यातील एक छोटेसे गाव दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव \"दुर्योधनाचे मंदिर\" दूरगावला पुण्यावरून दौंड-श्रीगोंदा-हिरडगाव-दूरगाव असे जाता येते. दौड पासून साधारण ४० किमी अंतरावर आहे दूरगाव. या छोट्याशा गावात वसले आहे महाराष्ट्रातील एकमेव \"दुर्योधनाचे मंदिर\" त्याच बरोबर इथे आहे साधारण पंधराव्या शतकातील शंकराचे मंदिर\nदुर्योधन म्हटल की आठवते महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दु:शासनाने केलेले द्रौपदी वस्त्रहरण\nमहाभारतातील \"खलप्रवृत्ती\" दर्शवणाऱ्या दुर्योधनाचे मंदिर कोणी बांधले\nआमच्या ग्रुपमध्ये कोणीतरी म्हणाल, दुर्योधनाच खर नाव सुयोधन होत. त्याच्या वाईट कर्माने त्याच नाव पडल दुर्योधन.\nमंदिर पाहण्याची उत्सुकता वाढली होती. \"दुर्योधनाचे मंदिर कुठे आहे\" असं विचारल्यावर गावकऱ्यांनी रस्ता दाखवला. काही सेकंदांत जवळजवळ पूर्ण गावात बातमी पसरली. लोकं घराबाहेर येऊन उभे राहिले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेले गावकरी विस्मयकारक नजरेने आमच्याकडे पाहत होते.\nगाववस्तीकडे पाठ करून असलेले हे मंदिर. आधी झाले ते कळसाचे दर्शन.\nबऱ्यापैकी उंची असलेल्या आणि आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढली. काही पायऱ्या चढून गेल्यावर मंदिर दिसले.\nमंदिराचे प्रवेशद्वार विटांनी बंद केलेले. आम्ही आलोय म्हटल्यावर १-२ गावकऱ्यांनी पटापट त्या विटा बाजूला करायला सुरुवात केली. बघता बघता विटांचा ढीग बाहेर काढल्या गेला.\nआता मंदिराचे दार उघडले गेले. एक छोट्याश्या खोलीत दुर्योधनाचा पुतळा ठेवलेला. अत्यंत सुस्थितीतील आणि आकर्षक\n'महाराष्ट्राची शोधयात्रा' या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार आणि गावातील लोकांनी सांगितलेल्या आख्यायिकानुसार, महाभारतातील भीषण युद्धानंतर भीमाच्या भीतीने दुर्योधन एका सरोवरामध्ये जाऊन लपला. भीमाने दुर्योधनाला युद्धासाठी आव्हान केले तेव्हा सरोवरातील जलदेवतेने दुर्योधनाला सरोवराबाहेर जायला सांगितले. भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये घनघोर युध्द होऊन दुर्योधन मारला गेला. तेव्हापासून असे समजले जाते की पाण्याचे थेंब, पाण्याचे ढग, विस्तृत जलसाठे इ. वर दुर्योधन राग धरून आहे. रागीट आणि तापसी वृत्तीच्या दुर्योधनाची जर ढगांवर दृष्टी पडली तर पाऊस पडणार नाही. पाऊस पडला नाही तर दुष्काळ पडेल ह्या समजाने दूरगावचे ग्रामस्थ मंदिराचे दार विटांनी बंद करून ठेवतात.\nहीच माहिती विटा दूर करत असलेल्या गावकऱ्यांनीही आम्हाला दिली. दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली, कधी वसवली गेली इ. बद्दलची माहिती गावकऱ्यांना तितकीशी सांगता आली नाही. परंतु अतिशय सुंदर, सुबक आणि लक्षवेधक दुर्योधनाची मंदिरस्थित मूर्ती पाहून मनात आल की \"खलप्रवृत्ती\" असणाऱ्या दुर्योधनाचे ही मंदिर असावे ही गोष्टच किती विलक्षण आहे\nभीमाशी झालेल्या युद्धानंतर दुर्योधनाने अंत्यसमयी महेश्वराची म्हणजे शंकराची प्रार्थना केली म्हणून येथे महेश्वर अर्थात शंकराचे मंदिर आहे. मंदिराच्या शिखरामधे दुर्योधनाचे वैशिष्टपूर्ण मंदिर आहे.\nशंकराचे मंदिर दगडी चौथऱ्यावर उभारलेले आहे. मंदिराच्या खांबावर जास्त कलाकुसर नसली तरी त्याच्या रचनेवरून ते पंधराव्या शतकातील असू शकतात असे अनुमान आहे.\nआणि गाभाऱ्यात दोन शिवपिंडी आहेत. हे या मंदिराचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.\nमहाशिवरात्र आणि अधिक महिन्यात इथे उत्सव भरतो.\nमहाराष्ट्रातील एक छोट्याशा गावात वसलेला आणि गावकऱ्यांनी जपलेला हा वारसा\nश्रद्धा-अंधश्रद्धा या पलीकडे जाऊन विचार करून महाराष्ट्रात असलेल्या एकमेव अशा दुर्योधन मंदिराला एकदा अवश्य भेट देऊन गावकऱ्यांनी जतन केलेला वारसा तुमच्या आमच्या सारख्या लोकांसमोर यावा हाच ह्या मंदिराबद्दल लिहिण्यामागील एक उद्देश\nसंदर्भ: महाराष्ट्राची शोधयात्रा संकेतस्थळ (www.maharashtrachishodhyatra.com)\nफोटो आभार: टीम-फिरस्ती महाराष्ट्राची आणि Deepinder Kapany sir\nखास आभार: फिरस्ती महाराष्ट्राची, पुणे\nरामायणातील कथाशिल्पांनी सुशोभित सरडेश्वर मंदिर, पळ...\nमहाराष्ट्रातील एकमेव दुरगावातील आगळेवेगळे दुर्योधन...\nशिलालेख आणि डोलणाऱ्या दीपमाळांंनी समृध्द देवी यमाई...\nश्री. कोपेश्वर मंदिर, खिद्रापूर येथील मंदिरात कोरल...\n|| पायोजी मैंने प्रेम \"रतन\" धन पायो || (रतनगड ट्र...\nनांदगिरी चे तपोलेणे: एक चित्त थरारक अनुभव, १८ ऑगस्ट २०१९\nजानेवारी २०१९ वर्षारंभी अनेक संकल्प केले. त्यातील एक होता, आजपर्यंत न केलेले ट्रेक्स करणे. \"नांदगिरी किल्ला\" म्हणूनच माझ्यासा...\nश्रद्धा मेहता : ट्रेकिंग क्षेत्रातील एक \"झेनिथ\"\n“ एव्हरी संडे आय ट्रेक विथ धिस गर्ल”. सात वर्षाची एक मुलगी असं अभिमानाने सांगते. तिची आई विश्वासाने तिला पाठवते . ती बाबांसोबत ट्रेकल...\nनंदनकानन अर्थात व्हॅली ऑफ फ्लावर्स (इंद्राची बाग/फुलों की घाटी), बियॉन्ड वाइल्ड सोबत , ७ ते १५ ऑगस्ट २०१६\n“व्हॅली ऑफ फ्लावर्स” अर्थात “फुलों की घाटी” विथ बियाँड वाईल्ड: ७ ते १��� ऑगस्ट २०१६ “देवभूमी उत्तराखण्ड में आपका स्वागत हैं” देहर...\nपिंपळगुंजन: अनेक सुरेल मुरलीस्वर......\nआमच्या घराच्या खिडकीतलं कुंजविश्व इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान इथे झाडे, वेली, पाने, फुले, पक्षी यांचे एकत्रित निवासस्थान आमच्या घराच्या खिडकीबाहेर दोन मुख्य वृक...\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६\nजांभिवली-ढाक बेस ते भिवगड/भीमगड ट्रेक: १८ डिसेंबर २०१६ जंगल, प्लॅटयू (पठार), पर्वत..सर्व काही एकाच ट्रेकमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-07-24T21:59:37Z", "digest": "sha1:IMGMP4SB2K36UL6EAI65A3CLAGQL3K64", "length": 5613, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इक्वेटोरीयल गिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► पोर्तुगीज भाषा‎ (१ क, १ प)\n► इक्वेटोरीयल गिनीचे फुटबॉल खेळाडू‎ (१ प)\n► इक्वेटोरीयल गिनीमधील शहरे‎ (१ प)\n\"इक्वेटोरीयल गिनी\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nऑलिंपिक खेळात इक्वेटोरीयल गिनी\nइक्वेटोरियल गिनी फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2011/12/blog-post.html", "date_download": "2021-07-24T19:26:20Z", "digest": "sha1:IBA6JZXFWMKGZKGNPGTHDH4RAK5N4IKL", "length": 9429, "nlines": 233, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: असे वाटते", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nशनिवार, १० डिसेंबर, २०११\n(छायाचित्र सौजन्य: नम्रता )\nतू माझ्या आयुष्यात आलीस\nतू माझी प्रेरणा झालीस\nतुझा सावळा रंग झाला\nतुला भेटणे सहजच झाला\nतू सांगितलेस सर्व तुझे\nकाही सुखं काही वेदना\nतू कधीच आणला नाहीस\nनेहमी समोर येत गेलीस\nमाझी सखी होत गेलीस\nतू हसतेस म्हणूनच पण\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nतिचे हासणे जीव घेऊन गेले\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/free-wifi-internet-by-delhi-government-15-gb-of-data-that-you-can-use-daily-126207560.html", "date_download": "2021-07-24T20:25:02Z", "digest": "sha1:5AI6XJ5O2MGQEZF5SAOIXO3OCRX42FOS", "length": 6785, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "delhi cm arvind kejriwal announces free wifi internet for all news and updates | दिल्ली सरकारकडून सर्वांना फ्री वायफाय इंटरनेट; दररोज वापरू शकतील 1.5 जीबी डेटा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिल्ली सरकारकडून सर्वांना फ्री वायफाय इंटरनेट; दररोज वापरू शकतील 1.5 जीबी डेटा\nप्रत्येकाला मासिक 15 जीबी डेटा देणार दिल्ली सरकार\nसंपूर्ण राज्यात 11 हजार वायफाय हॉटस्पॉट बसवणार\nनवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफाय इंटरनेट सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. 16 डिसेंबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे. आप (आम आदमी पार्टी) ने 2015 च्या विधानसभा निवडणुकीत मोफत इंटरनेटचे आश्वासन दिले होते. त्याचीच ही पूर्तता केली जात आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, की 'इंटरनेट आता सामान्यांची मूलभूत गरज बनले आहे. त्यामुळेच मोफत वायफाय सेवा दिली जात आहे. याबरोबरच, आम आदमी पक्षाने निवडणुकीत दिलेली सर्वच आश्वासने पूर्ण होतील.'\nप्रत्येक अर्ध्या किमीवर एक हॉटस्पॉट\nसीएम केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबरपासून योजनेची सुरुवात केली जात आहे. यात सुरुवातीला दिल्लीत 100 वायफाय हॉटस्पॉट सुरू केले जातील. त्यांची संख्या नंतर एकूणच 11 हजार केली जाईल. त्यातील 4 हजार बस स्टॉपवर आणि उर्वरीत 7 हजार हॉटस��पॉट संपूर्ण दिल्लीत लावले जातील. योजनेत पहिल्याच आठवड्यात 100 हॉटस्पॉट सुरू होतील आणि दर आठवड्याला 500 नवीन हॉटस्पॉट जोडले जातील. दिल्लीत प्रत्येक अर्ध्या किमी अंतरावर एक हॉटस्पॉट मिळेल.\nप्रत्येकाला 15 जीबी मासिक डेटा\nदिल्ली सरकारच्या या स्कीममध्ये प्रत्येकाला दर आठवड्याला 15 जीबी वायफाय इंटरनेट डेटा मिळणार आहे. यातील 1.5 जीबी ते रोज वापरू शकतील. वायफायची स्पीड कमाल 200mbps आणि किमान 100mbps राहील. एक हॉटस्पॉटचा 100 जण वापर करू शकतील. यासाठी एक अॅप बनवले जात आहे. ते लवकरच जारी केले जाईल. हॉटस्पॉटशी कनेक्ट होण्यासाठी आपला KYC द्वाया लागेल. यानंतर एक वन टाइम पासवर्ड येईल. त्यावरूनच वायफाय कनेक्ट करता येईल. एकदा कनेक्ट केल्यानंतर दुसऱ्या वायफाय हॉटस्पॉटच्या रेंजमध्ये गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा ओटीपी टाकावा लागणार नाही.\nपाकिस्तानने लवरात-लवकर हाफिज सईदवर कारवाई करावी, अमेरीकेचा पाकिस्तानला इशारा\nकुणी सरकारी नाेकरी साेडून, तर कुणी व्यवसायातून राजकीय आखाड्यात\n'सहकारी बँकांकडून फसवणूक होत असल्यावर ना सरकारचं नियंत्रण, ना रिझर्व्ह बँकेचे', दहिसरमध्ये 'राज'गर्जना\n‘एक रुपया द्या, तुमचे सरकार आणा’ वा ‘नोटा’चे बटण दाबा, अपक्षांचे सरकार आणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/04/16/7890-jwari-sorghum-rate-maharashtra/", "date_download": "2021-07-24T19:26:43Z", "digest": "sha1:R3MBR74KLAFQSZOLMOH7BZYAGLDFZFD4", "length": 14902, "nlines": 242, "source_domain": "krushirang.com", "title": "अकोल्याला मातीमोल तर, म्हणून मुंबई-पुण्यात ज्वारी खातेय दणक्यात भाव..! | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nअकोल्याला मातीमोल तर, म्हणून मुंबई-पुण्यात ज्वारी खातेय दणक्यात भाव..\nअकोल्याला मातीमोल तर, म्हणून मुंबई-पुण्यात ज्वारी खातेय दणक्यात भाव..\nकरोना विषाणूच्या संकटामुळे सध्या अनेकजण हेल्थ कोन्शिअस झालेले आहेत. त्याचवेळी अनेक डॉक्टर ज्वारी खाण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे मोठ्या शहरात ज्वारीचे भाव वधारले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागात मात्र या पिकाला अजूनही माफक असा भाव मिळत नसल्याचे विदारक चित्र कायम आहे.\nशुक्रवार, दि. 16 एप्रिल 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल किंवा जुडी) असे :\nजिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर\nअहमदनगर हायब्रीड 9 1300 1500 1500\nअकोला हायब्रीड 18 900 950 925\nऔरंगाबाद रब्बी 11 1200 2600 2361\nबुलढाणा हायब्रीड 211 1042 1234 1165\nनंदुरबार दादर 9 1665 1951 1800\nनाशिक हायब्रीड 2 1401 1401 1401\nनाशिक मालदांडी 25 1200 1751 1451\nउस्मानाबाद मालदांडी 10 1370 2400 2160\nउस्मानाबाद पांढरी 373 1817 2358 2200\nपरभणी हायब्रीड 6 1600 2500 2000\nपरभणी मालदांडी 2 1530 1530 1530\nबाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :\nअकोला हायब्रीड 18 900 950 925\nलासलगाव – निफाड हायब्रीड 2 1401 1401 1401\nजळगाव हायब्रीड 2 1700 1700 1700\nजलगाव – मसावत हायब्रीड 20 1525 1525 1525\nचिखली हायब्रीड 61 1150 1510 1330\nअमळनेर हायब्रीड 1100 1600 1771 1771\nखामगाव हायब्रीड 138 1050 1100 1075\nशेवगाव – भोदेगाव हायब्रीड 9 1300 1500 1500\nगंगाखेड हायब्रीड 6 1600 2500 2000\nनांदूरा हायब्रीड 12 925 1091 1091\nजिंतूर मालदांडी 2 1530 1530 1530\nनांदगाव मालदांडी 25 1200 1751 1451\nपरांडा मालदांडी 10 1370 2400 2160\nकळंब (उस्मानाबाद) पांढरी 88 1200 2100 1900\nतुळजापूर पांढरी 245 2250 2775 2601\nदेउळगाव राजा शाळू 19 1000 1800 1500\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nकांदा मार्केट अपडेट : पहा कशामुळे आणखी घसरले भाव; अशी आहे राज्यभरात पारीस्थिती\nम्हणून फेसबुकने गुंडाळली ‘ती’ योजना; पहा नेमके काय आहे भाजप कनेक्शन..\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/05/01/1-international-labour-day-information-in-marathi/", "date_download": "2021-07-24T21:26:33Z", "digest": "sha1:A3YV6XTYDIVXO42M7GASJRQBTXJ26X2F", "length": 13836, "nlines": 168, "source_domain": "krushirang.com", "title": "महत्वाची माहिती : म्हणून 1 मे या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिवस | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nमहत्वाची माहिती : म्हणून 1 मे या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिवस\nमहत्वाची माहिती : म्हणून 1 मे या दिवशी साजरा केला जातो जागतिक कामगार दिवस\nदरवर्षी 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. मे दिवस जगातील कामगार आणि कष्टकरी वर्गाला समर्पित आहे. हा दिवस कामगार दिवस, कामगार दिन आणि मे दिन या नावानेदेखील ओळखला जातो. या दिवशी जगभरात लोकांनाही कामावरून सुट्टी असते. परंतु, या दिवसाबद्दल आपल्याला किती माहिती आहे कदाचित फारच कमी. तर आपण या दिवसाच्या इतिहासापासून प्रत्येक महत्वाची गोष्ट पाहूया. चला तर मग या दिवसाबद्दल बर्‍याच खास गोष्टी जाणून घेऊया.\n१ मेचा इतिहास : आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या इतिहासाबद्दल बोलताना 1 मे 1886 हा दिवस महत्वाच आहे. या दिवसापासून अमेरिकेत ही चळवळ सुरू झाली. खरं तर, येथे पहिल्याच दिवशी मजुरांना 15 तास कामावर ठेवले होते. त्या विरोधात 1 मे 1886 रोजी आवाज उठला गेला आणि लोक अमेरिकेच्या रस्त्यावर उतरले. दरम्यान, पोलिसांनी काही कामगारांवर गोळीबार केला. त्यापैकी 100 हून अधिक लोक जखमी झाले आणि त्याचवेळी बर्‍याच कामगारांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेची दुसरी बैठक सन 1889 मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्या���ा प्रस्ताव होता. तसेच लोकांना आठ तासांपेक्षा जास्त वेळ काम न करण्याचा आणि या दिवशी सुट्टी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nजर आपण भारताबद्दल चर्चा केली तर या दिवसाची सुरुवात चेन्नईमध्ये 1 मे 1923 रोजी लेबर फार्मर्स पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या अध्यक्षतेखाली झाली. या गोष्टीस बर्‍याच सामाजिक पक्षांचे आणि संस्थांचे पाठबळ मिळाले. आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यामागील काही हेतू आहेत. म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. कामगारांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि कामगार संघटना मजबूत करणे आणि त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा करणे ही अनेक उद्दिष्टे आहेत.\nसंपादन : रुपाली दळवी\nकृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.\n| फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nबफेज ट्रिक्स : शेअर बाजारातून पैसे कमावण्यासाठी लक्ष द्या या 5 मुद्द्यांकडे\nया ‘मेडिक्लेम’चे करायचे काय, पहा देशभरात किती प्रकरणे लटकली\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. करोनाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वा��� दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/marathi-movie-bp-review/", "date_download": "2021-07-24T21:12:11Z", "digest": "sha1:LENAFCGLUC66QCH5NUKFR3Y3O3ZODIQM", "length": 10307, "nlines": 218, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Movie BP Review - मराठी चित्रपट बीपी - marathiboli.in", "raw_content": "\nHome मनोरंजन चित्रपट परीक्षण Marathi Movie BP Review – मराठी चित्रपट बीपी\nनटरंग आणि बालगंधर्व या चित्रपटान नंतर रवी जाधव यांची ही एक सर्वोत्तम कलाकृती…. बालक पालक म्हणजेच बीपी.\nसुबोध भावे, सई ताम्हणकर, किशोर कदम, मदन देवधर, शास्वती पिंपलेकर, भाग्यश्री शंकपाल, आनंद इंगळे सर्वांचा अभिनय मस्तच आहे…\nकथा: चिऊ, आवळ्या, डॉली आणि भाग्या एकाच शाळेत जाणारे आणि एकाच चाळीत राहणारे घनिष्ट मित्र..\nत्यांच्या चाळीतील ज्योति ताई एकदा पळून जाते….सगळे म्हणतात तिने ‘शेण खाल्ले’..\nआणि मग शोध सुरू होतो….शेण खाणे म्हणजे काय..\nहा शोध मुलांची उत्सुखता इतकी वाढवत नेतो की शेवटी तो संपतो ‘रातराणीची शैतानी’ हा स्पेशल वाला सिनेमा पाहूनच..\nत्यानंतर प्रेमाबाबतची आणि सेक्स विषयी जी फुटकळ आकर्षण निर्माण होतात… ती अनुभवण्यासाठी पहा बीपी\nअगदी सहज आणि सोप्या भाषेत मनोरंजन करत, लैगिकतेचे धडे देण्याचे काम बीपी करतो…\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nचित्रपटाचा विषय वेगळा आहे अस म्हणून तो सामिक्षकचं कठीण करून ठेवतात. पण या चित्रपटाचा विषय वेगळा नसून माझा वाटतो. कारण प्रत्येकला हा विषय स्पर्श करून गेलेला आहेचं. विषय माझा जरी वाटत असला तरी तो भारतीय संस्कृतीला गंभीर वाटणारा आहे असा म्हणणारा वर्ग आहेच आपल्यात. पण काळाची गरज अस म्हणून हा चित्रपट पहायच निमित्त मला भेटल आणि धमाल आली….\nNavra maza bhavra – नवरा माझा भवरा मराठी चित्रपट\nMarathi Kavita : पोरी महागात पडतात\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://vaishyasamajpatsanstha.in/service/other-loan/", "date_download": "2021-07-24T19:25:38Z", "digest": "sha1:PF63ESAZITJN5TCLYNIAKTBR7C5JOY5H", "length": 3751, "nlines": 89, "source_domain": "vaishyasamajpatsanstha.in", "title": "Other Loans – सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या.फोंडाघाट", "raw_content": "\nमशिनरी तारण कर्ज :\nस्थावर तारण कर्ज मशिनरी तारण मूल्यांकनाच्या ५०% किंंमतीचे असले पाहिजे आणि स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाखापर्यंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.\nमाल तारण मुदत कर्ज :\nमाल तारण कर्ज रक्कमेच्या दुप्पट किंमतीच्या एवढा तीन महिन्याच्या आतील स्टॉक तारण असावा आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यांंदा संंस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त असू नये व जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २० लाखापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.\nठेव तारण कर्ज :\nस्वत:च्या अथवा त्रयस्थ नावे असणा-या मुदत ठेवी तारण घेवून मुदत ठेवीच्या ८५% पर्यंत किंंवा जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाखापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल कर्ज रक्कम.\nकॅश क्रेडीट कर्जे :\nस्वनिधीच्या १०% किंंवा रु.२० लाखापर्यंंत यातील किमान असेल ती रक्कम ; मात्र कर्ज रकमेच्या दुप्पट किंंमतीचे स्थावर तारण घेणे बंंधनकारक राहील. सदर कर्ज १ वर्ष मुदतीचे राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/roads-are-shiny-lack-facilities-sangali-319593", "date_download": "2021-07-24T21:05:44Z", "digest": "sha1:WQBU2K3RCZTMQAPLM3RGTRNHHIZGV3IN", "length": 9190, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | रस्ते होताहेत चकाचक; पण सुविधांची वानवा,.. कुठे वाचा", "raw_content": "\nमहापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित उपनगरे मुलभूत सेवा-सुविधांपासून कोसो मैल दूर असली तरी रस्त्यांबाबत सुखी आहेत.\nरस्ते होताहेत चकाचक; पण सुविधांची वानवा,.. कुठे वाचा\nसांगली : महापालिका क्षेत्रातील दुर्लक्षित उपनगरे मुलभूत सेवा-सुविधांपासून कोसो मैल दूर असली तरी रस्त्यांबाबत सुखी आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेले रस्ते मार्गी लागले आहेत. त्यामुळे नागरिकांची सोय होत आहेच; शिवाय दळणवळणाच्या सोयीही वाढल्या आहेत. वृंदावन व्हिलाज, धामणी रोड परिसरातील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. कुंभार मळा परिसरात या रस्त्याचे काम वेगाने सुरु लागल्याने सांगली-मिरज अंतरही आता मिटणार आहे.\nशहरातील दुर्लक्षित उपनगरात रस्त्यापासून ते ड्रेनेजपर्यंतचे प्रश्‍न कित्येक वर्षे रखडले आहेत. नागरिकांनी रस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून मागणी करुनही रस्ते होत होते. गत पाच वर्षात मात्र या रखडलेल्या कामांना गती मिळाल्याचे चित्र आहे. मुरुमीकरण, खडीकरण, डांबरीकरणामुळे रस्त्यांनी कात टाकली आहे. आमदार फंडासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महापालिका, जिल्हा परिषद निधीतून होणारे रस्ते दर्जेदार तसेच प्रशस्त बनत आहेत. सांगलीतील बहुतांश उपनगरात आज रस्त्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही कामे प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीत अडकली आहेत.\nपावसाळ्यात रस्त्याअभावी लोकांची होणारी गैरसोय ध्यानात घेत लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने कामे मार्गी लावण्यावर भर दिला आहे. प्रामुख्याने शामरावनगर, संजयनगर, अभयनगर, कारखाना परिसर, धामणी रस्ता, विश्रामबाग, विजयनगर परिसरातील चिखलमय रस्त्यांमुळे नागरिक पावसाळ्यात त्रस्त बनले होते. चिखल, पाण्यातून वाट काढताना नागरिकांची पुरेवाट होत होती. मोकळ्या प्लॉटवरील पाणी रस्त्यावर साचल्याने त्यातून मार्गक्रमण करताना नरकयातनांचा अनुभव येत होता. पाणी निचऱ्याची कोणतीही सोय नसल्याने ड्रेनज व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे सर्रास चित्र होते. एकट्या शामरावनगरात सुमारे 10 हजार नागरिकांना चिखलमय रस्त्यातून ये-जा करावी लागत होती. ती परिस्थिती आता राहिली नाही. मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यांचेही आता डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी होणारा त्रास कमी होण्यास मदत झाली आहे.\nसांगली-मिरज अंतर 7 किमी\nविजयनगर जिल्हा न्यायालय परिसरातील हसनी आश्रम, कुंभार मळा, स्फूर्ती चौकातून दक्षिणेकडे जाणारा रस्ता शामरावनगरातील खिलारे मंगल कार्यालयासमोरुन कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीपर्यंत होणार आहे. मिरजेतील समतानगर परिसरापर्यंत हा रस्ता असल्यामुळे सांगली-मिरज हे अंतर अवघ्या सात किलोमीटरवर येणार आहे. वृंदावन व्हिला परिसरात हे काम गतीने सुरु आहे. सांगलीसह, कुपवाड, मिरजेतील नागरिकांना कोल्हापूरकडे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग ठरेल. तसेच मुख्य रस्त्यावर येणारा वाहतुकीचा ताणही काहीअंशी कमी होणार आहे.\nसंपादन : युवराज यादव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptrang-article-shrimant-mane-72608", "date_download": "2021-07-24T21:09:11Z", "digest": "sha1:LABYBAGONQMY4O4LQKCBKDEAOCQUDEX2", "length": 42470, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गंगा येईल का अंगणी...", "raw_content": "\nगंगा येईल का अंगणी...\nरस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की अडचणींच्या शिळा, समस्यांची धोंड दूर करतानाच त्यांच्या धडाकेबाजपणाची कसोटी लागेल त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की अडचणींच्या शिळा, समस्यांची धोंड दूर करतानाच त्यांच्या धडाकेबाजपणाची कसोटी लागेल नदीजोड प्रकल्प मार्गी लागून ‘गंगा अंगणी’ येईल का, हा औत्सुक्‍याचा विषय आहे.\nजिथं जातील तिथं कामाचा धडाका लावणारे रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. जलसंपदा मंत्रालयाची सूत्र स्वीकारताच त्यांनी आधी अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात व आता नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत चर्चेत असलेल्या महाकाय नदीजोड प्रकल्पाला हात घातलाय. आधी मुंबईतल्या बैठकीत व गेल्या सोमवारी राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या दिल्लीतल्या बैठकीत प्राधान्यक्रमातील किमान तीन नदीजोड योजनांची कामे वर्षअखेरपर्यंत मार्गी लावू, अशी घोषणा गडकरींनी केलीय.\nथोडक्‍यात काय, तर गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत या तीन प्रकल्पांमध्ये महाराष्ट्राशी संबंधित दोन, दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा ���शा दोन योजना आहेत. यापैकी दमणगंगा व नार, पार नदीखोऱ्यांमधील काही पाणी, म्हणजे साधारणपणे पन्नास टीएमसी पाणी उचलून ते गोदावरी व गिरणा खोऱ्यात टाकण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपये खर्च करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे. अर्थात, केवळ असं ठरवलं, की ते होईलच असं नाही. मुळात सध्याच्या स्वरूपातला नदीजोड प्रकल्प गेली पंधरा वर्षे या-ना-त्या कारणाने सतत वादासाठी चर्चेत आहे. एकतर देशाचा विचार करता हा प्रकल्प महाकाय व अतिप्रचंड खर्चाचा आहे.\nराज्या-राज्यांमध्ये पाण्याचे तंटे धगधगत आहेत. महाराष्ट्रातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याची भावना अशी आहे, की देशाचे पंतप्रधान व सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष दोघेही सर्वशक्‍तिमान नेते गुजरातचे असल्याने दमणगंगा, नार, पार खोऱ्यांमधलं पाणी तिकडं वळविण्याचे प्रयत्न होताहेत. आधीच्या केंद्रीय जलसंपदामंत्री श्रीमती उमा भारती; तसेच राज्यातल्या सत्ताधारी मंत्र्यांनी पुरेशी पारदर्शकता न दाखवल्यानं, संभ्रम निर्माण करणारे पाण्याच्या उपलब्धतेचे आकडे सांगितल्यानं वातावरण थोडं संशयाचं व संवेदनशीलही आहे. देशाचा पाण्याचा कारभार गडकरींच्या हाती आल्यानं संभ्रम व संशय निवळण्यास मदत होईल. राज्याच्या हक्‍काबाबत ते तडजोड करणार नाहीत, असा विश्‍वास व्यक्‍त होतोय. या पृष्ठभूमीवर ‘जोड’करींच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, की अडचणींच्या शिळा, समस्यांची धोंड दूर करतानाच त्यांच्या धडाकेबाजपणाची कसोटी लागंल नदीजोड प्रकल्प मार्गी लागून गंगा अंगणी येईल का, हा औत्सुक्‍याचा विषय आहे.\nराष्ट्रीय महामार्गांचा सुवर्णचतुष्कोन प्रकल्प असो, महासागराचे व समुद्राचे किनारे जोडणारी सागरमाला असो, की आणखी काही, नितीन गडकरींचे प्रकल्प हजारो, लाखो कोटींचेच असतात. आताही महाराष्ट्रात जलसंपदा खात्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करणं व हा नदीजोडवरचा खर्च मिळून अंदाजे ५५ हजार कोटींचा आराखडा त्यांच्याकडं तयार आहे. केंद्राच्या तीन वेगवेगळ्या योजनांमधून ३८ हजार ८८६ कोटी राज्याच्या पाटबंधारे प्रकल्पांना मिळतील. हत्ती गेला व शेपूट राहिलं, अशा स्वरूपाचे २६ प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून १२ हजार ६०० कोटींचे अर्थसाह्य ‘नाबार्ड’कडून आधीच मंजूर झालंय. गेल्या डिसेंबरम��्ये त्यातला ७५६ कोटींचा पहिला हप्तादेखील राज्याला मिळाला.\nकेंद्र सरकार त्यात आणखी ३८०० कोटी देणार आहे. अन्य २२ मेगा प्रकल्पांसाठी १७ हजार कोटींचे अर्थसाह्य अपेक्षित आहे आणि त्याशिवाय नदीजोड प्रकल्पासाठी किमान पंधरा हजार कोटी मिळतील, असा दावा आहे. दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा हे दोन नदीजोड प्रकल्प तसं पाहता एकूण पाच टप्प्यांत विभागले गेलेत.\nत्यासाठी महाराष्ट्राच्या हिश्‍शातून १० हजार ८८६ कोटी, तर गुजरातकडून १० हजार २११ कोटी अंदाजित खर्च आहे. केंद्र सरकारनं हा राष्ट्रीय प्रकल्प गृहीत धरला, तर सगळा खर्च दिल्लीतून होईल. अन्यथा नव्यानं दोन्ही राज्यांमध्ये जो करार होऊ घातलाय, त्यात खर्चाची जबाबदारीही निश्‍चित होईल.\nराजकीय संघर्ष टाळण्यासाठी नितीन गडकरींनी, पर्यायानं केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारनं प्राधान्यक्रमानं हाती घेतलेल्या तिन्ही नदीजोड योजना भारतीय जनता पक्षाची सरकारं असलेल्या राज्यांशी संबंधित आहेत. यापैकी बुंदेलखंडाच्या दुष्काळाशी संबंध जोडला जाणारी अन्‌ उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या भाजपशासित राज्यांमध्ये राबवायची केन-बेतवा नदीजोड योजना कित्येक दशकं जुनी आहे. या वर्षअखेरीस तिथं प्रत्यक्ष काम सुरू व्हावी, असा गडकरींचा मानस आहे. २००२ ते २०१६ या पंधरा वर्षांत बुंदेलखंडाची तेरा वर्षं दुष्काळात होरपळली व पंधरा-वीस हजार कोटी केवळ कोरड्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी खर्च करावे लागतील. म्हणून नदीजोड प्रकल्पाची पुन्हा आठवण झालीय. मध्य प्रदेशात उगम पावून पुढं यमुनेला मिळणाऱ्या या दोन्ही नद्या तशा समांतर वाहतात. खजुराहोच्या दक्षिणेकडं, पन्ना जिल्ह्यात, पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात हा नदीजोड साकारतोय.\nपर्यावरण परवानगीसह केंद्राकडून सगळे सोपस्कार पार पडले असले, तरी त्याच्या प्रकल्प अहवालाला अद्याप दोन्ही राज्यांनी अद्याप संमती दिलेली नाही. त्यातच पन्ना जिल्ह्यात योजनेच्या विरोधात मोठे आंदोलन उभे राहिलं आहे. आधीच वेगवेगळ्या आंदोलनांमुळे घायकुतीला आलेले मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना जपून पावले उचलावी लागत आहेत.\nदमणगंगा-पिंजाळ अन्‌ पार-तापी-नर्मदा या महाराष्ट्र, गुजरातशी संबंधित दोन नदीजोड प्रकल्पांमध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या उत्तर टोकावरचं पश्‍चिम घाटातलं महाराष्ट्राच्या हद्दीत पडणारं पाणी गुजरातकडं वळवायचं आहे. दमणगंगेचं पाणी सध्याही गुजरातकडं जातंच. दोन्ही राज्यांच्या सीमेवरच्या मधुबन धरणातून ते सिल्वासा, तसेच गुजरातमधल्या शहरांना मिळतं. आता दमणगंगा-पिंजाळ जोड योजनेत नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्‍यात भूगड येथे दमणगंगा नदीवर पहिलं, ठाणे जिल्ह्याच्या मोखाडा तालुक्‍यात खारगीहिल इथं वाघ नदीवर दुसरं, तर जव्हार तालुक्‍यात पिंजाळ नदीवर तिसरं धरण प्रस्तावित आहे. भूगड ते खारगीहिल हा १६.८५ किलोमीटर लांबीचा एक बोगदा व खारगीहिल ते पिंजाळ हा २५.७० किलोमीटर लांबीचा दुसरा बोगदा दमणगंगा खोऱ्यातलं अतिरिक्‍त पाणी गुजरातला पोचवील. त्यातले काही पाणी मुंबईची २०७० पर्यंतची तहान भागविण्यासाठी वापरलं जाईल. उत्तर महाराष्ट्रात या योजनेबद्दल असलेला असंतोष अन्‌ राज्याच्या हक्‍काचं पाणी गुजरातला नेण्यास होणारा विरोध कमी करण्यासाठी हा मुंबईच्या तहानेचा मुद्दा सातत्यानं समोर केला जातो.\nदमणगंगा खोऱ्यात नेमकं किती पाणी उपलब्ध आहे, याबद्दल संदिग्धता आहे. किंबहुना तसा संभ्रम निर्माण करण्यात आलाय. त्यासाठी तज्ज्ञ मंडळी राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाला अधिक जबाबदार धरतात. दमणगंगा खोऱ्याच्या महाराष्ट्रातल्या १५६० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात ८३ टीएमसी, म्हणजे अब्ज घनफूट पाणी असल्याचा अहवाल डॉ. माधवराव चितळे आयोगाने दिलाय, तर केंद्रीय जल आयोग मात्र केवळ ५६ टीएमसी पाणी दाखवतो. क्षेत्रफळातला गुजरातचा हिस्सा ४३० चौरस किलोमीटर व पाण्याची उपलब्धता २०.५० टीएमसी आहे, असं चितळे यांचा अहवाल म्हणतो, तर जल आयोग मात्र ते १६.५० टीएमसी दाखवतो. यात दीव, दमण व दादरा या भागातलं पाणी विचारात घेतल्यास चितळे अहवालानुसार खोऱ्यात एकूण १२५.५० टीएमसी पाणी असायला हवं, पण केंद्रीय जल आयोगाला किंवा राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाच्या लेखी मात्र ते ९० टीएमसी इतकंच आहे. नदीजोड प्रकल्प पुढं नेण्याआधी हा एकूण पाणी किती व त्यात महाराष्ट्राचा वाटा किती, हा तिढा सोडविण्याची गरज आहे.\nपीटीएन नावानं ओळखला जाणाऱ्या पार-तापी-नर्मदा या उत्तर महाराष्ट्राशीच संबंधित दुसऱ्या नदीजोड प्रकल्पाचा व्याप मोठा आहे. नार, पार, गिरणा, औरंगा, अंबिका, तापी व नर्मदा अशा अनेक नद्यांचे पाणी या प्रकल्पाद्वारे उत्तर व वायव्य गुजरातमधल्या सौराष्ट्र व कच्छ प्रदेशाकडे नेण्यात येणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यात झरी येथे एक, तर गुजरातच्या वलसाड व डांग जिल्ह्यात मोहनकावचली, पायखेड, चासमांडवा, चिकर, डाबदार व केळवण ही सहा अशी एकूण सात धरणं, सहा ठिकाणी जलविद्युतनिर्मिती केंद्रं, तीन वळण बंधारे, साडेपाच किलोमीटर लांबीचे दोन जलबोगदे, ३९५ किलोमीटर लांबीचा मोठा कालवा हा या प्रकल्पाचा विस्तार असंल. पार व तापी नद्याजोड हा यातला पहिला, तर तापी व नर्मदा जोड हा दुसरा टप्पा असंल. महाराष्ट्रातल्या कोयना, उजनी किंवा जायकवाडी या धरणांच्या तुलनेत जवळपास अडीचपट साठवणक्षमतेचं मोठं उकई धरण नंदुरबारजवळ आहे. त्याच्या पाण्यावरच दक्षिण गुजरात समृद्ध बनलाय. त्या धरणाच्या खालच्या बाजूनं पार-तापी-नर्मदा जोड योजनेचा कालवा जाईल व पुढं सरदार सरोवरातलं अतिरिक्‍त पाणी त्यात मिळून सौराष्ट्र व कच्छचा पाणीप्रश्‍न सोडवला जाईल, अशी योजना आहे. दमणगंगेप्रमाणंच नार, पार खोऱ्यातल्या पाणी उपलब्धतेबाबत काही आक्षेप आहेत. या दोन्ही खोऱ्यांच्या पाणलोट क्षेत्राचं प्रमाण महाराष्ट्र ७७३ चौरस किलोमीटर व गुजरात ८९१ चौरस किलोमीटर असं आहे, तर चितळे आयोगाच्या अहवालानुसार पाणी अनुक्रमे ५० व ४७.५० टीएमसी, असे एकूण ९७.५० टीएमसी आहे. जल आयोगानं मात्र ही उपलब्धता ६३.५० टीएमसी इतकीच गृहीत धरलीय.\nया खोऱ्यांमधील महाराष्ट्राच्या वाट्याचं काही पाणी गिरणा खोऱ्यात, तर काही पाणी खानदेशात तापी नदीच्या दक्षिणेकडच्या भागात वळवण्याचं नियोजन आहे. त्याचप्रमाणे नर्मदा खोऱ्यातील महाराष्ट्राच्या वाट्याचे ११ टीएमसी पाणी तळोदा-शहादा भागात वळवण्याची योजना खर्चिक असल्याचे सांगून तो वाटाही जळगाव जिल्ह्यात वळता करण्याचा प्रस्ताव आहे.\nदमणगंगा व नार, पार, तापी खोऱ्यातलं पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडं नेण्याआधी ते गोदावरी व गिरणा खोऱ्यात वळवण्याचा प्रयत्न करावा, अशी मोठी मागणी उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातून होतेय. अनेक आंदोलनंही झालीत. तापी नदीखोऱ्यातल्या पाण्याचा १९१ टीएमसी वाटा महाराष्ट्राला मिळालाय; पण वरच्या भागात मध्य प्रदेशात पुरेसं पाणी अडवलं जात नाही. परिणामी, सगळे अतिरिक्‍त पाणी वाहून गुजरातकडं जातं. तेव्हा, तापीच्या पाण्याचं फेरवाटप होणं गरजेचं आहे.\nदमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा ���ोडणीबाबत मे २०१०मध्ये झालेल्या महाराष्ट्र, गुजरात व केंद्र यांच्यातल्या त्रिपक्षीय सामंजस्य करारालाच अनेकांचा विरोध आहे. अर्थात, त्या करारात नदीजोड प्रकल्प राबविण्याआधी दोन्ही राज्यांच्या जलहक्‍काची तड लागावी, असं एक कलम आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे माजी आमदार नितीन भोसले दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेची बाजू मराठवाडा विकास परिषदेचे ॲड. प्रदीप देशमुख यांनी लढवली. अशा परस्परविरोधी दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले. तथापि, तसं काहीही अद्याप ऐकून घेण्यात आलेलं नाही.\nअगदी अलीकडं गेल्या ऑगस्टच्या अखेरीस भारतीय जलसंस्कृती मंडळानं या मुद्द्यावर नाशिकमध्ये परिषद भरवली. नदीजोड प्रकल्प राबविण्याआधी राज्याच्या जलहक्‍काचा विचार करावा, असा आग्रह त्या परिषदेत धरण्यात आला. त्याची किती दखल राज्य सरकारनं व सत्ताधारी मंडळींनी घेतली, हे लगेच सांगता येणार नाही. एक गोष्ट नक्‍की; दुष्काळाचं, सटवाईनं पाचवीला पूजलेल्या कोरडवाहू शेतीचं, त्यामुळं होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचं नष्टचर्य संपवायचं असल्यास नदीजोडसारखे महाकाय प्रकल्प हाती घ्यावेच लागतील. शेजारच्या चीनमध्ये महाकाय प्रकल्प साकारत असतील, तर भारतात का होऊ नयेत त्यासाठी आवश्‍यक असणारी राजकीय इच्छाशक्‍तीही मोदी व गडकरींकडं आहे. तिला लोकेच्छेची जोड मिळण्यासाठी नियोजनापासून सगळ्या टप्प्यांवर पारदर्शकता राखण्याची काळजी घ्यायला हवी. सामान्य जनतेला प्रकल्पांच्या प्रत्येक बाबीची स्पष्ट कल्पना असायला हवी.\nनव्या अभ्यासातून नवे प्रश्‍न\nमहापूर व दुष्काळाचा परस्परविरोध रोखण्यासाठी नद्यांची खोरी जोडणं कितीही गरजेचं असलं, तरी मुंबई व मद्रास आयआयटीच्या एका नव्या अभ्यासानं काही नवे प्रश्‍न तयार झाले आहेत. प्रा. सुबीमल घोष व प्रा. सचिन गुंथे यांच्या नेतृत्वातील दोन्हीकडील स्थापत्य अभियांत्रिकीच्या सयुक्तिक चमूनं १९०१ ते २००४ अशा १०३ वर्षांच्या पर्जन्य आकडेवारीचा व खोरेनिहाय पाणी उपलब्धतेचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष गेल्या ऑगस्ट २०१६ मध्ये पुढं आले. त्यात म्हटलंय, की हवामानबदलाच्या कारण���नं पर्जन्यसाखळी विस्कळित झाल्यामुळं देशभरात दर वर्षी पडणाऱ्या पावसाचं पाणी जवळपास १० टक्‍क्‍यांनी कमी झालंय. अतिरिक्‍त पाण्याच्या खोऱ्यांमध्ये पर्जन्यमान आणखी वाढतंय, तर तुटीच्या खोऱ्यांमध्ये ते कमी होतंय. परिणामी दुष्काळाची वारंवारिता वाढलीय. महानदी, गोदावरी, ब्राह्मणी, यमुना, कृष्णा, कावेरी आदी नदीखोऱ्यांचा त्यासाठी हवाला देण्यात आलाय. ब्रह्मपूत्रेच्या खोऱ्यातील पाण्यात घट आढळली नाही. नदीजोड ही संकल्पना म्हणून आकर्षक असली, तरी प्रत्यक्षात अतिरिक्‍त पाण्याची खोरी खरंच तशी राहिलेली आहेत का, हे पुन्हा एकदा तपासण्याची, हवामान बदलाच्या अनुषंगाने पुढच्या तीस, चाळीस, पन्नास वर्षांमध्ये त्या खोऱ्यांमध्ये लागणाऱ्या पाण्याचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.\nभारतीय नदीजोड संकल्पनेचा प्रवास\n१९७२ - गंगा कावेरी योजना : डॉ. के. एल. राव\n१९७४ - गारलॅंड कॅनॉल योजना : कॅप्टन दस्तूर\n१९८० - नॅशनल परस्पेक्‍टिव्ह प्लॅन\n१९८२ - राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) स्थापना\n१९९९ - राष्ट्रीय एकात्मिक जलसंपदा विकास योजना आयोगाची (नॅशनल कमिशन फॉर इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट प्लॅन) स्थापना\n१५ ऑगस्ट २००२ - तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून महाकाय नदीजोड प्रकल्पाचे सूतोवाच\nऑक्‍टोबर २००२ - सर्वोच्च न्यायालयाचे प्रकल्प २०१२ पर्यंत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश\nडिसेंबर २००२ - सदतीस नदीजोडसाठी सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स\nडिसेंबर २०१२ - प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत डिसेंबर २०१६ पर्यंत वाढवली\nसध्या नदीजोडची संख्या तीस, त्यांपैकी केवळ केन-बेतवा ही एकच योजना काम सुरू करण्याच्या टप्प्यावर.)\nयापैकी १६ प्रकल्प दक्षिण भारतातील द्वीपकल्पीय;\nतर १४ हिमालयीन टापूमधील\nमहाकाय प्रकल्प, अतिमहाकाय खर्च\n२००२ मधील किंमत : पाच लाख ६० हजार कोटी (आता १५ लाख कोटींवर)\nहा अंदाजित खर्च देशाच्या २००२ मधील एकूण कर उत्पन्नाच्या अडीचपट.\nहा खर्च देशाच्या २००२ मधील सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा चौथा हिस्सा.\n१९५० पासून पाटबंधारे योजनांवर झालेल्या एकूण खर्चाच्या दुप्पट रक्‍कम.\nपर्यावरणाची हानी, प्रचंड जंगलतोड व वन्यप्राण्यांच्या जीवितहानीची भ��ती.\nबावन्न धरणे व हजारो किलोमीटर लांबीच्या कालव्यांमुळं प्रचंड प्रमाणात विस्थापन शक्‍य.\nधरणांसारखे मोठे पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याचा देशाचा निराशाजनक इतिहास.\nवर्षानुवर्षे प्रकल्प रखडल्याने वाढणाऱ्या किमती व भ्रष्टाचाराचा इतिहास.\nदेशाच्या पूर्व किनाऱ्याला समांतर ८२७ किलोमीटर लांबीचा कालवा असं स्वरूप असलेला महानदी- गोदावरी हा नदीजोड प्रकल्प. महानदीवरील मणिभद्रा इथं धरण बांधून भुवनेश्‍वरच्या पश्‍चिमेकडून ते राजमुंद्रीजवळ गोदावरीवरच्या दावलाश्‍वरम धरणात सोडलं जाईल. १२ हजार १६५ दशलक्ष घनमीटर म्हणजे ४३० टीएमसी पाणी ओडिशातून आंध्र प्रदेशकडं नेणारा हा नदीजोड मार्गी लागण्यात काही अडचणी आहेत. कारण छत्तीसगडमध्ये महानदीचं वाढीव पाणी वापरलं जात असल्याचा ओडिशाचा आक्षेप आहे.\nमहापुरापासून सुटका, दुष्काळी टापूंना दिलासा.\nशेतीच्या ओलितासाठी अधिक स्वस्त पाणी.\nपिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत.\nपाण्याच्या आदानप्रदानाद्वारे राष्ट्रीय एकात्मता.\nएकूण वापरायोग्य जलसंपदा - ४०० मिलियन हेक्‍टर मीटर (१ लाख ४१ हजार २६० टीएमसी)\n१९९१ पर्यंत झालेला वापर - ५८ मिलियन हेक्‍टर मीटर\n२००१ पर्यंत झालेला वापर - ७९ मिलियन हेक्‍टर मीटर\n२०२५ पर्यंत पाणी वापराचे लक्ष्य - ११४ मिलियन हेक्‍टर मीटर\n(एक टीएमसी पाणी म्हणजे - २८ अब्ज ३१ कोटी ६८ लाख ४६ हजार ५९२ लिटर)\nभारत-नेपाळ यांच्यातल्या नव्या संबंधांचे प्रतीक असलेला शारदा ते साबरमती हा भव्यदिव्य नदीजोड प्रकल्प, तोदेखील आंतरराष्ट्रीय. नेपाळमध्ये महाकाली असं नाव असलेली नदी भारतात शारदा म्हणून ओळखली जाते. तिचं पाणी हरियाना, राजस्थानमार्गे गुजरातमध्ये आणण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. हिमालयात, उत्तराखंडच्या पहाडी भागात, पश्‍चिम नेपाळच्या टोकावर, सीमेला लागून पंचेश्‍वर या मुख्य धरणासह पाच धरणे बांधली जातील. पंचेश्‍वर धरण महाकाय असंल. तिथं ५०४० मेगावॉट जलविद्युतही तयार होईल. ती वीजनिर्मिती दक्षिण आशियात सर्वांत मोठी असंल. तिथून दोन हजार किलोमीटर अंतराचा, वाटेतल्या यमुना, सुकली नद्या ओलांडून हिमालयाचे पाणी साबरमतीपर्यंत आणलं जाईल. या प्रकल्पाचा खर्च एक लाख कोटींहून अधिक आहे व योजना पूर्ण होण्यास किमान पंधरा ते वीस वर्षे लागतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/detected-rotten-onion-by-device/317040/", "date_download": "2021-07-24T20:38:36Z", "digest": "sha1:4YQJAX76JC4LFXIPXEMRQ3C4CISCJP7L", "length": 9541, "nlines": 149, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Innovation : Device will Detect rotten onion", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर महाराष्ट्र नाशिक नवसंशोधन : उपकरण शोधणार खराब कांदा\nनवसंशोधन : उपकरण शोधणार खराब कांदा\nनाशिक येथील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांचे संशोधन\nबोगस कास्ट सर्टिफिकेट सादर करणारा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ जाळ्यात\nविहिरीत आढळला मृतदेह, खूनाचा प्रकार उघडकीस\n‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ धोरणास पेट्रोल डिलर्स असोसिएशनचा विरोध\nनाशिककरांनो, वीकेंड लॉकडाऊन कायम\nपोलिसांवर दगडफेक करणार्‍या दरोडेखोरांना पोलीस कोठडी\nचुकीच्या साठवणूक पद्धतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. चाळीत कांदा सडण्यास सुरुवात झाल्याचे लक्षात आल्यास उरलेला कांदा वाचवता येतो. यातून शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळता येते. या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी विशिष्ट सेन्सरचा उपयोग करत उपरकण बनवले. अमोनिया, आर्द्रता आणि गॅसवरून सडलेला कांदा या उपकरणातून शोधून काढला जाणार आहे.\nया उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषीमंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना लासलगावी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रमोट करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले. कांदा चाळीत हे उपकरण ठेवून कांद्याच्या आर्द्रतावरून चाळीत कुठल्या भागात कांदा सडला आहे, हे उपरकण सेन्सरद्वारे दर्शवतो. यामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचवता येणार आहे.\nकांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ-उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४० टक्के कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय गरजेचे आहेत. याचाच विचार करून उपकरण निर्मिती केल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.\nमागील लेखMonsoon Update: मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; पुढील ३ तास महत्त्वाचे\nपुढील लेखटोमॅटोमुळे झाले ट्रॅफिक जाम, ठाण्यात २० टन टोमॅटोचे नुकसान\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \n…अन्यथा १ लाख नागरिकांना विस्थापित करावे लागेल\nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/exclusive/pune-school-boy-can-sing-national-anthems-hundred-countries-13354", "date_download": "2021-07-24T20:59:34Z", "digest": "sha1:7GNCSVMXEX2CDBL6RWUL2NDA25B66Y5K", "length": 4509, "nlines": 20, "source_domain": "www.saamtv.com", "title": "वय अवघं 9 वर्षे....पण शंभर देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ!", "raw_content": "\nवय अवघं 9 वर्षे....पण शंभर देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ\nपुणे : वय 9 वर्ष...भारतीय भाषा सोडल्या तर कुठलीही भाषा बोलता येत नाहीत. मात्र 100 देशाचं राष्ट्रगीत Natinal Anthem त्यांच्या भाषेत व त्यांच्या स्वरात पाठ असणारा एक मुलगा पुण्यात Pune आहे. त्याची नोंद इंडिया बुक व आशिया बुक ने घेतली आहे. Pune School Boy can sing National Anthems of Hundred Countries\nपुण्यातील वाघोली Waghole परिसरात राहणारा जयेश ठोलीया अवघ्या 9 वर्षांचा आहे. जयेश हा कल्याणी स्कूलमध्ये पाचवीत शिकत आहे. आई शिक्षका Teacher तर वडील आय टी IT कंपनीत नोकरी करतात. जेव्हा जयश घरी एकटा राहायचा तेव्हा तो टीव्ही वर क्रिकेट Cricket पाहात बसायचा. जेव्हा त्यानं क्रिकेट सुरू होताना राष्ट्रगीत वाजवतात हे पाहिलं आणि सुरू झाला इतर देशांच्या राष्ट्रगीतांचा शोध. गेल्या तीन वर्षांपासून तो ही आवड जपत आहे.\nराष्ट्रगीतांमधील भाषिक ज्ञान, त्यातले संगीत, शब्दरचना आणि त्यातील वेगळेपण हे त्यानं शिकून घेतले. तसेच, त्याचा वारंवार सराव करीत गेला. सुरुवातीला वेगवेगळ्या भाषा बोलताना अडचणी येत होत्या. पण, हळूहळू राष्ट्रगीत शिकणे सोपे झाले.\nयवतमाळ व परभणीत पेट्रोलचा भडका\n१०० देशांची राष्ट्रीय गीत गाणं सोपी गोष्ट नाही. जयशने आधी तीनदा ७५ देशांसोशल मीडियाद्वारे विविध देशांची राष्ट्रगीते सर्च केली व त्यावरून तो शिकू लागला. जयेशनं विविध देशांची राष्ट्रगीते गाऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद केली आहे. Pune School Boy can sing National Anthems of Hundred Countries\nतो भारतासह पाकिस्तान, सौदी अरेबिया, रशियाअमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस आदी देशांची राष्ट्रगीते त्या-त्या देशांच्या भाषांमध्ये गातो.जयशने आशिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये आपले नाव कोरले आहे. त्याने चक्क चारदा हा विक्रम केला असून त्याचे कौतुक होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/06/616.html", "date_download": "2021-07-24T21:26:52Z", "digest": "sha1:MK3RYMZM7CMXROCBLUGWTWGKMDB6NA43", "length": 8024, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजबीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू\nबीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषद मारुफ करारातील 616 कर्मचाऱ्यांना कालेलकर करारातील तरतुदी लागू\nरिपोर्टर. बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदांमधील कार्यव्ययी-रोजंदारी कर्मचाऱ्यांना मारुफ कराराऐवजी कालेलकर करारातील तरतुदी लागू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कालेलकर करारातील तरतुदी अधिक लाभदायक असल्याने कर्मचारी संघटनांनी याबाबत मागणी केली होती. या निर्णयाचा लाभ बीड (317), लातूर (56), उस्मानाबाद (243) या जिल्हा परिषदांमधील एकूण 616 कर्मचाऱ्यांना होणार आहे.\nजिल्हा परिषदेतील कार्यव्ययी-रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी 1 एप्रिल 1974 पासून न्यायमूर्ती कालेलकर करारातील तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी मारुफ करारातील तरतुदी लागू होत्या. कालेलकर करारातील तरतुदी अंमलात आल्यानंतर 1 एप्रिल 1974 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना मारुफ करार अथवा कालेलकर करारातील तरतुदी स्वीकारण्याचा विकल्प देण्यात आला होता. त्यानंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना केवळ कालेलकर करारातील शिफारशी लागू आहेत. मात्र, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या जिल्हा परिषदांमध्ये कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार मारुफ करार लागू करण्यात आला होता. आता या कराराऐवजी कालेलकर करारातील तरतुदी अधिक लाभदायी असल्याचे आढळून आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी कालेलकर कराराच्या तरतुदी लागू करण्याची मागणी केली होती. तसेच उच्च न्यायालयानेही याबाबत निर्देश दिले होते.\nमारुफ करारात नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन मिळते. मात्र, निवृत्तीवेतन व भविष्यनिर्वाह निधी योजना लागू नाही. तसेच पदोन्नतीचा लाभ आणि गणवेशही मिळत नाही. या उलट कालेलकर करारात नियुक्तीच्या दिनांकापासून सलग पाच वर्षे सेवा झाल्यानंतर रुपांतरित, नियमित अस्थायी आस्थापनेवर घेण्यात येते व त्यानंतर नियमित वेतनश्रेणीनुसार वेतन मिळते. या करारात निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन यांचा समावेश असून रुपांतरित, नियमित अस्थायी आस्थापनेवर आल्यानंतर भविष्य निर्वाह निधी योजना लागू होते. तसेच प्रत्यक्ष पदोन्नती देय नसली तरी कालबद्ध पदोन्नतीचे लाभ आणि गणवेशही मिळतो.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (85) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\n40 हजार रूपयांची लाच घेताना बाल विकास प्रकल्प अधिकारी गायके एसीबीच्या जाळयात\nबावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवड\nजिल्हा पेट्रोल पंप चालक मालक असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता कुलकर्णी यांची निवड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2021/03/24/6167-goat-farming-cross-breeding-marathi-information/", "date_download": "2021-07-24T19:51:13Z", "digest": "sha1:CJETSH6R5AB4ZCVSQYTFPA6OW3LR3B6N", "length": 17047, "nlines": 175, "source_domain": "krushirang.com", "title": "गोट फार्मिंग : ‘हे’ आहे बोकड व शेळ्या पैदाशीचे तंत्र; वाचा अन काळजीपूर्वक लक्षही द्या | Krushirang | ताज्या मराठी बातम्या | Latest Marathi News | Breaking News Maharashtra Live 24*7 | Agriculture | Politics | Business | Stock Market | Pune | Mumbai | Ahmednagar | maharashtra, marathi, latest, news %", "raw_content": "\nगोट फार्मिंग : ‘हे’ आहे बोकड व शेळ्या पैदाशीचे तंत्र; वाचा अन काळजीपूर्वक लक्षही द्या\nगोट फार्मिंग : ‘हे’ आहे बोकड व शेळ्या पैदाशीचे तंत्र; वाचा अन काळजीपूर्वक लक्षही द्या\nअर्थ आणि व्यवसायकृषी व ग्रामविकासताज्या बातम्या\nशेळीपालन (goat farming) व्यवसायाचे तंत्र आणि मंत्र समजून घेण्याच्या य�� लेखमालेत आज आपण पाहणार आहोत शेळी व बोकड यांच्या पैदाशीचे शास्त्रशुद्ध तंत्र. हे फ़क़्त वाचून घेऊ नका. तर, यानुसार आणि आपल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्याने हा मूलमंत्र यशस्वी करून शेळीपालनाद्वारे मस्त नफाही कमवा.\nमहाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता आपल्याकडील शेळ्या वर्षभरात कधीही माजावर येतात. मात्र, एकूण वर्षभराचा आढावा घेतल्यास दिवस लहान आणि रात्र मोठी असणाऱ्या कालावधीत म्हणजे जून ते ऑक्टोबर यादरम्यान शेळ्या माजावर येण्याची टक्केवारी जास्त असते. याचे गणित लक्षात घेऊन शेळीपालकांनी काळजी घ्यावी. तसेच माजावर आलेल्या शेळ्यांना वेळीच जातिवंत अशा पैदाशीच्या बोकडाद्वारे लावून घ्यावे. त्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका. कारण, माजाच्या चक्रातील एकवेळ हुकली तर १९ ते २१ दिवस आणखी ती शेळी खाटी राहते. अशावेळी तिला संगोपनाचा खर्च काही कमी होत नाही. परिणामी उत्पादन-खर्च वाढतो.\nपुढील तंत्र लक्षात घेऊन पैदाशीचे नियोजन करावे :\nशेळीचे ऋतुचक्र १९-२१ दिवसांचे असते. त्यावेळी त्या ३६ तास माजावर असतात. मज आल्याचे लक्षात आल्यावर लगेच नाही, तर माज येऊन किमान १० ते १२ तासांचा कालावधी उलटून गेल्यावरच शेळ्या लावाव्यात.\nएकदा शेळी लावल्यानंतरही जर तिने आपल्या माजाची लक्षणे दाखवली तर अशावेळी पुन्हा एकदा १० तासांनी तीच शेळी बोकडाच्या मदतीने भरून घेण्यास (लावण्यास) हरकत नाही. मात्र, उगीचच वाटते म्हणून असले प्रकार करू नयेत.\nशेळीचा गाभण असण्याचा कालावधी १४५ ते १५० दिवसांचा असतो. त्यानुसार संगोपनाचे योग्य नियोजन करावे. तिला सकस चारा व पशुखाद्य देऊन गाभण असण्याच्या कालावधीसाठी तयार करूनच पैदाशीचे नियोजन करावे.\nबोकड जातिवंत बेणुसाठी वापरावा. तसेच असा बोकड किमान १५ महिने वयाचा, तर जास्तीतजास्त ५ वर्षे वयाचाच असावा. एकाच बोकड २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी वापरू नये.\nबोकडांचे एकूण आरोग्य उत्तम राखण्याची काळजी घ्यावी. त्याला सकस चारा आणि खुराक द्यावा. तसेच उन्हाळ्यात बोकडांची प्रजननशमता कमी असते. तर, पावसाला व हिवाळा या कमी तापमानाच्या कालावधीत जास्त असते याचे गणित लक्षात घेऊन बोकडाला शेळ्या लावण्यासाठी वापरावे.\nबोकडाला एका दिवशी एकच शेळी भरण्यासाठी (लावण्यासाठी) वापरावे. एकाचवेळी जास्त शेळ्या भरण्याचा प्रयत्न केल्यास का��ी शेळ्या खाटया राहण्याची शक्यता असते.\nमादी करडे साधारणपणे वयाच्या ७-८ महिन्यामध्ये वयात येतात. मात्र, त्यांना आणखी सक्षम करून मग १० महिन्यानंतरच शेळ्या भरण्याचे नियोजन करावे.\nवाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल, तुम्हालाही आहे की संधी..\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला भाव, कसा ते तुम्हीच पाहा..\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ग्राहकांवर काय परिणाम होणार..\nपोल्ट्री फार्मिग : शेडच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या; नाहीतर होऊ शकतात दुष्परिणाम\nम्हणून 48 हजारांचा ‘तो’ शेअर होऊ शकतो 2.17 लाखांचा; पहा कोणती आहे ही टेक्नोलॉजी कंपनी\nएका झटक्यात 18 जण अब्जाधीश.. ‘झोमॅटो’च्या शेअरने केले मालामाल,…\n गुंतवणुकदारांचा डिजिटल चलनाकडे माेर्चा, बिटकाॅईनने खाल्ला…\nपावसाळ्यात अशी घ्या काळजी; महावितरणने केले आहे महत्वाचे आवाहन\nसंकटातही आलीय दिलासादायक बातमी; 12-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मॉडर्नाची कोरोना लस\nपेट्रोलियमचा राखीव साठा खासगी कंपन्यांना देणार, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या…\nइंधन दरवाढीच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर; पहा काय केलेत मोदी सरकारवर…\nआय्योव.. कर���नाचा झालाय ‘तोही’ परिणाम; पहा नेमके काय म्हटलेय…\nबाब्बो.. झोमॅटोने केलेय मालामाल; पहा किती टक्के वाढ दिलीय…\nबाब्बो.. भयंकरच की.. पहा इस्त्राईली पेगासस ‘इतके’ आहे…\nBig ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..\nमोदींचा फोटो पाहिला आणि युरोपात झालेय देशाचे हसू; पहा नेमकी…\nइंदोरीकर महाराज पुन्हा अडचणीत सापडले, पाहा आता काय झालंय..\n‘त्या’ ग्राहकांची लागणार वाट; महावितरण होणार…\nपेट्रोलबाबत महत्वाची बातमी : मोदी सरकारने अशा पद्धतीने दिलाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiboli.in/category/marathi-actress-2/", "date_download": "2021-07-24T20:33:54Z", "digest": "sha1:2WWD56IO2VF4XOIPQUH6YLKZ7TIOQLBO", "length": 6802, "nlines": 178, "source_domain": "marathiboli.in", "title": "Marathi Actress Archives - marathiboli.in", "raw_content": "\nPrarthana Behere : प्रार्थना बेहेरे\nMarathi Culture – मराठी संस्कृती\nGirish Kulkarni in Hindi Film : गिरीश कुलकर्णी, अनुराग कश्यप यांच्या आगामी हिंदी चित्रपटात..\nMarathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण\nWelcome Entrepreneur – उद्योजकांचे स्वागत\nMarathi Story - हिरकणी बुरुजाची सत्यकथा…\nDuniyadari Song lyrics - एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी.\n‘समांतर-२’ – ५६ दशलक्षहूनही अधिक प्रेक्षकांची पसंती. – Marathi Web Series Samantar – 2\nडॉक्टर..असं कसं काय बोलतायं \n…आणि चित्रपट हिंदीत बोलू लागला\nAndroid Applications Blog Featured Health Tips Investment Marathi Actress marathi drama Marathi Movies Marathi Taraka Recipes Technical Tips Uncategorized Voice of MarathiBoli Whats Hot Windows Applications आयुर्वेदिक आरोग्य इंटरनेट इंटरनेट वरून कमवा उद्योजक कथा कविता किल्ले चित्रपट चित्रपट परीक्षण तंत्रज्ञान थंड हवेची ठिकाणे द ग्रेट मराठी दिवाळी अंक दिवाळी अंक २०१८ नाटक पर्यटन पाककृती पुस्तके मनोरंजन मराठी तारका मराठी तारे मराठी ब्लॉगर्स मराठी मालिका माझा आवाज लेख वेब मालिका संगणक संगीत साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/pimpri-news-election-for-the-post-of-municipal-ward-committee-chairman-on-9th-october-183843/", "date_download": "2021-07-24T21:08:15Z", "digest": "sha1:AWWFICTHB6YHKLP2SOVAQFJIEZEMB7PS", "length": 8574, "nlines": 85, "source_domain": "mpcnews.in", "title": "Pimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक ; Election for the post of Municipal Ward Committee Chairman on 9th October", "raw_content": "\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nPimpri news: महापालिका प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 9 ऑक्टोबरला निवडणूक\nएमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समित्या अध्यक्षपदाची निवडणूक 9 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. पा��िकेतील मधुकर पवळे सभागृहात सकाळी साडे अकरा वाजता निवडणुकीला सुरुवात होणार आहे. अपंग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली. दरम्यान, आठही प्रभागात भाजपचे वर्चस्व असल्याने आठही अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे.\nकोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्या, प्रभाग अध्यक्षाच्या नवीन नेमणूका करू नयेत असा आदेश राज्य सरकारने दिला होता. परंतु, अनलॉकमध्ये तो निर्णय मागे घेत ऑनलाईन सभेत निवडणूक घेण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.\nमहापालिकेच्या आठ प्रभाग समित्या आहेत. विद्यमान अध्यक्षांचा वर्षाचा कार्यकाळ एप्रिल महिन्यातच संपला होता. प्रभाग समित्या बरखास्त होत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर त्यांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ मिळाली होती. आता 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे ही सभा होणार आहे.\nदरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणे अपेक्षित आहे. निवडणुकीला 15 महिन्यांचा कालावधी राहिला आहे. मागील साडेतीन वर्षात कोणतेही पद मिळाले नसलेल्या भाजप नगरसेवकांनी किमान प्रभाग अध्यक्षपद मिळावे यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.\nआठही प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व आहे. अध्यक्ष भाजपचे होणार हे निश्चित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nMaval Corona Update : मावळ तालुक्यात आज 164 जणांना डिस्चार्ज; कोरोनाचे 87 नवीन रुग्ण\nPune News : टाटा मोटर्सने बनविलेल्या 51 विंगर रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nTalegaon Dabhade News: ‘तळेगावकरांनो, कोकणवासीयांसाठी उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मदत करा’\nPune Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची 11 लाख रुपयांनी फसवणूक\nVadgaon Maval Corona Update :दिवसभरात 60 नवे कोरोनाबाधित,74 जणांना डिस्चार्ज\nChakan News : इंद्रायणी नदीला पूर ; मोई-चिखली पूल पाण्याखाली\nPune Crime News : उद्योजक नानासाहेब गायकवाड यांची मुलगी आणि जावई गजाआड\nPune News : भिडे फुलावर जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता बंद\nMirabai Chanu Wins Medal : ऑलिम्पिकमध्ये भारताला पहि���े पदक वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिला रौप्यपदक\nPune News : एसएससी बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात ‘भाजयुमो’चा विभागीय अध्यक्षांना घेराव\nPune Crime News : नानासाहेब गायकवाड आणि कुटुंबीयांवर आणखी एक गुन्हा दाखल\nPimpri News : उपायुक्त संदीप खोत यांच्याकडे शिक्षण, आरोग्य; अण्णा बोदडे यांच्याकडे पुन्हा माहिती जनसंपर्क विभाग\nPimpri News : ‘पीसीएनटीडीए’च्या कामकाजासाठी पालिकेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक\nChinchwad News : गांधी पेठ तालमीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती मॅट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/desh-videsh/s-jaishankar-likely-to-hold-bilateral-meeting-with-foreign-minister-of-china-can-talk-on-many-issues/315821/", "date_download": "2021-07-24T21:31:49Z", "digest": "sha1:HRYPF7YUC6X3XODMKK63IQOR2PMXIQR3", "length": 11722, "nlines": 150, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "S-jaishankar-likely-to-hold-bilateral-meeting-with-foreign-minister-of-china-can-talk-on-many-issues", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर देश-विदेश SCO: एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता; सीमा वादावर...\nSCO: एस जयशंकर यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता; सीमा वादावर होणार चर्चा\nराष्ट्रपतींसह, पंतप्रधान मोदींकडून महाराष्ट्रातील दुर्घटनांवर शोक व्यक्त, मोदींनी केलं मराठीमध्ये ट्विट\nCorona Pandemic: महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात कोरोनाचं सर्वाधिक थैमान\n देशात गेल्या २४ तासात नव्या बाधितांसह मृतांची संख्याही घटली\nLive Update: सातारा जिल्ह्यातील ७५५ नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर\nमुख्यमंत्र्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळावीच लागणार, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय\nगेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.\nपरराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची बुधवारी चीनच्या समकक्ष वांग यी यांच्याशी दुशान्बे येथे एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी द्विपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे. लडाख क्षेत्रातील दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या लष्कराच्या अडचणी लक्षात घेता ही बैठक असणार आहे. तसेच, भारत-चीन सीमेवर सध्या सुरू असलेल्या अडचणींबाबत चर्चा होऊ शकते. याशिवाय अफगाणिस्तानात सध्याच्या सुरक्षेच्या सद्यस्थितीवरही दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होऊ शकते. या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जय���ंकर आणि त्यांच्या चिनी समकक्ष यांनी पूर्व लडाखमधील एलएसीवर लवकर व प्रामाणिक तोडगा काढण्यासाठी जोर धरला पाहिजे, असे सांगितले जात आहे. हे दोघेही देश अफगाणिस्तानमधील ढासळत्या सुरक्षेच्या परिस्थितीबद्दल बोलतील, जिथे अमेरिकेने तातडीने माघार घेतल्याने तालिबानी बंडखोर देशाला झाडून टाकण्याची धमकी देत ​​आहेत. जयशंकर आणि वांग बुधवारी एससीओ अफगाणिस्तान संपर्क गटाच्या बैठकीतही भाग घेतील.\nएस जयशंकर शांघाय सहकार संघटनेच्या (SCO) परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या आणि अफगाणिस्तानावरील एससीओ संपर्क समुहाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी ताजिकिस्तानच्या दुशान्बे येथे दाखल झाले आहेत. एससीओच्या बैठकीत अफगाणिस्तानात तालिबानच्या आक्रमक स्थितीवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. अमू दरिया आणि हेरातच्या माध्यमातून इराणसाठी आणखी जमीन ताब्यात घेण्यासह, सैन्याने ताजिकिस्तानला जोडणारा रस्ता याचा देखील समावेश असणार आहे.\nअसे सांगितले जात आहे की, तालिबानी अतिरेकी हळूहळू काबुलच्या दिशेने वाटचाल करीत असून या सर्व दिशांना वेढा घालून एकाच वेळी हल्ले करणार आहे. प्रगती करताना तालिबानी अतिरेकी अनेक अफगाण सैनिकांची हत्या करीत आहेत. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानी कट्टरपंथीयांनी पुन्हा मजबूत पाया रोवण्यास सुरुवात केली आहे. यासाठी तालिबानकडून प्रत्येक युक्ती अवलंबली जात आहे.\nमागील लेखLive Update: राज्यात मागील २४ तासात ८,६०२ नवीन कोरोनाबाधितांची नोंद\nपुढील लेखनॉन-स्टॉप पावसाची बॅटिंग सुरुच; कोणत्या जिल्ह्यात रेड अलर्ट आणि मुसळधार पावसाचा इशारा जाणून घ्या\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mymahanagar.com/maharashtra/jayant-patil-slams-governor-bhagat-singh-koshyari-on-delay-the-appointment-of-12-mlas/317081/", "date_download": "2021-07-24T19:25:32Z", "digest": "sha1:PZL3LCWVCC3MQX7DM6EWVZ4ZJLYKAYYX", "length": 13807, "nlines": 155, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Jayant patil slams governor bhagat singh koshyari on delay the appointment of 12 MLAs", "raw_content": "\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nघर ताज्या घडामोडी १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं राज्यपालांना कितपत मान्य, जयंत पाटील यांचा सवाल\n१२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं राज्यपालांना कितपत मान्य, जयंत पाटील यांचा सवाल\nदेशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही.\nप्रशासनाने सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्यात मात्र काळजी म्हणून सर्वांनी स्थलांतरीत व्हा - जयंत पाटील\nक्षणार्धात सारं काही गाडलं गेलं, अस्‍मानी संकट 89 मृत्‍यू\nतळीये गावातील ३६ निष्पाप बळी प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे, प्रवीण दरेकर यांची टीका\nमुंबई महापालिका अभियंता बढतीचा प्रस्ताव मंजूर; आर्थिक घोटाळा झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप\nMega block update: रविवारी मध्य रेल्वेवर ट्रान्स हार्बर, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक\nCorona Vaccination : बनावट लस प्रकरणातील ३९० नागरिकांना पालिकेतर्फे लस\nमागील १ वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव\nराज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अद्याप केल्या नाहीत. राज्य सरकारने राज्यपालांना १२ सदस्यांच्या नावाची फाईल पाठवून ६ ते ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. परंतु अद्याप या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते उघडपणे टीका करत आहेत. १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राज्यपालांच्या भूमिकेवरही जंयत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.\nविधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्यसरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nदेशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी गोष्ट शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्या पध्दतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. मात्र प्रलंबित नियुक्त्या राज्यपालाकडून रखडल्या आहेत. राज्यसरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकारावर गदा येतेय का हा खरा प्रश्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.\n..तर तुमचा योग्य सन्मान करु\nजागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अपंग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही, अशी खंत सोलापूरातील करमाळा तालुक्यातील दिव्यांग जलतरणपटू सुयश यांनी बोलून दाखवली. आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे योग्य सन्मान केला जाईल,असे सर्वांच्या वतीने जयंत पाटील यांनी आश्वासित केले आहे. शारीरिक आव्हानांवर मात करत सुयशने मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने सुयश जाधव यांना पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.\nसोलापूरातील करमाळा तालुक्यातील दिव्यांग जलतरणपटू यांच्याशी जयंत पाटील यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. सुयश यांचे नाव टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्या वतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून समजले असून अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला जयंत पाटील यांनी संवाद साधला.\nमागील लेखनाशिककरांची निर्बंधातून सुटका नाहीच\nपुढील लेखDiabetes control tips:मधुमेहाची लक्षणे दिसल्यास करा ‘हे’ आयुर्वेदिक उपचार फॉलो\nCovid-19 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना निर्बंधातून सूट मिळावी का \nराज्यातील पूरस्थिती राज्यसरकार व्यवस्थित हाताळत आहे\nमुख्य पूल वाहून गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला\nकोल्हापूरच्या पूराचा गोकूळ दूध संकलनावर परिणाम\nPhoto: भारतातच नाही तर या देशांमध्येही आलाय महाप्रलय\nPhoto: रायगडात अख्ख्या तळीये गावावरच संकटाची दरड \nDevmanus:देवी सिंगची झोप उडवणारी ‘चंदा’ खऱ्या आयुष्यातही आहे बोल्ड अँण्ड ब्युटीफूल\nMISS INDIA USA2021: वैदेही डोंगरे ठरली यंदाची मिस इंडिया यूएसए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.lisenasia.com/news/the-young-designer-subverting-the-ruffle-to-empower-women/", "date_download": "2021-07-24T19:46:10Z", "digest": "sha1:XHV4GSFMSD2UJORC5R46RPHVE3DHFHHU", "length": 11980, "nlines": 156, "source_domain": "mr.lisenasia.com", "title": "बातमी - तरुण डिझायनर महिलांना सक्षम बनविण्यासाठी गोंधळ उडवित आहे", "raw_content": "\nतरुण डिझायनर स्त्रियांना सक्षम बनविण्यासाठी गोंधळ उडवित आहेत\nपासून: 15 सप्टेंबर 2020 फिओना सिन्क्लेअर स्कॉट, सीएनएन\nफॅशन ब्रँड लॉन्च करणे कठीण आहे. जागतिक महामारी दरम्यान फॅशन ब्रँड लॉन्च करणे अशक्य आहे.\nटेनिओला “टिया” olaडिओलासाठी, न्यूयॉर्क फॅशन वीक शोच्या वेळापत्रकातील तिचा पहिला महिना एका महिन्यापूर्वी झाला होता, या कादंबरीत कोरोनाव्हायरसने मुख्य फॅशनची राजधानी पकडली आणि जागतिक फॅशन इंडस्ट्री प्रभावीपणे गुडघ्यापर्यंत पोचविली.\nफेब्रुवारी महिन्यात deडिओलाचा शो तिला सादर करण्याची संधी होती नव्याने स्थापित इनामॉनीस ब्रँड जगाला. तिचे डिझाईन्स - तारुण्य, मादक, सरासर आणि चिडखोर - यांनी फॅशन प्रेसचे लक्ष वेधून घेतले आणि तिला “पहाण्यासाठी एक” दर्जा मिळविला.\n(न्यूयॉर्क शहरातील २०१ 2019 मध्ये टीन व्हॉगमधील अ‍ॅना विंटूर आणि olaडिओला जनरेशन नेक्स्ट इव्हेंट साजरा करतात.)\nशो नंतरच्या दिवसांमध्ये, तरुण डिझाइनर एक काल्पनिक उंचावर होता, शेवटी तीन क्रॅश थांबण्यापूर्वी तीन रात्री राहात असे.\nआणि मग सर्वकाही बदलले. अडीओला नायजेरियातील लागोस येथे तिच्या कुटुंबाच्या घरी परत गेली.\nItडिओला आता तिच्या मॅनहॅटन स्टुडिओमध्ये परत आली आहे. \"मी माझ्या कुटुंबासमवेत अलिप्त राहण्यासाठी खूप कृतज्ञ आणि कृतज्ञ आहे पण माझ्या स्टुडिओची जागा घेण्यापासून माझ्या बहिणीबरोबर खोली सामायिक करण्यास माझे खूप कौतुक आहे.\"\nतिने पूर्ण महिना थांबत असल्यासारखे भासवून प्रथम महिना व्यतीत केला आणि स्वत: ला दु: खी होण्यास वेळ दिला. पण शेवटी अडेओला पुन्हा कामावर आला. तिचे पुन्हा काय चालले आहे यावर विचार करतांना ती अटकेने म्हणाली: \"मी जग बदलणार असलेल्या पिढीचे प्रतिनिधित्व करतो.\"\n(टिया deडिओला यांनी डिझाइन केलेले आउटफ���ट्स. क्रेडिट: टिया अडेओला)\nत्या उद्देशाने ती परत डोकावून गेली, तासन्तास पेंटिंग पहात आणि तिच्या मूळ कला इतिहास संदर्भांशी पुन्हा कनेक्ट झाली, ज्यामुळे तिच्या स्वाक्षरीच्या रुफल्सच्या वैशिष्ट्यीकृत फेस मास्कची मालिका प्रेरित झाली.\nDeडिओलाची रफल्स ही तिने शाळेत प्रथम शिकलेल्या कला इतिहास पुस्तकांना प्रतिकूल प्रतिसाद आहे. ती सांगते तसे, तिच्या हायस्कूल प्रबंधाने 16 व्या शतकातील स्पॅनिश ड्रेसचे ललित कला चित्रांमध्ये विश्लेषण केले. त्या काळातील त्यांच्या कामांच्या संशोधनातून तिला असे दिसून आले की त्या काळ्या लोकांचे प्रतिमांमध्ये प्रतिनिधित्व केले जात नाही, जोपर्यंत त्यांना गुलाम किंवा जेस्टर म्हणून दर्शविले जात नाही. हे तिच्याशी अडकले असतानाच, तिने सांगितले की चित्रांमधील कपडे सुंदर होते ही गोष्ट त्यांनी काढून घेतली नाही.\nती म्हणाली, \"कलाकारांनी ज्या प्रकारे पोत, फॅब्रिक, त्यांच्या ब्रशस्ट्रोकसह साहित्य हस्तगत केले त्या माझ्यासाठी फक्त अविश्वसनीय होते,\" ती म्हणाली. \"आणि रफल्स - त्या वेळी त्यांना 'रफ' म्हटले जायचे आणि ते स्टार्चने बनवले जात असत… समाजात तुम्ही जितके मोठे आहात तितके मोठे.”\nइतिहासातील त्या भागावर पुन्हा हक्क सांगण्यासाठी अ‍ॅडिओलाचे चिडचिडे काहीतरी करतात. तिच्या स्वत: च्या डिझाइनमध्ये काम करताना, तिने विधानातील गोंधळाची शक्ती एका तरुण आणि विविध महिलांच्या हाती दिली आहे. आणि समुदायाचे काही लक्षणीय सदस्य आहेत: गिगी हदीद, दुआ लीपा आणि लिझो यांनी तिचे तुकडे घातले होते.\nसेलिब्रिटी बाजूला ठेवून, deडिओलाने महिलांसह स्वतःला वेढण्याचा एक मुद्दा बनविला आहे. ती म्हणाली, \"माझ्या समाजातील स्त्रियांशिवाय टीया नसते जी मला पाठिंबा देतात आणि ज्या गोष्टी शक्य करतात.\" “लोक ब्रँडच्या इन्स्टाग्राम पेजवर जातात आणि त्यांना आवडणारी ही अद्भुत चित्रे पाहतात, पण त्यांना कळत नाही की तेथे एक महिला मेकअप आर्टिस्ट होती, एक महिला हेअर स्टाईलिस्ट होती, एक महिला फोटोग्राफर होती, तिथे एक महिला सेट असिस्टंट होती. म्हणून जेव्हा मी हे कपडे बनवितो तेव्हा माझ्या समाजातील या सर्व स्त्रियांच्या लक्षात येतात. ”\nया सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये deडिओला दिसणार नाही, परंतु नंतरच्या काळात ती रिलीज होण्यासाठी शॉर्ट फिल्मवर काम ��रत आहे. (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला च्या आव्हाने अजूनही डिझाइनर, पुढे एक मार्ग स्पष्ट कट नाही, पण एक गोष्ट निश्चितपणे: ती चालू ठेवण्यासाठी दृढ निश्चय आहे आणि ती पायवाट वर ruffles सोडत जाईल.\nहेफेई लिसेन इम्पोर्ट एंड एक्सपोर्ट कं, लि.\n© कॉपीराइट - २०११-२०१२: सर्व हक्क राखीव आहेत.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-orange-growers-need-new-technology-35616", "date_download": "2021-07-24T20:45:35Z", "digest": "sha1:KDCLKX5BGO3O6WJNSTK7G6DWRHEZF4MZ", "length": 22523, "nlines": 174, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi Orange growers need new technology | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसंत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड गरजेची...\nसंत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड गरजेची...\nसंत्रा उत्पादकांना नव तंत्रज्ञानाची जोड गरजेची...\nशनिवार, 29 ऑगस्ट 2020\nआपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यावे लागेल.\nआपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने आपल्याला लक्ष द्यावे लागेल.\nविदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे संत्र्याची चव आणि स्वाद जगभर प्रसिद्ध आहे. परंतु पारंपरिक संत्रा लागवडीच्या पलीकडे जाऊन व्यापारी तत्त्वावर नवीन तंत्रज्ञानाने संत्रा लागवड ,विपणन आणि मूल्यवर्धनाचे प्रयोग मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत नाही. संत्रा लागवड मुख्यतः महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तामिळनाडू,आसाम, ओरिसा, पश्चिम बंगाल, राजस्थान, नागालँड, मिझोराम,अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, बुलडाणा, हिंगोली, नागपूर,परभणी, वाशिम, यवतमाळ हे प्रमुख संत्रा उत्पादक जिल्हे आहेत.\nवैशिष्ट्यपूर्ण चव आणि स्वादामुळे नागपूर संत्रा जागतिक बाजारपेठेत प्रसिद्ध आहे. जगातील इतर संत्रा फळांच्यामध्ये विशिष्टपुर्ण चवीमुळे नागपूर संत्र्याचे स्थान टिकून आहे. चव आणि स्वादामुळे नागपूर संत्रा फळाला जी.आय.मानांकन मिळाले आहे. गुणवत्तेमुळे जागतिक बाजारपेठेत नागपूर संत्र्याला मागणी वाढू शकते. प्रतवारी केल्यानंतर ३ व ४ ग्रेडची फळे प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी वापरली जातात, परंतु हे प्रमाण अतिशय अल्प आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी औषध,अन्न प्रक्रिया कंपन्यांशी व्यक्तिगत संपर्क करून मूल्यवर्धन साखळीत रस दाखविला आहे.\nविक्री व्यवस्था सुधारण्याची गरज\nसंत्रा पिकाच्या बाजार दराबाबत सांखिकी विश्लेषणात्मक माहिती अद्ययावत नाही. पारंपरिक पद्धतीने उत्पादक शेतकरी, मध्यस्थ दलाल आणि व्यापारी यांच्यावरच बाजार माहितीसाठी अवलंबून असतात.\nसुरुवातीच्या काळात कारंजा याठिकाणी 'महाऑरेंज' संचालित प्रतवारी व वॅक्स कोटिंग युनिट कार्यरत होते. आता हीच सुविधा दहा ते बारा ठिकाणी खासगी व्यावसायिकांनी उभारली आहे. तर सिट्रस इंडिया मार्फत संत्रा रसापासून कॉन्सन्ट्रेट निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे.\nबाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन संत्रा रसातील कडवटपणा कमी करण्यावर संशोधन चालू आहे. संत्रा फळ काढणी तंत्र काढणीनंतर घ्यावयाची काळजी याबाबत प्रशिक्षणाची गरज आहे. काढणीपश्‍चात फळांचा ताजेपणा टिकविण्यासाठी शीत कक्ष, रेफ्रिजरेटर व्हॅन, वाहतूक सुविधा आणि अद्ययावत साठवणूक सुविधेची गरज आहे.\nशेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका\nसाठवणूक क्षमता आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी 'महाऑरेंज' ला अधिक वित्तीय साहाय्याची गरज आहे. सुमारे ३००० शेतकरी 'महाऑरेंज'चे सभासद आहेत. उत्पादकांना जास्तीत जास्त बाजारभाव मिळवून देण्यात महा ऑरेंज ची भूमिका मोलाची आहे. सिट्रस इस्टेट ही संस्था संत्र्याचे एकत्रीकरण व विपणन साखळीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे.\nसंशोधन आणि विकास क्षेत्र\nसंत्रा पिकाच्या अधिक रसदार जातींवर संशोधन करून रसाचे प्रमाण वाढविल्यास फायदा होणार आहे. या जाती रस प्रक्रियेसाठी अधिक उपयुक्त ठरतील. रसासाठी वापरात येणाऱ्या किनो, व्हॅलेन्सिया या जातींची लागवड आणि उत्पादन वाढीसाठी संशोधन महत्त्वाचे ठरेल. संत्रा उत्पादक देशांमधील तंत्र आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार योग्य सुधारणांसह आत्मसात कर���्याची गरज आहे. संत्रा फळांचा तजेलदारपणा आणि साठवणूक कालावधी वाढविण्याच्या दृष्टीने अधिक संशोधन आपल्याला करावे लागले. साठवणूक व मूल्यवर्धन सुविधा उपलब्ध झाल्यास अधिकाधिक शेतकरी संत्रा लागवडीकडे वळून आर्थिक समृद्धीचा मार्ग सुकर होईल.\nसंत्रा मूल्यवर्धनातून आर्थिक स्थैर्य मिळविण्याचे आव्हान शेतकऱ्यांच्या समोर आहे. संत्रा शेतीतून कायमस्वरूपी स्थिर उत्पादनाची अपेक्षा आहे. एकूण उत्पादनापैकी ६० ते ७० टक्के फळे कोरूगेटेड बॉक्स पॅकिंग मधून बाजारपेठेत पाठविली जातात. या फळांना आकर्षक बाजारभाव मिळतो. उर्वरित ३० ते ४० टक्के फळे प्रक्रियेसाठी वापरल्यास उत्पादकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते.\nभारतातील एकूण संत्रा उत्पादन सुमारे ७ लाख टन एवढे आहे. संत्रा पिकाची सरासरी उत्पादकता ८ ते १० टन प्रति हेक्टरी आहे. स्पेनमध्ये संत्रा उत्पादकता सुमारे ८० टन प्रति हेक्टरी आहे.\nआपल्यालाही सुधारित लागवड तंत्राने उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव आहे. संत्रा लागवडीचे सुधारित तंत्र अवलंबण्यात उत्पादकांची मानसिकता घडविण्याची गरज आहे. पारंपरिक पद्धती ऐवजी सुधारित छाटणी तंत्र, सिंचन तंत्राचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणे गरजेचे आहे.\nसंपर्क- विजयकुमार चोले, ९४२०४९६२६०\n(उपाध्यक्ष, सातारा मेगा फूड पार्क)\nविदर्भ vidarbha हवामान व्यापार महाराष्ट्र maharashtra आसाम पश्चिम बंगाल राजस्थान मिझोराम अरुणाचल प्रदेश नागपूर nagpur वाशिम washim यवतमाळ yavatmal प्रशिक्षण training विकास शेती farming उत्पन्न भारत सिंचन विजयकुमार\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nकोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी) परिसरात शुक्रवारी(ता.२३) सकाळी आठ वाजता स\nटीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही ‘शेतकरी...\nनवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी संसदेत दुसऱ्या दिवशी शेतकरी नेत्यांसह श\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.\nकोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा\nकोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही (ता.२३) कायम होता.\nसांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर\nसांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्याने धरणातून २२ हजार क्युसेकने पाणी सोडण\nमराठ���ाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडलेजळगाव : तापीनदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाच्या...\n`रावळगाव`च्या जप्त साखर विक्रीतून ‘...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यातील एस.जे. शुगर रावळगाव...\nपेठ, त्र्यंबकेश्वरला मुसळधारनाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पेठ,...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर...बुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप...\nपशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने कामबंद...वाशीम : जिल्ह्यात पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने...\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २२)...\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा...पुणे : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार...अकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार...\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले नागपूर : विदर्भात सर्वदूर पावसाने जनजीवन विस्कळीत...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार... सातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्‍या...\nभारतीय उपवासाचं थाई पीकथायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर...\nमुख्यमंत्र्यांनी घेतला पूरस्थितीचा...मुंबई : गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः...\nसोलापूर जिल्ह्यात शेतीपंपांची साडेतीन...सोलापूर ः जिल्ह्यातील ३ लाख ५८ हजार ९३०...\nकोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलेकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता.२१) दुपारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://yetaajaataa.blogspot.com/2007/05/blog-post.html", "date_download": "2021-07-24T20:05:16Z", "digest": "sha1:YEL3BIUAOZNOMQRWPFHJEK77Q5UKL3CI", "length": 9497, "nlines": 236, "source_domain": "yetaajaataa.blogspot.com", "title": "येता जाता: खिडकी", "raw_content": "\n'तुष्की नागपुरी' च्या येताजाता ब्लाग वर आपले स्वागत आहे. या सर्व कविता सोबत दिलेल्या छायाचित्राच्या अनुषंगाने सुचलेल्या कविता आहेत. छायाचित्र डोळ्यासमोर आले त्या वेळेला काहीच न ठरवता जे लिहिल्या गेले त्या या कविता आहेत. सर्व छायाचित्र उपलब्ध करून देणाऱ्यांचा तुष्की नागपुरी मनःपूर्वक आभारी आहे.\nगुरुवार, ३ मे, २००७\nजे दिसतं ते सत्याच्या\nजे असतं ते बहुसंख्य\nकोण कसे आहे का\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशैलेश श. खांडेकर ५ मे, २००७ रोजी ९:२३ PM\nManoj Bhandare २४ फेब्रुवारी, २०११ रोजी ३:१२ PM\nतुषारदा... कोणी काढलाय हा फोटो.. अप्रतिम आहे यार..... कविता ही सुंदर आहे...\nपण, हा फोटो एक वेगळी भुरळ पाडतोय..\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nपाहिले होते तुला मी\nतुझे नाव मनात येताच\nअनुवाद - मराठी कविता का हिंदी अनुवाद\nशब्द चित्र - हिंदी कविताएँ\nदीप्ती सूर्वे जाधव (2)\nसावळ्या मुलीची गाणी (3)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-august-2020/", "date_download": "2021-07-24T21:39:38Z", "digest": "sha1:7Y6NH22MGMWPVHJE6FUXGUQVIPWFFNNJ", "length": 12600, "nlines": 109, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 August 2020 - Chalu Ghadamodi 23 August 2020", "raw_content": "\n(SSB) सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (POWERGRID) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 1110 जागांसाठी भरती (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 (Territorial Army) भारतीय प्रादेशिक सेना भरती 2021 (NABARD) राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 162 जागांसाठी भरती SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021 - SSC Result भारतीय रेल्वे मेगा भरती - (CEN) No.01/2019-NTPC प्रवेशपत्र IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती [5830+जागा] (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO पुणे] (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती (Gail India) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 220 जागांसाठी भरती (Income Tax) आयकर विभागात मुंबई येथे खेळाडूंच्या 155 जागांसाठी भरती (UPSC CMS) UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2021 [838 जागा] (SBI Apprentice) भारतीय स्टेट बँ��ेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 6100 जागांसाठी भरती (IGCAR) इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात 337 जागांसाठी भरती [मुदतवाढ] (BSF) सीमा सुरक्षा दलात 175 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nकाळ्या समुद्रामध्ये तुर्कीला आतापर्यंतची सर्वात मोठी नैसर्गिक वायू साठा सापडला आहे.\nडासांमुळे होणा-या वेस्ट नाईल विषाणूमुळे स्पेन मध्ये यंदाच्या पहिल्या मृत्यूची नोंद केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या काही भागांत, विशेषत: ओडिशामध्ये साजरी होणाऱ्या नुंगाईच्या निमित्ताने देशाला अभिवादन केले आहे.\nट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी केंद्राने राष्ट्रीय परिषद स्थापन केली आहे.\nभारतीय रेल्वेने सेमी हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचे 44 संच तयार करण्याचे टेंडर रद्द केले आहेत.\nनॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड, एनएफएल, मध्य प्रदेशातील गौना जिल्ह्यातील बीजापूर येथील फर्टिलायझर्स विभागांतर्गत पीएसयू ऑर्गेनिक कचरा कन्व्हर्टर, ओडब्ल्यूसी प्लांट स्थापित करणार आहे.\nउत्तर प्रदेश आणि इस्त्राईल सरकारांनी बुंदेलखंड प्रदेशातील पाण्याचे संकट सोडविण्यासाठी ‘सहकार्याच्या योजनेवर’ स्वाक्षरी केली.\nWWF-इंडिया केरला राज्य कार्यालयाने केरळमधील पहिल्या-पहिल्या राज्य ड्रॅगनफ्लाय फेस्टिव्हलसाठी सोसायटी फॉर ओडोनिएट स्टडीज (SOS) आणि थंबिपुरम यांच्याशी हातमिळवणी केली.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (ZP Satara) सातारा जिल्हा परिषद अंतर्गत 552 जागांसाठी भरती\n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती\n» IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती\n» (FAD) 41 फील्ड ॲम्युनिशन डेपोत 458 जागांसाठी भरती\n» (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 350 जागांसाठी भरती\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी मेगा भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» IBPS – ऑफिसर (स्केल-I) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र\n» (NFC) न्यूक्लियर फ्यूल कॉम्प्लेक्स मध्ये 273 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (HWB) हेवी वॉटर बोर्डात 277 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र SSC -10 वी निकाल 2021\n» (SSC JE) SSC ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती 2020 – पेपर I अंतिम उत्तरतालिका\n» (RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत 841���फिस अटेंडंट पदांची भरती परीक्षा निकाल\n» (MPSC) राज सेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 रोजी होणार \n» CBSE 10वी/12वी परीक्षांचे वेळापत्रक\n» इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर \nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2021-07-24T21:26:43Z", "digest": "sha1:KXAMS6VSXXNVYAMIQ64JSB5MLEXPUL3P", "length": 5626, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राची देसाई - विकिपीडिया", "raw_content": "\n१२ सप्टेंबर, १९८८ (1988-09-12) (वय: ३२)\nइ.स. २००६ - चालू\nप्राची देसाई (जन्म: १२ सप्टेंबर १९८८) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. २००६ सालच्या कसम से ह्या झी टीव्हीवरील मालिकेमध्ये भूमिका करून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. २००८ सालचा रॉक ऑन हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. तेव्हापासून तिने काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.\n२००८ - रॉक ऑन\n२००९ - लाईफ पार्टनर\n२०१० - वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई\n२०१२ - तेरी मेरी कहानी\n२०१२ - बोल बच्चन\n२०१३ - आय, मी और मैं\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील प्राची देसाईचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९८८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०१:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/harne-taluka-dapoli-one-more-covid-patient-death-total-death-count-59-ratnagiri-327715", "date_download": "2021-07-24T20:55:47Z", "digest": "sha1:IXMPEHHMI4INNLDTPOIYJTCQDZMEW3OK", "length": 6441, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दापोलीत कोरोना बाधिताचा मृत्यू : मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 वर...", "raw_content": "\nमृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह...\nदापोलीत कोरोना बाधिताचा मृत्यू : मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 वर...\nरत्नागिरी : आज सकाळी प्राप्त माहितीनुसार हर्णे, तालुका दापोली येथील एका 64 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज सकाळी 7.45 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 59 झाली आहे.काल रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 54 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1746 झालेली आहे.\nदरम्यान राजापूर शहरातील मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील सर्वच्या सर्व २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. शहरातील मापारीवाडा मोहल्ल्यातील एका ६८ वर्षीय व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर रत्नागिरीत उपचार सुरू होते. नंतर त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता.\nहेही वाचा- शेतकऱ्यांना दिलासा ; रत्नागिरीत महात्मा जोतिराव फुले योजने अंर्तगत हे शेतकरी झाले कर्जमुक्‍त...यांची लिस्ट बाकी... -\nदरम्यान त्या मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आला असून सर्व निगेटिव्ह निघाले आहेत. तालुक्यात एकूण ६९ रुग्णांपैकी ५८ जण बरे होऊन घरी परतले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण सात जणांवर उपचार सुरू आहेत.\nहेही वाचा-कोरोना रॅपिड सेंटरबाबत सिंधुदुर्गात महत्त्वाचा निर्णय -\nसंपादन - अर्चना बनगे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindivyakran.com/2020/04/complaint-letter-in-malayalam-language.html", "date_download": "2021-07-24T21:40:28Z", "digest": "sha1:3662ASI2HEXEFDDO6Q2ARLY35NKIKJA4", "length": 10177, "nlines": 120, "source_domain": "www.hindivyakran.com", "title": "Complaint Letter to Minister in Malayalam Language മലയാള ഭാഷയിലെ പരാതി കത്ത് - HindiVyakran", "raw_content": "\nहिंदी व्याकरण फ्री पीडीऍफ़ से सम्बंधित लेख यहाँ है\nपरिश्रम ही सफलता की कुंजी है निबंध\nपरिश्रम सफलता की कुंजी है निबंध Essay on Importance of Hard Work परिश्रम उस प्रयत्न को कहा जाता है जो किसी व्यक्ति द्वारा अपने उद्देश...\nGunda Kahani ki Summary and Question Answer : मित्रों आज के लेख में हमने जयशंकर प्रसाद की सुप्रसिद्ध गुंडा कहानी का सारांश प्रस्तुत क...\nदीपदान एकांकी की कथावस्तु Deepdan Ekanki ki Kathavastu\nदीपदान एकांकी की कथावस्तु Deepdan Ekanki ki Kathavastu दीपदान नामक एकांकी डॉ. रामकुमार वर्मा का एक प्रसिद्ध एकांकी है ‘दी���दान’ की कथा ...\nबूढ़ी काकी कहानी का सारांश\nबूढ़ी काकी कहानी का सारांश Boodhi Kaki Summary in Hindi आधुनिक हिन्दी साहित्य में उपन्यास सम्राट के नाम से प्रसिद्ध कहानीकार प्रेमच...\nजिला अधिकारी को पत्र\nसेवा में, जिला अधिकारी, इलाहाबाद विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र विषय:जिला अधिकारी को स्वास्थ्य केंद्र की व्यवस्था हेतु पत्र \n10 lines on rainy season in hindi मुझे बरसात के मौसम की सबसे अधिक पसंद है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है इसे मानसून के मौसम के रूप में भी जाना जाता है\nगुरु का महत्व संस्कृत निबंध\nगुरु का महत्व संस्कृत निबंध यः ज्ञानं यच्छति शास्त्राणि शिक्षयति च सः शिक्षकः ऋषिः, आचार्यः गुरुः, अध्यापकः इति अपि तस्य नामानि ऋषिः, आचार्यः गुरुः, अध्यापकः इति अपि तस्य नामानि\nमाखनलाल चतुर्वेदी का जीवन परिचय रचनाएँ व साहित्यिक परिचय\nमाखनलाल चतुर्वेदी का जीवन परिचय रचनाएँ व साहित्यिक परिचय माखनलाल चतुर्वेदी महान राष्ट्रभक्त कवियों में से एक हैं परतंत्र भारतीयों की ...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nHindivVyakran.com एक ऑनलाइन पत्रिका है जहाँ हिंदी व्याकरण एवं साहित्य उपलब्ध कराया जाता है\n10 lines on mahatma gandhi in hindi महात्मा गांधी का जन्म 2 अक्टूबर 1869 को गुजरात के पोरबंदर में हुआ था महात्मा गांधी के पिता का...\nदोस्तों आज के लेख में हमने Mera Priya Mitra पर Hindi निबंध लिखा है अर्थात My Best Friend Essay in Hindi. यहां पर प्रस्तुत किए गए ' मेर...\nLeave Application to Principal in Sanskrit - संस्कृत में अवकाश प्रार्थना पत्र सेवायाम् श्रीमान् प्राचार्यमहोदयः शासकीय उच्चतर-माध्यम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/isro-scientists-salary-incentive-deducted-by-central-government/", "date_download": "2021-07-24T21:06:10Z", "digest": "sha1:PJY2SNFVZVAY37TDT4YAMI7FE2F74AWX", "length": 18610, "nlines": 139, "source_domain": "www.saamana.com", "title": "इस्रोच्या वैज्ञानिकांचा प्रोत्साहन भत्ता बंद; आता परफॉर्मन्सच्या आधारे मिळणार भत्ता | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nसामना अग्रलेख – ‘भास्कर’ची लढाई\nलेख – ‘ऑपरेशन विजय’ आणि वीरगाथा\nठसा – ले. जन. माधुरी कानिटकर\nसामना अग्रलेख – जगबुडी\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nलग्नाच्या 17 दिवसांत नवऱ्याने बायकोला अॅग्रीमेंट करून प्रियकराकडे सोपवलं\nबंदुकीसोबत फोटो काढताना ट्रिगर दबल्याने महिलेचा मृत्यू; हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्यांचा…\nPhoto – ट्राफिक पोलिसाच्या घरात सोन्याचं टॉयलेट, घबाड पाहून अधिकारीही थक्क\nहिमनग का वितळतायत, बर्फातल्या काळ्या किड्यांमुळे\nहस्तमैथुनाची सवय जीवावर बेतली; जपानमधील घटनेने डॉक्टरही चक्रावले\nनदीत हरवलेला आयफोन 8 महिन्यांनी मिळाला, मच्छीमाराने फेसबुकवरून घेतला मालकाचा शोध\n इथे मिळतंय सोन्याचं आईस्क्रीम, पाहा व्हिडीओ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसलमान खान नव्हे तर ‘हा’ करणार बिग बॉसच्या 15व्या सिझनचं सूत्रसंचालन\nशेफाली शाह पुन्हा दिग्दर्शनात\nकार्तिक आर्यन बनला पायलट\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\n पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला जाणार\nआमच्या मुलीवर लाईन मारू नकोस हरमनप्रीतचं कौतुक करणाऱ्या खेळाडूला नेटकऱ्यांच्या कोपरखळ्या\nऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूची रौप्यपदकावर मोहोर\nTokyo Olympic – हिंदुस्थानी हॉकी संघाचा विजयाने श्रीगणेशा, न्यूझीलंडचा 3-2 ने…\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन…\nमोबाइलमधला जोकर चोरू शकतो तुमचे पैसे, स्मार्टफोनमधून उडवा हे 10 अॅप्स\nPhoto – भिजलेले शेंगदाणे खाण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nकाळ्या तांदळाचा भात खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का\nयशस्वी होण्यासाठी वापरा ही चाणक्य निती, 5 सूत्रांमध्ये संपूर्ण सार\nसाप्ताहिक राशीभविष्य रविवार 18 ते शनिवार 24 जुलै 2021\nआठवड्याचे भविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 4 ते शनिवार 10 जुलै 2021\nसाप्ताहिक राशिभविष्य – रविवार 27 जून ते शनिवार 3 जुलै 2021\nस���प्ताहिक राशिभविष्य – रविवार 11 ते शनिवार 17 एप्रिल 2021\nपरिक्षण – वास्तववादी कथा\nअनुबंध – कालिदासाचे मेघकाव्य\nअभिप्राय – जीवनाची नवी आवृत्ती\nइस्रोच्या वैज्ञानिकांचा प्रोत्साहन भत्ता बंद; आता परफॉर्मन्सच्या आधारे मिळणार भत्ता\nइस्रोतील वैज्ञानिक आणि संशोधक सध्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेच्या कामात व्यग्र आहेत. ही यशस्वी करून देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. या वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्याऐवजी केंद्र सरकारने या वैज्ञानिकांच्या वेतनात कपात केली आहे. 1996 पासून वैज्ञानिक, संशोधक आणि अभियत्यांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 12 जून 2019 रोजी सरकारने जारी केलेल्या आदेशात याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रोत्साहन भत्ता बंद करून आता वैज्ञानिकांना गुणवत्ता म्हणजेचे परफॉर्मन्सच्या आधारे भत्ता देण्यात येणार आहे.\nसरकारच्या आदेशानुसार 1 जुलै 2019 पासून हा प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे डी,ई,एफ आणि जी श्रेणीतील वैज्ञानिकांचा हा भत्ता बंद करण्यात आला आहे. इस्रोमध्ये सुमारे 16 हजार वैज्ञानिक आणि अभियंते आहेत. अनेक वैज्ञानिक आणि अभियंते या श्रेणीत येतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इस्रोतील सुमारे 85 ते 90 टक्के वैज्ञानिक आणि अभियत्यांच्या वेतनात 8 ते 10 हजार रुपयांची कपात होणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात इस्रोच्या वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वैज्ञानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, इस्रोत वैज्ञानिकांची संख्या वाढवून अधिकाधिक संशोधनाला चालना देण्यासाठी आणि वैज्ञानिकांनी संस्था सोडून दुसरीकडे जाऊ नये, या हेतूने 1996 पासून हा भत्ता देण्यात येत होता. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार वित्त मंत्रालय आणि व्यय विभागाने अंतराळ विभागाला प्रोत्साहन भत्ता बंद करण्याची सूचना केली आहे. हा प्रोत्साहन भत्ता बंद करून आता गुणवत्तेच्या आधारे म्हणजेच परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेटिव्ह स्कीमच्या आधारे भत्ता देण्यात येणार आहे. आतापर्यंत वैज्ञानिकांना प्रोत्साहन आणि गुणवत्तेच्या आधारे असे दोन्ही भत्ते देण्यात येत होते. मात्र, 1 जुलैपासून प्रोत्साहन भत्ता बंद करण्यात येणार आहे.\nअंतर���ळ संशोधनात इस्रोने भरारी घेतली असली तरी 2012 ते 2017 या काळात सुमारे 289 वैज्ञानिकांनी इस्रोतून पदाचा राजीनामा दिला आहे. वैज्ञानिक पद सोडून इतरत्र जात असल्याने इस्रोसमोर मोठे आव्हान आहे. त्यातच आता सरकारने प्रोत्साहन भत्ता बंद केला आहे. सरकारच्या या निर्णयाबाबत वैज्ञानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीच्या वृतात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\nसातारा जिल्ह्यातील 379 गावे बाधित; 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे, सातारा जिल्हा पालकमंत्री बाळासाहेब पाटील\nबाधित झालेल्या प्रत्येक नागरिकांच्या पाठिशी शासन ठामपणे उभा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत\nzomato च्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे 18 जण पहिल्याच दिवशी झाले कोट्यधीश\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nनगर – उत्पादन शुक्ल विभागाची कारवाई, विदेशी मद्यासह 22 लाखांचा मुद्देमाल जप्त\nबृहन्मुंबई महानगरपालिकेचे 2 पथक रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना\nपूरग्रस्त भागातून दीड लाख लोकांची सुखरुप सुटका, 112 मृत्यू; 99 बेपत्ता\nTokyo Olympic सलग 2 ऑलिम्पिकमध्ये ‘या’ मुंबईकराची पंच म्हणून झाली निवड\nशिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कराचे 65 जवान दाखल.\nशिरोळ तालुक्यात 30 हाजार नागरिकांचे स्थलांतर\nअनेक आजारांवर कच्ची केळी आहे रामबाण उपाय, जाणून घ्या रोज सेवन...\nबुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात...\nPhoto – सायरा बानो पणजी झाल्या, अभिनेत्रीच्या घरी कन्यारत्नाचे आगमन\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nPhoto – ‘या’ अभिनेत्रींनी लग्नानंतर केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/spiritual-adhyatmik/chandra-grahan-2021-on-26th-may-know-where-to-look-in-india-and-the-timings-463311.html", "date_download": "2021-07-24T20:32:09Z", "digest": "sha1:E5BM47XSQ4XBBOOTRFQ6C2TYL4JTEGWB", "length": 19517, "nlines": 273, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nLunar Eclipse 2021 : आज वर्षाचं पहिलं चंद्रग्रहण, भारतात कुठे दिसेल, ग्रहणाची वेळ काय\nकोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) बुधवार 26 मे 2021 रोजी म्हणजेच आज होणार आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : कोणतेही ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan 2021) बुधवार 26 मे 2021 रोजी म्हणजेच आज होणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे, याला बुद्ध पूर्णिमा देखील म्हणतात. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल. चंद्रग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांनी समाप्त होईल (Chandra Grahan 2021 On 26th May Know Where To Look In India And The Timings).\n2021 चे पहिले चंद्रग्रहण काहीच तासांवर आलं आहे. ते पूर्व भारतात दिसेल. कोलकातामध्ये राहणारे लोक या दृश्याचा आनंद घेऊ शकतील. हे ग्रहण तिथे दुपारी 3:15 च्या सुमारास सुरु होईल आणि संध्याकाळी 6:22 वाजता समाप्त होईल. रिपोर्टनुसार, सुपर मून केवळ 14 मिनिटे 30 सेकंदांपर्यंत असेल.\nया चंद्रग्रहणाशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या –\n1. हे चंद्रग्रहण भारतात कुठे दिसेल :\nग्रहणावेळी चंद्र बहुतेक भागांत पूर्व क्षितिजाच्या खाली असेल म्हणून भारतात ते दिसणार नाही. पण, हे ग्रहण काही मिनिटांसाठी बंगाल आणि पूर्व ओदिशामध्ये दिसेल, ज्यात भारताच्या पूर्व राज्यांच्या अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय यांचा समावेश असेल.\n2. सूतक काळ :\nभारतात हे चंद्रग्रहण उपछाया चंद्रग्रहण म्हणून पाहिले जाईल. यामुळे, चंद्रग्रहण होण्यापूर्वी 9 वाजता लागणारा सूतक काळ भारतात मान्य नसेल.\n3. परदेशात कुठे दिसेल :\nहे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स ���णि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल.\n4. छाया चंद्रग्रहण म्हणजे काय :\nग्रहण होण्यापूर्वी चंद्र पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो. जेव्हा पृथ्वीच्या प्रत्यक्ष सावलीत प्रवेश न करता बाहेर पडतो तेव्हा त्याला उपछाया चंद्रग्रहण म्हणतात. उपछाया चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे अदृष्य होत नाही, बस थोडा अस्पष्ट दिसतो. परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या वास्तविक सावलीत प्रवेश करतो तेव्हा तो पूर्णपणे अदृश्य होतो. तेव्हा त्याला पूर्ण चंद्रग्रहण म्हणतात.\n5. वर्ष 2021 मध्ये किती ग्रहण :\nया वर्षी चार ग्रहण लागणार आहेत, दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहण असतील. वर्षाचे पहिले ग्रहण म्हणून, प्रथम चंद्रग्रहण 26 मे रोजी लागणार आहे. तर दुसरे चंद्रग्रहण 19 नोव्हेंबर रोजी लागेल. तर 10 जूनला पहिले सूर्यग्रहण आणि 4 डिसेंबर रोजी दुसरे सूर्यग्रहण लागेल.\n6. ग्रहणाविषयी धार्मिक मान्यता काय :\nधार्मिक मान्यतेनुसार राहू आणि केतू वेळोवेळी चंद्र आणि सूर्यावर हल्ला करतात. जेव्हा ते सूर्य आणि चंद्रावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी सूर्य आणि चंद्र कमजोर होतात आणि ग्रहण लागतं. या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे धार्मिक ग्रंथांमध्ये ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे.\nChandra Grahan 2021 : या पूर्ण चंद्रग्रहणाला ‘सुपर ब्लड मून’का म्हणतात\nटीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…\nChandra Grahan 2021 | चंद्रग्रहण कसे पाहावे आणि काय खबरदारी घ्यावी\nLunar Eclipse 2021 | वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 26 मे रोजी, जाणून घ्या याबाबतच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nFast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 21 July 2021\nPHOTO | तुम्हाला माहित आहे का बर्‍याच वेळा बदलला गेला भारताचा ध्वज, पूर्वी असा होता तिरंगा\n67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अद्यापही संसर्गाचा धोका, चौथ्या सिरो सर्वेत दावा\nराष्ट्रीय 4 days ago\nPegasus Spyware : एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडिंग, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप\nRain Fast News | पावसाचं धुमशान, चौफेर दाणादाण\nइस्रो हेरगिरीप्रकरणी सीबीआयकडून सिल बंद लिफाफ्यात रिपोर्ट, सर्वोच्च न्यायालयात पुढे काय होणार\nVIDEO: अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही, तू काय बढाई मारतो, गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंची लायकी काढली\nअन्य जिल्हे2 hours ago\nजपानचा 65 हजाराचा वैशिष्ट्यपूर्ण चाकू, जगभरातून मागणी, कारण काय\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nSpecial Report | कोल्हापूर-सांगलीत गावागावात पाणी, आतापर्यंत 60 हजार लोकांचे स्थलांतर\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nSpecial Report | तळीयेत मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश, आतापर्यत 43 जणांचा मृत्यू\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nVIDEO: मालकाला भेटण्याची ओढ, वाशिममध्ये दुथडी भरुन वाहणाऱ्या पाण्यातून कुत्र्याचा प्रवास\nअन्य जिल्हे3 hours ago\nSpecial Report | साताऱ्यातील आंबेघरमध्ये हाहा:कार, एकाच चितेवर 6 मृतदेहांचा अंत्यसंस्कार\nमराठी न्यूज़ Top 9\nPhoto : अडचणीच्या ठिकाणी बाईकवरुन, काही ठिकाणी ट्रॅक्टर, पाण्यात बोटीचा वापर; जयंत पाटलांकडून सांगलीच्या पूरस्थितीची पाहणी\nफोटो गॅलरी3 hours ago\nKokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\nअन्य जिल्हे3 hours ago\nशानदार अपडेट्ससह नवी Honda Amaze ऑगस्टमध्ये बाजारात\nRaj Kundra Case : गुन्हे शाखेच्या तपासा दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टीला रडू कोसळलं राज कुंद्रा आणि शिल्पाची एकत्र चौकशी\nKolhapur Flood : कोल्हापुरात पूरस्थिती; राष्ट्रीय महामार्गासह अनेक महत्वाचे रस्ते बंद, वाहतूक रोखली\nअन्य जिल्हे3 hours ago\nAmazon Prime Day Sale : लॅपटॉप्सवर 35 हजारांपर्यंतची सूट, स्मार्टफोन्सवर 10000 रुपयांचा डिस्काऊंट\nTokyo Olympics 2020 Live : महिला हॉकी संघाचा नेदरलँडकडून दारुण पराभव, 5-1 च्या फरकाने दिली मात\nSatara Ambeghar Landslide : चिमुकल्याला कडेवर घेऊन चितेवर ठेवलं, एकाच चितेवर 6 जणांना अग्नी, कृष्णा-कोयना गहिवरल्या\nअन्य जिल्हे9 hours ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046150308.48/wet/CC-MAIN-20210724191957-20210724221957-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}