diff --git "a/data_multi/mr/2021-25_mr_all_0091.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0091.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-25_mr_all_0091.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,668 @@ +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1", "date_download": "2021-06-14T16:18:11Z", "digest": "sha1:7A56IBNJJ4SUGXFGURT6JWO5IC4JEVZM", "length": 5566, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जर्मेन ब्लॅकवूड - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव जर्मेन ब्लॅकवूड\nजन्म २० नोव्हेंबर, १९९१ (1991-11-20) (वय: २९)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n१६ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nजर्मेन ब्लॅकवूड (२० नोव्हेंबर, इ.स. १९९१:जमैका - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nइ.स. १९९१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२० नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2021-06-14T16:33:17Z", "digest": "sha1:ZTEKQJSM2HJUIAOUCDDYDMXBMGOVXE5I", "length": 3357, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तालिन - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ सप्टेंबर २०१९ रोजी ०४:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्��ास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/isis-india-module-al-hind-plotted-build-province-inside-jungles-south-india-says-nia-354600", "date_download": "2021-06-14T15:49:34Z", "digest": "sha1:ENHHLSWQA4DAAUFW5NICO5IHWJRVEEXW", "length": 19217, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कर्नाटकात आढळल्या इसिसच्या दोन छावण्या; ‘एनआयए’ने दिली धक्कादायक माहिती", "raw_content": "\nगेल्या वर्षी बंगळूरचा मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोदीन यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान बरीच माहिती उघड झाली होती.\nकर्नाटकात आढळल्या इसिसच्या दोन छावण्या; ‘एनआयए’ने दिली धक्कादायक माहिती\nबंगळूर : गुंडलूपेट, शिवनसमुद्र येथे जागतिक दहशतवादी संघटना इसिसचे भारतीय रुप असलेल्या अल्-हिंदच्या छावण्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इसिसची दक्षिण भारतात बस्तान बसविण्याची योजना आहे. या अतिरेक्‍यांनी गुंडलूपेट आणि शिवनसमुद्र जंगलात प्रशिक्षण घेण्याची तयारी केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) आरोपपत्रात ही माहिती दिली आहे. त्यांनी कोडगू आणि कोलारसह अनेक जिल्ह्यात हिंदू नेत्यांच्या हत्त्येनंतर जंगलात लपण्याची योजना आखली आहे.\nइसिस दहशतवादी संघटनेचे भारतीय मॉडेल असलेल्या अल्-हिंदने कोडगू आणि कोलारसह कर्नाटकातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतात आपले साम्राज्य निर्माण करण्यासाठी विस्तृत योजना आखल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संघटनेत भरती केलेल्या नवीन अतिरेक्‍यांना मंड्या जिल्ह्यातील शिवनसमुद्र आणि चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलूपेट येथे वनात कसे राहायचे, याबद्दल प्रशिक्षण देण्यासाठी आवश्‍यक साधने तयार केली असल्याची बाबही देखील उघडकीस आली आहे.\n- काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप​\nगेल्या वर्षी बंगळूरचा मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोदीन यांना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अटक केली होती. त्यांच्या चौकशी दरम्यान बरीच माहिती उघड झाली होती. १४ जुलैला एनआयएने १७ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. दिल्लीस्थित इंग्रजी वृत्तपत्राने त्यांच्याकडे ही माहिती उपलब्ध असल्याचे सांगितले आहे.\nअल-हिंद दहशतवाद्यांनी द��श आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएने माहिती दिली आहे. अल-हिंद दहशतवाद्यांनी कर्नाटकातील कोडगू, कोलार, केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर, पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे आपले तळ स्थापन करण्याची योजना आखली आहे, असेही आरोपपत्रात म्हटले आहे.\n- बागेत सापडलेल्या एका वस्तूने केरळला जोडलं थेट रोमन साम्राज्याशी​\nबंगळूरमध्ये एनआयएने ताब्यात घेतलेल्या मेहबूब पाशा आणि तामिळनाडूच्या कुडलोर येथील ख्वाजा मोईद्दीन यांना ताब्यात घेतले. हिंदू धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या हत्येनंतर अल-हिंद दहशतवाद्यांनी जंगलात लपून राहण्याची योजना आखली होती. तसा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.\nकर्नाटकातील कोडगू, कोलार त्याबरोबच शेजारच्या राज्यातही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. केरळ त्याबरोबरच महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार, आंध्र प्रदेशातील चित्तूर आणि पश्‍चिम बंगालमधील बुद्रवन येथे दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्यातील 'या' भागात पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्यानं दिला इशारा\nपुणे : कोकणासह पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारी (ता. 5) पावसाचा जोर वाढेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.\nबापरे, कोरोना मृत्युदरात झाली वाढ; मेघालय एक नंबर तर महाराष्ट्र...\nपुणे : राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरात मागील दोन दिवसांपूर्वीच्या तुलनेत सोमवारी (ता.२७) पुन्हा किंचित वाढ झाली आहे. सध्या हा मृत्युदर ४.२४ टक्के एवढा आहे. तरीही हे प्रमाण गुजरात आणि मध्यप्रदेशच्या तुलनेत कमीच आहे.\nहवामानबदल : हा तर सुबत्तेचा मार्ग\nहवामानबदलाविरूद्धच्या लढाईत राज्यांचे कृती आराखडे किती महत्त्वाचे आहेत हे आपण पाहतो आहोत. दुर्दैवाने यातील बरेचसे निव्वळ पर्यावरण खात्याने सांगितले म्हणून केले गेले होते. गेल्या काही वर्षांत मात्र काही राज्यांनी त्याचे गांभीर्य ओळखून त्यात सुधारणा करणे सुरू केले आहे. नशिबाने महाराष्ट्र हा\nCorona Update : लसीकरणाच��� नवा रेकॉर्ड; केंद्राकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर\nनवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,838 नवे रुग्ण आढळले आहेत. काल 13,819 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे तर 113 जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात,\nCorona - महाराष्ट्र-केरळने वाढवली चिंता; देशाच्या रुग्णसंख्येपैकी 71 टक्के रुग्ण दोन राज्यात\nनवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशभरातील सहा राज्यांत कोरोनाची दुसरी लाट असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्याच्या एक लाख ९७ हजार २३७ सक्रिय रूग्णांमध्ये ७१.६९ टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र व केरळ याच दोन राज्यांत आहेत. याशिवाय गुजरात, पंजाब, कर्नाटक व तमिळनाडू या राज\nलसीकरण सुरु तरीही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली; आरोग्यमंत्री म्हणाले,बेजबाबदारपणा कारणीभूत\nनवी दिल्ली - भारतात कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. एका व्यक्तीला दोन लसीचे डोस दिले जात असून या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर असते. दरम्यान, देशात एकीकडे लसीकरण सुरु झाले असून दुसऱ्या बाजुला मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. देशाचे आरोग्य मंत\n गेल्या २४ तासांत आढळले २५,३२० नवे कोरोना रुग्ण\nदेशाला कोरोना महामारीचा पडलेला विळखा आणखी घट्ट होताना दिसत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या पाच दिवसांत सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नवी रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या सहा राज्यांत ८५ टक्के नवे रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रा\nउसाचे फुले वाण देते एकरी ११८ टनाचा उतारा, राहुरी विद्यापीठाचा लागवडीचा सल्ला\nराहुरी विद्यापीठ : अखिल भारतीय समन्वित ऊससंशोधन प्रकल्पाची 33वी राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती ऊससंशोधन केंद्र, पाडेगाव येथे विकसित केलेल्या, \"फुले 10001' या लवकर पक्व होणाऱ्या वाणाची, राष्ट्रीय पातळीवर केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्ना\nSBI Recruitment 2020: अप्रेंटिसच्या ८५०० जागांची बंपर भरती\nSBI Recruitment 2020: कोणत्याही शाखेतून पदवी घेतेलेल्या पदवीधारकांना भारतीय स्टेट बँकमध्ये नोकरी मिळवण��याची उत्तम संधी चालून आली आहे. एसबीआयने अप्रेंटिस पदासाठी ८५०० जागांची भरती काढली आहे. यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर अधिसूचना प्रसिद्ध केली असून अर्ज करण्याची प्रक्रियाही स\nपश्चिम घाटात निसर्गाच्या प्रत्येक बाबीत विविधता आढळते. गुजरात राज्यात सुरू होऊन केरळ राज्यापर्यंत विस्तार असणाऱ्या या पश्चिम घाटाच्या जंगलांच्या प्रकारातही वैविध्य दिसतं. या पश्चिम घाटाचा बराचसा भाग कर्नाटक या राज्यात येतो, त्यामुळे कर्नाटकाला जैवविविधतेचा वरदहस्त लाभलेला आहे. इथं सापडणाऱ्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/ambad-congress-committee-agitation-hathras-case-353690", "date_download": "2021-06-14T15:40:23Z", "digest": "sha1:DYDGJWSV4B533UEXNDFJGOKHLBLPM3MZ", "length": 18655, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | योगींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; अंबडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले.", "raw_content": "\nशेतकरी, कामगार विरोधी बिल रद्द करा, अंबड काँग्रेसची मागणी.\nहाथरस घटनेचा निषेध करून मुख्यमंत्री योगीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन.\nयोगींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; अंबडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले.\nअबंड (जि.जालना) : हाथरस येथील निर्भया प्रकरणात युपी सरकार पिडीतेच्या कुटुंबिंयावर दबाव आणत आहे. राहुल गांधी यांनी कुटुंबियाची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना मारहाण केली. या विरोधात देशभर पडसाद उमटू लागले आहे. अंबड कॉग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला आहे,\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nराष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अंबड तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकरी व कामगारांच्या मुळावर असलेले शेतकरी व कामगार विरोधी बिल रद्द करा, अशी मागणी अंबड कॉग्रेसच्या वतीने करण्यात आली.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nबुधवारी उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील पीडित मयत कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले अखिल भारतीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना यूपी सरकारच्या पोलिसांनी धक्काबुक्की करत रस्ता अडविल्य��ने यूपीए सरकारच्या पोलिसांचा जाहीर निषेध नोंदवत अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठलसिंग राजपुत यांच्यासह केदार कुलकर्णी, मुस्ताक शेख,अकबर शेख,कैलास राठोड, खुर्शिद जिलानी, शकील शेख, जाकेर डावरगावकर, अविनाश वडगावकर, प्रकाश नारायणकर यांनी निषेध नोंदवून तहसीलदार विद्याचरण कडवकर यांना निवेदन दिले.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयावेळी वैजिनाथ डोगंरे, दीपक लोहकरे, बाबासाहेब घोलप, सलमान बागवान, रविंद्र डोंगरे, प्रल्हाद उगले, हुजेर काझी,नवाज पटेल,हरिभाऊ गोडसे,हमीद शेख,मोहसीन हाश्मी, अर्जुन जाधव ,गुलाब राठोड,आत्माराम राठोड,साईनाथ वाघमारे,सोनाजी जाधव ,ज्ञानेश्वर माने,दिलीप जाधव, प्रशांत घुगे, विजय मुंडे, विष्णू गायकवाड , भाईपाशा सादीक, भागवत काळे ,नारायण वाघमारे,अब्दुल शेख प्रकाश जाधव ,साहेबराव चव्हाण, सावरगावकर ,चंद्रभान जाधव, राहुल कारके, संदीप जोगदंड यांची उपस्थिती होती.\n\"योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा\"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका\nमुंबई, ता. 1 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये त्यांनी नेमलेल्या एसआयटी चौकशीमधून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एसआयटी चा खेळ करण्यापेक्षा त्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी\nVideo - जंगलराज विरोधात काँग्रेस रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत आंदोलन\nनांदेड - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांकडून मध्यरात्री पिडीतेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पिडीतेच्या कुंटुंबियाला भेटून सात्वंन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी धक्काबुक्की\nHathras Case : हाथरस प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे\nनवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आली आहे. आज, रात्री सीबीआयने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपासाची सूत्रे ��ाती घेतल्याची माहिती आहे.\nहाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींची पाशवी दडपशाही - नितीन राऊत\nमुंबई, ता. 1 : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवून योगी आदित्यनाथ सरकारने दडपशाहीचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केली आहे.\n‘योगी- मोदी हाय... हाय'चा संगमनेरमध्ये नारा; युवक कॉंग्रेसची निदर्शने\nसंगमनेर (अहमदनगर) : \"योगी सरकार डरती हैं... पुलिसको आगे करती हैं..', \"योगी, मोदी हाय हाय' अशा घोषणांनी संगमनेर बसस्थानकाचा परिसर दणाणला. उत्तर प्रदेशच्या सीमेवर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, रणजितसिंह सुरजेवाला आदी नेत्यांना दडपशाहीने अटक केल्याच्या\n...म्हणून प्रियांका गांधींना आव्हान देणाऱ्या अदितींशी पंगा घेणं काँग्रेसला परवडणार नाही\nनवी दिल्ली : लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने मदतीच्या स्वरुपात बस सेवा देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. या मुद्यावरुन पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काँग्रेस-भाजप यांच्यात राजकारण सुरु झाल्याची चर्चाही रंगली. पायपीट\nमहिनाभरात फक्त वसईमध्ये १००+ बलात्कार तर २००+ विनयभंगाच्या घटना; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र\nविरार - उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरत येथे सामुदायिक अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुकी केली होती. त्यावेळी प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना हात लावायचा प्रयत्न कसा केला असा सवाल करत\nउत्तर प्रदेश पोलिसांना पश्चाताप; प्रियांका गांधींसोबतच्या वर्तनाबाबत मागितली माफी\nनवी दिल्ली - हाथरस प्रकरणावरून देशभरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून दोघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं. यामध्ये सु��ु\nमजुरांच्या दुर्देवी मृत्यूनंतर शरद पवार अस्वस्थ, ट्विट करुन म्हणाले...\nमुंबई - औरंगाबाद जवळच्या करमाड इथं सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर ट्विट करु\nकाँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nकर्जत (अहमदनगर) : उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या शोकात असलेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तेथील पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या आणि अटकेच्या निषेधार्थ येथे काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/alia-bhatt-and-ranbir-kapoor-celebrated-randhir-kapoor-birthday-video-viral-and-get-troll/", "date_download": "2021-06-14T15:29:03Z", "digest": "sha1:TTEFDHYNOJW33GDRFK6PK2FPZNFYWOXD", "length": 7141, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates रणबीर-आलिया झाले ट्रोल...", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nआज रणधीर कपूर यांचा ७४वा वाढदिवस आहे. काल रात्री १२ वाजता संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र जमले होते. त्यांनी एका पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळी तेथे रणबीर आणि आलिया देखील उपस्थित होते आणि सध्याच रणधीर कपूर यांचा छोटा भाऊ आणि रणबीर कपूरचे काका राजीव कपूर यांचे पाच दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. तरही कुटुंबीयांनी पार्टीचे आयोजन केल्यामुळे नेटकरी संतापले आहे कारण ९ फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५८ वर्षांचे होते.\nरणबीर कपूर काका राजीव कपूर यांच्या अगदी जवळचा असल्याचं म्हटलं जातं आहे. यामुळे नेटकऱ्यानी रणबीर आणि आलिया ट्रोल करणं सुरू केले आहे. एका यूजरने, ‘धक्कादायक, राजीव कपूर यांच्या निधनाला एक आठवडाही झाला नाही आणि हे लोकं पार्टी एन्जॉय करतायेत’ असे कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने किती स्वार्थी आणि निर्दयी आहेत हे लोकं अशी कमेंट केली आहे. या पार्टीत रणधीर कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आलिया भट्ट, रणबीर कपूर, करीना कपूर खान, सैफ अली खान, नीतू कपूर, तारा सुतारिया, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, संजय कपूर हे उपस्थित होते.\nPrevious पेट्रोलच्या किंमतीने शंभरी ओलांडली\nNext ‘अदृश्य’मध्ये प्रथमच पाहायला मिळणार पुष्कर जोग आणि मंजरी फडणीस यांची भन्नाट केमिस्ट्री\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/11/blog-post_21.html", "date_download": "2021-06-14T14:18:45Z", "digest": "sha1:LNK7SBGDMVUPIQXWUYUF5SJGOIJ2VVJR", "length": 14984, "nlines": 110, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मा. पृथ्वीराजबाबांची डायरी", "raw_content": "\nदिल्ली सोडून मुंबईला जाताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या. इथलं काय काय सामान बरोबर घ्यायचं आणि काय काय इथंच सोडायचं हे ठरवायला बराच वेळ लागला. पुस्तकं तर सोबत घ्यायलाच पाहिजेत. पण स्वेटर, जाकिटांचं ओझं कशाला घ्यायचं, यावर सगळ्यांचंच एकमत झालं. मुंबईतल्या उकाडय़ात हे सगळं निरुपयोगी ठरणार. राजीवजींनी आग्रह केला म्हणून राजकारणात यावं लागलं. जीव रमवण्यासाठी आपण राजकारणात आलोच नव्हतो. त्यामुळं या दिल्लीत जीव रमत नाही, असं म्हणण्याची वेळ आली नाही. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण हळुहळू अंगवळणी पडत गेलं सगळं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. खूप माणसं पाहता आली. अनेकांशी बंध निर्माण झाले. त्या सगळ्यांना सोडून जातानाची हुरहूर आहेच. पण दिल्लीतल्या थंडीला मात्र कायमचं मुकणार आहोत, ती सतत आठवत राहील. दिल्लीशी जोडणारा तेवढाच भावनिक धागा आहे..\nगेली दोन-तीन वर्षे मुंबई खुणावत होती. आपल्याला दिल्लीतला मुक्काम हलवून मुंबईत जावं लागणार, याचे संकेत मिळत होते. पण आपल्याच मनाची तयारी होत नव्हती. तशी मुंबईची ओढ कधीच नव्हती आणि कधी तिच्याशी भावनिक नातं निर्माण होण्यासारखा संबंधही आला नव्हता. बालपणापासून दिल्लीतच अधिक दिवस गेल्यामुळे लांब असली तरी दिल्ली परकी वाटली नाही. इथल्या थंडीत प्रीतीसंगमावरच्या थंडीची आठवण व्हायची आणि मन थेट कृष्णाकाठी धाव घ्यायचं. नाही नाही म्हणता म्हणता दिल्लीतला मुक्काम आवरता घेऊन मुंबईत दाखल व्हावं लागलं. दिल्लीत कराड, कुंभारगावची माणसं फारशी भेटत नव्हती, आता ती सारखी भेटत राहतील. (त्यांना पुढच्या काळात टाळायचं कसं, हे जुन्या-जाणत्यांना विचारून घ्यायला पाहिजे.) दिल्लीतून मुंबईत म्हणजे एकदम गर्दीत आल्यासारखं वाटतंय. दिल्लीतही गर्दी होती, पण आपल्या अवती-भोवती आणि पुढं पुढं करणारी माणसं नव्हती. आणि तेच तेच चेहरे सारखे सारखे दिसताहेत गेले काही दिवस. काही ओळखीचे. बरेचसे अनोळखी पण अनेक वर्षाचा परिचय असल्याचं भासवणारे. कुणाला ओळख द्यायची आणि कुणाला नाही, हे सुद्धा समजून घ्यायला हवं.\nअँटनी दिल्लीत नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही. प्रणवदाही बिझी आहेत.\nमॅडमही महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आलं\nमध्यरात्री एक वाजता फोन वाजला. हल्ली दिल्लीचे फोन येण्याला काळ-वेळ नसतो. त्यामुळं फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवता येत नाही. रिंग वाजत असताना दुर्लक्षही करता येत नाही. आलेला फोन घ्यावाच लागतो. रिसिव्ह केला, तर पलीकडून आवाज आला, त्यांनी नावही सांगितलं, पण ते लक्षात आलं नाही. आपण काँग्रेसचे आमदार आहोत, असं पलीकडची व्यक्ती सांगत होती, एवढं माझ्या लक्षात आलं. नाहीतर एवढय़ा रात्री झोपेत असताना काय काय लक्षात ठेवणार. मंत्रिमंडळाच्या यादीत आपलं नाव आहे का, असं ते विचारत होते. सकाळी फोन करा म्हणून फोन बंद के��ा. तर तासाभरात वेगवेगळे चार फोन आले. मग कंटाळून बंद केला. झोप नीट झाली नाही तर तब्येत बिघडायची. अजून दिल्लीला किती फेऱ्या मारायला लागतील, याचा अंदाज नाही. अशा वेळी तब्येत राखली पाहिजे. सरकारच्या कामाला सुरुवात करून गाडीने लवकर पिकअपही घ्यायला हवा. तब्येत सांभाळूनच राहायला हवं.\nपुन्हा दिल्ली. मनमोहनसिंगांची भेट घेतली. खूप सद्गदित झाले. मलाही खूप वाईट वाटलं, निरोप घेताना. एवढी सज्जन माणसं फार क्वचित आयुष्यात येतात. त्यासाठी भाग्य असावं लागतं, असं म्हणतात.\nयादी फायनल करून मुंबईत परत. संध्याकाळी पुन्हा दिल्लीचे फोन किरकोळ फेरबदल. हुश्श केलं. पण फोन थांबेचनात. पहाटे अडीचर्पयत दहा वेळा दुरुस्त्या केल्या. शेवटी मूळची यादी कोणती आणि दुरुस्त्या केलेली अंतिम यादी कोणती, माझं मलाच कळेना. कन्फ्यूजनही कन्फ्यूजन.सोल्यूशन कोई पता नही, अशी अवस्था झाली. शेवटी जाकिटाच्या एका खिशात जी यादी सापडली, तीच फायनल करून टाकली. म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे. पुढचं पुढं पाहून घेऊ. सोनिया मॅडमनी हीच फायनल केलीय म्हणून सांगून टाकू..\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा ��सलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/cm%20visit%20mumbai%20pune%20road.html", "date_download": "2021-06-14T14:25:27Z", "digest": "sha1:AU3AXMTWOPYBGPH3NQLRK7YLNM2IWQ4P", "length": 16643, "nlines": 104, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी\nपुणे, दि. १० : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यानंतर प्रकल्प कॅम्प कार्यालयात सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली.\nयावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहि��ी दिली.\nमुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव दरम्यान नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत खालापूर पथकरनाका ते लोणावळा (सिंहगड संस्था) पर्यंत मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ करणे प्रस्तावित आहे.\nया प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० कि.मी. असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.\nखोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. राहिलेल्या लांबीमध्ये दोन बोगदे व दोन व्हायाडक्ट बांधणे.\nआडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (६ लेन) व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ (४ लेन) एकत्र येतात व खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात.\nआडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात, त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागत असल्यामुळे वाहतूक कोंडी होते.\nपॅकेज १ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता करणे\nबोगदा क्र. १- १.७५ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे\nबोगदा क्र.२ – ८.९२ कि.मी. लांबीचे दोन समांतर बोगदे\nबोगद्यांची रुंदी २१.४५ मीटर असून भारतातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा होणार आहे.\nमुंबई व पुणे कडे जाणारे दोन्ही बोगदे दर ३०० मीटर अंतरावर एकमेकांस क्रॉस पॅसेज व्दारे जोडण्यात येत आहेत.\nपॅकेज २ – खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.\nव्हायाडक्ट क्र. १- ९०० मीटर लांबीचे दोन समांतर पूल\nव्हायाडक्ट क्र. २ – ६५० मीटर लांबीचे दोन समांतर केबल स्टे पूल.\n८ पदरीकरण – ५.८६ कि.मी. खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिट\nप्रकल्प बांधकाम सद्यस्थिती -\nपॅकेज १ -खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ बोगद्यांसह नवीन रस्ता\nबोगदा क्र. २ एक्झिटच्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याचे १९७९ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले असून डाव्या बोगद्याचे १५५२ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे.\nबोगदा क्र. २ ला जोडणाऱ्या अडिट नंबर १ चे १३४० मीटर इतके खोदकाम पूर्��� झाले असून नंबर २ चे ११५३ मीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे.\nबोगदा क्र. १ च्या पोर्टल पर्यंत पोहोचण्यासाठीच्या पोचरस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे.\nपॅकेज २- खोपोली एक्झीट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या लांबीमध्ये ८ पदरी २ व्हायाडक्टसह नवीन रस्ता व खालापूर पथकर नाका ते खोपोली एक्झीट या रस्त्याचे ८ पदरीकरण करणे.\nसध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका ते खोपोली एक्झिटचे ८ पदरीकरण करण्याचे काम प्रगती पथावर आहे. या ८ पदरीकरणांतर्गत येणाऱ्या मेजर ब्रिज नं. १. २ व ३ या तीनही पुलांचे रुंदीकरणाचे काम प्रगती पथावर आहे.\nव्हायाडक्ट क्र. १ च्या पायाभरणीचे काम देखील प्रगती पथावर आहे.\nव्हायाडक्ट क्र. २ च्या आखणीपर्यंत पोचवण्यासाठीच्या पोचरस्त्यासाठी इतर काम पूर्ण झाले असून पोचरस्ता बांधकाम सद्यस्थितीत प्रगती पथावर आहे.\nमुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक)\n■ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग (मिसिंग लिंक) प्रकल्पांतर्गत सध्याच्या द्रुतगती मार्गावरील खालापूर ते खोपोली इंटरचेंज या ५.८६ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण होणार आहे.\n■ खोपोली एक्झिट ते कुसगांव (सिंहगड संस्था) या भागातील १३.३ कि. मी. च्या राहिलेल्या लांबीसाठी दोन बोगदे (अनुक्रमे १.६८ कि.मी. व ८.८७ कि.मी.) व दोन व्हायाडक्टचे (अनुक्रमे ०.९०० कि.मी. व ०.६५० कि.मी.) बांधकाम करण्यात येणार आहे.\n■ या प्रकल्पामुळे सध्याचे खोपोली एक्झिट ते सिंहगड संस्था हे १९ कि.मी. चे अंतर ६ कि.मी. ने कमी होवून १३.३ कि.मी. इतके होईल व प्रवासाच्या वेळेत २० ते २५ मिनिटांची बचत होण्यास मदत होणार आहे.\n■ या प्रकल्पास ४ जून २०१९ रोजी वन विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.\n■ या प्रकल्पास २४ ऑगस्ट २०१८ रोजी राज्य पर्यावरण समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.\n■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज १ करीता (बोगद्याचे काम) मे. नवयुगा इंजिनिअरींग कं. लि. यांना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.\n■ या प्रकल्पांतर्गत पॅकेज २ करीता (व्हायाडक्टचे काम) मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांना १ मार्च २०१९ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.\n■ पॅकेज १ व पॅकेज २ चे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करणे नियोजित आहे.\n■ या प्रकल्पाची एकूण किंमत रु.६६९५.३७ कोटी इतकी आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओझर्डे ��ेथील ट्रॉमा केअर सेंटरची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सत्यजीत वाढोळकर आणि वर्षा वाढोळकर, सुयोग गुरव उपस्थित होते.\nहेलिपॅडवर खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, एम एस आर डीसीचे राधेश्याम मोपलवार, आ. सुनील शेळके उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-right-decision-regarding-lockdown-will-be-taken-after-may-3/", "date_download": "2021-06-14T16:15:32Z", "digest": "sha1:SYIQT622LDLPBCTNTHEWM7I4LW2VHUTP", "length": 21061, "nlines": 100, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लॉकडाऊनबाबत ३ मे नंतर योग्य निर्णय घेणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलॉकडाऊनबाबत ३ मे नंतर योग्य निर्णय घेणार\nमुंबई: ३ मे नंतर राज्यातील लॉकडाऊनबाबत त्या त्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. त्यांची आज पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्येदेखील यादृष्टीने चर्चा होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सर्वधर्मियांनी देशाप्रती कर्तव्य आणि माणुसकीची भावना दाखवून जो संयम पाळला तसाच तो पुढे देखील पाळला तर कोरोनाविरुद्धचा लढा आपण निश्चित जिंकूत, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते काल दुपारी लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला अक्षयतृतीयेच्या, मुस्लिम बांधवांना रमझानच्या शुभेच्छा दिल्या. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने त्यांनी अभिवादनही केले.\nकोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात २० एप्रिल नंतर शासनाने काही व्यवहार सुरु करण्याला अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मान्यता दिली आहे. राज्यात शेतीची कामे, शेतमाल तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच आहे. कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. फळवाहतूक सुरु आहे. फळे घरपोच देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात जिल्ह्यांच्या सीमा बंद आहेत, त्या उघडणार नाहीत पण काही जिल्ह्यांमधील परिस्थितीचा अभ्यास करून तिथे ३ मे नंतर काही मोकळीक देता येईल का याचा निर्णय नंतर घेण्यात येईल.\nघरातच प्रार्थना करण्याचे आवाहन\nराज्यात सर्व धर्मियांनी देशकर्तव्य आणि माणुसकीच्या भ��वनेला प्राधान्य दिले असून सगळे सण घरीच साधेपणाने साजरे केले आहेत, याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो असे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमझानच्या काळात रस्त्यावर, मशिदीत एकत्र प्रार्थना (नमाज) न करता ती घरातल्या घरात करण्याचे आवाहन केले. आजच्या परिस्थितीत संयम हीच आपली शक्ती आहे तर आपल्या स्वास्थ्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार पोलीस हेच आपले देव आहेत, त्यांचा आदर ठेवणे हीच आपल्यासाठी देवभक्ती असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.\nनितीन गडकरी यांना धन्यवाद\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोणतेही राजकारण न करता महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणयाचे आवाहन केले होते त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. गडकरी यांना धन्यवाद दिले. इतर राज्यातील कामगार-मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत, लॉकडाऊनमुळे ट्रेन सुरु होणार नसल्या तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानंतर आणि मान्यतेनंतर त्यांना त्यांच्या घरी सुखरुप पाठविण्याची व्यवस्था केली जाईल याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.\nमुख्यमंत्र्यानी टाटा, रिलायन्स, विप्रो, महेंद्र ॲण्ड महेंद्र, बिर्ला या आणि यासारख्या मोठ्या उद्योजकांनी आपली प्रतिष्ठा बाजूला ठेऊन राज्याला खूप मदत केल्याचा आवर्जुन उल्लेख केला व त्या सर्वांना धन्यवाद दिले. राज्यातील काही विद्यार्थी राजस्थान येथे कोट्यात अडकले आहेत त्यांनाही आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्राचे पथक आठवडाभरापासून राज्यात असून त्यांना त्रयस्थपणे निरिक्षण करण्याचे तसेच उणिवा असल्यास त्या सांगण्याचे आवाहन आपण केले आहे, त्यांच्या सुचनांचे पालन करण्याच्या सुचनाही आपण प्रशासनाला दिल्या आहेत असे श्री. ठाकरे म्हणाले.\nमुंबई-पुण्यातील वर्दळ परवडणारी नाही\nमुंबई आणि पुण्यात लोकांची वर्दळ परवडणारी नाही हे ही त्यांनी स्पष्ट केले. विषाणू घातक असून आपण गाफील राहून चालणार नाही असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी ८० टक्के लोकांमध्ये विषाणूची लक्षणे दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. एकमेकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. समाजातील अंतर वाढवणे नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. २० टक्के लोकांमध���ये हायरिस्क रुग्णांची संख्या अधिक असल्याची माहिती ही त्यांनी दिली.\nलॉकडाऊनमुळे विषाणूचा गुणाकार रोखण्यात यश\nपरिस्थिती कधी बदलणार, लॉकडाऊन कधी संपणार अशी विचारणा होत आहे पण लॉकडाऊनमुळेच आपण विषाणूच्या गुणाकाराचा वेग रोखण्यात यशस्वी झालो आहोत, रुग्णांची वाढ आपण नियंत्रणात ठेवली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की यासंदर्भात तज्ज्ञांचे मार्गदर्शन, जगभरातील घटना घडामोडींवर लक्ष, संशोधनावर आपण लक्ष ठेऊन आहोत, यासंदर्भातील एका सुद्धा विषयाकडे आपले दुर्लक्ष नाही. जगभरात आपल्या देशाचे कौतुक होत आहे, आपल्या देशाने धैर्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संकटाचा सामना केला आहे. सर्वांची खबरदारी, संयम अतुलनीय असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले\nमृत पोलिसांच्या कुटुंबाना सर्व मदत\nराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी तसेच उपचारांची पराकाष्ठा करण्यात येत असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, एखादी घटना घडली तर पोलीस काय करतात असा सवाल केला जातो. परंतू आज हेच पोलीस दिवसरात्र सेवा देत आहेत, दुर्देवाने दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, शासन पोलिसांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिलच, त्यांना सर्व मदतही देईल पण कोणावरही पटकन शंका घेऊ नका कारण पोलीस असतील, डॉक्टर, नर्सेस असतील आरोग्य कर्मचारी असतील हे सर्वजण आपल्या स्वास्थ्यासाठी अत्यंत तणावाखाली काम करत आहेत.\nराज्यातील आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याच्या, रुग्णांच्या अलगीकरण आणि विलगीकरणासाठी मोठ्याप्रमाणात व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हॉटस्पॉटची तसेच कंटेनमेंट झोन्सची संख्या कमी होत असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय पथकाने वरळी कोळी वाड्याच्या कोरोना मुक्तीच्या प्रवासाचे कौतुक केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात आतापर्यंत १ लाख ८ हजार ९७२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १ लाख १ हजार १६२ लोकांचे कोरोना नमुने निगेटिव्ह आले. ३२३ जणांचा दुर्देवाने मृत्यू झाला. राज्यात प्लाझ्मा थेरपीला परवानगी मिळाल्याचे ते म्हणाले. राज्यात दररोज एक लाखाहून अधिक शिवभोजन थाळीच्या माध्यमातून जेवण उपलब्ध करून दिले जात आहे. साडे पाच ते सहा लाख स्थलांतरीत मजूर आणि कामगारांची व्यवस्था निवारा केंद्राच्या माध्यमातून क��ली गेली आहे त्यांना एक वेळेसचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण आपण देत आहोत असेही मुख्यमंत्री म्हणाले\nकोरोना झाला म्हणजे गेला असं अजिबात नाही\nकोरोना झाला म्हणजे गेला असे अजिबात नाही. ६ महिन्याच्या बाळापासून ८० वर्षांच्या लोकांपर्यंत रुग्ण कोरोना मुक्त होत आहेत. त्यामुळे लक्षणे दिसल्याबरोबर घरीच उपचार न करता फिव्हर रुग्णालयात दाखल व्हा, अंगावर दुखणे काढू नका अशी कळकळीची विनंती ही मुख्यमंत्र्यांनी केली. नॉन कोविड रुग्णांसाठी खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु करावेत, शासन त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करील असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nउद्धव ठाकरे Uddhav Thackeray lockdown लॉकडाऊन प्लाझ्मा थेरपी Plasma therapy\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने स���रू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:FishInWater", "date_download": "2021-06-14T15:07:19Z", "digest": "sha1:TWXWKHAO6WXUZDF5HWXAE2PWPGYSLWLE", "length": 8527, "nlines": 64, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:FishInWater - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत FishInWater, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन FishInWater, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७५,१८९ लेख आहे व २०१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑगस्ट २०११ रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/3-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AD%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-06-14T16:09:47Z", "digest": "sha1:NKPRWRNAQY4USXLXPCKYZQEFRMQMUPQW", "length": 13236, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n3 डिसेंबर रोजी राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन\nदगदग,धावपळ,तणाव,अवेळी जेवण,जाग्रणं या सर्वांचा पत्रकारांच्या प्रकृतीवर प्रतिकुल परिणाम होत असतो.प्रकृतीकडं दुर्लक्ष करण्याचाही बहुतेकांचा स्वभाव असतो.परिणामतः अगदी तरूण वयात अनेकांवर वेगवेगळ्या गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येते..गेल्या दोन वर्षात किमान 9 तरूण पत्रकाराचं ह्रदयविकाराने निधन झाले किंवा त्यांच्यावर बायपास करण्याची वेळ आली.काही जण पॅरेलेसेसचे शिकार झाले तर काहींना ब्रेन हॅमे्रज झाले.अचानक अशी काही आपत्ती आली तर संबंधित पत्रकाराचे कुटुंब दिशाहिन होते. मदतीचे हात पुढे ये���ातच असेही नाही.सरकार काही करेल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नसतो.हे सारं टाळण्यासाठी आपणच आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक असते.नियमित शारीरिक तपासण्या केल्या तर संभाव्य संकटापासून आपली सुटका होऊ शकते.त्यामुळेच मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने गेल्या वर्षीपासून राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.गेल्या वर्षी 3 डिसेंबर रोजी राज्यातील 16 जिल्हयात आणि 126 तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी कऱण्यात आली होती.यावर्षी संपूर्ण राज्यात ही शिबिरं व्हावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत.येत्या 3 डिसेंबर रोजी जिल्हा आणि तालुका पत्रकार संघाच्या पुढाकाराने शिबारांचे आयोजन केले जात असून या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी होऊन आरोग्य तपासणी करावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.यावर्षी किमान दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी व्हावी असे प्रयत्न आहेत.पत्रकारांनी या उपक्रमास सक्रीय सहभाग नोंदवावा ,ही शिबिरं यशस्वी कऱण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती करण्यात येत आहे.\nPrevious articleरेवदंडा येथे पत्रकारास मारहाण\nNext articleस्वच्छ पाणी व घरोघरी शौचालय बांधण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/after-the-black-fungus-now-the-white-fungus-also-infiltrates-white-fungus-is-more-dangerous-than-black-fungus-nrng-131709/", "date_download": "2021-06-14T14:28:39Z", "digest": "sha1:Y6Z3S224ICNLFBSDIS6AWJ5ETVBNT6X3", "length": 10466, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "After the black fungus, now the white fungus also infiltrates; White fungus is more dangerous than black fungus nrng | ब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचाही शिरकाव; ब्लॅक फंगसपेक्षा व्हाईट फंगस जास्त धोकादायक! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nनवे संकटब्लॅक फंगसनंतर आता व्हाईट फंगसचाही शिरकाव; ब्लॅक फंगसपेक्षा व्हाईट फंगस जास्त धोकादायक\nबिहारमध्ये व्हाईट फंगसचे (white fungus) चार रुग्ण ��ढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.\nपटना. कोरोना (corona virus) व्हायरसच्या महामारीमुळे मृत्यू तांडव सुरु असतानाच ब्लॅक फंगसने (black fungus) शिरकाव केला. या नव्या आव्हानाला तोंड देत असतानाच आता आरोग्य व्यवस्थेसमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे. बिहारमध्ये व्हाईट फंगसचे (white fungus) चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णांमध्ये एका डॉक्टरचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.\nपर्समध्ये ठेवा ‘या’ वस्तू; पैशांची राहील बरकत\nनव्याने समोर आलेला विषाणू व्हाईट फंगस हा ब्लॅक फंगसपेक्षा जास्त धोकादायक असल्याचे सांगितल्या जात आहे. व्हाईट फंगस हा कोरोनासारखाच फुफ्फुसात संक्रमित होतो. याशिवाय शरीराचे इतर अवयव नख, त्वचा, पोट, किडनी, मेंदू आणि गुप्तांगामध्येसुद्धा संक्रमित होतो.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/restructuring-of-indian-health-system-presented-by-lancet-citizens-commission-vb-63757/", "date_download": "2021-06-14T15:31:43Z", "digest": "sha1:IH4SK6LQAO4VE34SEGEXJXGKRJSAKI3T", "length": 26484, "nlines": 191, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Restructuring of Indian Health System Presented by Lancet Citizens Commission vb | भारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना-लॅन्‍सेट सिटीझन्‍स कमिशन सादर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nIndian Health Systemभारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना-लॅन्‍सेट सिटीझन्‍स कमिशन सादर\nभारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना-लॅन्‍सेट सिटीझन्‍स कमिशन सादर\nचार प्रख्‍यात आरोग्‍य व व्‍यवसाय प्रमुख (प्रसिद्धी पत्रकामध्‍ये उल्‍लेख केलेले सह-अध्‍यक्ष) कमिशनचे नेतृत्‍व करतील. या प्रमुखांनी शैक्षणिक, वैज्ञानिक समुदाय, नागरी समाज आणि सार्वजनिक हेल्‍थकेअरमधील तीस तज्ञांना कमिशनवर सेवा देण्‍यासाठी एकत्र आणले आहे.\nयुनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज संपादित करण्‍याच्‍या उद्देशाने नागरिकांचा आराखडा तयार करण्‍यासाठी उपक्रम सादर\nकमिशन त्‍याच्‍या दर्जाचा विकसित करण्‍यात आलेला पहिला सहभागी, देशव्‍यापी अहवाल\nमुंबई : युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज (यूएचसी) संपादित करण्‍याच्‍या भारताच्‍या प्रयत्‍नांचे आता ‘लॅन्सेट सिटिझनस कमिशन – भारतीय आरोग्‍य यंत्रणेची पुनर्रचना’च्‍या सादरीकरणासह नागरिक आणि भारतीय आरोग्‍य यंत्रणेच्‍या विविध विभागांमधील प्रख्‍यात भागधारकांच्‍या पुढाकारासह विश्‍लेषण करण्‍यात येणार आहे. कमिशनचे कार्यसंचालन आजपासून सुरू होईल आणि कमिशनचा पुढील दोन वर्षांमध्‍ये त्‍यांच्‍या निष्‍पत्ती व शिफारसींचा अंतिम अहवाल प्रकाशित करण्‍याचा मनसुबा आहे.\nजगातील आघाडीचे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय नियतकालिक ‘दि लॅन्‍सेट’ आणि दि लक्ष्‍मी मित्तल ॲण्‍ड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूट, हार्वर्ड युनिव्‍हर्सिटीसोबत सहयोगाने निर्माण करण्‍यात आलेल्‍या कमिशनचा प्रत���‍येक भारतीयाला दर्जात्‍मक व किफायतशीर हेल्‍थकेअर सेवा सर्वत्र उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या खात्रीसाठी आराखडा तयार करण्‍याचा प्रमुख दृष्टिकोन असेल. चार प्रख्‍यात आरोग्‍य व व्‍यवसाय प्रमुख (प्रसिद्धी पत्रकामध्‍ये उल्‍लेख केलेले सह-अध्‍यक्ष) कमिशनचे नेतृत्‍व करतील. या प्रमुखांनी शैक्षणिक, वैज्ञानिक समुदाय, नागरी समाज आणि सार्वजनिक हेल्‍थकेअरमधील तीस तज्ञांना कमिशनवर सेवा देण्‍यासाठी एकत्र आणले आहे.\nकमिशनच्‍या दृष्टिकोनाबाबत सांगताना बायकॉनच्‍या कार्यकारी अध्‍यक्षा किरण मझुमदार-शॉ म्‍हणाल्‍या, ”हा अद्वितीय सल्‍लागारिता व सहभागात्‍मक उपक्रम आहे, ज्‍याचा सार्वत्रिक आरोग्‍य समानतेच्‍या माध्‍यमातून सामाजिक-आर्थिक समानतेला चालना देण्‍याचा मनसुबा आहे. हा उपक्रम देशभरातील नागरिकांना समाविष्‍ट करून त्‍यांना भारतीय आरोग्‍य यंत्रणेमध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍याच्‍या प्रयत्‍नांमध्‍ये अग्रस्‍थानी ठेवण्‍याचा आणि या देशामध्‍ये सार्वत्रिक हेल्‍थकेअरला वास्‍तविक रूप देण्‍याचा प्रयत्‍न करतो. आमचा या महत्त्वपूर्ण चर्चेमध्‍ये सर्व सामाजिक-आर्थिक स्‍तरांमधील भारतीयांना सामावून घेण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे त्‍यांचे अनुभव व मते शिफारसींमध्‍ये एकीकृत करता येऊ शकतील आणि प्रक्रियेच्‍या शेवटी विश्‍वसनीय व सर्वसमावेशक अहवालाची खात्री मिळेल.”\nकोविड-१९ महामारीचा प्रादुर्भावादरम्‍यान कमिशनची सुरूवात करण्‍यात आली. या कमिशनने सर्व नागरिकांना सर्वसमावेशक, जबाबदार, उपलब्‍ध होण्‍याजोगी, विशेष व किफायतशीर दर्जात्‍मक आरोग्‍यसेवा देणा-या स्थिर आरोग्‍य यंत्रणेची गरज समोर आणली आहे. या प्रयत्‍नाला विशेष बनवणारी बाब म्‍हणजे मागील अहवालांमध्‍ये क्‍वचितच आवाज ऐकण्‍यात आलेल्‍यांना; आरोग्‍यसेवा देणा-यांना आणि आरोग्‍यसेवा प्राप्‍त करणा-यांना सक्रियपणे सामावून घेण्‍यासाठी कौशल्‍याच्‍या समकालीन मर्यादांपलीकडे जाण्‍याबाबत असलेली त्‍यांची कटिबद्धता.\nआगामी वर्षामध्‍ये कमिशन युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजसंदर्भात तळागाळातील सर्वेक्षण, सार्वजनिक सल्‍लामसलत आणि ऑनलाइन चर्चा करण्‍याच्‍या माध्‍यमातून भारतभरातील माहिती गोळा करेल. तसेच ते क्षेत्रांमध्‍ये आवाज उठवण्‍यासाठी आणि माहितीचा प्रसार करण्‍या���ाठी शैक्षणिक संस्‍था, नागरी समाज आणि इतर भागधारकांसोबत सहयोग जोडत सक्रियपणे काम करतील. विशेषत:, ते सरकारसोबत सहयोग कायम ठेवतील, ज्‍याकडे ते युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजची जाणीव निर्माण करण्‍यासाठी महत्त्वपूर्ण पैलू म्‍हणून पाहत आहेत. ही माहिती कमिशनची वेबसाइट (www.citizenshealth.in), तसेच त्‍यांच्‍या सोशल मीडिया हँडल्‍सवर शेअर करण्‍यात येईल. अंतिम अहवाल सहकारी अवलोकन आणि ‘दि लॅन्‍सेट’मध्‍ये प्रकाशनासाठी सादर करण्‍यात येईल.\nपूर्वीच्‍या प्रयत्‍नांपेक्षा या कमिशनला वेगळे बनवणा-या बाबींबाबत सांगताना वेलोर येथील ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजचे प्राध्‍यापक गगनदीप कांग म्‍हणाले, ”हेल्‍थकेअर सुविधा लक्‍झरीअस राहण्‍यासोबत वंचितांना देखील त्‍या सुविधा उपलब्‍ध करून देणारी स्थिर आरोग्‍य यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी सर्व भागधारकांसह नागरिकांनी देखील सरकारसोबत सहयोगाने काम करण्‍याची आणि युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेजच्‍या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोल्‍यूशन्‍सवर चर्चा करण्‍याची गरज आहे.”\nमागील लॅन्‍सेट कमिशन्‍स जागतिक धोरणाला आकार देण्‍यामध्‍ये आणि जगभरातील वैद्यकीय सुधारणा व जागतिक आरोग्‍य चर्चांसाठी मार्ग दाखवण्‍यामध्‍ये अत्‍यंत प्रभावी ठरले आहेत. हार्वर्ड मे‍डिकल स्‍कूल व हार्वर्ड टीएच चॅन स्‍कूल ऑफ पब्लिक हेल्‍थचे प्राध्‍यापक आणि भारतीय एनजीओ संगतचे सह-संस्‍थापक विक्रम पटेल सद्यस्थितीमध्‍ये या कमिशनच्‍या संभाव्‍य प्रभावावर भर देत म्‍हणाले, ”महामारीमुळे देशाच्‍या युनिव्‍हर्सल हेल्‍थ कव्‍हरेज संपादित करण्‍याच्‍या महत्त्वाकांक्षा समजण्‍याची ऐतिहासिक संधी मिळाली आहे. आम्‍ही १५ ऑगस्‍ट २०२२ रोजी भारताच्‍या ७५व्‍या स्‍वातंत्र्य दिनी आमच्‍या निष्‍पत्ती प्रकाशित करण्‍याची आशा करतो.”\nअति विचारांमुळे येते वृद्धत्व; शंशोधनात धक्कादायक खुलासा\nया भावनेला सह-अध्‍यक्ष हार्वर्ड बिझनेस स्‍कूलचे प्राध्‍यापक आणि दि लक्ष्‍मी मित्तल ॲण्‍ड फॅमिली साऊथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक तरूण खन्‍ना यांनी देखील दुजोरा दिला. भारताच्‍या व्‍यापक महत्त्वाकांक्षांसाठी हेल्‍थकेअरच्‍या महत्त्वपूर्ण भूमिकेबाबत सांगताना ते म्‍हणाले, ”भारताच्या उत्तम आर्थिक क्षमतेप्रती प्रगतीला आरोग्‍यदायी नागरिकांच्‍या सक्षम पाठिंब्‍याची गरज आहे.”\nदि लॅन्‍सेटच्‍या वरिष्‍ठ कार्यकारी संपादक पामेला दास म्‍हणाल्‍या, ”वर्ष २०११ मध्‍ये प्रथम प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या लॅन्‍सेट इंडिया सिरीजने यूएचसीसाठी प्रबळ आराखड्याला समोर आणले. हे नवीन कमिशन त्‍या दृष्टिकोनाला नवीन रूप देण्‍याची आणि नवीन सुधारणा करण्‍याची, तसेच भारतातील धोरणामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणण्‍यासाठी प्रक्रियेमध्‍ये भारतीय नागरिकांना प्राधान्‍य देण्‍याची संधी आहे. आम्‍ही आमच्‍या भारतीय सहका-यांसोबत या महत्त्वाच्‍या प्रयत्‍नावर काम करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहोत.”\nकमिशनचा पाया हेल्‍थकेअर प्रदात्यांसह प्रत्‍यक्ष आघाडीवर काम करणारे कर्मचारी आणि आपल्‍या देशातील लिंग व वयानुसार विविध सामाजिक समूहांमधील नागरिकांच्‍या हेल्‍थकेअरसंदर्भातील अपेक्षा व अनुभवांबाबत माहिती गोळा करण्‍यावर अवलंबून असतो.\nआर्थिक धोक्‍यांपासून अधिकाधिक संरक्षणासाठी आणि सर्वांना प्रभावी, समान, विश्‍वसनीय व प्रतिसादात्‍मक आरोग्‍य यंत्रणा सुविधा मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी आरोग्‍य खर्चांचे स्रोत व वापरासंबंधित आव्‍हानांचे निराकरण करा.\nआयएमए आराेग्यसेवा बंदवर कायम आज राज्यभरातील वैद्यकीय सेवा बंद राहणार\nसर्व नागरिकांना उच्‍च दर्जाची हेल्‍थकेअर सुविधा मिळण्‍याच्‍या ध्‍येयासह प्रबळ नियमन रचना, सरकारी पातळीवर समन्‍वय आणि अधिक जबाबदारीच्‍या माध्‍यमातून तयार केलेला शासकीय आराखड्याचा प्रस्‍ताव करा.\nकमतरता व असमान वितरणाचे निराकरण करण्‍यासाठी, कौशल्‍य विकास वाढवण्‍यासाठी, प्रेरणा व कार्यशील स्थिती सुधारण्‍यासाठी आणि अनेक हेल्‍थकेअर सेवांची उपलब्‍धता विस्‍तारित करण्‍यासाठी प्रभावी मानवी संसाधने नियोजन व धोरणांची अंमलबजावणी करा.\nआरोग्‍य निष्‍पत्ती सुधारण्‍यासाठी, हेल्‍थकेअर उपलब्‍धता विस्‍तारित करण्‍यासाठी, रूग्‍णांना सक्षम करण्‍यासाठी आणि रूग्‍ण-केंद्रित नियमनाला चालना देण्‍यासाठी विविध तंत्रज्ञानांचा लाभ घ्‍या.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर��वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/the-people-of-amravati-will-not-give-you-a-chance-to-retake-again-you-should-resign-as-an-mp-criticism-of-rupali-chakankar-nrdm-139772/", "date_download": "2021-06-14T16:24:38Z", "digest": "sha1:U6LKGM45CQMB5P42MKYG34VTEDBRXV4J", "length": 13876, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The people of Amravati will not give you a chance to retake again, you should resign as an MP; Criticism of Rupali Chakankar nrdm | अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा; रुपाली चाकणकरांची टीका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nपुणेअमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, खासदारकीचा राजीनामा द्यावा; रुपाली चाकणकरांची टीका\nअभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. ���ारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.\nपुणे : अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला असून त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र न्यायालयानं अवैध ठरवलं आहे. तसेच नवनीत राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.\nदरम्यान अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करुन त्यांच्यावर निशाणा साधला.\nरुपाली चाकणकर म्हणाल्या, अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटं जातीचं प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयानं यावर जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना खरतर रिल लाईफ आणि रिअल लाईफमधील फरक माहित नाही. अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावतीची जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं.\nनवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं. pic.twitter.com/9sebS16kX4\nलस खरेदीचे ७ हजार कोटी वाचले, आता शेतकऱ्यांना पॅकेज द्या; केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारकडे मागणी\nदरम्यान, शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने जात प्रमाण रद्द केल्यावर अमरावती शहरातील राजकमल चौकात शिवसेनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/pune-corona-saloon-will-remain-closed-maharashtra-marathi-10159", "date_download": "2021-06-14T15:44:46Z", "digest": "sha1:DIYSTMG5IBFPVZ3GDJLK4LBDJM5MXWWR", "length": 13204, "nlines": 158, "source_domain": "www.saamtv.com", "title": "हजामत बंद! पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार\n पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार\n पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार\nबुधवार, 18 मार्च 2020\nपुण्यात आणखी एक कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील कोरोनोबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतंय. देशात कोरोनाबाधितांची संख्या 148वर पोहोचलीय तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे.\nपुणे - पुण्यात 3 दिवस दुकानं बद करण्यात आली आहेत. पुण्यात आता सलून दुकानंही बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदा���ीचा उपाय म्हणून पुढील 2 ते 3 दिवस सलून दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.\nआजच (17 मार्च) पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील कोरोनोबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतंय. देशात कोरोनाबाधितांची संख्या 148वर पोहोचलीय तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. त्यातही पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढलीय आहे.\nपुण्यातील हॉटेल्सचंही शटर डाऊन\nपुण्यात कालपासून हॉटेल्सही बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच कोरोनामुळे पुण्याचे रस्ते निर्जन झालेत. तसंच लोकांनीही घरातच राहणं पसंत केलंय. त्यामुळे बाजारपेठांसह पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यांवर निरव शांतता पसरली आहे. कोरोनामुळे नागरिकांनी एकत्र जमण्यावर बंधनं घातली जात आहेत. व्यापाऱ्यांपाठोपाठ शहरातील हॉटेल, बार-रेस्टॉरंटही तीन दिवस बंद आहेत.\nकोरोनामुळे बस फे-यांवरही परिणाम\nदुसरीकडे पुणे PMPL बसमध्ये निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आलीय...कोरोमाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलीय...रात्रीच्या सुमारास डेपो परिसरामध्ये सर्व गाड्यांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आलं.PMPL बसने अनेक जण प्रवास करत असतात आणि या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.\nतसंच पुण्यातील 548 फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यात फक्त PMPML च्या फक्त 1000 बसवर काम चालवलं जाणार आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात या फे-या कमी जास्त प्रमाणात गरजेनुसार वाढवण्यात येऊ शकतात.\nहेही वाचा - पुण्यात नोकरी, शिक्षणासाठी आलेली लेकरं जेवणार कुठं\nहेही वाचा - एकच मास्क तुम्ही रोज वापरताय का मग हे तु्म्ही वाचाच\nहेही वाचा - ऐकावं ते नवलंच कोरोनामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nदहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - बच्चू कडू\nअमरावती - कोरोनामुळे Corona दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nकोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची...\nबुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे. ...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nलाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ; महाबळेश्वरमध्ये झाली पर्यटकांची...\nसातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/01/president-police-award.html", "date_download": "2021-06-14T15:32:18Z", "digest": "sha1:GJT2RCTJSLF4MOHLDRZSPHYJH3C4DYIE", "length": 10934, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "राज्य पोलीस दलातील 44 अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA राज्य पोलीस दलातील 44 अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक\nराज्य पोलीस दलातील 44 अधिकारी, कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक\nमुंबई - प्रजाकसत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य पोलीस दलातील 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यात चार राष्ट्रपती पोलीस पदक आणि चाळीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपदी पदक जाहीर झाले आहे.\nमुंबई शहरातील पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश जोशी, शरद नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, सचिन कदम, धनश्री करमारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल परब या पोलीस अधिकार्‍यांचा यामध्ये समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये लालुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, नवी मुंबई राज्य राखीव दलाचे सहाय्यक समादेशक भास्कर महाडिक, खेरवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिनेश जोशी, रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू नागले यांचा समावेश आहे.\nउत्कृष्ट सेवा पोलीस पदकामध्ये (पुणे विभाग) गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन डी. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक शंकर भोसले, विशेष शाखेचे लक्ष्मण कृष्णा थोरात, स्वारगेट पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बाळकृष्ण कुलकर्णी (पिंपरी-चिंचवड-पुणे ग्रामीण एसआरपीएफ), सहाय्यक पोलीस आयुक्त गणपतराव माडगुळकर, भीगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तुळशीराम चौधरी, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळाचे पोलीस निरीक्षक अरविंद टी गोकुळे, एसआरपीएफचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीधर काशिनाथ देसाई, झोन पाचचे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सतीश बी. माने, सहाय्यक पोलीस आयुक्त शरद नाईक, राज्य राखीव दलाचे दौंड, नानवीज पोलीस निरीक्षक गणपत एच तरंगे, शिल्दाईघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश व्ही. सावंत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे, नवी मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन एस. राणे, नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय व्ही. पुरंदरे, खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार एम. गोपाळे, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर राजाराम शेलार, हेड कॉन्सटेबल कृष्णा हरिबा जाधव, राज्य पोलीस मुख्यालयातील पोलीस निरीक्षक धनश्री करमारकर, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मारुती परब, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन ज्ञानदेव शिंदे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस उपनिरीक्षक ��त्यवान महादेव राऊत, भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रघुनाथ मोहिते, रायगड पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार नथूजी वरुडकर, सातारा गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम बाळकृष्ण देशपांडे, औरंगाबाद एमटी विभागचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग किशरलाल चौधरी, कोल्हापूर एसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बसप्पा खानगावकर, नाशिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाकीर हुसेन गुलाम हुसैन शेख, वरळी एसीबीचे हेड कॉन्स्टेबल गणपती यशवंत डफाळे, ना. म जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल पांडुरंग राजाराम तळवडेकर, मालाड पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अर्जुन महादेव कदम, गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल दयाराम तुकाराम मोहिते, दत्तात्रय पांडुरंग कुढाळे, सीआयडी विशेष शाखेचे हेड कॉन्स्टेबल भानुदास यशवंत मानवे आणि अकोला एमटी विभागाचे हेड कॉन्स्टेबल विनोद प्रल्हादराव ठाकरे यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/7070", "date_download": "2021-06-14T15:01:50Z", "digest": "sha1:B57CVHHGB52V3DUH5O2BE25IF6AVHR5Y", "length": 9264, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघ\nम्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, मे महिन्यात गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीद्वारे 7,304 कोटींहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात पैशांचा ओघ आल्याने म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) 23.43 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचली आहे.\nअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. मे महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड योजनांमध्ये पैशाचा निव्वळ ओघ 7,304 कोटी रुपयां��र पोचला आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये तो 6,690 कोटी रुपये होता. तसेच गेल्यावर्षी मे महिन्यात 4,584 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. देशातील 42 म्युच्युअल फंड कंपन्यांकडील एकत्रित ‘एयूएम’ एप्रिलमधील 23.25 लाख कोटींवरून आता 23.43 लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे.\nमिराई अॅसेटचा ‘निफ्टी नेक्स्ट फिफ्टी ईटीएफ\nप्रधानमंत्री वय वंदना योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ\nNPS योजनेतून रक्कम काढणे शक्य\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/farmer-friends-take-care-not-to-be-poisoned-while-pesticides-14-august/", "date_download": "2021-06-14T14:38:51Z", "digest": "sha1:RO2ZXRH47LEP7X5SNHSBJOVFXZOZAEJL", "length": 13709, "nlines": 105, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांनो ! विषबाधा होऊ नये म्हणून घ्या 'या' गोष्टींची काळजी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n विषबाधा होऊ नये म्हणून घ्या 'या' गोष्टींची काळजी\nशेतकरी पिकाचे किडीपासून रक्षण करण्यासाठी व वाढीसाठी विविध प्रकारचे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यातले बहुतेक कीटकनाशक हे विषारी ते अतिविषारी या गटात मोडतात. आपण जर कीटकनाशक फवारणी करताना व्यवस्थित काळजी घेतली नाही तरी विषबाधा होऊ शकते. मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या बर्‍याचशा भागांमध्ये फवारणी करताना विषबाधा होऊन शेतकरी राजांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुरेशी काळजी घेऊन फवारणी केली तर होणाऱ्या त्रासापासून आपण वाचू शकतो.\nआपण जेव्हा फवारणी करतो तेव्हा स्प्रेयर पंपाद्वारे निघणारे रासायनिक औषधांचे बारीक कण उडतात व ते श्वासाद्वारे शरीरात जातात. दुसरा महत्त्वाचा धोका म्हणजे फवारणी करत असताना हे कण डोळ्याद्वारे आणि त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. तिसरा धोका म्हणजे बर्‍याच जणांना तंबाखू, गुटका खाण्याची असते. यामुळे ही रासायनिक द्रव्ये शरीरात जाऊ शकतात.\nकीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी\nसगळ्यात महत्त्वाचे म्हणजे फवारणी पंप हा गळका नसावा असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा.\nफवारणीसाठी वापरलेले साहित्य भरपूर पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे\nफवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता लांब काठीने ढवळावे.\nशक्यतो उपाशीपोटी फवारणी करू नये.\nतंबाखू हातावर मळल्याने किंवा विडी पिण्याने कीटकनाशक पोटात जाण्याचा धोका जास्त संभवतो.\nफवारणीचे काम झाल्यानंतर हात स्वच्छ पाणी घेऊन साबणाने धुवावेत.\nफवारणी करत असताना लहान मुले, पाळीव प्राणी फवारणी करत असलेल्या जागेपासून शक्यतो दूर ठेवावेत.\nफवारणीसाठी वापरलेले साहित्य जसे स्प्रेयर पंप, ग्लोव्हस वगैरे साहित्य ज्या पाण्याने धुतो त्या पाण्यात कीटकनाशकांचे विषारीकण किंवा अवशेष पाण्यात मिसळतात. त्यामुळे ते पाणी जमिनीत टाकावे अथवा छोटा खड्डा करून त्यात ते पाणी ओतावे. विशेष म्हणजे हे साहित्य नदी, नाले अथवा विहीरीजवळ धुवू नये.\nकीटकनाशकांच्या रिकाम्या बाटल्या वापरानंतर व्यवस्थित नष्ट कराव्यात.\nकीटकनाशक फवारणीचे काम जास्तीत जास्त सहा ते सात तासच करावे.\nसगळ्यात महत्वाचे म्हणजे वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी वार्‍याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये.\nकीटकनाशक फवारणी केलेल्या क्षेत्राच्या आजूबाजूला गुरांना चरायला सोडू नये. कमीत कमी आठ ते दहा दिवस त्या क्षेत्रातील बांधाचे गवत कापून जनावरांना चारा म्हणून खाऊ घालू नये.\nकीटकनाशकांच्या बाटलीवर विविध रंगांचे विशिष्ट चिन्ह असते. त्यातल्या लाल रंगाचे चिन्ह असलेल्या औषध जास्त विषारी अ��ते. त्याखालोखाल पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. ते फवारणी करण्याअगोदर शेतकऱ्यांनी व्यवस्थित पाहून घ्यावे व त्याप्रमाणे व्यवस्थित काळजी घ्यावी.\nफवारणी करण्यासाठीचे छोटे संरक्षण किड्स बाजारात मिळतात ते घेणे कधीही फायद्याचे होऊ शकते. तोंडाला मास्क किंवा फवारणी हेल्मेट, पूर्ण हात पाय झाकले जातील असा पेहराव करावा. हातामध्ये ग्लोव्हस वापरणे फार महत्त्वाचे असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मद्यपान करून फवारणी कधीच करू नये.\nअंगाला दरदरून घाम येतो तसेच डोळ्यांची जळजळ व्हायला लागते.\nतोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी होणे, मळमळणे पोटात दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात.\nडोकेदुखी, स्नायू दुखीचा त्रास होतो, धाप लागते, छातीत दुखते व खोकला लागू लागू शकतो व काही कालांतराने व्यक्ती बेशुद्ध पडतो.\nदरम्यान वरील लक्षणे दिसल्यास फवारणी करणाऱ्यांनी त्वरित डॉक्टरांकडे जावे.\npesticides poisoned prevention pesticides कीटकनाशकांची फवारणी कीटकनाशक फवारणी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या जीवामृत वापरण्याचे फायदे व कृती\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nअसे करा वांग्यातील मर आणि करपा रोगाचे नियंत्रण\nमृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-14T14:56:30Z", "digest": "sha1:CXBKSSKTFZRGQSFBPLF5I22JLFAQKDZD", "length": 8771, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nआमदार मौलाना मुफ्ती इस्माईल\nआमदार मौलाना मुफ्ती इस्माईल\nमालेगावमधील ‘उच्चपदस्थ’ अधिकारी ‘कोरोना’बाधित, मंत्री-अधिकारी हादरले\nमालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन - मालेगाव शहरातील कोरोना साथीची गंभीर परिस्थिती लक्षात घेता बुधवारी (दि.12) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दुसऱ्यांदा मालेगाव दौऱ्यावर आले होते. दुपारी शासकीय विश्रामगृहावर कोरोना परिस्थितीबाबत मंत्री टोपे…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरी��ील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास…\nDiabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांसाठी अमृत आहे एक फळ, वेगाने करते…\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार,…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा…\nPune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ मुलीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयाने सुनावली 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dangat/", "date_download": "2021-06-14T15:50:16Z", "digest": "sha1:WGKT6VI7AKAB4BL5Y4OZW67H54VA3X5A", "length": 8471, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Dangat Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune : रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांकडून अटक\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - रेल्वेत प्रवास करणाऱ्या वकिलाजवळील पिशवी चोरणाऱ्यास लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व मोबाइल असा पावणेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. योगेश रमेश माने (वय २७,रा. गौतमनगर, दौंड,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\n‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना…\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-19-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%AA-4/", "date_download": "2021-06-14T14:43:12Z", "digest": "sha1:CBFROGUWBO2N3EZFR6CFMP6H7IQ7XTV2", "length": 4431, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "कोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 16/03/2021 | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 16/03/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 16/03/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 16/03/2021\nकोविड 19 – प्रतिबंधात्मक उपाययोजना – 16/03/2021\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: May 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-14T15:15:40Z", "digest": "sha1:JWXGM7LTAAUX2E2JKQEODLX3VKYQAEGV", "length": 11527, "nlines": 147, "source_domain": "www.batmidar.in", "title": "आ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nआ. प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा\nपनवेलचे कॉग्रेसचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज आमदारकीचा राजीनामा मुंबईत विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.येत्या विधानसभेची निवडणूक आपण लढविणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केल्याने रायगडमधील राजकीय समीकरणं बदलणार आहेत.\nमुबई-पनवेल रस्त्यावर खारघर-कामोठे येथे नव्यानेच टोलनाका उभारण्यात आला आहे.या टोलमधून एम.एच.46 आणि एम.एच.-6 क्रमांकाच्या स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत मिळावी अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली होती.मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासनही दिले होते.मात्र गेली दोन महिने यासंदर्भात सरकारने कोणतीच ठोस भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ आमदार ठाकूर यांनी हा राजीनामा दिला आहे.आ.ठाकूर यांच्या पाठोपाठ पनवेल तालुक्यातील कॉग्रेसचे अन्य पदाधिकारी देखील सामुहिक राजीनामे देणार आहेत.\nप्रशांत ठाकूर आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर भाजपच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सध्या जिल्हयात सुरू आङे.\nPrevious articleअशोक चव्हाण यांना दिलासा\nNext articleमतदान आले महिन्यावर,आचारसंहिताही लागू\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफिय���ंचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/cri/", "date_download": "2021-06-14T15:48:30Z", "digest": "sha1:7TQBAPHFWWECUKEJAHBOEQPVXLPDLGP4", "length": 3373, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates cri Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nलिफ्ट देतो सांगून महिलेला टेम्पोत घेतले अन्…\nबलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकतीच पिंपरीतील बलात्काराची घटना समोर आली आहे….\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/delhis-karol-bagh/", "date_download": "2021-06-14T14:56:16Z", "digest": "sha1:H47YXVWJ6F3V5NP5RA6IUH2NZ5DA3RQS", "length": 3403, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Delhi's Karol Bagh Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये भीषण आग, 17 जणांचा मृत्यू\nदिल्लीतील करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये पहाटे 4च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० ला���ांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF-2-2927/", "date_download": "2021-06-14T14:35:07Z", "digest": "sha1:6XGLHGRSPB5RPWX3GBRKQMDYXCT6WZAE", "length": 4850, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा - NMK", "raw_content": "\nराष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा\nराष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवर लिपिक (क्लार्क) पदांच्या एकूण ७८८३ जागा\nदेशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील लिपिक (क्लार्क) पदांच्या ७८८३ जागा भरण्यासाठी बँकिंग पर्सनल सिलेक्शन इन्स्टिट्यूट (आयबीपीएस) मार्फत आयोजित केलेल्या सातव्या सामाईक लेखी परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ आक्टोबर २०१७ आहे. (सौजन्य: मनोज कॉम्प्युटर, श्रीरामपूर, जि. यवतमाळ.)\nसैनिक कल्याण विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३९ जागा\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आस्थापनेवर ‘शिपाई’ पदांच्या १५२ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-14T15:28:48Z", "digest": "sha1:QMDXB3RTVWB4RL4HUVAKSTERXZGF3VWN", "length": 10637, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "युपीत पत्रकार रस्त्यावर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nमहाराष्ट्रा प्रमाणेच उत्तर प्रदेशात देखील पत्रकारांवरील हल्लयाच्या घटनांत चिंताजनक वाढ झाल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी एकत्र येत मंगळवारी लखनौमध्ये धरणे आंदोलन केले.श्रमिक पत्रकार संघाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलन अन्य संघटनाही सहभागी झालेल्या होत्या.पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याची मागणीही आंदोलक पत्रकारांनी केली आहे.\nया आंदोलनात श्रमिक पत्रकार युनियन,आयएफडब्युजे,जिल्हा मान्यताप्राप्त पत्रकार संघ,आदि संघटनांनी प्रथमच एकत्र येत पत्रकारांवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली आणि हे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा कऱण्याची मागणी केली आहे.\nPrevious articleम.हि.पाटील रायगड कॉग्रेसचे अध्यक्ष\nNext articleशरिफ पेक्षा मोदी लै भारी- पाक मिडिया\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिष���, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/this-day-in-history-31-july-2020-17832/", "date_download": "2021-06-14T15:50:29Z", "digest": "sha1:TSWEQJCLQI4VTKTXDFPF55DPLKEKGDIE", "length": 8974, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "this day in history 31 july 2020 | दिनविशेष दि. ३१ जुलै २०२० | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इ���्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nदिनविशेष दिनविशेष दि. ३१ जुलै २०२०\n१६५७: मुघलांनी विजापूरचा कल्याणी किल्ला जिंकला.\n१६५८: औरंगजेब मुघल सम्राट बनला.\n१९६४: रेंजर ७ अंतराळ यानाने चंद्राचे पहिले स्पष्ठ छायाचित्रे काढले.\n१८८०: हिन्दी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांचा जन्म\n१९४७: हिंदी चित्रपट अभिनेत्री मुमताज यांचा जन्म.\n१९६५: हॅरी पॉटरच्या लेखिका जे. के. रोलिंग यांचा जन्म\n१९८०: पार्श्वगायक मोहंमद रफी यांचे निधन\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/increase-in-income-with-the-help-of-gch-7/", "date_download": "2021-06-14T16:18:57Z", "digest": "sha1:7XDKWC2AF5DE5NKSBYEHOWF3CHQU3DC4", "length": 11408, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "‘जीसीएच-७’ च्या मदतीने होणार उत्पन्नात भर", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n‘जीसीएच-७’ च्या मदतीने होणार उत्पन्नात भर\nएरंडचं झाड आपण नेहमी पाहिलं असेल. एरंडही वनस्पती बहुवर्षांयू असून याचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. मुळची अफ्रिकेतील असलेली व���स्पती आता भारतात सर्वत्र दिसते. ३-५ मी. उंचीची पर्यंत वाढणारे झाड याचे पान हस्ताकृती विभागलेली असतात. ही वनस्पती साध जरी दिसत असली तरी उत्पन्न अधिक देत असते. आपल्या राज्याला साधारण दोन कोटी रुपयांचे उत्पन्नही मिळवून देते. महाराष्ट्रात एरंडाचे क्षेत्र ९ हजार हेक्टर असून त्यापासून मिळणारे उत्पादन २ हजार मेट्रीक टन आहे. बुलडाण्यात तर यांची लागवड अधिक होत असते. दरम्यान एरंडीच्या बियांवरती एक संशोधन करण्यात आले असून यामुळे उत्पादनात अधिक वाढ होणार आहे.\nआपलं उत्पादन वाढविण्यासाठी अतिरिक्त खर्च करण्याची गरज नाही. यासाठी आपल्याला फक्त शेतीची पद्धत बदलावी लागेल. कृषी विद्यापीठाच्या (एसडीएयू), पालमपूर च्या शास्त्रज्ञांनी या जीसीएच -७ एरंडीला विकसीत केले आहे, जी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत करेल. जर नव्या पद्धतीने आपण याची शेती केली तर प्रति हेक्टर ४ टनापेक्षा अधिक एरंडीचं उत्पादन होऊ शकते, असा दावा शास्त्राज्ञांनी केला आहे.\nभारतात होतं एरंडीचं उत्पादन अधिक\nजीसीएच -७ चे वाण हे प्रतिकूल परिस्थिती आणि खराब हवामानातही तयार करण्यास सक्षम आहे. आपल्या देशात ९० टक्के एरंडचं उत्पादन केले जाते. आपल्या राज्यातही एरंडचं अधिक उत्पादन केले जाते. राज्याला साधारण २ कोटी रुपयांचे उत्पन्न एरंडपासून मिळते. एरंडपासून काढण्यात आलेल्या तेलाचा वापर विशेषतः फार्मास्युटिकल्स आणि विमानचालन सेवांमध्ये होतो.\nमूळची आफ्रिकेतलं ही वनस्पती उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते. भारतात सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते. हे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूळ असते. पाने हस्ताकृती, विभागलेली पण साधी असतात. पानांचे खंड दातेरी आणि देठ लांब असतात. पानाच्या खालच्या बाजूवर, देठांवर व खोडावर राखाडी छटा दिसते. शेंड्याकडे उभ्या मंजरीवर द्विलिंगी हिरवट फुले डिसेंबर-मार्च मध्ये येतात. काटेरी बोंडात एक-बीजाणू तीन बिया असतात. बिया कठिण, लांबट व पिंगट असून त्यावर चित्रविचित्र ठिपके असतात. एरंडाचे सर्व भाग औषधी आहेत. याचे मूळ दाहक व वातनाशक आहे. ते सूज, ज्वर, दमा, कफ व आतड्यातील कृमी यांवर उपयुक्त असते. पानांचा काढा दुग्धवर्धक असतो. बियांपासून काढलेल्या तेलाला एरंडेल म्हणतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद��दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/9161", "date_download": "2021-06-14T14:55:26Z", "digest": "sha1:GKUJ77IKHYLYJ7IO4555TIXJJWSX4C4P", "length": 9172, "nlines": 136, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | मांढरदेव गडावर 600 पेक्षा जास्त लोकांवर करणी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | मांढरदेव गडावर 600 पेक्षा जास्त लोकांवर करणी\nVIDEO | मांढरदेव गडावर 600 पेक्षा जास्त लोकांवर करणी\nसागर आव्हाड साम टीव्ही मांढरदेव ��ड, वाई\nमंगळवार, 7 जानेवारी 2020\nझाडाला टांगलेल्या या काळ्या बाहुल्या, टाचण्या, लिंबू आणि हे फोटो...हे चित्र आहे प्रसिद्ध अशा मांढरदेव गडावरचं..दरवर्षी जानेवारी महिन्यात शेकडो भाविक मांढरदेव गडावर येत असतात. पण हे दृश्य पाहिल्यानंतर इथं श्रद्धेच्या नावावर काही समाजकंटकांनी कशाप्रकारे हा अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय हे दिसून येतं.\nझाडाला टांगलेल्या या काळ्या बाहुल्या, टाचण्या, लिंबू आणि हे फोटो...हे चित्र आहे प्रसिद्ध अशा मांढरदेव गडावरचं..दरवर्षी जानेवारी महिन्यात शेकडो भाविक मांढरदेव गडावर येत असतात. पण हे दृश्य पाहिल्यानंतर इथं श्रद्धेच्या नावावर काही समाजकंटकांनी कशाप्रकारे हा अंधश्रद्धेचा बाजार मांडलाय हे दिसून येतं.\nखरं तर अंधश्रद्धेला खतपाणी मिळेल असं कोणतंही कृत्य करण्यास इथं स्पष्ट मनाई आहे. तसे फलकही लावण्यात आलेत. पण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करून काळ्या जादूचे प्रकार केले जातायेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. करणी, भानामती सारखे प्रकार करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीय.\nयाआधी लोणावळा आणि पुण्यात असे करणीचे प्रकार आढळून आले होते. अशाच बुरसटलेल्या विचारांच्या लोकांनी मांढरदेव गडावर तर अक्षरश: अंधश्रद्धेचा कहर केलाय. यातून गडाचं पावित्र्य धोक्यात आलंय. विज्ञानाच्या युगातही लोक जर अशा अंधश्रद्धांना बळी पडत असतील तर खरंच आम्ही सुशिक्षित, सुजाण आहोत का \nलिंबू lemon बळी bali\nडायटिंग सोडा आणि आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा\nHealth Care : वजन कमी weight loss करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात. परंतु...\nएकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..\nसांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी Farmer...\nतुळस, मसाला चहा प्या आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा\nकोरोना विषाणू व्हायरसनंतर Corona Virus आता देशात काली बुरशी Black Fungus आणि...\nलॉक डाउनमुळे लिंबू उत्पादकांवर ओढावले संकट..\nधुळे : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे लॉकडाउन Lockdown...\nप्रक्षाळ पूजेच्या निमित्ताने विठुरायाचा थकवा दूर होण्यासाठी...\nपंढरपूर : यथा देहे तथा देवे, या उक्तीप्रमाणे विठूरायाची काळजी घेण्यासाठी अनोख्या...\n नाशिकमध्ये कोथिंबीर २३,५०० रुपये\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती��ध्ये चालू सप्ताहात कोथिंबिरीची आवक ५३२१...\nउघड्यावर ठेवलेल्या उसावर कुत्र्यांची लघुशंका; मधुर रसवंती बनली खारट\nकोणत्याही सिझनमध्ये उपलब्ध होणारा उसाचा रस आरोग्यवर्धक मानला जातो. उसाच्या रसाचा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/interpretation-of-dreams/", "date_download": "2021-06-14T15:45:51Z", "digest": "sha1:JUYIGNPT4ETXOWNEKU3VF6YYCM45H2MY", "length": 8719, "nlines": 84, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates तुम्हांला ही पडतात का अश्या प्रकारची स्वप्नं: तर जाणून घ्या त्यामागचे अर्थ", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतुम्हांला ही पडतात का अश्या प्रकारची स्वप्नं: तर जाणून घ्या त्यामागचे अर्थ\nतुम्हांला ही पडतात का अश्या प्रकारची स्वप्नं: तर जाणून घ्या त्यामागचे अर्थ\n‘मनी वसे, ते स्वप्नी दिसे’, असं आपण नेहमीचं म्हणत असतो. पण स्वप्नात दिसणाऱ्या अनेक गोष्टी वास्तवात नसतात. मात्र या स्वप्नांचा नेमका अर्थ तरी काय असतो का पडतात अश्या प्रकारची स्वप्ने याचा तुम्ही कधी विचार केला आहे का का पडतात अश्या प्रकारची स्वप्ने याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा वेगवेगळा अर्थ आहे. तुम्हालाही अशी स्वप्नं पडतात का ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा वेगवेगळा अर्थ आहे. तुम्हालाही अशी स्वप्नं पडतात का काय अर्थ असतो या स्वप्नांचा\n1-उंचीवरून जोरात पडल्याचे स्वप्न\nबऱ्याचदा झोपेत आपण उंचावरून पडतो आहोत असं स्वप्न सगळ्यांनाच पडतं. याचा अर्थ असा की तुमच्या मनात कोणती तरी भीती आहे. तुमच्या मनात काहीतरी चुकीची गोष्ट करण्याची इच्छा आहे आणि त्याचीच मनात असणारी भीती आपल्याला या स्वप्नातून आपल्याला दिसून येतो..\n2- कोणीतरी पाठलाग करत असल्याचं स्वप्न\nया स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून सुटका हवी आहे. ती कोणती गोष्ट आहे, हे आपल्याला इतरवेळी विचार केल्याशिवाय लक्षात येणार नाही. मात्र त्याचाच इशारा या स्वप्नातून होतोय.\n3- दात तुटण्याचे स्वप्न\nस्वप्नात दात तुटताना बघणं अशुभ मानलं जातं. दातांचा संबंध आत्मविश्वासाशी असतो. अशा स्वप्नांचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासाव��� होतो. व्यक्तीला त्रास होतो\n4- मरण्याचं स्वप्न बघणे\nस्वप्नात आपल्याला आपण मेलेलं दिसणं हे प्रत्यक्षात वाटतं तितकं अशुभ नाही. याचा अर्थ तुम्ही वाईट गोष्टींना मागे टाकून पुढे जात आहात. तसंच स्वप्नात दुसर्‍याचं मरण बघणंदेखील तुमच्या जीवनात काही नवीन होणार असल्याची सूचना असते.\n5- उशीरा पोहचणे,ट्रेन सुटणे.\nयाचा अर्थ तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्ही फारच गंभीर आणि या स्वप्नाचा अर्थ तुम्ही उत्साही आहात, असाही असतो.\n6- पाण्यात पडल्याचे स्वप्न\nस्वप्नात पाणी दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या अडचणींपीसून लवकरच तुमची सुटका होणार आहे.\nPrevious बँकेत नोकरी हवी SBI मध्ये 8000 जागांची भरती, वाचा नोंदणी प्रक्रिया\nNext नोकरीची संधी, MPSC कडून 240 पदांसाठी भरती\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nवृद्धापकाळात होणाऱ्या घरगुती अपघातांपासून स्वतःला कसे वाचवाल….\nलसणाचा वापर हा जवळपास सर्वचं पदार्थ बनविण्यासाठी करतात.\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2021-06-14T15:36:52Z", "digest": "sha1:RD7A2UHYWRZTY2NV4VWXLSSSCGPZ744B", "length": 8484, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फैजाबाद जिल्हा न्यायाल�� Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nतब्बल 106 वर्ष आणि अयोध्या ‘वाद’ आणि घटनाक्रम…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणाचा शनिवारी (दि.9) निकाल लागणार आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वाद 106 वर्षे जुना आहे. ब्रिटिशकाळापासून या वादावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. फैजाबाद जिल्हा न्यायालय ते…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n10 वर्ष कमी दिसेल व्यक्तीचे वय जाणून घ्या नेहमी तरूण…\nLakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप…\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPan Card Online Application | डॉक्युमेंटची गरज नाही, फक्त 10 मिनिटांत…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून…\n तर मग करू नका…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव जाणकरांचा…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण उद्��ोगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे \nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cricketing-skills/", "date_download": "2021-06-14T14:53:30Z", "digest": "sha1:CHOLSNCDIMC5EWBA3CQKDVKJT7ZEMXT4", "length": 8101, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "cricketing skills Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nVideo : आयुष्मान खुरानानं गल्ली क्रिकेट मध्ये लगावला जबरदस्त षटकार \nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क…\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\nयेथे लावा पैसे, केवळ 5 वर्षांत 3 लाख रूपयांचे मिळतील 11 लाख रुपये; 50…\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा;…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली…\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ\nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व युनिट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू, कुटुंबीय करणार ‘हे’ मोठं काम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/03/cm-mono-rail.html", "date_download": "2021-06-14T15:17:14Z", "digest": "sha1:6575VZXLBTTYPLMKET7762IVYDHARUX3", "length": 14097, "nlines": 81, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मेट्रो, मोनो, रेल्वे, बस, जल वाहतुकीचे एकत्रिकरण करण्यात येणार - मुख्यमंत्री - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA मेट्रो, मोनो, रेल्वे, बस, जल वाहतुकीचे एकत्रिकरण करण्यात येणार - मुख्यमंत्री\nमेट्रो, मोनो, रेल्वे, बस, जल वाहतुकीचे एकत्रिकरण करण्यात येणार - मुख्यमंत्री\nमुंबई, दि. ३ : मुंबईत मोठ्या प्रमाणात मेट्रोचे जाळे पसविण्यात येत आहे. त्याचबरोबर आता लवकरच जलवाहतूक सुविधा सुरू करणार असून मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे, बस यांच्याबरोबर जलवाहतुकीचेही एकत्रिकरण (इंटिग्रेशन) करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.\nमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मोनोरेलच्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा ११.२८ किमीच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते संत गाडगे महाराज चौक स्थानक येथे आज झाले. त्यानंतर वडाळा आगार येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.\nसंत गाडगे महाराज चौक येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मोनोरेलच्या कोनशिलेचे अनावरण झाले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी मोनोरेलला हिरवा झेंडा दाखवून दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ केला. याच मोनोरेलमधून प्रवास करून मुख्यमंत्री व रेल्वे मंत्री यांच्यासह महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर वडाळा मोनोरेल आगार येथील कार्यक्रमस्थळापर्यंत दाखल झाले.\nयावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्यास सुरूवात होत आहे, हा क्षण मुंबईसाठी खूप��� आनंदाचा आहे. आता संपूर्ण १९ किमी धावणारी मोनोरेल ही खऱ्या अर्थाने लोकोपयोगी झाली आहे. या मोनोतून दर महिन्याला सुमारे ३० लाख नागरिक प्रवास करतील. यामुळे एक चांगली व्यवस्था निर्माण झाली आहे. कुठल्याही शहरामध्ये नागरीकरण होत असताना चांगली वाहतूक सुविधा दिली तर वाहतूक समस्या सुटतील. अशी व्यवस्था केली तरच ही शहरे शाश्वत होतील. मुंबई सारख्या शहरात उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाने मोनोरेल, मेट्रो सारखे प्रकल्प सुरू केले आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाने मंजुरी दिलेल्या एमयूटीपी तीनमुळेही येथील चित्र बदलणार आहे.\nगेल्या चार वर्षात मुंबईचा कायापालट करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे २५० किमीचे जाळे पसरविण्याचे काम सुरू आहे. यामुळे एका तासात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणे सुलभ होणार आहे. मेट्रोमुळे जलद व शाश्वत असे साधन मुंबईकरांना मिळाले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील उपनगरीय रेल्वेवरील भार कमी करण्यासाठी मोनोरेल, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, बस या सार्वजनिक वाहतूक सुविधांचे एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकात्मिक तिकिट प्रणाली तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईत एकाच तिकिटावर सार्वजनिक वाहतूक सुविधेद्वारे प्रवास करता येईल. यामध्ये नव्याने सुरू करणाऱ्या जल वाहतुकीचाही समावेश करण्यात येणार आहे. मेट्रो, मोनो व जल वाहतूक सुविधेमुळे एकात्मिक सार्वजनिक वाहतूक सुविधा असलेले देशातील पहिले शहर ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nमुंबईतील प्रदूषण व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महानगरपालिकेने इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करावा. मोनोरेलमध्ये सुद्धा ३० टक्के वीज ही स्टेशनवर बसविलेल्या सोलर पॅनेलमधून मिळणार आहे. त्यामुळे वीज बचत होणार असल्याचेही, मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.\nरेल्वे मंत्री गोयल म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वामुळे आज मोनोरेलचा हा भारतातील पहिला प्रयोग सुरू झाला आहे. मोनोरेल व मेट्रोमुळे मुंबईकरांना प्रवासासाठी नवीन वाहतूक साधने मिळाली आहेत. यामुळे रस्ते व बस वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना सुलभ प्रवासाची सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. मोनोरेलच्या सर्व स्थानकांबरोबर उपनगरीय रेल्वे स्थानके जोडण्यात येणार आहेत. त्यासाठी एमएमआरडीएने आराखडा तयार करावा. रेल्वे मंत्रालय त्याला तातडीने मंजुरी देईल. याचबरोबर वडाळा परिसराचा विकासही करण्यात येणार आहे.\nयावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार राहुल नार्वेकर, किरण पावसकर, ॲड. मनीषा कायंदे, कॅप्टन तमिळ सेल्वन, सुनील शिंदे, प्रसाद लाड, माजी महापौर जाधव,एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख, सोनिया सेठी आदी यावेळी उपस्थित होते.\nभारतातील पहिल्या मोनोरेलचे वैशिष्ट्ये -\n- दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर ही मोनोरेल एकूण १९.५४ किमीचा संपूर्ण पल्ला गाठणार\n- जपानच्या ओसाका मोनोरेल (२३.८किमी) नंतर मुंबई मोनोरेल ही जगातील दुसरी सर्वात लांब मोनोरेल\n- चेंबूर ते वडाळा ८.२६ किमी चा पहिला टप्पा कार्यरत\n- वडाळा ते संत गाडगे महाराज चौक हा ११.२८ किमीचा दुसरा टप्पा पूर्ण\n- सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, प्रवासी चालक संपर्क यंत्रणा\n- रि-जनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणामुळे २५ टक्के विजेची बचत\n- दुसऱ्या टप्प्यात जीटीबी नगर, अन्टॅाप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज,दादर (पूर्व), नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परळ, संत गाडगे महाराज चौक पर्यंतची सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-editorial-article-about-indian-railways-5693304-NOR.html", "date_download": "2021-06-14T14:47:36Z", "digest": "sha1:FV6ENFBEQXA2XO5LWNYQ3LQTOYJTYJB3", "length": 11605, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Editorial article about Indian Railways | भारतीय रेल्वेचे मन्वंतर ( अग्रलेख ) - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय रेल्वेचे मन्वंतर ( अग्रलेख )\nब्रिटिशांनी भारतात रेल्वे आणली ती आपला वसाहतवाद विस्तारण्यासाठी, युरोपमधला आपला कापड व्यापार अधिक फायदेशीर करण्यासाठी. तरीही रेल्वेचा भारतीय स्वातंत्र्य चळवळीला अप्रत्यक्ष फायदा झाला. रेल्वेच्या विस्ताराने दळणवळण वाढले, नवी शहरे उदयास आली, नव्या बाजारपेठा निर्माण झाल्या. राजकीय-सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली. ग्रामीण भाग शहरांशी सहजपणे जोडला गेला. आज भारतीय रेल्वेचे देशातील जाळे हे जगातल्या कोणत्याही देशातील रेल्वेजाळ्यांपेक्षा अधिक मानले जाते. केवळ जाळे वाढवून नव्हे तर आधुनिकीकरण व त्याब���ोबर येणारे तंत्रज्ञानही भारतीय रेल्वेने नेहमीच स्वीकारले आहे. तरीही भारतीय रेल्वे अपघातांपासून मुक्त झालेली नाही, हे वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारत उद्या मुंबई-अहमदाबाद अशा देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची पायाभरणी भारत-जपानच्या पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. हे रेल्वेसाठी एक मन्वंतर आहे. कारण भारतीय रेल्वेचा प्रवास हा नॅरोगेज, मीटरगेज, ब्रॉडगेज, भुयारी मेट्रो रेल, मोनोरेल व आता बुलेट ट्रेनपर्यंत येऊन पोहोचला आहे. निसर्गावर मात करत मानवी श्रमातून भारतीय रेल्वेने कठिणातील कठीण आव्हाने पार करत आपला प्रवास अखंडपणे चालू ठेवला आहे. त्यांच्या परिश्रमाला सलामी देणे महत्त्वाचे आहे. अशा या बुलेट ट्रेनला समाजातील काही स्तरांतून विरोध होत आहे.\nश्रीमंतांचे लाड असेही बोलले जाते. पण हा एक पहिला टप्पा आहे. राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली तेव्हाही त्याच्यावर टीका झाली होती. पण मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळायला लागल्यानंतर राजधानी एक्स्प्रेसची गरज किती योग्य होती हे लक्षात येऊ लागले. तसेही आधुनिकीकरणाला विरोध होत असतो. ८० च्या दशकात भारतात मारुती कारची निर्मिती करण्यासाठी जपानमधील कंपनी सुझुकीची मदत घेण्यात आली तेव्हाही गदारोळ उडाला होता. त्या वेळी आजच्यासारखी बाजारपेठ खुली नव्हती, तंत्रज्ञानावर काही मोजक्याच देशांची मक्तेदारी होती. त्यात तंत्रज्ञान महाग असे. पण भारताने मारुती उद्योगाच्या माध्यमातून मध्यमवर्गाच्या मनात मोटार असण्याचे स्वप्न साकार केले. त्यानंतर तीन दशकांत देशातील कारची बाजारपेठ कशी विलक्षण बहरत गेली व ग्राहकांची मानसिकताही कशी बदलत गेली हे सांगण्याची गरज नाही.\nभारत-जपान यांच्यात बुलेट ट्रेन करार होण्यामागची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे जपानचे शिंकासेन तंत्रज्ञान आज विश्वासार्हता व सुरक्षिततेच्या दृष्टीने जगात सर्वोत्तम मानले जाते. जगात अनेक देशांत धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे अपघात हे अन्य रेल्वे अपघातांच्या तुलनेत जवळपास शून्याच्या बरोबर आहेत. शिंकासेन तंत्रज्ञानात सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अपघाताची शक्यता सांगण्यापासून तो टाळण्यापर्यंतची सर्व प्रकारची सुरक्षितता या तंत्रज्ञानाचे विशेष आहे. सुरक्षिततेची मानकेही आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने अपघात��ंची शक्यता नाही असे म्हटले तरी चालेल. दुसरी बाब म्हणजे बुलेट ट्रेनचे प्रशिक्षण देण्यासाठी बडोद्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली संस्था उभारण्यात येणार असून तेथे चार हजार नवे प्रशिक्षणार्थी रुजू होतील. हेच प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष बुलेट ट्रेन धावायला सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाचे आधारस्तंभ राहतील. भारतीय रेल्वेने आपल्या ताफ्यातले ३०० रेल्वे अधिकारी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी कामास लावले आहेत व त्यांना जपानमध्ये हायस्पीड ट्रेनच्या तांत्रिक अंगांचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. वेगाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास दोन बुलेट ट्रेन धावणार आहेत. एक रेल्वे मुंबई-अहमदाबाद मार्गावर केवळ सुरत व बडोदा या स्थानकांवर थांबेल.\nहा प्रवास दोन तास सात मिनिटांचा असून दुसरी रेल्वे काही स्थानकांवर थांबून एवढेच अंतर दोन तास ५८ मिनिटांत कापणार आहे. भारतीय रेल्वेने कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ही सेवा तासात तीन वेळा चालवण्याचा विचार केला असून अन्य वेळी तासाला दोन असे वेळापत्रक नियोजित केले आहे. साधारण २०२३ पर्यंत बुलेट ट्रेनमधून दैनंदिन ३६ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. या रेल्वेचा प्रवाशांना फायदा असा की, विमानसेवेपेक्षा ही सेवा जलद असल्याने वेळही वाचणार आहे. अनेक आर्थिक विश्लेषकांनी बुलेट ट्रेनच्या आगमनानंतर या रेल्वेच्या मार्गावर नवी शहरे विकसित होतील, जमिनींच्या किमती वाढतील, नागरी वस्त्या जन्मास येतील व ग्रामीण भागामधील अर्थकारणाला नवी बाजारपेठ मिळेल असे म्हटले आहे, त्यात तथ्य आहे. कारण रेल्वेचा जन्मच मुळी बाजारपेठेच्या गरजेतून झाला आहे. आज त्याला गतीची जोड मिळालेली आहे व भारत त्यासाठी सज्ज झालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9506/", "date_download": "2021-06-14T14:57:49Z", "digest": "sha1:P2HSRRLBFT46UD2B4BZSSI5I6HWOUA3N", "length": 10218, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा..\nPost category:इतर / बातम्या / मालवण\nसेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा..\nमालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे २५ एप्रिल रोजी दुपारी ३ ते ६ यावेळेत जय जय महाराष्ट्र माझा या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांना महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, समाजकारण, राजकारण, क्रीडा, साहित्य, संस्कृती यावर आधारित ३० प्रश्न विचारले जातील. प्रश्न सेवांगण उपक्रम समूह व सेवांगण फेसबुक पेजवर पाठविले जातील. नावनोंदणी व प्रश्नांची उत्तरे दीपक भोगटे (९४२३८३३१६३) या क्रमांकावर पाठवावीत. नावनोंदणी २० एप्रिल पर्यंत करावी. यशस्वी स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्रे दिली जातील. तसेच प्रथम तीन क्रमाकांच्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येईल. बक्षीस वितरण समारंभ १ मे रोजी सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.\nआनंदव्हाळ येथे शेतकरी माल विक्री केंद्राचा शुभारंभ..\nकुडाळ शहरात भीषण आगीतून उद्यमनगर येथील सॉ मिल बचावली..\nसावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन महिलांनी सक्षम बनून आपले वेगळे स्थान निर्माण करावे :एम.के.गावडे\nवेंगुर्ला तालुका भाजपा महिला मोर्चा तर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसेवांगणतर्फे २५ रोजी प्रश्नमंजुषा स्पर्धा.....\nपालकमंत्री उदय सामंत यांना 'गझनी रोग 'आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका.....\nकुडाळ एसटी विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप.....\n\"लाईफटाईम कोव्हीड सेंटर\"च्या बेडची क्षमता १०० वर......\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या.....\nनगरपरिषदेवर होणारे खोटे-नाटे आरोप खपवून घेतले जाणार नाही अन्यथा तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढू.;अजय गों...\nकणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट.....\nवेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू.....\nधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.....\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..\nफक्त गुजरातलाच रेमडीसीवीर पुरवठ्याबाबतच पत्रच नवाब मलिकांनी केला पुराव्यानिशी पोल-खोल..\nवेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकुडाळमद्धे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यानच्या झाल्या रँपिड टेस्ट200 टेस्टमद्धे सापडले 2 पॉझिटिव्ह..\nकोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्गची कमाल कुत्रिम रित्या सापाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडलेला पहिलाच यशस्वी प्रयोग..\nकुडाळ एसटी विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप..\nसावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा रॅपिड टेस्ट..\nधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी संजय भाईप यांची निवड..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dancer-sapna-chowdhury/", "date_download": "2021-06-14T15:56:17Z", "digest": "sha1:SWYKP35ZZ2ISCFUMJXK6MQMNWHGZAO7X", "length": 8109, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "Dancer Sapna Chowdhury Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nVideo : ‘नो पँट’ लुकमध्ये Hot अवतारात ‘कॅटवॉक’ करताना दिसली ‘स्टार…\nदिल्लीमध्ये प्रचार करताना सपना चौधरीनं लोकांना विचारलं – ‘कोणाला मतदान करणार \nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव…\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nPune News | येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे, बाहेर पडताच…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\n10 वर्ष कमी दिसेल व्यक्तीचे वय जाणून घ्या नेहमी तरूण राहण्याचा…\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत…\n‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात…\n14 जून राशीफळ : आज पुष्ययोग, ‘या’ 7 राशींना होणार धनलाभ, इतरांसाठी असा आहे सोमवार\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार घरांसाठी 57 हजार आले अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/turkey-onion/", "date_download": "2021-06-14T15:11:22Z", "digest": "sha1:6FVG6OUOOIIXIKLNZWBLF53UQK6S7WYL", "length": 3444, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates turkey onion Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nतुर्कस्थानच्या कांद्यापेक्षा भारतीय कांदाच उच्च प्रतीचा\nसध्या कांद्याची आवक वाढल्याने देशात विविध ठिकाणाहून कांद्याची निर्यात केली जात आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील चाकण…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-���ानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/cooperate-with-cotton-grower-farmers/", "date_download": "2021-06-14T14:14:54Z", "digest": "sha1:U6PW3BHXZZTTL5H5EB4PQS6C7XWQYCQL", "length": 8512, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करा\nमुंबई: राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये येत असलेल्या काही अडचणी सोडवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने खरेदी केंद्र आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या.\nआज मंत्रालयात कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कापूस खरेदी केंद्रांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कापूस खरेदी करावी. शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर कापूस घेवून जात असताना काही अडचणी असल्यास स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत शासन संवेदनशील असून शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.\nबैठकीला पणन विभागाचे अपरमुख्य सचिव अनुप कुम���र, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यावस्थापकीय संचालक नवीन सोना, पणन विभागाचे उपसचिव का. गो. वळवी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-2020-ncp-will-contest-key-star-campaigner-list-356527", "date_download": "2021-06-14T16:21:20Z", "digest": "sha1:PJOXJFJVBCRR7RPHH7BFYTF7PAPNWEOS", "length": 18597, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडणार आहे.\nBihar Election - शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीही उतरणार बिहारच्या रणांगणात; पण युती नाहीच\nपाटना - बिहारच्या निवडणुकीत आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसुद्धा उतरणार आहे. एनसीपी बिहारमध्ये स्वबळावर लढणार असून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार स्टार प्रचारक असणार आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, बिहारमध्ये पक्ष कोणत्याही प्रकारची आघाडी किंवा हातमिळवणी करणार नाही. बिहारमध्ये काँग्रेस आणि आरजेडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र जागावाटपावरून ते शक्य झालं नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.\nमहाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बिहारमध्ये मात्र वेगळी चूल मांडली आहे. शिवसेनेसोबत बिहारमध्ये कोणतीच युती नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्रात प्रचारावेळी अखेरच्या टप्प्यात वातावरण बदलून टाकणाऱ्या आणि सत्ता स्थापनेत महत्त्वाची भूमिका बाजावणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार बिहारमध्ये प्रचार कऱणार आहेत. एनसीपीने प्रचार करणाऱ्या 40 नेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.\nवाचा - राजकारणातील 'हवामान तज्ज्ञ'; बिहारच्या निवडणुकीचे वातावरण तर सांगून गेले नाहीत ना\nबिहारच्या निवडणुकीत प्रचार कऱणाऱ्या नेत्यांची यादी जरी प्रसिद्ध केली असली तर किती जागा लढवणार याबाबत पक्षाकडून कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितंल की, बिहार निवडणूक प्रचारासाठी 40 नेत्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच लवकर मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक विधानसभेच्या जागा आणि उमेदवारांची यादी जाहीर करतील असं सांगितलं.\nभाजपकडून महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बिहारचे प्रभारी आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची शरद पवार यांच्याशी गाठ पडणार आहे. राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत शरद पवार यांच्याशिवाय खासदरा प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, सुप्रिया सुळे, खासदार फौजिया खान, केके शर्मा यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.\nकाँग्रेसला शालजोडीतले हाणत प्रफुल्ल पटेल यांनी दिला स्वबळाचा नारा\nमुंबई, ता. 13 - राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस इतर पक्षांना महत्त्व देत नसल्याचा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी हाणला आहे.\nराहुल गांधींनी शेअर केला मोदींची खिल्ली उडवणारा व्हिडिओ\nनवी दिल्ली- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांचा डेन्मार्कच्या पंतप्रधानांबरोबरील चर्चेदरम्यानचा एक व्हिडिओ राहुल गांधी यांनी शेअर करत आमच्या पंतप्रधानांना काही समजत नाही, असे म्हटले आहे. 'खरा धोका हा\nबिहारमध्ये हिंदीतून प्रचार आणि मांडणार भाजपच्या बंडखोरीचा मुद्दा : पालकमंत्री पाटील\nजळगाव : शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून होणाऱ्या टीकेबाबत आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू, म्हणून विरोधक टीका करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो, तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुख\nगुन्हेगारांची 'बिहार निवडणूक'; २० जणांवर महिला अत्याचार, २१ जणांवर हत्येचे गुन्हे\nनवी दिल्ली- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना राजकीय पक्षांनी निवडणूकीत उमेदवारी देऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे सरसकट उल्लंघन बिहार विधानसभा निवडणूकीत झाले असून राष्ट्रीय जनता दल, भाजप, संयुक्त जनता दल, लोक जनशक्ती पक्ष, काँग्रेस या सर्वच पक्षांनी गुन्हेगारी पार्श्व\nविधानसभेच्या उमेदवारीसाठी बिहारी ओबीसी नेत्यांची नाशिकमध्ये धाव उमेदवारांची छगन भुजबळ यांच्याकडे फिल्डिंग\nनाशिक / सातपूर : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा फीव्हर शिगेला पोचला असून, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची तयारी केल्याचे पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितल्याने सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून उमेदवारी नाकारलेल्या इच्छुक ओबीसी उमेदवा��ांनी उमेदवारी\nठाण्यातील 206 ग्रामपंचायतीत कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा; 45 गावांमध्ये कोरोनाचा शिरकावही नाही\nठाणे : ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आले होते. त्याला ग्रामपंचायतींनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययो\nबिहार निवडणूक - माजी DGP गुप्तेश्वर पांडेंवर भारी पडला माजी पोलिस कॉन्स्टेबल\nबिहार निवडणूक पाटणा - Bihar Election 2020 बिहारच्या निवडणुकीत तिकीट मिळविण्यात एका माजी पोलिस कॉन्स्टेबलने राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पांडे यांच्यावर मात करून उमेदवारी मिळविली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या\nBihar Election : राजदच्या दिवंगत रघुवंश प्रसाद सिंहाच्या मुलाचा जेडीयूत प्रवेश\nपाटना : बिहार निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असातनाच अनेक उलथापालथी घडत आहेत. येत्या महिन्याभरातच निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आणखी एक राजकीय उलथापालथ समोर आली आहे. लालू प्रसाद यादव यांचे जेष्ठ सहकारी राहिलेले दिवंगत नेते रघुवंशप्रसाद सिंह नुकतेच निधन झाले होते. त्यांच्य निधनाला लालू\nबिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार\nपाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.\nBihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश\nपाटणा- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने मत मागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपने लोकजनशक्ती पार्टीला (लोजपा) संदेश दिला आहे. भाजपमधील सूत्रांनी म्हटले की, लोजपाने बिहार निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नाव घ्यायचे नाही असे सांगितले आहे. कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/rahul-gandhi-hathras-police-mumbai-congress-reaction-yogi-government-353246", "date_download": "2021-06-14T14:05:35Z", "digest": "sha1:WZSVULMIAXE77VZLQDBXZTPOPBXDBSXB", "length": 18717, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा\"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका", "raw_content": "\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे.\n\"योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा\"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका\nमुंबई, ता. 1 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये त्यांनी नेमलेल्या एसआयटी चौकशीमधून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एसआयटी चा खेळ करण्यापेक्षा त्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.\nपक्षप्रवक्ते रामकिशोर त्रिवेदी यांनी आज येथे ही मागणी केली आहे. हाथरस दौऱ्यावर निघालेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला असून याबाबत कारवाईची मागणीही केली आहे.\nमहत्त्वाची बातमी : मुंबईतील नायर रुग्णालयात 19 जणांना दिला गेला कोविशील्ड लसीचा डोस\nहाथरसच्या पिडीत मुलीला न्याय देण्याऐवजी मुख्यमंत्री योगी हे सर्व प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे गृहमंत्रीदेखील असलेले आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत, असेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे.\nयोगी आदित्यनाथ सत्तेवर असेपर्यंत हाथरसच्या त्या मुलीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणारच नाही. किंबहुना एसआयटी नेमूनही तिला न्याय मिळणार नाही, त्यासाठी आदित्यनाथ यांनी राजिनामाच दिला पाहिजे. त्या मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याऐवजी पोलिसांनी गुपचूप तिच्यावर रात्री अंत्यसंस्कारही करून टाकले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सत्तेचा असा गैरवापर कोणीही केला नव्हता, अशी टीकाही त्रिवेदी यांनी केली.\nमहत्त्वाची बातमी : लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी बनवून द्यायचा बनावट QR कोड पास, पोलिसांनी आवळल्या मुसक्या\nयापूर्वीही जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वीजकपातीसंदर्भात चौकशीसाठ�� योगी यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. पाटीदार-मोहाबा प्रकरणीही त्यांनी एसआयटी नियुक्त केली होती. कोरोना किट घोटाळ्याची चौकशी करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी हाच मार्ग वापरला होता. त्याचा दहा दिवसांत अहवाल अपेक्षित होता, मात्र यापैकी कशातूनही ठोस असे काहीही निष्पन्न झाले नाही, असेही प्रवक्त्यांनी दाखवून दिले आहे.\n( संपादन - सुमित बागुल )\nVideo - जंगलराज विरोधात काँग्रेस रस्त्यावर; अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत आंदोलन\nनांदेड - उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका युवतीवर सामुहिक अत्याचार केल्यानंतर पोलिसांकडून मध्यरात्री पिडीतेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या पिडीतेच्या कुंटुंबियाला भेटून सात्वंन करण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्याशी पोलिसांनी धक्काबुक्की\nयोगींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; अंबडमध्ये कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले.\nअबंड (जि.जालना) : हाथरस येथील निर्भया प्रकरणात युपी सरकार पिडीतेच्या कुटुंबिंयावर दबाव आणत आहे. राहुल गांधी यांनी कुटुंबियाची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना मारहाण केली. या विरोधात देशभर पडसाद उमटू लागले आहे. अंबड कॉग्रेस कमिटीच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री य\nHathras Case : हाथरस प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सीबीआयकडे\nनवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आली आहे. आज, रात्री सीबीआयने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे.\nहाथरस घटना : पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे म्हणजे मोदी आणि योगींची पाशवी दडपशाही - नितीन राऊत\nमुंबई, ता. 1 : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवून योगी आदित्यनाथ सरकारने दडपशाहीचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी केली आहे.\n...म्हणून प्रियांका गांधींना आव्हान देणाऱ्या अदितींशी पंगा घेणं काँग्रेसला परवडणार नाही\nनवी दिल्ली : लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहचवण्याच्या उद्देशाने काँग्रेसने मदतीच्या स्वरुपात बस सेवा देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. या मुद्यावरुन पत्रव्यवहाराच्या माध्यमातून काँग्रेस-भाजप यांच्यात राजकारण सुरु झाल्याची चर्चाही रंगली. पायपीट\nबेटी बचाओ घोषणा देणारे पंतप्रधान गप्प का प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा सवाल\nमुंबई ः \"बेटी बचाव'ची घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हाथरस प्रकरणानंतर मूग गिळून गप्प का आहेत कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना हात लावण्यापर्यंत पुरुष पोलिस अधिकाऱ्यांची मजल जाते, ही बाब आदित्यनाथ सरकारची महिलांबाबतची हीन मानसिकता दाखवते. भाजपचा हा सत्तेचा माज जन\nमहिनाभरात फक्त वसईमध्ये १००+ बलात्कार तर २००+ विनयभंगाच्या घटना; चित्रा वाघ यांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र\nविरार - उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरत येथे सामुदायिक अत्याचार झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जाणाऱ्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुकी केली होती. त्यावेळी प्रियंका गांधी यांच्या कपड्यांना हात लावायचा प्रयत्न कसा केला असा सवाल करत\nउत्तर प्रदेश पोलिसांना पश्चाताप; प्रियांका गांधींसोबतच्या वर्तनाबाबत मागितली माफी\nनवी दिल्ली - हाथरस प्रकरणावरून देशभरात उत्तर प्रदेश पोलिसांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी हाथरस पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून दोघांसोबत गैरवर्तन करण्यात आलं. यामध्ये सुरु\nयोगी सरकार तातडीने बरखास्त करा; काँग्रेसच्या नसीम खान यांची मागणी\nमुंबई : उत्तर प्रदेशात दिवसेंदिवस वाढत चाललेले अत्याचार हे योगी सरकारचे अपयश आहे. त्यामुळे योगी सरकार तातडीने बरखास्त करा. त्याशिवाय देशाच्या लोकशाहीवर घाला ठरणाऱ्या शक्तीचे समुळ उच्चाटन होणार नाही, अशी टीका माजी मंत्री काँग्रेस नेते नसीम यांनी केली.\nकाँग्रेसकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nकर्जत (अहमदनगर) : उत्तरप्रदेश येथील हाथरसमधील पीडितेच्या शोकात असलेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघा���ेले काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना तेथील पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीच्या आणि अटकेच्या निषेधार्थ येथे काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/application-fifteen-people-approved-and-one-disapproved-parvati-constituency-maharashtra-vidhan", "date_download": "2021-06-14T15:03:27Z", "digest": "sha1:24WEFBFW3ALYUE5AA2AJJD6OSU3N53KY", "length": 14561, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Vidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात पंधरा जणांचे अर्ज मंजूर तर, एक नामंजूर", "raw_content": "\nपुणे : ​पर्वती विधानसभा मतदारसंघातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज नामंजूर झाल्याने सध्या पंधरा उमेदवार रिंगणात आहे.\nपर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या दीपक घुबे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने नामंजूर करण्यात आला. घुबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.\nVidhan Sabha 2019 : पर्वती मतदारसंघात पंधरा जणांचे अर्ज मंजूर तर, एक नामंजूर\nपुणे : ​पर्वती विधानसभा मतदारसंघातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवसात सोळा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील एक अर्ज नामंजूर झाल्याने सध्या पंधरा उमेदवार रिंगणात आहे.\nपर्वती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केलेल्या दीपक घुबे यांचा अर्ज अपुर्ण असल्याने नामंजूर करण्यात आला. घुबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.\nमाधुरी मिसाळ यांचा अर्ज मंजूर झाला आहे. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी बंडखोरी करीत दाखल केलेला अपक्ष अर्ज मंजूर झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही मंजूर झाला आहे. आघाडीचे अधिकृत उमेदवार अश्विनी कदम असणार आहे. आपकडून संदीप सोनवणे, बहुजन समाज पक्षाकडून रवींद्र\nक्षीरसागर, बहुजन मुक्ती पार्टीचे शतायु भागले, वंचित बहुजन आघाडीचे ऋषिकेश नांगरे-पाटील यांचे अर्ज मंजूर झाले आहेत.\nआबा बागुल, परमेश्‍वर जाधव, अरविंद करमरकर, रोहित नारायणपेठ, नितीन कदम, जयदेव इसवे, राहुल खुडे, निखिल शिंदे, सुरेश चौधरी, दीपक घुबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत.\nVidhan Sabha 2019 : पर्वती कोणाची वहिनींची की ताईंची \nपुणे : पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांची उमेदवारी बुधवारी रात्री जाहीर झाली. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते विद्यमान आमदार आणि भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांचे.\nVidhan Sabha 2019 : टिळेकर, मोरे, बागवे, कांबळे, मिसाळ यांच्या रॅली\nविधानसभा 2019 हडपसर पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी हडपसर मतदारसंघातून भाजपकडून योगेश टिळेकर, मनसेकडून वसंत मोरे यांच्यासह एकूण दहा उमेदवारांनी १३ अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून चेतन तुपे हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.\nमहिलांना 33 टक्के आरक्षण पण...नव्या सभागृहात फक्त एवढ्याच महिला\nमुंबई : खरंतर महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण आहे. 288 जागांच्या महाराष्ट्र विधानसभेत 33 टक्के आरक्षणाचा विचार केल्यास किमान 95 महिला आमदार असणं अपेक्षित आहे. 2014 च्या निवडणुकीत फक्त 20 महिला आमदार निवडून होत्या. त्यामुळे 2014च्या तुलनेत यंदा त्यात चार महिला आमदारांची भर पडली असून हा आ\nपुण्यात भाजपच्या 'या' दोघांमध्ये सर्वाधिक मताधिक्याची लढाई\nपुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यात चंद्रकांत पाटील (चंपा) की माधुरी मिसाळ (मामि) सर्वाधिक मताधिक्य मिळवणार, याबद्दल शहरातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, मताधिक्य कोणालाही मिळो, याचा दूरगामी परिणाम शहरातील राजकारणावर होणार अशीच चिन्हे आहेत.\nVidhan Sabha 2019 : रणधुमाळीला सुरवात\nविधानसभा 2019 दिवसभरात २१ जागांसाठी १०४ जणांचे अर्ज दाखल पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे यांच्यासह\nशतप्रतिशत पुण्यात भाजपला मोठा धक्का; आघाडीची ताकद वाढली | Election Results 2019\nVidhan Sabha 2019 : पर्वती : थेट लढत; तरीही ताकद पणाला\nविधानसभा 2019 : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पर्वती विधानसभा मतदारसंघात आता भारतीय जनता पक्षाने बस्तान बसविले आहे. भाजपच्या विद्यमान आमदार आणि शहराध्यक्षा माधुरी मिसाळ या मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. मात्र गेल्या निवडणुकीत मिसाळ यांच्याविरोधात असलेले का\nराष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली परतफेड\nपुणे : कोरोनाच��� आपत्ती असताना, शहरातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 11 आमदारांनी विकास निधीतून 1 कोटी 79 लाख रुपये महापालिकेला उपलब्ध करून दिले आहे. मात्र, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि पुण्याचे आहे असे म्हणवणारे प्रकाश जावडेकर यांनी एक रुपयाही महापालिकेला उपलब्ध करून दिलेला नाही, असे\nपर्वती : माधुरी मिसाळ हॅट्रीकच्या तयारीत | Election Results 2019\nपुणे : मागील 2 टर्म आमदार असलेल्या माधुरी मिसाळ या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात 22 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम टक्कर देत आहेत, पण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पर्वतीत मिसाळ गड राखतील असे चित्र आहे.\nपर्वती : माधुरी मिसाळ विजयी; आमदारकीची हॅटट्रीक | Election Results 2019\nपुणे : मागील 2 टर्म आमदार असलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यावेळीही आपला गड राखण्यात यशस्वी झाल्या आहेत. 36, 767 मतांनी त्यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांना पराभूत केले आहे. मिसाळ यांना 97, 012 मतं मिळाली, तर कदम यांना 60, 245 मतं मिळाली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2019/", "date_download": "2021-06-14T16:14:55Z", "digest": "sha1:UWLZVVV7TIIUZZSSSIW66HAAZM2XXQWN", "length": 8454, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "विधानसभा निवडणूक 2019 – Maharashtra Kesari – Marathi News Website", "raw_content": "\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर\n मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं ���ोतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\nTag - विधानसभा निवडणूक 2019\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nआम्ही स्वबळावर लढलो असतो तरी आम्ही 144 चा आकडा गाठला असता- देवेंद्र फडणवीस\nसध्या एकमेकांना आडवा आणि एकमेकांची जिरवा अशीच परिस्थिती- फडणवीस\n“सिंचन घोटाळ्यात एसीबीकडून उपमुख्यमंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न”\nगॅस पेटवणं सोपं, पण घरची चूल आधी पेटली पाहिजे; मुख्यमंत्र्यांचा मोदींना टोला\nहे अनैसर्गिक सरकार पाडण्याची गरज नाही ते आपोआप पडेल- चंद्रकांत पाटील\n“फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण आणि त्यानंतरची वेदना समजू शकतो”\nजितेंद्र आव्हाडांसह ‘हे’ सात मंत्री पालकमंत्रिपदापासून वंचित\nभाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री\n“देवेंद्र फडणवीस नेहमी तोंडावर आपटतात याचं आम्हाला वाईट वाटतं”\nपहिल्याच कॅबिनेट बैठकीत ठाकरे सरकारचा भाजप आमदाराला दणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/04/57-percent-voting.html", "date_download": "2021-06-14T16:25:22Z", "digest": "sha1:OM2ZYENP666CHSW4IC6GQUA2L2LXWYOV", "length": 13048, "nlines": 83, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी\nराज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान - मुख्य निवडणूक अधिकारी\nचार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के मतदान -\nमुंबई, दि. 29 : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोक���भेच्या सर्व 48 जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण झाला. आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 17 लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे 57 टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे कुमार यांनी सांगितले.\nसन 2014 च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहिले असल्याचे अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते.\nकुमार म्हणाले, पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे.\nचौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजीत मतदानाची टक्केवारी –\nनंदुरबार - 67.64 टक्के, धुळे - 57.29 टक्के, दिंडोरी – 64.24 टक्के, नाशिक -55.41 टक्के, पालघर - 64.09 टक्के, भिवंडी – 53.68 टक्के, कल्याण – 44.27 टक्के, ठाणे – 49.95 टक्के, मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य - 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के, मुंबई दक्षिण – 52.15 टक्के, मावळ – 59.12 टक्के, शिरुर -59.55 टक्के आणि शिर्डी – 66.42 टक्के.\nचौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nअश्वनी कुमार म्हणाले की, सन 2019 या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, 2018 पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला.\nमहाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झाले,असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते.\nयावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण 1 लाख 85 हजार 850 (बीयू), 1 लाख 17 हजार 139 (सीयू) आणि 1 लाख 23 हजार 206 व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.\nआतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/book/19875072/me-aek-pramukh-pahuna", "date_download": "2021-06-14T15:41:11Z", "digest": "sha1:H44OWARXQX4L2QZO7HWHZFIQR3L3H3T2", "length": 6472, "nlines": 136, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "मी एक प्रमुख पाहुणा Uddhav Bhaiwal द्वारा हास्य कथा में मराठी पीडीएफ", "raw_content": "\nमी एक प्रमुख पाहुणा Uddhav Bhaiwal द्वारा हास्य कथा में मराठी पीडीएफ\nमी एक प्रमुख पाहुणा\nमी एक प्रमुख पाहुणा\nUddhav Bhaiwal द्वारा मराठी हास्य कथा\nउद्धव भयवाळ औरंगाबादमी एक प्रमुख पाहुणामाझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, \"हॅलो, नमस्कार हो मानकर साहेब.\"\"नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी 'अहो, जा हो' ने सुरुवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी ...अजून वाचासकाळी सकाळीच आठवण केलीसमाझा मित्र दिवाकर देशपांडे याचा मला एक दिवस सकाळी सकाळीच फोन आला, \"हॅलो, नमस्कार हो मानकर साहेब.\"\"नमस्कार दिवाकरराव, बोला. अगदी 'अहो, जा हो' ने सुरुवात केलीस. बरं ते जाऊ दे. आज कशी ...अजून वाचासकाळी सकाळीच आठवण केलीस काही विशेष\" मी विचारलं.\"हो, विशेषच आहे. तुला एक आनंदाची बातमी सांगायचीय. नव्हे, नव्हे, तुला एक आमंत्रणच द्यायचंय.\" तो म्हणाला; आणि त्यानंतर त्याने फोनवर जे काही सांगितले ते ऐकून मी तर खूपच खूश झालो. तो म्हणत होता, \"तुला तर माहित आहेच की, औरंगाबादपासून पस्तीस किलोमीटरवर माझे जन्मगाव सावंगी आहे. अधून मधून मी सावंगीला जात असतो.\"\"हो, कल्पना आहे कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी हास्य कथा | Uddhav Bhaiwal पुस्तके PDF\nमराठी अन्न आणि कृती\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-06-14T16:24:25Z", "digest": "sha1:DQUEJNA4NZA7H7I4POSJCD4WNNVY4JIL", "length": 5379, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाळंदेवाडी - विकिपीडिया", "raw_content": "\nपाळंदेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०२१ रोजी १७:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्य���च्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/naatn/y7wnnd3y", "date_download": "2021-06-14T16:39:40Z", "digest": "sha1:SPBEMBPTE6YGSLAKC2LO6F3OTHK5V4IA", "length": 15268, "nlines": 330, "source_domain": "storymirror.com", "title": "। नातं । | Marathi Inspirational Story | गोविंद ठोंबरे", "raw_content": "\nएकांतात असताना सहज स्वतःच्या आयुष्यात डोकावून पाहिलं.. बिना नात्यांनी भरलेलं आयुष्य कुठे काही दिसलं नाही, तसं नसायलाही हवं नाती कीती घट्ट चिकटलेली असतात आणि त्यांचा ओलावा मनाला कीती सुख-दुःख देऊन जातो याची थोडीशी अनुभूति आपसुक येऊ लागली. कौटुंबिक नात्यांबरोबर इतर काही नाती पण कीती जिव्हाळ्याची असतात हे सांगायची गरज खरं तर कोणालाच नाही.पण कोणतं नातं किती जवळ आणि आपल्या आयुष्याला कितपत महत्वाचं आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आणि दृष्टिकोण नाती कीती घट्ट चिकटलेली असतात आणि त्यांचा ओलावा मनाला कीती सुख-दुःख देऊन जातो याची थोडीशी अनुभूति आपसुक येऊ लागली. कौटुंबिक नात्यांबरोबर इतर काही नाती पण कीती जिव्हाळ्याची असतात हे सांगायची गरज खरं तर कोणालाच नाही.पण कोणतं नातं किती जवळ आणि आपल्या आयुष्याला कितपत महत्वाचं आहे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अनुभव आणि दृष्टिकोण मैत्री आणि प्रेमाचं नातं पहायला गेलं तर सर्वांचा आवडता आणि रुचकर विषय मैत्री आणि प्रेमाचं नातं पहायला गेलं तर सर्वांचा आवडता आणि रुचकर विषय काही मैत्रीची नाती आयुष्याला खरी चव देऊन जातात जणू त्याशिवाय नित्य जिवन जगणं अवघड्ल्यागत वाटायला लागतं . प्रेमाचंही काहीसं तसंच काही मैत्रीची नाती आयुष्याला खरी चव देऊन जातात जणू त्याशिवाय नित्य जिवन जगणं अवघड्ल्यागत वाटायला लागतं . प्रेमाचंही काहीसं तसंच प्रेमात नहायला कोणाला नकोसं असतं प्रेमात नहायला कोणाला नकोसं असतं परंतू या नात्यांची भीती म्हणा किंवा जबाबदारी पेलवायला सर्वच आतूर असतात असंही काही नाही. काही मुद्दाम त्या वळणावर पाऊल ठेवत नाहीत तर काहींची मुद्दाम चाललेली धडपड नेहमीच पहायला मिळते \nया पलीकडे विचार करायला गेलं तर असंही मनात येतं...काहिंचं आयूष्य बिना नात्यानी रितंही असू शकेल नियतीने काही जणांना नातं काय असू शकतं हे समजूही दिलं नसेलच की.. मग त्यांचं खरच काय नियतीने काही जणांना नातं काय असू शकतं हे समजूही दिलं नसेलच की.. मग त्यांचं खरच काय बिना नात्यांनी भरलेल्या पेल्याचा आस्वाद तो काय असेल कदाचित याची कल्पना करणं अवघडच बिना नात्यांनी भरलेल्या पेल्याचा आस्वाद तो काय असेल कदाचित याची कल्पना करणं अवघडच ज्यांचं आयुष्य नात्याविना पुढे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हां विचार तर क्षितिजाची गवसनी घालण्यापलीकडचा ज्यांचं आयुष्य नात्याविना पुढे जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी हां विचार तर क्षितिजाची गवसनी घालण्यापलीकडचा कायमचं बंद कैदेत अडकलेल्या बंदिस्त मनांना नात्यांची रूची आणि महत्वकान्क्षा असते की नाही कदाचित याचं उत्तर त्यांनाच माहीत असावं.\nपरंतू एक मात्र नक्की,ज्यांनी कोणी नाती जपली आणि त्या त्या नात्यांची आपल्या आयुष्याशी सांगड घालून गाडी पुढे सरकवली ते खरोखर स्वतःच्या मनाला एक अमूलाग्र अनुभव देऊन गेले किंवा देत असावे नात्यांना न्याय देणारी माणसे आयुष्याला न्याय दिल्याशिवाय कसे राहतील;कदाचित ते आयुष्य रममान करूनच आयुष्याशी वेगळ नातं जुळवत असतील नात्यांना न्याय देणारी माणसे आयुष्याला न्याय दिल्याशिवाय कसे राहतील;कदाचित ते आयुष्य रममान करूनच आयुष्याशी वेगळ नातं जुळवत असतील नातं जोडणं,जूळवणं,टिकवणं आणि त्याला योग्य प्रवाहात घेऊन शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवणं ज्याला जमतं त्याला आयूष्यवान म्हणायला काहीच हरकत नाही \nप्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा प्राणवायूचे महत्व समजावणारी प्रतीकात्मक लघुकथा\nएक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा एक अप्रतिम, भावनिक, प्रेरणादायक कथा\nडोळ्यात अंजन घालणारी कथा डोळ्यात अंजन घालणारी कथा\nकाही मुली अशा पण असतात\nजीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा जीवनाचं विदारक वास्तव मांडणारी कथा\nस्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा स्त्रीच्या अंतरातील शक्ती जागवणारी प्रेरणादायी कथा\nलॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा लॉकडाऊनच्या काळातलं वास्तव दाखवत काळजाला चरे पाडणारी कथा\nस्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा स्वानुभवावर आधारीत, जीवनाचा धडा शिकवणारी कथा\nअत्यंत प्रेरणादायी लघुकथा अत्यंत प्रेरणादायी लघुकथा\nस्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात स्त्री एका सामाजिक कार्याची केलेली सुरुवात\nपोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी पोटच्या नव्हे तर काळजातल्या लेकींसाठी चूल पेटती ठेवण्याची कहाणी\nमंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला अन आंगनवटा झाडू लागल... मंदा मात्र उठली. दार उघडलं. चुल्ह्यावर पानी तापत ठीवलं. हातात नारळाचा घोळ घेतला ...\nसर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ न हो बलिदान असा नारा... सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली. देशपांडे सरांनी व्यर्थ ...\nकोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा कोरोनाच्या संकटकाळात जगण्याची प्रेरणा देणारी कथा\nएका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. प्रेमाला वय नसतं. एका वृद्धाश्रमातील महिलेची तिच्या दुःखावर मात करून जगण्याची जिद्द सांगणारी कथा. ...\nप्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा प्राण्यांशी समरस होणारी आणि त्यांचे दु:ख समजून घेणारी कथा\nएका क्षणांचे विविधांगी महत्त्व एका क्षणांचे विविधांगी महत्त्व\nतृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा तृतीयपंथी म्हणून जन्माला आलेलं मूल, समाज, मानसिकता नि आईचं प्रेम दाखवणारी कथा\nआधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समजावून घेते. त्यांना स... आधारचं सगळं काम आईच बघते. ती आता डायरेक्टर आहे तिथली. सगळ्यांना फार प्रेमाने समज...\nजीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा जीवनातील रंगाच्या विविध छटांतून मनोभावना टिपणारी कथा\nएक दागिना असाही... मातॄत्...\nमुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा मुलगी आणि सावत्र आईची भावविभोर कथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-glamours-photos-of-bollywood-singer-neha-kakkar-5694022-PHO.html", "date_download": "2021-06-14T14:35:01Z", "digest": "sha1:QYPPSPSCAGMSMZXU3OS3BQBQJXNNVKAM", "length": 4529, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Glamours Photos Of Bollywood Singer Neha Kakkar | रियल लाइफमध्ये एवढी Glamours आहे ही सिंगर, कॅट-सनीसाठी गायली आहेत गाणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरियल लाइफमध्ये एवढी Glamours आहे ही सिंगर, कॅट-सनीसाठी गायली आहेत ग��णी\nमुंबई - टीव्ही वरील अंगुरी भाभी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिल्पा शिंदे हिच्या 'लाइन मारो' या गाण्यामुळे सध्या तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. हे गाणे ऐश्वर्या निगम आणि नेहा कक्कड यांनी गायले आहे. ज्याप्रमाणे गाण्यात शिल्पाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे, त्याचप्रमाणे या गाण्याची गायिकाही रियल लाईफमध्ये ग्लॅमरस आहे. 'इंडियन शकिरा' आणि 'सेल्फी क्वीन' नावाने प्रसिद्ध झालेली नेहा कक्कड सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध आहे.\nभाऊ बहीणही आहेत गायक\n6 जून 1988 ला जन्मलेली नेहा कक्कड हिचा जन्म ऋषिकेशमध्ये झाला होता. दिल्लीत लहानाची मोठी झालेली नेहा हिचा भाऊ टोनी आणि बहिणी सोनू हे दोघेदेखिल गायक आहेत. नेहा 11 व्या वर्गात शिकत होती, त्यावेळीच ती इंडियन आयडल शोमध्ये सहभागी झाली होती.\nया गाण्यांनी झाली प्रसिद्ध..\n2009 मध्ये आलेल्या 'जेल' चित्रपटातील 'बरेली के बाजार मे रिमिक्स' द्वारे नेहाने बॉलीवूडमध्ये गायन करण्याची सुरुवात केली होती. त्यानंतर सेकंड हँड जवानी.. (कॉकटेल), सनी सनी.. (यारियां), लंडन ठुमकदा.. (क्वीन), मनाली ट्रान्स.. (द शौकीन्स), आओ राजा.. (गब्बर इज बॅक), सोच न सके.. (एअरलिफ्ट), कर गई चुल.. (कपूर अँड सन्स), सनी लियोनीबरोबर दो पेग मार... असे अनेक पॉप्युलर गाणे तिने गायले आहेत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबरचे नेहाचे काही PHOTOS..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-duplicate-trains-will-run-in-coming-festive-season-train-fare-lessen-4331977-NOR.html", "date_download": "2021-06-14T16:18:23Z", "digest": "sha1:PFEW6L3UF7J7H6WVNNUIZ6BAP42ARYIS", "length": 5269, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Duplicate Trains Will Run In Coming Festive Season Train Fare Lessen | आली डुप्लिकेट ट्रेन; तिकीट कन्फर्म नाही म्हणून थांबणार नाही प्रवास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआली डुप्लिकेट ट्रेन; तिकीट कन्फर्म नाही म्हणून थांबणार नाही प्रवास\nनवी दिल्ली - रेल्वे प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. येणा-या सणांच्या काळात तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल आणि तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल, रेल्वेला खूप गर्दी असेल आणि या गर्दीत प्रवास करण्याची तुमची इच्छा नसेल तर काही हरकत नाही. ती रेल्वे सोडून द्या, तुमच्या प्रवासासाठी दुसरी रेल्वे तयार आहे. हे स्वप्न नाही तर, येणा-या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वेने सुरु केलेली खास योजना आहे. रेल्वे अधिका-यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जास्तीत जास्त प्रवाशांचे तिकीट कन्फर्म करुन त्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ही सुविधा असल्याचे रेल्वे अधिका-यांनी सांगितले आहे.\nतुम्ही ज्या गाडीने प्रवास करणार आहात तिच्या नंतर पुढील 15 ते 30 मिनीटांमध्ये त्याच मार्गावर आणि स्टेशन दरम्यान दुसरी रेल्वे धावणार आहे. ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही असे प्रवासी या दुस-या गाडीने त्याच तिकीटावर आरामात प्रवास करु शकणार आहे. या रेल्वेला डुप्लिकेट ट्रेन असे रेल्वेकडून संबोधले जात आहे.\nकाही दिवसांपूर्वीच रेल्वेने प्रतिक्षायादीतील तिकीटावर प्रवास करण्यास बंदी घालण्याची घोषणा केली आहे. सणांच्या काळात वाढत्या गर्दीमुळे रेल्वे विशेष गाड्या सुरु करीत असते. मात्र, या विशेष गाड्यांना वेळेचे बंधन असते की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थीती आहे. मात्र, नाईलाजास्तव प्रवाशी त्याने प्रवास करतात. त्यामुळेच रेल्वेने आता डुप्लिकेट ट्रेनची व्यवस्था केली आहे. नियमीत गाडीच्या वेळेवरच ही गाडी धावणार असल्यामुळे प्रवास वेळेवर होणार असल्याचे रेल्वेच्या सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.\nपुढील स्लाइडमध्ये, घरपोच तिकीट सेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-10-healthy-food-in-winter-to-prevent-health-problem-5765440-PHO.html", "date_download": "2021-06-14T16:20:18Z", "digest": "sha1:LDWSAQV2M222FBYFKM5T37CO62AUPLGE", "length": 3449, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Healthy Food In Winter To Prevent Health Problem | हिवाळ्याच्या 60 दिवस खावेत फक्त हे 10 पदार्थ, 365 दिवस राहाल हेल्दी... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nहिवाळ्याच्या 60 दिवस खावेत फक्त हे 10 पदार्थ, 365 दिवस राहाल हेल्दी...\nखाण्यापिण्याच्या हिशोबाने हिवाळा खुप हेल्दी मानला जातो. एम्सचे आयुर्वेद मेडिकल ऑफिसर डॉ. शक्ति सिंह परिहारनुसार या वातावरणात खाल्लेल्या पदार्थांचा परिणाम वर्षभर तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकतो. यामुळे आपल्या डायटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करा ज्यामध्ये कॅल्शियम, आयरन आणि फायबर सारखे न्यूट्रिएंट्स अधिक असतील. यामुळे बॉडीची इम्यूनिटी वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो. आज आपण अशाच 10 पदार्थांविषयी जाणुन घेणार आहोत...\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या अशाच काही पदार्थांविषयी सविस्तर माहिती...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2021-06-14T16:19:33Z", "digest": "sha1:DIU2IFF5EW4ZCCRCHFOJULJ4UPAAAIUA", "length": 3891, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १६४० च्या दशकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १६४० च्या दशकातील वर्षे\nहा इ.स.च्या १६४० च्या दशकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १६४० च्या दशकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १६४० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-06-14T16:14:52Z", "digest": "sha1:XPN6A44GXEOH5DDD5D4NIYNQMTNEQXSH", "length": 5093, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:इराणचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nअबोलहसन बनीसद्र (१९८०–१९८१) • मोहम्मद-अली रजाई (१९८१) • अली खामेनेई (१९८१–१९८९) • अकबर हशेमी रफसंजानी (१९८९–१९९७) • मोहम्मद खातामी (१९९७–२००५) • महमूद अहमदिनेजाद (२००५–२०१३) • हसन रूहानी (२०१३–चालू)\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{इराणचे राष्ट्राध्यक्ष|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{इराणचे राष्ट्राध्यक्ष|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{इराणचे राष्ट्राध्यक्ष|state=autocollapse}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१३ रोजी १२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-14T15:15:35Z", "digest": "sha1:WQSWADQYB2AOSC2BLW4HWLXJ3QBA4WWE", "length": 7927, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "आयएएस टॉपर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nकाश्मीरमध्ये मेहबूबा आणि उमर अब्दुल्लांनंतर आता माजी IAS ‘टॉपर’ शाह फैसलवर PSA\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणा���ी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\nरिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक\nSambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल,…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ…\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-14T15:32:28Z", "digest": "sha1:3W53XF7D44W7ITSJONP7CABKCKRIDCFA", "length": 8520, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आयडीए वेतन पुनरीक्षण मार्गदर्शक Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nआयडीए वेतन पुनरीक्षण मार्गदर्शक\nआयडीए वेतन पुनरीक्षण मार्गदर्शक\n‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का, सरकारनं जून 2021 पर्यंत पगार वाढ थांबविली\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : सार्वजनिक उपक्रम विभागा (Department of Public Enterprises) ने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमां (Central Public Sector Enterprises) च्या काही वेतनश्रेणीनुसार वेतन घेणारे अधिकारी व असंघटित पर्यवेक्षकांच्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’…\nPune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना…\nMumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात \nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nparambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक…\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cruciferous-vegetable/", "date_download": "2021-06-14T15:26:10Z", "digest": "sha1:PJ4LPHVYJTMYNNVEEZKTN7QPSWJGFHRR", "length": 8322, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "cruciferous vegetable Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nDiet tips : रात्री ‘या’ 7 गोष्टी ‘सेवन’ अन् ‘प्राशन’ टाळा,…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - कोरोना संकटात हेल्दी आणि फिट राहणे जरुरी आहे. हा आजार कमजोर लोकांना लवकर टार्गेट करत आहे. हेल्दी राहण्यासाठी चांगले खाणेपिणे आणि चांगली झोप जरुरी आहे. झोप पूर्ण झाली नाही तरी इम्युन सिस्टिम कमजोर होऊ शकते. आपण काही…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थ���ट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत…\nPune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात \nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून…\nanti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50…\nYoung writer and researcher Shashank Kulkarni | शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/curry-benefits/", "date_download": "2021-06-14T14:10:45Z", "digest": "sha1:MKNKKKRJELSTH6EWJC5NUO2DKRMCVRLR", "length": 8559, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "curry benefits Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nMaratha Reservation | ���पमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती…\nकढीपत्त्याचे ‘हे’ 17 फायदे तुम्हाला माहितीयेत का \nपोलीसनामा ऑनलाइन टीम - कोणताही पदार्थ चटकदार आणि आणखी चवदार करायचा असेल तर त्यात कढीपत्ता( Curry leaves) घातला जातो किंवा त्याची फोडणी दिली जाते. चवीसाठी वापरला जाणारा हा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कढीपत्त्याचे आपल्या…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nरमेश गिरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; पाथरी येथे समाज…\nPune News | भिगवणमध्ये जुगार अड्यावर छापा, राजकीय नेते आणि…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय म्हणत आहेत…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना…\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी…\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना…\nPune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ मुलीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयाने सुनावली 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा\nPetrol Price Today | पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, जाणून घ्या मुंबई-पुण्यासह इतर प्रमुख शहरांतील 1 लीटरचे दर\nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व यु���िट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/sonia-gandhis-letter-modi-drugs-myocardial-infarction-should-be-made-available-market", "date_download": "2021-06-14T15:28:59Z", "digest": "sha1:SCYIRSAYIU63OV6FMEDKHSQIUUVPVAEE", "length": 11108, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "म्यूकरमाइकोसिसवरील औषधे त्वरीत बाजारात उपलब्ध करुन द्यावीत : सोनिया गांधींचे मोदींना पत्र | Gomantak", "raw_content": "\nम्यूकरमाइकोसिसवरील औषधे त्वरीत बाजारात उपलब्ध करुन द्यावीत : सोनिया गांधींचे मोदींना पत्र\nम्यूकरमाइकोसिसवरील औषधे त्वरीत बाजारात उपलब्ध करुन द्यावीत : सोनिया गांधींचे मोदींना पत्र\nशनिवार, 22 मे 2021\nलिपोसोमल एंफोटेरिसिन (Liposomal Amphotericin-B) या औषधाची सध्या बाजारात कमतरता असून, सरकारने लिपोसोमल एंफोटेरिसिन हे औषध त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे असेही सोनिया गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.\nनवी दिल्ली : कोरोनाच्या (Covid-19) संक्रमणासोबत आता म्यूकरमाइकोसिसच्या (Mucormycosis) आजारात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याबाबत कॉंग्रेस आध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्यूकरमाइकोसिसला आयुष्मान भारत यासह आणखीन एका आरोग्य विमा अंतर्गत घेण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर यावरील लिपोसोमल एंफोटेरिसिन (Liposomal Amphotericin-B) या औषधाची सध्या बाजारात कमतरता असून, सरकारने लिपोसोमल एंफोटेरिसिन हे औषध त्वरित उपलब्ध करुन देण्यात यावे असेही सोनिया गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. (Sonia Gandhi's letter to Modi: Drugs on myocardial infarction should be made available in the market immediately)\nब्लॅक फंगस पेक्षा व्हाईट फंगस अधिक जीवघेणा\nभारत सरकारने राज्य सरकारांना म्यूकरमाइकोसिसला महामारी घोषित करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा त्याचे वाटप आणि या रोगाचा मोफत उपचार करणे आवश्यक आसते. त्यामुळे या रोगाने ग्रस्थ झालेल्या रुग्णांसाठी सरकारने त्वरीत पावले उचलणे गरजेचे आहे. हा रोग कोरोनातून बरे झालेल्यांना होत आसल्याचे समोर आले आहे. कोरोना झालेल्या रुग्णांनी याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यामुळे दृष्टी जाण्याचा धोका सुद्धा आहे. फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) सारख्या या आजाराचा धोका मधुमेह, एचआयव्ही सरख्या रुग्णांना तसेच केमोथेरेपी सुरु आसलेल्या रुग्णांना जास्त आहे.\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत���रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nGoa: रेईश-मागूश किल्‍ल्याची संरक्षक भिंत कोसळणार\nपर्वरी: वेरे येथील रेईश मागुश किल्याजवळील (Reis Magos Fort) संरक्षण भिंत...\nGoa: किल्ले संवर्धनाचा 20 वर्षांपूर्वी दिलेला अहवाल आजही अहवाल धूळ खात पडला\nमडगाव: गोव्याची संपन्न परंपरा (Tradition of Goa)आणि वारसा याचे आम्ही...\nGoa: बाळ पळवण्यामागे काय 'हेतु' होता अपहरणकर्त्या महिलेने दिले उत्तर\nपणजी: लागोपाठ चार मुली झाल्यामुळे वंशाला दिवा हवा, असा कुटुंबियांचा आग्रह होता....\nFact Check: विधानसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशचे दोन राज्यात विभाजन होणार \nउत्तर प्रदेशमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला असुन विधानसभा निवडणुकीसाठी...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nगोव्यात निवडणुकीच्या रणधुमाळी आधी राज्यपाल नियुक्तीच्या हालचाली\nपणजी : राज्याचा नवा राज्यपाल (Governor) कोण, याचे उत्तर दृष्टिपथात येत आहे....\nUnited Nation: जगात बालकामगारांची वाढती संख्या चिंताजनक; अहवालातून मोठा खुलासा\nइंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (International Labor Organization) आणि युनायटेड नेशन्स...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nगोव्यात गोंधळ झाला कसा खाजगी हॉस्पिटलने मृतांची माहिती लपविली\nमडगाव: खासगी इस्पितळांनी(Hospital) कोविड(Covid-19 Death) मृतांची माहिती...\nडिचोलीत बायोमिथेशन प्रकल्पाची पायाभरणी\nडिचोली: कचऱ्यापासून एकाचवेळी वीज, गॅससह खत निर्मिती करणारा 'बायो-मिथेशन'(...\nTaxi App: 'गोवा सरकार अंबानींच्या खिशात, सरकारलाही भाडेपट्टीवर घेणार'\nम्हापसा: केंद्रात व राज्यात आता अदानी व अंबानी स्वत:चे राज्य चालवत आहेत....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/1-rupee-note-can-make-you-rich-too-nrms-135325/", "date_download": "2021-06-14T14:17:58Z", "digest": "sha1:ZY3XRFGDY44776GMCOUCVCZBWP3M73FF", "length": 12976, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "1 rupee note can make you rich too nrms | १ रुपयांच्या नोटमुळे तुम्हीही बनू शकता श्रीमंत, जाणून घ्या कसे? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिक���ऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\n१ रुपयांच्या नोटमुळे तुम्हीही बनू शकता श्रीमंत, जाणून घ्या कसे\nअनेक ऑनलाईन वेबसाईटवर लक्झरी नंबरच्या नोट या महागड्या किंमतीत विकल्या जातात. यात 888888 किंवा 123456 असे सिरीअल नंबरच्या नोटींचा समावेश असू शकतो. यासोबतच बराच काळापूर्वीच्या जुन्या नोटाही लोक खरेदी करतात. काही लोक ठराविक राज्यपालांच्या सहीमुळे त्याची किंमत वाढू शकते. तर काहीजण स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात.\nमुंबई : आपल्यापैकी अनेकांच्या पॉकेट, पर्स किंवा कपाटात 1 किंवा 2 रुपयांची जुनी नोट असते. अनेकजण ही नोट कधीही खर्च करत नाही. या जुन्या नोट चलनातून बाद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकजण शौक म्हणून ही नोट आपल्या पॉकेटमध्ये ठेवतात. गेल्या काही दिवसांपासून अनेक ऑनलाईन वेबसाईटवर खूप जुन्या आणि लक्झरी नंबरच्या नोटा विकल्या जात आहेत. ज्या लोकांना नोटांचा संग्रह करण्याचा शौक असतो, ते या नोटा अत्यंत महागड्या किंमतीत विकत घेत आहेत.\nत्यामुळे जर तुमच्याकडे असलेली जुनी नोट ही एखाद्या विशिष्ट नंबरची असेल तर ती तुम्हाला लाखो रुपये मिळवून देऊ शकते. तसेच जर तुम्हाला नोट खरेदी करायची असल्यास ती कशी खरेदी करता येईल यासाठी कसे पैसे आकारले जातील, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.\nअनेक ऑनलाईन वेबसाईटवर लक्झरी नंबरच्या नोट या महागड्या किंमतीत विकल्या जातात. यात 888888 किंवा 123456 असे सिरीअल नंबरच्या नोटींचा समावेश असू शकतो. यासोबतच बराच काळापूर्वीच्या जुन्या नोटाही लोक खरेदी करतात. काही लोक ठराविक राज्यपालांच्या सहीमुळे त्याची किंमत वाढू शकते. तर काहीजण स्वातंत्र्यपूर्व काळातील नोट किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात.\nआपण श्रीमंत कसे होऊ शकता\nजर तुमच्याकडेही एक रुपयाची फार जुनी नोट असेल, ती लोकांना आवडेल, ती फार जुन्या काळातली असेल किंवा त्यामागे काही विशेष कथा असेल तर ती नोट सहज ख���ेदी केली जाते. यासाठी तुम्हाला या नोटेचा फोटो Ebay सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पोस्ट करा. यानंतर Ebay तुम्हाला लिलावाचा पर्याय देते. त्याद्वारे तुम्ही त्याचे मूल्य ठरवून त्याचा लिलाव करु शकता आणि ती नोट तुम्हाला श्रीमंत बनवू शकते.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/09/blog-post_23.html", "date_download": "2021-06-14T15:05:56Z", "digest": "sha1:FZ26WMJT5LACLYWMW2JBOJ5CVMAJ53O2", "length": 7350, "nlines": 239, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ~ फाळणी (तरही) ~", "raw_content": "\n~ फाळणी (तरही) ~\nराखण्या अस्तित्व ते, जाहले समर होते\nया इथे कधीकाळी, देखणे शहर होते.\nदोन झाले देश अन, दोन झाल्या अस्मिता\nभिन्न धर्म जात परी, एकीचे बहर होते.\nमृत या मनात माझ्या, गाडल्या संवेदना\nलढले, शहीद झाले, तेवढे अमर होते\nकल्पतरू वाण दिधले, अमृती घट शिंपले\nस्वागती तेथ माझ्या, 'दहशती' जहर होते\nमाझाच होता देश, माझीच ती माणसे\nका कुण्या परकीयांशी, छेडले गदर होते \nहातात काय उरले, आज मग उभयतांच्या \n'भूत' होता फाळणी, प्रश्न ते हजर होते.\nद्वारा पोस्ट ��ेलेले Ramesh Thombre येथे 7:02 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nदादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)\n|| लेकीच्या ओव्या ||\n~ अजून बाकी ~\n२५ सप्टेंबर रविवार ..............\n~ फाळणी (तरही) ~\nमी लाडाची पाडाची बिजली\nआता मला ती मशाल द्या रे\nपाऊस मला भेटला .....\n28 || भेटली भेटली ||\n२७. || भेदिले कुंपण ||\nनाम उनका 'पाक' है \n२६ || भेटी लागी जीवा ||\n२५ || अडणार नाही ||\n४) || प्रियेचे श्लोक ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/schools-and-colleges-in-the-district-will-be-closed-till-march-7-for-corona-prevention-nitin-raut/02222012", "date_download": "2021-06-14T16:25:51Z", "digest": "sha1:RHUGYBGNWMKJ2FYZJ2645E7555ZOWRIX", "length": 20861, "nlines": 86, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nकोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद-पालकमंत्री डॉ. नितीन राऊत\nजिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा आढावा\n* लॉकडाऊन नाही पण नियमांची कडक अंमलबजावणी\n* मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन प्रभावी उपाययोजना\n* हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा\n* नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे\nनागपूर : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज दिले.\nकोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या “मी जबाबदार” या मोहिमेसोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.\nविभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाल�� वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. राजेश गोसावी, डॉ. महमद फजल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी यावेळी उपस्थित होते.\nकोरोना विषाणूचे सद्य:स्थिती व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना त्यासोबतच रुग्णसंख्या वाढीचा दर व मृत्यूदर याबाबत आढावा घेताना डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भातील तपासण्यांची संख्या वाढवितानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लग्नसमारंभामुळे गर्दी वाढत असून यावर नियंत्रण ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. ज्या भागात हॉटस्पॉट निर्माण झाले आहे, त्या हॉटस्पॉटनिहाय संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.\nआरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा असे सांगून डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क,सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.\nविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोनासंदर्भातील तपासणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घेवूनच तपासणी करावी. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती तपासणी केंद्राकडे असावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अपूर्ण माहिती असल्यामुळे शोध घेणे शक्य होत नाही व कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात तपासण्या वाढविण्यात आल्या असून गर्दीवर नियंत्रण टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली.\nमहापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवून नियंत्रण करणे आवश्यक आहे. शहरात नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. यामध्ये जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर येथे येथे हॉटस्पॉट तयार झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे संपूर्ण इमारत, वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनमध्ये रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nपोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांनी गर्दी टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध अधिक प्रतिबंधात्मक कारवाईची आवश्यकता आहे. मंगलकार्यालय, लॉन, सभागृह, हॉटेल, उपहारगृह यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस व महानगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nपालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असल्यामुळे नागपूर जिल्ह्यात तसेच शहरात आजपासून लागू करण्यात येत असलेले निर्णय पुढीलप्रमाणे जाहीर केले आहे.\n·मा. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेला “मी जबाबदार” मोहीम शहरात व जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.\n·कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.\n·जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा शनिवार व रविवार (अत्यावश्यक सेवा -वृत्तपत्र, दूध भाजीपाला, फळे, पेट्रोल पंप, औषध वगळून) बंद ठेवणार.\n·आठवडी बाजारामुळे होणारी गर्दी टाळण्या��ाठी आठवडी बाजार दिनांक 7 मार्चपर्यंत बंद ठेवणार.\n·जिल्ह्यातील हॉटेल (रेस्टॉरंटस्) 50 टक्के क्षमतेने रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी.\n·लग्न, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रम दिनांक 7 मार्चपर्यंत बंद. परंतु मंगलकार्यालय/ लॉन्स/रिसॉर्ट दिनांक 25 फेब्रुवारीपासून 7 मार्चपर्यंत बंद राहतील.\n·कोविड सेंटर पुन्हा सुरु करणार.\n·कोरोना प्रतिबंधासाठी गृहभेटीची संख्या वाढवून फ्ल्यू, आयएलटी तसेच सारीची तपासणी करणार.\n·शहरातील तसेच जिल्ह्यातील नवीन हॉटस्पॉट झोन येथे इमारत, लेन, मोहल्लानिहाय मायक्रो कन्टोन्मेंट झोन तयार करुन सक्तीने उपाययोजना. हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित.\n· मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.\n· नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.\n· जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी .\n· ऑनलाईन सर्व सेवा (खाद्य पुरवठा) सुरु राहतील.\n· शासकीय आणि खासगी प्रयोगशाळेमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासणी.\n· त्रिसूत्रीचे पालन अनिवार्य.\n· कोविडसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा दररोज विभागीय आयुक्त आढावा घेणार.\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/us-president-donald-trumps-accusations-against-china-again-10495", "date_download": "2021-06-14T15:08:41Z", "digest": "sha1:KQJ7PB33TJMYUSJKTLNCW34U6NBXWYS3", "length": 11726, "nlines": 152, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा चीनवर खळबळजनक आरोप | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा चीनवर खळबळजनक आरोप\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा चीनवर खळबळजनक आरोप\nशनिवार, 2 मे 2020\nकोरोनाच्या विषाणूला चीननेच जन्माला घातलं\nवुहानच्या प्रयोगशाळेतच जीवघेण्या विषाणूची निर्मिती\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपाने खळबळ\nजगभरात कोरोनाच्या बकासुराने लाखो लोकांचे जीव घेतलेत. भारतासह जगातील प्रत्येक देश कोरोनाच्या संकटामुळे हैराण झालाय. कोरोनावर औषध शोधण्याचं कामही जोरात सुरूय. मात्र, त्याचसोबत कोरोना कुठून आला त्याबाबतही तर्क-वितर्क लढवले जातायत. चीनमधल्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याने चीनकडे संशयाने बघितलं जातंय. त्यातच चीनचा जागतिक राजकारणाचा घातपाती इतिहास पाहता चीनवरील संशयाची सुई अधिकच टोकदार बनलीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर चीनवर तसा थेट आरोपच केलाय.\nजागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी हा आरोप केलेला असला तरी, इतर देश मात्र त्याबाबत दबक्या आवाजात चर्चा करताना दिसतायत. असं असली तरी संपूर्ण जगाचा संशय चीनवर असल्याचं सातत्याने समोर येतंय.\nमुळात, चीनकडूनही कोरोनाबाबत अनेकदा चुकीचे आकडे देणं, खोटे दावे करणं अशा गोष्टी घडल्यायत. त्यामुळे चीन लपवाछपवी का करतंय असाही सवाल जगभरातून विचारला जातोय. चीनने जगातील अनेक देशांच्या बाजारपेठांवर कब्जा केलेला आहे, त्यामुळे अनेक देशांच्या आर्थिक जडणघडणीत चीनचा वाटा असल्यानेच चीन कोणालाही जुमानत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर चीनची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. आणि त्यात जर चीन दोषी असेल तर चीनसोबत व्यवहार करावा का याबाबत संपूर्ण जगानेच विचार करण्याची वेळ आलीय, हे मात्र नक्की\nकोरोना corona भारत औषध drug राजकारण politics डोनाल्ड ट्रम्प चीन\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nदहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - बच्चू कडू\nअमरावती - कोरोनामुळे Corona दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nकोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची...\nबुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे. ...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nलाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ; महाबळेश्वरमध्ये झाली पर्यटकांची...\nसातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nबुलढाण्यात बेडुकांचा पाऊस पडल्याची अफवा; पाहा VIDEO\nखामगाव परिसरात रात्री जोरदार पाऊस पडला आणि हे जमिनीखाली असलेले बेडूक जमिनीवर आलेत....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-rashtrawadi-congress-melawa-at-jalgoan-4156127-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:52:00Z", "digest": "sha1:L76SYU3E77OCHPMNWBXG6Y272ND523EM", "length": 14050, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rashtrawadi Congress Melawa at Jalgoan | दारूबंदी केली तरच मते; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महिलांची आक्रमक भूमिका - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदारूबंदी केली तरच मते; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात महिलांची आक्रमक भूमिका\nजळगाव- दारूमुळे संपूर्ण गावे, कुटुंबे पोखरली गेली आहेत. स्वयंपाक केला तरी घास तोंडात जाईलच, याची खात्री नाही. सारे करून पाहिले, पोलिस गावात येतात नि हप्ते घेऊन जातात. निवडणुका आल्या की हातपाय जोडत तुम्हीही येतात; मात्र निवडून आल्यानंतर कुणीच फिरून पाहत नाही. तुम्हाला आमची मते हवी असतील तर आधी दारू बंद करा तरच तुम्हाला मते देऊ; अन्यथा सहकार्याची अपेक्षा सोडा, अशा शब्दांत ग्रामीण भागातील पीडित महिलांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे भावनांना वाट मोकळी करून दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात दारू बंद झाली पाहिजे; मात्र सरकार चालविण्यासाठी दारू विक्रीचे सर्मथन करणारे बबनराव पाचपुते यांचे भाषण सुरू असतानाच दारूमुळे पीडित काही महिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची दखल न घेतल्याने खासदार सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री देवकर यांच्या मतदारसंघातील (टाकळी) महिला उभी राहिली. गावातील दारूची व्यथा मांडत त्यांनी दारूबंदी करण्याची मागणी केली. त्यावर इतरही महिला पुढे सरसावल्या. हागणदारी, दारिदय़ रेषेखालील कार्ड आदी समस्या त्यांनी मांडल्या. दारू ही महिलांसाठी सर्वांत मोठी अडचण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने ती सोडवावी, तेव्हाच आम्ही सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सुनावले. यावर खासदार सुळेंनी दारुबंदीबाबत पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांवर जबाबदारी सोपवली.\nकायापालट झाल्याशिवाय पाय ठेवणार नाही\nआई आणि मावशी यांच्या प्रेमात फरक असतो. मी कितीही केले तरी बारामतीची असल्याने जळगावचे प्रश्न मांडताना मावशीची भूमिका बजावू शकते. मात्र, मूळ प्रश्न सोडविण्यासाठी मला दोन खासदार द्या. विकासाची हमी मी देते. जळगावचा कायापालट झाल्याशिवाय पुन्हा जळगावला पाय ठेवणार नाही, असे ठाम आश्वासनही खासदार सुळे यांनी दिले.\n..तर मते मागायला येणार नाही : एमआयडीसीतील पोलिस कॉलनी भागातील समस्या मांडणार्‍या महिलेने केवळ मतांसाठीच आमचा वापर होत असल्याचा आरोप केला. या वेळी तुमच्या भागात शौचालयांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी मते मागायला येणार नसल्याची ग्वाही खासदार सुळेंनी दिली. जळगावचा चेहरा बदलण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचा ठराव त्यांनी मांडला.\nयांची उपस्थिती : पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, अमरावतीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, मंगला पाटील, प्रा.डॉ. अस्मिता पाटील, तिलोत्तमा पाटील, आरिफा खान, मंगला शिंदे, रिता बाविस्कर, पाचोर्‍याच्या साधना पाटील, पारोळ्याच्या वनमाला पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.\nमेळाव्याच्या माध्यमातून देवकरांचे शक्तिप्रदर्शन\nपन्नास टक्के आरक्षणामुळे निवडणुकांपूर्वी विविध पक्षांचे राजकीय मेळावे शहरात सुरू झाले आहेत. त्यानिमित्त राजकीय पक्षांकडून महिलांची मांदियाळी जमवली जात आहे. तसेच येनकेनप्रकारे अधिकाधिक गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न मेळाव्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यास सोमवारचा राष्ट्रवादी कॉँग्रेसचा मेळावाही अपवाद राहिला नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमुळे हा मेळावा गर्दी खेचणारा ठरला. सागर पार्क मैदानावर उत्कृष्ट नियोजनामुळे तीन तासांचा हा मेळावा निर्विघ्न पार पडला; मात्र एकाच वेळी मोठय़ा संख्येने वाहनांचा ताफा आल्याने आकाशवाणी चौक परिसरात वाहतूक ठप्प झाली होती.\nभव्य व्यासपीठ : आरक्षण जाहीर झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच मेळावा असल्याने त्यासाठी पक्षाने आयोजनात कोणतीही कसर ठेवली नाही. चारही बाजूंनी सुंदर फुलांनी सजवलेले पाच हजार स्क्वेअर फुटांएवढे रॅम्पचे भव्य व्यासपीठ मेळाव्याचे ��कर्षण ठरले.\nमहिला आणण्याची पदाधिकार्‍यांवर जबाबदारी: उपस्थिती वाढवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्याला टार्गेट देण्यात आले होते. शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांसह महिला प्रतिनिधींवरही जबाबदारी टाकण्यात आली होती. बचत गटांच्या महिलांच्या पेहरावावरून त्यांना आणले गेल्याचे स्पष्ट जाणवत होते. त्यासाठी वाहनांची व्यवस्थाही पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून झाली. मेळाव्यास्थळी आणण्यासह परतीची व भोजन-भत्त्याची व्यवस्था असल्याने पहिल्यांदाच महिलांची मोठी संख्या मेळाव्यात दिसून आली.\nदारूबंदी ही चांगल्या समाजनिर्मितीसाठी आवश्यक असल्यामुळे अनेक समस्या निकाली निघतात. मात्र, काय करणार, सरकार चालवायचे म्हणजे पैसे लागतात आणि सर्वाधिक पैसे दारूच्या व्यवसायातून मिळतात. त्यामुळे दारूबंदी करणे अशक्य आहे.\n-बबनराव पाचपुते, आदिवासी विकासमंत्री\nमहिलांना दिलेली संधी आणि त्यांच्यातील क्षमता लक्षात घेता 2020मध्ये देशाचे नेतृत्व महिलांकडे असेल. सर्वांत मोठी निर्णायक मते महिलांचीच असतील. बचतगटांच्या माध्यमातून मोठे कार्य होत असल्याने त्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची गरज आहे. आगामी काळात महिलांकडे नेतृत्व राहील, असा विश्वास आहे.\n-अरुण गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष\nदिल्लीतील बलात्काराविषयी वायफळ बडबड करणारे सरसंघचालक मोहन भागवत यांचे डोके फिरले आहे. भाजप आणि आरएसएस ही कीड मिटविण्यासाठी दोघांनाही देशातून मुळापासून उपटून टाकण्याची गरज आहे. धार्मिक भांडणे लावण्याची कामे करणार्‍या शिवसेनेलाही आता धडा शिकवण्याची गरज आहे. म्हातारे होऊन आयुष्यभर जगण्यापेक्षा चारच वर्षे जिवंतपणे जगा.\n-उषा दराडे, माजी प्रदेशाध्यक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/woman-gives-birth-to-6-children-in-30-minutes-5-died-126887209.html", "date_download": "2021-06-14T15:57:18Z", "digest": "sha1:6UUMAV6TL6MK4FE3MID56EWV7CE6WU6I", "length": 3291, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Woman gives birth to 6 children in 30 minutes; 5 died | महिलेने ३० मिनिटांत दिला ६ मुलांना जन्म; नवजातांचे वजन ४५० ते ७५० ग्रॅम होते, ५ दगावले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमहिलेने ३० मिनिटांत दिला ६ मुलांना जन्म; नवजातांचे वजन ४५० ते ७५० ग्रॅम होते, ५ दगावले\nडॉक्टर व परिचारिकांना फुटला घा��\nश्योपूर- मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्हा रुग्णालयात एका महिलेने सुमारे ३० मिनिटांत ६ मुलांना जन्म दिला. यात ४ मुले व २ मुली होत्या. डॉक्टरांनी सांगितले, या मुलांचा जन्म मुदतीपूर्वीच झालेला आहे. यामुळे दोन मुली जन्मताच मृत होत्या, तर ३ मुले ८ तासांनी दगावली. मुलांचे वजन ४५० ते ७५० ग्रॅमच्या जवळपास होते. एका मुलान सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) ठेवले आहे.\nडॉक्टर व परिचारिकांना फुटला घाम\nजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले, महिलेस प्रसूती वेदना जास्त येत होत्या. तिची सोनाेग्राफी करण्यात आली तेव्हा तिच्या गर्भात दोन-तीन नव्हे, तर ६ मुले आढळली. ते पाहून डॉक्टरांना व परिचारिकांनाच घाम फुटला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hi.airbnb.co.in/grisons-switzerland/stays", "date_download": "2021-06-14T14:57:53Z", "digest": "sha1:2Z7NDPJLG5JY5NC4PN6MHE6MF7ZKNL2H", "length": 7079, "nlines": 133, "source_domain": "hi.airbnb.co.in", "title": "Grisons छुट्टियाँ बिताने के लिए किराए की जगहें और घर - स्विट्ज़रलैंड | Airbnb", "raw_content": "इसे छोड़कर सीधा कॉन्टेंट पर जाएँ\nमाफ़ कीजिए, Airbnb वेबसाइट के कुछ हिस्से JavaScript को चालू किए बिना ठीक से काम नहीं करते\nGrisons में छुट्टियाँ बिताने के लिए किराए की जगहें\nAirbnb पर ठहरने की अनोखी जगहें ढूँढ़ें और बुक करें\nGrisons में छुट्टियाँ बिताने के लिए सबसे बढ़िया रेटिंग वाली जगहें\nमेहमान सहमत हैं : ठहरने की इन जगहों को अपनी लोकेशन, सफ़ाई के अलावा और भी कई बातों के लिए ऊँची रेटिंग मिली हुई है\nपूरा अपार्टमेंट · 2 मेहमान · 2 बिस्तर · 1 बाथरूम\nप्रति रात ₹7,573 से शुरू\nपूरा अपार्टमेंट · 4 मेहमान · 4 बिस्तर · 1 बाथरूम\nप्रति रात ₹7,329 से शुरू\nपूरा अटारी घर · 2 मेहमान · 1 बिस्तर · 1 बाथरूम\nप्रति रात ₹7,329 से शुरू\nछुट्टियाँ बिताने के लिए हर तरह की जगहें\nआपको जितनी जगह की ज़रूरत है, उतनी जगह पाएँ\nआरामदायक जगहें, जहाँ हर ज़रूरी चीज़ मौजूद है\nस्टाइलिश आवास और सुविधाएँ\nठहरने की अनोखी जगहें\nऐसी जगहें, जो सिर्फ़ सोने की जगह से कहीं बढ़कर हैं\nGrisons में छुट्टियाँ बिताने के लिए किराए पर उपलब्ध जगहों में मौजूद मुख्य सुविधाएँ\nपरिसर में बिना शुल्क पार्किंग\nGrisons में छुट्टियाँ बिताने के लिए किराए पर उपलब्ध अन्य शानदार जगहें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://news24marathi.in/?p=11336", "date_download": "2021-06-14T15:40:52Z", "digest": "sha1:DOJIORMFM4HJGFVKPMVT3MUK7GOUILK6", "length": 24701, "nlines": 176, "source_domain": "news24marathi.in", "title": "सिंदपुरीत साकारतोय ऑक्सिजन प्लँटदररोज 125 सिलेंडर निर्मितीची क्षमता | News 24 Marathi", "raw_content": "\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमळोली मध्ये भाजी मंडई येथे 20 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nअनुसुचित जमातीच्या मुला- म��लींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवॄत्ती देनेबाबत.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nशासकीय रोजगार हमी योजनेवर सतीश समरीत यांची निवड.\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nमाणसांमध्येच देव मानून रूग्णांची अखंडपने सेवा करणारे कोविड योध्दे -डॉक्टर संजय ठाकरे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा\nशिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 51प्रथमोपचार किटचे मोफत वाटप\nरस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात:-संजय कोठारी\nकोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मदतीचा हात\nओ.बी.सी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत करा\nसिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 22व्या वर्धापनदिन साजरा…\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nअनसिंग येथे बसस्थानकासमोर साचले तळे\nकृषीमुल्य आयोगाकडून सोयाबीन उत्पादक उपेक्षित\nनवेगावबांध पोलीस विभागाच्या वतीने जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.\nकोरोना लसीच्या किमतीत बदल – पहा कसे आहेत नवे दर\n१०जुन ला भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण\nआदर्श युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी नीलकंठ दुर्मिळ पक्ष्याला दिला माणुसकीचा हात\nसाकोली पोलीस व गडेगांव वाहतुक पोलीसांच्या धडक कार्यवाहीने निष्पाप जनावरांची सुटका व गौशाळेत केली रवानगी\nअवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी\nमजुरांवर वीज पडल्याने ३ व्यक्तीचा जागीच मृत्यू तर २ जण जखमी\nसाकोली शहरात पोलीसांचा फ्लैग रुटमार्च जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घेतला परिस्थीतीचा आढावा\nउमरी येथे मनरेगा कामावरील मजुरांची कोरोना चाचणी\nपिक-अप व ट्रक ची धडक:एक ठार\nतिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट\n‘ वडांगळी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले ‘\nHome ताज्या घडामोडी सिंदपुरीत साकारतोय ऑक्सिजन प्लँट\nदररोज 125 सिलेंडर निर्मितीची क्षमता\nसिंदपुरीत साकारतोय ऑक्सिजन प्लँट\nदररोज 125 सिलेंडर निर्मितीची क्षमता\nप्रदीप घाडगे मुख्य संपादक\nकोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडल्याने राज्य शासनाने पुढील काळात ऑक्सिजनची टंचाई भासू नये म्हणून राज्यभर हवेतून आक्सिजन शोधून तो रुग्णांना देणाऱ्या प्रणालीद्वारे ऑक्सीजन प्लँट निर्मितीच्या दिशेने वाटचाल चालवितांना पवनी तालुक्यातही सिंदपूरी कोविड उपचार केंद्रावर ऑक्सीजन प्लँट साकारत आहे. सदर प्लॅन्टची दररोज ऑक्सिजन निर्मिती क्षमता 125 जम्बो सिलेंडर एवढी राहणार आहे कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर जनतेनी उसंत घेतली असताना अचानक आलेल्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक घातक असल्याने सरळ शरीरातील प्राण वायूवर मारा करणारी ठरली दरम्यान अनेक रुग्णांच्या ऑक्सिजनची टक्केवारी कमी झाल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाण पाहायला मिळत आहेत. याचा फटका भंडारा जिल्ह्यालाही बसल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ऑक्सीजन प्लांट निर्मितीकडे विशेष लक्ष दिले आहे. पुढील काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथील कोविड सेंटरवरही ऑक्सिजन प्लांट ची निर्मिती चालविण्यात आली असल्याची माहिती आहे. सिंदपुरी कोविड सेंटर सर्व सोयीने संपन्न असून जिल्ह्यात रोल मॉडेल ठरले आहे. 100 बेडचे असलेले सदर उपचार केंद्र शेकडो रुग्णांना दिलासा देऊन गेले. 250 च्या वर रुग्ण येथून बरे होऊन घरी परतले आहेत. पुढील काळात कोरोनाची तिसरी लाट येणार असून जनतेसाठी घातक ठरणार असल्याचे आरोग्य यंत्रणेने जाहीर केले आहे. दरम्यान रुग्णांची वाताहत होऊ नये किंबहूना कोरोना युद्ध जिंकता यावे यासाठी खबरदारी म्हणून शासनाने दुसऱ्या लाटेत आलेल्या अडचणीचा निपटारा करण्या हेतू नियोजन करण्याचे चालविले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर इंजेक्शन व इतर औषधांचा तुटवडा भरून काढण्याच्या दिशेने कार्य आरंभले आहे. याचाच परिपाक म्हणून तिसऱ्या लाटेची दाहकता लक्षात घेऊन रुग्णांना ऑक्सिजन भरपूर मिळावे याकरिता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची निर्मिती केल्या जात आहे.सिंदपुरी कोविड उपचार सेंटरची आरोग्य व्यवस्था प्रबळ व्हावी म्हणून का���ग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी जिल्हा प्रशासनाकडे तगादा लावला असताना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी प्रशासकीय स्तरावरून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. सेंटरला भेट देऊन सोयी-सुविधांचा वारंवार आढावा घेण्याचे काम केले. यातून लक्षात येणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालविले. परिणामी सिंदपुरी कोविड उपचार केंद्रांमध्ये ऑक्सीजन प्लांटची निर्मिती होत असल्याने रुग्णांना संजीवनी मिळणार असल्याच्या चर्चा जनतेत जोर धरू लागल्या आहेत. सदर प्लँटमुळे ऑक्सिजनची निर्मिती होऊन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तुत प्रकल्पात निर्माण होणारा ऑक्सिजन रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. कोरोना बाधित असतांना अंधारलेल्या आयुष्यात प्रकाश दाखविण्याचे कार्य ऑक्सिजन प्लँटमूळे होणार आहे. येथे आरोग्य व्यवस्थेसाठी डॉ. गुरूचरण नंदागवळी यांच्या नेतृत्वात डॉ. चित्रा वाघ, डॉ. धनराज गभने, शाहिद अली, प्रदीप घाडगे व इतर कर्मचारी युद्ध स्तरावर काम करीत आहेत.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.\nवाशीम जिल्ह्यात पुन्हा कडक लॉक डाऊन\nविद्यापीठाने व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे- ए.आय. एस. एफ.\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमुख्य संपादक – प्रदीप श. घाडगे\nमुख्य मार्गदर्शक – चांगदेव सोरते\nमुख्य संचालक – निलेश बा. किरतकार\nउपसंपादक – गोविंदा राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T16:14:48Z", "digest": "sha1:MNTJNIXPD7NMCOMQIEWRKGT2XDKX6PT5", "length": 14641, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कायद्याची माहिती लोकांना करून द्यावी लागेल. | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nकायद्याची माहिती लोकांना करून द्यावी लागेल.\nएप्रिलमध्ये 11 पत्रकारांवर हल्ले, कायद्याची माहिती लोकांना करून द्यावी लागेल.\n‘कायदा झाला तरी पत्रकारांवरील हल्ले सुरूच आहेत’ अशी एक पोस्ट सोशल मिडियावर फिरते आहे.’कायदा होऊन काही उपयोग नाही’ असे वातावरण तयार करण्याचा या पोस्टचा हेतू आहे.तो चुकीचा आणि राज्यातील पत्रकारांनी कायद्यासाठी जो बारा वर्षे लढा दिला त्याचीच उपेक्षा कऱणारा आहे.कायदा झाला म्हणजे शंभर टक्के हल्ले थांबतील असं कोणीच म्हटलेलं नव्हतं.ते शक्यही नसतं.खून केल्यावर फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा होते हे माहित असूनही खून होत राहतात.त्यामुळं पत्रकारांवरील हल्ले शंभर टक्के बंद होणार नाहीतच.पण कायद्यानं वचक नक्की बसेल.मात्र त्यासाठी सोशल मिडिया आणि अन्य माध्यमातून हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवा लागेल.कायद्याचं गांभीर्य ,कायद्यामुळं होणारी शिक्षा यागोष्टी लोकांना सांगाव्या लागतील.’पत्रकारांवरचा हल्ला हा अजामिनपात्र गुन्हा आहे आणि पत्रकारावर हात टाकाल तर चार-दोन दिवस तरी सरकारी पाहुणचार घ्यावा लागेल हे वास्तव हजारदा लोकांना सांगावं लागेल.तरच या कायद्याची भिती लोकांमध्ये निर्माण होईल.आपण तसं करीत नाही आहोत.कायद्यातील पळवाटाच लोकांना दाखवित निघालो आहोत.लोक वेडे नाहीत त्यांनाही पळवाटा दिसतात हे जरी खरं असलं तरी आपण त्या बोंबलून सांगण्याची गरज नाही.शिवाय कायदा होणं आणि हल्ले वाढणं हा केवळ योगायोग आहे.याचं कारण कायदा झाला हेच आणखी अनेकांना माहिती नाही.त्यासाठी प्रचार अधिक गतीमान करावा लागणार आहे.तो होत नाही म्हणून या महिन्यात तब्बल अकरा पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.मात्र आता कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून गडचिरोलीतील एका प्रकरणात नव्या कायद्ायनुसार गुन्हा दाखल झाला आहे.ही बातमी देखील जोरदारपणे फिरवावी लागणार आहे.तसं होत नसल्यानं सारी अडचण आहे.तेव्हा थोडा प्रचार आणि थोडा वेळ जावू द्यावा लागणार आहे.काल कायदा झाला आणि आज हल्ले थांबले,असं होत नाही.शिवाय हल्ले थांबत नाहीत म्हणून कायद्याची मागणी करणारे किंवा कायदा करणारेच त्याला जबाबदार आहेत हा दृष्टीकोनही पूर्वग्रहदूषीत आहे.कायदा झाला त्यादिवशी पत्रकारांनी राज्यात दिवाळी साजरी केली,तसंच चार-चौघांनी दुखवटाही साजरा केला.कायदा झाल्यानं जे प्राणी दुःखी आहेत त्यांनी सावकाश कुथत बसावं.आम्हाला खात्री आणि विश्‍वास आहे की,कायद्याची माहिती जशी जशी जनतेला होईल तस तसे हल्ले कमी होतील.नक्कीच कमी होतील.\nNext articleनव्या कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्���कार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-police-on-the-road-to-protect-citizens-says-police-superintendent-aarti-singh", "date_download": "2021-06-14T14:49:00Z", "digest": "sha1:AANWALNJZK4LYDD2EJRUORGZ2UKKLE6B", "length": 12959, "nlines": 63, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विशेष मुलाखत : नागरिकांच्या रक्षणासाठीच पोलीस रस्त्यावर : पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह Latest News Nashik Police On The Road to Protect Citizens Says Police Superintendent Aarti Singh", "raw_content": "\nविशेष मुलाखत : नागरिकांच्या रक्षणासाठीच पोलीस रस्त्यावर : पोल��स अधीक्षक डॉ. आरती सिंह\nनाशिक : खंडू जगताप | कोरोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्याचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाचे प्रयत्न सूरू आहेत. यामध्ये सर्वाधिक आघाडीवर आहेत ते पोलीस. रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग या उक्तीप्रमाणे पोलीस अधिकारी, कर्मचारी आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन पणाला लावून रात्रंदिवस धावपळ करत आहेत. ते नागरीकांच्याच रक्षणासाठी रस्त्यावर उभे आहेत याचा विसर पडतो तेव्हा वाईट वाटते. परंतु तरिही आमच्या पोलीस दलाच्या आत्मविश्वासाच्या बळावर व सर्वाच्या सहकार्यातून आपण नक्कीच या सकंटावर मात करूच असा विश्वास जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी देशदूतशी बोलताना व्यक्त केला.\nसध्याचे दैनंदिन कामाचे स्वरूप काय कसे आहे \nसध्या जिल्हाभरातील घडामोंडींमुळे अवघी तीन तास झोप मिळते. तर सकाळही फोन कॉलनेच होते. यामुळे आता योगा प्राणायाम, व्यायाम यास वेळ मिळतच नाही. आता घरालाच कार्यालय केले आहे. यामुळे सकाळी लवकर उरकून फोन कॉन्फरन्स द्वारे अधिकार्‍यांची बैठक, आढावा, दिवसभराचे नियोजन, वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशांची अंमलबजावणी, प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील काही भागात भेट देऊन पाहणी, प्रामुख्याने चेकपोस्टला भेटी, अधिकारी, कर्मचार्‍यांना सुचना, जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा, बैठका रात्रीचे नियोजन, वॉकीटॉकीवरून आढावा, सुचना असे धावपळीची दैनंदिनी आहे हे रात्रीच काय दुसर्‍या दिवशी पहाटेपर्यंत सुरू असते.\nयेणार्‍या ताणावर कशी मात करता\nसकारात्मक विचार हेच ताण नाहीसे करण्याचे प्रमुख साधन आहे. यामुळे मुळात आहे त्या कामाचा ताण येऊ न देणे हे आपल्या हाती आहे. इतर दिवसांमध्ये आपण योग, प्राणायाम, व्यायाम करतो. परंतु सध्या हे शक्य नसल्याने जो काही थोडास वेळ मिळेल तो कुटुंबियांसमवेत, मुलीसंमवेत घालवून आनंद मिळवत ताण नाहीसा करण्याचा प्रयत्न करते.\nचिंतेचे वातावरण असताना सकारात्मकता कशी मिळवता\nजिल्हा पोलीस प्रमुख म्हणुन कार्य करताना तसेच अशा संकटाच्या कालावधीत ही जबाबदारी अनेक पटींनी वाढते. शत्रु समोर असेल तर स्थिती आणि उपायोजना वेगळ्या असतात. पण विषाणु सारख्या छुप्या शत्रुशी लढणे सोपे नाही. प्रत्येक संकटाला तोंड देत राहिले की त्याची सवय पडून जाते. मग संकट संकट वाटत नाही. आपण आपले विचार शुद्ध ठेवले की, सर्व काही सुरळीत होते, सर्व सकारात्मक होईल असा विश्वास वाटतो.\nतुमचे कुटुंबिय, तुमची परिस्थिती कशी हाताळता\nमला दोन लहान मुली आहेत. एक 10 वर्षाची आहे. तीला करोना विषाणु तसेच एकंदर काय चालले आहे हे समजते. तसेच मी जिल्हा पोलीस प्रमुख असल्याने मला असे दिवसरात्र काम करावे लागेल याची जाणीव तीला आहे. तर दुसरी मुलगी अवघी चार वर्षांची आहे. तीला या सगळ्यात समजावणे आणि समजून घेणे खूप कठिण होऊन बसते. कर्तव्यदक्ष अधिकारी कधी कधी मातृत्वापुढे हरताना दिसतो. परंतु कर्तव्य यावर मात करते. आपला जीवच असलेली मुलगी गळाभेटीसाठी आतूर असते आणि मनात असूनही तीला जवळ घेता येत नाही. याचे दुःख मातांनाच माहित आहे. तरिही आईच्या आधाराने दोन्ही मुलींना संभाळून त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करून सुरक्षित रीत्या हे सर्व संभाळण्याचा प्रयत्न असतो.\nतुम्हाला कोणाचा आधार वाटतो\nमाझ्या टिम जीव धोक्यात घालून काम करते आहे. आम्ही केलेले नियोजन, त्याची काटेकोर अंमलबजावणी यातून आपण या संकटावर मात करूच हा आत्मविश्वास माझ्या प्रत्येक अधिकारी, प्रत्येक कर्मचार्‍यामध्ये आहे. या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा आधार कायम असतो.\nजबाबदारीचे भान, बदलणारी परिस्थिती नियोजनाचा भार हे गणित कसे संभाळता\nया करोनाच्या संकटाचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर आहे. पुर्ण जिल्ह्याच्या सीमा आम्ही सील केल्या आहेत. मालेगाव सारख्या ठिकाणी नागरीकांना घरात बसवण्याचे आव्हाण आम्ही पार पाडतो आहोत. सर्व लोकांना घरात ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न, आमचे अधिकारी, कर्मचारी दहा ते बारा तास काम करतात. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. मानवी दृष्टीकोनातून पोलीसींग करण्याचे सांगितले जाते. लोक प्रतिनिधी, नागरीकांच्या समजुतीच्या भूमीकेतून सर्व पार पडण्याचा प्रयत्न असतो.\nसहकार्‍यांची, त्यांच्या कुटुृबियांची काळजी कशी हाताळता\nकरोनाचा धोका सर्वाधिक काळ रस्त्यावर राहणार्‍या आमच्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना आहे. त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना व्हिटामिन सी च्या गोळ्या, मास्क, सॅनिटायझर दिले जाते, कर्मचार्‍यांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार केल्या आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठीही सुरक्षा साधने पुरवली आहेत. तसेच काय काळजी घ्यायची याचे वेळोवेळी मार्गदर्शन दिले जात आहे. प्रत्येक चेकपोस्टच���या कर्मचार्‍यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जात आहे.\nकामासाठीची उर्जा व उत्सहाचे रहस्य काय\nआपण एका दलाचे प्रमुख आहोत यामुळे प्रत्येक गोष्ट ही कृतीतून दाखवणे ही माझी पद्धत राहिली आहे. तसेच आपणावर ताण येणार नाही आणि तणाव आलाच तरी तो आपल्या सहकार्‍यांना दिसणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावीच लागते. परंतु सहाकरी संकटाचा सामना करण्यासाठी जो विश्वास दाखवतात. आणि त्यासाठी पुढाकार घेतात यातूनच कामासाठीची खरी उर्जा मिळते. काम हीच आपली प्रेरणा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9962/", "date_download": "2021-06-14T14:18:19Z", "digest": "sha1:3DTR3ZJLV66KVZ4RWPKCQOQGSZVKPQIX", "length": 11920, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "गोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण\nPost category:इतर / दोडामार्ग / बातम्या\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण\nकोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता दोडामार्ग तालुक्यात दिनांक ७ ते १५ मे पर्यंत कडक निर्बंध लादत लॉकडाउन करण्याचा निर्णय दोडामार्ग मधील प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून या निर्णयात पेट्रोल पंप,हॉस्पिटल, मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील, तसेच या निर्णयामुळे कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गावर या निर्णयाचा मोठा प्रभाव पडताना दिसणार आहे.\nगेल्या वर्षी करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या कामगार वर्गातील काही कामगारांच्या नोकऱ्या गेल्याने काही कामगार बेरोजगार झालेले असून पुन्हा एकदा कामगार वर्गाची गाडी सुरळीतपणे रेल पटरीवर येत असता दोडामार्ग ७ ते १५ मे पर्यंत करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊन मध्ये दोडामार्ग मधील कामगार वर्गास गोव्यात कामानिमित्त जात येत नसल्याने आणि त्यातच दोडामार्ग मधील बहुतांश कामगार वर्ग हा रोजगारा निमित्त गोवा राज्यावर अवलंबून असल्याने करण्यात आलेल्या कडक लॉकडाउन काळात गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गाच्या नोकर्‍या गेल्यास पूर्णपणे जबाबदार कामानिमित्त गोव्यात जाण्यासाठी रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील असा इशारा दोडामार्��� नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.\nआसोली वडखोल सडा – नजीकच्या भागातील इलेक्ट्रिकची तांत्रिक कामे लवकरच करण्याचे आश्वासन..\nकुडाळ येथे स्त्री राजसत्ता प्रतिष्ठान आणि सहकारी संस्थे तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी..\nमठ गावात बीएसएनएलचे नेटवर्क गायब..\nराष्ट्रवादी युवक काँग्रेस ची महामार्ग प्राधिकरणाला धडक “रात्रीस खेळ चाले” चा वाद पुन्हा पेटणार\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण...\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू .....\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माह...\nशिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nवेंगुर्ला तालुक्यात २३ कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nकुडाळ तालुक्यासाठी चिंताजनक बातमी आज कोरोनामुळे ०५जणांचा मृत्यू तर,आज पुन्हा सापडले ६०कोरोना रुग्ण..\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले..\nतहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..\nवेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nवेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण.;१०७ कोरोनामुक्त ०८ रुग्णाचे निधन\nकुडाळात ७ ते १५ मे पर्यँत जनता कर्फ्यू.;सर्वपक्षीय बैठकीत निर्णय..\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे ��ाहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.gov.in/notice/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2021-06-14T14:40:28Z", "digest": "sha1:F4I7XKRGG65XO3LIDCE7KUFWGOOHK6JY", "length": 4381, "nlines": 100, "source_domain": "solapur.gov.in", "title": "लिपिक-टंकलेखक – जिल्हाधिकारी कार्यालय | जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र शासन, भारत | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)\nअन्न व नागरी पूरवठा\nएसटीडी आणि पिन कोड\nनगर परिषद मोहोळ – प्रारूप मतदार यादी\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nमाहितीचा अधिकार – जिल्हाधिकारी कार्यालय\nमाहितीचा अधिकार – इतर कार्यालये\nवर्ग – 2 च्या जमीनी\nलिपिक-टंकलेखक – जिल्हाधिकारी कार्यालय\nलिपिक-टंकलेखक – जिल्हाधिकारी कार्यालय\nलिपिक-टंकलेखक – जिल्हाधिकारी कार्यालय\nलिपिक-टंकलेखक – जिल्हाधिकारी कार्यालय\nदि.01/01/2018 – अंतिम सुची\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन सोलापूर , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 07, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1211954", "date_download": "2021-06-14T15:25:30Z", "digest": "sha1:L7NK2ORVVUUUFCOGJ7KQUQRI3QI5AYYM", "length": 2385, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"माधव गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"माधव गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:१५, २४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\nसंपादनासाठी शोध संहीता वापरली\n१३:४७, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n२२:१५, २४ नोव्हेंबर २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसंतोष दहिवळ (चर्चा | योगदान)\n(संपादनासाठी शोध संहीता वापरली)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3788/Recruitment-in-NALCO-2020-21.html", "date_download": "2021-06-14T16:03:07Z", "digest": "sha1:HZPTGZZRIFH7MQSNKIGZQ4R5ORQ4B7ZA", "length": 5346, "nlines": 75, "source_domain": "naukriadda.com", "title": "NALCO मध्ये भरती २०२०-२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNALCO मध्ये भरती २०२०-२१\nऑपरेटर या पदासाठी ओडिशाच्या नॅशन एल्यूमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये 10 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2021 आहे.\nएकूण पदसंख्या : १० जागा\nपद आणि संख्या :\nऑपरेटर - १० जागा\nउमेदवारांनी मॅट्रिक / समकक्ष किंवा आयटीआय उत्तीर्ण केलेली असावी\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख - ०१/०१/२०२१.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१/०१/२०२१\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A4%B0/", "date_download": "2021-06-14T15:06:03Z", "digest": "sha1:3AQ533JQSPWHE2NHIGUMEWFHOYYJTSN2", "length": 11689, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकारांसाठी ऑक्टोबर ठरला “तापदायक” | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकारांसाठी ऑक्टोबर ठरला “तापदायक”\nऑक्टोबर महिना राज्यातील पत्रकारांसाठी कमालीचा” तापदायक” ठरला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पंचवीस दिवसात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 12 घटना घडलेल्या आहेत..त्यात पोलिसी खाक्याला बळी पडल्याच्याही काही घटनांचा समावेश आहे.मुंबईत दोन ज्येष्ठ पत्रकारांना पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले,तर एका पत्रकारावर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या शिवाय दौंड तालुक्यातील पाटस,परभणी जिल्हयातील असोला,पनवेल,वसई-विरार,मावळ,पुणे,रेवदंडा,जालना,येथील घटनांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात सर्वाधिक म्हणजे 90च्या आसपास पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.हल्लेखोरांवर कारवाई झाल्याची एकही घटना समोर आली नाही.जालना येथील पत्रकार अच्युत मोरे यांच्यावर नुकताच हल्ला झाला असून ते रूग्णालायत उपचार घेत आहेत.त्यांचे मारेकरीही अद्याप मोकाट आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या उद्या मुंबईत होत असलेल्या बैठकीत यावर चर्चा होणार असून काही ठोस भूमिका घेतली जाणार आहे.\nPrevious articleपेण-अलिबाग रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार\nNext articleजालन्यात पत्रकारावर जीवघेणा हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/38259", "date_download": "2021-06-14T16:01:59Z", "digest": "sha1:PTCOPF3C2SHPGGMY7LBCGQPY4ICP4N4F", "length": 10614, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "भाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापती���च्या सर्कलचे | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर भाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी...\nभाजपसह कॉग्रेस,राष्ट्रवादीच्याही सदस्यांना सभापतीने दाखविला ठेंगा सायकल वाटपात ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सभापतींच्या सर्कलचे\nनंददत्त डेकाटे प्रतिनिधी नागपूर\nनागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती भारती पाटील यांनी शिक्षण विभागाव्दारे वितरित करण्यात सायकलीचा लाभ आपल्याच सर्कल मधील विद्यार्थ्यांना दिल्याचा आरोप भाजपाच्या सदस्यांनी केला आहे नागपूर पंचायत समिती अंतर्गत ९७ सायकलींसाठी लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली. यातील ८९ लाभार्थी सोनेगाव – निपाणी सर्कलचे आहेत. सभापतींनी आमच्यासह राष्ट्रवादी व काँग्रेस च्या सदस्यांनाही ठेंगा दाखवण्याचा आरोप त्यांनी केला आहे जिल्हा परिषद सेस फंड योजना २०२० ते २०२१ अंतर्गत वर्ग ५ते १२ च्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना सायकल वाटप करण्यात येते त्या अंतर्गत नागपूर पंचायत समिती मधील ९७ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यात ४८ विद्यार्थीनीना व ४९ विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या ९७ लाभार्थ्यांपैकी ८९ लाभार्थी सोनेगाव निपाणी सर्कल मधील असल्याचा आरोप भाजपचे सदस्य सुभाष गुजरकर यांनी केला आहे. मार्च महिन्यात या लाभार्थ्यांची निवड झाली. निवड यादी चा हवाला देत गुजरकर म्हणाले की ४८ विद्यार्थ्यांपैकी फक्त ४ विद्यार्थीनीपैकी व ४ विद्यार्थी वेगळ्या सर्कलचे आहेत. विद्यार्थ्यांना डीपीटीच्या माध्यमातून सायकलीचे वितरण येणार आहे. सेस फंड च्या योजनेसाठी सर्वच सदस्यांनी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शिक्षण समितीकडे पाठविले होते परंतु सभापतींनी लाभार्थ्यांची निवड करताना इतर सदस्यांना ठेंगा दाखविला. “सर्व सदस्यांना समप्रमाणात सायकलीचे वाटप करायचे होते. सभापती म्हणून पाच ते दहा सायकली त्यांनी जास्त ठेवल्या असत्या तर हरकत नव्हती पण सर्वच सायकली आपल्याच सर्कलमध्ये वठवूण घेण्याचा प्रकार इतर सदस्यांना डावलण्याचा आहे. जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे पदाधिकाऱ्यांना मनमानी सुरू केली असून हे खपवून घेतले जाणार नाही सुभाष गुजरकर जिल्हा परिषद सदस्य\nPrevious articleरत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्याच्या समस्येबाबत नेटकरी आक्रमक.. आमदार उदय सामंत यांच्या वचनाचीही करून देत आहेत आठवण.\nNext articleकोरोना काळात मत्स्यपालन संस्था संकटात\nदवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक\nमनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश\nकांद्री ला गळफास लावुन युवकांची आत्महत्या\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या १०४वी जन्म जयंती डॉः प्रमोद भड च्या...\nकन्हान ला नि:शुल्क रोग निदान शिबीराचा नागरिकांनी घेतला लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7088", "date_download": "2021-06-14T15:51:15Z", "digest": "sha1:2AEHETQUO6R3QHU42EOZLFNEGK25RGVU", "length": 11547, "nlines": 153, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "नागपुरातील सावनेर विधानसभा मधील सर्रा गावातील शेतकऱ्यांची चिखलमय रस्त्याची व्यथा मंत्री सुनीलबाबु केदार आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची व्यथा दुर करतील काय? सर्रा – कोरमेटा-बिछवा रस्त्याचे निर्माण कार्य कधी सुरु करणार? | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र नागपुरातील सावनेर विधानसभा मधील सर्रा गावातील शेतकऱ्यांची चिखलमय रस्त्याची व्यथा मंत्री...\nनागपुरातील सावनेर विधानसभा मधील सर्रा गावातील शेतकऱ्यांची चिखलमय रस्त्याची व्यथा मंत्री सुनीलबाबु केदार आपल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांची व्यथा दुर करतील काय सर्रा – कोरमेटा-बिछवा रस्त्याचे निर्माण कार्य कधी सुरु करणार\nकार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर\nसर्रा- बडेगाव /सावनेर/नागपुर :१८ आँगस्ट २०२०\nनागपुर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा सर्कल मधील सर्रा गटग्रापंचायत मधील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली असुन मागील १० वर्षापासुन सर्रा-कोरमेटा-बिछवा मार्गावर दोन फुट च��खल झाला आहे. पावसाळ्यात या मार्गाने पायी चालता येत नाही. बैलबंडी फसते. या मार्गाचे मागील दीड वर्षांपासून टेंडर निघुनही अद्याप काम न झाल्याने शेतकऱ्यांना दोन फुट गड्ड्यातुन पायपीट करीत आपल्या शेतामध्ये जावे लागते.\nआज दखल न्युज भारत पोर्टल व यु ट्युब चैनल चे कार्यकारी संपादक सुनील साळवे यांनी सर्रा या गावी भेट दिली असता तिथे शेतकऱ्यांनी आज पोळ्याच् सणाला आपली दयनीय परिस्थिती व्यक्त केली. पोळ्या सारखा सण आम्हाला साजरा करता येत नाही. शेतात भर पावसाळ्यात चिखल तुडवीत पायपीट करीत खत कसे न्यावे मालटाल कसा आणावा बैलबंडी चिखलात फसते.\nपीडब्ल्यूडी विभागातर्फे मंजुर सर्रा – कोरमेटा-बिछवा या मार्गाचे टेंडर होऊनही या रस्त्याचे निर्माण का होत नाही या क्षेत्रातील आमदार व विद्यमान मंत्री सुनीलबाबु केदार हे आम्हाला सवतीच्या लेकरावानी का बघतात या क्षेत्रातील आमदार व विद्यमान मंत्री सुनीलबाबु केदार हे आम्हाला सवतीच्या लेकरावानी का बघतात आमची दयनीय अवस्था केदारांनी बघावी. या रस्त्याचे टेंडर ज्या ठेकेदाराला मिळाले तो ठेकेदार निकम रस्ता का बनवत नाही आमची दयनीय अवस्था केदारांनी बघावी. या रस्त्याचे टेंडर ज्या ठेकेदाराला मिळाले तो ठेकेदार निकम रस्ता का बनवत नाही ठेकेदार निकम यांचे विरुध्द आम्ही FIR करावा काय\nपोळ्याच्या सणाला मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे ऐकुन घेतील काय आणि आम्हाला आमच्या शेतात जायला चांगला रोड केव्हा भेटेल आणि आम्हाला आमच्या शेतात जायला चांगला रोड केव्हा भेटेल अशा विविध प्रश्नांची मागणी करतांना आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रु येत होते. पोळ्याच्या दिवशी अन्नदाता शेतकरी यांचे डोळ्यात येणारे अश्रु या क्षेत्रातील आमदार व विद्यमान मंत्री सुनीलबाबु केदार हे नक्कीच पुसतील अशी आस लाऊन सावनेर विधानसभा सर्कल मधील सर्रा गटग्रापंचायत चे शेतकरी टक लावून बसले आहेत.\nPrevious articleअकोट पंचायत समितीत स्वातंत्र्य दिन राजरा\nNext articleकेळवदच्या बडग्या — मारबत पंरपरेवर कोरोना चे सावट ५० वर्षात पहील्यादांच विदर्भ प्रख्यात केळवद च्या तान्ह्या पोळ्याला स्थगिती.\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्��ाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nभाजपा चे महादुला नगरपंचायत नगराध्यक्ष राजेश रंगारी यांची सदस्यता रद्द करण्याची...\nपोटाच्या भुकेसाठी धडपडताना तीचे शीर धडावेगळे…\nमहाराष्ट्र April 19, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7682", "date_download": "2021-06-14T15:37:58Z", "digest": "sha1:NENOT2RPO6JXW4JEMG6JRM53CX7GJLSX", "length": 8192, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक होणार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome मुंबई महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक होणार\nमहसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक होणार\nमुंबई, दि. २१ : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.\nमहाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. सदर कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे\nPrevious articleमुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी राष्ट्रीय अकादमी म्हणून विकसित करावी – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख\nNext articleमारेगाव तालुक्यात आत्महत्येचे चक्र सुर��च तीन दिवसात तीन आत्महत्या सराटी येथील युवकाने विहीरीत उडी घेवुन केली आत्महत्या\nमुलुंड कॅम्प संकुलात ऑनलाईन प्रवेशोत्सव संपन्न\nमोटार सायकल सोडून आता …….सायकल चालवा गडचिरोलीत 101 प्रती लि. पेट्रोल\nकोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत अनोख्या अशा मोटोहोम कॅम्परव्हॅनचा शुभारंभ\nक्रीडा विषयाचा समावेश दिक्षा ॲप मध्ये करणार – शिक्षण संचालक दिनकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/%E0%A4%9B%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C-hobby-is-a-necessity/", "date_download": "2021-06-14T15:52:30Z", "digest": "sha1:JD73JSNJCDNSUKOGCCMHEXA2YQH22ALC", "length": 12480, "nlines": 136, "source_domain": "www.it-workss.com", "title": "छंद एक गरज - Hobby is a Necessity ©सौ. वैष्णवी व कळसे.", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nछंद :- एक गरज\n©सौ. वैष्णवी व कळसे.\nधावपळीच्या या जगण्यात आपल्याकडून काही सुटत आहे का असं काही आहे का जे आपल्याला हवं आहे पण सध्या आपण करू शकत नाहीये…. असं काही आहे का जे आपल्याला हवं आहे पण सध्या आपण करू शकत नाहीये…. हा प्रश्न तर सगळ्यांना असतोच….\nअगदी दिवसभरात जेव्हा वेळ मिळतो तेव्हा एक प्रश्न नक्कीच येतो कि स्वतःसाठी थोडासा वेळ मिळाला असता तर असं केलं असतं, तसं केलं असतं….. पण actually जेव्हा वेळ मिळाला तर खरंच आपण utilized केला का हा प्रश्न देखील स्वतःला विचारून बघायला हवा…..\nजर उत्तर हो आले तर नक्कीच खूप ��ांगली गोष्ट आहे… पण जर का उत्तर नाही असेल आणि सोबत अशी कारणं असतील कि अमुक गोष्टी मुळे शक्य झालं नाही तमुक गोष्टीमुळे करू शकलो नाही तर लक्षात घ्यायला हवं कि आपण फक्त स्वतःच्या Failure चे बहाणे शोधतोय…. तेव्हा आपण फक्त एक गोष्ट proper करतोय म्हणायचं… ती म्हणजे situation ला, एखाद्या व्यक्तीला किंवा वेळेला दोष देणे…….\nआपल्या अपयशाच खापर दुसऱ्यांवर किंवा परिस्तिथी वर फोडून काय उपयोग…. “प्रत्येक वेळेस दिवा विझायला हवा कारणीभूत नसते, कधी दिव्यातही तेल कमी असू शकतं”….\nवेळेचा उपयोग आपल्याला करून घेता आला नाही तर त्याला कोणीच काही करू शकत नाही…. आपली दिनचर्या, आपली कामं करताना आपले छंद देखील आपण जोपासले पाहिजे….. छंद, आवड नसेल तर कशात तरी आवड निर्माण करायला हवी ….\nआपले छंद म्हणजेच आपलं charger असतं…. कधी कामाचा ताण वाटला कि miss mood होऊन ते काम करण्यापेक्षा थोडा break घेऊन आपल्याला जे आवडत त्यामध्ये थोडया वेळ रमून relax होऊ शकतो…. कारण कुठलही काम मन नसेल तर परफेक्ट होऊच शकत नाही… तेव्हा बाकीची कामं पण जसं तसं संपवायचा प्रयत्न करतो… त्यामुळे आपल्या skill ची आपणच धजीया उडवतो…\nत्या कामात मन नसल्यामुळे त्यात extra ordinary करून दाखवायचा विचारच येत नाही… स्वतःहून कुठले वेगळे efforts घ्यावे वाटतच नाही… ज्या कामात कुठलीच उत्सुकता नसेल ते अगदी पांचट वाटतं… व कामाचा कंटाळा यायला लागतो…\nतेच जर का थोडा ब्रेक घेऊन मनासारखा वेळ घालवला तर कामातही मन लागेल आणि तेच काम आणखी मजेशीर होईल…. काहीतरी करून दाखवायची इच्छा सुद्धा होईल….\nजे काम असं वा तसं करणंच आहे ते रडत पडत करण्यापेक्षा आनंदाने कसं करता येईल हे शोधले पाहिजे… result always मनाने केलेल्या कामाचाच उत्तम असेल याची तर खात्री आपल्या सगळ्यांनाच कुठे ना कुठे असतेच….\nसगळ्यात आधी जी situation आहे ती as it is स्वीकारायाला हवी, स्वीकारलीच नाही तर ती बदलवणार कशी जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याबद्दल सतत तक्रार करण्यापेक्षा जे बदल आपल्यात होण्यासारखे आहेत ते घडवण्यात लक्ष दिले पाहिजे…..\nकुणास ठाऊक… होऊ शकतं कि ती situation येईल U-turn मारून आपल्याकडे आणि म्हणेल तुझीच पद्धत योग्य आहे बाबा, तू म्हणतोय तसंच करूया…. एकच लक्षात घ्यायला हवं जेव्हा आपल्याला हवंय तेच सारखं होत नाहीये तर जे नकोय ते पण सारखं होणार नाही…\nथोडासा धीर आणि चेहऱ्यावर एक मोठी smile.\nआवडल्यास like आणि share करा.\n©सौ. ���ैष्णवी व कळसे.\nएक सवय-न ऐकून घेण्याची\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/3261/After-JEE-Main-now-JEE-Advanced-2020-exam-will-be-held.html", "date_download": "2021-06-14T16:03:46Z", "digest": "sha1:M73MWWPQIZDV4UBYES7UN3AX54HLCYIJ", "length": 9065, "nlines": 65, "source_domain": "naukriadda.com", "title": "जेईई अडव्हान्स्ड परीक्षेची तयारी सुरू", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nजेईई अडव्हान्स्ड परीक्षेची तयारी सुरू\nजेईई मेननंतर आता जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा होणार आहे.\nही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी देशभरात आयोजित केली जाणार आहे. जेईई मेन परीक्षेत आवश्यक कट-ऑफपेक्षा जास्त गुण मिळवणारे टॉप २ लाख ५० हजार विद्यार्थीच जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी पात्र ठरतात.\nजेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्जांसाठी १७ सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे. जेईई अॅव्हान्स्ड २०२० परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी यंदा आयआयटी दिल्लीवर आहे. जॉइंट अॅडमिशन बोर्ड\nJAB 2020) च्या नेतृत्वाखाली सात आयआयटींमध्ये ही परीक्षा होणार आहे. जेईई अॅव्हान्स्डमधील गुणांच्या आधारेच आयआयटींमधील २०२०-२१ च्या पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत. जेईई अॅव्हान्स्ड परीक्षा आणि प्रवेशांशी संबंधित निर्णय जॉइंट अॅडमिशन बोर्ड २०२० करेल.\nआयआयटी दिल्ली नुसार, जर कोणी भारताबाहेरून १२ वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे, किंवा अशा बोर्डातून परीक्षा उत्तीर्णय केली आहे, जे यादीत नाही, अशा वेळी त्या विद्यार्थ्यांना AIU सर्टिफिटेस सादर करावा लागेल. या प्रमाणपत्राद्वारे हे सिद्ध होते की विद्यार्थ्याने बारावी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली आहे.\nजेईई मेन २०२० निकाल असा होता -\nनॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जेईई मेन निकाल शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जाहीर केला. यंदा सुमारे ८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षा दिली. देशभरात ६६० केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक खबरदारी आयोजकांनी घेतली होती. जेईई मेन २०२० मध्ये १०० पर्सेन्टाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/software/android-q-will-get-new-multi-resume-feature-to-allow-run-two-apps-simultaneously-52760.html", "date_download": "2021-06-14T14:47:37Z", "digest": "sha1:VC6EE4ADMHH6CCBWOLODEJKSFMWE2ASV", "length": 9333, "nlines": 132, "source_domain": "www.digit.in", "title": "एंड्राइड Q च्या नवीन “मल्टी-रिज्यूम” फीचर मुळे एकाच वेळी वापरता येतील मल्टीपल ऍप्स | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nएंड्राइड Q च्या नवीन “मल्टी-रिज्यूम” फीचर मुळे एकाच वेळी वापरता येतील मल्टीपल ऍप्स\nGoogle च्या नवीन एंड्राइड Q OS मध्ये नवीन मल्टी-रिज्यूम फीचर सामील करण्यात येईल ज्याच्या माध्यमातून एकाच वेळी मल्टीपल ऍप्सचा वापर केला जाऊ शकतो आणि हा फीचर खासकरून फोल्डेबल स्मार्टफोन्स लक्षात घेऊन सादर केला जात आहे.\nगूगलचा आगामी एंड्राइड वर्जन एंड्राइड Q नवीन “मल्टी-रिज्यूम” फीचर सह येईल, ज्याच्या माध्यमातून दोन ऍप्स एक साथ वापरता येतील. माउंटेन व्यू कंपनी ने अपनी डेवलपर समिट मध्ये ��ोषणा केली कि हे फीचर फोल्डेबल स्मार्टफोन्स साठी एंड्राइड सपोर्टचा भाग म्हणून सादर केला जाईल.\nगूगलच्या इंजिनियरिंग चे VP Dav Burke ने फोल्डेबल डिस्प्ले वर एंड्राइड कशा प्रकारे दिसेल हे समजावले. नवीन मल्टी-रिज्यूम फीचर अगले एंड्राइड वर्जनचा अनिवार्य फीचर बनून जाईल. या फीचर मुले एकाच वेळी मल्टीपल ऍप्स ओपन करून वापरात येतील. मल्टी-विंडो मोड मध्ये डेवलपर्सना ऍप्स रिज्यूम ठेवण्याचा पर्याय मिळेल ज्यामुळे चांगल्या पद्धतीने अतिरिक्त स्क्रीन रियल एस्टेट चा वापर करता येईल.\nसॅमसंगच्या गुड लॉक ऍप मध्ये आधीपासूनच मल्टीस्टार मोड्यूल मध्ये मल्टी-रिज्यूम फीचर उपलब्ध आहे. गूगल च्या आताच्या घोषणेनंतर मल्टी-रिज्यूम फीचरला एंड्राइड डिवाइसेज मध्ये नेटिव सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.\nXDA Developers च्या रिपोर्ट नुसार, फीचर टेस्ट करण्यासाठी OEM आणि ऍपला मधील एंड्राइड पाई डिवाइस वर ऑप्ट-इन करावे लागेल. रिपोर्ट अनुसार, कोणत्याही स्मार्टफोन मध्ये मल्टी-रिज्यूम सपोर्ट आणण्यासाठी हा अपडेटकरावा लागेल.\nमल्टी-विंडो फंक्शन सध्या एंड्राइड च्या अनेक फॉर्म्स मध्ये उपस्थित आहे. स्प्लिट-स्क्रीन आणि फ्री फॉर्म 2016 मध्ये एंड्राइड नोगट मध्ये सादर करण्यात आले होते. गूगल ने नंतर एंड्राइड ओरियो OS मध्ये पिक्चर-इन-पिक्चर मोड सामील केला पण स्प्लिट स्क्रीन फंक्शनालिटी ने एकाच टॅब मध्ये दोन ऍप्स उघडता येतात, आणि फक्त एक ऍप एक्टिव असतो तर दुसरा पॉज होतो. नवीन मल्टी-रिज्यूम फीचर सोबत गूगल हि लिमिटेशन संपवू पाहत आहे. XDA Developers चे म्हणणे आहे कि फोल्डेबल डिवाइसेजना मल्टी-रिज्यूम सपोर्टचा लाभ होईलच तसेच मोठा डिस्प्ले असलेले स्मार्टफोन्स पण या नवीन फीचरचा वापर करू शकतील.\nडिटेलने झेड-टॉक ऍप सह फीचर फोनची नवीन सीरीज केली सादर\nनवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा\nXIAOMI चे आगामी लॉन्च: POCO F2, MI MIX 4, REDMI K30 च्या लॉन्च डेट्स आल्या समोर\nXIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट\nRELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा...\nAMAZON OPPO FANTASTIC DAYS SALE: ओप्पो स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची सुवर्ण संधी\nBSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा\nAIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/viral-video-of-parts-of-trident-mumbai-collapsing-due-to-cyclone-tauktae-is-actually-from-saudi-fact-check-64861", "date_download": "2021-06-14T15:00:34Z", "digest": "sha1:EDNLLPMEWRMVTEBQDUHWEBOTW7NQJTK7", "length": 9112, "nlines": 147, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Viral video of parts of trident mumbai collapsing due to cyclone tauktae is actually from saudi fact check | हॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nहॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य\nहॉटेल ट्रायडंटजवळ इमारतीचा भाग कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या सत्य\nट्रायडंट हॉटेलजवळ (Trident hotel) झाडे आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरस होत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nतौक्ते चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर काही फेक न्यूजदेखिल (Fake News) पसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये नरीमन पॉइंटवर (Nariman Point) ट्रायडंट हॉटेलजवळ (Trident hotel) झाडे आणि इमारतीचा काही भाग कोसळल्याचा एक व्हिडिओ व्हायरस होत आहे. पण हा व्हिडिओ जुना असून अशी कोणतीही घटना मुंबईत घडलेली नसल्याचं समोर आलं आहे. (fake video)\nतौक्ते चक्रीवादळानं मुंबई आणि किनारपट्टीच्या भागामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यामुळं तडाखा बसला आहे. काही ठिकाणी झाडं उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पण फार मोठं नुकसान होणारी घटना अद्याप समोर आलेली नाही.\nमात्र सोशल मीडियावर या वादाळाच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये इमारतीच्या बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी गाड्यांवर इमारतीचा भाग कोसळून त्या गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं दिसत आहे.\nव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार मुंबईतला नरीमन पॉइंटवरील ट्रायडंट हॉटेलजवळचा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता यापरिसरात अशी कोणतीही घटना घडलीच नसल्याचं समोर आलं. त्यामुळं सोशल मीडियावर व्हारल होत असलेला हा व्हिडिओ फेक असल्याचं समोर आलं आहे.\nएका दुसऱ्या ट्वीटमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यातला आहे. अरबमधील मदिना इथं ही घटना घडली होती, असा दावा या ट्विटमध्ये करण्यात आला आहे.\nCyclone Tauktae: महाराष्ट्राला ‘तौंते’चा फटका; पंतप्रधानांचा उद्धव ठाकरेंना फोन\nCyclone Tauktae : सी-लिंक बंद, तर विमान सेवाही थांबली\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10237/", "date_download": "2021-06-14T15:50:47Z", "digest": "sha1:CWUMQFB4F5UOIQI2WOVUI6XJYIQFNSCN", "length": 11272, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७२ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर ,आज कोरोना मुळे सहा जणांचा आज मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे.चेंदवन ३ , टेंडोली 1 ,पडवे 1 ,कुसबे 1 ,कसाल ४ कुडाळ ८ ,ओरोस ९ ,माणगाव ३ ,घवनाळे ३ ,गोठोस १ ,नारूर १ ,तुळसुली २ ,आंदुर्ल| १ ,नेरूर ५ ,हुमरस १ ,महादेवाचे केरवडे १ ,निवजे १ ,मांडकुली २ ,मुळदे १ ,बाव २ ,सळगाव १ ,पिंगुळी ४ , आकेरी १,असे एकूण कुडाळ तालुक्यात ५७कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण ११७०,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १०३४ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या १३६ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ३८५५ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ३०२३ आणि सक्रिय रुग्ण संख्या ही ७३८ आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात ८० रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अश��� माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.\nसिंधुदुर्ग जिल्हात आज सापडले बब्बल ११७ नवीन कोरोना रुग्ण.;दोघांचे निधन:४८ कोरोनामुक्त\nजिल्ह्यातील काजू उत्पादकांची समन्वय समिती समितिची पहिली बैठक होणार ९एप्रिलला.;सतीश सावंत यांची माहिती\nजिल्ह्यात एकूण 1180 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1202:-जिल्हा शल्य चिकित्सक\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले ५७ कोरोना रुग्ण तर,तिघांचा मृत्यू.....\nकुडाळ तालुक्यातील नेरुर अंगणवाडी कर्मचारी यांच्याकडून संविता आश्नम आणावं येथे धान्य वाटप.....\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.;16 मे.ला.पहाटे 4. ते दुपारी 2नागरिक...\nतौत्के चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोविड लसीकरण काही कालावधीसाठी स्थगित जिल्हा आरोग्य अ...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४३२ जण कोरोना बाधीत. सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ७५ - जिल्हा शल्य चि...\nवेंगुर्ले तालुक्यात १२४८ व्यक्ती कोव्हिड मधून बरे.....\nजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली केळुस कालवीबंदर समुद्रकिनारी भेट.....\nवेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्याने नुकसान.....\nसिंधुदुर्गात आज 429 नवे कोरोना रुग्ण तर, 9 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहि...\nप्रत्येकाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी पार पाडा.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन...\nकुडाळसाठी चिंताजनक आज शुक्रवारी तिघांचा मृत्यू तर ,आज सापडले ७२ कोरोना रुग्ण..\nसिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सामाजिक कार्यकर्ते समीर नाईक उपचारा दरम्यान दुःखद निधन..\nकुडाळ शहरात मनसेच्या वतीने निर्जंतुकीकरण..\nसिंधुदुर्गात आज 429 नवे कोरोना रुग्ण तर, 9 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती\nराज्यात लॉकडाऊन पुन्हा १ जूनपर्यंत वाढवला.;जाणून घ्या नियमावली काय,काय,, सुरु आहे\nम्हापण ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ..\nसर्व उपकेंद्रांवर लसीकरणासाठी त्वरित नियोजन करावे.;शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांची मागणी\nस्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.;कुडाळ कोव्हिडं टेस्ट-सेंटर मधील घटना..\nपावशी उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकारा��े लसीकरण सुरू.;सरपंच बाळा कोरगावकर यांची माहिती\nप्रत्येकाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी पार पाडा.;नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे आवाहन\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9497/", "date_download": "2021-06-14T15:58:33Z", "digest": "sha1:YMKJ2KLG367BNFZQBT4HWYMVRU3N4URI", "length": 11513, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..\nPost category:इतर / कुडाळ / बातम्या\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश बापू पवार (वय ३०)या युवकाचा मृतदेह सरंबळ येथील विहीरीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची फिर्याद भाऊ रामचंद्र बापू पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. अंकूश पवार हा मोटरसायकल घेऊन बाहेर जात होता. यावेळी आईने त्याला मोटरसायकल नेऊ नको पायीच जा असे आईने सांगितले.यावेळी तो पायी चालत आपल्या परड्यात जाऊन येतो असे सांगून गेला.बराचवेळ होऊनही आला नाही. शोध घेऊनही तो मिळाला नाही. त्यामुळे १८ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वा. वडिलांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद कुडाळ पोलीस स्थानकात दिली.यानंतर रविवारी सकाळी १० वा नापत्ता भावाचा भाऊ रामचंद्र व वाडीतील लोक शोधाशोध करत असताना सरंबळ देऊळवाडी येथे सूर्यकांत कदम यांच्या मालकीच्या विहीरीत त्यांचा मृतदेह मृतदेह आढळून आला. अंकुश पवार यांने विहिरीच्या पाण्यात आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या घटनेची नोंद कुडाळ पोलिसात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. या घटनेची फिर्याद भाऊ रामचंद्र पवार यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. त्याच्या पश्चात आई वडील तीन भाऊ व अन्य परिवार आहे.\nकुडाळ तालुक्यातील बचतगटामधील २२ लाख रूपये अपहार प्रकरणातील तिसऱ्या महिलेला अटक.;तीन दिवसाची पोलीस कोठडी..\nआचरे गावचा सुपुत्र सुब्रमण्य केळकर टपाल तिकीटावर झळकला आचरा चिंदर गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा\nकुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने ०९ कोरोना रुग्ण सापडले…\nआडवली येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राचा शुभारंभ\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या.....\nनगरपरिषदेवर होणारे खोटे-नाटे आरोप खपवून घेतले जाणार नाही अन्यथा तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढू.;अजय गों...\nकणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस्ट.....\nवेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू.....\nधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.....\nमालवण शहरात १९ एप्रिल पासून विनाकारण फिरल्यास ‘ऑन दि स्पॉट’ कोरोना तपासणी होणार.;तहसीलदार अजय पाटणे....\nसावंतवाडी शहरात कोरोना प्रतिबंधक उपक्रम संजू विरनोडकर टिंमचे कार्य.....\nसावंतवाडीत विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा रॅपिड टेस्ट.....\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी संजय भाईप यांची निवड.....\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू..\nफक्त गुजरातलाच रेमडीसीवीर पुरवठ्याबाबतच पत्रच नवाब मलिकांनी केला पुराव्यानिशी पोल-खोल..\nवेंगुर्ला तालुक्यात आज रविवारी ११ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकुडाळमद्धे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यानच्या झाल्या रँपिड टेस्ट200 टेस्टमद्धे सापडले 2 पॉझिटिव्ह..\nकोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यु फोरम सिंधुदुर्गची कमाल कुत्रिम रित्या सापाच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडलेला पहिलाच यशस्वी प्रयोग..\nसावंतवाडीत विनाकारण फिरणा��्यावर कारवाईचा बडगा रॅपिड टेस्ट..\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सावंतवाडी तालुकाध्यक्ष पदी संजय भाईप यांची निवड..\nधर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..\nवेंगुर्ला तालुक्यात २ दिवसात ३१ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9893/", "date_download": "2021-06-14T15:32:33Z", "digest": "sha1:3EJHDFFOYFLKGYAM7IA4I3RWO76HHN4V", "length": 11606, "nlines": 87, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम - - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम –\nPost category:इतर / बातम्या / वेंगुर्ले\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम –\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेत\nडाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहिर करण्यात आला असुन या स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दितीय क्रमांकाच्या विजेच्या नेमळे उच्च माध्यमिक विद्यालयाच्या आसिया सांगावकर तर तृतीय क्रमांक बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या दिव्यता मसुरकर आणि उत्तेजनार्थ न्यु इग्लिश स्कुलची मनाली पवार आणि विशेष प्रोत्साहनपर बक्षिस नील बांदेकर मुलाला देण्यात आले.\nजिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेल��� उंदड प्रतिसाद दिला होता.\nया स्पर्धेचे परिक्षण सदानंद गुरुनाथ खानोलकर ,मुंबई यांनी केले असुन सर्व स्पर्धकाचे विशेष अभिनंदन करत विजेत्यांना शुभेच्छाही दिल्या.\nकुलदेवता मित्र मंडळाच्या वतीने ही या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले असुन सर्व रक्कम स्वरुपातील बक्षिसे आणि ई प्रमाणपत्र लवकर विजेत्याना प्रदान करण्यात येईल,असे मंडळाच्या वतीने जाहिर करण्यात आले.\nदुटप्पी असल्याच्या फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांनी दिलं उत्तर\nकाँग्रेस स्थापना दिना निमित्त युवक काँग्रेस वतीने शेतकरी सन्मान..\nजिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक पुरस्कारांचे वितरण संपन्न…\nजिल्ह्यात एकूण ४ हजार ९३१ जण कोरोना मुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या २२० वर जिल्हा शल्य चिकित्सक..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसागरतीर्थ ग्रा.पं.अंतर्गत कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणेसाठी वेंगुर्ले तहसिलदार यांची प्रशासनस...\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम -...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण.....\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू.....\nकणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युचे कडेकोड पालन...\nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई......\nमाणगाव खरेदी विक्री संघासमोर पिसाळलेल्या कुत्र्याचा पाचजणांना चावा.....\nकुडाळ व्यापारी संघटनेच्या वतीने दुकाने उघडी ठेवण्याचा टाईम ९ते१ करावा यासाठी श्रीराम शिरसाट यांचे पा...\nकामगार दिनानिमित्त मनसेचे राज्य परिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कुडाळ बस डेपो आणि एसटी बस स्थानक...\nकोविड 19 च्या पहिल्या लाटेत प्रभावी ठरलेला ' उमेद वेंगुर्ला' हा उपक्रम पुन्हा जनतेच्या हाकेला देणार ...\nसिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nपुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..\nकार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा\nकुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..\n१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..\nनवीन रेशनकार्ड धारकांना धान्य मिळत नाही याकरता कुडाळ तहसीलदार यांचे शिवसेनेचे अतुल बंगे संतोष शिरसाट यांनी वेधले लक्ष \nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/congress-toolkit-case-fir-registered-against-sambit-patra-raman-singh", "date_download": "2021-06-14T15:15:39Z", "digest": "sha1:AVGTOHTDR2OP2XVONUEIKVDINWEGIILR", "length": 20979, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बनावट टूलकिटप्रकरणः पात्रा, रमणसिंहविरोधात गुन्हे - द वायर मराठी", "raw_content": "\nबनावट टूलकिटप्रकरणः पात्रा, रमणसिंहविरोधात गुन्हे\nरायपूरः काँग्रेसचे टूलकिट म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिट प्रकरणात छत्तीसगड पोलिसांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा व छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या दोघांविरोधात राज्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश शर्मा यांनी रायपूर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती.\nपोलिसांनी पात्रा व सिंह यांना चौकशीसाठीची नोटीस पाठवली आहे त्यानुसार या दोघांचा जबाब व्ह���डिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नोंद केला जाणार आहे.\nरमण सिंह यांच्याकडील काँग्रेसच्या म्हणून तयार केलेल्या बनावट टूलकिटीची माहिती पोलिसांनी मागितली आहे. त्याच बरोबर त्यांना ‘एआयसीसी रिसर्च प्रोजेक्ट’ व ‘कॉर्नरिंग नरेंद्र मोदी अँड बीजेपी ऑन कोविड मॅनेजमेंट’ याचा दस्तावेज कुठून मिळाला अशी विचारणा पोलिसांनी नोटीसमध्ये केली आहे.\nदरम्यान शनिवारी या टुलकिट प्रकरणात सिंह व पात्रा यांच्यावर गुन्हे नोंद झाल्यानंतर सिंह व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा मुख्यालयात काही पदाधिकार्यांबरोबर धरणे धरले व आपल्याला अटक करावी अशी मागणी केली.\nनेमके प्रकरण काय होते\nगेल्या आठवड्यात काँग्रेसच्या कथिट टूलकिटवरून भाजप व काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी केली जात असून तो व्यापक षडयंत्राचा भाग असल्याचा दावा भाजपने केला होता. आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी भाजपच्या नेत्यांनी ज्यात संबित पात्राही होते त्यांनी काँग्रेसचे म्हणून एक बनावट टूलकिट ट्विटरवर प्रसिद्ध केले व काँग्रेसची भाजपला बदनाम करण्याची रणनीती पक्षात वरपासून खालीपर्यंत कशी कार्यान्वित केली जात आहे, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर म्हणून बुधवारी काँग्रेसने हे टूलकिट भाजपच्याच आयटीसेलने तयार केले असून भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, बी. एल. संतोष, संबित पात्रा व अन्य नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.\nपोलिसांनी भाजपच्या या नेत्यांविरोधात फिर्याद दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागू असे काँग्रेसचे नेते व वकील अमन पवार यांनी म्हटले होते. काँग्रेसने ट्विटरलाही एक पत्र लिहून नड्डा, इराणी, पात्रा व अन्य नेत्यांची ट्विटर अकाउंट बनावट टूलकिट प्रसिद्ध केले म्हणून रद्द करावे अशी मागणी केली होती.\nकाँग्रेसचे नेते राजीव गौडा व पक्षाच्या सोशल मीडियाचे प्रमुख रोहन गुप्ता यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात अफवा पसरवणे व बनावटगिरी करत असल्याचा आरोप करत या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करावे अशीही मागणीही तक्रारीत केली होती.\nछत्तीसगडमध्ये संबित पात्रा व भाजपचे ज्येष्ठ नेते रमणसिंह यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.\nया ��्रकरणासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी भाजपने स्वतः हे बनावट टूलकिट तयार केले असून आपल्या नेत्याच्या खोट्या कथा पसरवून तयार केलेली प्रतिमा वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता भारताततल्या प्रत्येक नागरिकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खराखुरा चेहरा समजून चुकला आहे, असा आरोप केला होता.\nखेरा असेही म्हणाले होते की, या सरकारला कोणी प्रश्न विचारला तर त्या व्यक्तीचे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न सत्तारुढ पक्षाकडून केले जातात. त्यांच्या अशा हातखंड्यावर लोक आता घाबरत नाही. आम्ही जनतेचा आवाज उठवत जाऊ व सरकारला कठीण प्रश्न विचारत जाऊ.\nदरम्यान, संबित पात्रा यांना ट्विटरने समज देणे हे महत्त्वाचे आहे. कारण काही महिन्यांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसद इमारतीत बेकायदा प्रवेश करून नासधुस केली होती, इमारतीला घेराव घातला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतले राजकीय वातावरण तापले होते. या हिंसेचे समर्थन करणारे ट्विट ट्रम्प यांनी केल्याने त्यांच्यावर ट्विटरने कारवाई केली होती.\nभाजपने प्रसिद्ध केलेले काँग्रेसचे टूलकिट खरे आहे की नाही याचा शोध अल्ट न्यूजने घेतला होता. त्यात काँग्रेस पक्षाचे एक बनावट लेटरहेड तयार करून त्याचे टुलकिट भाजपने तयार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर पुन्हा खळबळ माजली होती.\nसंबित पात्रांचे काय आरोप होते\nया कथित टुलकिट संदर्भात भाजपचे प्रवक्ते व नेते संबित पात्रा म्हणाले होते की, कोरोनाच्या महासाथीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्याची व त्यांची बदनामी करण्याची संधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोडली नाही. कोरोनाचा आढळलेला नवा प्रकार हा मोदी विषाणू असल्याचा प्रचार काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून सुरू आहे. त्यात काँग्रेस परदेशी पत्रकारांना हाताशी धरून भारताची बदनामीही करत आहेत. राहुल गांधी सकाळी उठून रोज ट्विट करतात, या ट्विटमधील माहिती या टुलकिटमधील असल्याचाही आरोप पात्रा यांनी केला होता.\nकाँग्रेसचे अनेक नेते मोदींना पत्र लिहितात. कधी अध्यक्षा सोनिया गांधी तर कधी अन्य कोणी. हे सगळे ठरवून केले जात आहे आणि हे टुलकिटद्वारे होत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला होता.\nहे टुलकिट काँग्रेसच्या नेत्या सौम्या व��्मा यांनी तयार केले असून त्या राजीव गौडा यांच्या कार्यालयात काम करत असल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता.\nकाँग्रेसने कुंभमेळा हा कोरोनाचा सुपर स्प्रेडर असल्याचा प्रचार करत ईद व कुंभ यांची तुलना करून धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. कुंभला बदनाम करणे पण ईदवर कोणतीही प्रतिक्रिया न देणे असा काँग्रेसचा दुषित दृष्टिकोन आहे, असाही आरोप पात्रा यांनी केला होता.\nपात्रा यांच्या आरोपाला भाजपच्या अनेक नेत्यांना पाठिंबा दिला होता. त्यात नड्डा, इराणी, बीएल संतोष या नेत्यांव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री पियूष गोयल, हरदीप सिंह पुरी, किरन रिजिजू, अनुराग ठाकूर, प्रल्हाद जोशी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह, राज्यवर्धन राठोड, तेजस्वी सूर्या, पीसी मोहन, मनोज कोटक, विनय सहस्त्रबुद्धे आदी खासदारही सामील होते.\nट्विटरचा पात्रां यांना दणका\nएकीकडे भाजप व काँग्रेसमध्ये टूलकिट प्रकरणावरून वातावरण तापले असताना गेल्या शुक्रवारी कोरोना महासाथ संदर्भात देशात संभ्रम पसरवणे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ‘कोविड-१९ टुलकिट’च्या माध्यमातून काँग्रेस करत असल्याचा भाजपचा प्रवक्ते संबित पात्रा यांचा आरोप ट्विटरने फेटाळला. पात्रा यांनी काँग्रेसचे म्हणून सादर केलेले टूलकिट हे तथ्यामध्ये मोडतोड करून प्रसिद्ध केले गेले आहे, त्यामुळे पात्रा यांचे कथित ट्विट ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत आपण समाविष्ट करत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले होते.\nट्विटरची ही भूमिका भाजपच्या आयटीसेलला एक चपराक समजली जात आहे. खोट्या बातम्या पसरवणे व बनावट तथ्ये उभी करून देशात ध्रुवीकरण करण्याचा व देशातल्या काँग्रेससह विरोधीपक्षांच्या विरोधात बदनामीची मोहीम चालवण्याचे आरोप या पूर्वी भाजपच्या आयटीसेलवर झाले आहेत. पण ट्विटरने आजपर्यंत एवढी कडक भूमिका घेतलेली दिसून आलेली नव्हती.\nट्विटरने संबित पात्रा यांनी काँग्रेसचे म्हणून दावा केलेले टूलकिट खोटे, बनावट व तथ्यामध्ये मोडतोड करून ते ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध करणे हा जनतेमध्ये भ्रम फैलावण्याचा व अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते.\nपात्रा यांच्याबरोबर फेसबुकवर सक्रीय असलेल्या शेफाली वैद्य यांच्या ट्विटलाह�� ट्विटरने ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ श्रेणीत समाविष्ट केले होते.\nट्विटरच्या अशा अनपेक्षित कारवाईमुळे गडबडलेल्या केंद्र सरकारने जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत ट्विटरने ‘मॅनिप्युलेटिव्ह मीडिया’ ही श्रेणी मागे घ्यावी असे ट्विटरला सांगितले होते. ट्विटरने या प्रकरणाच्या चौकशीत लक्ष घालू नये असेही सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी खात्याने म्हटले होते.\n‘जगात कोविड-मृतांची संख्या ३० लाखाहून अधिक’\nयुवकाला थप्पड मारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2030", "date_download": "2021-06-14T16:00:39Z", "digest": "sha1:T2M772KZL4XSZI7Q3YE3E5R2YQIVFBN6", "length": 9617, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "बाहेरून येणाऱ्या मजुरांच्या गाड्या मनसे कार्यकर्त्यांनी खेड येथे अडविल्या | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र बाहेरून येणाऱ्या मजुरांच्या गाड्या मनसे कार्यकर्त्यांनी खेड येथे अडविल्या\nबाहेरून येणाऱ्या मजुरांच्या गाड्या मनसे कार्यकर्त्यांनी खेड येथे अडविल्या\nप्रतिनिधी / निलेश आखाडे.\nरत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे खेड लोटे एमआयडीसी या भागांमध्ये काही कंपन्यांमधील बाहेरून येणारे मजूर यांच्यामार्फत संसर्ग होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे. यावरती कारवाई करावी व्हावी अशी मागणी मनसेने व इतर सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी वारंवार केली आहे. या कंपन्यांमध्ये जाणारे स्थानिक मजूर यांना देखील कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे आज मुंबई-गोवा महामार्ग खेड याठिकाणी बाहेरून कामगार घेऊन येणाऱ्या 2 बसेस मनसे कार्यकर्तांनी अडविल्या या कामगारांकडे कोणत्याही प्रकारच�� कागदपत्र नसल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर ज्या परिसरात यांना ठेवण्यात येणार होते त्या भागातील ग्राम समितीला याबाबत माहिती नसल्याचे पुढे येत आहे. असे मत मनसे खेड तालुका प्रमुख संदीप फडकले आणि हेमंतराज बावदाने यांनी व्यक्त केले.\nमग हे कामगार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतात कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर स्थानिकांना रोजगार मिळत नाही आणि बाहेरील लोकांकडून कंपन्यांमधील कामे केले जातात यावरही त्यांनी यानिमित्ताने आक्षेप घेतला आहे. हे कामगार गुजरात येथून रत्नागिरी जिल्ह्यात आल्याचे समजते. यामध्ये साधारण 22 कामगारांचा समावेश आहे.\nPrevious articleजिल्हा परिषद गडचिरोली येथे नव्याने रुजू झालेले सीईओ यांचे आ. कृष्णाजी गजबे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत\nNext articleकोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांनचा मार्ग मोकळा : पालकमंत्री अनिल परब\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n११३बटालियन च्या आत्मनिर्भर अभियान अंतर्गत विविध साहित्याचे वाटप\nएक विचित्र धमकी त्यामुळे…….भाजप आमदाराला रोज चपलेने मारू\nमहाराष्ट्र May 12, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7288", "date_download": "2021-06-14T15:17:06Z", "digest": "sha1:6YNFRK7C4KPD7F4ARQNE6SZLNDIIX5PG", "length": 12510, "nlines": 154, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आदिवासी महिला सरपंच पतीची दबावातून आत्महत्या, पथ्रोटन���ीकच्या पार्डी येथील घटना, तिनजण अटकेत, चार फरार | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अमरावती आदिवासी महिला सरपंच पतीची दबावातून आत्महत्या, पथ्रोटनजीकच्या पार्डी येथील घटना, तिनजण अटकेत,...\nआदिवासी महिला सरपंच पतीची दबावातून आत्महत्या, पथ्रोटनजीकच्या पार्डी येथील घटना, तिनजण अटकेत, चार फरार\nअमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)\nअचलपूर तालुक्यातील जवलापूर पार्डी गट ग्रा पं च्या आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांचे पती रघुनाथ पवार वय 42 वर्ष यांनी पोळ्याच्या पाडव्याच्या दिवशी विष प्राशन करुन आत्महत्या केली\nजुलै महिन्यात राहुल कडू उपसरपंच, निर्मला बायस्कर रोजगार सेवक, अरविंद कडू यांनी लोकप्रतिनिधी महिला आदिवासी सरपंच गंगा पवार यांना जातीवाचक शिवीगाळ केली होती त्यामुळे गंगा पवार यांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये याबाबतची तक्रार पथ्रोट पो स्टे ला दाखल केली होती त्या तक्रारीवरून पथ्रोट पोलिसांनी आटोपीविरुद्ध गुन्हे दाखल केले होते या प्रकरणात आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला होता\nजामीन मिळाल्यानंतर पार्डी गावातील राहुल कडू समर्थक गजानन ताडाम ,सुनिल महादेव परतेकी, अनिल बसवंत सोळंके, निलेश उर्फ अंबादास चव्हान, सोनु सागर खनवे(महिला)यांनी सरपंचपती रघुनाथ पवार यांना पत्नी संबंधित खटल्यावरून धमकावले रघुनाथ पवार हे अचलपूर न्यायालयात बयान नोंदविण्याकरिता गेले असता विष प्राशन करुन आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला त्यांनी विष प्राशन केल्यानंतर पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले तिथे प्रथमोपचार करुन पुढील उपचाराकरिता त्यांना उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे हलविण्यात आले अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना आज 20 ऑगस्टला सकाळी आठ वाजता त्यांनी प्राण सोडला\nहि माहिती नातेवाईकांना मिळताच उपजिल्हा रुग्णालय गाठून त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संबंधिताना अटक करावी अशी मागणी केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार मनोज चौधरी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात पोहचले त्यांनी आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांच्या तक्रारींवरुन निलेश उर्फ अंबादास रमेश चव्हान, सोनु सागर खनवे(महिला),अनिल बसवंत सोळंके यांना अटक करुन ताब्यात घेतले तर चारजण फरार झाले याप्रकरणी एकूण सात आरोपीवर भा द व�� कलम 376,452,323,504,34नुसार गुन्हे दाखल केले असून घटनेचा तपास ठाणेदार मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनात हेमंत येरखडे, सुभाष फुंदे, सुनिल पवार, रोहित मिश्रा, राहुल काळमेघ, चालक बाळू वर्धे, सैनिक नरेंद मोरे करीत आहेत\n—–माझ्या पतीवर आरोग्य केंद्रात योग्य उपचार केले नाही संबंधितांनी बयान घेतले नाही असा आरोप गंगा पवार यांनी केला आहे\n——-आदिवासी महिला सरपंच गंगा पवार यांच्या तक्रारींवरुन या प्रकरणाचा तपास सुरु आहे सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन आरोपींना अटक केली आहे तर चार आरोपी फरार आहेत\nPrevious articleप.स. आरमोरीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य यशवंत सुरपाम यांचे अल्पशा आजाराने निधन.\nNext articleबेवारस रुग्णाची ओळख असणाऱ्या व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात साधावा संपर्क\nअसदपूर येथे वृक्षारोपण करुन आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nदर्यापूर नगर परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात घोळ झाल्याचा आरोप, नगर सेवक ऍड संतोष कोल्हे यांची पत्रकार परिषदेत माहिती\nचिपर्डा नालवाडा रोडवर एक महिन्याआधी बांधलेला रपटा पहिल्याच पावसात दबला, ठेकेदाराने केले निकृष्ठ दर्जाचे काम, दोन अपघात\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nघरफोडी व चोरीचे पाच गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही\nश्रमिकराज जनरल कामगार संघटनेचा गिरणी कामगारांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा फिनले मिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/governor-maharashtra-helps-corona-patients-post-department-311449", "date_download": "2021-06-14T16:14:44Z", "digest": "sha1:6LMX2NH2NU3SNJRDOYHWPEDSSIW2EHSZ", "length": 16203, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | डाक विभागातील कोरोना बाध‍ितांच्या मदतीसाठी राज्यपाल��ंचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत...", "raw_content": "\nडाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक लाख रुपयांची मदत केली.\nडाक विभागातील कोरोना बाध‍ितांच्या मदतीसाठी राज्यपालांचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत...\nमुंबई: डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक लाख रुपयांची मदत केली.\nराज्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हर‍िशचंद अग्रवाल यांनी आज राजभवन येथे राज्यपालांकडून एक लाख रुपये रकमेचा धनादेश स्व‍िकारला. यावेळी सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल श्रीनिवास व्यवहारे हे देखील उपस्थित होते.\nमोठी बातमी - मुंबईनंतर आता नवी मुंबईच्या आयुक्तांची तडकाफडकी बदली...\nडाक विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेत राज्यपाल कोश्यारी यांना प्रथम क्रमाकांचे 25 हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त झाले होते.\nया रकमेत स्वत:चे 75 हजार रुपये जोडून ही रक्कम राज्यपालांनी डाक विभागातील कोरोना बाध‍ित कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोस्टल सर्कल वेलफेअर फंडाला दिली.\nहेही वाचा: पहिला बांबू...सामनाच्या अग्रलेखातून चीनवर निशाणा\nमहात्मा गांधी यांच्या 150व्या जयंती निमित्त डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळाने “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत “प्रिय बापू अमर है” या व‍िषयावर आंतरदेश‍िय पत्र प्रवर्गात केलेल्या निबंध लेखनासाठी राज्यपालांना प्रथम क्रमाकाचे पारितोषीक प्राप्त झाले होते.\n ब्रिटनमधील कोरोनाच्या भितीने सेट परीक्षेला 60 हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी\nसोलापूर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित सहायक प्राध्यापक पदांसाठी आज (रविवारी)36 वी पात्रता परीक्षा (एमएस-सेट) पार पडली. या परीक्षेसाठी महाराष्ट्र व गोव्यातील एक लाख 11 हजार 106 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दोन्ही राज्यांमधील 16 शहरांमधील 239 परीक्षा केंद्रांवर ही परीक\n'हे' आहेत भारतातील सर्वात सुंदर रेल्वे मार्ग; तुम्हाला कोणत्या रेल्वे मार्गावरून प्रवास करायला आवडेल\nजळगाव : रेल्वे प्रवासासाठी स्टेशनवर पोहोचणे, स्टेशनच्या बुक शॉपमधून मासिक, कॉमिक्स खरेदी करणे, चिप्सचे पाकिटे घेऊन विंडो सीटसाठी भांडणे. हे सर्व अविस्मरणीय स्मृतीसारखे असते. ट्रेनमधून सफर करण्याची आणि बाहेरचे दृश्‍य पाहण्याची आनंद वेगळाच असतो. असेच बारा रेल्वे प्रवास भारतात आहेत; जेथून प्र\nजरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय \nमुंबई: देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबईत अनेक कॉर्पोरेट कंपन्यांची मुख्यालये, शेअर बाजारासह अनेक लहान-मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत स्थूल उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा तब्बल 14.3 टक्के आहे, पण कोरोनाचा सर्वांत मोठा \"हॉट स्पॉट' हे शहर असल्यामुळे ये\nलहान मुलांची बुद्धी अफाट असते. ते आउट ऑफ द बॉक्स विचार करतात. मनात असेल, ते ते बोलतात. त्याला ओरिजिनल टच असतो, असे बालकांचे मानसशास्त्रज्ञ सांगतात. अलीकडे माझा दोन वर्षांचा नातू इशान याचे बोलणेही मला चकीत करून गेले. लहान मुलांना पिगी बँक दिली, की त्यात ते नाणी, नोटा जमा करीत राहतात. अधुनमध\nनांदेडचे भूमिपुत्र संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे नियुक्ती\nनांदेड : भारतीय सूचना सेवेचे वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष अजमेरा हे सन 2008 तुकडीचे अधिकारी आहेत. सध्या ते भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणाऱ्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष\nअवयवदानासाठी त्यांनी केली 787 कि.मी.ची पदयात्रा\nसांगली, ता. 19 : मरावे परी अवयवरुपी उरावे हा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी समविचारी मित्रांनी नाशिक ते बेळगाव अशी पदयात्रा सुरू केली आहे. आता सहा जिल्हे ओलांडून ही पदयात्रा सांगलीतून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाली. येत्या शनिवार (ता. 22) या 787 किलोमीटर अंतराच्या या पदयात्रेचा\nभारतातील 'मेगा-स्ट्रक्चर' दोन वर्षात पूर्णत्त्वास येणार, मुंबईच्या कक्षा रुंदावणार\nमुंबई - नवी मुंबई ते मुंबईला जोडणारा सागरी सेतू (Mumbai Trans Harbour Link) हा नाव्हशिवा ते शिवडी दरम्यान बांधला जातोय. आज यातील स्वयंचलित लॉन्चिंग गर्डरद्वारा पुलाच्या प्रकल्पाच्या पहिल्या स्पॅनची उभारणी आज होतेय. मुख्यमंतरू उद्धव ठाकरे यांनी हा शुभारंभ केलाय आणि या कामाची पाहणी केली. संप\n तुमच्या होळीच्या रंगात बसलाय कोरोना \nनवी मुंबई - चीनमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला असून तो महाराष्ट्राच्या वेशिवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून, चिकनमध्ये कोरोना व्हायरस असल्याचे सांगत आता होळीच्या रंगातही कोरोना व्हायरस असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर येत आहेत\n यंदा गणेश गल्लीच्या गणपतीची फक्त पूजा मूर्ती; बाप्पाचं ऑनलाईन दर्शन..\nमुंबई- महाराष्ट्र सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करतोय. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं वेगळचं महत्त्वाचं आहे. मुंबई पुण्यासह मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या\nमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून 'यांची' निवड..\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज कार्यभार स्वीकारला. 1994 च्या बॅचचे भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी असलेले विकास खारगे हे सध्या वन विभागाचे प्रधान सचिव होते. भारतीय प्रशासन सेवेत त्यांनी त्यांच्या बॅचमध्ये देशात 34 वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/kalyan-dombivali-corporation-to-start-post-covid-rehabilitation-centre-32898/", "date_download": "2021-06-14T14:44:11Z", "digest": "sha1:TBIRCVFFHMTSRW6HGL6WEHHCRVYWDFGW", "length": 14561, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "kalyan dombivali corporation to start post covid rehabilitation centre | कल्याण डोंबिवली महापालिका लवकरच उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nआयुक्तांनी दिली माहितीकल्याण डोंबिवली महापालिका लवकरच उभारणार पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर\nकल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका, आय.एम.ए. कल्याण व डोंबिवली य���ंच्या सहकार्याने पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर(post covid rehabilitation centre) लवकरच उभारणार असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी दिली. कोरोना विषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना संदर्भात कल्याण डोंबिवलीतील टास्क फोर्सच्या डॉक्टरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.\nकोविड पॉझिटीव्ह रुग्ण कोविड निगेटिव्ह म्हणजे कोरोनामुक्त झाला तरी कित्येक वेळा त्यांच्या फुफुसांमध्ये इन्फेक्शन राहते. अशा रुग्णांना कोरोनामुक्त झाल्यावर देखील बाहेरुन ऑक्सिजन द्यावा लागतो आणि काळजी न घेतल्यास या रुग्णांची प्रकृती गंभीर होऊ शकते, अशा रुग्णांसाठी महापालिका पोस्ट कोविड रिहॅबिलीटेशन सेंटर उभारणार आहे. जेणेकरुन अशा कोरोनामुक्त रुग्णांना तेथे ठेऊन त्यांचेवर फिजीओथेरेपी व अन्य उपचार करुन त्यांची प्रकृती लवकर सुधारु शकेल.\nया बैठकीमध्ये या विषाणूच्या उपचारासाठी काय कार्यपध्दती अवलंबवावी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे या बाबींवर प्रामुख्याने चर्चा झाली. त्यावर ताप हे केवळ कोरोनाचे लक्षण नाही,अशक्तपणा, जुलाब अशी अनेक लक्षणे कोरोनामध्ये दिसून येत आहेत, त्यामुळे अशा रुग्णांनी लवकरात लवकर चाचणी करुन घेणे गरजेचे आहे, असा मुद्दा तज्ञ डॉक्टरांनी मांडला. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांनी (नातेवाईकांनी/ हायरिस्क पेशंट) कोरोनाची चाचणी करणे गरजेचे आहे, त्यामुळे लवकर निदान होऊन उपचार करणे सुलभ होईल असाही मुद्दा या चर्चेत मांडण्यात आला.\nकोरोना चाचण्यांची वेळ वाढविल्यास अधिक लोकांना त्याचा लाभ घेता येईल, असा मुद्दा टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी मांडल्यावरती महापालिका कोरोना चाचण्यांची वेळ सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत वाढविण्याचा विचार करीत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. एन.ए.बी.एल. ची मान्यता असलेल्या खाजगी लॅबनी महापालिकेकडे विचारणा केल्यास त्यांनाही ॲन्टीजेन टेस्टसाठी परवानगी मिळवून देऊ, असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी दिले.\nटास्क फोर्सच्या डॉक्टरांनी महापालिकेने उभारलेल्या कोविड केअर सेंटरमधील डॉक्टरांना मार्गदर्शन करावे तसेच सदर केंद्रांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांना आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती यावेळी महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केली. या बैठकीत टास्क फोर्स‍ टिमच्या वतीने विक्रम जैन, डॉ. राजेंद्र केसरवानी, डॉ. अमित सिंग, डॉ. श्रेयस गोडबोले, डॉ. अर्चना पाटे, डॉ. प्रशांत पाटील आणि साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर, डॉ. विनोद दौंड यावेळी उपस्थित होते.\nत्याने अनुभवला जीवन आणि मृत्यूमधला थरार, अखेर १० तासांनी सुटका\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2013/08/", "date_download": "2021-06-14T16:10:51Z", "digest": "sha1:7MJL3TBERQ2JB4W7I6SXRXMB4YDGLNJJ", "length": 33690, "nlines": 103, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: August 2013", "raw_content": "\nविठू, तुझी पंढरी बदनाम...\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जाण्यानंतर जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या अनुषंगाने विविधांगी चर्चा सुरू झाली आहे. विधेयक लटकण्याची अनेक कारणे सांगितली जातात. जातीयवादी शक्तिंचा विरोध, सरकारची निष्क्रियता, कथित शहाण्या लोकप्रतिनिधींची उदासीनता, बाकीच्यांचे मेंढरासारखे पक्ष किंवा नेत्याच्या मागे जाणे इत्यादी इत्यादी. या सगळ्या प्रक्रियेमध्ये घोळ घातला तो वारकरीं मंडळींनी. वारकरी संप्रदाय, पंढरपूरची वारी म्हटलं की उगा अनेकांचा ऊर भरून येतो. अनेकांना गहिवरून येते. कुणाला त्यात सामाजिक समता दिसते, तर कुणाला विमानातून वारकऱ्यांच्यातला विठ्ठल दिसतो. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे वारीचा एवढा गाजावाजा करतात, की त्यामुळे राज्यकर्त्यांवरही वारकऱ्यांचा दबाव राहतो. वारी आणि वारकरी संप्रदायाशी घसट दाखवून पुरोगामी असल्याचे प्रदर्शन केले जाते. ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा पुरोगामी असला तरी आजचा वारकरी संप्रदाय पुरोगामी आहे, असे म्हणणे म्हणजे फसवणूक करून घेण्यासारखे आहे. महाराष्ट्र सरकार समजून-उमजून गेली काही वर्षे अशी फसवणूक करून घेत आहे.\nवारकऱ्यांचे कातडे पांघरलेल्या जातीयवादी शक्ती वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र सरकारशी चर्चा करीत राहिल्या. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री एवढे अडाणी नाहीत, की त्यांना वारकरी संप्रदायातले खरे पुढारी कोण आहेत, हे माहीत नाही. परंतु त्यांनी खुळ्याचे सोंग घेऊन वारकरी सेना नामक जातीयवादी शक्तिशी चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. कायद्याला वारकऱ्यांचा विरोध आहे, अशी आवई सतत उठवली जाऊ लागली. आणि विधेयक लटकून ठेवण्यास सरकारला तेवढेच निमित्त मिळाले. हिंदुत्ववादी जातीयवादी शक्तिंनी सरकारची मानसिकता ओळखली होती. वारकरी संप्रदायाबाबत सरकार हळवे आहे, हे ओळखून त्यांनी वारकऱ्यांचे कातडे पांघरले आणि सरकारसह कायद्याची अडवणूक सुरू केली. ही अडवणूक सुरू असताना खरोखरचे वारकरी संधिसाधूपणे मागे राहिले.\nवारकरी चळवळीच्या इतिहासाकडे आणि अलीकडच्या काळातील काही घडामोडींकडे बारकाईने पाहिले तरी यातला घोळ लक्षात येतो. यंदाच्या वारीत वारकऱ्यांच्यातील प्रतिगाम्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाला विरोध करून मुख्यमंत्र्यांना पूजा करू दिली जाणार नाही, वगैरे इशारे दिले. त्याचवेळी तुकोबांच्या पालखीने आताच्या पचपचीत विधेयकाला नव्हे, तर मूळ स्वरुपातील अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला पाठिंबा दिला होता, हे कुणीच लक्षात घेत नव्हते. तुकोबांच्या पालखीतील साडेतीनशे दिंड्यांनी तसे ठराव केले आहेत. वारकरी संतांचे तत्त्वज्ञान हाच या अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाचा गाभा असल्याची भूमिका तुकोबाच्या पालखीशी संबंधित मांडली आहे. परंतु प्रसारमाध्यमांनी त्याची दखल घेत��ी नाही आणि सरकारनेही.\nगावोगावचे वारकरी जे वारीत सहभागी होतात, ते भोळेभाबडे, विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीची वाट तुडवीत असतात. संतांचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केलेले असतेच असे नाही. विठ्ठलावर श्रद्धा असली तरी बाकी कुठल्याही देवाचे त्यांना वावडे नसते. उलट सगळ्या देवळांतल्या सगळ्या देवांची ते पूजा करीत असतात. याचाच गैरफायदा घेऊन विश्व हिंदू परिषद आणि तत्सम संघटनांनी त्यांच्याच श्री राम रुजवण्याचा प्रयत्न केला. अयोध्या प्रकरणानंतर त्याला जोर आला.\nविश्वहिंदू परिषदेने वैद्यकीय आणि अन्य सेवा देण्याच्या निमित्ताने वारीमध्ये घुसखोरी करून हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार सुरू केला. वारकऱ्यांची मूळची मातकट रंगाची पताका घालवून भगवी पताका वारकऱ्यांच्या हाती दिली. कीर्तनांमध्ये रामायण, रामकथा सुरू केल्या. वारकऱ्यांच्या भजनांमध्ये रामदासांची भजने आणली. हळुहळू पण नियोजनबद्ध रितीने वारकरी चळवळीमध्ये जातीयवादी तत्त्वज्ञान घुसवले आणि वारकऱ्यांची चळवळ भ्रष्ट करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले. बंडातात्या कराडकर वगैरे मंडळींनी साताऱ्य़ाला वारकरी परिषद घेऊन तिथे विश्वहिंदू परिषदेच्या नेत्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले. वारकरी परंपरेच्यादृष्टिने पंढरपूर आणि चंद्रभागा पवित्र मानली जाते. परंतु या जातीयवाद्यांनी काही वर्षांपूर्वी एक टूम काढली. म्हणाले, चंद्रभागेचे तेज कमी झाले आहे. गंगेचे पाणी चंद्रभागेत आणून ते तेज पुन्हा वाढवायचे. त्यासाठी वारकरी फडांकडून वर्गणी गोळा केली. बंडातात्या कराडकर मधल्या काळात न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासोबत काम करीत होते. परंतु त्यांनी विश्वहिंदू परिषदेच्या संतपीठाशी असलेले संबंध तोडले आहेत किंवा नाही, हे जाहीर केल्याचे ऐकिवात नाही.\nगेल्या काही वर्षांत महाराष्ट्राला विलासराव देशमुख, अशोक चव्हाण यांच्यासारखे सत्यसाईभक्त मुख्यमंत्री लाभले. जयंत पाटलांसारखे टेक्नोसॅव्ही नेतेही सत्यसाईंच्या चरणी लीन होत असल्याचे दिसू लागले. अशांच्या भक्तिभावाने महाराष्ट्राच्या पुरोगामी वर्तुळाला अनेकदा संभ्रमित केले. अशोक चव्हाण यांनी तर सत्यसाईबाबांची सरकारी निवास्थानी पाद्यपूजा करून कळस चढवला होता. आदर्श प्रकरणानंतर पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती झाल��. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार आले. हे दोन्ही नेते शरद पवार यांच्याप्रमाणे विज्ञाननिष्ठ आणि कोणत्याही बुवा-बाबाचा नाद न करणारे म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या मार्गातील अडथळा दूर झाल्यासारखे वाटत होते. परंतु या दोघांनीही महाराष्ट्राचा भ्रमनिरास केला. कोणत्याही टप्प्यावर त्यांनी या कायद्यासाठी इच्छाशक्ती दाखवली नाही. खोट्या वारकऱ्यांनी जादूटोणा प्रतिबंधक विधेयकाच्या मार्गात अडथळे निर्माण केले असताना खरे वारकरी, त्यांचे पुढारी संधिसाधूपणे मागे राहिले. वारकरी संप्रदाय आणि संतांची परंपरा अनिष्ट प्रथांच्या विरोधातील आहे, याची जाणीव ठेवून वारकरी चळवळीतील लोक मोठ्या संख्येने निडरपणे पुढे आले असते तरीही जातीयवादी मागे ढकलले गेले असते. वारकऱ्यांच्या विधायक शक्तिचा उपयोग जादूटोणा प्रतिबंधक कायद्याला समर्थन देण्यासाठी झाला असता, तर वारकरी परंपरा उजळून निघाली असती. परंतु तसे झाले नाही. दुर्जनांनी सरकारला वेठीला धरले आणि सज्जन निष्क्रिय राहिले. परिणामी कायदा लटकला. कायद्यासाठी लढा देणाऱ्या डॉ. दाभोलकरांची हत्या झाली. वारकरी चळवळीला जबाबदारी झटकता येणार नाही. समतेचे पीठ मानली जाणारी विठ्ठलाची पंढरी बदनाम झाली.\nमोदींसाठी सरसावले राजू शेट्टी...\nआगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष महायुतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यावे, यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महायुतीत सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या या प्रयत्नांना राजू शेट्टी यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दोन्ही काँग्रेसना रोखण्यासाठी सारे एक होत असतील तर मी वेगळी चूल मांडणार नाही, अशा स्पष्ट शब्दात शेट्टी यांनी पुढची दिशा स्पष्ट केली आहे.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना सोबत आली की, पश्चिम महाराष्ट्रात वाट सुकर होईल, असे महायुतीच्या नेत्यांना वाटते आणि अलीकडच्या काळात ‘स्वाभिमानी’ने केलेली हवा पाहता तसे वाटणे स्वाभाविकही आहे. परंतु वाटणे आणि प्रत्यक्षात असणे यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीइतके अंतर असते. आणि हे अंतर नेमके किती असते, हे राजू शेट्टी यांना गेल्या निवडणुकीवेळी समजून आले आहे. महायुतीचे नेते पुण्या-मुंबईत राहून वृत्तपत्रीय आणि वृत्तवाहिन्यांवरच्या प्रसिद्धीवरून बांधत असलेले आडाखे हे केवळ आडाखेच राहिले तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. परंतु इथे विषय महायुतीच्या आडाख्यांचा नाही, तर राजू शेट्टी यांच्या भूमिकेचा आहे.\nराजू शेट्टी यांनी २००४ मध्ये शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेपासून फारकत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाने भाजपशी युती केली म्हणून राजू शेट्टी यांनी वेगळी वाट धरली होती आणि त्याच वाटेवरून त्यांनी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. देशाच्या राजकारणाची सेक्युलर आणि कम्युनल अशी विभागणी झाल्यानंतर दहा वर्षांनी राजू शेट्टी यांनी सेक्युलर भूमिकेसाठी वेगळी चूल मांडली होती. आणि त्यानंतर दहा वर्षे होत असताना आणि नरेंद्र मोदी यांच्यासारखा भारताच्या इतिहासातला सर्वाधिक कम्युनल नेता भाजपचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी सरसावला असताना राजू शेट्टी महायुतीबरोबर जात आहेत, हेही लक्षात घेण्याची गरज आहे. राजू शेट्टी यांना आतापर्यंत जे यश किंवा प्रतिष्ठा मिळाली, ती केवळ त्यांनी काँग्रेसच्या मदमस्त सत्तेला आव्हान देऊन आपले स्थान निर्माण केले म्हणून नव्हे, तर ती प्रतिष्ठा त्यांनी घेतलेल्या सेक्युलर भूमिकेसाठीही होती. आणि आता चळवळ दुय्यम बनून खासदारकी हेच प्रमुख ध्येय उरते तेव्हा भूमिका बासनात गुंडाळून राजकीय आस्तित्वासाठी भाजप-शिवसेनेबरोबर जाण्याची तयारी सुरू होते. याचा अर्थ रामदास आठवले यांच्याच पावलावर शेट्टी यांची पावले पडू लागली आहेत.\nप्रारंभी जिल्हा परिषदेची आणि नंतर शिरोळमधून विधानसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिंकली. तळागाळातल्या घटकांना बरोबर घेऊन नेटाने चळवळ उभारली की, सामान्य कार्यकर्त्यालाही यश मिळते हे त्यांच्या विजयाने दाखवून दिले. लोकसभेवेळी परिस्थिती तशी नव्हती. राजू शेट्टी यांनी ऊस, दूध दरासाठी केलेली आंदोलने यामुळे जनमत त्यांच्यामागे गोळा होत होते. तरीही स्वबळावर निवडून येण्याएवढी ताकद त्यांच्याकडे नव्हती. सांगली मतदार संघात जयंत पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्याविरोधात अजित ��ोरपडे यांना बळ पुरवल्यामुळे काँग्रेसने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीविरोधात काम केले. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन्ही ठिकाणी जी रसद पुरवली ती गोष्ट आता भूतकाळात जमा झाली आहे. लक्षणीय ताकद असलेल्या महाडिक गटाने हातकणंगले, वाळवा तालुक्यांमध्ये शेट्टी यांना मदत केली. शिराळ्यात शिवाजीराव नाईक गटाने जाहीरपणे मदत केली. शाहूवाडीत काँग्रेसचा एक गट त्यांच्यासोबत होता. या सगळ्यांचा परिणाम म्हणून निवेदिता माने यांचा पराभव आणि राजू शेट्टी यांचा विजय झाला होता. पुण्या-मुंबईतल्या प्रसारमाध्यमांना तो जसा एका शेतकरी नेतृत्वाचा करिश्मा वाटत होता, तेवढे सरळ आणि सोपे काही नव्हते. नंतरच्या काळात राजू शेट्टी यांची ताकद वाढली आहे, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचे आणि त्यांच्या पाठिंब्यावर सदाशिवराव मंडलिक यांचे यश हे अनेक घटकांच्या एकत्रित येण्यातून साकारले होते. माध्यमांनी तेच उचलले. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना किंवा खासदार मंडलिक यांना विधानसभेची एकही जागा जिंकता आली नाही, ही बाब कुणी लक्षात घेत नाही.\nइलेक्ट्रॉनिक माध्यमांच्यादृष्टिने राजू शेट्टी यांची सक्सेस स्टोरी किंवा त्यांनी थेट शरद पवारांना आवाज देऊन बारामतीत केलेले आंदोलन या गोष्टी टीआरपीसाठी महत्त्वाच्या होत्या. त्यातूनही थोडी अधिकची प्रसिद्धी मिळत गेली. राजू शेट्टी हे थेट शरद पवार यांच्यावर हल्लाबोल करताहेत म्हटल्यावर प्रसारमाध्यमांपासून राजकीय पक्षांपर्यंत अनेक घटकांचा त्यांना उघड, छुपा पाठिंबा मिळत गेला. त्यामुळे प्रश्न राज्याच्या सहकारमंत्र्यांशी संबंधित असला तरी शेट्टी यांच्या टीकेचे प्रमुख लक्ष्य शरद पवार हेच राहिले. शेट्टी खासदार बनल्यानंतर त्यांच्या आक्रमणाची धार वाढली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्यादृष्टिने राजू शेट्टी ही केवळ पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर राज्याच्या पातळीवर डोकेदुखी बनली आहे. त्यांचा उपद्रव दोन्ही काँग्रेसवाल्यांच्या सहकारी संस्थांना होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काहीही करून त्यांची खासदारकीची कवचकुंडले काढून घेण्याची तयारी दो���्ही काँग्रेसच्या पातळीवर सुरू आहे. राजू शेट्टी यांनी केलेले संघटन आणि मतदारसंघात त्यांना सद्यस्थितीत असलेला पाठिंबा पाहता ती तेवढी सोपी गोष्ट नाही. परंतु इथे मुद्दा उपस्थित होतो, तो राजकीय आस्तित्वासाठी राजू शेट्टी भूमिकेला मूठमाती देणार का त्यातूनही पुन्हा पक्ष-संघटनांच्या पातळीवर कितीही पाठिंबा असला तरी जिंकण्यासाठी काही गणिते जमावी लागतात. ती गणिते फिस्कटली तर गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले, अशी अवस्था झाल्यावाचून राहणार नाही \nविठू, तुझी पंढरी बदनाम...\nमोदींसाठी सरसावले राजू शेट्टी...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश न��कताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5614/", "date_download": "2021-06-14T14:39:27Z", "digest": "sha1:ECEGBVAFTDHFY2AVO6LGQANMAJJNLMW3", "length": 14434, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "शिरूरमध्ये सराफाचा प्रीप्लॅन मर्डर", "raw_content": "\nHomeक्राईमशिरूरमध्ये सराफाचा प्रीप्लॅन मर्डर\nशिरूरमध्ये सराफाचा प्रीप्लॅन मर्डर\nसोने खरेदीची ऑफर देऊन सलूनमध्ये नेले, आधी गळा दाबला, नंतर तोंडात कातर खुपसली; मृतदेह मोटारसायकलवर शेगाव तालुक्यात नेला, भातकुडगावात पुरला\nशिरूर (रिपोर्टर):- कोरोनाने जिल्हावासिय एकीकडे मेटाकुटीला आलेला असतानाच दुसरीकडे शिरूर शहरात सोनं लुटण्यासाठी प्रिप्लॅन मर्डर उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. माझ्या पत्नीला दागिने घ्यायचे आहेत, असे सांगत मारेकर्‍यांनी सराफास ऑर्डर देऊन सोन्यासह सदरील सराफास सलूनच्या दुकानात नेत त्याचा गळा दाबून व नंतर तोंडात कात्री खुपसून निर्घृण खून करत दिवसाढवळ्या मृतदेह शिरूर येथून थेट शेवगावपर्यंत मोटारसायकलवर नेत त्याठिकाणी पुरून टाकल्याची घटना आज उघडकीस आली आहे. मृत्यूमुखी पडणारा सराफ अवघ्या 25 वर्षाचा असून या घटनेतील मारेकरीही पंचवीशीतले आहेत. या प्रकरणी दोघा जणांना पोलीसांनी ताब्यात घेतले तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. सदरच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.\nशिरूर येथील प्रिप्लॅन मर्डरची अधिक माहिती अशी, सराफ विशाल सुभाष कुल्थे (रा. शिरूर कासार) याला तेथीलच ज्ञानेश्वर ऊर्फ भैय्या शिवाजी गायकवाड (रा. हातकुडगाव ता. शेगाव जि. अहमदनगर ह.मु. शिरूर) याने माझे लग्न झाले आहे, माझ्या पत्नीला दागिने घ्यायचे आहेत, असे म्हणून सराफ विशाल यांना दागिने बनविण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी त्यांनी त्याला 5 हजार रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. त्यानंतर विशालने बीड गाठत चार ते साडेचार तोळ्याचे ऑर्डरप्रमाणे दागिने बनवून शिरूरकडे जात असताना हिवरसिंगा येथे त्याचा अपघात झाला. तो अपघातात जखमी झाल्यानंतर नागरिकांनी त्याला दवाखान्यात नेऊन त्याच्या घरी सोडले. घरी जाताच भैय्या गायकवाडचा त्याला फोन आला आणि तू बनवून आणलेल्या दागिन्यांसह तुझ्याकडे सोन्या-चांदीचे जे दागिने आहेत ते घेऊन ये, माझ्या घरच्यांना जे पसंत पडतील ते घेतील. असे म्हणून त्याला दागिन्यांसह बोलावून घेतले. त्यानुसार दुचाकीवर घेऊन शिरूर येथील राक्षसभुवन चौकात असलेल्या सलूनच्या दुकानात नेले. त्यापुर्वीच तेथे धिरज अनिल मांडकर (वय 21, रा. पाथर्डी) व संतोष लोमटे (वय 21, रा. भातकुडगाव, ता. शेगाव जि. नगर) हे दबा धरून बसलेले होते. सराफा आणि भैय्या गायकवाड दुकानात येताच दुकानाचे शटर बंद करण्यात आले. त्यानंतर त्याचा गळा दाबून त्याला बेशुद्ध केले आणि दुकानातली कातर त्याच्या तोंडात मारून खून करण्यात आला. खून केल्यानंतर भैय्या गायकवाड याने त्याचे रक्ताने भरलेले शर्ट बदलून दुकाना बाहेर येऊन मयताच्या भावाकडून दोन बिस्लेरीच्या बाटल्या घेतल्या आणि त्याच दिवशी भैय्या गायकवाड आणि त्याचा मित्र याने एका दुचाकीवरून मयताची बॉडी गोदडीत गुंडाळून रुग्णासारखे घेऊन थेट नगर जिल्ह्यातील भैय्या गायकवाड याचे भातकुडगाव गाठले. तेथे गेल्यानंतर त्यांनी घरून खोरे घेऊन भैय्या गायकवाड यांच्या शेतातच मृतदेह पुरला. ही घटना 20 मे रोजी घडली. त्यानंतर सराफा विशाल कुल्थे बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी शिरूर ठाण्यात दिली. त्यावेळी नातेवाईकानीं विशाल हा भैय्या गायकवाडसोबत गाडीवर बसून गेल्याचे पोलीसांना सांगितले. त्यानुसार शिरूर पोलीसांनी आणि स्थानिक पोलीसांनी तपास सुरू केला असता रात्री आरोपी धिरज मांडकर आणि संतोष लोमटे यांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांनी पोलीसांना घटनेची माहिती देत मृतदेह भातकुडगावात पुरल्याचे सांगितले. आज सकाळी तेथील तहसीलदार आणि पंचासमक्ष मृतदेह बाहेर काढण्यात आले. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, पोलीस उपअधीीक सुनिल जायभाये, विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत, शिरूर पोलीस ठाण्याचे पीआय पवार यांनी केली. त्यांना पोलीस नाईक सतीश कातखडे महिला पोलीस नाईक संगीता क्षीरसागर, पो.शिपाई अलिम शेख, मुकुंद सुसकर, पो.ना. आहेर, पो.ना. साळुंके, सुदाम पोकळे यांच्यासह आदींचे सहकार्य मिळाले.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleयुवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर हेल्मेटवर करून निषेध\nNext articleआज बीड जिल्ह्यात 962 पॉझिटिव्ह\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6/massmessage", "date_download": "2021-06-14T16:31:43Z", "digest": "sha1:TKSBHJ2NTE32BCEKVKUNN4EYSYVSEUU5", "length": 19234, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकगठ्ठा संदेशाच्या नोंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nया घटना,संदेश पाठविणाऱ्या सदस्यांचा थांग (ट्रॅक) लावतात.\nसर्व सार्वजनिक नोंदीTimedMediaHandler logआयात सूचीआशय नमूना बदल नोंदीएकगठ्ठा संदेशाच्या नोंदीखूणपताका नोंदीखूणपताका व्यवस्थापन नोंदीगाळणीने टिपलेल्या नोंदीचढवल्याची नोंदटेहळणीतील नोंदीधन्यवादाच्या नोंदीनवीन सदस्यांची नोंदनोंदी एकत्र करापान निर्माणाच्या नोंदीरोध नोंदीवगळल्याची नोंदवैश्विक अधिकार नोंदीवैश्विक खात्याच्या नोंदीवैश्विक पुनर्नामाभिधान नोंदीवैश्विक ब्लॉक सूचीसदस्य आधिकार नोंदसदस्य एकत्रीकरण नोंदसदस्यनाम बदल यादीसुरक्षा नोंदीस्थानांतरांची नोंद\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५��) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n१५:५३, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:४७, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:४६, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१३:०५, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१२:५९, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१२:५८, २४ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K: Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५९, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५३, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५३, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५२, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:आर्या जोशी ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१५:५२, १७ मार्च २०२१ सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके ला \"CIS-A2K Community Needs Assessment 2021-22\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१७:५१, २३ जानेवारी २०२१ विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा ला \"Wikimedia Research Needs Assessment\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१७:४५, २३ जानेवारी २०२१ विकिपीडिया:चा���डी/इतर चर्चा ला \"Wikimedia Research Needs Assessment\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१७:४४, २३ जानेवारी २०२१ विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा ला \"Wikimedia Research Needs Assessment\" चे वितरण spamblacklist त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n००:३१, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:अभयनातू ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:३१, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:संदेशहिवाळे ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:३१, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:जाधवप्रियांका ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:३०, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:कल्याणीकोतकर ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:३०, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:नरेशसावे ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:२८, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:श्रीमंतआदित्यताम्हनकर ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n००:२८, ४ ऑक्टोबर २०१९ सदस्य चर्चा:अरविंदधरेप्पाबगले ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३९, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:संदेशहिवाळे ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३९, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:अभयनातू ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३९, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:जाधवप्रियांका ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३८, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:कल्याणीकोतकर ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३८, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:नरेशसावे ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३६, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:अरविंदधरेप्पाबगले ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:३६, २० सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:श्रीमंतआदित्यताम्हनकर ला \"Reminder: Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:०३, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:अभयनातू ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:०३, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:संदेशहिवाळे ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:०३, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:जाधवप्रियांका ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:००, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:नरेशसावे ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२०:००, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:कल्याणीकोतकर ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n१९:५२, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:श्रीमंतआदित्यताम्हनकर ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n१९:५२, ६ सप्टेंबर २०१९ सदस्य चर्चा:अरविंदधरेप्पाबगले ला \"Community Insights Survey\" चे वितरण टाळल्या गेले कारण ते सदस्य खाते अस्तित्वात नाही\n२२:०६, २२ फेब्रुवारी २०१९ सदस्य चर्चा:Abhinavgarule ला \"CIS-A2K Newsletter January 2019\" चे वितरण editconflict त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n२०:१७, १६ जानेवारी २०१९ विकिपीडिया:चावडी/प्रगती ला \"No editing for 30 minutes 17 January\" चे वितरण readonly त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n१७:३३, ४ ऑक्टोबर २०१८ विकिपीडिया:चावडी/प्रगती ला \"Reminder: No editing for up to an hour on 10 October\" चे वितरण readonly त्रुटी संकेतासह अयशस्वी झाले\n(सर्वात नवीन | सर्वात जुने) पाहा (नवे ५०) (जुने ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3487/Recruitment-2020-under-job-fair-at-Beed.html", "date_download": "2021-06-14T14:19:51Z", "digest": "sha1:CG66REBRKYNMHBAR3TBM3YT7LJ6TC3EH", "length": 5810, "nlines": 87, "source_domain": "naukriadda.com", "title": "बीड येथे रोजगार मेळाव्या अंतर्गत भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nबीड येथे रोजगार मेळाव्या अंतर्गत भरती २०२०\nविपणन, कल्पनारम्य वेल्डर, दूरध्वनी आणि अकाउंटंट या पदांसाठी बीड येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑनलाईन) – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 19 ते 23 ऑक्टोबर 2020 आहे.\nएकूण पदसंख्या : १३+\nपद आणि संख्या :\nएकूण - १३+ जागा\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nनोकरी ठिकाण : बीड\nअर्ज करण्याचा पत्��ा : महिला आर्थिक विकास महामंडळ नवीन प्रशासकीय इमारत 2 रा मजला, सांगली मिरज रोड जिल्हा परिषद\nऑनलाईन मेळाव्याची तारीख – 19 ते 23 ऑक्टोबर 2020 आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-14T16:06:17Z", "digest": "sha1:NTEYMWKV5TQCEZTHJ45VEGPNHKXZGC45", "length": 5716, "nlines": 122, "source_domain": "www.batmidar.in", "title": "असं असेल बाळशास्त्री जांभेकर स्मारक | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मुख्य बातमी असं असेल बाळशास्त्री जांभेकर स्मारक\nअसं असेल बाळशास्त्री जांभेकर स्मारक\nआद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक सिंधुदुर्ग नगरीत उभं राहात आहे.यासाठी 4 कोटी 55 लाख रूपये सरकारने मंजूर केले आहेत.या स्मारकाचा आणि पत्रकार भवनाचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे.स्मारकाची वास्तू कशी असेल याचं कल्पना चित्र परवा सर्व पत्रकारांना दाखविण्यात आले.स्मारकाचं काम लवकरात लवकर सुर�� व्हावं असा प्रयत्न आहे.–\nNext articleपाक अँकरची मोदींना धमकी\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nहाँ.. मै अलिबाग से ही आया हूँ…\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-79-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-14T14:55:56Z", "digest": "sha1:LIM5ALIRAR4I4S7KUZT2LJVXKZPYAQFX", "length": 11376, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "— ग्रामसेवकांची 79 पदे रिक्त,कामांचा खोळंबा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n— ग्रामसेवकांची 79 पदे रिक्त,कामांचा खोळंबा\nरायगड जिल्हयात ग्रामसेवकांची तब्बल 79 पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होताना दिसते आहे.\nरायगड जिल्हयात 834 ग्रामपंचायती असून त्यासाठी 687 ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्‍यांची पदे मंजूर आहेत.मात्र त्यातील 608 पदेच भरली गेली आहेत.उर्वरित रिक्त पदे भऱण्यास शासकीय स्तरावर उदासिनता दिसून येत असल्याने एक एका ग्रामसेवकाकडे दोन-दोन ,तीन-तीन पंचायतींचा कारभार सोपविला गेला आहे.ग्रामपंचायत स्तरावर सध्या विविध योजना राबविल्या जातात.त्यात यशवंत ग्रामसमृध्दी योजना,रोजगार हमी योजना,मुद्रांक शुल्क अनुदान ,पंतप्रधान स्वच्छता अभियान या योजनांची अंमलबजावणी कऱण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची असते.त्याच बरोबर पंचायतीची नैमित्तिक कामेही असतात.मात्र रिक्त जागांमुळे ग्रामसेवकांवर ताण पडत असून जनतेच्या कामांचाही खोळंबा होत आहे.त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्तपदे तातडीने भरली जावीत अशी मागणी केली जात आहे.\nPrevious articleतीस वर्षे वकिली केल्यास निवृत्ती निधी\nNext articleरेवदंडा येथे पत्रकारास मारहाण\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6794", "date_download": "2021-06-14T15:54:12Z", "digest": "sha1:MB7T4HFPRBPRUPFW5TJ76UO3PRLRAHO5", "length": 8328, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण\nगडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज तर नविन बाधीत ६ रुग्ण\nगडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 चे १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर आज बाधीत ६ रुग्ण आढळले आहेत.\nकोरोनामुक्त रुग्ण हे सिरोंचा तालुक्यातील ५ अहेरी व वडसा ३ सीआरपीएफ, धानोरा तालुक्यातील ४ पोलीस ,तर भामरागड तालुक्यातील १ हे बरे झाले आहेत.\nआज नव्याने बाधीत ६ असून त्यमध्ये हेडरी एटापल्ली मधील कोरोना बाधीतांच्या संपर्कात आलेले २, अहेरी येथील विलिनीकरणात मंचेरीयाल वरुन आलेला १, आरमोरी येथील औरंगाबाद वरुन आलेले विलिनीकरण मधील २ तर गडचिरोली मध्ये गुजरात वरुन आलेला १ असे कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात एकूण बाधीत ८२३ पैकी बरे झालेले ६७१ सघा बाधीत असलेले १५१ आहेत.\nPrevious articleअनोखी घटना:मुलीने केला बापावर प्राणघातक हल्ला\nNext articleभाजपच्या भ्रष्टाचार विरोधात वंचितचे आंदोलन रस्त्यावर साचलेल्या पाण्यात कमळ लावून नोंदविला निषेध\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकेंद्र सरकारचा कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्याच्या ८ डि��ेंबर भारतबंदला. माकपचा पाठिंबा\nदुर्गापूर या ठिकाणी अवैध बोगस बी.टी. बियाणे जप्त आष्टी पोलीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-06-14T15:18:39Z", "digest": "sha1:NSKKD3J7QTZDMYYTRZVS5NOLWNPE5O5D", "length": 5474, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nराज्यात शासकीय काम आता मराठी भाषेतच\nबोर्ड कुठलंही असो, मराठी भाषा शिकवणं सक्तीचं- मुख्यमंत्री\n... म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा दिन\nएसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर साजरा होणार 'मराठी भाषा गौरव दिन'\nमुंबई विद्यापीठात परंपरा महोत्सव व आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र\nमुक्ता बर्वे आणि 'जैत रे जैत' चित्रपटाला स्मिता पाटील स्मृती पुरस्कार\nस्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचं समालोचन\nसरकारी कार्यालयांत मराठीची सक्ती, सरकारने काढला आदेश\nमुंबई विद्यापीठाचा 'मायमराठी' प्रकल्प, आता जगात कुठेही शिका मराठी\nअंगणवाडीत मुलं आता मराठीसोबत इतर भाषाही शिकणार...\nइंग्रजी शब्दांचे मराठीतून अर्थ हवेत, मग डाऊनलोड करा 'हा' ॲप\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://fliphtml5.com/fnvrb/brbj/basic/101-150", "date_download": "2021-06-14T16:47:17Z", "digest": "sha1:OVYFBTSP6OQUKSCWLUDMBY3JHPHGFIBX", "length": 10044, "nlines": 111, "source_domain": "fliphtml5.com", "title": "जोडाक्षर व्यंजनांना य जोडून एकल शब्द (वाल्मीक वन्नेवार)-1 Pages 101 - 150 - Flip PDF Download | FlipHTML5", "raw_content": "\nHome Explore जोडाक्षर व्यंजनांना य जोडून एकल शब्द (वाल्मीक वन्नेवार)-1\nजोडाक्षर व्यंजनांना य जोडून एकल शब्द (वाल्मीक वन्नेवार)-1\nDescription: जोडाक्षर व्यंजनांना य जोडून एकल शब्द (वाल्मीक वन्नेवार)-1\nवाच. लही. मा यावर न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. सार य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ना न मती : ी. ह. जी. व वे ार पं.स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. उा न मती : ी. ह. जी. व वे ार पं.स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. उ ान न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. उ ोग न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ख��� न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ावा न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यास न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यान न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यये न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अय न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. मा यम न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अ याय न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अ यापक न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अयो या न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. असा य न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. आरा य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. याय न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. याहारी न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यायालय न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यायाधीश न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यटू न न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. क या न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अय न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. वय न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. धा य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अ याय न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. सं यास न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ईशा य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. धय न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. शू य न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. मा य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. सौज य न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. सै य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यावा न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. याला न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यावे न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. यायला न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. रौ य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. चा याची न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. पारं या न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ड यात न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. ता यात न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. त यते न मती : ी. ह. जी. �� वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अ यास न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. सय न मती : ी. ह. जी. व वे ार पं.स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. अस य न मती : ी. ह. जी. व ेवार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. उ या न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\nवाच. लही. याड न मती : ी. ह. जी. व वे ार प.ं स.- एटाप ली ज.गड.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3869/Recruitment-of-various-posts-in-IISER-2021.html", "date_download": "2021-06-14T14:10:58Z", "digest": "sha1:OIACTKFQLVSCF4KUQUEXWAITFA7BYMIV", "length": 6112, "nlines": 87, "source_domain": "naukriadda.com", "title": "IISER मध्ये विविध जागांची भरती २०२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nIISER मध्ये विविध जागांची भरती २०२१\nरिसर्च असोसिएट, पोस्ट-डॉक्टरेट फेलो, वरिष्ठ रिसर्च फेलो या पदांसाठी भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे येथे एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण पुणे आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.\nएकूण पदसंख्या : 03 जागा\nपद आणि संख्या :\n3) वरिष्ठ रिसर्च फेलो\nएकूण जागा - 03\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी\nनोकरी ठिकाण : पुणे\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (ई-मेल)\n[email protected] (पोस्ट-डॉक्टरेट फेलो, वरिष्ठ रिसर्च फेलो)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 29, 30 & 31 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्���ेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7/tag", "date_download": "2021-06-14T15:51:36Z", "digest": "sha1:3N6D4JCJUSB4D4PGS7L43YW5G5UYP5JH", "length": 4291, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "मराठी दुर्लक्ष कथा | Marathi दुर्लक्ष Stories | StoryMirror", "raw_content": "\nलग्नाला एका दमात होकार दिला. आईला केवढा आनंद झाला. लग्नाला एका दमात होकार दिला. आईला केवढा आनंद झाला.\nजीवनाचे प्रश्न काही वेळा नाना विध प्रकारे छळत असतात. जीवनाचे प्रश्न काही वेळा नाना विध प्रकारे छळत असतात.\nआयुष्यात अनेक लोकं येऊन आपल्याला नावं ठेऊन जातात... अशावेळी ग्रासून न जाता दुर्लक्ष करायचं आणि पुढे ... आयुष्यात अनेक लोकं येऊन आपल्याला नावं ठेऊन जातात... अशावेळी ग्रासून न जाता दुर्ल...\nतृष्णा अजूनही अतृप्त (भाग...\nकरालच्या मंत्रशक्तीची ताकद खचितच सर्वांपेक्षा जास्त होती अगदी विश्वनाथशास्त्रींपेक्षाही. तो विधीला ब... करालच्या मंत्रशक्तीची ताकद खचितच सर्वांपेक्षा जास्त होती अगदी विश्वनाथशास्त्रींप...\nआजही कृषी बाबत निर्माण होत असलेल्या अनेक समस्यांचे/ प्रश्नाचे उत्तर डॉक्टर आंबेडकर यांच्या तत्कालीन ... आजही कृषी बाबत निर्माण होत असलेल्या अनेक समस्यांचे/ प्रश्नाचे उत्तर डॉक्टर आंबेड...\nवसंतरावांना सामाजिक मिसळीचं समीकरण समजेना, पण एक खरं, शेवटी चव मात्र उत्तम. जिभेवर रेंगाळणारी. वसंतरावांना सामाजिक मिसळीचं समीकरण समजेना, पण एक खरं, शेवटी चव मात्र उत्तम. जिभे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%83-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T15:26:42Z", "digest": "sha1:6F3GMRMWP3G2YMFTPYCTOFDAGJUXSKAO", "length": 46723, "nlines": 130, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम कटाक्ष रायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nरायगडः शेकापसाठी सौदा घाटयाचाच…\nरायगड जिल्हा मावळ आणि रायगड अशा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेलाय.परिणाम���ः शेकापची शक्ती देखील विभागली गेलीय.त्यामुळं शेकापची स्थिती अशी झालीय की,शेकाप दोन्ही मतदार संघात स्वबळावर निवडून येऊ शकत नाही.1984 मध्ये जवळपास संपूर्ण रायगड जिल्हा कुलाबा मतदार संघात असताना शेकापनं स्वबळावर लोकसभा जिंकली होती.दि.बा.पाटील तेव्हा निवडून आले होते.त्यानंतर पुढील तीन निवडणुकीत म्हणजे 1989,1991,आणि 1996 मध्ये शेकापचा दारूण पराभव झाला होता.कॉग्रेसचे उमेदवार ए.आर.अंतुले तेव्हा विजयी झाले होते.शेकापनं पुन्हा दोन वेळा म्हणजे 1998 आणि 1999 मध्ये कुलाबा लोकसभा जिंकली होती.तेव्हा रामशेठ ठाकूर विजयी झाले होते.या विजयात देखील पक्षापेक्षा रामशेठ ठाकूर यांचा व्यक्तीगत करिष्माच जास्त प्रभावी ठरला होता.त्यानंतर रामशेठ कॉग्रेस मार्गे भाजपात डेरेदाखल झाले.त्याचा जबर फटका शेकापला बसला.2004 मध्ये शेकापच्या विवेक पाटलांचा पराभव झाला.ए.आर.अंतुले पुन्हा विजयी झाले.2008 मध्ये रायगड जिल्हयाचं विभाजन होऊन रायगड आणि मावळ लोकसभा मतदार संघ अस्तित्वात आले.शेकापच्या मतांचंही विभाजन झालं.अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड हा रायगडचा दक्षिण भाग रायगडला जोडला गेला.उरण,पनवेल आणि कर्जत मावळला जोडले गेले .कुलाबा मतदार संघ असताना सारा जिल्हा या मतदार संघात असल्याने शेकापच्या विजयाची थोडी तरी शक्यता असायची.कारण जिल्हयात अडीच-तीन लाख मतं शेकापची होती.मात्र दोन मतदार संघ झाल्यानं शेकापच्या विजयाची शक्यता जवळपास मावळली.जिल्हयातील शक्ती विभागली गेली आणि दोन्ही मतदार संघांना अन्य जिल्हयातील काही विधानसभा मतदार संघ जोडले गेले.रायगडला रत्नागिरी जिल्हयातील गुहागर आणि दापोली जोडला गेला तर मावळमध्ये मावळ,पिंपरी आणि चिंचवड हे घाटावरचे तीन विधानसभा मतदार संघ जोडले गेले.शेकापची अडचण अशी की,जसे गुहागर,दापोलीत शेकापला कोणी ओळखत नाही तव्दतच मावळ,पिंपरी,चिंचवडमध्येही शेकापला कोणी विचारत नाही.\n2014 मध्ये शेकापनं जरूर चाचपणी करून पाहिली.आयात केलेले रमेश कदम यांना रायगडमधून घोड्यावर बसविले गेले.पण हा घोडा धावलाच नाही.रमेश कदम यांना अवघी 1,29,730 मतं मिळाली.गंमत अशी की,अलिबाग,पेण,श्रीवर्धन आणि महाड विधानसभेसाठी शेकापला जेवढी मतं मिळाली होती तेवढी मतंही लोकसभेसाठी रमेश कदम यांना मिळाली नाही.उघडंय की,शेकापची मतं तेव्हा फुटली.इकडं मावळमध्येही शेकापनं लक्ष्मण जगत���प यांना टेकू दिला होता.त्याचा उपयोग काहीच झाला नाही.कारण त्यांना 3,54,829 मतं मिळाली आणि ते मोठ्या फरकानं पराभूत झाले.लक्ष्मण जगताप यांना जी मतं मिळाली ती स्वाभाविकपणे त्यांच्या पिंपरी-चिंचवड-मावळ या परिसरातलीच.कर्जत,उरण आणि पनवेल विधानसभेत शेकापला 2,22,360 मतं मिळाली होती.लक्ष्मण जगताप यांना साडेतीन लाख मतं मिळाल्यानं या मतांमध्ये आमच्या सव्वादोन लाख मतांचा समावेश आहे असा दावा तेव्हा शेकापचे नेते करीत होते.वास्तव असं होतं की,इकडंही शेकापची मतं फुटली होती.मात्र शेकाप हे तेव्हाही मान्य करीत नव्हता,आजही करणार नाही. 2019 मध्येही यापेक्षा वेगळं काही घडण्याची शक्यता नव्हतीच.शेकापनं हे ओळखलं आणि लोकसभा निवडणुकीतून सपशेल माघार घेत दोन्ही मतदार संघावर पाणी सोडलं.निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेऊन आपण राष्ट्रवादीवर उपकार करतो आहोत असा आभास जयंत पाटील यांनी निर्माण केला असला तरी ‘निवडून न येण्याची अगतिकताच’ या निर्णयामागे आहे हे स्पष्ट आहे.जयंत पाटील स्वतःला बिझनेसमन समजत असल्यानं निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेताना त्यांनी थोडा व्यवहार देखील पाहिलाच पाहिला.नाही तरी निवडून येत नाहीतच अशा स्थितीत आपल्या हातातील तीन लाख मतं राष्ट्रवादीला देत त्याच्या बदल्यात काही पदरात पडतंय का ते पहावं हा विचारही यामागं आहे.त्यामुळंच 2014च्या निवडणुकीतील आकडे समोर ठेवत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना पार्थ पवार यांच्यासाठी गळ घातली.हे वास्तव स्वतः थोरल्या साहेबांनी टीव्हीवरून सांगितलं.राष्ट्रवादीनं निवडणुका लढविल्या तर आपण मतांची मोठी रसद पुरवू हे देखील जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या गळी उतरविलं आणि मग सारं गणित जुळलं.शेकापनं अजित पवारांना निवडणूक लढविण्यास भरीस पाडण्यामागं राष्ट्रवादीबद्दलचा आपला पुळका व्यक्त करणे हे तर कारण आहेच त्याचबरोबर काही राजकीय लाभ मिळणार असतील तर ते फक्त राष्ट्रवादीकडूनच मिळू शकतात हे देखील शेकाप नेत्यांना माहिती आहे हे देखील एक कारण आहे.सध्या दोन्ही पक्षात नव्यानं ‘याराना’ झालेला आहे.आम्ही मैत्रीला जागणारे कसे आहोत हे दाखवून देण्याची एकही संधी जयंत पाटील हल्ली सोडत नाहीत.रायगडमधून सुनील तटकरेंना उभं करणं आणि मावळमधून पार्थ पवारसाठी थोरल्या साहेबांना साकडं घालणं देखील या मैत्रीचाच () एक अध्याय ह���ता. समजा उद्या पार्थ पवार विजयी झालेच तर ते आमच्या मतांच्या बिगादीमुळं ते विजयी झाले असं म्हणायला शेकाप नेते तयार आहेतच.समजा ते पराभूत झालेच तर आम्ही प्रयत्न केलाच पण घाटावरच्या मतांनी दगा दिला असा युक्तीवादही तयार असणार आहे.\nरायगडमध्ये तर सुनील तटकरे निवडून येणार हे जयंत पाटील ओळखून आहेत.गेल्या वेळेस शेकापचा उमेदवार उभा असतानाही सुनील तटकरे अवघ्या 2000च्या आसपास मतांनी पराभूत झाले होते.त्यावेळेस सुनील तटकरे नावाच्या डमी उमेदवारानं साडेनऊ हजार मतं खाल्ली नसती तर तेव्हाच तटकरे जवळपास साडेसात-आठ हजार मतांच्या फरकानं विजयी झाले होते.शेकाप विरोधात असतानाची ही अवस्था .. म्हणजे उद्या सुनील तटकरे विजयी झाले तर केवळ शेकापच्या मदतीमुळंच विजयी झाले असं म्हणण्यासारखी स्थिती नाही.तो त्यांचा व्यक्तिगत करिष्माही आहे.शिवाय गेल्यावेळची स्थिती आणि आजची स्थिती यामध्ये मोठं अंतर आहे.2014 ला मोदी लाट होती.आज तशी कोणतीच लाट नाही.शिवाय अनंत गीते यांनी मंत्रीपद असतानाही फार चमकदार कामगिरी केलीय असंही नाही.ही सारी परिस्थिती सुनील तटकरे यांच्या पथ्यावर पडणारी आहे.आणखी एक फॅक्टर आहे तो कॉग्रेसच्या प्रामाणिक मदतीचा.मधु ठाकूर याना ‘राहूल गांधींना पंतप्रधान करायचे असल्याने’ ते सुनील तटकरे की जय म्हणायला तयार झाले . .माणिक जगताप यांना महाड जिंकायचं असल्यानं ‘तटकरेसाहेब,तुम आगे बढो’चे सूर ते आळवत आहेत. सुनील तटकरे जर दिल्लीत गेले तर आपल्याला कोकणचं राण मोकळं मिळतंय हे ओळखून भास्कर जाधव देखील ‘सुनील तटकरे तुम आगे बढो’च्या गजरात स्वतःचा आवाज मिळवला आहे.तटकरेंना विरोध करणार्‍या अनेकांना असं वाटतं की,तटकरेंच्या विरोधात जोरदार अंडरकरंट आहे.शिवाय ज्या कॉग्रेसवाल्यांनी तटकरेंना पाठिंबा दिलाय तो वरवरचा आहे.आतून ते विरोधात काम करीत आहेत.मला असं वाटत नाही.जाहीरपणे जी भूमिका घेतली जाते तीच बहुसंख्य कार्यकर्त्यांना माहिती असते.गुपचूप कोणती खलबतं चालतात हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचत नाही.त्यामुळं कॉग्रेसची मतं तटकरेंना पडणार असं अनुमान काढता येऊ शकतं.शिवाय सामांन्य माणसं समजतात तेवढे तटकरे कच्च्या गुरूचे चेले नाहीत.रायगडमधील प्रत्येक विरोधकाचा,समर्थकाचा विकपाँईट काय आहे हे तटकरेंएवढं कोणालाच माहित नाही.निवडणुकीच्या काळात ती ��स बरोबर दाबतात आणि मग प्रवेशबंदीची भाषा करणारेही गुमानं कामाला लागतात.त्यामुळं कोणी काहीही म्हणत असलं तरी सुनील तटकेरेंना ही निवडणूक 2014 च्या कितीतरी पटीन सोपी आहे.अ‍ॅन्टीइन्कंबन्सीची मदतही तटकरेंना होणार आहे.\nसुनील तटकरेंना विजयापर्यंत नेणारे हे सारे घटक असले तरी उद्या जेव्हा निकाल लागेल तेव्हा आमची दीड लाख मतं तटकरेंच्या पारडयात पडल्यानंच तटकरे विजयी झाले असा दावा सर्वात प्रथम जयंत पाटील करणार आहेत.हा दावा करताना जयंत पाटील यांचा डोळा लोकसभेनंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकांवर असणार आहे.मात्र विधानसभेत जयंत पाटील यांना राष्ट्रवादीकडून फार काही मदत मिळेल असं मला वाटत नाही.यांनी जसे राष्ट्रवादीला दोन लोकसभा मतदार संघ आंदण दिले तसंही काही घडणार नाही.कारण जिल्हयात सात विधानसभा मतदार संघ आहेत.त्यातील दोन म्हणजे श्रीवर्धन आणि कर्जत राष्ट्रवादीकडं आहेत.या दोन्ही जागांवरचा दावा तटकरे कोणत्याही स्थितीत सोडू शकत नाहीत.कारण त्यांना आपल्या घरातील एका सदस्याला श्रीवर्धनचा आमदार करायचे आहे.तिकडं कर्जतमध्ये सुरेश लाडही जागा सोडणार नाहीत.त्यांचा बळी द्यायचं ठरलं तर ते गप्पही बसणार नाहीत.त्यामुळं या आघाडीवर हाती काही लागणार नाही.महाडवरचा दावा माणिक जगताप सोडणार नाहीत.पनवेलचा हट्टही कॉग्रेसवाले सोडणार नाहीत.उरले अलिबाग,पेण आणि उरण.अलिबाग आणि पेण सद्या शेकापच्या ताब्यात आहेत.या दोन्ही ठिकाणी शेकापला काही अडचण येणार नाही.उरणमध्ये अडचण येऊ शकते.तिथे राष्ट्रवादीची मदत होऊ शकते.पण उरणमध्ये राष्ट्रवादी फार प्रभावी आहे असं नाही.शिवाय तिकडं रामशेठ फॅक्टर महत्वाचा आहे.उरण शिवसेनेच्या ताब्यात असले तरी विवेक पाटील विजयी होऊ नयेत यासाठी रामशेठ पक्ष कोणता हे न बघता जिवाचा आटापिटा करतील.त्यामुळं हा याराना तिकडेही कामाला येईलच असं नाही.वरील सारी स्थिती असेल तर शेकापच्या वाटयाला फार काही येईल असं चित्र नाही.अनेकांना असं वाटतं की,लोकसभेच्या बदल्यात शेकापला एखादी राज्यसभेची जागा मिळू शकते.मला तसं वाटतं नाही.जे अंदाज प्रसिध्द होत आहेत ते आघाडीला 11-12 च्या पुढे जागा देत नाहीत.त्यातही राष्ट्रवादीच्या वाटयाला चार-पाचच जागा येणार असतील तर त्यांची इतरांना राज्यसभा देण्याची ऐपत असणार नाही.एखादी विधान परिषद मात्र मिळू शकते.चित्रलेखा पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्याची जयंत पाटील याची जुनी इच्छा आहे ती राष्ट्रवादीवाले पूर्ण करू शकतात.मात्र असं झालं तरी हा सौदा शेकापसाठी घाटयाचाच आहे.कारण लोकसभा न लढविण्यानं पक्षाचं जे नुकसान होणार आहे ते विधान परिषदेच्या एका जागेनं भरून येणारं नाही.लोकसभेतून माघार घेऊन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्ष असा संदेश दिला आहे की,’रायगड आणि मावळमधून यापुढे आपण कधीच निवडून येऊ शकत नाहीत’.अशा राजकारणानं कार्यकर्त्याचं मनोबल नक्कीच खच्ची होतं.याचे दुरगामी परिणाम होणार आहेत आणि पक्षावर पश्‍चातापाची वेळही येणार नाही.एक काळ असा होता की,शेकाप हा राज्यातला दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष होता.आज पक्षाचे तीन-चारच आमदार आहेत.याचं कारण रायगड वगळता पक्षानं विस्तारासाठी काही प्रयत्नच केले नाहीत.राज्यात शेकापचे जे बालेकिल्ले होते ते कधी रिडालोसला तर कधी आणखी कोण्या आघाडयांना आंदण दिले.जिल्हा परिषदा,पंचायत समित्या तर पक्षानं लढायचंच सोडलं.त्यातून कार्यकर्त्यांची पळापळ झाली.घरच्या भाकरी खाऊन ‘लाल बावटे की जय’ म्हणणारे कार्यकर्ते आज पक्षात नाहीत. जे होते त्यांची उपेक्षा करून,त्याना निवडणुका लढविण्यापासून परावृत्त करून शेकापनं ते गमविले.त्याचा परिणाम असा झाला की,’अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्ष’ रायगडपुरताच आणि तो ही काही तालुक्यापुरताच उरला.हा सारा इतिहास नजरेखालून घालता लोकसभा न लढविण्याची पक्षानं केलेली चूक भविष्यात पक्षासाठी घोडचूक ठरणार आहे.लोकसभा न लढविण्याच्या बदल्यात पक्षानं फार काही पदरात पाडून घेतलंय असंही दिसत नाही.घेतलं असेल तर जयंत पाटील यांनी तसं जाहीर करावं कारण ते कार्यकर्त्याचं मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक आहे.रायगड आणि मावळमध्ये जिंकण्याची शक्यता नाही हे ठीक आहे पण आपलं अस्तित्व दाखविण्यासाठी,अस्तित्व टिकविण्यासाठी राजकीय पक्षांनी निवडणुका लढणं क्रमप्राप्तच असतं.सारेच पक्ष तसा प्रयत्न करतात.कार्यकर्त्यांना नवी उर्जा,नवा आत्मविश्‍वास,नवे चैतन्य,नवा हुरूप निवडणुकांच्या माध्यमातूनच मिळत असतो,या निमित्तानं नवे तरूणही पक्षाकडं आकर्षित होत असतात,पण राज ठाकरे असोत किंवा जयंत पाटील असोत त्यांना पक्षच वाढवायचे नसतील तर आपले हे सारे कथन वांझोटे ठरते.\nरायगडमध्ये आणख�� एक मतप्रवाह आहे, जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उपकाराखाली दबलेले असल्यानंच त्यांनी रायगड आणि मावळ हे दोन्ही मतदार संघ राष्ट्रवादील आंदण दिल्याची सुप्त चर्चा रायगडात आहे.मला असं वाटत नाही..जेवढं राष्ट्रवादीनं शेकापला दिलंय त्यापेक्षा जास्त माप शेकापनं राष्ट्रवादीच्या पदरात घातलेलं आहे.अर्थात ही देवाण घेवाण दोन पक्षातली नसून दोन कुटुंबातली आहे असं म्हणावं लागेल.या देवाण-घेवाणीला सुरूवात जिल्हा परिषदेपासून झाली.जिल्हा परिषदेत शेकापच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असतानाही त्यानी तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना अध्यक्ष केलं.पक्षातील विरोध डावलून जयंत पाटील यांनी हा निर्णय सर्वावर लादला.याच्या बदल्यात मग राष्ट्रवादीनं बाळाराम पाटील यांना पदवीधरमधून विधानपरिषदेवर जायला मदत केली.पण त्याची किंमतही लगेच अनिकेत तटकरे यांना स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेवर पाठवून वसूल केली.हा सारा सौदा आपल्यासाठी घाट्याचा आहे हे जयंत पाटील पहात होते पण त्याना स्वतःची काळजी होती.त्यांना परत विधान परिषदेवर जायचं होतं.स्वतःच्या पक्षाचे तीन-चार आमदार असताना ते निवडून येऊ शकत नव्हते.त्यासाठी सुनील तटकरेंच्या मदतीची गरज होती.तटकरेंनी लोकसभेवर डोळा ठेऊन जयंत पाटलांची विधान परिषद नक्की केली.मग जयंत पाटलांना शब्दाला जागणं आवश्यक होतं.लोकसभेच्या दोन्ही जागांवर पाणी सोडण्यामागची ही राजकीय देवाण-घेवाणही आहे असं बोललं जातं.ही चर्चा पूर्णतः चुकीची आहे असं सकृतदर्शनी तरी दिसत नाही.ही देवाण-घेवाण झाली नसती तर दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचाच प्रश्‍न निर्माण झाला असता.भाजप-सेना सत्तेत आल्यापासून रायगडात शिवसेना वाढत होती.उत्तर रायगडमधून म्हणजे पनवेल-उरणच्या बाजुनं भाजपनंही जोरदार मुसंडी मारली होती.या वादळात टिकाव धरायचा तर एकमेकांचा हात धरल्याशिवाय पर्याय नाही हे सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी हेरलं आणि मग सुरू झाले ‘तुझ्या गळा,माझ्या गळा’चे प्रयोग.मग ‘झालं गेलं कुंडलिकेत बुडविण्याचं’ही ठरलं.तशा आणाभाका झाल्या.एका बलाढ्य शत्रूचा मुकाबला करण्यासाठी झालेली ही युती आणि त्या अगोदरचे या दोन नेत्यांमधील लढे हे नेते भलेही विसरायला निघाले असतील पण रायगडची जनता ते कदापिही विसरू शकत नाही.रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचं निमित्त करून जयंत पाटील यांनी तटकरेंचे मंत्रीपदच काढून घ्यायला विलासरावांना कसं भाग पाडलं आणि राज्यात राजकीय अस्थितरता कशी निर्माण केली हे तटकरे आणि जयंत पाटील भलेही विसरतील पण राज्यातील जनता ते विसरणार नाही.ही झाली जुनी गोष्ट..अगदी अलिकडंही सुनील तटकरे यांनी असंख्य कंपन्या कश्या उभ्या केल्या,त्यातून कशी माया जमविली,याचा लेखाजोखा मांडणारी ‘काळी पत्रिका’ जयंत पाटील यांनी अलिकडेच प्रसिध्द केली होती.त्यामुळं चिडलेल्या सुनील तटकरे यांनी कृषीवलच्या संपादकांना एक कोटीच्या अबु्रनुकसानीची नोटीसही पाठविली होती.त्याचं पुढं काय झालं हे कोणालाच पुढं कळलं नाही.अर्थात हे वार एकतर्फी नव्हते.प्रसंगानुरूप सुनील तटकरे यांनीही पलटवार केलेले आहेत. ‘समोरच्याचं अस्तित्व आपल्या अस्तित्वासाठी घातक आहे’ असा विचार दोन्ही बाजुंनी होत असल्यानं दोन्ही नेते परस्परांना पाण्यातच पहात होते.पण हा झाला इतिहास.आज दोघांमध्ये घनिष्ठ याराना आहे.हा याराना गरजेतून निर्माण झालेला आहे हे विसरता येणार नाही.या दोस्तीला नैतिकतेचा मुलामा देताना ‘राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू असत नाही ‘असं दोन्ही बाजुनं न विसरता सांगितलं जातंय.हे सत्य वचन असलं तरी ते पूर्ण कथन नाही . ‘कोणीच कोणाचा कायमचा शत्रू जसा असत नाही तसाच तो कायमचा मित्रही असत नाही’ हे जयंत पाटील अथवा सुनील तटकरे सांगत नाहीत.परस्परांच्या हितसंबंधांना छेद देणार्‍या घटना,निर्णय झाले की,’दोस्त दोस्त ना रहा’ म्हणण्याची वेळ येते.दोस्त दोस्त ना रहाचे सूर कधी ऐकायला येतील याची वाट पहात रायगडची जनता शांतपणे घडणार्‍या घडामोडींवर नजर ठेऊन आहे.\nअसं गृहित धरा की,या याराना संपण्यासाठी रायगडमध्ये काही घडणारही नाही.पण राजकारण हे पार्‍यासारखं असतं आणि राजकारणात अकल्पीत अशा अनेक घटना घडत असतात.बर्‍याचदा त्यावर विश्‍वास ठेवणंही अशक्य होऊन जातं.उत्तर प्रदेशात अखिलेष आणि मायावती एकत्र येऊ शकत असतील तर या देशातील राजकारणात काहीही घडू शकतं असं म्हणायला वाव आहे.उत्तर प्रदेशातच कश्याला कालपर्यंत सुनील ‘तटकरेंना अलिबागेत पाय ठेऊ देणार नाही’च्या गर्जना करणारे मधु ठाकूर आणि सुनील तटकरे परस्परांच्या गळ्यात गळे घालू शकत असतील तर भाजप आणि राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येणारच नाहीत असा दावा कोणी करू शकत नाही.नाही तरी राष्ट्रवादी गेली पाच वर्षे भाजपच्या गळ्यात गळे घालायला उताविळ झालेली आहेच.विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच राष्ट्रवादीला भाजप प्रेमाचे भरते आले होते आणि त्यांनी एकतर्फी पाठिंबाही जाहीर केला होता.एवढेच कश्याला आज महाराष्ट्रात राष्ट्रवादीची कॉग्रेसबरोबर आघाडी आहे,मात्र तिकडे गुजरातमध्ये कॉग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी राष्ट्रवादीेने 26 मतदार संघात उमेदवार उभे केले आहेत.गुजरात विधानसभेच्या वेळेस राष्ट्रवादीने कॉग्रेसचे किमान सात उमेदवार पाडले होते.हे सारं भाजपला खूष करण्यासाठीच असल्याचं राजकीय निरिक्षकांना वाटतं.याचं कारण असं की,भाजपला दोनशे ते सव्वा दोनशेच्यावर जागा मिळत नाहीत असे अंदाज आहेत.सरकारसाठी भाजपला छोटया छोटया प्रादेशिक पक्षाची गरज भासणार आहे.अशा स्थितीत राष्ट्रवादी युपीए सोडून कधी एनडीएत जाऊन बसेल याचा थांगपत्ताही कोणाला लागणार नाही.आज भाजप-शिवसेना परस्परांच्या प्रेमात आहेत त्यामुळं राष्ट्रवादी जर एनडीएत येणार असेल तर सेनाही विरोध करणार नाही.तेव्हा शेकापची होणारी फरफट केविलवाणी असेल .राष्ट्रवादी जर भाजपच्या कळपात गेली तर अगदी जिल्हयातही राष्ट्रवादीला शेकापची गरज लागणार नाही.मग सुनील तटकरे अलिबाग ऐवजी पनवेलकडे फेर्‍या वाढवतील.म्हणजे शेकाप एकटा पडलेला असेल.अनेकांना हे समीकरण कल्पनाविलास वाटू शकते पण राजकीय पक्ष्याचे स्वभाव बघता हे अशक्य नाही.याचा विचार शेकापनं केलेला असण्याची शक्यता नाही.शरद पवार हे नरेंद्र मोंदींचे गुरू आहेत.मोदींनीच हे जाहीर केलेले आहे.त्यामुळं गुरूची मदत घ्यायला शिष्याला कोणताच संकोच वाटणार नाही.त्यामुळं हे अशक्य नाहीच.किंबहुना तसेच घडणार आहे . अशा स्थितीत शेकापचं काय हा प्रश्‍न उरतो.शेकापलाही कोणाचे वावडे नाही हे जरी खरे असले तरी राजकीय बार्गिनिंग करायला शेकापकडं काहीच असणार नाही.एकही खासदार असणार नाही .. म्हणजे शेकापची गरज कोणालाच नसेल .रामशेठ ठाकूर खासदार असताना आमच्या एका मतानं अटलजींचे सरकार पाडल्याचा डांगोरा जयंत पाटील अनेक वर्षे पिटत होते.तेव्हा रामशेठ तरी होते.आज रायगडही नाही,आणि मावळही नाही.त्यामुळं कोणतीच बार्गेनिंग पॉवर नाही. राजकारणात उपद्रवमूल्य नसेल तर कोणीच त��म्हाला विचारत नाही.राज ठाकरेंची आज झालेली स्थिती हे त्याचं ताजं उदाहरण आहे.23 तारखेनंतर तशीच वेळ शेकापवर येऊ नये अशीच शेकापचा एक हितचिंतक म्हणून माझी अपेक्षा आहे.राजकारण बदलतंय असं दिसलं तर याराना इतिहास जमा होईल आणि सुनील तटकरेंना दोस्ताचा फोन घ्यायलाही फुरसत असणार नाही..हे नक्की.\nPrevious articleअनंत गीते यांचा अर्ज दाखल\nNext articleनिवडणुका,पाणी प्रश्‍न आणि आम्ही…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/4012", "date_download": "2021-06-14T15:10:01Z", "digest": "sha1:OZSGVKIPCFUMK6ACMO3TDV4C3FNLTZKZ", "length": 9157, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जखमी गायींचे प्रकरण आता नगराध्यक्षांच्या ‘रडारवर’, गायींवर ‘अँसिड हल्ला’ करणार्यांचा ७ दिवसात शोध घेऊन कारवाई करा,उपविभागीय पोलीस अधिकारी तथा ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome यवतमाळ जखमी गायींचे प्रकरण आता नगराध्यक्षांच्या ‘रडारवर’, गायींवर ‘अँसिड हल्ला’ करणार्यांचा ७ दिवसात...\nजखमी गायींचे प्रकरण आता नगराध्यक्षांच्या ‘रडारवर’, गायींवर ‘अँसिड हल्ला’ करणार्यांचा ७ दिवसात शोध घेऊन कारवाई करा,उपविभागीय पोलीस अधिकारी तथा ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन\nवणी : परशुराम पोटे\nअँसिड हल्ला करुन गायींना जखमी करणार्या विक्रुत प्रव्रुत्तीच्या लोकांचा शोध घेऊन ७ दिवसात कारवाई करा,अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा वणीचे नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी आज दि.१ आँगष्ट ला उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तथा ठाणेदार वैभव जाधव यांना दिले आहे.\nसद्या काहि दिवसांपासुन वणी शहरात सातत्याने गोवंशावर अँसिड टाकल्याचे विक्रुत क्रुत्य काही समाज कंटकांकडुन केले जात आहे.यामध्ये आतापर्यंत जवळपास ७ ते ८ गोवंश जखमी झाले आहे.आजच्या स्थितीत वणी शहरातील जनमानसाच्या भावना दुखावल्या जात आहे.अशा विक्रुत प्रव्रुत्तीच्या लोकांना शासन होने गरजेचे आहे.त्यामुळे पोलीसांनी कठोर पाऊले उचलत या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्यांचा ७ दिवसात शोध घ��ऊन कारवाई करा,अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल,असे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तथा पोलीस स्टेशन वणी येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.यावेळी निलेश झाडे,अमोल पिंगे,निखील खाडे,गुंजन इंगोले उपस्थित होते.\nPrevious articleटाकळी बु.परिसरात मुग पिकावर फिरविला ट्रॅक्टर शेतकरी संकटात टाकळी बु.परिसरात मुगावर अज्ञात रोगाचे आक्रमण\nNext articleयुवा सरपंच नितीन वानखडे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.\nरानडुक्कराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, वनोजा(देवी)येथिल घटना\nयुवासेनाप्रमुख व पर्यावरण, पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण\nअबब….पोलीस स्टेशन समोरुनच दुचाकी चोरी, गुन्हा दाखल\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nपुलिस के हात बहुत लंबे होते है अखेर त्या ४५ लाखाच्या...\nवणीत दोन ठिकाणी दारू तस्करांवर कारवाई, ६ लाखाचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/mftax", "date_download": "2021-06-14T15:54:02Z", "digest": "sha1:ECUD25VE25QY34NQS6OUUP6J2LQTVKUG", "length": 8909, "nlines": 90, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंड आणि करतरतूदी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nशेअर्स व म्युच्युअल फंडातील करसवलत\nकलम ८० सी नुसार ELSS मध्ये गुंतवणूक केल्यास १.५० लाख रुपयापर्यंत वजावाट मिळते. फक्त ही गुंतवणूक किमान तीन वर्षासाठी ठेवणे आवश्��क आहे. या गुंतवणूकीत भरीव वाढही होते. व NSC, बँक एफ डी, पेक्षा यामधील गुंतवणूक कमी कालावधीत आपण काढू शकतो. सर्व फंड घराणी आपले ELSS फंड विक्रीसाठी वेळोवेळी खुले करत असतात.\nशेअर्स व म्युच्युअल फंडातील लभांश\nम्युच्युअल फंड व शेअर्स वरील मिळणारा रु. १० लाख पर्यंतचा लाभांश हा करमुक्त आहे. त्यापुढील लाभांशावर १०% कर भरावा लागतो.\nहा फंड खरेदी केल्याच्या तारखेपासून ३६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावरील नफा हा दीर्घ मुदतीचा होतो व कमी कालावधीतील नफा हा लघु मुदतीचा नफा होतो. या फंडामध्ये STT वजा होत नसल्याने हा नफा करपात्र आहे. या नफ्यावर कर वाचवायचा असल्यास कलम ५४ एफ किंवा ५४ इसी नुसार गुंतवणूक करता येते.\nहे खरेदी केलेल्या तारखेपासून २४ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी धारण केल्यास त्यावर मिळणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असतो व त्यावर २०% कर भरणे आवश्यक आहे. या नफ्यावर कर वाचवायचा असल्यास कलम ५४ एफ किंवा ५४ इ सी नुसार गुंतवणूक करता येते.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10366/", "date_download": "2021-06-14T15:59:41Z", "digest": "sha1:HTJW4N5DD47BPYUIMUXREJIGTE2J4HWU", "length": 9439, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "किशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध..\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मुबंई यांच्या मार्फत सामाजिक बांधिलक जपून आज रविवारी २३ मे. रोजी कुडाळ एम.आय.डीसी येथील बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर देण्यात आला.यावेळी संतोष खानोलकर,शशिकांत दाभोलकर अनिकेत पाटील सदा अ णावकर ,संतोष खानोलकर, शशिकांत दाभोलकर, साईप्रसाद सावंत, सदा अणावकर अनिकेत पाटील, प्रणव पाटील उपस्थित होते.\nधुरीवाडा येथील मनोरुग्णाला टायगर ग्रुपने दिला आधार..\nकणकवली येथील मोटरसायकल अपघतात 3 जण ठार..\nज्येष्ठ वकील हरीश साळवे होताहेत विवाहबध्द..\nविना परवानगी लग्न सोहळा लावणाऱ्या आयोजकांवर दंडात्मक कारवाई..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपल...\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप.....\nश्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किट...\nवेंगुर्लेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चक्रीवादळ नुकसानीची केली पाहणी.....\n२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन.....\nग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथील\nमसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प.....\nशामसुंदर परब यांचे निधन\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान...\nराज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nसिंधुदुर्गातील सामान्य माणसाच्या आरोग्य��साठी सामंजस्य करार\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 293 कोरोना बाधित रुग्ण तर,10 जणांचा कोरोनाने मृत्यू..\nशामसुंदर परब यांचे निधन\nग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथीलचैतन्य शिरसाट विजेता\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..\n२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10762/", "date_download": "2021-06-14T14:42:04Z", "digest": "sha1:AH2DORIHUWPVY5JRGF4MSVKEH4JL6UBB", "length": 11877, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर.;दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर.;दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन..\nPost category:इतर / कोल्हापूर / बातम्या\nकोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर.;दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन..\nसर्वच प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी या मागणीसाठी बुधवारी कोल्हापूर शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. दुकान, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे फलक हातात घेऊन व्यापाऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली.करोना टाळेबंदीचे नियमावलीमुळे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु आहेत. अन्य व्यवसाय, व्यापार करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.\nयाबाबत काल चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी बुधवारी दुकाने दुपारी १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद केली होती. व्यापारी, कर्मचारी यांनी रस्त्यावर उतरून दुकानदारांना न्याय द्या, या मागणीचे फलक हाती घेऊन आंदोलन केले. शहरातील राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, महाद्वार रोड, शिवाजी चौक अशा मध्यवर्ती बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुकाने बंद झाल्याने शहरातील वर्दळही कमी झाली होती.\nकुडाळ|त अमली पदार्थप्रकरणी कारवाई करणार पोलिस अधीक्षकांची ग्वाही; कुडाळमध्ये लोकप्रतिनिधींसोबत बैठक संपन्न..\nसुरंगी महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या फळप्रक्रिया प्रकल्पाचे उदघाटन ३ जानेवारी रोजी\nराज्यमंत्री अब्दुल सत्तार सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 197 कोरोना रुग्ण तर, १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकोल्हापुरातील व्यापारी उतरले रस्त्यावर.;दुकाने उघडण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन.....\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 548 कोरोना रुग्ण तर कोरोनामुळे १४ जणांचा झाला मृत्यू.....\nसहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण.....\nमुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा.....\nस्वखर्चाने आचरा चिंदर येथे आ.वैभव नाईक यांनी केले तौत्केचक्रिवादळ ग्रस्तांना सिमेंट पत्रे वाटप.....\nआचरे गावच्या सीमा झाल्या बंद\nवेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या अध्यक्षपदी विवेक तिरोडकर यांची निवड......\nमिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...\nराष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…...\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nआचरा यैथे सात दिवसां��े कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..\nकुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्द्या ०९ जूनपासून कडक लॉकडाऊन..\nसिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nवेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू..\nवेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..\nमिथीलीन ब्ल्यूचे आम.दिपक केसरकरांच्या उपस्थितीत डॉ.विवेक रेडकर यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रेझेन्टेशन..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 548 कोरोना रुग्ण तर कोरोनामुळे १४ जणांचा झाला मृत्यू..\nसहा रुग्णवाहिकांचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nकोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T15:26:50Z", "digest": "sha1:WICR3C2CNEUKHP7OCALFDTLT557YP57D", "length": 6798, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्लाइट डेटा रेकॉर्डर - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्लाइट डेटा रेकॉर्डर किंवा हे विमानांत बसविण्यात येणारे उपकरण आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाच्या यांत्रिक कार्याची नोंद ठेवली जाते. त्यात इंजिनचे तापमान, जमिनीपासून उंची, वेग ��ा सगळ्या बाबींचा समावेश असतो. वैमानिकांनी केलेल्या विमान चालन सूचना यात मुद्रित होतात. यामुळे विमान चालवताना वैमानिकांनी कोणते निर्णय कधी घेतले याची माहिती मिळते. तसेच उपकरणांनी त्या सूचनांना कसा प्रतिसाद दिला हे सुद्धा यात नोंदवले जाते. काही वेळा याला ॲक्सिडेंट डेटा रेकॉर्डर असेही म्हणतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर या दोन्हीचा मिळून ब्लॅक बॉक्स बनतो. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक डेव्हिड वॉरेन यांनी कॉमेट या विमानाला झालेल्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स या उपकरणाची रचना केली. या द्वारे विमानांमध्ये दोष असतील किंवा वैमानिकांच्या चालनात चुका होत असतील तरी त्या फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहितीचा अभ्यास केल्यानंतर समजतात. हवामान कसे होते, विमानाचा वेग किती होता, किती उंचीवरून विमान चालले होते इत्यादी सर्व माहिती यात भरली जात असते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१६ रोजी ०१:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-14T16:35:44Z", "digest": "sha1:6HR6LIRQ5BC5VWKI7PMBHIQFPXPXLAR3", "length": 5655, "nlines": 79, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजेश खन्नाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nराजेश खन्नाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग ��िभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख राजेश खन्ना या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतीय-सूची ‎ (← दुवे | संपादन)\nअमोल पालेकर ‎ (← दुवे | संपादन)\nडिसेंबर २९ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै १८ ‎ (← दुवे | संपादन)\nमाधुरी दीक्षित ‎ (← दुवे | संपादन)\nआराधना (१९६९ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nथोडीसी बेवफाई (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nअगर तुम ना होते (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nफरीदा जलाल ‎ (← दुवे | संपादन)\nइत्तेफाक (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nनवी दिल्ली (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nप्राण (अभिनेता) ‎ (← दुवे | संपादन)\nआनंद (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nबावर्ची (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १९९९ मधील चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nआ अब लौट चलें ‎ (← दुवे | संपादन)\nविजय (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय चलचित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Sankalpdravid/दखलपात्र भर पडलेले लेख ‎ (← दुवे | संपादन)\nजतीन खन्ना (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nडिंपल कापडिया ‎ (← दुवे | संपादन)\nट्विंकल खन्ना ‎ (← दुवे | संपादन)\nआशा पारेख ‎ (← दुवे | संपादन)\nमुमताज ‎ (← दुवे | संपादन)\nकटी पतंग ‎ (← दुवे | संपादन)\nहिंदी चित्रपट/देशी नट्यांचे परदेशी पती ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/farm-mechanization/engine-powered-portable-sprayer-will-help-in-farming-know-the-price/", "date_download": "2021-06-14T16:04:40Z", "digest": "sha1:UW7LAROYSNGJYUXNSUXOOF4EZ5U2IH5H", "length": 9914, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर करतील शेती कामात मदत, जाणून घ्या किंमत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nइंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर करतील शेती कामात मदत, जाणून घ्या किंमत\nपिकांची पुरेशी वाढ झाल्यानंतर रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव होत असतो. त्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणी करण्याची गरज असते, नाहीतर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सोसावे लागते. यामुळे किडींचा योग्यवेळी बंदोबस्त करणे योग्य असते. मात्र अधिक प्रमाणात जर किडीं असल्यास फरवाणी केली करावी लागते पण पुरेसे साधन नसल्यास आपल्याल नुकसान होत असते. यामुळे अधिक क्रियप्रणाली कृषी यंत्र हवे. बाजारात ही यंत्रे उपलब्ध आहेत, आज आपण याच विषयी जाणून घेणार आहोत..\nस्वंयचलित फरवाणी यंत्र असल्यास कमी वेळात अधिक काम होत असते. आज अशाच इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअरविषयी माहिती घेत आहोत.\nकाय आहे इंजिन चलित पोर्टेबल स्पेअर\nहे एक पोर्टेबल स्प्रेअर असून हे कीटकनाशक आणि स्वच्छतेच्या कामासाठी वापरले जाते. याचा आकार हा विजेच्या मोटर सारखा असतो. दरम्यान बाजारात हे दोन प्रकारचे आहेत पहिले इंजिन चलित पोर्टेबल स्फेअर आणि दुसरे मशीन म्हणजे इंजिन चलित पोर्टेबल याची क्षमता ही कमी गुणवत्ता अधिक असते.\nस्प्रेडमॅन -पीटी-१०२५ होंडा इंजिन जे ३० एफटी पाईपसह उपलब्ध असते. याची किंमत १७ हजार रुपये आहे.\nस्प्रॅन मॅन -पीट १०३५ पार्ट इंजिन आणि ३० एपटी पाईपसह १९ हजार रुपयां मिळते. स्प्रॅरमॅन - पीटी २१३५ संभावित स्प्रेअर जे कीटकनाशक आणि स्वच्छता स्प्रेअर इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर आहे. बाजारात याची किंमत १२, ५०० ते १९, ८५० रुपये आहे. स्पॅरमॅन-पीटी २१५० ची किंमत ही १५ हजार ते २२ हजार आहे. बिज्स आणि स्ट्रेटटन इंजिनस स्पॅरमॅन -पीटी ३५५० स्प्रेअर हे २२ हजार रुपयांमध्ये मिळते.\nportable sprayer farming agriculture पोर्टेबल स्प्रेअर इंजिन चलित पोर्टेबल स्प्रेअर\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nमहिंद्रा अँड महिंद्रा ट्रॅक्टर कंपनीनेने 2021 मध्ये विकले 22843 ट्रॅक्टर\nएस्कॉर्ट्स ट्रॅक्टर्सने आपल्या डीलरशिपसाठी आपली बहुमूल्य कोविड मदत दिली\nट्रॅक्टर प्रेमींना आनंदाची बातमी :लॉकडाऊनमुळे सोनालिका ट्रॅक्टर्स कंपनीने वॉरंटी कालावधी दोन महिन्यांपर्यंत वाढविला\nआता जुने ट्रॅक्टर पण वाचवेल वर्षाला दीड ते दोन लाख रुपये\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे व���द्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/8878", "date_download": "2021-06-14T15:24:42Z", "digest": "sha1:LVVGTHB7YXZO3XUW7TVUF6BHEG2F5I5U", "length": 10451, "nlines": 145, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | पैसे नाही आता चक्क एटीएम मशिनची चोरी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | पैसे नाही आता चक्क एटीएम मशिनची चोरी\nVIDEO | पैसे नाही आता चक्क एटीएम मशिनची चोरी\nशुक्रवार, 20 डिसेंबर 2019\nआजवर तुम्ही पैशांची चोरी झाल्याचं पाहिलं असेल. गाड्यांची चोरी झाल्याचं ऐकलं असेल. पण आता तर थेट एटीएम मशिन चोरणारी गँग राज्यात सक्रिय झालीय. या टोळीनं एटीएम मशिन उखडून न्यायला सुरुवात केलीय. पिंपरी, औरंगाबाद, संगमनेर, नागपूर शहरात ही गँग सक्रिय झालीय. हरयाणाच्या मेवाती टोळ्या म्हणून ही गँग कुप्रसिद्ध आहे.\nआजवर तुम्ही पैशांची चोरी झाल्याचं पाहिलं असेल. गाड्यांची चोरी झाल्याचं ऐकलं असेल. पण आता तर थेट एटीएम मशिन चोरणारी गँग राज्यात सक्रिय झालीय. या टोळीनं एटीएम मशिन उखडून न्यायला सुरुवात केलीय. पिंपरी, औरंगाबाद, संगमनेर, नागपूर शहरात ही गँग सक्रिय झालीय. हरयाणाच्या मेवाती टोळ्या म्हणून ही गँग कुप्रसिद्ध आहे.\nया गँगची मोडस ऑपरेंडीही खतरनाक आहे. निर्जन स्थळी असलेल्या एटीएमची ही गँग रेकी करते, त्यानंतर रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरमध्ये घुसून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर ही गँग स्प्रे मारते. कॅमेरे बंद पडले की थेट एटीएम उखाडून ही गँग पोबारा करते. वर्षभरात एकट्या पिंपरीत १३ तर पुण्यात ११ एटीएम या गँगनं उखडलेत. पुरातन काळापासून मेवाती टोळ्या दिल्लीवर हल्ला करुन लूट करत असल्याचा इतिहास आहे. आधुनिक काळात या टोळ्यांनी देशभर जाळं विणलंय. आता याच एटीएम गँगची नजर महाराष्ट्रावर पडलीय.\nएटीएम औरंगाबाद aurangabad संगमनेर नागपूर nagpur दिल्ली महाराष्ट्र maharashtra\nचोरट्यांनी चक्क एटीमच नेले चोरुन...\nयवतमाळ : जिल्ह्यातील महागांव Mahagaon शहरातील City प्रभाग एक मध्ये इंडिया वन...\nSBI: पैसे काढणे होणार आता महाग; चेकबुकसाठीच्याही नियमांत बदल\nनवी दिल्ली: देशातील सर्वात मोठे कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India...\nजम्बो कोविड सेंटरमधून मौल्यवान वस्तू चोरीला\nपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड Pimpri-Chinchwad महानगरपालिकेच्या अण्णा साहेब मगर...\nअभिनेता योगेश सोहोनीला पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 50 हजारांना...\nपिंपरी - तुझ्या गाडीमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे. यात एकजण जखमी झाला असून याची...\n वाचा काय आहे नवीन नियम\nबँकांच्या शाखांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी असणारी ATM बंद करण्याचा निर्णय बहुतांश बँकांनी...\nसुपरफास्ट मुंबईवर बत्ती गुलचा असा झाला परिणाम, वाचा मुंबई जागच्या...\nआज आक्रीत घडलं. सतत धावणारी मुंबई अनलॉकमध्ये रांगायचा प्रयत्न करत असतानाच अचानक...\nतुम्ही घरात, ATMमध्ये चोर, 48 तासात 4 ATMमध्ये चोऱ्या\nकोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही घरात आहात.. आणि तिकडे चोर तुमच्या ATMवर डल्ला मारतोय...\nतुम्ही पैसे काढण्यासाठी वारंवार एटीएम वापरत असाल तर ही बातमी पाहाच. एटीएम केंद्र...\nVIDEO | एका आवाजाने कशी काय सुरू होते बाईक \nमालकाच्या आवाजानेच ही बाईक स्टार्ट होत असल्याने बाईक पाहण्यासाठीच लोक गर्दी करत...\nVIDEO | एटीएममधून पैसे काढणं आता खिसा कापणार\nतुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर ही बातमी नक्की बघा... कारण येत्या काही...\nऑनलाईन बँकिंग करताना सावधान\nआजच्या जगात ‘शेअरिंग’ सर्रास घडताना दिसते आणि सोशल मीडियाचे पेव फुटलेले असल्याने...\nएटीएममधून 10 हजारांपेक्षा अधिक रोकड काढण्यासाठी ओटीपी आवश्यक\nआता कॅनरा बँकेने 10 हजार रूपयांपेक्षा अधिक रोकड एटीएमच्या माध्यमातून काढण्यासाठी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-after-four-months-sonali-kulkarni-back-india-3860", "date_download": "2021-06-14T15:55:17Z", "digest": "sha1:7UU57YSEVRGLNUJ6KLJ2DHNSYO4CHE7X", "length": 11099, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "चार महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशात | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nचार महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशात\nचार महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशात\nचार महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशात\nचार महिन्यांनंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशात\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nमुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते.\nसोनाली बेंद्रे कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली मायदेशी परतली आहे. सोनालीने मायदेशात येणार असल्याचे नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.\nमुंबई : अभिनेत्री सोनाली बेंद्रे चार महिन्यांनंतर मायदेशात परतली असून, तिच्या चेहऱ्यावर हसू होते. यावेळी तिचा पती गोल्डी बहेल उपस्थित होते.\nसोनाली बेंद्रे कर्करोगावर उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये होती. न्यूयॉर्कमध्ये उपचार पूर्ण केल्यानंतर आता सोनाली मायदेशी परतली आहे. सोनालीने मायदेशात येणार असल्याचे नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.\nसोनाली कर्करोगाचे निदान झाल्यानंतर तिने पुढील उपचारांसाठी न्यूयॉर्कमध्ये गेली होती. न्यूयॉर्कमध्ये उपचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, काही दिवसांनंतर ती पुन्हा न्यूयॉर्कला परतणार आहे. तिथेच माझे मन आहे. मला यामुळे अत्यंत आनंद होत आहे. हा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. मात्र, मी प्रयत्न करत आहे, की माझे कुटुंबिय आणि मित्रांना परत पाहणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे. ही बाब मी शब्दांत व्यक्त करू शक��� नाही. जे मला आवडते ते मी करेन, असेही तिने सांगितले होते.\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\n#BoycottKareenaKhan ट्रेंड : करीना म्हणते 'सीतेच्या' रोलसाठी १२...\nमुंबई : बाॅलिवूड Bollywood अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor खानला सध्या...\nथ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला तापसी पन्नूने शेयर केला हसीन दिलरुबाचा...\nबॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू Taapsee Pannu, अभिनेता विक्रांत मस्से Vikrant...\nआज सकाळी गूगलवर Google माहिती शोधता-शोधता गुगलच्या डूडलवर लक्ष गेले. त्या गुगलच्या...\nतापसी पन्नूच्या 'हसीन दिलरुबा' चित्रपटाचा टिझर लाँच; पाहा VIDEO\nबॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी 'हसीन दिलरुबा'...\nदीपिका, प्रियंकाला मागे टाकत रिया चक्रवर्ती बनली 'मोस्ट डिझायरेबल'\nनवी दिल्ली - टाइम्स मोस्ट डिझायरेबल वूमन २०२० Times 50 Most Desirable...\nज्येष्ठ अभिनेत्री तरला जोशी यांचे हार्टअटॅक ने निधन\nनवी दिल्ली - तरला जोशी या 'बंदिनी', 'साराभाई व्हर्सस साराभाई', आणि 'एक हजारो मे मेरी...\n'लुडो' खेळावरून मनसेची उच्च न्यायालायत याचिका\nघरी बसलेले असू द्या किंवा प्रवासामध्ये सध्या सर्वसामान्यांमध्ये लुडोची क्रेस मोठ्या...\nलोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम अडकली लग्न बंधनात\nमुंबई - बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री यामी गौतम Yami Gautam आज लग्न Marriage ...\nदिल्ली हायकोर्टात सुनावणी वेळी अज्ञात व्यक्तीने गायले घुंगट कि आड...\nदिल्ली - आपण चित्रपटामध्ये Movie कोर्टातील हिरो Hero आणि हिरोईनचे फिल्मी डायलॉग ऐकले...\nटायगर श्रॉफ आणि दिशा पाटनी विरोधात गुन्हा दाखल...\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ Tiger Shroff आणि अभिनेत्री दिशा पाटनी ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2016/08/", "date_download": "2021-06-14T15:38:31Z", "digest": "sha1:3M2CBNXOLYQUT22A2EES6QFB4RKOEJZI", "length": 33416, "nlines": 106, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: August 2016", "raw_content": "\nमराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’\nरंगनाथ प���ारे यांनी कथा आणि कादंबरीलेखनामध्ये अनेक प्रयोग केले आहेत. ‘चोषक फलोद्यान’ ही त्यांची श्रीरामपूरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केलेली नवी कादंबरी त्यांच्या आतापर्यंतच्या कादंबऱ्याच नव्हे तर एकूण मराठी कादंबरीच्या आशयाच्या कक्षा ओलांडून पुढे जाणारी आहे. मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापासून स्वतःला अंतरावर ठेवले आहे. या विषयावर मराठीत झालेले बहुतांश लेखन सवंग, उथळ प्रकारांमध्ये मोडणारे आहे. माणसाच्या जगण्याचा बराचसा भाग व्यापणाऱ्या या विषयाला भिडण्याचे धारिष्ट्य मराठी लेखकांनी दाखवले नाही. भाऊ पाध्ये यांच्यासारखा सन्माननीय अपवाद. कनिष्ठ मध्यमवर्गीय मानसिकता, सामाजिक पर्यावरण आणि समाजात वावरतानाचे मानसिक दबाव किंवा नैतिक-अनैतिकतेच्या संकल्पनेबाबत आकलनाच्या मर्यादा अशी काही कारणे त्यामागे असू शकतील. या पार्श्वभूमीवर रंगनाथ पठारे यांच्यासारखा गंभीर लेखक अशा विषयाला ताकदीने भिडताना मराठी कादंबरीविश्व समृद्ध करण्याबरोबरच वाचकांनाही घडवण्याचे काम करतो.\n‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतील ‘गर्भित’ लेखक मृत्यूच्या उंबरठ्यावर ‘कोमात’ गेलेला आहे. तेथून आपले संपूर्ण जीवन, आपले लेखन, आपली आसक्ती, आपला भ्रम याचा तो शोध घेतोय. पुन्हा पुन्हा तो आपलं जगणं रचण्याचा प्रयत्न करतोय, त्याची ही गोष्ट आहे. या लेखकाने तरुण वयात स्त्री-पुरुषांमधल्या नेत्रयुग्माच्या मिथुनाचे दृश्य पाहिले. कॉलेजच्या समारंभासाठी आलेले एक ख्यातनाम लेखक समारंभानंतर एका स्त्रीशी बोलत उभे राहतात. समोरासमोर अगदी निकट उभे असताना त्यांनी एकमेकांच्या नजरांनी जो पूल बांधला होता, त्याने त्यांच्यातले अंतर पूर्णतः नाहीसे झाले होते. भोवतालची माणसं, परिसर किंवा पृथ्वीसुद्धा त्यांच्यादृष्टीने अस्तित्वात उरली नव्हती. नाग-नागिणीच्या मिथुनशिल्पापेक्षा कितीतरी आटोकाट जहरी असं ते मिथुनशिल्प सगळ्यांच्या नजरेसमोर धडधडीत साकार झालं होतं. त्या नेत्रमैथुनाच्या दृश्याच्या परिणामामुळं लेखकाचं जगणंच प्रभावित होऊन जातं. आणि तीच तृष्णा घेऊन त्याचा प्रवास सुरू होतो. त्या तृष्णेपुढं त्याला कशाचीच फिकिर नाही. त्याला कोणतीही सत्ता नकोय. अमरत्व नकोय, कीर्ती नकोय. जिच्या नजरेत नजर घातल्यावर परमसुखाचा अनुभव मिळेल, असे डोळे असलेल्या स्त्रीच्या श���धात तो आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटणारा रस्ता कदाचित तिथं असेल असं त्याला वाटतं.\nअशा अनोख्या शोधात निघालेल्या लेखकाला आयुष्याच्या अनेक टप्प्यावर वेगवेगळ्या स्त्रिया भेटत राहतात. त्या स्त्रियांचे भावविश्व, त्यांची कौटुंबिक, सामाजिक स्थिती, त्यांचे नातेसंबंध, लेखकाशी आलेला त्यांचा संपर्क, विकसित होत गेलेले संबंध यातून कादंबरी उलगडत जाते. एकेका स्त्रीसोबतचे त्याचे जगणे हे स्वतंत्र आयुष्य असते. अशा अनेक आयुष्यांचे तुकडे आणि हे तुकडे जोडून त्यातून पुन्हा पुन्हा एक नवे आयुष्य रचण्याचा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी.\nलेखकाच्या मुलाचं लग्न, त्यासाठी मध्यस्थी करणारा राजाराम नावाचा मित्र, लग्नानंतर थोड्या दिवसांनी सुनेनं माहेरी निघून जाणं आणि सासरच्या मंडळींच्या विरोधात तक्रार करणं असे सगळे लेखकाचे कौटुंबिक आयुष्य सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू असतानाच त्याला सुनेत्रा भेटते. ही सुनेत्रा म्हणजे एका नामदारांचे प्रेमपात्र. कविता लिहिण्याची आवड असलेल्या सुनेत्राची ओळख नामदार महोदयच लेखकाशी करून देतात. सुंदर सुनेत्राशी जवळिक वाढू लागल्यानंतर नामदार महोदय लेखकाच्या आयुष्याला कलाटणी देतात. आणखी एका नामदारांचे प्रेमपात्र असलेल्या सुलोचनाबाई, त्यांच्या मुली अंबिका आणि अंबालिका, कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या नामवंत लेखकाची मैत्रिण कामाक्षी, फळविक्रेती आसराबाई, सांस्कृतिक दौऱ्यावर सोबत असलेली तरुणी नीलाक्षी अशा विविध स्त्रिया लेखकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटतात. एक भेट, दुसरी भेट, दुसऱ्या भेटीला पहिल्या भेटीचा संदर्भ, त्यातून फुटलेली चौथी, पाचवी गोष्ट, सहाव्या गोष्टीत आलेला दुसऱ्या गोष्टींचा संदर्भ अशा एकात एक मिसळलेल्या तुकड्यांतून लेखकाचे आयुष्य उभे राहिले आहे. एकाच आयुष्याकडे ‘स्व’च्या आणि ‘स्वेतर’च्या म्हणजे इतरांच्या नजरेतून पाहिल्यानंतर ते वेगवेगळे भासते. या कादंबरीतही लेखक आयुष्याकडे अनेक दृष्टिकोनातून पाहतो.\nअस्तित्वाच्या प्रत्येक ठिपक्यावर लेखकाला एक मुद्रा दिसते. त्यात एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून नृत्य करताना दिसतात. त्यातील स्त्री काहीकेल्या लेखकाच्या हाती लागत नाही. तिच्या शोधात तो जगभर हिंडला, सारं आयुष्य पणाला लावलं, परंतु एखाद्या चपळ हरिणीसारखी ती कायम निसटत राहिली. ती जेव्हा जेव्हा लेखकाला सापडली किंवा सापडली असं वाटलं, तेव्हा लक्षात आलं की ती आपली स्त्री नव्हती. आपलं सारं लेखन म्हणजे या स्त्रीचा शोध असल्याची गर्भित लेखकाची धारणा आहे.\nकादंबरीतल्या किंवा कथेतल्या पात्रांमध्ये लेखक किंवा त्याच्या आजुबाजूची माणसे शोधण्याचा प्रयत्न करू नये, याअर्थाने ही कादंबरी वाचकांना घडवण्याचं काम करते. घटना अनेक घडत असतात. मात्र लेखकाच्या आयुष्यातली अशी घटना अनेक शक्यता निर्माण करीत असते. त्याच्यासाठी घटना निमित्तमात्र असते. तो त्या घटनेच्या आधारे शक्यतांच्या विविध वाटा धुंडाळत राहतो. अनेक घटनांचे तुकडे जोडत त्या तुकड्यांतून भ्रमित करणाऱ्या नव्या घटनांची निर्मिती करीत असतो. ‘चोषक फलोद्यान’ कादंबरीतला लेखक अशीच स्वतःच्या जगण्याची गोष्ट रचण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट रचता रचता त्या गोष्टीला दुसरी फांदी फुटते, दुसऱ्यातून तिसरी, तिसऱ्यातून चौथी आणि ती चौथी फांदी पुन्हा पहिल्यापाशी येते. सत्य-असत्याचे अनेक तुकडे जोडत असंख्य भ्रमांच्या अरण्यात घेऊन जातो. ‘चोषक फलोद्यान’ ही कादंबरी म्हणजे वाचकाला चक्रावून टाकणारे असेच एक अरण्य आहे.\nकोणत्याही कलाकृतीची रचना स्वतंत्र आणि स्वायत्त असते. जसं प्रत्येक माणसाचं जगणं स्वतंत्र असतं, तसंच कलाकृतीचं असतं. प्रत्यक्षातली माणसं आणि कलाकृतीतली माणसं वेगळी असतात. प्रत्यक्षातल्या अनेक माणसांचं जगणं कलाकृतीतल्या एका व्यक्तिरेखेत साकारलेलं असू शकतं किंवा एका माणसाचं जगणं कलाकृतीतल्या अनेक व्यक्तिरेखांच्या आयुष्यात तुकड्यातुकड्यांनी विखुरलेलं असू शकतं. पठारे यांच्या या कादंबरीचे वैशिष्ट्य असे की लोकपरंपरेतल्या गोष्टींप्रमाणे कादंबरीतल्या पात्रांचं जगणं प्रवाही आहे. एकेका आयुष्याची कथा संपली असं वाटत असतानाच ती संपलेली असते तिथूनच नव्याने सुरू झालेली असते हे खूप उशीरा लक्षात येते. कुठल्याही एका आयुष्याला पूर्णत्व येत नाही, म्हणून मग लेखक अनेक आयुष्यांचे तुकडे एका आयुष्यात जोडून त्याला पूर्णत्व देण्याचा प्रयत्न करतो, तरीही पूर्णत्व असं येत नाहीच.\nसगळं जगणं हेच मुळात भ्रामक असतं. तो एक भ्रमाचा फुपाटाच असतो, ते केवळ चोषक फलोद्यान असतं. तुमची दुनिया कशी, तर तुम्हाला दिसली तशी. कारण दुनिया ही तुमच्या मनाची निर्मिती असते. प्रत्यक्षात दुनिया हा फक्त भास असतो, भ्रम असतो. तिच्यात कोणतीही संगती नसते. ती तशी आहे असं मानून ती शोधण्यात आयुष्य घालवल्यावर लक्षात येतं की भासांमध्ये संगती नसणं अधिक नैसर्गिक. सत्य केवळ एकच. चोषक फलोद्यान. असंख्य भ्रमांचं हे असंबद्ध – कदाचित सुसंबद्ध अरण्य.\nगुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा\nगुजरातमधील उना येथे झालेल्या दलितांवरील अत्याचाराच्या घटनेने गुजरातच्या राजकारणाला नवे वळण लागले आहे. आधीच पाटीदार समाजाचे आंदोलन हाताळण्यात अयशस्वी ठरलेल्या आनंदीबेन पटेल यांच्या कारभाराची लक्तरे उनाच्या घटनेने वेशीवर टांगली. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले. त्यामागचे अंतर्गत राजकारण हा वेगळा विषय असला तरी नेतृत्वबदल झाला ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री बदल झाल्यानंतरही गुजरातमधील वातावरण बदललेले नाही. उनाच्या घटनेच्या निषेधार्थ दलितांनी अहमदाबाद ते उना दलित अस्मिता मार्च काढून आपल्या भावी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. जिग्नेश मेवाणी या तरुणाने दलितांचे हे आंदोलन संघटित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना गलिच्छ कामे करण्यापासून परावृत्त केले होते. त्यांचाच आदर्श मानून जिग्नेश मेवाणीने लोकांना संघटित केले. त्यांचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम म्हणून उनामध्ये दहा हजार दलितांनी एक शपथ घेतली. डोक्यावरून मैला न वाहून नेण्याची आणि मेलेल्या जनावरांची विल्हेवाट न लावण्याची शपथ. गुजरातमधील दलितांनी उनाच्या घटनेनंतर अशी कामे बंद केली आहेत. त्याचा परिणाम म्हणून गुजरातमध्ये ठिकठिकाणी मेलेली जनावरे उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे. आणि सरकार नाक दाबून बुक्क्यांचा मार खात आहे.\nदलितांनी पारंपरिक कामे बंद करण्याची शपथ घेतानाच प्रत्येक कुटुंबाला पाच एकर जमीन देण्याची मागणी केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली नाही, तर देशभर रेल्वेरोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उनाचे आंदोलन गुजरातपुरते असले तरी त्याला राष्ट्रीय परिमाण आहे. जेएनयू विद्यार्थी संघाचा नेता कन्हैय्या कुमार, तसेच हैदराबाद विद्यापीठातील आत्महत्या केलेल्या रोहित वेमुलाची आई राधिका वेमुला यांचीसुद्धा उनाच्या मेळाव्याला उपस्थित होती. गुजरातमधून दलितांनी फुंकलेले रणशिंग देशभरातील दलितांचे आत्मभान जागृत करू शकेल, असा विश्वास या आंदोलनाने जागवला आहे. दलित नेत्याला मंत्रिपद देऊन दलितांचा प्रतिकात्मक सन्मान करण्याला महत्त्व आहेच. रामदास आठवले यांनी माग माग मागून मिळालेले मंत्रिपद त्याअर्थाने महत्त्वाचे आहेच. परंतु प्रतिकात्मक मंत्रिपदापेक्षाही दलितांच्याप्रती सन्मानाची भावना महत्त्वाची असते. गुजरातमध्ये सरकार आणि समाजाकडे त्याचाच अभाव आहे. गुजरात सरकार दलितांच्या जमिनीच्या मागणीला कितपत प्रतिसाद देते, हेही पाहावे लागेल.\nउनामधील घटनेनंतर २६ दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासंदर्भात भाष्य केले. आधी गोरक्षकांवर टीका केली. मग दलितांना मारहाण करू नका. मला गोळ्या घाला, असे भावनिक आवाहन केले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे नौटंकी असल्याची टीका जिग्नेश मेवाणी याने केली आहे. पंतप्रधानांनी जेव्हा विकास यात्रा काढली तेव्हा तीन दलित युवकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा मोदींनी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’ असे आवाहन का केले नाही, असा प्रश्न जिग्नेश मेवाणीने उनाच्या मेळाव्यात उपस्थित केला.\nगोरक्षकांकडून मारहाण झालेल्या दलितांचा मोदींनी उल्लेख केला होता, परंतु मुस्लिमांचा उल्लेख नव्हता केला. परंतु त्यामुळे काही फरक पडला नाही. उनाच्या मेळाव्याला दलितांना पाठिंबा देण्यासाठी गुजरातमधून ठिकठिकाणाहून मुस्लिम लोकही मोठ्या संख्येने आले होते. मेळाव्यात ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ अशा घोषणाही देण्यात आल्या. गुजरातच्या आगामी राजकारणाच्यादृष्टिने या घोषणेला विशेष महत्त्व आहे. कारण भाजपने धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करून मुस्लिमांना एकटे पाडले होते. जातीय दंगलीच्यावेळी मुस्लिमांविरोधात दलितांना वापरले. निवडणुकीच्या राजकारणातही दलितांना वापरून घेतले. उनाच्या घटनेमुळे भाजपच्यादृष्टिने मोठी वजाबाकी सुरू झाली आहे. आधीच पाटीदार समाज विरोधात गेला आहे. त्यात दलितांची भर पडली आहे. मुख्यमंत्री बदलूनही परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही.\nनरेंद्र मोदी यांनी ज्या गुजरातमधील विकासाचे ढोल वाजवून पंतप्रधानपदाचे दावेदार बनले, त्या गुजरातमधील सामाजिक वास्तव किती भीषण आहे, हे उनाच्या घटनेच्या निमित्ताने जगासमोर आले. उनामधील मेळाव्याहून परतणाऱ्या वीस तरूणांना समतर गावात मारहाण झाली. म्हणजे मेळाव्यासाठी गेलेल्���ा दलितांना गुजरात सरकार संरक्षणही पुरवू शकले नाही. मारहाण झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि नंतर त्यांनी कारवाई केली. एकूण गुजरातमधील उच्चवर्णियांचा सुंभ जळला तरी पीळ जात नाही, हेच खरे.\nदलित-मुस्लिम ऐक्यामुळे गुजरातमध्ये नवी समीकरणे अस्तित्वात येऊ शकतात. परंतु हे ऐक्य आणि आंदोलकांचा जोष किती काळ टिकून राहतो हेही पाहावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि एकूणच भाजप यासंदर्भात कोणते राजकीय डावपेच लढवतात, याचेही औत्सुक्य आहे. ‘दलित-मुस्लिम भाई भाई’ ही गुजरातमधली घोषणा देशभर पोहोचली, तर भारतीय जनता पक्षाला त्यांची गोमाताच शिंगावरून सत्तेबाहेर भिरकावून देईल, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही.\nमराठी कादंबरीच्या कक्षा विस्तारणारे ‘चोषक फलोद्यान’\nगुजरातमध्ये दलितांचा आत्मभानाचा लढा\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10673/", "date_download": "2021-06-14T14:29:47Z", "digest": "sha1:WE55FSFF7X2AZWKCPGEUMNGT6GG7B74H", "length": 10257, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nत्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..\nPost category:आचरा / आरोग्य / बातम्या\nत्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..\nत्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे गावातील दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली आहेत.यात दिगंबर साटम यांच्या कडून तीन थर्मल गन ,सुनील वसंत नाईकसाटम यांच्या कडून तीन आँक्सिमिटर,संजय चंद्रकांत वेंगुर्लेकर यांच्या कडून दहा पीपीई किट,पल्लवी केशव जोशी यांच्या कडून गरम पाण्यासाठी आवश्यक शेगडी व टोप देण्यात आला आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकांत बागवे, पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.\nपेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात वेंगुर्ला येथे शिवसेनेचे आंदोलन..\nधामापूर मध्ये सायकल चोरीस ; दुचाकी चोरीचाही प्रयत्न रात्रौच्या वेळी अज्ञात चोरांचा सुळसुळाट…\nपूर्वीच्या केंद्र सरकारप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा.;काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे..\nवेंगुर्ला तालुक्यात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nत्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट.....\n५० भाषांत तयार केलेल्या पर्यटन स्थळ माहितीचे उद्घाटन व लोकार्पण ८ जून रोजी सुरेश प्रभु यांच्या हस्ते...\nवेंगुर्ले पंचायत समिती वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन संपन्न.....\nवेंगुर्ले शहरातील गाळाने भरलेली गटारे पावसाळ्यापुर्वी साफ करावीत.; वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रे...\nकोकण भूमीचा सर्व बाजूंनी होणारा ऱ्हास थांबविणे काळाची गरज : एम. के. गावडे.....\nवेंगुर्ले एस.टी. आगारातर्फे उद्यापासून १८ बसफेऱ्या होणार सुरु.....\nशिवराज्याभिषेक दीन हुमरमळा वालावल ग्रामपंचायत मध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभ...\nचित्रकार अल्पेश घारे यांची खवणे समुद्रकिनाऱ्यावर २५फूट व्यासाच्यावर्तुळमध्ये कलाकृतीतून काढून छत्रपत...\nशिवराज्याभिषेक दीन हुमरमळा- वालावल ग्रामपंचायतमध्ये साजरा सरपंच सौ.अर्चना बंगे यांच्या हस्ते गुढी उभ...\nकाँग्रेसच्यावतीने आज कुंभारमाठ कोविड सेंटर मधील रुग्णांना टॉनिकच्या बाटल्या देण्यात आल्या....\nपिंगुळी गावातून जाताय सावधान तुमची होणार रॅपिट टेस्ट २००₹दंड..७ ते १२ जून पर्यंत कडक लॉकडाऊन..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..\nआज शनिवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे ५९ नवे रुग्ण सापडले..\nउभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..\nमालवण तंत्रनिकेतनच्या २४ विध्यार्थ्यांची निवड..\nबांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…\nकाल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला शहरात पुन्हा घटना घडू नये.;संजू परब नगराध्यक्ष बसल्याने साळगावकर,राऊळ यांची आगपाखड\nकुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…\nसर्जेकोट येथे सापडले खवले मांजर ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात..\nकोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोट���फिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/open-dialogue-rohit-pawar-twitter-259833", "date_download": "2021-06-14T16:02:41Z", "digest": "sha1:DBNKF6OKGZZMSU6G3SIBIAWS7XO54H2F", "length": 28891, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | #AskRohit : रोहित पवारांचा ट्विटरवर नेटकऱ्यांशी मुक्त संवाद", "raw_content": "\nरोहित पवार यांना विचारलेले काही प्रश्‍न\nमेगा भरती, तरुणांच्या बेरोजगारीची समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न, शेतकऱ्यांना हमीभाव, महापरीक्षा पवित्र पोर्टल बंद करणे, शिक्षकभरती, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्‍न, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या योजना, राज्यातून खेळासाठी काही पाऊले, कोपर्डी खटला, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांच्या निकालाला होत असलेला विलंब, शेतकरी कर्जमाफी योजना असे एक ना अनेक प्रश्‍न नेटकऱ्यांनी रोहित पवार यांनी विचारले आहेत.\n#AskRohit : रोहित पवारांचा ट्विटरवर नेटकऱ्यांशी मुक्त संवाद\nसोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या तरुण नेत्यांमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे या पलीकडे आमदार रोहित पवार यांनी आपली राजकारण आणि समाजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रत्यय सातत्याने आला आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांच्या लोकांत रोहित पवार सहज मिसळून जातात, त्यांच्याशी संवाद करतात. तसेच फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर रोहित यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईशी सातत्याने संपर्कात असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तरुणांच्या प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर देतात. तसेच त्यांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जातात. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे.\nआज सायंकाळी पाच वाजल्यापासून पुन्हा एकदा ट्‌विटरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधणार असून तुम्हा सर्वांच्या प्रश्‍नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. #AskRohit हॅशटॅग वापरून तुमचे प्रश्‍न आणि सूचना माझ्यापर्यंत नक्की पोचवा, असे आवाहन रोहित पवार यांनी आज दुपारी एक वाजून 19 मिनिटांनी केले. पवार यांच्या आवाहनानंतर महार��ष्ट्र आणि राज्याबाहेरील हजारो तरुणांनी आतापर्यंत राज्याच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कृषी, सांस्कृतिक, युवकांच्या समस्या, महिलांच्या समस्या अशा एक ना अनेक प्रश्‍नांवर रोहित यांना हजारो प्रश्‍न विचारले आहे. ट्विटरवर #AskRohit हा हॅशटॅग वापरून विविध क्षेत्रांतील तरुणांनी तसेच मान्यवरांनी प्रश्‍नांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यानंतर #AskRohit हा हॅशटॅग टॉपला ट्रेडिंगवर आहे.\nहेही वाचा - भाजपला नव्हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठिंबा दिला होता : संजय शिंदे\n#AskRohit हा हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी रोहित पवार यांच्याशी मुक्त संवाद साधला आहे. तसेच रोहित पवार यांनीही नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी रोहित यांना टीका करणारे प्रश्‍न विचारले आहेत. मात्र, कुठलाही राग किंवा त्रागा व्यक्त न करता या सर्व प्रश्‍नांना रोहित यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मेगा भरती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभाव, महापरीक्षा पवित्र पोर्टल दुरुस्ती, शिक्षकभरती, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्‍न, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या योजना, राज्यातून खेळासाठी काही पाऊले, कोपर्डी खटला, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा, शेतकरी कर्जमाफी योजना असे एक ना अनेक प्रश्‍न नेटकऱ्यांनी रोहित पवार यांनी विचारले आहेत. या सर्व प्रश्‍नांवर रोहित यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला ये��ाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहका��ी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युती���रण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-mayor-kishori-pednekar-reacts-on-supreme-court-praised-about-bmc-covid-19-related-work-64556", "date_download": "2021-06-14T14:30:14Z", "digest": "sha1:PW6LHFIP3V5Q5YQORND2Q23ZASOMKYNB", "length": 13259, "nlines": 148, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai mayor kishori pednekar reacts on supreme court praised about bmc covid 19 related work | सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nसर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर\nसर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर\nसर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामाचं कौतुक होत असताना देखील भाजप मात्र या ना त्या प्रकारे विरोधाचीच ढोलकी बडवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्ला चढवला.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nसर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई महापालिकेच्या कोविड काळातील कामाचं कौतुक होत असताना देखील भाजप मात्र या ना त्या प्रकारे विरोधाचीच ढोलकी बडवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी भाजपवर हल्ला चढवला.\nमुंबईत प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या. यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुंबई महापालिका शहरातील सर्व नागरिकांना महापालिका आणि सरकारी रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत कोरोना प्रतिबंधक लस देत आहे. तर खासगी रुग्णालय लसीकरणासाठी नागरिकांकडून पैसे घेत आहे.\nखासगी रुग्णालयांकडून घेण्यात येणाऱ्या २५० रुपयांपैकी १५० रुपये हे केंद्र सरकारला जात आहेत आणि उरलेले १०० रुपये खासगी रुग्णालय सेवा आणि व्यवस्थापन खर्च म्हणून घेत आहे. याची माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता भाजपचे नगरसेवक उगीच आंदोलन करत आहे. आंदोलनच करायचं असे आणि खासगी रुग्णालयातही मोफत लसीकरण व्हावं, असं वाटत असल्यास आपण सर्व मिळून केंद्राकडे जाऊ आणि त्यांना लसीमागे १५० रुपये न घेण्याची विनंती करू, असं किशोरी पेडणेकर यांनी सुचवलं.\nकोरोनाचं (coronavirus) संकट हे वैश्विक संकट आहे, याची जराही त���ा न बाळगता भाजपकडून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जाते, सरकार हलवण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोठ्या निग्रहाने राज्यातील जनतेला अधिकाधिक सुविधा मिळवून देण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत.\nहेही वाचा- मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर मिळणार ऑक्सिजन, मध्य रेल्वे उभारणार ‘ऑक्सिजन पार्लर’\nविरोधकांना प्रश्न पडलाय की सर्वोच्च न्यायालयाने महापालिकेचं (bmc) कौतुक का केलंय ते महापालिकेने रेमडेसिवीरचा तुटवडा पडलेला असतानाही कधी कुठल्या रुग्णाला चिठ्ठी लिहून दिली नाही की ते आणा म्हणून. प्रत्येक रुग्णालयाला तेवढा साठा देऊन ठेवला आणि रेमडेसिवीर वापराला मर्यादाही घातल्या. मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढवल्या, शहरातील गर्दीची ठिकाणं कमी केली. बेड मॅनजेमेंट केलं, वाॅर रुम तयार केले. तक्रारी आल्यावर सातत्याने पाहणी करत दुरूस्त्या केल्या, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.\nगोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न\nया सर्व कौतुकास पात्र मुंबईकर आहेत. कारण मुंबईकर (mumbai) सर्व नियम पाळत आहेत, संयम दाखवत आहेत. म्हणूनच संसर्ग हळूहळू कमी होऊ लागला आहे. भाजपने ज्या प्रकारे मोफत लसीसाठी आंदोलनाचा फार्स केला. त्याऐवजी केंद्राकडून जास्तीत जास्त लस येऊ द्या यासाठी आंदोलन करायला हवं. मुख्यमंत्री देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे. ते सातत्याने केंद्राकडे लसींची मागणी करत आहेत.\nकेंद्राकडून जसजसी लस मिळत आहेत, तसतसं आपण तिचं वाटप करत आहोत. पण काहीजण लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचं प्रयत्न करत आहेत. अमूक एका केंद्रावर जास्त लसी आहेत, असं सांगून त्याठिकाणी गर्दी वाढवत आहेत. पण आजही आमचं लोकांना सांगणं आहे की कोविन वरून मेसेज आल्यानंतरच घराबाहेर पडा, असा सल्ला पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांनी दिला.\nकेंद्रातून येणाऱ्या लशी अपुऱ्या असल्याने त्याचा लसीकऱणावर परिणाम होत आहे. त्याचा फायदा घेऊन अनेक लोक चुकीचे संदेश देऊन जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. मोफत लसींप्रमाणेच मुबलक लसींसाठीही मागं लागायला हवं असंही त्या म्हणाल्या.\nहेही वाचा- मास्कविना फिरणाऱ्यांकडून ५४ कोटींचा दंड वसूल\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/coronavirus-raj-thackeray-up-bihar-migrant-workers-who-want-to-go-back-to-their-states-marathi-news/", "date_download": "2021-06-14T15:03:59Z", "digest": "sha1:YNYD4WHZLHG7TKFRN2PSCF7Z7ZL3D2OG", "length": 10415, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nलॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…\nलॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र सोडून जाणाऱ्या परप्रांतीयांना राज ठाकरेंनी खडसावलं, म्हणाले…\nमुंबई | महाराष्ट्रावर संकट आलेलं असताना परराज्यातील लोकं ज्या राज्यामध्ये पैसे कमवले त्या राज्याला संकटात टाकून आपल्या राज्यात जाण्याचा विचार करत असतील तर ते चुकीचं आहे, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.\nज्या राज्यामध्ये इतके वर्ष राहिले त्या राज्याचे न होता संकटकाळी तुम्हाला तुमचे राज्य आठवत असेल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं राज ठाकरे यांनी आहे. एका वृत्तवाहिनीला महाराष्ट्र दिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलत होते.\nमहाराष्ट्रात राहून पैसे कमवले आणि संकट आल्यावर निघून जातात. आता हे लोकं निघून गेल्यावर यांची कामं कोण करणार. महाराष्ट्राने परराज्यातून येणाऱ्या लोकांवर अलंबून राहण्यावर विचार करण्याची गरज आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.\nपरप्रांतीयांनी महाराष्ट्रात येऊ नये असं माझं म्हणणं नाही. मात्र आधी मान खाली घालून येणार आणि नंतर मान वर करुन दादागिरी करणार हे चालणार नाही. खपवून घेतलं जाणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.\nकोरोनानं रोखल�� वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\nसंजय राऊतांनी मानले निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारचे आभार\nउद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा पेच सुटला; महाराष्ट्र दिनाला महाविकास आघाडीला गोड बातमी\nजास्त लोभ न ठेवता ना नफा ना तोटा तत्वावर घरे विकून मोकळे व्हा- नितीन गडकरी\n‘आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला’; जयंत पाटलांचा विरोधकांना टोला\n“इरफान खान आणि ऋषी कपूर गेले, आता पुढचा नंबर कोणाचा मला ठाऊक आहे”\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; अडकलेल्या नागरिकांसाठी विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shashikant-shinde-reaction-on-mlc-candidancy/", "date_download": "2021-06-14T14:10:55Z", "digest": "sha1:SJSEGSANUNHUCUU4BGK37YJ5MEVVXZI6", "length": 10165, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nविधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा\nविधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा\nमुंबई | राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी अग्रस्थानी आहे. तसंच त्यांना राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद देखील मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या सगळ्या चर्चांवर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.\nमाझं नाव विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आहे, हे खरं आहे. मात्र राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी मी कोणत्याही प्रकारे इच्छुक नाही. तसंच या चर्चेमध्ये कोणत्याही प्रकराचं तथ्य नसल्याचं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.\nमी राष्ट्रवादीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. माझी पक्षावर निष्ठा आहे. पण उमेदवारी द्यायची की नाही, हा पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. जर उमेदवारी दिली तर लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. आजवर जसं लोकांसाठी काम केलं तसं काम करेन, असं शिंदे म्हणाले आहेत.\nदरम्यान, भाजपने आपल्या चार उमेदवारांची घोषणा काल केली आहे. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे, रूपाली चाकणकर तसंच अमोल मिटकरी यांचं नाव चर्चेत आहे. पक्ष कोणाला संधी देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\nअरे रडताय काय मी, आहे ना तुमच्यासाठी…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजू\nफोटो फिचर | अरुण गवळीच्या लेकीच्या लग्नाचे फोटो पाहिले का\nनागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार- केंद्रिय आरोग्यमंत्री\nरेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊतॉ\nआज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट\n शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला महिन्याभराचा पगार\nचीनकडे कोरोनाचा फैलाव रोखण्याची क्षमताच नव्हती- डोनाल्ड ट्रम्प\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्य��टने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/water-logging/", "date_download": "2021-06-14T15:39:45Z", "digest": "sha1:YEWRTG6LQA7AZCNV5OSP2PMXXB2SK4AF", "length": 3483, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Water logging Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘मी त्या महिलेला हातही लावला नव्हता’, विनयभंगाच्या व्हिडिओवर महापौर महाडेश्वर यांचा खुलासा\nगेले तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडतोय. प्रशासनाचा हलगर्जीपणाचं पितळ उघडं पडलंय. याबद्दल जाब विचारणाऱ्या…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5852/", "date_download": "2021-06-14T15:46:55Z", "digest": "sha1:SJWSK3ASU4CTT357AMHUVLQBPTOUU3YX", "length": 9163, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "निराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत", "raw_content": "\nHomeबीडनिराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत\nनिराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत\n5675 अर्ज पडून; उद्याच्या बैठकीस सर्व प्रस्ताव निकाली निघणार का\nबीड (रिपोर्टर):- निराधारासाठी संजय गांधी निराधार योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील शेकडो वयोवृद्धांना मिळतो. दरवर्षी त्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल केले जात असतात. मात्र गेल्या काही महिन्यापासून प्रस्ताव निकाली काढण्यात आलेले नाहीत. बीड तहसीलमध्ये 5675 प्रस्ताव पडून आहेत. या प्रस्तावासाठी उद्या आणि परवा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या बैठकीत सर्व प्रस्ताव निकाली निघणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nबीड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत शेकडो निराधारांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे. नवीन प्रस्ताव तहसील कार्यालयामध्ये दाखल केले जात असले तरी या प्रस्तावावर योग्य वेळी निर्णय घेतले जात नसल्याने कित्येक महिने प्रस्ताव कार्यालयामध्ये धुळखात पडून असतात. बीड शहरासह ग्रामीण भागातील जवळपास 5675 प्रस्ताव तहसील\nकार्यालयात पडलेले आहेत. सदरील हे प्रस्ताव 2018 ते 2021 या दरम्यानचे आहेत. उद्या 3 जून रोजी शहर कमिटीची तर नंतर ग्रामीण कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत समितीचे पदाधिकारी आणि तहसीलदार उपस्थित राहणार असून या बैठकीत सर्व प्रस्ताव निकाली काढले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्यांनी-ज्यांनी प्रस्ताव दाखल केले ते वयोवृद्ध प्रस्ताव ��धी निकाली निघतील याची अतुरतेने वाट पाहत असतात.\nPrevious articleमजुराच्या अपहरण प्रकरणी एकास अटक मजुराचा अद्याप पत्ता लागला नाही\nNext articleधुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-infog-this-billioniare-daughter-weds-with-a-comman-person-5675270-PHO.html", "date_download": "2021-06-14T14:27:42Z", "digest": "sha1:YV4KBOOBGQQQDOK6V4WVI4M2NDUEKG66", "length": 3079, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Billioniare Daughter Weds With A Comman Person... | सोन्याच्या विमानात फिरतो हा सुल्तान, मुलीने सर्वसामान्य तरुणाशी केला निकाह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसोन्याच्या विमानात फिरतो हा सुल्तान, मुलीने सर्वसामान्य तरुणाशी केला निकाह\nमलेशियाच्या जोहोर स्टेटचे सुल्तान इब्राहिम इस्माईल इब्नी अलहरहम सुल्तान इस्कांदर अल हज यांच्या एकुलत���या एक मुलीने एका सर्वसामान्य तरुणाशी निकाह केला आहे. होय, सोन्याच्या विमानात प्रवास करणाऱ्या अब्जावधिंचा मालक असलेल्या सुल्तान इब्राहिम यांची मुलगी तुंकू तुन अमीनाह मैमुनाह इस्कांदरियाह हिने 14 ऑगस्ट रोजी मलेशियातील प्रॉपर्टी डेव्हलपमेंट फर्मसाठी काम करणाऱ्या डच वंशाच्या डेनिस मुहम्मद अब्दुल्लाह याच्याशी निकाह केला. विशेष म्हणजे, अब्जावधिंची संपत्ती असतानाही या निकाहासाठी मेहर केवळ 300 रुपये ठेवण्यात आली.\nपुढील स्लाईडवर वाचा, किती आहे या सुल्तानची संपत्ती....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-no-speed-of-kharip-sowing-in-district-5030515-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:30:11Z", "digest": "sha1:G7OY2TXGRD6ZIGH4M2WYQWWDNL7CKR5U", "length": 6162, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Speed of kharip sowing in district | जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्यांना अजून वेग नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्यांना अजून वेग नाही\nनगर- समाधानकारक पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. सोमवार अखेरपर्यंत खरिपाच्या लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. दरम्यान, रविवारी सोमवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग येईल, अशी आशा आहे.\nनगर जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ४९७ मिलिमीटर आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये हजार ५९९ गावे असून, त्यात खरिपाची ५८१ गावे आहेत. ऊस वगळता खरिपाचे एकूण क्षेत्र लाख १२ हजार हेक्टर आहे. गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरीच्या ७६.८३ टक्के पाऊस झाल्याने लाख ८७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. कमी पावसामुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर गेल्या वर्षी पेरणी झाली नाही. यंदा मात्र जूनपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली. आता मान्सूनचा पाऊस सर्वत्र दाखल झाला असला, तरी तो सर्वदूर सारखा नसल्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या.\n११ जूनपासून सलग पाच दिवस पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर मात्र पावसाचा जोर ओसरला. रविवारी (२१ जून) जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. सोमवारीही पाऊस सुरूच होता. त्यामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार असला, तरी तो मोठ्या प्रमाणात नसेल.\nगेल्या वर��षीच्या तुलनेत यंदा जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, राहाता, नगर, शेवगाव, पाथर्डी, पारनेर, कर्जत, श्रीगोंदे जामखेड तालुक्यात पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी जूनअखेरपर्यंत केवळ हजार ६६८ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. यंदा हजार ६०० हेक्टरवर पेर झाली आहे.नेप्ती शिवारातील काही भागात पेरण्या झाल्या आहेत. तथापि, हे प्रमाण कमी आहे.\nपावसामुळे पेरण्यांना आता वेग येईल\nयंदाच्याखरीप हंगामासाठी कृषी विभागाने लाख ८३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा सुरू झाल्याने पेरण्या प्रगतिपथावर आहेत. मूग, डाळ, उडीद बाजरीच्या पेरण्यांना वेग येत आहे. पेरणीयोग्य पोषक पाऊस होत आहे. अंकुश माने, कृषी अधीक्षक अधिकारी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10386/", "date_download": "2021-06-14T16:00:55Z", "digest": "sha1:G6XG6EGVZS3E2BXQK5I5VT7HKMGMGWOB", "length": 10913, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार..\nPost category:इतर / बातम्या / सावंतवाडी\nकोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार..\nसावंतवाडी जेल अंतर्गत कोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी फरार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास खिडकीला चादर बांधून त्याने पळ काढला असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे.\nत्यानंतर तेथे ड्युटीवर असलेल्या ओरोस मुख्यालयांतर्गत पोलिसांकडून त्याचा शोध सुरु असून याबाबतची खबर जेल प्रशासनाकडून सावंतवाडी पोलिसांनाही देण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी जेलमधील काही आरोपींना कोलगाव आयटीआय येथे जेल तयार करून तेथे ठेवण्यात आले होते. यातीलच हा आरोपी होता. दरम्यान, सावंतवाडी जेलर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांच्या सह पोलिसही घटनास्थळी पोहोचले असून आहेत. संबंधित आरोपी हा पडवे कसाल येथील असल्याची माहिती ण्णासो बाबर यांनी दिली असून त्याचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.\nकोरोना काळात फसवणुकीला बळी न पडण्यासाठी आरोग्य साहाय्य समितीचा विशेष परिसंवाद \nवेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा सिद्धेश परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न..\nखानोलीतील कुलदेवता मित्रमंडळातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा..\n १०१ वर्षाच्या वृद्धेला तिसऱ्यांदा करोनाची बाधा\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार.....\nपालकमंत्र्यांनी आपल्या इगोपायी मुख्यमंत्री भेटीचे खेळ मांडण्यापेक्षा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या प्रश्...\nआज रविवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.....\nआमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्व...\nकुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आल्या भेटवस्तू.....\nतिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने’ या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद \nतीन दिवसा नंतर पावसाच्या तुरळक सरी..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…...\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपल...\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप.....\nआज रविवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे..\nआमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…\nकुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आल्या भेटवस्तू..\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप..\nपालकमंत्र्यांनी आपल्या इगोपायी मुख्यमंत्री भेटीचे खेळ मांडण्यापेक्षा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपलब्ध..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10584/", "date_download": "2021-06-14T14:11:36Z", "digest": "sha1:GF7BD4WZGYTGP5LJ42AOA55QUKE353MJ", "length": 13259, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "भाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांनाजिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीचे वाटप.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nभाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना\nजिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीचे वाटप..\nPost category:बातम्या / राजकीय / वेंगुर्ले\nभाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना\nजिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीचे वाटप..\nभाजपा च्या कोकण विकास आघाडी – मुंबई च्या वतीने सिंधुदुर्गातील तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना पाठविण्यात आलेल्या मदतीचे नियोजन सिंधुदुर्ग भाजपा च्या वतीने करून आठही तालुक्यात ती मदत पोहचविण्यात आली. वेंगुर्ले तालुक्यातही आलेली मदत जास्तीत जास्त किनारपट्टी भागात पोहचविण्यात आली.वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील चिपी,भोगवे,परुळे,कुशेवाडा, मेढा-निवती या भागात यापूर्वीच मदतीचे वाटप करण्यात आले.तसेच म्हापण ग्रामपंचायत हद्दीतील खवणे,पागेरे,मळई,खालचा वाडा या भागातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते पाण्याच्या टाक्या, सिमेंट पत्रे व ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले.तसेच जिल्हा चिटनीस तथा माजी सभापती निलेश सामंत यांनी रोख रक्कमेची मदत केली.भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टी भागात जास्तीत जास्त मदत पोहचविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा चिटनीस निलेश सामंत,पं.स.सदस्या गौरवी मडवळ,कुशेवाडा उपसरपंच व ता उपाध्यक्ष निलेश सामंत,युवा मोर्चा ता.अध्यक्ष प्रसाद पाटकर, अनु.मोर्चा ता.अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण,कामगार आघाडीचे विजय ठाकुर,ग्रा.प.सदस्य संजोग परब, संदीप खोत, प्रविण ठाकुर,रविंद्र नांदोसकर, चर्मकार समाज अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण,सुदेश केनवडेकर,जगन्नाथ चौधरी , काशिनाथ कोचरेकर इत्यादी उपस्थित होते.यावेळी म्हापण ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे ४५ नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदतीचे वाटप करण्यात आले.\nशिवसेना ओबीसी जिल्हाप्रमुख पदी रूपेश पावसकर यांची निवड झाल्याबद्दल नेरूर गावा तर्फ सत्कार..\nवेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह\nसंजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसमध्ये खळबळ\nसिंधुदुर्गात आज एवढ्या व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nभाजपाच्या वतीने म्हापणमध्ये तौक्ते चक्रिवादळग्रस्तांना\nजिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते मदतीच...\nरास्तभाव धान्य दुकान चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांची आरोग्य विमा कवच देण्यासाठी मागणी.....\nआज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले.....\nआंब्रड येथे ग्राम विलगीकरण कक्षाचे खा. विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या उपस्थिती उदघाटन....\nकुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे ४जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन.....\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेश पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला ...\nसिंधुदुर्गजिल्ह्यात कोरोनामुळे रोज बळी जातात त्यांची चिंता पालकमंत्र्यांना नाही.;ऍड बंड्या माडकुलकर...\nदोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद.....\nकोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयातील प्रवेश तातडीने बंद\nमोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.;कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचा...\nराष्ट्रवादीयुवक काँग्रेसची बाळासाहेब ��ावंत कृषी विद्यापीठ, मुळदे ला धडक..\nपहिल्यांदा जिल्हापरिषदच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड लस द्या नंतरच हुष्य|ऱ्या मारा.;शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब यांचा सल्ला..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५६४ कोरोना रुग्ण,तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..\nकुडाळ एमआयडीसी येथील नवीन ऑक्सिजन प्लांटचे ४जूनला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ३९ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयातील प्रवेश तातडीने बंद\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेश पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांची परराज्यातून आलेल्या भुकेलेल्या माणसाला मदत..\nआज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..\nदोडामार्ग तालुक्यातील घोटगे येथे कोविड लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद..\nरेडझोनमध्ये गेलेल्या सिंधुदुर्गच्या मदतीला 'कोकण- म्हाडा'ची धाव.;जिल्हाध्यक्ष अमित सामंत\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/pre-planning-for-fruit-crops-cultivation/", "date_download": "2021-06-14T15:00:27Z", "digest": "sha1:2I2XWPR3IELJCRPXXWMGUF3VLP4KNQZM", "length": 35261, "nlines": 130, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कशी कराल फळबाग लागवडीची पूर्वतयारी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकशी कराल फळबाग लागवडीची पूर्वतयारी\nराज्यामध्ये सन 1990-91 पासून रोजगार हमी अंतर्गत 100 टक्के अनुदानित फळझाड लागवड हि महत्त्वाकांक्षी योजना सुरु झाली. तेव्हा पासून फळबाग लागवडीची सं��ल्पना राज्यातील शेतकर्‍यांच्या मनावर रुजली. फळबाग लागवडीची संकल्पना राज्यातील पडीक जमिनीला मिळालेले वरदान ठरली, अस म्हटल तर वावग ठरू नये. राज्यात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही हि वस्तूस्थिती आहे. अशा परिस्थितीत फळबाग लागवड यशस्वी होण्यासाठी फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि नियोजन या महत्वाच्या बाबी आहेत.\nफळबागेच्या यशस्वी लागवडीकरिता महत्वाच्या बाबी कोणत्या\nआपल्याकडे जमीन कोणत्या प्रकारची आहे आपल्या जमिनीत फळझाडे येतील का आपल्या जमिनीत फळझाडे येतील का बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का बारमाही पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे का आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील आपल्या हवामानात फळझाडे कोणत्या प्रकारची येऊ शकतील मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय मातीची व पाण्याची तपासणी केली आहे काय बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील बागेसाठी उत्तम जातीवंत कलमे कोठून उपलब्ध होऊ शकतील जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय जी बाग आपण लावणार आहोत त्यास बाजारपेठ उपलब्ध आहे काय प्रक्रिया उद्योग आहेत काय प्रक्रिया उद्योग आहेत काय अशा सर्व बाबींचा विचार केल्यानंतरच आपणास कोणती फळझाडे लावायला हवीत याचा विचार करणे महत्वाचे ठरते.\nफळबाग म्हणजे 5 ते 6 महिन्याच्या पिकांच्या मशागतीची गोष्ट नसते, तो एक दिर्घकाळ चालणारा व्यवसायच म्हणायला हरकत नाही. एकदा त्यात पडले कि थांबुन चालत नाही. अनेक वर्ष सातत्याने व चिकाटीने बागेचे फलोत्पादन हाती येईपर्यंत कष्ट करावे लागतात. यासाठी बरीच संकटे पुढे येतात. त्यात कधी कधी पैसा अपुरा पडतो, पाणी पुरत नाही. भावनेच्या भरात एखादी बाग करावयाची ठरविले जाते आणि मग धाडस निभाविता येत नाही. सगळा पसारा अर्ध्यावर सोडावा लागतो. त्यामुळे केलेल्या कष्टाची पैशाची, अनाठायी नासाडी होते त्यामुळे फळबाग लागवड करण्यापूर्वी योग्य नियोजनाची नितांत आवश्यकता असते.\nआपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम कि भारी हे सर्वाना परिचित असतेच.जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी. जमिनीची खोली किती आहे जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे जमिनीच्या खाली मुरूम किती खोली��र आहे जमिनीचा निचरा कसा आहे जमिनीचा निचरा कसा आहे त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी. जमिनीची निवड करताना निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी 1 मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमिन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची जमिनीचा सामू 6 ते 7.5 पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार 2 ते 3 टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परिक्षण करून घेणे आवश्यक आहे.\nफार खोल असणार्‍या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याची संभावना असते. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10 % पेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.\nमाती परिक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा\nफळबागे करिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम 3×3×3 फुट खोलीचा (100 से.मी) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रतिनिधिक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवावा. माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आपल्या विहिरी/बोअरचे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच, पाण्याचेही रासायनिक परिक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.\nबागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते, अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे, याचा विचार करूनच नियोजन करावे. कोरडवाहू फळपिकांना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्ष चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. तसेच फळझाडांवरील कीड व रोगांच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी. आपल्याकडे 12 महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अश�� फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर या सारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.\nमहाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत खरोखरच भाग्यवान आहेत, कारण आपल्या राज्यात सफरचंद वगळता बहुतेक फळझाडांची यशस्वी लागवड करता येते. कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खुपच अनुकूल आहे. यामुळे हवामानाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकर्‍यांना फारसा विचार करावा लागत नाही. आपल्या राज्याचा विचार करता पश्‍चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घ्यावीत. पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यासारखी फळझाडे घ्यावीत. कोकण सारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा काजू यासारखी फळझाडे घ्यावीत. अति कमी पावसाच्या भागात बोर, सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घ्यावी.\nहवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागल्यास फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भेडसावतात म्हणून हवामानानुसार फळझाड लागवड करावी.\nफळबागेची आखणी आणि अंतर\nफळझाडांची आणि जागेची निवड झाल्यावर लागवडीसाठी आखणी करणे गरजेचे आहे, तेव्हा जमिनीची आखणी करण्यापूर्वी लागवडीची पद्धत ठरवावी. फळपिके लागवडीच्या चौरस, आयताकृती, त्रिकोणी, षटकोनी, उतार (कंटूर) अशा निरनिराळ्या पद्धती आहेत. चौरस पद्धत ही सर्वात सोपी, आखणीस अडचण नसणारी आणि उभ्या-आडव्या मशागतीस योग्य अशी पद्धत प्रामुख्याने सर्वत्र वापरली जाते, आंबा, पेरू, चिकू, संत्रा, मोसंबी इत्यादी फळझाडांची लागवड या पद्धतीने केली जाते. या पद्धतीमध्ये झाडांच्या रांगा काटकोन करून असतात. दोन झाडातील आणि दोन रोपातील अंतर सारखेच येत असल्यामुळे झाडे सर्व दिशांनी पाहिल्यास सारख्या अंतरावर दिसतात. या पद्धतीने लागवड करणे अत्यंत सुलभ असते.\nविविध फळझाडांसाठी खड्डा खोदणे आणि भरणे महत्वाचे, त्याकरिता खड्ड्याचा आकार किती असावा हे खड्डे केव्हा घ्यावेत हे खड्डे केव्हा घ्यावेत आणि केव्हा भरावेत आणि कसे आणि केव्हा भरावेत आणि कसे जेथे फळझाडांची लागवड करावयाची आहे, तेथे योग्य त्या अंतरावर चौरस पद्धतीने आखणी करून खड्डे खोदावेत. जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि फळझाडांच्या प्रकारानुसार खड्ड्याचा आकार ठरवावा. खड्डे खोदण्याचे काम उशिरात उशिरा एप्रिल महिन्यात पूर्ण करावे. सर्व साधारणपणे मोठ्या आकाराचे खड्डे हलक्या जमिनीत व मोठया विस्ताराच्या झाडासाठी घ्यावेत. दिर्घायुषी झाडे असतील तर 1×1×1 मी. आकाराचा खड्डा घ्यावा. मध्यम आकारच्या झाडांना 75×75×75 से. मी. व लहान झाडांना 60×60×60 से.मी आकारचे खड्डे घ्यावेत. जमीन डोंगर उतारची असेल तर समपातळी रेषा काढून त्याप्रमाणे लागवड करावी.\nफळबागेसाठी खड्डा कसा भराल\nखड्डा खोदताना वरच्या व खालच्या थरातील माती वेगवेगळी टाकावी. खड्डे तीन आठवडे तापू द्यावेत, जेणेकरून प्रखर सूर्यप्रकाशामुळे खड्ड्याचे निर्जंतुकीकरण होईल. मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खड्डे परत भरावे. खड्डे मातीने भरताना ते निर्जंतुकीकरण करून वाळलेला पालापाचोळा 15 से.मी. थरात भरावा. मातीमध्ये 20-25 किलो चांगले कुजलेले शेणखत + 2 ते 3 किलो गांडूळखत + 2 ते 3 किलो लिंबोळी पेंड 25 ग्रॅम ट्रायकोडर्मा जीवाणू + 15 ग्रॅम स्फुरद विरघळवणारे जीवाणू + 25 ग्रॅम अ‍ॅझोटोबॅक्टर हे मिश्रण मिसळून घ्यावे. खड्डा जमिनीच्या वर 5 ते 7 से.मी उंच भरून ठेवावा. म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवाती बरोबर लागवड करता येईल.\nफळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती\nखात्रीशीर पाऊस झाल्यावर पावसाच्या सुरुवातीस जून महिना अगर जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. अतिपावसात अगर पावसाच्या शेवटी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये फळझाड लागवड करू नये. पावसाच्या सुरुवातीस लागवड केलेली झाडे चांगली समाधानकारक वाढतात. काही कालावधीकरिता पाण्याचा ताणही सहन करू शकतात. जून-जुलै पर्यंत वेळेवर झाडांची लागवड झाल्यास वाढ जोमाने होते.\nकलमांची निवड कशी कराल\nफळबागांपासून काही वर्षाच्या मेहनतीनंतर उत्पन्न देणारे झाड न मिळाल्यास ते तोडून दुसरे लावणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. फळझाडांची कलमे, रोपांच्या निवडीवर फळांची गुणवत्ता आणि फळबागेचे एकूण यश अवलंबून असते म्हणून बागेकरिता उत्कृष्ट आणि गुणवत्ता माहित असलेली दर्जेदार आणि खात्रीशीर कलमे/रोपे आणावी. शक्यतो कृषी विद्यापीठ किंवा शासकीय रोपवाटिकेमधून रोपे आणावीत. शक्य नसल्यास आपल्या माहितीतील शासकीय परवानाधारक रोपवाटिकेतून कलमे/रोपे घ्यावीत. कलमांची निवड करताना ती किती उंच आहेत, यापेक्षा ती योग्य त्या जातीच्या मातृवृक्षापासून केलेली आहेत कि नाहीत याबाबींकडे अधिक लक्ष द्यावे. रोपे घेताना कलम बांधलेली आहेत व जोड पूर्णपणे जुळलेले आहेत याची खात्री करून घ्यावी. त्याच बरोबर ती वाढीला जोमदार आहेत, निरोगी आहेत आपणास पाहिजे त्याच जातीची आहेत याची खात्री करूनच घेतली पाहिजे.\nनवीन रोपांची/कलमांची लागवड कशा प्रकारे कराल\nप्रथम लागवड करण्यापूर्वी कलमाच्या पिशवीच्या दोन्ही बाजूंवर उभा काप द्यावा व मुळाभोवती असलेला मातीचा गोळा न फुटता पॉलिथीन बॅग काढावी. मोकळा झालेला गोळा दोन्ही हातात धरून खड्ड्याच्या मधोमध ठेऊन हलकेच दाबावा व मोकळ्या हाताने माती भरून गोळ्याभोवती माती टाकावी. अगोदर हाताने व नंतर पायांनी दाबावी, हे करताना मातीच्या गोळ्यावर पाय पडणार नाही याची काळजी घ्यावी. आवश्यकता वाटल्यास हलकेसे पाणी द्यावे. आधारासाठी पश्‍चिम बाजूस 6 इंच अंतरावर 4 ते 5 फुट बांबूची काठी रोऊन त्यात कलम बांधावी.\nफळबाग लावताना वाणांची निवड\nभरपूर उत्पादन क्षमता असणार्‍या जातीची निवड करावी. आपल्या भागासाठी शिफारशीत असावी. कीड व रोगास प्रतिकारक्षम असावी. (वाणांसाठी वरील टेबल पहा)\nलागवड केल्यानंतर फळझाडांची नवीन वाढ जनावरे खातात. तसेच रोप व कलमे तुडवतात. नवीन लावलेल्या झाडांचे भटक्या गुरांपासून संरक्षण करणे फारच गरजेचे आहे. त्यासाठी निवडलेल्या जागेभोवती चिलार, शिकेकाई, करवंद यासारख्या काटेरी झुडूपांचे कुंपण करावे. बागेचे उष्ण वारे, थंडीपासून व वादळापासून संरक्षण करण्यासाठी निलगिरी, शेवरी सारख्या उंच वाढणार्‍या झाडांची पश्‍चिम व दक्षिण बाजूने 2 ते 3 फुटांवर लागवड करावी. काही वेळा वार्‍याच्या अडथळ्यासाठी लावलेली झाडे बागेतील मुख्य फळझाडांबरोबर पाणी आणि अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा करतात हे टाळण्यासाठी अडथळ्यांच्या झाडांपासून 10 फुट अंतरावर 3 फुट खोल व 2 फुट रुंद खणून त्यामध्ये येणारी या झाडांची सर्व मुळे छाटून टाकावीत. अशाप्रकारे मुळ्या छाटण्याचे काम प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी करावे.\nफळबागांची पारंपारिक लागवड व सघन लागवड\nया पद्धतीमध्ये झाडांची छाटणी, विरळणी करणे सोपे जाते. पारंपारिक लागवडीपेक्षा जादा उत्पादन. सघन लागवड पद्धतीमध्ये फलोत्पादन लव��र मिळते. झाडांचा आकार लहान असल्याने कीड-रोग नियंत्रण व्यवस्थापन, फळांची काढणी सोपी व सहज शक्य होते. कमी क्षेत्रातुन जादा उत्पादन, फळांचा दर्जा, प्रत व गुणवत्ता, निर्यात क्षमता वाढविता येते.\nकलमे लावताना व आणताना होणार्‍या चुका\nकलमांचा जोड मातीत दाबला जाणे.\nयोग्य जातीची कलमे खरेदी न करणे.\nयोग्य अंतरावर खड्डे न घेणे.\nबहुतांश ठिकाणी खड्डे भरताना फक्त मातीचा वापर करणे.\nरोपे/कलमे वाहतुकीच्या दरम्यान काळजी न घेणे.\nमान्यताप्राप्त नसलेल्या खाजगी नर्सरीतून किंवा शेतकर्‍यांकडून कलमे खरेदी करणे.\nवाहतुकीच्या दृष्टीने फळबागेचे ठिकाण\nवाहतुकीच्या दृष्टीने जमिनीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. आपली बाग वाहतुकीच्या रस्त्यापासून दूर असेल तर बागेला लागणारे साहित्य जागेवर पोहोचविणे; फळे वाहतुकीच्या सोयीच्या जाग्यावर आणणे याचा खर्च वाढतो. अनेकदा शेतकरी भावनेच्या भरात भलत्याच जागी फळबाग लावतात आणि साहित्य व फळे मजुरांच्या डोक्यावर वाहून नेण्याचा खर्च प्रचंड वाढून बागेतून फायदा काही हाती लागत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच वाहतुकीच्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे.\nफळबाग यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी\nजमिनीची निवड, हवामानानुसार फळझाडांची लागवड, पाण्याची उपलब्धता, फळबागेची आखणी, योग्य कलमांची निवड, लागवडीची योग्य वेळ आणि लागवड केलेल्या रोपांची काळजी, या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य नियोजन केल्यास फळबाग नक्कीच फायद्याची ठरेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान, व्यापक दुरदृष्टी, उच्च ध्येये व ती प्रत्यक्ष साकारण्यासाठी प्रयत्न अभ्यासाची पराकाष्टा, उद्योजक वृत्ती या बाबी केंद्रस्थानी ठेवल्या तर निश्‍चितच आपली फळबाग आदर्श ठरेल यात शंका नाही.\nप्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक ��हे (Contribute Now)\nशेतकऱ्याने घेतले एकाच झाडावर वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे उत्पन्न\nआंबा झाडावर लागताच विकला जातो, बापरे इतके महाग भाव\nसंत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन\nपपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T16:08:44Z", "digest": "sha1:GE2CBAA6JCF55MVYY36EOU7RZ6QR3XFL", "length": 6468, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अणुकेंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nअणुकेंद्रकात प्रोटॉन व न्यूट्रॉन हे कण असतात.(अपवाद:- हायड्रोजनच्या अणूमध्ये अणूकेंद्रकात फक्त एक प्रोटॉन असतो.) इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान हे त्याच्या अणूकेंद्रकात सामावलेले असते.प्रोटॉन वर धनभार असतो , तर इलेक्ट्रॉन वर ऋणभार असतो .��्यूट्रॉन वर कोणताही भर नसतो .\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१९ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8", "date_download": "2021-06-14T16:25:17Z", "digest": "sha1:3DXXLGPYJY44C7JZTBB2UKPU26AT5K6I", "length": 6304, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हुमायूँ - विकिपीडिया", "raw_content": "\n(हुमायून या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहुमायूँ एक मोगल सम्राट होता. त्याचे नाव नसरुद्दीन हुमायूँ होते. त्यांचा जन्म ६ मार्च १५०८ला झाला होता. त्यांच्या जीवनावर हुमायूँनामा हे पुस्तक प्रसिद्ध आहे, ते त्याची बहीण गुलबदन हिने लिहीले होते. हुमायूँचे भारतावर १५३०-१५४० व १५५५-१५५६ साली शासन होते. त्यांचा मृत्यु २२ फेब्रुवारी १५५६ ला झाला. ते ग्रंथालयात हातात पुस्तके घेऊन चालताना नमाजाची बाग ऐकल्यावर वाकताना पाय अडकून पायऱ्यावरुन कोसळले व ३ दिवसांनी मृत्यु झाला.\n(दिल्लीचा शाह)) मुघल सम्राट\nइ.स. १५०८ मधील जन्म\nइ.स. १५५६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A0/", "date_download": "2021-06-14T15:12:19Z", "digest": "sha1:BPJM4AAXYJGLSOWO5Z43E5QXT3ZSNNWD", "length": 8623, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आम्लयुक्त मीठ Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nदूध पिण्यापूर्वी आणि नंतर चुकूनही खाऊ नयेत ‘या’ गोष्टी, जाणून घ्या\nबहुजननामा ऑनलाइन - प्रत्येकाला दूध पिण्याची योग्य वेळ माहित असते परंतु दूध पिण्यापूर्वी आणि नंतर काय खाऊ नये हे आपल्याला माहित आहे काय असे काही पदार्थ आहेत जे दुध पिण्याआधी खाऊ नयेत. याचे कारण म्हणजे दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण पुरेसे असते…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 388…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\nलासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार\n‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,442 नवीन रुग्ण, तर 7,504 जणांना डिस्चार्ज\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%AC/", "date_download": "2021-06-14T14:26:30Z", "digest": "sha1:AAP6DKURHYPOBDUNLRYTNUVCBQFBH65R", "length": 8544, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "सायबर हब Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती…\nPune : आर्थिक व सायबर गुन्हे शाखेतील ‘ते’ पद ‘कामा’चं की…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आयटी आणि सायबर हब अशी ओळख बनलेल्या पुणे शहराच्या आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेत गेल्या 1 वर्षापेक्षा देखील अधिक काळ सहाय्यक पोलिस आयुक्त हे पद रिक्त ठेवण्यात आलं. त्याबाबत अनेक कारणे असू शकतात मात्र गेल्या वर्षभरात…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nHajj 2021 : सौदी अरबने म्हटले – ‘यंदा 60 हजार…\nPune Rural Police | पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोरणारी…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nबिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nAjit Pawar | स्व���्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम…\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम,…\nरोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\nSucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/facewipes/", "date_download": "2021-06-14T15:37:28Z", "digest": "sha1:QM57EJDXKASUK42AYMCRLK6EFVASWOY5", "length": 8646, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "facewipes Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nडोळ्यांखालील काळी वर्तुळं किंवा सूज कमी करण्यासाठी वापरा ‘हे’ 5 घरगुती सोपे उपाय \nपोलीसनामा ऑनलाइन टीम - झोप कमी झाल्यानं किंवा इतर काही कारणांमुळंही डोळे सूजतात. यामुळं चेहरा अजिबात चांगला दिसत नाही. आपण आता डोळ्यांच्या काही इतर समस्या जसे की डार्क सर्कल, डोळे लाल होणं आणि डोळ्यांना सूज येणं यावर काही घरगुती उपाय…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nMilkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्��ा सिंग यांच्या…\nSanjay Raut | ‘कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष…\nPune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nभाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farmers-rights-and-security/", "date_download": "2021-06-14T14:21:09Z", "digest": "sha1:QQYDNQK6LWHVOD6EKDY36LAOQ2FGEKZ5", "length": 8390, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Farmers Rights and Security Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती…\nएका मंत्र्यांनं अफवेमुळं राजीनामा दिलाय का , राऊतांचा मोदी सरकारला ‘सवाल’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील मोदी सरकारने कृषी क्षेत्राश�� संबंधित दोन विधेयकं लोकसभेतील मंजुरीनंतर आज राज्यसभेत मांडली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयक मांडल्यानंतर विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्ष आक्रमकपणे…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी…\nRelationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी…\nरमेश गिरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; पाथरी येथे समाज…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात 388 रुग्ण…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक बॅगेजमधून…\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा;…\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\nरिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farooq-abdullah-detention-under-law/", "date_download": "2021-06-14T14:49:35Z", "digest": "sha1:5LUJ5TOQW3PTPP6UT6C4UM57FQWJ35FP", "length": 8660, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "farooq abdullah detention under law Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आ���ि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nज्या कायद्यान्वये फारूक अब्दुला अटक झालेत तो त्यांच्याच वडिलांनी बनवला होता ‘लाकूड’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यापासून राज्यातील फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांसारख्या अनेक नेत्यांना नजरकैद करून ठेवले आहे. मात्र आता फारूक अब्दुल्ला यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू…\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा…\n‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,442…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे…\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणख��� शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल \nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व युनिट्स बुक; 5 मिनिटांच्या चार्जिंगवर 112 तर 18…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://prasadchikshe.blogspot.com/2012/05/blog-post_24.html", "date_download": "2021-06-14T14:56:30Z", "digest": "sha1:7M3DZ4GEAAOAO3SFU7CUK2H673BJGZ3H", "length": 156245, "nlines": 348, "source_domain": "prasadchikshe.blogspot.com", "title": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe): अरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"", "raw_content": "झालिया दर्शन ....प्रसाद (Prasad chikshe)\nमाणूस होण्याचा एक प्रयत्न ....................\nगुरुवार, २४ मे, २०१२\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.\"\nकर्नल संभाजी पाटील आपल्या निवृत्ती नंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला.\n“जय हिंद सर, दोरजी खांडू बोल रहा हूँ सर.”\nकर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला सकाळच्या सूर्याच्या किरणांनी हिमालय सोनेरी होतो तो अरुणाचलप्रदेश.\n२२ मराठाचे कमांडर म्हणून कर्नल संभाजी पाटील यांनी तवांग ते बुम्ला हा रस्ता १९८३-८४ मध्ये तयार केला होता. हा रस्ता भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा होता. संरक्षण दृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुपच महत्वाचे होते. सीमेवरील सैनिकांना रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात येणार होता.समुद्र सपाटी पासून १२४००फुट उंचीवर असणारा हा भाग अस्तिशय दुर्गम. अशा भागात काम करणे खुपच अवगड. स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. यातूनच, दोरजी खांडू, तवांग भागाती एक उत्साही युवा नेतृत्व व कर्नल संभाजी पाटीलांची चांगलीच मैत्री झाली. खांडू ते नित्य नेमाने मराठा रेजिमेंटच्या(MLI) युनिटला भेट देत असत व काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इनफंट्रीचे मुख्यालय बेळगाव येथे खास प्रशिक्षणासाठी पण पाठवण्यात आले होते. एक मस्त नाते दोरजी खांडू व मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे झाले होते.\n२२ किलोमीटरचा हा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव, २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांचे देशासाठीचे खूप मोठे योगदान होते. कर्नल स���भाजी पाटील व श्री दोरजी खांडू यांच्या मैत्रीचेच फक्त हा रस्ता प्रतिक नाही तर पश्चिमेकडील मराठी लोकांच्या व अति पूर्वेकडील अरुणाचली बंधूंच्या मैत्रीचे ते प्रतिक आहे.\nश्री दोरजी खांडू यांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर स्थानिक अरुणाचली बंधूंच्यावतीने २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या सर्वं जवानांसाठी एका पार्टीचे आयोजन पण करण्यात आले. सर्वं जवानांचा गौरव त्यात करण्यात आला. काही रोख रक्कम त्यांनी बक्षीस म्हणून २२ मराठा लाईट इनफंट्रीसाठी त्यांनी देऊ केली. सर्वांनी ते बक्षीस साभार परत केले व अरुणाचली बंधूना त्यांनी विनंती केली की या रस्त्याला मराठी माणसांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे व या रस्त्यावर महाराजांचे दोन पुतळे उभे करावेत. एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरा रस्त्यात एखाद्या महत्वाच्या ठिकाणी.\nश्री. दोरजी खांडू व स्थानिक अरुणाचली बांधवानी ही रास्त मागणी लगेच मान्य केली. त्या रस्त्याचे नामकरण छत्रपती शिवाजी मार्ग असे करण्यात आले व केवळ दोन महिन्याच्या अवधीतच महाराजांचा अर्धाकृती पुतळा रस्त्याच्या एका महत्वाच्यासाठी उभा केला. छत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात सर्व २२ मराठा लाईट इनफंट्रीच्या जवानांच्या सोबत मराठा लाईट इनफंट्रीचे मराठा स्फूर्ती गीत खड्या आवाजात श्री दोरजी खांडू यांना गाताना बघून अनेक जणांना आश्चर्य वाटले.\nमर्द आम्ही मराठे खरे , शत्रूला भरे कापरे |\nदेश रक्षाया, धर्म ताराया, कोण झुंजीत मागे सरे || धृ ||\nवादळापरी आम्ही पुढेच चालतो , जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो |\nमराठा कधी न संगरातुनी हटे , मारुनी दहास एक मराठा कटे |\nसिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे || १ ||\nव्हा पुढे अम्हा धनाजी , बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती |\nविजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी , पूर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी |\nघेऊ शत्रूवरी झेप वाघापरी , मृत्यू अम्हा पुढे घाबरे || २ ||\nभारता आम्ही तुलाच देव मानतो , हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो |\nराखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा |\nह्याच मातीवरी प्राण गेला तरी , अमुची वीर गाथा उरे || ३ ||\nबोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या विजयाच्या घोषणांनी तवांग बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमून गेला.\n“सर दिल्ली आया हूँ,आपसे मिलना चाहता हूँ” दोरजी खांडूच्या आवाजाने कर्नल संभाजी पाटील भानावर आले.\nदोरजी खांडू बरोबर चहा पीत असताना कर्नल संभाजी पाटीलने महाराजांच्या दुसऱ्या पुतळ्या बद्दल विचारले. आता दोरजी खांडू अरुणाचलप्रदेशचे मुख्यमत्री झाले होते. मग या कामाला उशीर कसा होणार त्यांनी याची कल्पना अरुणाचलचे राज्यपाल जनरल जे. जे सिंग यांना दिली.\nफाळणीदरम्यान जनरल सिंग यांच्या कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले नी त्यांनी थेट पुणे गाठले. तेव्हापासून ते बनले पुणेकर त्यांच्या पत्नी अनुपमा वाडिया महाविद्यालयात कला शाखेला शिकत होत्या. जनरल सिंग यांच्याशी त्यांनी पुण्यातच लग्नगाठ बांधली. ते स्वतःला महाराष्ट्रीयनच मानतात त्यांच्या पत्नी अनुपमा वाडिया महाविद्यालयात कला शाखेला शिकत होत्या. जनरल सिंग यांच्याशी त्यांनी पुण्यातच लग्नगाठ बांधली. ते स्वतःला महाराष्ट्रीयनच मानतात म्हणूनच, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यात त्यांची पत्नी स्वत: पुरणपोळीची मेजवानी देऊ शकल्या \nत्यांच्या तीन पिढ्या भारतीय सैन्याशी निगडीत आहेत. त्यांचे आजोबा सरदार आत्मा सिंग यांनी पहिल्या महायुद्धात भाग घेतला होता. आपला मुलगा कर्नल व्हावा आणि नातू जनरल बनावा असं त्यांचं स्वप्न. ते त्यावेळी मराठा रेजिमेंटबरोबर काम करत होते. त्यामुळे त्याच्या तिन्ही पिढ्यांचा मराठा रेजिमेंटशी संबंध आहे. हा ऋणानुबंध ४३ वर्षांचा.\nलष्करात मराठा लाईट इन्फंट्रीची ( एमएलआय ) शान काही अनोखीच. 18 व्या शतकापासूनचा इतिहास असलेल्या मराठा लाइट इन्फन्ट्रीतल्या जवानांना गणपत नावाने ओळखलं जातं. एमएलआयमध्ये 1964 साली जनरल जे. जे. सिंगांचे कमिशनिंग झाले .त्यांना लष्करात टायगर म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्या हट्ट्याखट्ट्या शरीरयष्टीकडे पाहिल्यावर हे नाव सार्थ वाटतं. ब्रिगेड कमांडर असताना कश्मीर खोऱ्यात 1991 साली दहशतवाद्यांशी दोन हात करताना जखमी झालेले लेफ्टनन्ट जनरल जे. जे. सिंग पुढे भारताचे पहिले शीख लष्करप्रमुख झाले.\nराज्यपाल झाल्यानंतर एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, “छत्रपती शिवाजीमहाराजांचे बुद्धिचातुर्य आणि सुराज्याची हिंमत लाभलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीतील मराठा जवान तगडा, चिवट आणि धाडसी आहे. त्यांच्यासोबत आपण ४३ वर्षे सैन्यदलात कर्तव्य बजावले. यावेळी त्यांच्याकडून मिळालेले ��हकार्य आणि ताकदीमुळेच भारताच्या पायदलाचा मी लष्करप्रमुख होऊ शकलो. मराठा जवानांबरोबरची एकजूट आपल्या जीवनाचा एक भाग बनली. या एकजुटीने आम्ही लढत राहिलो. त्यामुळे अनेक कामगिरी फत्ते झाल्याने या एकजुटीचा आनंद मिळत गेल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. मराठा जवान सच्चा लढवय्या व बहादूर असून, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची देण लाभल्याने सैन्यदलात त्यांना मोठा मान आहे. त्यांच्यासोबत कर्तव्य बजावताना एकजुटीने झालेल्या कर्तृत्वामुळेच सैन्य दलातील आपली उंची उत्तरोत्तर वाढतच गेली. लष्करप्रमुख झालो. लोकांचा राज्यपाल म्हणून गौरविला गेलो. राष्ट्राचे, सैन्य दलाचे, जनतेचे प्रेम मिळाले. परमेश्वराचा कृपाशीर्वाद लाभल्याने आयुष्यात समाधानी असून, भाग्यवान असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. या सर्वातून उतराई होण्यासाठी सैन्यदलातून मी निवृत्त झालो असलो तरी ती मला मान्य नाही. जनतेच्या हिताचे आणि राष्ट्राच्या विकासाचे काम करण्याची माझी दुसरी इनिंग सुरू झाली.”\nत्यात राज्यपाल स्वतः १९८२ -८४ च्या काळात अरुणाचल मध्ये ९ मराठा बटालियनचे कमांडर होते. महाराजांचा पुतळा उभा करण्याच्या संकल्पनेला त्यांचा पूर्ण पाठीबा मिळाला. ब्रिगेडिअर अशोक आंब्रे आणि राज्यपालांचे सचिव प्रशांत लोखंडे यांच्यावर या स्मारकाची जबाबदारी देण्यात आली.\n२ जुन २००९ बुधवारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ती भूमी नाही पण तरीही तिथल्या जनतेला महाराजांच्या कर्तृत्वाविषयी आस्था आहे. त्या आस्थेचे मूतिर्मंत रुप साकारले. मराठा रेजिमेंटने अरुणाचल प्रदेशात गाजवलेल्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी तवांग येथे राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. चारशे वर्षं जुन्या असलेल्या बौद्ध विहारांच्या पार्श्वभूमीवर हा पुतळा उभारला आहे.\nअनावरण समारंभास छत्रपती शाहू महाराज, कर्नल (निवृत्त) एस डी के पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी विनायक निपुण आदी उपस्थित होते. पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी पोवाडाही सादर केला.\nडिसेंबर मध्ये कोल्हापूर मध्ये राज्यपाल निवृत्त जनरल जे. जे. सिंग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, “भारत-चीन यांच्यातील अरु���ाचलमध्ये येणाऱ्या सीमाप्रश्नी चिंतेची गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरुणाचल प्रदेशमध्ये उभारण्यात आला आहे. हा पुतळा कोल्हापुरातच तयार केला आहे. या पुतळ्याची नजर चीनकडेच आहे. म्हणजे शत्रूकडेच करड्या नजरेतून राजे लक्ष ठेवत आहेत.”\n१९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का आज या युद्धाला ५० वर्षे होत असताना चीन आणि भारत ही दोन राष्ट्रे जागतिक महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहेत. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. भारताचे वाढते सामथ्र्य हेही चीनसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळेच चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो. ६२ च्या युद्धाचे वास्तव व त्याचे दूरगामी परिणाम, आजचा त्याचा संदर्भ आणि भविष्यात घ्यावयाची खबरदारी या साऱ्याचा बाबत नि. लेफ्ट. जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर यांनी खूप चांगले विवेचन केले आहे.\n१९५८ ते २००१ या कालावधीत लेफ्ट. जनरल शेकटकर ईशान्य भारतात जनरल ऑफिसर कमांडिंग ४ कोअर या पदावर ले. जनरलच्या रॅंकमध्ये काम केले. या कोअरची जबाबदारी संपूर्ण अरुणाचल प्रदेश (८४ हजार स्क्वे. कि. मी. भूप्रदेश- ज्याची मागणी आजही चीन करीत आहे.), भारत-ब्रह्मदेश सीमा, भारत-भूतान सीमा, आसाम व मेघालय इतकी विस्तृत होती. अरुणाचल प्रदेशात अंतर्गत सुरक्षेच्या जबाबदारीचे नेतृत्वही त्यांनी केले. या काळात अनेकदा त्यांची चीनच्या सैन्याधिकारी आणि कूटनीतिज्ञांबरोबर भेट आणि चर्चा झाली. त्यांचे अनुभव खुपच मार्गदर्शक आहेत.\nचीनमध्ये सत्ता-परिवर्तनकरिता क्रांतिसंघर्ष सुरू असताना आणि त्यानंतर १९४९ मध्ये चीनच्या उत्तर-पश्चिम सिकिआंग भागात (जिथे आता चिनी शासनाविरुद्ध अंतर्गत संघर्ष सुरू आहे.) आणि १९५० मध्ये तिबेटला सैन्यबळाच्या आधारे चीनने गिळंकृत केले. मात्र, या सर्व घटनाक्रमाकडे भारताने तेव्हा पूर्णपणे दुर्लक्ष केले.\n१९१४ मध्ये ब्रिटिश शासनाने तिब्बतचे शासक व चीनबरोबर एक करार केला. त्याप्रमाणे दोन्ही देशांमध्ये सीमेच्या निर्धारणकरिता एक सीमारेषा (ज्याला मॅकमोहोन रेषा म्हणतात.) निर्धारित केली गेली. त्यावेळी चीनने त्याला विरोध केला नाही. परंतु ६० वर्षांनंतर चीनने घोषणा केली की, ही सीमारेषा चीनला मान्य नाही. आजही चीन तिला मान्यता देत नाही. नेफामधील युद्धाचे हे प्रमुख कारण होते. ईशान्य भारतात अरुणाचल प्रदेशमध्ये या रेषेबद्दलच भारत व चीनमध्ये विवाद आहे. पूर्ण लडाखवर चीनने दावा सांगितला आहे. तिथेही चीनला निर्धारित सीमारेषा मान्य नाही.\n१९४७ पर्यंत ब्रिटिश शासन असताना भारत-तिब्बत सीमाक्षेत्राचा ३००० कि. मी. लांबीची सीमा अनिर्धारित होती. हा सीमावाद हेच १९६२ च्या युद्धाचे प्रमुख कारण झाले.१९५९ मध्ये चीनने अचानक मागणी केली की, संपूर्ण अरुणाचल प्रदेश (अगोदरचा ‘नेफा’ प्रदेश- ९८,००० स्क्वे. कि.मी. क्षेत्र) चीनचा आहे आणि भारताने त्यावर बेकायदेशीर अधिपत्य स्थापित केले आहे चीनच्या या मागणीनंतरही तत्कालीन भारतीय शासनाचे डोळे उघडले नाहीत. १९५९ मध्ये त्यावरून कांगजू क्षेत्रात सैनिकी चकमकही झाली. आज हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. कितीजणांना माहीत आहे की, १९५९ पर्यंत नेफा म्हणजे सध्याच्या अरुणाचल प्रदेशची संपूर्ण व्यवस्था (सुरक्षा व्यवस्थेसह) संरक्षण खात्याकडे नसून परराष्ट्र मंत्रालयाकडे होती चीनच्या या मागणीनंतरही तत्कालीन भारतीय शासनाचे डोळे उघडले नाहीत. १९५९ मध्ये त्यावरून कांगजू क्षेत्रात सैनिकी चकमकही झाली. आज हा प्रदेश चीनच्या ताब्यात आहे. कितीजणांना माहीत आहे की, १९५९ पर्यंत नेफा म्हणजे सध्याच्या अरुणाचल प्रदेशची संपूर्ण व्यवस्था (सुरक्षा व्यवस्थेसह) संरक्षण खात्याकडे नसून परराष्ट्र मंत्रालयाकडे होती नेहमीप्रमाणे परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष पाश्चात्य जगत व अमेरिकेकडे जास्त होते. त्यामुळेच या क्षेत्राकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं. अरुणाचल प्रदेशमध्ये १९५९ पर्यंत भारतीय सैन्य नव्हतेच. आसामातही भारतीय सेना नव्हती. या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षा व्यवस्था परराष्ट्र मंत्रालय आणि ‘आसाम रायफल’ (ज्याची व्यवस्था आता गृहमंत्रालयाकडे आहे.) कडे होती.\n१९४७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच भारतीय सैन्य नोव्हेंबर १९५९ मध्ये आसाममध्ये पाठवलं गेलं. ही व्यवस्था लखनौस्थित सेना मुख्यालय पाहत असे. पूर्व कमांड- ज्याचे मुख्यालय आता कलकत्त्याला आहे, तेव्हा नव्हते. अंबालास्थित चार डिव्हिजनचे सैनिक आसाममध्ये पाठविले गेले. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, युद्धसामग्री, संचारसाधने दिली गेली नव्हती.\nपूर्व सैन्य कमांडचे मुख्यालय लखनौला होते. त्याचे प्रमुख ले. जनरल एस. पी. पी. थोरात होते. (थोरात घराणं मूळचं कोल्हापूरचं.) त्यांना भरपूर लष्करी अनुभव होता. त्यांचे युद्धकौशल्य व दूरगामी लष्करी दृष्टिकोन सर्वविदित होता. त्यांनी चीनची युद्धतयारी आणि त्याच्या धोरणाबद्दल भारतीय शासनाला अनेकदा सावध केले होते. परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. उलट, तत्कालीन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी त्यांची खिल्लीच उडविली. त्यात पंतप्रधानही सहभागी होते.\n“नेफामध्ये लष्करी व्यवस्था कशाला हवी सैन्य कुणाविरुद्ध हवे चीन आपला मित्र आहे. तो कधीच आक्रमण करणार नाही, याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे,” असे उत्तर त्यांना देण्यात आले.\nसंरक्षणमंत्र्यांनी तर असंही म्हटलं की, “चीनविरुद्ध आम्ही कूटनीतिक आघाडीवर युद्ध लढू.” (we will fight a diplomatic war there is no possibility of war from china. We will fight on diplomatic front\nदुर्दैवाने आजही तीच वृत्ती दिसते आहे. (We will fight Pakistan and china on diplomatic front..) काही लोकांचा आक्षेप आहे की, कृष्ण मेनन यांचा चीनवर फार विश्वास होता आणि त्यांचे चीनबद्दलचे धोरण सहानुभूतीचे होते. कृष्ण मेनन यांच्या प्रभावाखाली येऊन तत्कालीन पंतप्रधानांनीही चीनच्या आक्रमक तयारीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर दोनच वर्षांने चीनने भारतवर आक्रमण केलं आणि त्याचे दुरगामी परिणाम आपण आजपर्यंत भोगतो आहोत. आजही आपण चीनच्या वाढत्या लष्करी शक्तीकडे, महत्त्वाकांक्षा आणि सर्वागीण क्षमतावाढीकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागतील.\nउर्दूत एक शेर आहे..\n‘वक्त ऐसा भी देखा है तारीख की घडियों में;\nलम्हों ने खता की पर सदियों ने सजा पाई..’\nयाचा अर्थ असा की, क्षणिक केलेल्या चुकीचे परिणाम पिढी दर पिढीला भोगावे लागतात. १९४७ मध्ये काश्मीरमध्ये केलेल्या चुकीचे परिणाम आजही भारत भोगत आहे आणि भविष्यातही भोगावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे चीनच्या बाबतीतही १९५० ते १९६२ यादरम्यान केलेल्या चुकांचे आणि दुर्लक्षाचे परिणाम आपण आजही भोगतो आहोत. त्या चुका आपण आताही सुधारल्या नाहीत तर आपल्या येत्या पिढय़ांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. १९४७ ते १९६२ या काळात संरक्षण व्यवस्थेत झालेल्या संचयित दुर्लक्षामुळेच (accumulated neglect in defence preparedness) १९६२ च्या युद्धात भारतचा पराभव झाला.\nयावरू�� आपल्या लक्षात येईल की, युद्ध किंवा युद्धात्मकबाबी या अचानक उद्भवत नाहीत. त्याला इतिहास असतो. ऐतिहासिक कारणं असतात. पाश्र्वभूमी असते. त्यातून आगामी युद्धजन्य परिस्थितीबद्दल सूचनाही मिळतात. युद्धाच्या वादळांचा अभ्यास मान्सूनसारखा सतत करावा लागतो. त्यात जर चूक झाली वा दुर्लक्ष झालं तर कटु पराभव चाखण्याची पाळी येते.\nऑक्टोबर १९६२ दरम्यान चिनी सैन्याने तवांग क्षेत्रात घागला, खिजेमाने, सोमदरांगचू, तवांग-बूमला क्षेत्रात आक्रमण केले. त्याचप्रमाणे पूर्व अरुणाचल प्रदेशमध्ये डीचू-किबितू, वॉलॉंग क्षेत्रातही त्यांनी आक्रमण केले.\n२९ ऑक्टोबरला भारत सरकारने मान्य केलं की, चीनने भारतावर आक्रमण केलेलं आहे. बूमला, तवांग, जसवंतगढ आदी क्षेत्रांत भारतीय सैन्याने चिनी सैन्याचा सामना केला. त्यांचे स्मारक आजही तिथे आहे. नोव्हेंबरमध्ये बोमदिलापर्यंत (जे आता जिल्हा मुख्यालय आहे.) चीन सैन्य पोहोचले. वॉलॉंगवरही चीनने कब्जा केला. भारतीय सैन्याप्रमाणेच चीनचेही बरेच सैनिक या युद्धात मारले गेले. वॉलॉंग क्षेत्रात चिनी सैनिकांचे मृतदेह चीनपर्यंत नेण्यासाठी जवळजवळ आठ दिवस लागले. पुरेशी युद्धसामग्री नसतानाही भारतीय सैन्याने आपल्या युद्धकौशल्याचे प्रदर्शन केले. १९ नोव्हेंबर १९६२ पर्यंत चिनी लष्कर नेफा क्षेत्रात बोमदिला-तवांग-वलांगपर्यंत तसेच लडाखमध्ये चुशूक, देमचोग, डी.बी.ओ. पर्यंत पोहोचले.\nआणि २० नोव्हेंबर १९६२ रोजी बीजिंगमध्ये चीनचे तत्कालीन प्रधानमंत्री चाऊ एन लाई यांनी भारतीय राजदूतावासाचे चार्ज दी अफेअर यांना बोलावून चीन युद्धक्षेत्रात एकतर्फी युद्धविराम करीत असल्याचे त्यांना सांगितले.\nनोव्हेंबरमध्ये लडाख व नेफा क्षेत्रात बर्फ पडायला सुरुवात होते. तत्पूर्वी चिनी सैन्याला माघारी जाणे गरजेचे होते. कारण ते नंतर हिमवर्षांवात अडकले असते आणि त्यांचे परत जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले असते. जर चिनी सैन्य या क्षेत्रात थांबले असते तर त्यांना जिवंत राहण्याकरिता रसद पोचली नसती. या प्रदेशात हवाई मार्गाने रेशन आदी पोहोचवणं फारच कठीण होतं. याचाच अर्थ माघार घेऊन चिनी सैन्याने भारतावर मेहेरबानी केलेली नव्हती. त्यांना मागे जाणं आवश्यकच होतं. चीनकडे हवाई मार्गाने युद्धसामग्रीचा पुरवठा करण्याचे साधन त्यावेळी नव्हते. परंतु शत्रूच्या य�� कमतरेची जाणीव भारताला कुठे होती युद्धकाळात शत्रूच्या शक्ती-सामर्थ्यांची व्याख्या आणि वर्णन करतो, परंतु शत्रूची कमतरता जाणणं व त्याचा फायदा घेणं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं.\nया युद्धात चीनचे ८०,००० च्या आसपास सैन्य सहभागी झालं होतं. तर भारतीय सैनिक अवघे १०,००० होते. या युद्धात भारताच्या ३१२८ सैनिकांनी प्राणांचे बलिदान दिले. १०४७ सौनिक जखमी झाले, तर ३१२३ युद्धकैदी झाले. चीनचे ७२२ सैनिक मारले गेले, १,६९७ जखमी झाले आणि दोन युद्धकैदी झाले.\nलडाख क्षेत्रात चीनच्या ताब्यात आजघडीला सुमारे ३८,००० वर्ग कि.मी. भारतीय प्रदेश आहे. पाकिस्तानने काश्मीर क्षेत्रातून जवळजवळ ५००० वर्ग कि. मी. भूभाग १९६३ मध्ये चीनच्या ताब्यात दिला आहे. हे क्षेत्र काश्मीरचा भाग आहे व ते भारताचे होते. आता अरुणाचल प्रदेशवर चीन दावा करत आहे. या क्षेत्रातला घागला, सोमद्रांगचू, असाफिला, लांगजू सोडून अन्य भूभाग भारताच्या ताब्यात आहे. त्याची सुरक्षा व संरक्षण व्यवस्था सध्या संरक्षण मंत्रालय पाहत आहे.\nईशान्य भारतातील फुटीरवादी गट आणि नक्षलवादी संघटनांना चीन सर्व प्रकारचे प्रोत्साहन व मदत करीत आहे. दहशतवादाविरुद्धच्या युद्धासंबंधात पाकिस्तान आणि अमेरिकेत असलेल्या मतभेदांचा फायदा चीन घेत आहे. आपण हे विसरता कामा नये की, कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानचे सेनाप्रमुख व आय.एस.आय. प्रमुख चीनमध्येच होते कारगिल युद्धाच्या वेळी चीनने अरुणाचल प्रदेशात कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. याचे सविस्तर वर्णन तत्कालीन भारतीय सेनाप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक यांनी त्यांच्या पुस्तकात ‘Surprise into Victory’ मध्ये केल आहे.\nसीमावाद कसा निर्माण झाला\nचीन-भारत यांच्यातील सीमावाद कसा निर्माण झाला, कसा वाढत गेला नि त्याचा स्फोट कसा झाला . चीनने तिबेटचा कब्जा घेतला तेव्हापासून सीमेचा प्रश्न पुढे आला, मॅकमेहान या ब्रिटीश अधिकार्यासने आखलेली सीमारेषा ही तिबेट भारत सीमारेषा आहे. नेहरूंनी फॉरवर्ड पॉलिसीचे धोरण आखले नि ते कृतीत आणण्याचा आदेश दिला. कमांडचे सेनापती जनरल दौलत सिंग यांनी फॉरवर्ड पॉलिसीबद्दल इशारा दिला होता. सन 1962 च्या ऑगस्टमध्ये आर्मी हेडक्वार्टर्सला एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी सैन्याच्या अडचणींची यादी दिली. ते म्हणाले की, वेस्टर्न सेक्टरमध्ये चिनी सैन्याच्या चौक्या क��कुवत आहेत. त्यांचे सैनिकीदृष्ट्या रक्षण करणे अशक्य आहे. अशावेळी चीनशी संघर्ष करण्याचे टाळले पाहिजे. त्यासाठी \"फॉरवर्ड पॉलिसी' थांबवली पाहिजे. गलवान खोऱ्यात कोंडली गेलेली चौकी सुरक्षितपणे बाहेर काढली पाहिजे. याला चीन अडथळा करणार नाही. उटल त्या कारवाईचे स्वागत करील. हे चीनने स्पष्ट केले आहे. शेवटी राजकारण्यांसाठी त्यांनी पुढील सैनिक सिद्धांत सांगितला,\n\"तेव्हा हे आवश्यक आहे की राजकीय दिशा सैनिक शक्तीवर आधारलेली असली पाहिजे.”\nया पत्राला उत्तर आले की,\n\"झालेल्या घटनांनी फॉरवर्ड पॉलिसी बरोबर आहे हे दर्शविले आहे. आपले स्वामित्व दाखविण्यासाठी हे धोरण चालू ठेवणे आवश्यक आहे. कारण भूमीवर पोकळी दिसली की तेथे घुसायचे हे चीनी रणतंत्र आहे.”\nदुर्दैवाने नेत्यांना युद्धाचा अनुभव नव्हता. युद्धाचे इतिहास वाचले नव्हते. मोठ्या सेनापतींची चरित्रे वाचली नाहीत. सिझर, हॅनिबॉल, अलेक्झांडर, शिवाजी महाराज, श्रीमंत बाजीराव यांच्या चरित्रापासून खूप शिकण्यासारखे आहे. शिवाजी महाराजांचे चरित्र वाचले की त्यांनी वेळोवेळी कशा युक्त्या केल्या, जयसिंगाशी कसे नमतेने वागले. त्याच्या मागणीप्रमाणे गड सोडले. औरंगजेबाला भेटायला गेले, त्याला चकवून पळून गेले, परत आल्यावर सोडलेले गड परत जिंकण्याच्या खटपटीला लागले. हा इतिहास ध्यानात घेतला असता तर प्रतिष्ठा, स्वमान या शब्दांचा बाऊ केला नसता. सीमा संघर्ष टळला असता.\nब्रिगेडियर दळवी यांचे अनुभव\nब्रिगेडियर दळवी यांना 1960 मध्ये पदोती मिळाली आणि त्यांची रवानगी लडाखमध्ये करण्यात आली. नंतर त्यांची बदली नेफात होऊन 70 व्या ब्रिगेडचे ते कमांडर झाले आणि पुढील कार्यवाहीला सुरुवात केली. जन. प्रसाद तेथे आले आणि त्यांनी चिन्यांना हुसकावण्याचे काम त्वरित हाती घ्या, असा जनरल सेनचा आदेश दिला. दळवी नि प्रसाद या दोघांनाही चिन्यांना हुसकावण्याचे काम करण्याचे आदेश मूर्खपणाचा आहे हे दिसत होते. युद्ध साहित्याचा पुरवठा झाला नाही तर चिनी सैन्याला हुसकावण्याचे काम सहा महिन्यानंतर हाती घ्यावे लागेल असे दळवी यांनी स्पष्टपणे आपल्या योजनेच्या कागदावर लिहिले. पुढे जन. उमराव सिंग हेलिकॉप्टरने दळवींच्या कार्यालयात आले.\nत्यांनी \"आवश्यक गोष्टींचा पुरवठा अधिक दाखव. काम जरा दमाने घे” असा सल्ला देऊन आणि थोडी बदल केलेली योजना घेऊन जन. उमराव सिंग पूर्व विभागाचे सेनापती सेन यांच्या कार्यालयात आले. ज. सेननी योजना अव्हेरली. तेव्हा उमराव सिंगांनी आपल्या निषेध पत्रात अडचणींची जंत्री दिली. तेव्हा जन. थापर नि जन. सेन यांनी उमराव सिंगांची बदली केली. त्यातून जनरल कौल यांना नवीन सैन्य देऊन नेफाचे सर्वेसर्वा म्हणून पाठवण्याचे ठरले.\nपुढे जन. कौलसमोर उमराव सिंगांनी आपली योजना मांडली. ज. कौलनी ती धुडकावली. मग ते दळवीकडे गेले आणि सेनेला कूच करण्याचा आदेश दिला. आणि स्वत: सैन्याबरोबर चालू लागले. चढताना शिपाई थकत होते. कौलची दोनदा दमछाक झाली आणि पोर्टरच्या पाठीवर बसून उंचीचे अंतर कापावे लागले. रणक्षेत्र किती अवघड आहे याची दिल्लीत बसून कल्पना येत नाही. हे कौलना मनोमन पटले. आणि दळवीचे प्रतिपादन अगदी सत्य आहे हे पटले. पुढे जन. कौलनी लढाईची सूत्रे ब्रिगेडियर दळवींना सोपवली. त्यांना कारवाई स्थगित करण्याचा आदेश दिला नि पुढील हुकूम दिल्लीहून येतील असे सांगून जन. कौल; जन. प्रसादला घेऊन दिल्लीला आले. तिथे त्यांना आदेश मिळाला - \"लढत रहा, पण हटू नका.”\nप्रसादनी दळवींना सांगितले की, \"आता कार्यवाहीत दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कोर्ट मार्शल होईल.'\nपुढे चीनच्या प्रचंड हल्ल्याखाली सातव्या ब्रिगेडचा धुव्वा उडाला. ती विखुरली गेली. ब्रिगेडियर दळवी एका तुकडीसह चौथ्या डिव्हिजनला मिळायला जात होते ते वाटेतच पकडले गेले. मॅक्सवेल लिहितात, \"जे खरे लढाऊ सेनानी होते त्यांनी जे भविष्य केले होते ते खरे झाले. द फॉरवर्ड पॉलिसी नि ऑपरेशन लेगहॉर्न ही संपुष्टात आली.'\nले. कर्नल श्याम चव्हाण यांनी आपल्या वॉलॉंग ग्रंथात भारतीय सेनेचे चित्र काढले आहे. ते भारतीय शासन यंत्रणेच्या कामावर आरोपपत्र आहे. ते लिहितात, \"त्यांच्या (चीनच्या) फौजा अनुभवी होत्याच, पण त्यांची हत्यारे आधुनिक होती. आमच्या सेनेत दुसऱ्या महायुद्धातील हत्यारे व तोफा वापरल्या जात होत्या. वायरलेस सेटस्‌ तेव्हाचेच होते. बिटिशांच्या वेळचेच कपडेलत्ते व इतर लष्करी साहित्य आम्ही वापरत होतो. पण तेही पुरेसे नव्हते.'” (पृ. 10).\nया युद्धाचा विषय निघाल्यावर दोन व्यक्तींना कधीही विसरता येणार नाही.\nसुभेदार जोगिंदर सिंग व मेजर सैतानसिंग.\n१९६२ ला चीनने बुम्लावर पहिला हल्ला चढवला. सुभेदार जोगिंदर सिंग आपल्या प्लाटूनसह चीनी आक्रमणाचा निकराने सामना करत होता. ���ोंग्पेंग ला (Tongpeng La) ह्या (Bum La) बुम्ला जवळील एका कोपऱ्याशी ते सर्वं दबा धरून होते.\n२३ ऑक्टोबरला सकाळी साडे पाच वाजता चीनी सैन्यांनी प्रचंड हल्ला या भागावर केला त्याला तोफखान्याची साथ होती. सुभेदार जोगिंदर सिंगाच्या सर्व साथीदारांनी निकराने लढत तो हल्ला परतून लावला. चीनी सैन्याचे खूप नुकसान पण झाले.पण परत थोडया वेळात चिन्यांनी परत हल्ला केला. एखाद्या अडिग अशा भिंती प्रमाणे सुभेदार जोगिंदर सिंग व त्याचे साथीदार पाय रोखून लढत होते. तोफखाना व आधुनिक शस्त्र त्यात सैनिकांची संख्या खूप अधिक असल्याने चीनी सैन्याला सुभेदार जोगिंदर सिंगच्या प्लाटून मधील अर्धे जवान शहीद झाले. सुभेदार जोगिंदर सिंगांना अनेक जखमा झाल्या होत्या पण मर्द काही आपली जागा सोडायला तयार नव्हता त्यांनी दुसरा हल्ला पण परतून लावला. आता सुभेदार जोगिंदर सिंगच्या सोबत खूप कमी सैनिक राहिले होते. चीनी सैन्यांनी आता स्वतःच्या नुकसानीचा विचार न करता तिसरा हल्ला चढवला. सुभेदार जोगिंदर सिंगनी आपल्या लाईट मशिनगन सज्ज करत अनेक चीनी सैनिकांना यम सदनी पाठवले. त्यांच्या जवळचा दारूगोळा जवळपास संपला होता. शेवटी सुभेदार जोगिंदर सिंग व त्यांचे साथीदार वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेहचा घोष कसत सरळ शत्रूवर तुटून पडले. सुभेदार जोगिंदर सिंगांच्या शरीराच्या अनेक भागांना गोळ्या भेदून गेल्या होत्या. त्यांचे हात व पाय पूर्णतः निकामी झाले व ते शत्रूच्या ताब्यात सापडले. पण मर्दाला वाटत होते की एक न एक दिवस तो परत भारतीय सैन्यात येणार व वरचा हुद्दा मिळवून शत्रूशी चार हात करणार पण नियतीला ते मान्य नव्हते. सुभेदार जोगिंदर सिंगचा चीनी बंदीगृहातच मृत्यू झाला.\n१७ नोव्हेंबरला चुशूल (लडाख) भोवतालच्या पहाडांवर चिन्यांनी आपल्या तोफा उघडल्या, त्यानंतर चिनी पायदळाने समोरासमोर चढाई केली. पण ती आपल्या जवानांनी उधळून लावली. चुशुल विमानदळाला लागून असलेल्या रेझांग या पहाडावर चिन्यांनी प्रचंड हल्ला चढविला. तेथे कुमाऊ बटालियनची अवघी एक कंपनी होती.... (मेजर) सैतानसिंग यांचा कित्ता ठेवून रक्ताचा अखेरचा थेंब शरीरात असे तो त्यांनी चिन्यांशी सामना दिला. दिवस हिमपाताचे होते. तीन महिन्यानंतर भारतीय अधिकारी पहाडावर गेले, तेव्हा सर्व जवान आपल्या संरक्षण मोर्चात शस्त्र हातात असलेल्या स्थित���त मरणाधीन झाल्याचे आढळले.\nमेजर सैतानसिंग व सुभेदार जोगिंदर सिंग यांना मरणोत्तर परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.\nछत्रपती शिवाजी पुतळ्या पासून सुरु झालेला छत्रपती शिवाजी मार्ग शहीद सुभेदार जोगिंदर सिंगांच्या शहीद भूमीतून जातो. सध्याच्या राज्यपालांचे नाव पण जोगिंदर सिंग हा काय विलक्षण योगायोग आहे.\nअरुणाचलमध्ये तसा एप्रिल मध्येच पाऊस सुरु होतो. जून मध्ये तो एन भरात असतो. एप्रिल पासून नद्या, नाले भरभरून वाहायला लागतात. डोंगर कोसळण्याचे प्रमाण खुपच असते. रस्ते अनेक वेळा व अचानक बंद होतात. प्रवासाचा नेमके नियोजनकरणे अगदीच अशक्य. आम्ही शक्यतो कुणालाच या काळात अरुणाचलला भेट देण्यासाठी बोलवत नसुत. सप्टेंबर ते डिसेंबर सुरुवातीपर्यंतचा काळ म्हणजे अगदी स्वर्गीय आनंद तर एप्रिल ते ऑगस्ट शेवट पर्यंत म्हणजे अगदीच अवगड. डिसेंबर नंतर मात्र उंच डोंगराळ भागात बर्फ पडायला सुरुवात होते.\n१ जुलै माझा जन्मदिवस. तसा तो विवेकानंद केंद्रात गेल्यापासून फारसा कधी साजरा केलाच नव्हता. जून १९९७ मध्येच विवेकानंद केंद्र पुण्याहून मोसमीदिदीचा फोन,\n“प्रसाद भैय्या, १ जुलै को पूना केंद्र के कार्यकर्ते अरुणाचल आ रहे है.”\nमोसमी दीदी आसाम मधील गोलाघाटची. ती जीवनवृत्ती कार्यकर्ता म्हणून पुण्यात होती. दीदीला जुलै मधील अरुणाचल माहित होता. मला प्रश्न पडला या वेळी हे लोक का येतायेत \n“दीदी अभी क्यू भेज रही हो बाद में भेजो न ......”\n“नही भैय्या वो लोग अभी आना चाहते है .....”\n“दीदी बहोत दिगदारी होगी ... यहाँ का हाल तो आपने उन्हे बताया है न \n“हा, भैय्या.....आप उनके साथ रहेना ....”\nमी हसतच उत्तर दिले\n“होगा दीदी.....चलो पुनाके लोगोंको भी अरुणाचल की एक दुसरी सुरत दिखाई देगी ”\nमी १ जुलैला तिनसुखियालाच्या विवेकानंद विद्यालयात सकाळीच पोहोंचलो. तिथे पुण्याहून कुणी आले आहे का याची चौकशी केली. कळले कुणीच नाही. काय झाले कुठे अडकले का हे लोक तस पाहता आज काही कुठ आसाम बंद पण नाही. थोडी विचारपूस केल्यावर कळले की पुण्यातील टीम १ जुलैला गुवाहाटी मध्ये पोहोंचली. थोडी माहिती देण्यात गडबड झाली होती.\n२ जुलैला सकाळीच महेश बर्दापूरकर,जयदीप साळी, संतोष कीर्तने, अर्चना पाटसकर, वीणाताई गर्भे, मधुमती पराडकर आणि पूर्वी लोणकर असे सात मराठी वीर तिनसुखियाला पोहोंचले.\nमहेश थोडा बुटका, सावळा व गोल चेहऱ्याचा तर संतोष बुटका व गोरापान जयदीप चांगलाच उंच तिघंही माझ्याच वयाचे २६ वर्षांचे. अर्चना, मधुमती व पूर्वा २३ वर्षांच्या असतील तर वीणाताई गर्भेनां पाहिले तर धक्काच बसला. चांगलेच पांढरे केस झालेल्या त्या ६२ वर्षांच्या आजीबाई होत्या. येणारे १० दिवस यांचे काय होईल अशी एक भीती मनात निर्माण झाली. महेश दैनिक सकाळ मध्ये काम करायचा तर संतोष भावाच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवसायात भावाला मदत करायचा.जयदीप, अर्चना, मधुमती व पूर्वा आजून महाविद्यालयात शिकत होते त्यांच्या सोबत आयुष्याचा रापलेला अनुभव असलेल्या वीणाताई.\nपुढचे ११ दिवस या सर्वांबरोबर अरुणाचलचा प्रवास करायचा.\nनियोजन अगदी मस्त केले होते. अरुणाचलच्या दोन भागात प्रवास करायचा. एक वाँलाँग पर्यंतचा व दुसरा तवांग पर्यंतचा. दोन्ही ही भाग दोन वेगळ्या दिशेचे भारताचे अंतिम स्थाने. १९६२ च्या युद्धात चीनचा मुख्य हल्ला या दोन भागातून झाला होता.चीन युद्धाला ३५ वर्षं होणार होती.\nदुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही वाँलाँगला जाण्यासाठी अरुणाचलच्या लोहित जिल्ह्यातील तेजू या गावासाठी निघालो. तिनसुखिया ते वाँलाँग ३३० किलोमीटरच्या आसपास तसे पहिले तर हे अंतर जायला सपाट भागात केवळ सहा तास पुरे. तिनसुखिया ते तेजू ११५च्या आसपास. मिनीबसने आम्ही धोला घाट पर्यंत पोहोंचलो. वातावरण चांगले होते. आकाश पण निरभ्र होते. त्यामुळे फारशी चिंता नव्हती. गेल्या दोन तीन दिवसात पाऊस पण फार नव्हता. एकंदरीत सुरवात चांगली झाली.आमची टीम आरामात धोलाघाटावर पोहोंचली. ब्रम्हपुत्रचे ते पात्र पाहून सर्वं जणांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. या ठिकाणी पात्र फार मोठे नाही. पण ब्रम्हपुत्र तो ब्रम्हपुत्रच. आम्ही सकाळी ९ च्या आसपास पोहोंचलो. घाटावर फार गर्दी नव्हती. मात्र फेरी वाहतूक बंद होती. नदीचे पाणी कमी झाल्याने फेरी जाणे अवघड होते. विचारपूस केल्यावर कळले की फेरी सुरु होण्यासाठी पाणी वाढण्याची वाट पाहावी लागेल.\nसोबतच्या पुणेकरांना ब्रम्हपुत्रने आपले पहिले रूप दाखवले. शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्यांना या धोला शब्दावरून माहिती द्यायला सुरवात केली.\nभारतचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या फॉरवर्ड पॉलिसीवर याच जून १९६२ मध्ये बरेच बोलणे चालू होते. जून १९६२ मध्ये चीनने गृहीत धरलेल्या तिबेटच्या सीमेच्��ा आत धोला (Dhola) येथे पहिले ठाणे भारतीय सैनिकांनी उभे केले. चीनी सैनिकांनी त्याला फार विरोध केला नाही या काळात आपण पुढे जात होतो व चीन मात्र शांतपणे सावध होत होता.\nजेव्हा शत्रू आक्रमण करतो तेव्हा माघार घ्या. जेव्हा तो थांबतो तेव्हा त्याच्या भोवती घिरट्या घाला, त्याला हैराण करा. तो हैराण झाल्यावर त्याच्यावर हल्ला करा. तो माघार घेईल तेव्हा त्याचा पाठलाग करा आणि त्याला नष्ट करा..... - माओ.\nआता माझ्या सोबतच्या मंडळीना कशा अवस्थेत भारतीय सैन्यांनी पावसाळ्यात (मे ते ऑगस्ट २००९ ) फॉरवर्ड पॉलिसीवर काम करणे सुरु ठेवले असेल याची कल्पना येणार होती. नदीचे पात्र फार मोठे नव्हते १००० फुटाचे असेल पण पाण्याचा वेग प्रचंड होता. त्यातून पोहत जाणे अशक्यच. हळहळू घाटावर गर्दी वाढू लागली. आर्मीचे काही शक्तिमान ट्रक पण आले त्यातून अनेक जवान उतरले. त्यांनी पटापट आपले सामान उतरवले व एका बाजूस ठेवले. गणवेशावरून ते मराठा लाईट इन्फंट्रीचे गणपत आहेत हे नक्की कळले.\nपुण्यातील मंडळीना तसे सैन्य व लष्कर हा प्रकार काही माहितच नव्हता असा प्रकार नव्हता पण प्रत्यक्ष कृती करताना फारसे त्यांनी कधी पहिले नव्हते. जवानांच्या जलद कृती ते अचंबित होऊन पाहत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर तोडे काहीतरी वेगळे पहिल्याने त्यांच्यातील उत्साह वाढला. माझे काम खरे त्यांना सोबत करण्याबरोबर त्यांना उत्साही ठेवणे हे पण होते.\nमी त्यांना मराठा लाईट इन्फंट्री बद्दल थोडे सांगाया सुरुवात केली.\nआपल्या सैन्यदलातील सगळ्यात जूनी रेजिमेंट “मराठा लाईट इन्फंट्री”. लाईट इंन्फंट्री म्हणजे निवडलेल्या मोजक्या सैनिकांची पलटण जे सैनिक चपळपणे हालचाली करू शकत, किंवा संधीचा फायदा उठवून शत्रूवर अचानक हल्ला करून त्यांना नामोहरम करू शकत. याच सैनिकांच्या पुढे वेगाने आक्रमणे करणार्‍या पलटणी झाल्या आणि त्यानंतर त्यांच्या वेगाने हालचाली करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना “लाईट इन्फंट्री” असे बहुमानाने ओळखले जाऊ लागले. ब्रिटीश सैन्याच्या त्या वेळेच्या जनरल्सना मराठ्यांचा काटकपणा व गनिमीकाव्याने लढण्याच्या गुणांचा त्यांच्याबरोबर झालेल्या लढायांमुळे भरपूर अनुभव होताच. ते गुण हेरून त्यांनी आपल्या सैन्यात मराठा रेजिमेंट चालू केली.\nएकूण सहा अशा बटॅलियन्सची लाईट इनफंट्रीमधे रुपांतर झाले. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चींग मधे मिनीटाला १२० पावले टाकतात.चीन युद्धा नंतर खास करून ही रेजिमेंट या भागात आहे.\nआमच्या सोबतच जवळपास तास भर सर्वं जवान फेरी सुरु होण्याची वाट पाहत होते. आम्ही मराठीत बोलत असल्याचे पाहून एक जवान आमच्या जवळ आला व विचारले,\nमी “पुण्याचे आहेत हे सारे, मी अरुणाचल मध्येच असतो ” मी उत्तर दिले व विचारले आपले नाव काय\n“सुभेदार दिनकर खोत, इतक्या लांब मराठी माणसं येत नाहीत फार अवघड भाग आहे हा.”\n“तसे काही नाही महाराष्ट्रातील अनेक लोक विवेकानंद केंद्रात काम करतात. केंद्राची सुरुवातच विदर्भातील माननीय एकनाथजी रानडे यांनी केली. गेल्या २५ वर्षांपासून अनेक लोक काम करत आहेत इथे या सर्वांना घेऊन तेजू, अमिलीयांग, हायलीयांग, वाँलाँग पर्यंत जायचे आहे ” मी केंद्रा बद्दल थोडी माहिती दिली.\n“आमचे अनेक कॅम्प रस्त्यात आहेत.माझा कॅम्प नमसाईला आहे.” सुभेदार खोतनी आम्हाला परत असताना कॅम्पला भेट देण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या सोबतचे सुभेदार मेजर कदमची पण चांगली ओळख झाली. सर्वं पुणेकर सैनिकांशी गप्पा मारण्यात दंग झाले. वीणाताई मात्र शांत बसल्या होत्या. अल्लड असलेल्या ब्रम्हपुत्रकडे पाहात.\nशेवटी एक फेरी थोडे जास्त भाडे घेऊन जायला तयार झाली. एकदाचे आम्ही फेरीत बसलो. ४० मिनिटाचा प्रवास करून आम्ही थोडे पुढे गेलो. पुढे फेरी जाणे अशक्य होते. आता खाली उतरून पाण्यातून जावे लागणार होते. आम्ही सर्वांनी आपले सामान डोक्यावर घेतले व पाण्यातून मार्ग काढत पुढे निघालो. मला सर्वात काळजी होती वीणाताईंची या वयात त्यानां हे जमेल का वीणाताई सावकाश येत होत्या. सुभेदार मेजर कदम त्यांना मदत करत होते. जवळपास कंबरेपर्यंतच्या पाण्यातून आम्ही सावकाश जात होतो. जवळ पास १५ मिनिटाचा असा प्रवास करून आम्ही पुढे जाणाऱ्या पक्क्या रस्त्या पर्यंत पोहोंचलो.\nसुभेदार मेजर कदमचे साथीदार चपळ हालचाली करून आपले अवजड सामान रस्त्यावर आणत होते. तिथे त्यांना नेण्यासाठी शक्तिमान ट्रक आलेले होते. त्यांनी आम्हाला अलुबारीघाटा पर्यंत पोहोंचवण्याची विनंती मान्य केली. शक्तिमान मध्ये बसून आम्ही अलुबारी घाटापर्यंत आलो. आता आमचा व मराठा लाईट इन्फंट्रीचा मार्ग वेगळा होता. आम्ही पुढची फेरी पकडून दुसऱ्या काठावर पोहोंचलो. नदीच्या दुसऱ्या बाजूस आमची वाट प��हत असलेले श्री. दिक्षितजी व रंजनाताई बऱ्याच वेळापासून बस सोबत उभे होते. दिक्षितजी ताफ्रागाव विवेकानंद केंद्र विद्यालयाचे(VKV) प्राचार्य तर रंजनाताई अरुण ज्योती प्रकल्पाची जीवनवृत्ती. सकाळी ७ च्या आसपास आम्ही तिनसुखिया सोडले होते आता पाच वाजत आले होते. जाताना दांगलट बस्ती मध्ये मिश्मी बांधवाना थोडावेळ भेटलो. त्यांची घरं पाहिली व पुढे तेजू कडे निघालो. तेजुत पोहांचेपर्यंत सूर्यास्त झाला होता.\nरात्रीचा आमचा निवास VKV ताफ्रागावला होता ही मुलींची दहावी पर्यंतची शाळा. आम्ही शाळेत एकदाचे पोहोंचलो. प्रार्थनेची तयारी सुरु होती. आम्ही लगेच तयार होऊन प्रार्थना व भजनासाठी गेलो. सुरुवातीचा एकात्मता मंत्र झाल्यानंतर एक मिश्मी भजन एका मुलीने म्हटले. सर्वत्र एक भावपूर्ण वातावरण होते. मिश्मी भजन संपले आमच्या कानावर अचानक “केशवा माधवा तुझ्या नावात रे ” चे सूर पडले. ताफ्रागावच्या शाळेतील मुली सुंदर मराठी भजनं गायच्या. आमच्या दापोरीजोची लिसा लोंमदक तर इतक्या अफलातून मराठी भजनं म्हणायची की जर तिला न पाहता फक्त आवाज ऐकला तर कुणी प्रख्यात मराठी गायिका म्हणते का असे वाटेल. गाण्याचे शिक्षण आजिबात नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे “रुणझुण रुणझुण ए भ्रमरा” तर तिच्या तोंडून ऐकताना मन एका प्रशांत अवस्थेत जायचे. पुढे लिसा पुण्याला फर्ग्युसन मध्ये शिकण्यासाठी आली.\nअरुणाचली बांधवांचे मराठी लोकांशी एक अतूट नाते जुळले होते. बाबुजी (सुधीर फडके) स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चित्रपट काढत होते. एन भरात पैशाची कमतरता जाणू लागली. आई(बाबुजींच्या पत्नी)अनेकांना पैशासाठी फोन करत होत्या. एक फोन त्यांनी न चुकता अरुणाचलला लावला.\n“ नमस्कार दीपक मी आई बोलते.”\n“नमस्कार आई कशा आहेत तुम्ही, बाबूजी व श्रीधर”\n“आम्ही ठीक आहोत. बेटा बाबुजी चित्रपट काढतायेत पैसा कमी पडतो आहे. तू किती देणार \n“तुला जमेल तेवढा दे.”\nदिपकजीनी लगेच दोन लाख रुपये चित्रपटासाठीचे आपले पहिले योग दान म्हणून पाठून दिले.\nहे दीपकजी म्हणजे श्री लेखी पुंसो तवांगचे बाबूजींचे मोठे चिरंजीव. लहानपणा पासूनच तवांगचे लेखी पुंसो बाबूजींच्या घरीच शिकण्यासाठी राहिले. बाबूजी व आईच्या निर्मळ प्रेमाने ते फडके घरातील दीपक बनले.\nबाबूजींनी आपली शेवटच्या काळात दिपकजीना आपल्या बोटातील हिऱ्याची अंगठी काढून द���ली. ती खुपच किंमती होती. श्रीधर फडकेंना त्यांना ती परत देऊ केली तर ते म्हणाले,\n“ त्या अंगठीवर अधिकार घरातील मोठया मुलाचा आहे त्यामुळे बाबूजींनी ती अंगठी तुम्हाला दिली.”\nश्री लेखी पुंसोची भाच्ची आता अंबाजोगाईच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकत आहे व तिचा स्थानिक पालक मी आहे.\nअसे अनेक उदाहरण आहेत.\nआमचा दुसरा दिवस तेजू व परिसर पाहण्यात गेला. संध्याकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पुणेकर मंडळीनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर केला तर शाळेतील मुलीनी अरुणाचलची. वीणाताई नऊवारीत अगदी आजीबाई दिसत होत्या. मला कधी कधी प्रवासात शंका यायची या नक्की ६२ वर्षांच्याच आहेत का तसे महिला खरे वय लपवतात असे मी बऱ्याच वेळा ऐकले होते \nदिनांक ५ जुलै २००९ सकाळी मी, रंजनाताई व ७ पुण्याचे शिलेदार VKV अम्लीयांगच्या जीप ने ताफ्रागावहून अम्लीयांगसाठी निघालो. मोसम बहोत सुहाना था आणि रस्ता मोकळा व शांत. वेगात आमचे मार्गक्रमण होत होते. हायलीयांगचा रस्ता. ९० किलोमीटरवर VKV अम्लीयांग होते.थोडा सपाटीचा रस्ता संपल्यावर डोंगररांगातून प्रवाससुरु झाला. महेश, जयदीप, संतोष व माझ्या तर वीणाताई, अर्चना, मधुमती व पूर्वा यांच्या रंजनाताई बरोबर गप्पा मस्त सुरु होत्या. थोड्यावेळानी मराठी गाणे सुरु झाले. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या लोहितच्या सोबतच पण तिच्या उगमाकडे आम्ही जात होतो.\nआता जीप चा वेग कमी झाला होता पण जंगलाचा एक सुंगंध दरवळत होता. वातावरणात एकदम थंडावा आला होता. Last View of Planes अशी पाटी मी पाहिली व चालक अनुपला जीप थांबवायला सांगितली. सर्वं जण खाली उतरले व पश्चिमेकडे खाली अथांग पसरलेले लोहितचे पात्र पाहून सर्व जण अवाक झाले.\nपरशुरामाने आपले कर्तव्य पूर्ण झाल्यावर आपला रक्त्नाने माखलेला परशु या लोहित नदीत धुतला होता त्यामुळे ही लाल रंगाची म्हणचे लोहित झाली. तेजू पासून जवळच परशुराम कुंड आहे. मकरसंक्रांतीच्या वेळेला मोठी यात्रा भरते.\nलोहितचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो ७० किलोमीटर गेल्यावर पूर्वेकडील डोंगरांगाचे मनोहर दृश्य दिसत होते.तिथे उभा केलेल्या एका लाकडी शेड मधील बाकांवर आम्ही मनाच्या एक तरल अवस्थेत एकमेकाशी हसत गप्पा मारत बसलो. मन विशाल झाल्याचा अनुभव विस्तीर्ण निसर्गामुळे येत होता.\nआमचा पुढचा प्रवास सुरु झाला आत्ता पर्यंतचे अंतर आम्ही काही तासात प��र्ण केले होते. अम्लीयांग आता ७ किलोमीटरवर होते. एक वळण घेऊन आम्ही सरळ रस्त्याला लागलो तेच खाडकन काही तरी आवाज आला. मी चालक अनुपकडे पहिले तो स्टेअरिंगकडे पाहत होता. जीपच्या स्टेरिंगचा दांडा तुटून त्याच्या हातात आला होता. जीप सपाट रस्त्यावर आल्याने आम्ही वाचलो. एक दोन मिनिटे आधी हे घडले असते तर .....आम्ही जीपसह दरीत कोसळलो असतो.अनुपने ब्रेक दाबून गाडी थांबवली. अपघाताची तीव्रता पुणेकरांना न जाणवू देता मी हसत खाली उतरलो व सर्वांना उतारवयास सांगितले. अम्लीयांग ७ किलोमीटरवर होते. पण डोंगरातून एक जवळचा रस्ता होता. त्या रस्त्याने आम्ही शाळेत पोहोंचलो. ही प्राथमिक शाळा असल्याने मुलांचा खुपच चिवचिवाट होता. डोंगर माथ्यावरच्या सपाट भागावर ही शाळा,समुद्र सपाटी पासून ७५० मीटर वर.\nसुरुवारीच्या दिवसामुळे आम्ही नियोजनाच्या एक दिवस मागे होतो. तो दिवस अम्लीयांग मध्ये राहून आम्ही पुढे प्रवासाला जाणार होतो आता जीप पण खराब झाली होती . दुरस्तीसाठी अनुप तेजुला गेला. आत्ता दुसरा पर्याय होता बस ने जाणे. दुसऱ्या दिवशी त्याबद्दल माहित होणार होते.\nरात्री आम्ही सर्वं जण मुलांमध्ये मस्त रमलो. अरुणाचलच्या छोट्या मुलांमध्ये प्रचंड उत्साह असतो. मी एक जोशपूर्ण गीत सर्वांना सांगितले ते सगळे माझ्या पाठोपाठ म्हणत होते.\nखून भी देंगे जान भी देंगे, देश की मिट्टी कभी नही देंगे.\nयाहू याहू वो याहू याहू\nओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं\nजहाँ हुये बलिदान भगतसिंग वो पंजाब हमारा है ......\nयाहू याहू वो याहू याहू\nओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं\nजहाँ हुये बलिदान जोगिंदर वो अरुणाचल हमारा है......\nयाहू याहू वो याहू याहू\nओं ओं ओं ओं ओं ओं ओं ओं\nमुंबई हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी\nअपना देश अपनी माटी\nमुलं अगदी फुल जोशात गीत गात होते तर सर्वं पुणेकर भावनिक एकात्मतेचा अनुभव घेत होते.\nनिसर्गाला पण शहिदांचे बलिदान ऐकून गहिवरून आले असेल. त्याने आकाशातून बरसायला सुरुवात केली. थोडी रिमझिम सुरु झाली. रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर आम्ही झोपण्यासाठी अतिथी कक्षात गेलो. मला काही झोप लागत नव्हती. पुढचे नियोजन कसे करायचे या बद्दल विचारांनी मेंदूचा पूर्ण ताबा घेतला होता. अमृतांजन कपाळाला चांगलेच लेपून मी झोपायचा प्रयत्न करत होतो. पावसाने पण चांगलाच जोर धरला होता. आता तर अधिकच अस्वस्थ वाटत होते.\n१९६२ मध्ये कसे आपले जवान या भागात पुढे जात असतील त्यावेळी एवढे चांगले रस्ते पण नव्हते. अम्लीयांगच्या काही अंतर आधी आशियातील सर्वात लांब झुलता पुल ही (Longest Balanced Bridge in Asia) बॉम्बे साप्पेर्स ( The Bombay Engineering Group, or the Bombay Sappers)\nया भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी शाखेनी उभारलेले एक जबरदस्त बांधणी त्यावेळी नव्हती. कर्नल श्याम चव्हाण व त्यांचे साथीदार कसे लढले हे त्यांच्या पुस्तकातून वाचलेले डोळ्यासमोर चित्रपटा सारखे येत होते.\nसकाळी ३च्या आसपास मला झोप लागली असेल व सकाळी सव्वा पाचला प्रार्थनेसाठी उठलो. चांगलाच पाऊस सुरु होता. अरुणाचल मधील वातावरण कधी बदलेले हे निश्चित असे कधीच सांगता येत नसे. पुण्याचे मित्र खूप उत्साहात होते त्यांना पुढे येणाऱ्या समस्या माहित नव्हत्या. माझ्या मनातील चिंता चेहऱ्यावर न येवू देण्याचा मी परोपरीने प्रयत्न करत होतो.\nअरुणाचल प्रदेश परिवहन मंडळाच्या हायलीयांग येथील कार्यालयात वॉलॉंगसाठीच्या बसची चौकशी केली तर कळले की काल गेलेली बस परत आलेली नाही. बऱ्याच ठिकाणी Land Slide (डोंगर कोसळणे) झाल्याने रस्ता बंद आहे. जवळच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कार्यालयात गेल्यावर कळले की हायलीयांग ते वॉलॉंग रस्ता बंद आहे. एकही वाहन अजून पोहांचू शकले नाही अंदाज आहे की पुढील दोन तीन दिवस तरी रस्ता चालू होणे अशक्य. वॉलॉंग आत्ता रद्दच करावे लागणार.\nत्या दिवशी आम्ही हायलीयांग परिसरात फिरलो. बांबू व तारेचा झुलता पूल, मिश्मी बांधवांची घरे त्यांचे लोक जीवनांचा परिचय करून घेतला. इथलाच एक केंद्राच्या शाळेचा विद्यार्थी खोपे ताले हा पुण्यात वकिली शिकायला पुढे आला. प्रबोधिनीच्या प्रशालेचे प्राचार्य पोंक्षेसरांच्या घरीच तो अनेक वर्षं राहिला. पोंक्षेसर म्हणजे ईशान्य भागातील अनेक मुलांचे पुण्यातील पालक. दर वर्षी कुणी न कुणी विद्यार्थी त्यांच्या घरी राहायला असत. पुण्यातील ईशान्य भागातील मुलांची हेल्पलाईन म्हणजे श्री विवेक पोंक्षे. ते स्वतः अरुणाचल मधील केंद्राच्या शाळेत अनेक वर्षं शिक्षक होते. दर वर्षी एकदा तरी ते पूर्वांचल मध्ये जाऊन येतात. तेथील अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांना प्रबोधिनीच्या माध्यामातून पोंक्षेसर सर्वं प्रकारची मदत करत असतात.\nमिश्मी बांधवांची हातमागावर तयार केलेली गुलाबी, लाल,काळ्या रंगाची कपडे खूप सुंदर असतात. स्वभावाने खुपच शांत व सरळ आहेत हे लोक. कामन मिश्मी बांधवांची “दुयाया” (Duyaya ) ही समृद्धीची देवता आपल्याकडील लक्ष्मी. फारसे जगाचे अनुभव नसल्याने असलेले सगळे चांगले गुण त्यांच्यात तर त्यामुळे मात्र भौतिकदृष्टया मात्र हा भाग जास्तच अविकसित राहिला.\nदिवसभरात एकही वाहन वॉलॉंगहून आलेले नव्हते. रस्ता मोकळा होईल याची खात्री संध्याकाळी पण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कमांडरला नव्हती. आत्ता काय करणार जयदीप, संतोष व महेश खुपच नाराज होते.\nमध्ये मध्ये मी त्यांना मजेत म्हणायचो,\n“अरे उगाच महाराष्ट्रत मजा करायची सोडून इथे जंगलात आलात.”\nशेवटी दुसऱ्या दिवशी परत तेजुला जायचे ठरले. पण मंडळाची बस तेजुला गेलेली परत काही आली नाही. रात्री पर्यंत आली तर परत जाता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी कळले की तेजूहून निघालेली बस नदीच्या पाण्यात वाहत गेली. पाण्याचा वेग अचानक खूप वाढल्याने चालकाने बस मधून उडी घेऊन काठ गाठला थोडावेळ आधी बस मधील सगळे जण पाण्यातून हळूहळू चालत आले होते म्हणून प्राणहानी झाली नाही.\nआता परतायला बस पण नाही. प्राचार्य सुब्रमण्यमनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कमांडरला त्यांची गाडी तेजुला जाणार आहे का याची चौकशी केली. आमचे भाग्य थोर म्हणून लगेचच दोन तासात गाडी निघाली. पाऊस काही थांबलेला नव्हता. शक्तिमान खुपच हळूहळू चालला होता. अशा पावसात ती भली मोठी ट्रक चालवणे फारच अवघड. आमच्या बरोबर सैनिकांचे काही कुटुंब होते ते कॅम्प पर्यंत काल १५ किलोमीटर चालत आलेले होते.\nट्रक अचानक थांबली. आम्ही मागे बसलो असल्याने समोरील काहीच दिसत नव्हते. मी, जयदीप, संतोष व महेश उद्दी मारून खाली उतरलो. समोर पाहतो तो काय डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर कोसळला होता. काही वेळा पूर्वीच हे झाले असल्याचे जवानांना लक्षात आले. आता काय करणार जवानांनी सांगितले आता पुढे चालत जावे लागणार. त्यांनी एका कोपऱ्याने पाऊल वाट करून दिली. पुढे आमची टीम चालत निघाली. रंजनाताईच्या पायाला काहीच दिवसांपूर्वी अपघात झाल्याने खूप मोठी दुखापत झाली होती तिला चालणे अवघड होत होते. सगळ्यांच्या जवळ चांगलेच ओझे होते. पण चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. ५ किलोमीटर चालून गेल्यावर डीम्बें येथील बोर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)चा मोठा बेस कॅम्प लागला. तिथे चवकशी केल्यावर कळले की ३ किलोमीटरवरील दोरा नाला (पगली नदी ) खूप भरून वाहतो आहे. पाणी कमी झाले असल्यास पुढे जाता येईल.\nअर्चना,वीणाताई, मधुमती, पूर्वी व रंजनाताईला तिथेच बसून आम्ही नाल्याच्या दिशेने चालू लागलो. अरुणाचल मध्ये विविध उपनद्यांना नाला किवा पगली नदी म्हणत असत. पगली नदी म्हणजे पाऊस नसला की नदी असल्याची काहीच खुण रहात नाही व पाऊस सुरू झाला ती एकदमं रौद्र रुपात वाहणारी छोटी नदी. उंच डोंगररांगातून प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याचा वेग तुफान असतो. अशा थोडया थोडया अंतरावर वाहणाऱ्या अनेक पगल्या नद्या अरुणाचलच्या सपाट भागात अनुभवता येतात. तीन किलोमीटर चालत गेल्यावर वेगाने वाहणारी पगली नदी ऊर्फ नाला आम्हाला दिसला. काठावर अनेक लोक होते. त्यांना विचार पूस केल्यावर कळले की पाण्याचा वेग प्रचंड आहे. नदी पार करणे दुरापास्त होते. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने २०० मीटरवर काल वाहून गेलेली परिवहन मंडळाची बस उलटलेल्या अवस्थेत दिसली. प्रचंड आवाज करत नदीचा प्रवाह वेगाने वहात होता. अशी वेगवान नदी पुणेकरांनी उभ्या आयुष्यात पाहिली नव्हती.\nशेवटी परत फिरण्याशिवाय गत्यंतर नव्हते.आम्ही परत डीम्बें कॅम्पला आलो .आता परत अम्लीयांगला पण नाही व तेजुला पण नाही आमची त्रिशंकूची अवस्था झाली होती. येथील बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कॅम्प मध्ये राहावयास मिळेल का म्हणून प्रवेशद्वारावर चौकशी केली पहिल्यांदा उत्तर आले नाही. सोबत महिला आहेत व वृद्ध आजीबाई आहेत असे सांगून विनंती केली. प्रवेशद्वारावरील रक्षकाने आपल्या वॉकीटॉकीवरून कॅम्प प्रमुखाशी संपर्क साधला. आम्हाला मध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाली.अंधार बराच पडला होता.सकाळी निघालेलो आम्ही ८ तासानी कॅम्पपर्यंत पोहोंचलो होतो.\nकॅम्प मध्ये गेल्यानंतर मी व रंजनाताई कॅम्प प्रमुखांशी बोलायला गेलो. त्यांना सर्वं परिस्थिती सांगितली. त्यांना माझे ओळखपत्र पाहिले. तेथून त्यांनी VKV ताफ्रागावचे प्राचार्य दिक्षितजीना फोनवर संपर्क केला. ओळखपरेड झाल्यावर आम्हाला राहण्याची परवानगी मिळाली पण आमच्या सोबत महिला असल्याने परत पंचाईत. तेथील एका जवानाने प्रमुखांना दोन दिवसांपूवी रिकामे झालेले एक निवास असल्याचे सांगितले. आमची सर्वांची व्यवस्था त्या निवासगृहात करण्यात आली. दोन खोल्या होत्या. आजचा दिवस काहीच न पाहता म्हणजे प्रेक्षणीय संपला हो��ा. रात्रीचे जेवण घेऊन शांत झोप लागली. सकाळी उठलो तर महेशनी पहिल्यांदा पहिले पाऊस थांबला का संपला होता. रात्रीचे जेवण घेऊन शांत झोप लागली. सकाळी उठलो तर महेशनी पहिल्यांदा पहिले पाऊस थांबला का पाऊस काही थांबला नव्हता. एकदा कॅम्प मधील वाहतूक प्रमुखाला भेटून मार्ग मोकळा झाला का याची विचार पूस केली.\n“भाई साब दो दिन से एक भी गाडी नीचे गयी है .....हमारे आर्मी वाले भी नही.”\nसकाळी नाष्टा, दुपारी व रात्री राजमाची भाजी व व रोटी व मधल्या काळात अगदी सर्वं विषयांवर गप्पा,खेळ, गाणे म्हणणे व मध्ये मध्ये पाऊस थांबला का नाही हे बघण्यासाठी थोडं बाहेर फेर फटका मारणे व चौकशीकरणे.\nआज दहा तारीख होती गेले तीन दिवस आम्ही ताफ्रागावच्या पासून १२ किलोमीटर वरील बोर्डर रोड ऑर्गनायझेशन (GREF)च्या कॅम्प मध्ये होतो. महेश तर खुपच ताणात होता.\n“अरे हा पाऊस कधी थांबणार\nअसे तो मध्ये मध्ये म्हणत असे. सगळ्यांचीच खूप विचित्र अवस्था झाली होती. आर्मीची सुद्धा एकही गाडी तेजू कडे जाऊ शकली नव्हती. १९६२ च्या भारत चीन युद्धा नंतर ३५ वर्षांनी अशी अवस्था होती तर मग नेहरुजीनी फॉरवर्ड पॉलिसी नुसार सैन्यदलला जून १९६२ मध्ये कसल्याही अवस्थेत पुढे जा म्हणून सांगितले त्यावेळी तर स्थिती कशी असेल एखादा तरी दिल्लीतील नेता त्या वेळी या भागाची पाहणी करण्यासाठी आलेलेला असेल का एखादा तरी दिल्लीतील नेता त्या वेळी या भागाची पाहणी करण्यासाठी आलेलेला असेल का असे अनेक प्रश्न मनात होते.\n१० तारखेला थोडे उजाडले. पाऊस थांबला. सकाळी ११च्या दरम्यान आर्मीच्या एका गाडीत बसून आम्ही दोरा नाल्याच्या काठी आलो. पाणी थोडे कमी झाले होते. सोबत राजपूत जवान होते. त्यांनी थोडा अंदाज घेतला. गाडी पाण्यातून जाणे शक्य नव्हते. काही जवानांना पुढे जाणे आवश्यक होते. आम्ही दोरा नाल्याच्या चढवा कडे निघालो. एका ठिकाणी पाणी थोडे कमी होते. राजपूत जवानांनी पाण्याचा अंदाज घेतला व एक एक जवान पाण्यात उतरत होता. अंतर फार नव्हते १०० मीटर असेल फार तर.खोली पण फार नव्हती. पण वेग प्रचंड होता.पन्नासच्या आसपास जवान एकमेकाचे हात धरून पुढे पुढे सावकाश जात होते. अखेर पहिला जवान दुसऱ्या काठावर पोहोंचला. मग आम्ही एक एक जण जवानांच्या हाताची मदत घेत पाण्यातून चालू लागलो. मी मध्यावर आलो तर एकदम एका जवानाचा जोरात आवाज आला,\n“अरे भाई संभल के ........”\n��ी मागे पहिले तर संतोषचा हात सुटला होता. त्याच्या पाठीवर मोठी ब्याग होती. त्यात त्याचा पाय निसटला व तो पाण्यात वाहत जात होता. माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला. संतोष १०० फुट तर पाण्यासोबत वाहत गेला असेल. पण त्याचे व आमचे दैव बलवत्तर होते. एका दगडाला त्याची ब्याग अडकली व तो तेथेच अडकला. हळूच जवानांच्या मदतीने तो परत आला. मी एकदाचा दुसऱ्या काठावर पोहोंचलो तोच माझ्या मागे असलेल्या रंजनाताई व वीणाताई पाण्यात पडल्या पण जवानांनी त्यांना लगेच सावरले. रंजनाताईच्या पायाला परत चांगलीच दुखापत झाली. पण आम्ही सर्व जण सुखरूप पोहोंचलो.\nआत्ता पुढे १० किलोमीटरचालत जावे लागणार होते. थोडे अंतर गेल्यावर रंजनाताईला जास्त त्रास होऊ लागला. शेवटी आम्ही काही जण पुढे जायचे ठरले. आम्ही चालू लागलो सगळ्याताई मात्र तिथेच बसल्या. आम्ही एखादे वाहन मिळते का ते पाहण्यासाठी पुढे निघालो. दोन तास सलग चालल्यावर ताफ्रागावचे वळण लागले. पण समोर एकदम आनंदाचा धक्का बसला. सगळ्या VKV च्या मुली समोर दिसत होत्या. काही शिक्षकांसोबत त्या लोहित नदीला आलेला पूर पाहण्यासाठी आलेल्या होत्या. दिक्षितसर बरोबर होते व VKVची बस पण.मी पहिल्यांदा बस घेऊन सर्वं ताईनां आणण्यासाठी गेलो व त्यांना घेऊन आलो. कालपर्यंत लोहित नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते.\nसंध्याकाळ झाली होती. आम्ही परत VKV ताफ्रागावला निघालो. बस मध्ये मुली गच्च भरल्या होत्या. येताना काही मुली चालत आल्या होत्या त्या पण बस मध्ये बसल्याने चांगलीच गर्दी झाली. मी, जयदीप, संतोष व महेश व शाळेतील काही भैय्या लोक गाडीच्या टफावर बसून शाळेकडे निघालो. दिवस मावळतीला आम्ही शाळेत पोहोंचलो होतोत. संध्याकाळी जेवण केले. १३ जुलैचे पुणेकरांचे परतीचे आरक्षण गुवाहाटी पासून चे होते. आता फक्त दोनच दिवस मध्ये होते. सगळे जण मोठया चिंतेत होते काय होणार महेश तर गेल्या काही दिवसांपासून फार बोलतच नव्हता. संतोषला मात्र अनेक प्रश्न असत. जयदीप तसा शांत. अर्चना व पूर्वा बऱ्यापैकी गप्पा मारायच्या पण मधुमती अगदीच शांत. वीणाताई मात्र खुपच प्रगल्भ होत्या.\nदुसऱ्या दिवशी शाळेच्या बस ने आम्ही अलुबारी घाटाच्या एका काठावर पोहोंचलो पण संध्याकाळ पर्यंत एकही फेरी मिळाली नाही. शेवटी दिवस मावळताना एक फेरी नमसाई घाटा पर्यंत मिळाली. त्या पुढे वाहन मिळणे अशक्यच होते. शेवटी ��म्हाला सुभेदार मेजर कदमच्या आमंत्रणाची आठवण झाली व आम्ही नमसाईला पोहोंचलो तेथील स्थानिकांना मराठा लाइट इन्फन्ट्रीचा कॅम्प विचारला. चांगलाच अंधार पडला होता. आम्ही कॅम्पच्या जवळ पोहोंचलो गेटच्या कमानीवर नाव होते “शिवनेरी” एकदम उर भरून आले. आम्ही चौकीवरील जवानाला सुभेदार मेजर कदमने बोलावले असल्याचे सांगितले. त्यांनी लगेचच सुभेदार मेजर कदमंना बोलावले. त्यांनी आमचे हसत हसत स्वागत केले. आम्ही शिवनेरीवर प्रवेश केला. कॅम्पचे प्रमुख मेजर जाधवांशी आमची ओळख करून देण्यात आली. आमच्यासाठी एक खास खोली मोकळी करून दिली. सर्वत्र मराठी वातावरण होते.\nसंध्याकाळी कॅम्प मधील मंदिरात नित्यनेमाने भजनांचा कार्यक्रम असे. आम्ही सर्वं भजनासाठी मंदिरात गेलो. एकदम खड्या आवाजात तुकोबाची व इतर संतांची भजने त्यांनी म्हणली. आम्हाला पण एक भजन त्यांना म्हण्यायला सांगितले. आमचे भजन अगदी शांत व संथ चालीत होते. एक जवान हसत म्हणाला,\n“आम्हाला इथे जोशात राहण्यासाठी खड्या आवाजातलीच भजनं लागतात. तुमच्यासारखी भजन म्हटली तर नक्की झोप लागेल \nभजना नंतर मस्त भोजन झाले व आता झोपण्याची तयारी.मला मेजर जाधवांनी गप्पा मारण्यासाठी बोलवले त्यावेळी बाकीचे सगळे इतर जवानांशी गप्पा मारण्यात दंग झाले. प्रत्येक जवान जिथे झोपलेला होता त्याच्या बाजूला त्याची मशीनगन होती. जयदीपने विचारले,\n“गन सोबतच लागते. सतत सावध असावे लागते.....अहो तिच्याशीच तर आमचे पहिले लग्न लागले.”\n३००० किलोमीटर असणाऱ्या आपल्या कुटुंबाबद्दल विचारल्यावर ते भाऊक झाले. सुभेदार मेजर कदम तर आमच्या पाहुणचारात इतके तत्पर होते की आम्ही त्यांचे खुपच जवळचे नातेवाईक आहेत का असे मेजर जाधवांना वाटले.\nउद्या कोणत्याही हालतीत तिनसुखियाला पोहोचणे आवश्यक होते. मी सुभेदार मेजर कदमनां माझी समस्या सांगितली. त्यांनी मला आश्वासन दिले, “नक्की पोहोचते करू”\nझोपण्यासाठी आडवा झालो. चीन युद्धाचा विचार करत करतच झोप कधी लागली ते कळले नाही. सकाळी उठून सगळे जण तयार झालो. सुभेदार मेजर कदमनी आमच्यासाठी खास पुरीभाजीचा नाष्टा तयार करावयास सांगितला होता. मस्त गरम गरम पुरीभाजी खाऊन व दुधाच्या पावडरचा चहा घेऊन आम्ही एका पेट्रोलिंगच्या जीपने निघालो. थोडे पुढे गेल्यावर एक छोटा नाला होता. दोन फळ्यांनी जोडलेल्या छोट्या होड्यांच्या सहाय्याने जीप दुसऱ्या काठावर नेली व तेथून नमसाई गावातील बस स्थानकाजवळ. तेथून लगेच आम्हाला बस मिळाली.\nप्रत्येकजण सुभेदार मेजर कदमचा हात हातात घेऊन म्हणत होते,\nसुभेदार मेजर कदमच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. आमची बस निघेपर्यंत ते थांबले. खिडकीतून बराच वेळ हात हलवत आम्ही त्यांचा निरोप घेतला.\nपरत आमच्या पेकी कुणाचीच प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी झाली नाही पण पत्र रुपाने मात्र ते भेटत राहिले. अर्चना,वीणाताई, मधुमती, पूर्वी मात्र त्यांना पुढे अनेक दिवस राखी पौर्णिमेला नियमित राखी पाठवत असत.\nसुभेदार मेजर कदमचे खूप भाऊक उत्तर त्यांना येत असत.\nदुपारी आम्ही तिनसुखियाला पोहोंचलो व तेथून दिब्रुगडला. संध्याकाळच्या गुवाहाटीच्या बसचे तिकिटे काढली. नमसाई सोडल्या पासून महेश परत पहिल्यासारखे हसत बोलू लागला. पूर्ण प्रवासात फार काही न बोललेली मधुमती चांगल्याच गप्पा मारू लागली. संतोषचे प्रश्न थोडे कमी झाले होते तो थोडा शांत शांतच होता. अर्चना, पूर्वा व जयदीप पण अनोख्या अनुभवामुळे प्रसन्न दिसत होती. वीणाताई शांत पण एक चांगली तीर्थयात्रेत अनेक जनांन मध्ये जनार्धनदर्शन झाल्याने आनंदी व दृढ चित्त दिसत होत्या.\nरात्रीच्या बसने महेश बर्दापूरकर,जयदीप साळी, संतोष कीर्तने, अर्चना पाटसकर, वीणाताई गर्भे, मधुमती पराडकर आणि पूर्वी लोणकर हे सात मराठे परत अरुणाचलची मोहीम करण्याचे ठरून गुवाहाटीला निघाली. त्यांना दुसऱ्या दिवशीची ट्रेन पण मिळाली पण बराच अरुणाचल पहायचा राहून गेला.\nप्रश्न विचारून भंडावून सोडणारा संतोष मात्र पुढे विवेकानंद केंद्राचा सेवावृत्ती म्हणून केंद्रात दाखल झाला. वीणाताईच्या आयुष्यात केंद्राचे एक वेगळेच स्थान निर्माण झाले. बाकी सर्वं जण अरुणाचल बंधू परिवाराचे सक्रिय सदस्य झाले. महेश बर्दापूरकरने एक सुंदर लेख दैनिक सकाळच्या रविवारच्या पुरवणी मध्ये लिहिला. तो पुण्यातील अनेक ईशान्य भागातील विद्यार्थ्यांचा मित्र झाला. सह्याद्री व हिमालयाची मैत्री अशीच पुढे चालू राहिली.\n२७ फेब्रुवारी २००९ मध्ये सकाळमध्ये महेशचा एक लेख वाचला व मन खूप विशिन्न झाले. त्याने अनेक ईशान्य भागातील मुलांच्या समस्या माडल्या होत्या. तो लिहितो,\n“भारताच्या ईशान्य टोकाला असलेले एक निसर्गसंपन्न राज्य...अरुणाचल प्रदेश हे राज्य या आठवड्यात स्थ���पनेचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त पुण्यात राहणाऱ्या या राज्यातील विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोर आले जळजळीत वास्तव आणि चिनी, नेपाळी म्हणून हेटाळणी सहन करून करून देशापासून तुटल्याची भावना बळावलेल्या तरुणांच्या आग ओकणाऱ्या प्रतिक्रिया. \"चीन आमचा नाहीच, भारतीय आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत...आम्ही जायचं तरी कुठं हे राज्य या आठवड्यात स्थापनेचा रौप्यमहोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्त पुण्यात राहणाऱ्या या राज्यातील विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोर आले जळजळीत वास्तव आणि चिनी, नेपाळी म्हणून हेटाळणी सहन करून करून देशापासून तुटल्याची भावना बळावलेल्या तरुणांच्या आग ओकणाऱ्या प्रतिक्रिया. \"चीन आमचा नाहीच, भारतीय आम्हाला आपलं मानायला तयार नाहीत...आम्ही जायचं तरी कुठं' या त्यांच्या प्रश्‍नांचं उत्तर पुणेकरांना शोधावंच लागेल...खूप उशीर होण्यापूर्वी...अरुणाचल प्रदेश व त्याचबरोबर ईशान्य भारतातील सातही राज्यांतील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आधारित लेख काही वर्षांपूर्वी लिहिला होता. दरम्यानच्या काळात त्यांचा \"आयडेंटिटी क्रायसिस' कमी झाला असेल, अशा समजुतीत होतो; मात्र पहिल्याच विद्यार्थ्याशी बोलताना झटका बसला.\nताया माघे संयत प्रतिक्रिया देताना म्हणतो, \"\"आम्ही इंडो-मंगोलाइड वंशाचे असल्यानं इतरांपेक्षा वेगळे दिसतो, हे मान्य. सुरवातीला आम्हाला \"चिनी-नेपाळी'चा धक्का बसतो. विद्यार्थ्यांनी तो पचवायला शिकलं पाहिजे. आमच्या राज्यातील अनेक सैनिक १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात लढले आहेत. चीन आम्हाला कायमच आमचा शत्रू वाटला आहे. असं असताना इतर भारतीय आम्हाला आपलं मानायला तयार नसल्यानं आमची परिस्थिती बेटावर अडकल्याप्रमाणं झाली आहे.'' लिचा ताफम, ताना तेरा, जेनी ब्युनायी हे सर्वच विद्यार्थी पुण्यात आलेल्या वाईट अनुभवांबद्दल बोलत होते. कोणाच्या डोळ्यांत अंगार दिसत होता, तर कोणाच्या अश्रू. हा प्रश्‍न पुढील काही वर्षांत सुटणं गरजेचं आहे, हे प्रत्येकाचंच मत होतं, मात्र त्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना सांगणं कठीण जात होतं.\nमयूर कर्जतकर या कार्यकर्त्याच्या मदतीनं गोखलेनगर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला गेलो. विद्यार्थी बदलले, कॉलेज बदलले तरी प्रतिक्रिया त्याच होत्या. स.प. महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकणारा ताया बागांग आपल्या पुण्यातील वास्तव्याचं विश्‍लेषण करतो. \"पुण्यात आल्यावर इतकी वाईट वागणूक मिळेल, असं अपेक्षित नव्हतं. रस्त्यावर आणि कॉलेजमध्ये लोकांच्या चिडवण्यामुळं खूपच निराश झालो. आठ-दहा दिवस कॉलेजमध्येच गेलो नाही. शिक्षण अपरिहार्य असल्यानं हिंमत करून कॉलेजमध्ये जाऊ लागलो. वर्गातील मुलांना अरुणाचल प्रदेशाबद्दल सांगायला सुरवात केली. हळूहळू परिस्थिती सुधारली. पहिलं वर्ष संपेपर्यंत मी काही मराठी शब्द शिकून घेतले. काही मराठी मित्र मिळाले. संदेश या उस्मानाबादच्या मित्राच्या घरी आठ दिवस राहून दिवाळी साजरी करून आलो. भाषा लोकांना जवळ आणते हे पटलं.'' तायाचा रूममेट तिलू लिंगी याच्या मते सांस्कृतिक देवाण-घेवाणीतून आयडेंटिटीचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटू शकतो. मात्र, हे नव्वद टक्के पुण्यातील नागरिकांवरच अवलंबून आहे. \"\nमुलींच्या समस्या अधिक गंभीर\nअरुणाचलमधील विद्यार्थिनींच्या समस्याही जाणून घ्यायच्या होत्या. रुक्‍मिणी लिंगी, रेबे, सोनिया मिबॅंग व मणिपूरची हेमलता लोरेमबाम या विद्यार्थिनींशी भेट झाली. त्यांच्या समस्या अधिकच गंभीर असल्याचं लगेचच जाणवलं.\n\"कॉलेजमधील शिक्षकांपासूनच आमच्या समस्या सुरू होतात. परीक्षा असो वा खेळाचं मैदान, आम्हाला वेगळी वागणूक मिळते. रस्त्यावरून जाता-येता टोमणे ऐकावे लागतात. अनेकदा रूमवर येऊन रडत बसते. एकदा रस्त्यावर एका मुलानं मुद्दाम धक्का मारला. मी त्याच्या कानाखाली ठेवून दिली. मात्र, सिनिअर विद्यार्थ्यांनी भांडण ओढवून न घेण्याची सूचना केली. आता मी इतर मुलींना कोणी काही बोलल्यास दुर्लक्ष करण्याचा सल्ला देते. केवळ दिसण्यावरून वेश्‍याव्यवसायात ईशान्येच्याच मुली असतात. असं म्हटलं जातं, याचा खूप त्रास होतो,'' असं रुक्‍मिणी सांगते. विद्यार्थी संघटनेचं उपाध्यक्षपद भूषविलेली सोनिया म्हणते, \"\"आमच्याकडे मुला-मुलींना एकत्र वावरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. त्यामुळं इथं आल्यावर आमच्याविषयी विनाकारण शंका घेतल्या जातात. बहिणीबरोबर गप्पा मारणाऱ्या भावालाही टोपणे व अनेकदा मार खावा लागला आहे. आमच्या समस्यांवर कोणतेही थेट उत्तर मला सापडत नाही.''\nपुण्यात गेली आठ वर्षे राहणारी व एका कंपनीमध्ये उच्चपदावर काम करणारी रेखा बोरा म्हण���े, \"मी पुण्यात आल्यानंतर ज्ञानप्रबोधिनीच्या नेटवर्कमध्ये होते. त्यामुळं मला कोणतीही अडचण जाणवली नाही. मात्र, या नेटवर्कच्या बाहेर समस्या आहेतच. शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना या समस्यांना सामोरं जावं लागतं व त्यामुळं ते निराश होतात, कोशात जातात. एकत्र राहत असल्यानं त्यांच्या या समस्या आणखी विस्तारतात. आता फेसबुक व ब्लॉगसारख्या माध्यमांतून ते स्वतःला व्यक्त करीत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळं त्यांच्या भावनांना वाट मिळेल व भविष्यात हा प्रश्‍न राहणार नाही, असा विश्‍वास मला वाटतो.''\nमहेश सारखे आपल्याला अरुणाचल मध्ये जाऊन अरुणाचली बांधवांचे आपल्या प्रतीचे भाव समजणे थोडे अवघड आहे पण त्याने जे त्याच्या लेखाच्या शेवटी सांगितले आहे ते आम्ही छत्रपती शिवरायांचे मराठी बांधव नक्कीच भविष्यात करू जेने करून रेखा बोराचा विश्वास नक्की खरा ठरेल.\nआपण हे करू शकतो....\nशिक्षण संस्था :- ईशान्य भारतातून शिक्षणासाठी आलेल्या मुलांसाठी गट तयार करून इतर विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून देणे. त्यांच्या राज्याची माहिती करून देणे.\nपालक :- आपल्या पाल्याला जमेल तेव्हा ईशान्येतील सात राज्यांची माहिती देणे व केवळ वेगळे दिसतात म्हणून त्यांचा अवमान होणार नाही, याची काळजी घेण्यास सांगणे.\nविद्यार्थी :- सर्वप्रथम ईशान्येतील राज्यांची ओळख करून घेणे. या राज्यातील विद्यार्थ्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणे, त्यांच्या संस्कृतीची ओळख करून घेणे.\nसामान्य नागरिक :-वेगळी दिसणारी प्रत्येक व्यक्ती परदेशीच असेल हा गैरसमज दूर करावा. त्या व्यक्तीला \"तुम्ही कोठून आलात,' हा प्रश्‍न विचारून ती नक्की कोठून आली आहे हे जाणून घ्यावे. त्यांना मदतीचा हात द्यावा व फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.\nशत्रूच्या घोड्यांना पण पाणी पिताना पाण्यात मराठे दिसतात एवढी जरब मर्द मराठयांची आहे.तर मित्रांना व बंधूना सदैव आधार वाटणाऱ्या शिवबाचे आपण अनुयायी आहोत याचा क्षणभर पण विसर आपल्यालाही पडता कामा नये......\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nईशान्य भारतामधील परिस्थितीची चांगली कल्पना या ब्लॉगमुळे येते.आपला देश अखंड रहाण्यासाठी ज्या संगठना काम करतात त्यांचे काम किती अवघड आहे याची चांगली कल्पना येते...अन मनात विचार आला की मी काय करु शकतो नक्कीच काह�� तरी केले पाहिजे .\n२४ मे, २०१२ रोजी १०:०९ AM\n२४ मे, २०१२ रोजी ११:०२ AM\n२४ मे, २०१२ रोजी ११:०६ PM\n२५ मे, २०१२ रोजी १०:१३ PM\nब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.\n२६ जून, २०१२ रोजी १०:५६ PM\nहे वाचून मला एकदम नॉस्टॅल्जीक वाटले. गंमत म्हणजे त्याच्या पुढच्याच वर्षी मे महिन्यात मी जेव्हा ताफ्रागांवला पहिल्यांदा गेले त्यावेळी लोहित आणि दिगारू या नद्यांच्या आक्राळ-विक्राळ स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे. अगदी पाण्याच्या प्रवाहात सामानासकट वाहून गेले असते आमची होडी उलटत होती. त्यावेळी सर्वप्रथम दिब्रुगढला प्रसाद सर तुम्हीच माझी मुलाखत घेतली हो्ती आणि मग मी ताफ्रागांवला निघाले होते. दिक्षीतसर गंमतीने म्हणाले सुद्धा की पुण्याच्याच लोकांना अरूणाचलच्या नद्यांचे असे अनुभव येतात त्यांनी मला संतोष भैय्या आणि कंपनीचा गेल्याच वर्षी आलेला अनुभव सांगीतला होता की जो तुम्ही या लेखात वर्णन केला आहे. योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९९८ साली फेब्रुवारी महिन्यात माझे वडिल आणि त्यांचे ४ मित्र ताफ्रागांवला आले होते. तिनसुखियाहून एक जीप केली होती. नेमका नामसाय पाशी नदीवर असलेला पूल कोसळला होता आणि तो दुरूस्त होईपर्यंत रात्र झाली होती. आमच्या जीपच्या मागे मराठा रेजीमंटचे (तेजूजवळ पोस्ट असलेले) जवान होते. सगळे लातूर-उस्मानाबाद भागातील होते. त्यांनीच आम्हाला पूर्ण\nजंगलात एस्कॉर्ट करून नामसायच्या सर्कीट हाऊस पर्यंत पोहोचवलं होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी चहाला त्यांच्या कॅम्पवर थांबायचं आमंत्रण दिलं होतं.\nतिनसुखियाला असताना १९६२ च्या चीन युद्धावर आधारीत एक पुस्तक वाचण्यात आलं होतं. ते पुस्तक पुण्यातील विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते श्री विनायकराव रानडे यांनी दिलेले होते. त्यापुस्तकातील प्रसंग आणि तपशील यांच्या आठवणींची उजळणी तुमच्या लेखाने झाली.\n३ जुलै, २०१२ रोजी ११:२८ PM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआपले दर्शन झाले, धन्यवाद\nआता विश्वात्मके देवे ....\nभीतीशी दोन हात करताना \n“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\nस्वच्छ,प्रवाही आणि नितळ पाण्यासारखे जीवन जगण्यासाठीची 'पाण्याची गोष्ट'.\nती आई होती म्हणुनी......अरुणाचल २\nअरुणाचलप्रदेश ४ :-\"शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची न...\n“ सर, ��ै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है”\n'बेम्भाटे मास्तरांची शाळा' (1)\nझालिया दर्शन १ चे प्रकाशन (1)\nपरिणाम करणारे घटक (3)\nया प्रवासात माझे सहप्रवासी व्हा \nप्रसाद चिक्षे (Prasad Chikshe)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपला समाज विविध प्रकारच्या लोकांनी बनलेला आहे. आपला समाज व या समाजात पूर्वीपासून चालत असणारी मनुष्य निर्माणाची व समाजसंस्थापनेची प्रक्रिया याचे योग्य दर्शन झाले की त्याच्याशी आपले भावनिक नाते बनते. जर हे पवित्रभाव (भक्ती) जपत समाजाच्या समस्या सोडवण्याचे ज्ञान व कर्मयुक्त काम सर्वांच्या सोबत केले की विराटाचे दर्शन होते.एकदा असे दर्शन झाले की जनी जनार्दन हा भाव अधिक खोलवर रुजतो.\nएखादी घटना,स्थिती,परिस्थिती, व्यक्ती पाहिल्यावर प्रथम पाहणे होते. जर ते हृदयाला भिडले तर मग त्या बद्दलचा भाव मनात निर्माण होऊन ते अभिव्यक्त होतात. त्यानंतर त्या बद्दल बराच काळ आपल्या डोक्यात विचार चालू राहतात, चिंतन सुरु होते. आपण थोडं मुळात जाऊन विचार करतो. त्या चिंतनातून जीवनाचा अर्थ समजून घेत, वास्तवाला समजून घेण्याचा दृष्टीकोन आपण बनवतो त्याला पण दर्शन म्हणतात. असा अर्थ समजून घेऊन अज्ञान, परंपरावादी व रुढीवादी विचारांना नष्ट करून सार्थ ज्ञान प्राप्त करणे म्हणजे दर्शन.\nrajareddychadive द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-14T14:57:56Z", "digest": "sha1:ULJL4LXW2LQDMHMO3HOOFGYWQAWZ5PFY", "length": 11694, "nlines": 149, "source_domain": "www.batmidar.in", "title": "“सकाळ’चे पाठक यांच्यावर हल्ला | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र\n“सकाळ’चे पाठक यांच्यावर हल्ला\n“सकाळ’चे पाठक यांच्यावर हल्ला\nशिवीगाळ करीत बेदम मारहाण\nसोलापूर, ता. 22 : दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. प्रशांत सुभाष पवार (���य 26, रा. 660, दक्षिण कसबा, चौपाड, सोलापूर) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात उभे केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.\nश्री. पाठक शुक्रवारी रात्री 11.45 वाजता रोजच्याप्रमाणे कार्यालयीन काम संपवून घरी जात होते. चौपाड येथील बागेवाडीकर हॉस्पिटलसमोर रस्त्यावरील कुत्री भुंकत असल्याने त्यांना हुसकावून लावत असताना तेथे कट्ट्यावर बसलेल्या प्रशांत पवार याने विनाकारण श्री. पाठक यांची गाडी अडविली. त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच धमकी देत बेदम मारहाणही केली. यामध्ये त्यांच्या नाकावर, गळ्यावर जखम झाली आहे. याबाबत त्यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक डी. एच. करंडे तपास करीत आहेत.\nPrevious articleमराठी पत्रकार परिषद आता पत्रकार पेन्शनसाठी आग्रही\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/16-e-services-transport-department-launched-goa-14277", "date_download": "2021-06-14T16:15:30Z", "digest": "sha1:5EF6U33DQKGZFQUI4VKTCH2CO66ZZUWA", "length": 13766, "nlines": 143, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यात परिवहन विभागाच्या 16 ई-सेवा सुरू | Gomantak", "raw_content": "\nगोव्यात परिवहन विभागाच्या 16 ई-सेवा सुरू\nगोव्यात परिवहन विभागाच्या 16 ई-सेवा सुरू\nबुधवार, 9 जून 2021\nवाहतूक खात्यातील विविध परवान्यांसाठी वाहनचालकांचे हेलपाटे कायमचे बंद करण्यासाठी नवीन 16 ई सेवा(16 services) सुरू केली असून येत्या शुक्रवारपासून ती पूर्णपणे उपलब्ध होणार आहे.\nपणजी: वाहतूक खात्यातील विविध परवान्यांसाठी वाहनचालकांचे हेलपाटे कायमचे बंद करण्यासाठी नवीन 16 ई सेवा(16 services) सुरू केली असून येत्या शुक्रवारपासून ती पूर्णपणे उपलब्ध होणार आहे. या सेवेमुळे वाहनचालकांना घरबसल्या ऑनलाईनद्वारे(Online) शुल्क जमा करून सेवा उपलब्ध होणार आहे. खात्याच्या सुमारे 174 विविध सेवा असून त्या टप्प्याटप्प्याने डिजीटलाईज्ड करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो(state transport minister Mauvin Godinho) यांनी दिली. (16 E services of transport department launched in Goa)\nसध्या कोरोना महामारीच्या काळात वाहन चालकांना वाहतूक खात्याकडे येण्याची गरज भासू नये तसेच भविष्यातही परवान्यांसाठी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘एनआयसी’च्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करण्यासाठीचे काम सुरू होते. अपघातात मृत्यू झालेल्या व सहाय्य नसलेल्या कुटुंबियांना घटकराज्यदिनी 2 लाखांची मदत तथा अर्थसहाय्य रस्ता अपघातातील मयताच्या कुटुंबिया���ाठी गोवा राज्य अंतरिम भरपाई योजनेखाली देण्यात येते. 59 कुटुंबांना ही भरपाई देण्यात आली.\nतर टॅक्सीचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल: वाहतूकमंत्री\nअपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबियांकडून या आर्थिक सहाय्यच्या मदतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही 6 महिने होती ती आता एक वर्षापर्यंत वाढविण्यात आली आहे. ही योजना 2013 मध्ये अधिसूचित करण्यात आली होती. मात्र काही कुटुंबांना या योजनेबाबत व मुदतीसंदर्भात कल्पना नसल्याने काही भरपाई दावे अर्ज बाजूला ठेवण्यात आले होते. अशा अर्जांची संख्या अधिक आहे त्यामुळे त्यांना संधी मिळावी म्हणून ही मुदत वाढविण्यात आल्याचे गुदिन्हो म्हणाले.\nविदेशी पर्यटकांना गोव्यात रस्त्यावर भीक मागावी लागतेय; जाणुन घ्या काय आहे प्रकरण\nपावसाळापूर्व कामासाठी पंचायतींना खर्चाचे अधिकार\nपूर्वपावसाळ्यातील कामांसाठी लहान पंचायतींना 2 लाख तर मोठ्या पंचायतींना 5 लाखांपर्यंत खर्च करण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. तसेच कोरोना महामारीच्या काळात अडचणीत असलेल्या कुटुंबांना सामानाची मदत करण्यासाठी या रक्कमेतून खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. पावसाळ्यात पूरसदृश्‍य स्थिती उद्‍भवल्यास त्यासाठीची ही रक्कम खर्च करण्यास अधिकार दिले गेले आहेत. पंचायत क्षेत्रातील घरपट्टीत वाढ करण्यासंदर्भातची फाईल येत्या काही दिवसांत हातावेगळी केली जाईल असे आश्‍वासन पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिले.\nउपलब्ध ऑनलाईन ई सेवा\nनवीन परमिट एनपी प्रमाणितसह\nऑल इंडिया पर्यटन बस परमिट\nऑ इंडिया टुरिस्ट मॅक्सी कॅब परमिट\nऑल इंडिया टुरिस्ट टॅक्सी परमिट\nGoa University: पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा 21 जूनपासून\nपणजी: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा विद्यापीठाने 8 जूनपासून पदवी तसेच पदव्युत्तर...\nIIT GOA: विद्यार्थ्यांनो, प्रश्नपत्रिका तुम्हीच तयार करा आणि उत्तरेही तुम्हीच द्या\nपणजी : आयआयटी-गोव्याच्या (Goa-IIT) विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या एका प्रश्नपत्रिकेत...\nऑनलाइन जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना गोवा पोलिसांकडून अटक\nमडगाव : दक्षिण गोवा पोलिसांच्या पेट्रोलिंग पथकाने शुक्रवारी सायंकाळी मडगावतील गांधी...\nSBI ची फंड्स ट्रांसफर सर्विस 14 तास बंद...\nSBI BANK: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे(corona second wave) देशातील(India) सर्वात...\nऑनलाइन शिक्षणासाठी Lava Z2 Max लाँच; किंमत फक्त...\nभ���रतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाने (LAVA)ने मंगळवारी आपला झेड 2 मॅक्स (...\nRadhe Movie: राधे इफ्केट, झी 5 चा सर्व्हर क्रॅश, प्रेक्षकांनी भाईजानला मारली हाक\nमुंबई: बॉलिवूडचा(Bollywood) भाईजान म्हणजेच सलमान खानचा(Salman Khan) 'राधे...\nविद्यार्थ्यांपर्यंत निकाल कसा पोचवणार ऑनलाइन की पोस्टलाइन\nकाणकोण(Canacona): (Goa Education Board )शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रगती...\nVaccination: लस घेण्याआधीच मिळाले वैक्सीन सर्टिफिकेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (covid-19) दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लसीकरण (Vaccination)...\nGoa University: पदवी,‌ पदव्युत्तर परीक्षा वेळापत्रकात बदल\nपणजी: गोवा विद्यापीठाने(Goa University) पदवी(Graduate) व पदव्युत्तर परीक्षांसंदर्भात...\nलसीकारणासाठी जाताय; मग 'ही' बातमी आधी वाचाच\nकोरोनाचा वाढता संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सरकारने लासीकरणवर (...\nदिव्यांगांना मोठा दिलासा... घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा लाभ\nदिव्यांग नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानंतर,...\nघरबसल्या तुमच्या वाहनावरील ई-चलन चेक करा आणि ऑनलाईनच भरा\nऑनलाइनच्या जमान्यात वाहतूक पोलीस आणि संबंधित यंत्रणा देखील अत्यंत अत्याधुनिक झाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/babar-azams-babar-ki-kahani-going-viral-14176", "date_download": "2021-06-14T16:24:58Z", "digest": "sha1:BYUOAPD6LHY5PEPP22AG2XHDDGX3RWYL", "length": 10724, "nlines": 130, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बाबर आझमची 'बाबर की कहाणी' होतेय व्हायरल! | Gomantak", "raw_content": "\nबाबर आझमची 'बाबर की कहाणी' होतेय व्हायरल\nबाबर आझमची 'बाबर की कहाणी' होतेय व्हायरल\nशनिवार, 5 जून 2021\n2019 मध्ये पाकिस्तानच्या टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून बाबरची निवड करण्यात आली होती.\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्या नावाला वलय प्राप्त झाले आहे. त्याने क्रिकेटमध्ये केलेली प्रगती पाहता तो पाकिस्तानमधील क्रिकेटप्रेमींसाठी आदर्श ठरला आहे. 2015 मध्ये 26 वर्षीय बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकटेमध्ये (international cricket) पदार्पण केले आणि लवकरच तो सर्वांचा लाडका बनला. 2019 मध्ये पाकिस्तानच्या टी-ट्वेन्टी संघाचा कर्णधार म्हणून बाबरची निवड करण्यात आली होती. तिन्ही फॉर्मेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सुध्दा बाबर बनला. पुढच्या पिढ्यांसाठी बाबरचा प्रवास प्रेरणादायी आहे. बॉल बॉय म्हणून लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर (Gaddafi Stadium in Lahore) क्रिकेटला सुरुवात करणाऱ्या बाबरने आपले कौशल्य पणाला लावत अत्यंत मेहनतीने हे साम्राज्य उभे केले. (Babar Azams Babar Ki Kahani is going viral)\nबाबर आझमने चुलत बहिणीशी केला साखरपुडा\nबाबर आता आपली कहाणी सर्वांसमोर आणणार आहे. बॉल बॉय ते पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक यशस्वी कर्णधार हा प्रवास तो 'बाबर की कहाणी' (Babar's story)याद्वारे मांडणार आहे. सोशल मिडियावरील ट्विटरवरुन बाबरने 'बाबर की कहाणी' चे पोस्टर शेअर केले आहे. त्याची ही कहाणी उद्या लॉंच होणार आहे.\nबाबर आझमचे हे ट्विट कमी कालावधीतच हजारो क्रिकेटप्रेमींनी रिट्विट केले आहे. एका ट्विटर वापरकर्त्यांने लिहिले की, बाबर तू चांगला आहेस. पण अद्याप अजून बराच पल्ला तुला गाठायचा आहे. वर्ल्डकप विजयासह बाबरची कहाणी संपली पाहिजे, असे काहींनी म्हटले आहे. बाबर की कहाणी हे पुस्तक माहितीपट किंवा बायोपिक हे काय आहे ते अजून स्पष्ट झालेले नाही.\nसचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर\nभारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे...\nकुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात फाशीविरुध्द मागता येणार दाद\nभारताचे (India) माजी नौदल अधिकारी (Naval officer) असणाऱ्या कुलभूषण जाधव (Kulbhushan...\nविरोधी पक्षनेत्याच्या मारली कानाखाली; हा इम्रान खानचा नवा पाकिस्तान आहे\nजगभरातील वृत्तवाहिन्यांवरील चर्चेदरम्यान पॅनेलवाल्यांमध्ये जोरदार वादविवाद होणे ही...\nपाकिस्तानातील भारतीय दूतावासाला धोका\nइस्लामाबाद: पाकिस्तानची(Pakistan) राजधानी इस्लामाबादमध्ये(Islamabad) असलेल्या भारतीय...\nभारतासोबत चर्चा करण्यासाठी इम्रान खान यांनी ठेवली अट; जाणून घ्या\nजगभरात कोरोनाचं संकट(covid19) असताना भारताशी (india) चर्चा करण्यासाठी...\nWorld Environment Day : जैवविविधतेच्या ऱ्हासामुळेच कोरोनाचा त्रास\nसंपूर्ण जग सध्या कोरोना (Corona) महामारीचा सामना करत आहे. जगभर पसरलेल्या कोरोना...\nMedia Martial Law: पाकिस्तानमध्ये सैन्य आणि सरकारविरूद्ध मिडियाची बोलती बंद\nइस्लामाबाद: कोरोना साथीच्या(Covid-19) काळात महागाई आणि आर्थिक पेचप्रसंगावर झुंज...\nबाबर आझमने चुलत बहिणीशी केला साखरपुडा\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) त्याच्या चाहत्यासाठी एक गूड...\nशास्त्रज्ञांनी लसीमुळे रक्त गोठण्याचे कारण शोधले\nऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी(Oxford University) आणि फार्मा ��ंपनी एस्ट्राजेनेका(pharma...\nमानवाधिकाराचा \"चॅंपियन\" पाकिस्तान स्वत: काचेच्या घरात राहतो\nपाकिस्तान इस्रायलविरोधात(Pakistan on Israel) नेहमीच काही ना काही विधान करत...\nअमेरिकेकडून पाकिस्तानला दिला जाणारा निधी बंदच, पाकला मोठा धक्का\nवॉशिंग्टन: अमेरिकेकडून (America) पाकिस्तानला (Pakistan) मिळणारा ...\nपाकिस्तानात माजी पंतप्रधानांच्या संपत्तीचा 11.2 कोटींत \"लिलाव\"; जाणून घ्या काय आहे कारण...\nपाकिस्तान कर्णधार क्रिकेट cricket बाबर आझम ट्विटर twitter\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/category/crime", "date_download": "2021-06-14T15:59:14Z", "digest": "sha1:FFNGFQN3CN7C6YJFGXPN62RKFUIFGTCK", "length": 7508, "nlines": 163, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "क्राइम | Dakhal News Bharat", "raw_content": "\nनागपुर च्या डोंगरगाव (पाचगाव) शिवारात डबल मर्डर ची धक्कादायक घटना संशयित आरोपी अटकेत\nझोपेत इसमावर हल्ला,इसम गंभीर,आरोपीस अटक\nअल्पवयीन मुलाने केला चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार\nबापानेच पाडला मुलाचा मुडदा घरघुति वादातुन झाली घटना…\nखळबळजनक घटना पाण्याचाअंदाज न आल्यामुळे खोल पाण्यात बुडून एकाचा मृत्यू मृतक आरमोरी तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवासी\nसुनेने सासुस विळा मारुन जखमी केले, वडूरा येथील घटना\nशिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या कि घातपात, विविध चर्चेला उधाण\nब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या\nकोचिनारा येथे सुरू असलेल्या लाखो रुपयाच्या जुगार अडयावर धाड टाकून १०हजार...\nखळबळजनक घटना, महिलेची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या, कारण गुलदस्त्यात\nदहा पेटी विदेशी दारूसह एका आरोपीला अटक 6 लाख 44 हजाराचा...\nखेड तालुक्यातील होडखाड वरची वाडी येथील ५० वर्षीय प्रौढाचा खून\nम्हशी चोरणारे अट्टल चोरटे कामठी पोलिसांच्या ताब्यात नवीन कामठी गुन्हे...\nखळबळजनक घटना, महिनाभरापुर्वी काराग्रुहातुन बाहेर आलेल्या युवकाचा गळा चिरुन खुन,यवतमाळातील लोहारा...\nइंदिरा सह.सुतगिरणीतील साहीत्य चोरणार्या ९ आरोपीतांसह ११ लाख ४० हजाराचा मुद्देमाल...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार���य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/appas-75th-birthday-will-be-celebrated-all-over-the-place-in-zee-yuva-marathi-channel-31030/", "date_download": "2021-06-14T14:48:57Z", "digest": "sha1:LYL2EU3TGJ5A7RXTJ6VAI2RFRHPGJXDE", "length": 12396, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Appa's 75th birthday will be celebrated all over the place in Zee Yuva marathi channel | ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये साजरा होणार अप्पांचा ७५वा वाढदिवस | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nबर्थडे सेलिब्रेशनऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये साजरा होणार अप्पांचा ७५वा वाढदिवस\nअप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलाय. त्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणली आहेत आणि ती अनाथआश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवले आहे. शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत. एकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्या आवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवली आहे.\nझीयुवा वाहिनीवरची (Zee Yuva) ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका (Marathi Serial) प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या आणि कलाकारांच्या (Actors) वाढत्या चाहतावर्गामुळे कळतं. यातल्या नचिकेत (Nachiket) आणि सई (Sai) या महत्वाच्या व्यक्तिरेखांसोबतच अप्पा केतकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. शिस्तप्रिय (Disciplin) प्रामाणिक पण तेवढेच प्रेमळ असे अप्पा या मालिकेचा जणू प्राण बनलेत. अशा या लाडक्या आणि आदरणीय अप्पांचा ७५ वा वाढदिवस तिथीनूसार येणार आहे आणि त्याचं सेलिब्रेशन लवकरच तुम्हाला या मालिकेमध्ये पहायला मिळणारे आहे.\nअप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलाय. त्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणली आहेत आणि ती अनाथआश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवले आहे. शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत. एकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्या आवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवली आहे.\nनचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्ण होईल का \nपण अप्पांसाठी बनवलेली नचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्ण होईल इतकं सोप्पं थोडीच असणारे यातही ट्विस्ट येणारच. ते काय असेल ते मात्र तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये दिसेलच. तेव्हा पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण रोज रात्री ८ वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/corporation-commissioner-action-on-shop-owner-not-wearing-mask-31931/", "date_download": "2021-06-14T14:19:09Z", "digest": "sha1:CK3YOZIE4YSTCJRW6UW6DGJ2Y7KRSZAJ", "length": 12195, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "corporation commissioner action on shop owner not wearing mask | पालिका आयुक्‍तांची मास्‍क न वापरणाऱ्या दुकानदारांविरूद्ध दंडात्‍मक कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nकल्याण डोंबिवलीपालिका आयुक्‍तांची मास्‍क न वापरणाऱ्या दुकानदारांविरूद्ध दंडात्‍मक कारवाई\nकल्याण : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका क्षेत्रात अजुनही बऱ्याच ठिकाणी विशेषतः मार्केट परिसरात गर्दी होत असल्‍याचे निदर्शनास येत असून कोरोना साथीचा प्रादुर्भावही मोठया प्रमाणात होताना दिसून येत आहे. त्‍यामुळे पालिका आयुक्‍तांनी(commissioner) आज अचानक कल्‍याण पश्चिममधील झुंजारराव मार्केट परिसराला भेट देवून तेथील दुकानांची पाहणी केली. दुकानदार मार्गदर्शन सुचनांचे पालन करतात किंवा नाही याची माहिती घेतली आणि अशा प्रकारे सुचनांचे पालन न करणाऱ्या दुकानदारास ५ हजारांचा दंड ठोठावण्‍याची धडक कारवाई केली.\nकोरोना साथीच्‍या वाढत्‍या प्रादुभावामुळे सावर्जनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर मास्‍क न घातल्‍यास दंडनीय कारवाई करायच्‍या कडक सूचना आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी(dr.vijay suryawanshi) यांनी यापूर्वीच सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिलेल्‍या आहेत. त्‍यानुसार महापालिकेच्‍या भरारी पथकांनी रविवारी तब्‍बल दोन लाख रूपये दंड स्‍वरूपात वसुल केले आहेत.\nनागरिकांनीदेखील संसर्गाचा धोका टाळण्‍यासाठी मास्‍क न घालता बाहेर वावरू नये, परिधान केलेला मास्‍क वारंवार काढू नये, आपल्‍या सुरक्षिततेसाठी मास्‍क वापरावा तसेच ज्‍या दुकानात मास्‍क घालत नसतील त्‍या दुकानात जावु नका असे आवाहन आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पोलीस उपायुक्‍त विवेक पानसरे, महात्मा फुले चौक पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर, ब प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्‍ते, क प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे त्यांच्या समवेत होते.\nराज्य सरकारचं बारावं घालायला आलेल्या सकल मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mmediate-break-for-vaccination-for-18-to-44-year-olds-latest-marathi-news1/", "date_download": "2021-06-14T15:03:11Z", "digest": "sha1:7SWAL7IGOOWI2BF4EOQBGHXX5ZZXNQC5", "length": 10422, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मोठी बातमी! 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद\n 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास बंद\nमुंबई | लसींच्या कमी पुरवठ्यामुळे राज्य सरकारने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात 45 वर्षांवरील नागरिकांना प्राधान्य द्यावं लागेल. म्हणूनच 18 ते 44 वयोगट��ला तुर्त लस मिळणार नाही, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.\nकोरोनाविरोधातील लसीच्या तुटवड्यामुळे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं तूर्तास लसीकरण केलं जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली आहे.\n45 वरील व्यक्तींना दुसरा डोस भारत सरकार देवू शकत नाही. त्यामुळं दुसरा डोस देणं गरजेचं आहे. असं असल्यानं महाराष्ट्र सरकारने खरेदी केलेली लस ही 45 वर्षांवरील लोकांना दिली जाणार आहे. दुसऱ्या डोससाठी 20 लाख डोस हवेत. सध्या केवळ 10 लाख आहेत, अशी माहिती राजेश टोपेंनी दिलीये.\nमहाराष्ट्रात 18-44 वयोगटातील लसीकरण आपण स्थगित करत आहोत. सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ असं सांगितलंय. त्याची विगतवारी कशी करायची याबाबत ते लंडनहून भारतात आल्यावर निर्णय घेतील, असं राजेश टाेपेंनी सांगितलंय.\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\n नितीन राऊत यांनी केली ही मोठी घोषणा\n ‘या’ जिल्ह्यात ज्याची कोरोना टेस्ट होतेय तो पॉझिटिव्ह येतोय\nभावाला Oxygen Cylinder न मिळाल्याने जवानाने केंद्रीय मंत्र्याला दिली जीवे मारण्याची धमकी\nसमाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक\nलाॅकडाऊनमध्ये नवदाम्पत्याची बुलेटवर सफर; पोलिसांनी पकडून केलं असं काही की… पाहा व्हिडीओ\n नितीन राऊत यांनी केली ही मोठी घोषणा\nमोठी बातमी : महाराष्ट्रातील लॅाकडाऊन ‘या’ तारखेपर्यंत वाढवण्यावर मंत्रिमंडळात एकमत\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/the-plane-was-hijacked-by-government-agencies-to-arrest-the-journalist/", "date_download": "2021-06-14T14:35:24Z", "digest": "sha1:GIFCA23RE6TYUKKAWOTXQT74BRKC2OGR", "length": 11993, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nएका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण\nएका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण\nनवी दिल्ली | एका विमानामध्ये प्रवास करणाऱ्या पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. युनानहून लिथुआनियाकडे निघालेल्या प्रवासी विमानाला अचानक जबरदस्ती बेलारुसमध्ये उतरवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.\nपत्रकार रोमन प्रोटसेविच आणि त्यांची प्रेयसी सोफिया हे विमानात प्रवास करत असताना त्यांना अटक करण्यासाठी बेलारूस प्रशासनाने विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिली आणि रयान एअर कंपनीच्या विमानाला मिंक्स विमानतळावर उतरवलं. या सर्व प्रकरणामुळे युरोपियन महासंघाने बेलारुसचा निषेध व्यक्त करत त्यांच्या हवाई क्षेत्रातून विमान उड्डाण करण्यास बेलारुसला बंदी घातली आहे.\nपत्रकार रोमन यांच्यावर बेलारूसमधील वातावरण अस्थिर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. रोमन यांना अटक करण्यासाठी विमान अपहरण नाट्य केल्यामुळे बेलारुस आणि पाश्चिमात्य देशातील तणाव आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. युरोपियन महासंघातील तब्बल 27 देशांची विमानं बेलारूसच्या हवाई मार्गाचा वापर इथून पुढे करणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.\nसोमवारी पत्रकार रोमन यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये बेलारूस प्रशासनाने रोमन यांच्यावर केलेले आरोप मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण बेलारूसचे विरोधी पक्ष नेते स्वेतलाना तिखानोवक्या यांनी बेलारूस सरकारवर आरोप करत रोमन यांना शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचं म्हटलं आहे. पत्रकार रोमन यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\n‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला\nप्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या\nPNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू\nशाइनिंग करत पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग करायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ\nउदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा\n‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला\n‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हाद��वलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9061/", "date_download": "2021-06-14T15:29:51Z", "digest": "sha1:H7GWSJX2V7TGVJDEYYHKNON4B4HO3PGP", "length": 13397, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "व्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद्द करावा.;बाबा मोंडकर - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nव्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद्द करावा.;बाबा मोंडकर\nPost category:इतर / बातम्या / सिंधुदुर्ग\nव्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद्द करावा.;बाबा मोंडकर\nजिल्हाधीकारी यांनी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी १५ एप्रिल २०२१ पर्यत कोरोना चाचणी बंधनकारक केली असून चाचणी न केल्यास व्यवस्थापनावर कारवाईचे आदेश दिले आहेत. वास्तविक पाहता कोरोना व्हायरस हा या चाचणी नंतर होणार नाही असे कोणतेही वैद्यकीय प्रमाण नसताना व जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम चालू असताना व्यापारानां नाहक त्रास देणे चुकीचे आहे असे आदेश काढून सरकारने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये.ठाकरे सरकारच्या रोजच्या लॉकडाऊनच्या सूचना वजा धमकी ने जिह्यातील व्यापारी असमंजस स्थितीत असून व्यवसाय कसा करावा हेच समजत नाही आहे.लाईट बिल,पाणी,घरपट्टी यांकरामध्ये तसेच बँककर्जामध्ये कुठलीच सवलत न देता ठाकरे सरकार इंग्रजांनांही लाजवेल अशी वसुली जिल्ह्यातील व्यापारी वर्गाकडून चालू आहे. हे सर���व शासकीय कर ,पैसे भरण्यासाठी निर्बंधमुक्त व्यवसाय होणे गरजेचे आहे.तसेच आपल्या जिल्ह्यात पर्यटन व्यवसायावर सागरी तालुके अवलंबून आहेत लॉकडाऊन नंतर पर्यटन व्यवसाय उभारी घेत असतानां रोजच्या लॉकडाऊन च्या धमकीने गेल्या महिन्याभरात पर्यटनसाठी जिल्ह्यात येणाऱ्याची संख्या कमालीची कमी झाली आहे वास्तविक एकमेव पर्यटन जिल्हा असलेल्या आपल्या भागात पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र पॉलिसी बनविणे गरजेचे होते. परंतु अशा कुठल्याही प्रकारचा दिलासादायक निर्णय न घेता जिल्हातील व्यावसाईकांचा उद्रेक कसा होईल यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून जाणीवपूर्ण प्रक्रिया चालू आहे .भारतीय जनता पार्टी व्यवसाईकांच्या सोबत असून.जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत याविषयी लक्ष देऊन जिल्ह्यातील व्यावसाईकांना जाचक चाचणी रद्द करावी. व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना गरज असलेली पॉलिसी राबवावि अन्यथा व्यवसायीकांच्या होणाऱ्या उद्रेकांस तयार रहावे अशी मागणी भाजपा जिल्हा प्रवक्ते श्री बाबा मोंडकर यांनी केली आहे.\nसंसदीय अंदाज समितीकडून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची पाहणी.;संसदेला सादर करणार अहवाल..\nदोडामार्ग मध्ये साजरा करण्यात आला पत्रकार दिन दर्पणकारां सारखे परखडवादी व्हा.;तुळशीदास नाईक\nतुम्ही जर सच्चे ‘योगी’ असाल तर मी पाकिस्तानचा प्रशंसक आहे हे सिद्ध करुन दाखवा; ओवैसींचं योगींना आव्हान..\nसांगेली गावात भाजपला धक्का.;भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nव्यापारीवर्गावर कोरोनां चाचणीचा जिल्हाधिकारी यांनी लादलेला आदेश पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांनी रद...\nकुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची बैठक अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.....\nवेंगुर्ले तालुक्यातील खारफुटी तोड रोखा,अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील.;एम.के.गावडे यांचा ईशारा.....\nवेंगुर्लेत वाहतुकदार ट्रक मालक यांचा संप तात्पुरता मागे.....\nआनंद यात्री वाडःमय मंडळ वेंगुर्ले यांचे मार्फत \"अनंतात आशा ' या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न...\nवेंगुर्ला तालुक्यात ६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह.....\nमसुरे कावावाडी येथील त्या घटनेने व्यक्त होतेय हळहळ\nराजेंद्र मसुरकर अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान नि��न.....\nकुर्ली - घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले.....\nउपरकर त्या मायनिंग माफिया आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा आम्ही तुमच्या पाठीशी.....\nडुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कविलकाटे येथील पिता-पुत्र पुत्राचा मृत्यू..\nराजेंद्र मसुरकर अल्प आजाराने मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन..\nकुर्ली - घोणसरी धरणाच्याकालव्यातील धबधब्यात बुडणाऱ्या दोघा तरुणांना वाचविले..\nमस्जिद मोहल्ला बॉईज कुडाळ आयोजित भव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा..\nमसुरे कावावाडी येथील त्या घटनेने व्यक्त होतेय हळहळ\nसावंतवाडी येथून महिला बेपत्ता.;पतीची पोलीस ठाण्यात धाव..\nउपरकर त्या मायनिंग माफिया आणि अधिकाऱ्यांची नावे जाहीर करा आम्ही तुमच्या पाठीशी..\nमाजी शिक्षण व आरोग्य सभापती अशोक गावकर यांचे निधन...\nवेंगुर्ला तालुक्यात ६ व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह..\nकोळंबी प्रकल्प प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार.;आ.वैभव नाईक\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/azolla-feeds-increase-milk-quality-and-will-save-your-money/", "date_download": "2021-06-14T16:17:52Z", "digest": "sha1:BRI7MVSQQZZ4Y5ODFZ7FJ6M2R5XTYDD2", "length": 13799, "nlines": 99, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ऍझोला खाद्य करते दुधाच्या गुणवत्तेत वाढ ; वाचवेल पशुपालकांचा पैसा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nऍझोला खाद्य करते दुधाच्या गुणवत्तेत वाढ ; वाचवेल पशुपालकांचा पैसा\nभारतात शेतकरी शेतीला फायदेशीर जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. दूध उत्पादनात भारताचा मोठा वाटा आहे. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत पशुपालनाचा मोठा वाटा आहे, तसेच आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील बेरोजगार युवक अनेक महिला बचत गट यांनीसुद्धा दुग्ध व्यवसायात उतरत आर्थिक प्रगती करण्याचा प्रयत्न चालविला आहे. परंतु या व्यवसायाचे महत्त्वाचे गमक आहे ते म्हणजे दुधाळ जनावरांचे व्यवस्थित संगोपन करून त्यांना समतोल आहार देऊन दूध उत्पादनात वाढ करणे हे होय. या आहारात ऍझोलाचा समावेशे केल्यास दुभत्या जनावरांसाठी हे उपयुक्त ठरू शकते. ऍझोला ही एक वनस्पती आहे.\nसध्याच्या परिस्थितीत पावसाची अनिश्चितता, पशुखाद्याच्या प्रचंड किमती, हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेत असणारी कमतरता अशा प्रकारच्या बऱ्याच समस्या सध्या पशुपालकांमध्ये आहेत. म्हणून अशा परिस्थितीत व्यवस्थित व्यवस्थापन करून कमी खर्चात अधिक दूध उत्पादन करणे अवघड आहे. म्हणून ऍझोला हे स्वस्त खाद्य च्या रूपाने पशुपालकांना समोर आले आहे. महागड्या पशुखाद्य ऐवजी ऍझोलाचा खाद्यात वापर केला तर दुधाची गुणवत्ता व प्रत वाढण्यास मदत होते.\nउच्च प्रथिन युक्त ऍझोला हे जनावरांना पचण्यासाठी सुलभ असते. कोणत्याही प्रकारच्या घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना खायला देता येते. कमी खर्चात येणाऱ्या ऍझोलाचे उत्पादन शेतीस पूरक जोडधंदा म्हणूनही करता येतो. दुधाळ जनावरांना दररोज दीड ते दोन किलो ऍझोला खाद्यात दिला तर दिवसाला दोन लिटरपर्यंत दुधात वाढ होऊ शकते. ऍझोलामध्ये क्षार तत्वे मुबलक प्रमाणात असतात. तसेच प्रथिनांचे प्रमाण 25%, टक्के खनिजे व 10 ते 12 टक्‍क्‍यांपर्यंत असते. ऍझोलामध्ये पिष्टमय पदार्थ व तेलाचे प्रमाण अत्यल्प असते. या वनस्पतीमध्ये प्रथिने व तंतुमय पदार्थ तसेच लिमिनचे प्रमाण कमी असते, त्यामुळे ही वनस्पती कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, तांबे, जस्त व बीटा कॅरोटीन या घटकांचे प्रमाण मुबलक असल्यामुळे दुधाच्या गुणवत्तेत वाढ होते.\nआपण जे महागडे पशुखाद्य जनावरांना खाऊ घालतो त्या पशुखाद्याच्या खर्चामध्ये दहा ते 15 टक्के बचत होते.\nजनावरांचे गुणवत्ता वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते व आरोग्य सुधारून आयुष्य वाढते.\nऍझोलामुळे दूध, दुधाची फॅट, वजन यामध्ये वाढ होते.\nपक्षी खाद्यात ऍझोलाचे मिश्रण रूपात खाद्य म्हणून वापर केला तर मांसल कोंब��्यांच्या वजनात वाढ होते. तसेच त्यांच्या अंडी देण्याच्या प्रमाणातही वाढ होते.\nअझोलाच्या वाफ्यातून काढण्यात आलेले पाणी हे नत्रयुक्त व खनिज युक्त असल्यामुळे पिकांसाठी पोषक म्हणून याचा उपयोग होऊ शकतो.\nदर दहा ते पंधरा दिवसांनी अझोलाच्या वाफ्या मधील 25 टक्के पाणी बदलून त्यात स्वच्छ पाणी ओतावे आणि दर दोन महिन्यानंतर वाफ्यातील 50 टक्के माती बदलून नवीन चांगली काळी माती टाकावी.\nऍझोलाची वाढ चांगली ठेवण्यासाठी दर आठ दिवसांनी कमीत कमी एक किलो ताजे शेण, 50 ग्रॅम खनिज मिश्रण, व 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट पाण्यात एकजीव करून टाकत राहावे.\nदर सहा महिन्यांनी अझोलासाठी तयार करण्यात आलेल्या वाफा स्वच्छ करावा. याप्रमाणे काळजी घेतली तर ऍझोलाचे चांगले उत्पादन मिळते.\nवाफ्यातील पाण्याची पातळी चार ते पाच इंच ठेवावी.\nवाफ्यातून अझोला दररोज काढावे नाहीतर त्याचे एकावर एक थर तयार होऊन किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो.\nटीप - या पुढील लेखात ऍझोलाची लागवड व उत्पादन कसे घेता त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nअशी घ्या पावसाळ्यात शेळ्यांची काळजी\nशेतकऱ्यांनो आता कुक्कटपालन, शेळीपालन विसरा आणि सुरू करा ससेपालन; वाढू लागलीय मागणी\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि औषध उपचार\nपावसाळ्यातील पोल्ट्री शेडचे व्यवस्थापन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 प��्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/villages-madhya-pradesh-became-coron-free-13536", "date_download": "2021-06-14T16:17:28Z", "digest": "sha1:MQYJRGX7LT6263RW6NRW6RKGAV3QT3YT", "length": 12770, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मध्यप्रदेशातील गाव झाले कोरोनमुक्त, काय आहे त्यांचा अनोखा फॉर्मुला; जाणून घ्या | Gomantak", "raw_content": "\nमध्यप्रदेशातील गाव झाले कोरोनमुक्त, काय आहे त्यांचा अनोखा फॉर्मुला; जाणून घ्या\nमध्यप्रदेशातील गाव झाले कोरोनमुक्त, काय आहे त्यांचा अनोखा फॉर्मुला; जाणून घ्या\nरविवार, 16 मे 2021\nगाव नेवली हे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्हा मुख्यालयापासून 60 कि.मी. अंतरावर आहे.\nगाव नेवली हे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्हा मुख्यालयापासून 60 कि.मी. अंतरावर आहे. ग्रामीण भागात वाढत्या संक्रमणादरम्यान कोरोनामधील (Coronavirus) युद्धामध्ये हे गाव एक उदाहरण आहे. कोरोनाशी स्पर्धा करण्यासाठी गावचे स्वतःचे एक मॉडेल आहे आणि चांगल्या व्यवस्थापन करण्यात यशस्वी झाले आहे. वास्तविक, येथील चार तरुणांनाी ग्रामस्थांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहर व गाव दरम्यान पूल म्हणून काम करत आहेत. प्रथम ग्रामस्थांनी बाहेर न जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर या चार तरुणांनी आवश्यक वस्तू मिळवून देण्याची जबाबदारी घेतली. ग्रामस्थ घराबाहेर जाण्याचे सर्वात मोठे कारण संपले. आता ते त्यांच्या घरी सुरक्षित आहेत. (Villages in Madhya Pradesh became coron-free)\nCYCLONE TAUKTAE: तौकते वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर\nगेल्या दीड महिन्यापासून प्रसिद्ध झालेल्या या मॉडेलचा परिणाम असा आहे की गावात कोणालाही संसर्ग झालेला नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत होती. यावेळी, एका व्यक्तीला गावात सर्दी-खोकला देखील होता. संपूर्ण गाव सावध झाला. ग्रामस्थांनी आजारी व्यक्तीला त्वरित दूर केले. काही जागरूक तरुणांनी पुढाकार घेऊन सहमती दर्शव���ली की कोणीही गावातून बाहेर जाणार नाही.\nचार तरुणांची टीम अशा प्रकारे मदत करीत आहे\nएक प्रश्न उद्भवला की दररोज वापरल्या जाणार्‍या वस्तू (किराणा, औषध) यांचे काय होईल, सर्वजण यासाठी शहरावर अवलंबून आहेत. खेड्यातील लोकांसाठी पुढाकार घेणार्‍या चार तरुणांची टीम तयार केली. त्याला गावातील प्रत्येक घरातून वस्तूंची यादी घेण्याची आणि 15 दिवसांत एकदा जवळच्या गांजबासौदा गावी जाऊन सर्वांसाठी माल आणण्याची जबाबदारी देण्यात आली.\nकाँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन\nगावातील सर्व घरात मास्क आणि सेनिटायझर्सचे वाटप\nगावातील वयोवृद्ध खुमान सिंह अभिमानाने सांगतात की आम्हाला या आजाराबद्दल फारसे माहिती नाही. काही ज्ञानी तरुणांनी लोकांना समजावून सांगितले, मग खेड्यातून बाहेर न जाण्याची बाब ठरली. या पथकाचा तिसरा सदस्य जनमेश कुमार सांगतो की, गावातील सर्व घरात मास्क आणि सेनेटिझिव्हर्स देखील देण्यात आले आहेत. 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लस देण्यात आली आहे. असे करून ग्रामस्थांनी जनजागृतीचे आणखी एक उदाहरण दिले आहे. या पथकाचा चौथा सदस्य रणवीर सिंह म्हणाला की, गावातील 45 वर्षांवरील सर्व लोकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. गावात 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 190 लोक आणि 60 वर्षांवरील 38 लोक आहेत.\nOrange Alert: गोव्यात वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार\nपणजी: राज्यात(Goa) दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात...\nBirthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता\nमुंबई: हिंदी चित्रपटात(Hindi Cinema) नायक आणि नायिका जितके आवश्यक आहे तितकेच...\nCorona third Wave: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने बदलला 47 वेळा रंग\nनवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या(COVID-19) परिवर्तनाविषयी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला...\n3000 कनिष्ठ डॉक्टरांनी दिला एकाच वेळी राजीनामा\nभोपाळ: मध्य प्रदेश(MP) हायकोर्टाने(High court) गुरुवारी राज्यातील सहा शासकीय...\nआईनेच केली 5 मुलांविरोधात FIR दाखल; तीघांना अटक\nज्या आईला पाच मुले आहेत, आता तीलाच म्हातारपणात घरोघरी फिरण्याची वेळ आली आहे. ...\nLOCKDOWN: पाहा वेगवेगळ्या राज्यातील लॉक-अनलॉक परिस्थिती\nLOCKDOWN: कोरोना विषाणूच्या(COVID-19) घटनांमध्ये घट झाल्याने बऱ्याच राज्यांना आता...\nगोव्यात जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्रांचा होणार विकास\nपणजी: केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया (Khelo India) ...\nप्रोटोकॉलसंबंधीच्या याचिकेवर सुनावणीस नकार; याचिकाकर्त्याला 25 हजाराचा दंड\nनवी दिल्ली : कोविड-19(Covid-19) च्या उपचारासंदर्भातील प्रोटोकॉलमध्ये बदल करण्याची...\nअभिनेता रोनित रॉय: गोवा इतका हतबल कधी पाहिला नव्हता\nभर मांडवातून नवरदेव फरार, नवरीने केले वऱ्हाडीतीलच युवकाशी लग्न\nनवी दिल्ली : अलीकडच्या काळात तरुण तरुणींचे पळून जाऊन लग्न करण्याचे प्रमाण खूपच वाढले...\nSherni First Look : विद्या बालनच्या 'शेरनी' चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शीत\nमुंबई: शकुंतला देवी(Shakuntala Devi) या चित्रपटापासून विद्या बालनने(Vidya balan)...\nइस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष : भारतीय महिलेचा मृतदेह दिल्लीत दाखल\nपॅलेस्टाईनच्या दहशतवादी संघटना हमासच्या(Hamas) (Israel-Palestine Conflict) रॉकेट...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/1-officer-and-employee-retired-from-the-municipal-service/10012218", "date_download": "2021-06-14T15:47:16Z", "digest": "sha1:NPADVF4WAQJRKBVS6GEGSU7W3QYSSYVM", "length": 9924, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "मनपाच्या सेवेतून २४ अधिकारी व कर्मचारी निवृत्त Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमनपाच्या सेवेतून २४ अधिकारी व कर्मचारी निवृत्त\nनागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये सेवा देणारे २४ अधिकारी व कर्मचारी सोमवारी (ता.३०) सेवेतून निवृत्त झाले. मनपातर्फे सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला.\nयावेळी आयोजित कार्यक्रमाला निगम अधीक्षक (साप्रवि) मदन सुभेदार, सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेन्शन) मुकेश साकोरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, डोमाजी भडंग आदी उपस्थित होते.\nयावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा हस्ते शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि धनादेश प्रदान करुन सन्मान करण्यात आला.\nकार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी जनसंपर्क विभागातील सहायक दिलीप तांदळे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.\nसेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांमध्ये अग्निशमन विभागातील सब ऑफीसर व्ही.आर.वंजारी, आरोग्य विभागातील ॲलोपॅथीक कम्पाउंडर आर.के.मेंढे, आरोग्य विभागातील लिडींग फायरमन आय.जी.गिरी, आरोग्य विभागातील लॉरी ड्रायव्हर डी.���स.तांबे, जलप्रदाय विभागातील उच्च श्रेणी लिपीक पी.जी.सोनक, आरोग्य विभागातील उच्च श्रेणी लिपीक एम.व्ही.दारकोंडे, स्थानिक संस्था कर विभागातील मोहरीर अनील गणेर, बाजार विभागातील कनिष्ठ निरीक्षक ए.बी.नारनवरे, कर व कर आकारणी विभागातील कनिष्ठ लिपीक सुभाष हटवार, कर संग्राहक विजय वैद्य, प्रकाश विभागातील हवालदार एस.एस.सतभैय्या, शिक्षण विभागातील एल.टी.डी.मा. विद्या मुनीश्वर, सहायक शिक्षिका शिला रफेल फ्रान्सीस, कर व कर आकारणी विभागातील चपराशी अशोक पाठक, आरोग्य विभागातील चपराशी दिपक तांबोळी, शिक्षण विभागातील चपराशी सतीश जबलपुरे, कर व कर आकारणी विभागातील खलाशी प्रेमनाथ फाये, आरोग्य विभागातील सहायक कामगार मनोज बैरीसाल, सहायक कामगार मीरा तुरर्केल, सहायक कामगार भीमराव सुखदेवे, सहायक कामगार किशोर शेंदरर्नीकर, सहायक कामगार कौशल्या समुंद्रे, सहायक कामगार मनोरमा हजारे, कुसुम सोनटक्के यांचा समावेश आहे.\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-many-problems-xi-standard-admission-process-6151", "date_download": "2021-06-14T15:16:06Z", "digest": "sha1:DZKCP4J3NSBX3MC6J6GJPEMGPX7O7KGF", "length": 15607, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच\nअकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच\nअकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच\nअकरावी प्रवेशाचा गोंधळ सुरूच\nरविवार, 7 जुलै 2019\nपुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप कमी होण्याची चिन्हे नाहीत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री अकरा वाजता जाहीर झाल्यानंतर शनिवारी त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत गेले. पण, तेथे त्यांच्या वाट्याला त्रास होताच. हरकतीचे अर्ज घेण्याबाबत कोणतीही सूचना या शाळांना दिलेली नाही. त्यामुळे काही पालकांनी मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. पण, तेथेही हरकती घेतल्या नाहीत. अखेर पालकांना पावसात धावपळ करून उपसंचालक कार्यालयात हे अर्ज जमा करावे लागले.\nपुणे : अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांचा मनस्ताप कमी होण्याची चिन्हे नाहीत. सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी रात्री अकरा वाजता जाहीर झाल्यानंतर शनिवारी त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी विद्यार्थी त्यांच्या शाळेत गेले. पण, तेथे त्यांच्या वाट्याला त्रास होताच. हरकतीचे अर्ज घेण्याबाबत कोणतीही सूचना या शाळांना दिलेली नाही. त्यामुळे काही पालकांनी मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. पण, तेथेही हरकती घेतल्या नाहीत. अखेर पालकांना पावसात धावपळ करून उपसंचालक कार्यालयात हे अर्ज जमा करावे लागले.\nप्रवेशाची गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जाहीर होणार होती. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक प्रवेशाच्या संकेतस्थळावर जाऊन शहानिशा करीत होते. नऊ वाजून गेल्यावरही यादी दिसत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले. यादी प्रसिद्ध का होत नाही, याची माहिती घेण्यासाठी पालकांनी म��हितीपुस्तिकेतील अधिकाऱ्यांच्या क्रमांकावर दूरध्वनी केले. पण, कुणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांकडे विचारणा करण्यास सुरवात केली. माध्यमांनी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, यादी तपासण्यात वेळ गेल्याचे गमतीशीर उत्तर या प्रक्रियेच्या प्रमुख अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी दिले.\nसकाळी गुणवत्ता यादी पाहून विद्यार्थी हरकतींचे अर्ज देण्यासाठी त्यांच्या शाळेत गेले असता, आमच्याकडे आता लॉगिन राहिलेले नाही, आम्हाला याबद्दल काही सांगण्यात आले नाही, असे त्यांना ऐकायला मिळाले. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी मार्गदर्शन केंद्रांकडे धाव घेतली. तेथेही हरकतींचे अर्ज घेतलेले नसल्याने पावसात धावपळ करीत पालक अखेर कॅंप भागातील उपसंचालक कार्यालयात गेले आणि तिथे अर्ज जमा करून घेण्यात आले.\nसिंहगड रस्ता भागातील एका पालकाने या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, \"हरकतीच्या अर्जांवर ते कुठे द्यायचे आहेत, याबद्दल सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कुणीही अर्ज घेतले नाही. यामुळे धावपळीबरोबरच मनस्ताप सहन करावा लागला. माहितीपुस्तिकेतील अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दूरध्वनी केले. परंतु, त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही.''\nसहायक शिक्षण संचालक प्रवीण आहेर यांना विद्यार्थी व पालकांच्या गैरसोयीबाबत विचारण्यासाठी वारंवार संपर्क केला. पण, प्रतिसाद मिळाला नाही. अखेर माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असता, या प्रकाराची दखल घेऊन यापुढे विद्यार्थी व पालकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सायंकाळी उशिरा मीनाक्षी राऊत यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला आणि या प्रक्रियेत सुधारणा केली जाईल, असे सांगितले.\nपुणे शाळा सकाळ सिंहगड शिक्षण education admission\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. ही��� परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nOBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय...\nपुणे : राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nभारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य\nसातारा - भारत फोर्ज Bharat Forge लि.पुणे यांच्या सी.एस.आर. CSR निधीतून सातारा...\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nविद्यापीठाने 'तो' वादग्रस्त निर्णय घेतला मागे...\nपुणे : साविञीबाई SPPU फुले विदयापीठाच्या आवारामध्ये जर आपण व्यायामासाठी Work Out,...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/when-only-three-companies-were-allowed-in-the-country-how-did-they-vaccinate-the-citizens-of-france/", "date_download": "2021-06-14T15:04:49Z", "digest": "sha1:JNXQ7K7IPIFWSGWJJMDCHAU3XFWBM5ZQ", "length": 11987, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना 'ती' लस कशी दिली जाते\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”\n“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”\nमुंबई | राज्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरिकांना मोडर्नाची लस देण्याचं काम कुठल्या पद्धतीने सुरू आहे. जर भारतातील नागरीकांना परवानगी मिळत नाही, मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.\nदेशभरात लसीकरणाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘देशात लसीचा तुटवडा असल्याचं केंद्र सरकार सांगत आहे. केंद्र सरकारनं भारत बायोटेक, सिरम इन्स्ट्यिट्यूट आणि स्पुतनिकला परवानगी दिली आहे. असं असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला मोडर्ना कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे’, अशी माहिती मिळाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.\nफ्रान्समधील नागरिक भारतात आणि मुंबईत आहेत. त्यांना मोडर्नाची लस देण्यासाठी काही रूग्णालयात लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. दुतावासातील भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे, असंही नवाब मलिक म्हणाले. तर, 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सध्या स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे.\nदरम्यान, सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल, असं राजेश टोपे यांनी सांगितले आहे. तर,कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच लस उपलब्ध झाल्यानंतर पत्रकारांच्या लसीकरणासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचंही टोपे म्हणाले आहेत.\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\n“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे\n उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा\n‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा\n”शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”\nपत्नीने केली आत्महत���या, माहिती मिळताच पतीने देखील घेतला गळफास\n केवळ ओरल सेक्सने 15 वर्षांची मुलगी झाली गर्भवती; घडला ‘हा’ प्रकार\nदेशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5783/", "date_download": "2021-06-14T16:10:15Z", "digest": "sha1:FW5I7PQPC4NDXVZZUDWUED4VVSOBMEJA", "length": 10325, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "जून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती", "raw_content": "\nHomeकोरोनाजून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\nजून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\nनवी दिल्ली (वृत्तसेवा): देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र करोनाचा फैलाव पुन्हा वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण हे सर्वात म���ठं हत्यार आहे. मात्र गेल्या काही दिवसात लशींच्या तुटवड्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे सरकारकडून लसीकरणाबाबत दररोज माहिती दिली जात आहे. जून महिन्यात 12 कोटी लशींचे डोस उपलब्ध केले जातील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.\nदेशात तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण मोहीम 1 मे पासून सुरु झाली आहे. शुक्रवारपर्यंत देशात 20.86 कोटी करोना लशींचे डोस दिले गेले आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात अजूनही 1.82 कोटी लशींचे डोस उपलब्ध असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली होती. तसेच पुढच्या तीन दिवसात 4 लाखांहून अधिक डोस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.\nकेंद्राने जाहीर केलेल्या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात 50 टक्के लशी केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जातात. या लशी राज्यांना विनामुल्य पुरवल्या जातात. उर्वरित 50 टक्के लशी राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या धोरणानुसार केंद्र सरकारने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना आगाऊ माहिती दिली आहे. झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांव्यतिरिक्त तामिळनाडू, जम्मू काश्मीर आणि मध्य प्रदेशात लस वाया घालवण्याचं प्रमाण अधिक आहे. तामिळनाडूत 15.5 टक्के, जम्मू काश्मीरमध्ये 10.8 टक्के आणि मध्य प्रदेशमध्ये 10.7 टक्के इतक्या लशी वाया गेल्या आहेत. एकूण देशाचा विचार केला तर आतापर्यंत देशात 6.3 टक्के लशी वाया गेल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी दिली होती. लसीकरणाच्या 134 व्या दिवशी म्हणजेत शनिवारी 28 लाख 9 हजार 436 जणांचं लसीकरण केलं गेलं आहे.\nPrevious articleअग्रलेख- मराठा तितुका विखुरावावा आणि महाराष्ट्र धर्म नासवावाचं\nNext articleकोरोनाच्या भीतीने अंत्यविधीकडे पाठ अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\n मागील 24 तासांत देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्���ी घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5981/", "date_download": "2021-06-14T15:21:37Z", "digest": "sha1:24MUPOKXC2D2GKBGDGLH4P6NWULA6MYI", "length": 8601, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "नवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रनवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द\nनवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द\nनागपूर (रिपोर्टर):- खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र आज कोर्टानं रद्द केलं आहे. नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. अमरावतीची जागा ही खरं तर अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आली होती. त्यावर नवनीत राणा यांनी खासदारकीची निवडणूक लढली होती. त्यांचा विजयी ठरल्या होत्या. या विरोधात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. मात्र आता कोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आहे.\nशिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे 2014 साली नवनीत राणा यांच्या विरोधात निवडून आले होते. मात्र 2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी नवनीत राणा यांनी जात प्रामाणपत्र देऊ करून निवडणूक लढली होती. मात्र आता या विरोधात 2017 साली याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे. हा संवि���ानिक घोटाळा असल्याचं कोर्टानं म्हंटल आहे. त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleसमाज मंदिर शेजारील अतिक्रमण हटवण्यासाठी धारूर पंचायत समिती समोर उपोषण\nNext articleजिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\n“वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते, या..मी वाट पाहतोय”\nसहकारी बँकेत संचालक हवा पदवीधर रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित नियमाने खळबळ\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/who-names-covid-19-variants-first-found-in-india-as-kappa-and-delta", "date_download": "2021-06-14T16:14:57Z", "digest": "sha1:4UN533OT7USXTOMR6SARQ5PXKSBCHTQK", "length": 5582, "nlines": 67, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘कप्पा’ व ‘डेल्टा’ – भारतीय कोरोना व्हेरिएंटचे नाव - द वायर मराठी", "raw_content": "\n‘कप्पा’ व ‘डेल्टा’ – भारतीय कोरोना व्हेरिएंटचे नाव\nजीनिव्हाः आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617.1 आणि B.1.617.2 या दोन विषाणू प्रकारांना (व्हेरिएंट) ‘कप्पा’ व ‘डेल्टा’ असे नाव दिले आहे. सोमवारी ही घोषणा करण्यात आली. सर्वसामान्यांना कळावे म्हणून त्यांची नावे अल्फा, बीटा, गॅमा या ग्रीक आद्याक्षरांप्रमाणे ठेवल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे म्हणणे आहे.\nB.1.617.1 या कोरोना विषाणू प्रकाराला भारतीय विषाणू प्रकार म्हटल्यावर भारताने त्याला आक्षेप घेतला होता. पण आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेनेही आपण त्याला भारतीय विषाणू म्हटले नाही, असे स्पष्ट केले होते. या गोंधळानंतर तीन आठवड्याने आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेने भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूंना नावे दिली आहेत. कोरोना विषाणूमध्ये वेगाने बदल होत आहेत आणि ज्या प्रदेशात होत आहेत, त्याचे नामकरण करणे गरजेचे असल्याचे आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्थेचे मत आहे.\nकोरोना मृत्यू : एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाखाची मदत\nन्यू यॉर्कपेक्षा मुंबईत पेट्रोल महाग\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-06-14T15:50:15Z", "digest": "sha1:AHGNAVTUGJZ3CXJZUJMKOHYZR62QHU5S", "length": 9664, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाक्य - विकिपीडिया", "raw_content": "\n'पूर्ण अर्थाचे बोलणे' किंवा 'अर्थपूर्ण' शब्दसमूहाला वाक्य म्हणतात. वाक्य हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: अक्षर, वर्ण, शब्द व व्याकरण) एक आहे.\nआपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. हे ध्वनी कागदावर लिहून दाखवताना विशिष्ट चिन्हे वापरतात. ध्वनींच्या या चिन्हांना अक्षरे म्हणतात. ब, द, क ही तीन अक्षरे आहेत. ही अक्षरे विशिष्ट क्रमाने आल्यामुळे त्यांना काही अर्थ प्राप्त झाला आहे; म्हणून 'बदक' हा एक शब्द झाला. एखाद्या शब्दाला किंवा शब्द समूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असे म्हणतात. 'बदक पाण्यात पोहते.' हे वाक्य आहे. या वाक्यात तीन पदे आहेत. पदात आणि शब्दात फरक आहे. वाक्यात वापरलेल्या शब्दाला पद म्हणतात.\nमराठी भाषेत प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावण्यापूर्वी शब्द (विशेषत: नाम) हा त्याच्या मूळ स्वरूपात न वापरता बहुधा बदल करून वापरला जातो. या बदललेल्या स्वरूपाला सामान्य रूप म्हणतात. अशा सामान्य रूपाला प्रत्यय लागतात आणि त्यांचा वापर वाक्यात होतो. (उदा० बदक-> बदका ->बदकाला).\nहिंदीत सामान्य रूपाला तिर्यक् रूप म्हणतात. (लडका -> लडके -> लडके को) वाक्यातील एकेक पद हे एकेका शब्दापासून बनते. अनेक पदे मिळून (शेजारी शेजारी ठेवून) वाक्य बनते.\n५ संदर्भ व नोंदी\nज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास 'केवल' किंवा 'शुद्ध' वाक्य म्हणतात [१]\nउदा. १) आम्ही जातो आमुच्या गावा २) तानाजी लढता लढता मेला.\nवरील वाक्यात एकेकच विधान आहे. म्हणजे प्रत्येकात एकच उद्देश (कर्ता-Subject) व एकच विधेय (Predicate) आहे. पहिल्या वाक्यात 'आम्ही' व दुसऱ्या वाक्यात 'तानाजी' ही उद्देशे आहेत. तसेच पहिल्या वाक्यात 'जातो आमुच्या गावा' व दुसऱ्या वाक्यात 'लढता लढता मेला' ही विधेये आहेत.[१]\nएक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होते त्यास 'मिश्र वाक्य असे म्हणतात.\nउदा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो.\nआकाशात ढग जमतात हे गौणवाक्य आहे. तेव्हा मोर नाचू लागतो हे प्रधानवाक्य आहे. आणि 'जेव्हा' या गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडले आहे.\nदोन किंवा अधिक केवल वाक्ये प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.\nउदा० आकाशत ढग जमतात आणि मोर नाचू लागतो.\n(वाक्य संकलन) : एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक केवल वाक्ये दिली असता ती एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनविणे यास वाक्य संश्लेषण म्हणतात. यात तीन प्रकार आहेत.\nदोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक केवल वाक्य बनविणे\nदोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक मिश्र वाक्य बनविणे.\nदोन किंवा अधिक केवल वाक्यांचे एक संयुक्त वाक्य बनविणे.\n↑ a b सुगम मराठी व्याकरण लेखन: लेखक कै. मो.रा. वाळंबे, पृ.क्र. १२२ वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑक्टोबर २०१९ रोजी १८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायस��्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1345", "date_download": "2021-06-14T15:53:43Z", "digest": "sha1:4CKTKFEFFVUZS7H5L3GOT4OVIQYTWIVI", "length": 9952, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "घरडा कंपनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ कंपनी कोरोना हॉटस्पॉट? | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना घरडा कंपनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ कंपनी कोरोना हॉटस्पॉट\nघरडा कंपनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६३ कंपनी कोरोना हॉटस्पॉट\nखेड:काल रत्नगिरी जिल्ह्यात ३३५ स्वाबची तपासणी केली गेली, त्यात ८९ पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात एकट्या घरडा कंपनीचे २० रुग्ण सापडले कोरोना पॉझिटिव्ह मिळाले. आतापर्यंत घरडा कंपनीमध्ये एकूण ६३जण कोविड बाधित निघाले आहेत. या कंपनीने आपल्या काही कर्मचारी वर्गाचे स्वाब पुण्याला तपासायला पाठवल्याची चर्चा आहे. रत्नागिरी येथील सिव्हिलमध्ये जेवढे स्वाब पाठवले जातात तेवढे आपल्या कोविड सेंटरमधून तपासले जात आहेत. तर काही कोरोनाबाधित लोक कळंबणी येथे दाखल आहेत. पुण्यात पाठवलेल्या स्वाबमध्ये किती अजून किती पॉझिटिव्ह रुग्ण येतात, याकडे लक्ष आहे. लोटे येथील घरडा कंपनी कोरोना हॉटस्पॉट बनली असून ही कंपनी तात्काळ बंद करावी, अशी मागणी शिवसेना चिपळूण शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी केली होती. तर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीदेखील शहरातील मजुरांना एमआयडीसी भागात जाण्यास मज्जाव केला होता व कंपनीने कारवाई केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी यावर आवाज उठविला होता. ज्यावेळी या घरडा कंपनीत प्रथम कोरोना बाधीत सापडला त्याच वेळेला जर ही कंपनी बंद केली असती तर घरडा कंपनी हॉटस्पॉट ठरली नसती असे देखील बोलले जात आहे तर कंपनी प्रशासनाने नियमांचे पालन केले होते की नाही एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळत असतील तर कंपनी तेव्हाच बंद का करण्यात आली नाही असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.\nPrevious articleलॉकडाऊनच्‍या कालावधीतील गोरगरीब नागरिक��ंचे विज बिल माफ करावे – भाजपाची मागणी दिनांक 17 जुलै रोजी चंद्रपूर जिल्‍हात भाजपाचे आंदोलन\nNext articleविकासासाठी दळणवळणाची अधिक गरज आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रतिपादन देवलमरी नाल्यावरील पुलाचे उदघाटन अठरा गांवे अखंडितपणे जोडून राहणार\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nएका मृत्यूसह 19 नवीन कोरोना बाधित 35 कोरोनामुक्त\nकोरोना बाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती जिल्हयात आज 78 कोरोनामूक्त, नवीन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2434", "date_download": "2021-06-14T15:00:22Z", "digest": "sha1:P6ZXUJ5ZEH5XYZGNYONFZB7DLLHFG6PT", "length": 9027, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गडचिरोली जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली गडचिरोली जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला\nगडचिरोली जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला\nगडचिरोली:जिल्हयात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध पुढेही लागूच राहणार आहेत. यामध्ये जिल्हयाबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश जिल्हयात होवू दिला जाणार नाही. यामूळेच गेल्या काही आठवडयांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून प्रशासनाला कोरोन��� संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे. जिल्हयात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणांहून येत असतात. मात्र यावेळी ते कोरोना बाधित क्षेत्रामधून कर्तव्य पार पाडून जिल्हयात दाखल झाले. आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते. प्रशासन सुरक्षा दलाच्या जवानांबाबत आवश्यक खबरदारी घेत आहे. गडचिरोली शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतू कोरोना संसर्ग होवू नये म्हणून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी.\nPrevious articleवनविभागाने तेंदूपत्ता च्या 2015 च्या हंगामाच्या मजुरांच्या याद्या न पुरवल्याने तेंदुपत्ता बोनस वितरणास नगर पंचायतीला अडचण\nNext articleकोरोना संकटकाळात उपयोगी वस्तूचे वाटप करून साजरा केला वाढदिवस माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी चिपळूणचा आदर्श उपक्रम\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nयुवरंग क्लब आरमोरी द्वारा सफाई अभियान\nतान्हा पोळा लॉक डाऊन चे नियम पाळून साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/3721", "date_download": "2021-06-14T15:24:13Z", "digest": "sha1:4SVTMTWOKX4AHMZ4CNGGY2ECBL2C4IEF", "length": 10611, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "विजेचा लपंडावाचे तात्काळ समस्या निकाली काढा – आ.कृष्णा गजबे | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली विजेचा लपंडावाचे तात्काळ समस्या निकाली काढा – आ.कृष्णा गजबे\nविजेचा लपंडावाचे तात्काळ समस्या निकाली काढा – आ.कृष्णा गजबे\nदेसाईगंज: पावसाळ्याची चाहूल लागून सुद्धा निसर्गाने शेतकरी मित्रांना तसेच सर्वसामान्य जनतेला साफ निराश केलं.भयावह गर्मी ऊन अश्या अनेक गोष्टींचा सामना जनतेला करावं लागत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात विज वितरित होणा-या विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. तर कमी वीज दाबामुळे गावे अंधारमय झाले आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने गावागावातील पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहेत. तसंच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक उपकरने निकामी होण्याची भीती वाढली आहेत.\nसध्या उष्णता कायम असल्याने लहान मुलासह आबालवृद्धांना उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होत असताना दिसत आहे. वीजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन आणि कुलरचा वापरही नीट करता येत नाही. त्यामुळे परिसरातील जनता गर्मीने होरपळून निघत आहे. दर पाच-पाच मिनिटात वीज खंडित होत असल्याने नागरिकांत वीज वितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.\nही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे याना लक्षात येथेच तात्काळ दिनांक ३० जुलै रोजी आपल्या जनसंपर्क कार्यालयात विज वितरण अधिकाऱ्यांसी बैठक बोलवून जनतेला कसल्याही प्रकारचा नाहक त्रास न देता .तात्काळ विज विषय समस्या चे निवारण करण्याचे सूचना दिल्या. यावेळी मा.मोतीलाल जी कुकरेजा उपाध्यक्ष न. प. देसाईगंज,देशपांडे साहेब मुख्य अभियंता म.रा.वि.वि.क.चंद्रपूर,विजय जी मेश्राम साहेब कार्यकारी अभियंता,अनिल जी बोरसे साहेब अधिक्षक अभियंता, नितीन जी बन्सोड माजी उप सरपंच ग्रा. प. विसोरा उपस्थित होते.\nPrevious articleआमदार विनोद अग्रवाल यांच्या यशस्वी पाठपुराव्याने अखेर शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले पाणी तेढवा-शिवनी, रजेगाव-काटी उपसा सिंचन योजना आणि बाघ इटियाडोह प्रकल्प कार्यान्वित\nNext articleनंदारा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण सोहळा सपन्न\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nगडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा…...\nमुनघाटे महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5305", "date_download": "2021-06-14T15:47:01Z", "digest": "sha1:XGBX6DI6NWWXGTI33K7BYOFYGWV267AC", "length": 14409, "nlines": 153, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जनतेचे विज बिल माफ करा नाहीतर मंञ्याचे, आमदारांचे घराबाहेर निघणे बंद करू — आम आदमी पार्टी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News जनतेचे विज बिल माफ करा नाहीतर मंञ्याचे, आमदारांचे घराबाहेर निघणे बंद करू...\nजनतेचे विज बिल माफ करा नाहीतर मंञ्याचे, आमदारांचे घराबाहेर निघणे बंद करू — आम आदमी पार्टी\nचंद्रपूर दि 9 ऑगस्ट-\nअव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे मेटाकुटीला आलेल्या या वीज ग्राहकांना राज्य सरकारकडून कोरोना काळातील विज बिलांची माफी देण्यात आली नाही. अनेकांचा रोजगार हिरावला, व्यवसाय बंद आहेत. मोलमजुरी नाही अशा परिस्थितीत वीज ग्राहकांकडे भरण्यासाठी पैसेही नाही देयके अदा केली नाही म्हणून महावितरण कडून वीज पुरवठा खंडित केला तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते स्वतः त्यांचा वीज पुरवठा सुरू करतील अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिली. वीज वापरानुसार विज ग्राहकांना वीज बिलात सवलत द्यावी. दिल्लीतील केजरीवाल सरकारने 200 युनिट विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना बिलात पूर्णपणे माफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये विज माफी द्यावी अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. मात्र राज्यातील जनतेच्या हिताची भाषा करणारे महाविकास आघाडी सरकारने यावर निर्णय घेतला नाही.लॉकडाऊनच्या काळात महावितरणच्या कर्माचाऱ्यांना घरोघरी जाऊन वीज मीटर रीडिंग घेता आलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपन्यांकडून वीज ग्राहकांना जी वीजबिले पाठवण्यात आली आहेत, ती अवाच्या सवा आली आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये मोठ्या असंतोषाचे वातावरण आहे. या संदर्भात आम आदमी पक्षाने कोरोना काळातही राज्यभर आंदोलने केली आहेत.नागरिकांना आलेल्या अवास्तव वीजबिलांकडे आंदोलनं करून सरकारचे\nलक्ष वेधन्याचा प्रयत्न केला आहे . मात्र जनतेबाबत उदासीन असलेल्या या सावकारी सरकारने अजूनही वीज ग्राहकांना दिलासा दिला नाही.\nत्यातच याच मागणीसाठी सत्तेत असलेल्या पक्षाने आंदोलन करणे सुरू केले आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर पुन्हा एकदा कुंभकर्णी झोपेचे नाटक करीत असलेल्या सरकारला तसेच नागरीकाच्या मतावर निवडून आलेल्या आमदाराना सत्तेत असुन विरोधी पक्ष असल्याचे सोंग करणाऱ्या नेत्यांना जागे करण्यासाठी आज विरोधी पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार व 200 यूनिट मोफत चे आश्वासन देऊन निवडून येऊन जनतेचा विश्वास घात करणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या घरा वर आंदोलन करन्यात आले आहे. सात दिवसात वीज बिलाच्या संबंधित मागण्या पूर्ण केल्या नाही तर मंत्री तसेच लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यानी दिला आहे.\nयावेळी सुनील मुसळे जिल्हाध्यक्ष,संस्थापक सदस्य माझी जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, अॅड. राजेश विराणी महानगर अध्यक्ष, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,महानगर संगठक प्रशांत येरने ,सचिव राजू कूड़े,शंकर धुमाले, सूर्यकांत चंदेकर, बलराम केसकर, रवि कुप्पलवार, यांना अटक करण्यात आली या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे,महानगर अध्यक्ष ऍड. राजेश वीराणी,कोषाध्यक्ष भिवराज सोनी, परमजीत सिंह झगडे जिल्हा संघटनमंत्री, संतोष दोरखंडे जिल्हा सचिव, भिवराज सोनी कोषाध्यक्ष ,सुनील ��ोयर महानगर उपाध्यक्ष , प्रशांत येरने संघटनमंञी महानगर, राजेश चेडगुलवार सोशल मीडिया प्रमुख, विधि सल्लागार ऍड.किशोर पुसलवार, राजू कुडे महानगर सचिव, बलराम केशकर बल्लारपुर ,रवी पुप्पलवार, अजय डुकरे , सूर्यकांत चांदेकर, सिकंदर सागोरे , संदिप बिसेन , पंकज रत्नपारखी, भगत सींग आज़ाद, कमलेश देवईकर, नंदकिशोर सिन्हा,अभय उर्फ दादुराम यादव, संदीप बिसेन, दिलीप तेलंग, प्रबुद्ध दहेकर, नन्दकिशोर सिन्हा,इत्यादि अनेक आम आदमी पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आप चा राजेश चेडगूलवार\nसोशल मीडिया प्रमुख,चंद्रपूर जिल्हा महानगर यांनी कळविले आहे.\nPrevious articleशिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्या प्रकरणी शिवसेनेने नोंदवला कर्नाटक सरकारचा निषेध\nNext articleगुड्डीगुडम येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा… जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण\nपत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरखेड तालुका बैठकीत निर्णय\nमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश निघणार गृहमंत्र्यांचे संघटनेला आश्वासन : रौफ सुर्वे\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nशिवसेनेत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : संपर्कप्रमुख...\nलहान कोरोना बाधित मुलांनसाठी देवदूत ठरलेले शासकीयरुग्णालयात उपचार घेणारे डॉक्टर दिलीप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/decision-not-to-hold-govinda-procession-and-ganesh-immersion-procession-in-shrivardhan-taluka-20201/", "date_download": "2021-06-14T16:27:22Z", "digest": "sha1:KEJZGWM3NC6HCKXW72XOY7QTCLLRFUV2", "length": 12384, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Decision not to hold Govinda procession and Ganesh immersion procession in Shrivardhan taluka | श्रीवर्धन तालुक्यात गोविंदा मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nशांतता कमिटी बैठकश्रीवर्धन तालुक्यात गोविंदा मिरवणूक व गणेश विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय\nश्रीवर्धन : श्रीवर्धन शांतता कमिटीची बैठक नुकतीच मध्यवर्ती प्रशासकीय भवन येथील सभागृहामध्ये पार पडली. ही बैठक श्रीवर्धन उपविभागीय पोलिस अधिकारी व तहसीलदार श्रीवर्धन यांनी आयोजित केली होती. बैठकीसाठी प्रत्येक गावातील गोविंदा मंडळाचे दोन सदस्य उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करण्यात आले होते. संपूर्ण जगात व संपूर्ण भारत देशात देखील कोरोना या महामारीने थैमान घातले आहे. याच पार्श्‍वभूमीवर गर्दी जमू नये या हेतूने हा निर्णय घेण्यात आला. ज्या पाखाडीचा कृष्णजन्म नेहमी होतो त्याच ठिकाणी पाच ते सहा जणांच्या उपस्थितीत करण्यात यावा. तसेच गणेश विसर्जन करताना देखील संपूर्ण गाव आणि किंवा पाखाड्यांनी एकत्रितपणे विसर्जन करू नये. त्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात यावे. व कमीत कमी गर्दी असावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पार्श्‍वभूमीवर उपस्थित सर्वांनी या गोष्टीला मान्यता दर्शवली. श्रीवर्धन शहरात प्रत्येक पाखाडी मध्ये गोविंदा पथक खालुबाजा सह आपली मिरवणूक काढते. कृष्ण जन्माच्या दिवशी सायंकाळपासून खालुबाजा सह सुरू झालेली मिरवणूक गोपाळकाल्याच्या दिवशी सायंकाळी समाप्त करण्यात येते. परंतु यावर्षी गोविंदा निघणार नाही म्हणून अनेक तरुणांचा हिरमोड झाला आहे. तसेच गणेशोत्सव काळात देखील बैठकीचा नाच किंवा भजन यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करु नये किंवा सदरचे कार्��क्रम रद्द करावेत असे प्रशासनाकडून सुचविण्यात आले आहे. या बैठकीसाठी श्रीवर्धनचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव पवार, श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,म्हसळा पोलीस निरीक्षक धनंजय पोरे,दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार तसेच श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी उपस्थित होते.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/11/blog-post_2936.html", "date_download": "2021-06-14T14:49:36Z", "digest": "sha1:QUL3HYBGRIZ6MATJUUKGEVLAOTAB67DD", "length": 7974, "nlines": 252, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ~ आहेस सांग कोठे ~", "raw_content": "\n~ आहेस सांग कोठे ~\nआहेस सांग कोठे, तू बोल विठ्ठला.\nअस्तित्व दावण्यारे, तू डोल विठ्ठला.\nआहे जगात साऱ्या, अंधार दाटला.\nकाळाच रंग आहे, अनमोल विठ्ठला.\nदारात मंदिराच्या, बाजार मांडला.\nआता तरी कवाडे, तू खोल विठ्ठला.\nउपवास दावणारे, सारे इथे-तिथे\nखाऊन भ्रष्ट झाले, हे 'टोल' विठ्ठला.\nपायात लोळतो रे, सोडून भ्रांत मी.\nजातो कधी कधी का, मग तोल विठ्ठला.\nनाही 'रमेश' चिंता, क���णास राहिली.\nपृथ्वी कशास फिरते, ही गोल विठ्ठला \nगागालगा लगागा गागालगा लगा\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 9:22 PM\nलेबले: गजल, विठूच्या गजला\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n34 || धुंद होती रात्र ||\nती नसताना पाऊस येतो \n|| सोन्याहून सोनसळी ||\n~ आहेस सांग कोठे ~\nसोडून द्या त्या कसाबला\nगुगल गुगल गुगललं ........\nसांडू शेटचा फोन आलाय ....S S\n१) || ससा आणि कासव ||\nमाझी बायको तुझा नवरा ....\nसावधान येथे कवी राहतो आहे \n|| आळस महात्म्य ||\nमराठी कवितेचा / साहित्याचा दर्जा घसरतोय \n३) ~ विठ्ठला ~\nआज आस व्हायलाच हवं\n~ का उगी हा पेटतो मी ~\n१) ~ सावळा हा देव माझा ~\n~ || विठूच्या गजला || ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5496/", "date_download": "2021-06-14T15:24:12Z", "digest": "sha1:FR6SGKFATQS7KEFK3NICSNGQ6WKDBQOE", "length": 24267, "nlines": 146, "source_domain": "beedreporter.com", "title": "वाह रे वाह मोदी सरकार!!", "raw_content": "\nHomeसंपादकीयवाह रे वाह मोदी सरकार\nवाह रे वाह मोदी सरकार\nलबाडाचं अवतणं जेवल्याशिवाय काही खरं नसतं, तसचं केंद्रातील सत्ताधार्‍यांच्या बाबतीत म्हणायला काही हारकत नाही. जो पर्यंत विकास समोर दिसत नाही. तो पर्यंत विश्वास न ठेवलेला बरा, निवडणुकीत विजयी होण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी आपल्या देशातील पुढारी लोकांना नको ती आश्वासने देवून टाकतात. जेव्हा आश्वासन पुर्ण करण्याची वेळ येते तेव्हा त्याला फाटे फोडले जातात. वेगवेगळी कारणे दाखवली जातात. देशात आता पर्यंत काहीच विकास झाला नाही. पुर्वीच्या सरकारने नेमकं काय केलं याचा रोज पाढा भाजपावाले 2014 पुर्वी वाचत होते. त्यांचे भक्त ही सोशल मीडीयातून आपल्या विचाराचे प्रदर्शन घडवत होते. सात वर्षात मोदी यांनी नेमकं काय केलं याचं उत्तर ना भाजपाकडे आहे ना मोदी भक्त ाकडे आहे याचं उत्तर ना भाजपाकडे आहे ना मोदी भक्त ाकडे आहे हे करु, ते करु म्हणणं खुप सोप वाटलं होतं, आज देशाची काय अवस्था आहे हे करु, ते करु म्हणणं खुप सोप वाटलं होतं, आज देशाची काय अवस्था आहे कुठे नेवून ठेवला देश, अशी निराशाजनक भावना व्यक्त केल्या जातात. कोरोनाने मोठे नुकसान केले, हे नुकसान भरुन न येणारे आहे. संकटाच्या काळात दिलासा देणं हे कोणत्या ही राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं, पण मोदी सरकारला संकट कळेना कुठे नेवून ठेवला देश, अशी निराशाजनक भावना व्यक्त केल्या जातात. कोरोनाने मोठे नुकसान केले, हे नुकसान भरुन न येणारे आहे. संकटाच्या काळात दिलासा देणं हे कोणत्या ही राज्यकर्त्याचं कर्तव्य असतं, पण मोदी सरकारला संकट कळेना कशाचे भाव वाढवावे आणि लोकांकडून कशातून टॅक्स घ्यावा याचं धोरण राहिलं नाही. लोकांना आज भाजपाला निवडून देवून प्रचंड प्रश्चाताप होत आहे. विकासाला मत दिलं आणि लोक रस्त्यावर आले.\nइंधनाच्या दरवाढीचं नेहमीच भाजपाने राजकारण केलं. जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा भाजपावाले ह्या सरकारला काय, काय बोलत नव्हते इंधनाच्या दरवाढीविरोधात मोर्चे काढले जात होते. जिल्हा पातळीवर आंदोलन होत होते. मोठ-मोठी भाषण बाजी केली जात होती. पन्नास रुपयापर्यंत पेट्रोलचा दर आणुन ठेवू असं त्यावेळचे भाजपाचे नेते बोलत होते, जसचं मोदी पंतप्रधान झाले, तसे इंधनाचे दर कमी होण्याऐवजी वाढत गेले. एकीकडे निवडणुकीत अमाप खर्च करायचा, पुतळ्यावर कोट्यावधी रुपये उधळायचे दुसरीकडे आठ दिवसाला इंधनाचे दर वाढवले जात आहे. आता वाढत्या दरवाढीबाबत भाजपाच्या तोंडातून शब्द निघत नाही. काही भाजपाचे नेते हे काँग्रेसचेच पाप असल्याचे निर्लज्य वक्त व्य करुन आपलं हासं करुन घेतात. सध्या कोरोनाचा संकट काळ आहे. अशा संकटाच्या काळात मोदी यांनी इंधनाचे दर वाढवले. पाच राज्यातील निवडणुकी नंतर इंधनाचे दर वाढवून केंद्राने देशातील जनतेला चांगला झटका दिला. लॉकडाऊनमुळे हजारो लोकांच्या नौकर्‍या गेल्या, कामगार घरी बसून आहेत. उद्योगांना कुलूप लागलं. काही लोक खायाला मौताज आहेत. अशात केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवून आपली विकासाची दुरदृष्टी किती चांगली आहे, याचे जाहीर प्रदर्शन दाखवत आहे. भाव वाढीबाबत सत्ताधार्‍यांना काही वाटत नाही. गेंड्याच्या कातडीसारखी त्यांची कातडी झाली. लोकांनी वाहने वापरावीत की नाही, अशी परस्थिती निर्माण झाली. ज्या प्रमाणे इंधनाचे दर वाढत असतात. त्याच प्रमाणे खाद्य तेलाचे दर वाढत आहे. खाद्य तेल तितकचं महत्वाचं असून महागाई वाढणं म्हणजे सर्वसामान्यांचं मरण असतं. रोजगार नाही, हातात पै���ा नाही, आणि खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले. इतक्या महागाचं तेल आणायचं कसं, असा प्रश्न लोकांना पडू लागला इंधनाच्या दरवाढीविरोधात मोर्चे काढले जात होते. जिल्हा पातळीवर आंदोलन होत होते. मोठ-मोठी भाषण बाजी केली जात होती. पन्नास रुपयापर्यंत पेट्रोलचा दर आणुन ठेवू असं त्यावेळचे भाजपाचे नेते बोलत होते, जसचं मोदी पंतप्रधान झाले, तसे इंधनाचे दर कमी होण्याऐवजी वाढत गेले. एकीकडे निवडणुकीत अमाप खर्च करायचा, पुतळ्यावर कोट्यावधी रुपये उधळायचे दुसरीकडे आठ दिवसाला इंधनाचे दर वाढवले जात आहे. आता वाढत्या दरवाढीबाबत भाजपाच्या तोंडातून शब्द निघत नाही. काही भाजपाचे नेते हे काँग्रेसचेच पाप असल्याचे निर्लज्य वक्त व्य करुन आपलं हासं करुन घेतात. सध्या कोरोनाचा संकट काळ आहे. अशा संकटाच्या काळात मोदी यांनी इंधनाचे दर वाढवले. पाच राज्यातील निवडणुकी नंतर इंधनाचे दर वाढवून केंद्राने देशातील जनतेला चांगला झटका दिला. लॉकडाऊनमुळे हजारो लोकांच्या नौकर्‍या गेल्या, कामगार घरी बसून आहेत. उद्योगांना कुलूप लागलं. काही लोक खायाला मौताज आहेत. अशात केंद्र सरकार इंधनाचे दर वाढवून आपली विकासाची दुरदृष्टी किती चांगली आहे, याचे जाहीर प्रदर्शन दाखवत आहे. भाव वाढीबाबत सत्ताधार्‍यांना काही वाटत नाही. गेंड्याच्या कातडीसारखी त्यांची कातडी झाली. लोकांनी वाहने वापरावीत की नाही, अशी परस्थिती निर्माण झाली. ज्या प्रमाणे इंधनाचे दर वाढत असतात. त्याच प्रमाणे खाद्य तेलाचे दर वाढत आहे. खाद्य तेल तितकचं महत्वाचं असून महागाई वाढणं म्हणजे सर्वसामान्यांचं मरण असतं. रोजगार नाही, हातात पैसा नाही, आणि खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले. इतक्या महागाचं तेल आणायचं कसं, असा प्रश्न लोकांना पडू लागला ज्या प्रमाणे कोरोना वाढत आहे, त्याच प्रमाणे इंधनाचे आणि खाद्य तेलाचे भाव वाढत आहे. महागाई आणि कोरोनात स्पर्धाच लागली की काय ज्या प्रमाणे कोरोना वाढत आहे, त्याच प्रमाणे इंधनाचे आणि खाद्य तेलाचे भाव वाढत आहे. महागाई आणि कोरोनात स्पर्धाच लागली की काय कोरोना आणि महागाई दोन्ही जनतेच्या हिताची नाही. कोरोनाने अनेकांना गिळले आणि आता महागाई लोकांना उपाशी मारु लागली. वाढती महागाई पाहता मोदी फक्त ‘मन की बात’ करण्यात दंग असतात. लोकांच्या मनात काय आहे हे मोदी यांनी जाणुन घ्यावं, नुसतीच स्वत:ची मन की बात सांगु नये, गरीबांच्या पोटात अन्न नाही, हाताला रोजगार नाही, तिथं मन की बात कशाला कोण ऐकेल.\nजिथं, तिथं प्रसिध्दीची हाव\nप्रसिध्दीची किती हाव असावी याची काही मर्यादा असते, पंतप्रधान मोदी यांना फक्त प्रसिध्दी हवी असते. विदेशात त्यांचे आता पर्यंत भरपूर दौरे झाले, तेथे काय केलं, काय वाजवलं. याची ते प्रसिध्दी करायला मागे राहिले नाही. मोरा सोबतचा फोटो असेल किंवा अन्य काही फोटो असेल त्याची ते अमाप प्रसिध्दी करत आले. इंधनाच्या जाहिरातीत मोदी यांचा फोटो आहे. आता पर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी अशा पध्दतीचे फोटोशन केले नाही, पण मोदी यांनी केले. इंधनाचे वाढत असलेले दर आणि त्यात मोदी यांचा फोटो त्यामुळे वाहनधारकांचे अधिकच माथे गरम होवू लागले. काही ठिकाणी असे पोस्टर लोकांनी हाटवले, इतके लोक संतप्त झाले. दुसरा प्रसिध्दीचा भाग म्हणजे कोरोनाच्या लसीचा आहे. लसीकरणानंतर जे प्रमाणपत्र दिले जाते, त्यात मोदी यांचा फोटो आहे. हा प्रकारही खुपच हास्यास्पद आहे. एक तर काही ठरावीक लोकांनाच आता पर्यंत लस दिली गेली. जगातील अमेरिका, इंग्लंड सारख्या देशाने आपल्या देशातील नागरीकांना लस देवून आज ते मास्क मुक्त झाले. भारतात मात्र लसच उपलब्ध नाही. लसीकरणा बाबत नुसता गोंधळ सुरु आहे. 1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरीकांना लस देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र लसच उपलब्ध नसल्याने काही दिवसासाठी लस देणे थांबवण्यात आले. लसीकरणात आपला देश प्रचंड मागे आहे. असं असतांना मोदी साहेब आपला फोटो लसीच्या प्रमाणपत्रावर छापून आणतात, हे किती मोठं दुर्देव आहे. जे लोक ऑक्सीजन विना, उपचाराविना मरण पावले त्याची जबाबदारी कोण घेणार कोरोनाने मरण पावलेल्या नागरीकांचे मृत्यूचे प्रमाणपत्र काढतांना त्यावरही आपला फोटो छापून आणणार का\nगंगा तर साफ झाली नाही\nमोदी यांनी काय-काय वादे केले नव्हते त्यांचे वादे आणि त्यांचे जुने भाषण ऐकले की कीव येते, इतका मोठा धोका देशातील जनतेला एखादा पंतप्रधान देत असेल तर देशातील लोकांनी येथून पुढे काय म्हणुन पुढार्‍यावर विश्वास ठेवावा त्यांचे वादे आणि त्यांचे जुने भाषण ऐकले की कीव येते, इतका मोठा धोका देशातील जनतेला एखादा पंतप्रधान देत असेल तर देशातील लोकांनी येथून पुढे काय म्हणुन पुढार्‍यावर विश्वास ठेवावा देशात स्वच्छता मोहिम राबवण्याची ���ोषणा केली होती. हया मोहिमेचं वाटोळं झालं. देशच काय साधं एखादं शहर देखील मोदी स्वच्छ करु शकले नाही, ते ज्या मतदार संघातून निवडून आले तो जिल्हा तरी स्वच्छ झाला का देशात स्वच्छता मोहिम राबवण्याची घोषणा केली होती. हया मोहिमेचं वाटोळं झालं. देशच काय साधं एखादं शहर देखील मोदी स्वच्छ करु शकले नाही, ते ज्या मतदार संघातून निवडून आले तो जिल्हा तरी स्वच्छ झाला का फक्त हातात झाडू घेवून त्यांनी फोटोशन चांगलं करुन घेतलं होतं. कोरोनाच्या कार्यकाळात गावे आणि शहरे स्वच्छ असायला हवीत आज किती गावे आणि शहरे स्वच्छ आहेत फक्त हातात झाडू घेवून त्यांनी फोटोशन चांगलं करुन घेतलं होतं. कोरोनाच्या कार्यकाळात गावे आणि शहरे स्वच्छ असायला हवीत आज किती गावे आणि शहरे स्वच्छ आहेत फक्त देखावा करण्याचं काम मोदी करत आले. चित्रपटाप्रमाणे त्यांनी लोकांची दिशाभूल केली. गंगा नदी साफ करण्याचे वचन त्यांचे होते, आज गंगेला वाईट दिवस आले. कोरोनामुळे मरण पावलेले मृतदेह गंगा नदीतून वाहत आहे. मृतदेहाचे लचके हिस्त्र प्राणी तोडत असल्याचे विदारक दृष्य अवघ्या जगाने पाहितले, हे दृष्य मनाला अस्वस्थ करणारे आहे. गंगा तर साफ झाली नाही, पण त्यातून मृतदेह वाहत असल्याने गंगा पुर्वीपेक्षा अधिक दुषीत झाली. मोदी यांनी वाहनधारकांना धोका दिला, सर्वसामान्यांना धोका दिला आणि गंगेला देखील धोका दिला, आणखी कोणा-कोणाला धोके बसणार आहेत\nशेतकर्‍यांना दिलं अन …\nआम्ही शेतकर्‍यांचे कैवारी आहोत, असा आव भाजपाने नेहमीच आणला. मात्र शेतकर्‍यांचा भाजपाने कधी मनातून सन्मान केला नाही. दिल्लीच्या सिमेवर बसलेल्या शेतकर्‍याकडे मोदी यांनी साधं डुंकूनही पाहितलं नाही. उलट त्यांना पंतप्रधान मोदी यांनी आंदोलन जीवी ठरवून त्यांचा अवमान केला. शेती मालाला केंद्राने योग्य तो हमी भाव दिला नाही, मालाला भाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होवून मरत आहे, याचं केंद्राला देणं-घेणं नाही, पंतप्रधान मोदी यांनी पीएम किसान सन्मान योजने अंतर्गत शेतकर्‍यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लोकांना चांगला वाटला, पण ही तात्पुर्ती मलमपट्टी आहे हे लोकांच्या लक्षात आलं नाही. कुणी काही तरी देतयं याचा अर्थ सरळ असतो. त्यातून जास्तीचंच घेतलं जाणार केंद्राच्या पोकळ आमिषाला लोक भळभळले. शेतीच्या बाबतीत खत हे महत्वपुर्ण मानलं जातं. आज पर्यंत खाताचे भाव हे नियमात होते. केंद्र सरकार स्वत: झळ सहन करुन खतावर सपशिडी देत होतं, खाताचे भाव कमी असायचे, पण ह्या भाजपाच्या कार्यकाळात खताच्या भावात उच्चांक गाठला. शंभर नव्हे, दोनशे नव्हे तब्बल पाचशे रुपयाने खताचे भाव वाढवून ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना प्रचंड प्रमाणात आडचणीत आणले. खताचे इतके भाव वाढवणे म्हणजे शेतकर्‍यांना भीकाला लावण्यासारखं आहे. शेतकर्‍यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये देवून जणू काही मोदी यांनी त्यांच्यावर उपकारच केले. त्याऐवजी ते पैसे न दिलेले परवडले असते. लोक आता केंद्राच्या नावाने संताप व्यक्त करु लागले. मोदी यांनी जिथं-तिथं भाव वाढवून ठेवल्याने “वाह रे वाह मोदी सरकार” असं म्हणण्याची वेळ देशातील जनतेवर आली आहे. केंद्राने भाव वाढवून लोकांचे रक्त शोषणाचे काम सुरु केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleमहाराष्ट्रात 1 जूननंतरही लॉकडाउन कायम\nNext articleनागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या\nप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा\nअग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा\nअग्रलेख- मराठा तितुका विखुरावावा आणि महाराष्ट्र धर्म नासवावाचं\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5694/", "date_download": "2021-06-14T14:28:55Z", "digest": "sha1:64JXQDXOGSGKQSWXLKB3I3WCA3KQEE2G", "length": 11301, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "गेवराई तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु घाटावर स्पॉट पंचनामे", "raw_content": "\nHomeबीडगेवराईगेवराई तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु...\nगेवराई तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु घाटावर स्पॉट पंचनामे\nगेवराई (रिपोर्टर):- मी कुणाच्या रुपयाचा मिंदा नाही, मी मॅनेज होणाराही नाही. आता तालुक्यातली वाळू माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत आ. लक्ष्मण पवारांनी अवैध वाळू उपश्याविरोधात दंड थोपटत थेट गोदावरी पात्र गाठून सर्व वाळू घाटांची मोजणी करा, एका-एका ठेक्याला किती ब्रास वाळूची परवानगी आहे याची माहिती घ्या, आतापर्यंत किती उपसा झाला ते पहा. जास्त उपसा झाला असेल तर थेट कारवाई करत वाळू माफियांच्या मुसक्या बांधा. अशा सूचना आ. पवारांनी तहसीलदारांसह मंडल अधिकार्‍यांना देत वाळूची वाहतूक ट्रॅक्टरनेच झाली पाहिजे, त्याची अमलबजावणी तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली.\nगेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे. मात्र महसूल विभागासह पोलीस आणि आरटीओ विभाागचे हात वाळू माफियांच्या घोंगडीखाली अडकल्याने याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. सदरचा प्रकार हा खपवून घेणार नसल्याचे सांगत आज आ. पवारांनी थेट वाळू घाट गाठले. अधिकार्‍यांसमवेत गोदा पात्रात जावून राक्षसभुवन, पांचाळेश्वर, सुरळेगाव या ठिकाणच्या वाळू घाटांचे स्पॉट पंचनामे केले. गोदामाय अक्षरश: छिन्न-विछिन्न केल्याचे दिसून आले. वाळू उपसा करणार्‍या ठेकेदारांनी अवैधपणे मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केल्याने आ. पवारांनी तहसीलदारांना या प्रकरणात कारवाई करण्याच्या सूचना केल्या. मी कुणाच्या एका रुपयाचा मिंदा नसल्याचे सांगत तालुक्यातील वाळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. पर्यावरण आणि लोकांच्या हिताचे काम करण्यासाठी मी आमदार झाल्याचे सांगत प्रत्येक वाळु घाटाच��� मोजणी करा, परवानगी व्यतिरिक्त जास्त वाळू खोदली गेली असेल तर दोषींवर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या. आ. पवार यांच्यासोबत तहसीलदार सचिन खाडे, चकलांबा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, राजेंद्र भंडारी, विठ्ठल मोटे यांच्यासह महसूल व पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होेते.\nआमदार साहेब, जीपीएस आणि आरटीओंच्या लाचखोरीकडे लक्ष द्या\nगेवराई तालुक्यातील जेवढ्या प्रमाणात वाळू घाट देण्यात आले, त्या वाळु घाटांवरून वाळु उपसा करत वाहतूक करणार्‍या वाहनांना जीपीएस नव्हते. याची माहिती प्रशासनाला असताना याकडे दुर्लक्ष केले गेले. जीपीएस का नव्हते हा प्रश्‍न उपस्थित करत आरटीओही या गाड्यांकडे दुर्लक्ष का करत होते हा प्रश्‍न उपस्थित करत आरटीओही या गाड्यांकडे दुर्लक्ष का करत होते\nPrevious articleसराफा हत्या प्रकरणातील आरोपीच्या मामाची आत्महत्या\nNext articleधारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल\nभगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम -ना. मुंडे\nबापलेकासह भाच्याचा शेत तळ्यात बुडून मृत्यू ; दैठण येथील घटना\nरांजणी जवळ सापडलेल्या “त्या” मयताचा खुन.\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blogsohamcha.blogspot.com/", "date_download": "2021-06-14T16:06:05Z", "digest": "sha1:M5A5WDDSEH7XHA6UKIP5U3UXKHI2SFDU", "length": 11110, "nlines": 85, "source_domain": "blogsohamcha.blogspot.com", "title": "●▬╡‹¦[«- ब्लॉग सोहमचा - »]¦›╞▬●", "raw_content": "\nकोलावरी डी .. जिकडे बघाव ह्याचीच चर्चा. परवा महाराष्ट्र टाईम्स मध्ये चक्क पान भरुन लेख. ( तो पर्यंत हा प्रकार काय आहे हे आमच्या गावीही नव्हतं ) अमिताभ बच्चन सह अनेकांनी स्तुती केलीये ह्या गाण्याची. धनुश ( उर्फ जावई-ए-रजनीकांत) ह्याने हे अगदी २० मिनीटात लिहलेलं गाणं त्यानेच गायलं. ( ह्याला फाईटींग करताना पाहुन अजय देवगनने कॉमेडीकडे वळायचं ठरवलं अशी बातमी आहे म्हणे. ...असो ). लेडी गागाच्या गाण्याच्या युट्युब वीव्हुसला टक्कर दिलीये म्हणे ह्या गाण्याने ( रजनीकांतने लेडी गागाच्या गाण्याच्या युट्युब वीव्हुस थांबवुन ठेवले होते असही काही जणांच म्हणण आहे ... असो ) . तर मोरल ऑफ र स्टोरी हे गाण एकदम जोरात चालु आहे. मग बघुनच टाकुया येकदा म्हणत युटुब चालु केलं. छानच बनलय गाण त्याबद्द्ल वाद नाही. पण आणखी मजेची गोष्ट म्हणजे ह्या गाण्याची अनेक विडंबनही निघालीत. तीच शेयर करण्यासाठी आजची ही पोस्ट.\nलेबल्स: ईटंरनेट, सहजच, सोहम\nआपल्या वाचकांसाठी आम्ही घेवउन येत आहोत एक नवीन उपक्रम \" मराठीखरेदी.कॉम \". मराठीखरेदी.कॉम द्वारे वाचकांना मराठी पुस्तक, संगीत, चित्रपट, आणि ईतर मराठी उत्पादने ह्याबद्द्ल माहीती पुरवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी आम्ही सादर करत आहोत \"मराठीखरेदी.कॉम फॅन स्पर्धा \" . मराठी खरेदीचे फेसबुक फॅन बना , मिळ्वा पुस्तक जिंकण्याची संधी.\nलेबल्स: ईटंरनेट, ऑनलाईन शॉपिंग, कॉम्पुटर, फेसबुक, सहजच, सोशल नेटवर्क\nमिळवा $ १२५ पर्यंत फेसबुक अ‍ॅड्स कुपन मोफत\nफेसबुक.कॉम जगातली नं. १ ची वेबसाईट झाली आहे ही गोष्ट आता नवीन राहीली नाही. फक्त मित्र मैत्रिणी जोडण्यासाठी सुरु झालेली ही सोशल नेट्वर्किंग वेबसाईट आता मार्केटींगचं सर्वोत्तम माध्यम बनल आहे. फॅनपेजेस आणि फेसबुक अ‍ॅड्स द्वारे जगभरातल्या ८०० मिलीयन ( ८०,००,००,००० ) लोकांपर्यंत स्वतःची वेबसाईट किंवा उत्पादनाची जाहिरात करणे आता शक्य झाले आहे. फक्त मोठाले उद्याओगच नाहीत, तर छोटे व्यापारी, हॉटेल बिझनेसेस, ब्लॉग लेखक ईंटरनेट मार्केटर ह्यांनी सुद्धा फेसबुक.कॉम चा वापर करणे सुरु केले आहे.\nफेसबुकची मार्केटिंग पॉवर जगासमोर अधिक उत्त्म तर्हेने मांडण्यासाठी फेसबुक.कॉम ने आपला पहीला वहीला बुटकॅम्प आयोजित केला आहे. ह्या बुटक��म्पमार्फत तुम्ही मिळवु शकता-\nफेसबुक फॅनपेजेस, फेसबुक अ‍ॅड्स आणि फेसबुक मार्केटींगची ईत्थंभुत माहीती.\n$ १२५ पर्यंत अ‍ॅड्स क्रेडिट.\nह्या बुटकॅम्पचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.\nलेबल्स: ईटंरनेट, फेसबुक, माहितीपर, सोशल नेटवर्क\nअ‍ॅपल आयपॉड २६.५२ रु. फक्त\nअ‍ॅपल आयपॉड : २६.५२ रु.\nसॅमसंग गॅलक्सी - II : ६५.०१ रु.\nसोनी ब्रायवल टि.व्ही. : ७३.२३ रु.\nसोनी एस. एल. आर. कॅमेरा : ९.०४ रु.\nकिमती ऐकुन विचारात पडलात ना बट डोन्ट वरी ब्रॅन्डेड प्रॉडक्ट्स , अगदी कमी भावात जिंकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध करुन देणार्‍या वेबसाईट बद्द्ल आज सांगणार आहे.\nलेबल्स: ईटंरनेट, ऑनलाईन शॉपिंग, ऑफर्स, माहितीपर\nऑनलाईन शॉपिंग डिस्काऊंट कुपन्स\n\" शॉपिंग म्ह्टलं की बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय \" पण बायकांच्या शॉपिंगला नाव ठेवणारे पुरुषही काही कमी नाहीत . शॉपिंगला जायचं म्हणजे विकएन्ड राखुन ठेवायचा , यादी बनवायची आणि मोहीमेवर निघायचं. महीना अखेर आहे आत्ता नको ही कारणं जुनी झालीत अब तो क्रेडिड कार्ड है ना .\nपण आजकाल \" ऑनलाईन शॉपिंग \" चा ऑप्शन हळु हळु पॉपुलर होत चाललाय. तसं ऑनलाईन शॉपिंग आपल्याकडे पुर्वीपासुन आहे पण ऑनलाईन क्रेडिड कार्ड फ्रॉड च्या भीतीने ह्याच्या वाटेला सहसा कुणी जात नसे.नेट बँकींग सुद्धा प्रचलित नव्हतं. पण हल्ली बँकींग सेवांमध्ये आणि ईंटरनेट सिक्युरिटीमध्ये अमुलाग्र बदल झाल्याने बरेचजण ऑनलाईन शॉपिंग कडे वळायला लागले आहेत. त्यामुळे फ्लिपकार्ट , a1books , रेडिफ शॉपिंग ह्या साईट्स ही लोकप्रिय होत आहे. अ‍ॅमॅझॉन ह्या साईटने ही भारतात होम डिलीवरी सेवा सुरु केली आहे.\nलेबल्स: ऑनलाईन शॉपिंग, ऑफर्स, डिस्काऊंट कुपन्स\nहे विजेट आपल्या ब्लॉगवर लावा \nनविन लेख मिळवा इमेल द्वारे\nखालील रकान्यात तुमचा इमेल पत्ता द्या.:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/distribution-of-raincoat-n-95-mask-by-icici-lombard-to-traffic-police/", "date_download": "2021-06-14T15:17:52Z", "digest": "sha1:2A734HXTXDIOBUJLUR6FCC5HSUSX5H5L", "length": 13014, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "वाहतूक पोलिसांना आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे रेनकोट, एन-95 मास्कचे वाटप", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nवाहतूक पोलिसांना आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे रेनकोट, एन-95 मास्कचे वाटप\nमुंबई : चातकाप्रमाणे सारे जण वाट पाहत असलेला मॉन्सून अखेर जोरदार बरसत आहे. धुवाधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यासह झाडे कोसळण्याच्या घटनेमुळे मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. कोवीड-19 च्या संकटामुळे अतिरिक्त आव्हानांनी भरलेले यंदाचे वर्ष हे खरोखरच कठीण आहे. कोवीड आणि पाऊस यांचा अग्रक्रमाने सामना करत असलेल्या वाहतुक पोलिसांना सर्वाधिक कठीण स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.\nसंकटाना झुंज देणाऱ्या या योध्दांना पाठबळ देण्यासाठी खासगी क्षेत्रातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. या उपक्रमांतर्गत कंपनीने या ठिकाणी वाहतूक पोलिसांना सात हजार रेनकोट आणि पंधरा हजार मास्कचे वाटप केले आहे. त्यापैकी पाच हजार रेनकोट आणि दहा हजार मास्क मुंबई वाहतुक पोलिसांना देण्यात आलेले आहेत. पोलिसांना देण्यात आलेले मास्क हे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या एन 95 प्रकारातील असून ते वारंवार स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतात. वाटप करण्यात आलेले रेनकोट हे 100 टक्के उच्च दर्जाच्या पॉलिस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले असून ते पुर्णपणे सीलबंद असल्याने वॉटरप्रूफ आणि आद्रतेवर मात करणारे आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांचे पावसापासून पुर्णपणे संरक्षण होणार आहे.\nकंपनीच्या या उपक्रमाबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक (ईडी) संजीव मंत्री म्हणाले की, कोवीड-19 चे संकट सुरु असताना अचानकपणे कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाला तोंड देत वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी हजारो वाहतुक पोलिस रस्त्यावर उतरुन आपली सेवा चोख बजावत आहेत. ते चोवीस तास रस्ते वाहतुक सुरक्षा नियमांची अंमलबाजवणी करत असल्याने शहर कसे धावते राहील, याची पुरेपुर काळजी घेत आहेत. रस्ते सुरक्षेचे राखणदार असलेल्या या पोलिसांचे रक्षण करणे गरजेचे असल्याने आम्ही पुढे येत त्यांना रेनकोट आणि मास्कचे वाटप केले आहे. रस्ते सुरक्षेप्रती आमची असलेली नैसर्गिक वचनबध्दता कायम राहण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे. त्यांच्या निरंतर सेवेप्रती आमच्या प्रेमाची हे छोटे प्रतीक असून त्यांच्या सेवेला आम्ही सलाम करतो, अशा शब्दात मंत्री यांनी वाहतुक पोलिसांचे कौतुक केले.\nमहाराष्ट्र पोलिस (वाहतुक) शाखेचे सहआयुक्त मंधुकर प���ंडे म्हणाले की, सर्वांची परिक्षा पाहणाऱ्या कोवीड-19 च्या संकटप्रसंगी मुंबई वाहतुक पोलिसांना पाच हजार रेनकोट आणि दहा हजार एन-95 मास्कचे वाटप करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्डला आम्ही धन्यवाद देतो. आयसीआयसीआय लोम्बार्ड रस्ते वाहतुक सुरक्षेला सदैव प्राधान्य देत असून विविध प्रसंगानुरुप अनेक उपाययोजनांना मदत केलेली आहे. सामाजिक उत्तरदायित्व योजेनंतर्गत “राईड टू सेफ्टी” कार्यक्रमात दुचाकीधारकांच्या सुरक्षेला पाठबळ दिले आहे. दुचाकीवर मागे बसुन प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना आयएसआय दर्जाचे विशेष डिझाईनचे हेल्मेट पुरविलेले आहे.\nraincoat ICICI Lombard traffic police N-95 mask वाहतूक पोलिस आयसीआयसीआय लोम्बार्ड रेनकोट एन-95 मास्क\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/today-2701-new-corona-patient-found-in-maharashtra-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:09:49Z", "digest": "sha1:ATR2BBCWV4Z2WSSE52BQP6TB4HIJEOJL", "length": 22061, "nlines": 159, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राज्यात आज 2701 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती?", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nराज्यात आज 2701 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती\nराज्यात आज 2701 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद, पाहा तुमच्या भागात किती\nमुंबई | राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.\nराज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ८४ हजार २६८ नमुन्यांपैकी १ लाख १३ हजार ४४५ नमुने पॉझिटिव्ह (१६.५७ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८६ हजार ८६८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ५०२ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २४२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nआज राज्यात ८१ मृत्यू झाले आहेत. याशिवाय आज मुंबईतील ८६२ आणि उर्वरित राज्यातील ४६६ अशा एकूण १३२८ जुन्या मृत्यूंची नोंद घेण्यात येत आहे. त्यात जिल्हानिहाय आकडेवारी अशी: अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड ११, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६. राज्याचा मृत्यूदर ४.८ झाला आहे.\nआज नोंद झालेल्या ८१ मृत्यूंमध्ये मुंबई मनपा (५५), कल्याण-डोंबिवली मनपा (२), भिवंडी-निजामपूर मनपा (२), मीरा-भाईंदर मनपा (११), अहमदनगर (२), पुणे (१), पुणे मनपा (७), पिंपरी चिंचवड मनपा (१).\nमुंबई महानगरपालिका: बाधित रुग्ण- (६०,२२८), बरे झालेले रुग्ण- (३१,०४१), मृत्यू- (३१६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव रुग्ण- (२६,०१२)\nठाणे: बाधित रुग्ण- (१९,३२८), बरे झालेले रुग्ण- (८३६३), मृत्यू- (६४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१०,३२३)\nपालघर: बाधित रुग्ण- (२५९३), बरे झालेले रुग्ण- (७९७), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१७१४)\nरायगड: बाधित रुग्ण- (१९७२), बरे झालेले रुग्ण- (१३०७), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव रुग्ण- (५७७)\nरत्नागिरी: बाधित रुग्ण- (४४५), बरे झालेले रुग्ण- (३००), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१२७)\nसिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१५६), बरे झालेले रुग्ण- (९१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६२)\nपुणे: बाधित रुग्ण- (१२,८८८), बरे झालेले रुग्ण- (७२९३), मृत्यू- (५८८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५००७)\nसातारा: बाधित रुग्ण- (७६०), बरे झालेले रुग्ण- (४७३), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२५३)\nसांगली: बाधित रुग्ण- (२५५), बरे झालेले रुग्ण- (१४४), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१००)\nकोल्हापूर: बाधित रुग्ण- (७३३), बरे झालेले रुग्ण- (५३२), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१९३)\nसोलापूर: बाधित रुग्ण- (१९५५), बरे झालेले रुग्ण- (६९२), मृत्यू- (१८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०७९)\nनाशिक: बाधित रुग्ण- (२१०१), बरे झालेले रुग्ण- (१२१८), मृत्यू- (१३२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७५१)\nअहमदनगर: बाधित रुग्ण- (२४८), बरे झालेले रुग्ण- (१७९), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५७)\nजळगाव: बाधित रुग्ण- (१८८१), बरे झालेले रुग्ण- (७९८), मृत्यू- (१६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (९१४)\nनंदूरबार: बाधित रुग्ण- (७२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३५)\nधुळे: बाधित रुग्ण- (४४८), बरे झालेले रुग्ण- (२५४), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (१४२)\nऔरंगाबाद: बाधित रुग्ण- (२८५७), बरे झालेले रुग्ण- (१५७३), मृत्यू- (१६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१११६)\nजालना: बाधित रुग्ण- (२९५), बरे झालेले रुग्ण- (१८१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०२)\nबीड: बाधित रुग्ण- (७७), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव रुग्ण- (२४)\nलातूर: बाधित रुग्ण- (१८८), बरे झालेले रुग्ण- (१२१), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५६)\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची…\nपरभणी: बाधित रुग्ण- (८२), बरे झालेले रुग्ण- (७१), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)\nहिंगोली: बाधित रुग्ण- (२४२), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६)\nनांदेड: बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण (१६१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (६८)\nउस्मानाबाद: बाधित रुग्ण- (१५१), बरे झालेले रुग्ण- (११३), मृत्यू- (८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (३०)\nअमरावती: बाधित रुग्ण- (३६५), बरे झालेले रुग्ण- (२५९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७९)\nअकोला: बाधित रुग्ण- (१०५०), बरे झालेले रुग्ण- (५६९), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव रुग्ण- (४२४)\nवाशिम: बाधित रुग्ण- (५३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४२)\nबुलढाणा: बाधित रुग्ण- (१३८), बरे झालेले रुग्ण- (७७), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५६)\nयवतमाळ: बाधित रुग्ण- (१९०), बरे झालेले रुग्ण- (१३९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४७)\nनागपूर: बाधित रुग्ण- (१११०), बरे झालेले रुग्ण- (६३१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (४६७)\nवर्धा: बाधित रुग्ण- (१४), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (५)\nभंडारा: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (४१), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१०)\nगोंदिया: बाधित रुग्ण- (८५), बरे झालेले रुग्ण- (६९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (१६)\nचंद्रपूर: बाधित रुग्ण- (५१), बरे झालेले रुग्ण- (२८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (२३)\nगडचिरोली: बाधित रुग्ण- (४९), बरे झालेले ��ुग्ण- (४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७)\nइतर राज्ये: बाधित रुग्ण- (९३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव रुग्ण- (७३)\nएकूण: बाधित रुग्ण-(१,१३,४४५), बरे झालेले रुग्ण- (५७,८५१), मृत्यू- (५५३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१३),ॲक्टिव रुग्ण-(५०,००४)\n“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”\nभारत कोरोनाचा जागतिक केंद्रबिंदू बनण्याच्या मार्गावर; ‘ही’ गोष्ट ठरतेय सर्वात घातक\nचीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद; संख्या वाढण्याची भीती\n‘….तर हे असं झालंच नसतं’; क्रिती सेनॉनची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल\nपुण्यात आज 150 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…\n“नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या सीमा अबाधित आहेत आणि राहणार”\nमुनगंटीवारांचं शिवसेना प्रेम पुन्हा गेलं ऊतू, म्हणाले शिवसेनेचा त्याग….\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. ���मच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ernestbevin.london/?lang=mr", "date_download": "2021-06-14T14:36:59Z", "digest": "sha1:RCCF5UPWQ4M4Y6FRFC37TF352PP3I7ZA", "length": 11233, "nlines": 275, "source_domain": "ernestbevin.london", "title": "अर्नेस्ट Bevin कॉलेज", "raw_content": "\nएडिनबर्ग पुरस्कार योजनेचे ड्यूक\nव्यवसाय अभ्यास आणि अर्थशास्त्र\nकारकीर्द आणि कार्य संबंधित शिक्षण\nWandsworth आकर्षक बुक पुरस्कार\nमध्ये-वर्ष प्रवेश आणि हस्तांतरणासाठी\nव्यवसाय अभ्यास आणि अर्थशास्त्र\nवर्ष 7 साक्षरता & कॅच अप Numeracy\nएडिनबर्ग पुरस्कार योजनेचे ड्यूक\nव्यवसाय अभ्यास आणि अर्थशास्त्र\nकारकीर्द आणि कार्य संबंधित शिक्षण\nWandsworth आकर्षक बुक पुरस्कार\nमध्ये-वर्ष प्रवेश आणि हस्तांतरणासाठी\nव्यवसाय अभ्यास आणि अर्थशास्त्र\nवर्ष 7 साक्षरता & कॅच अप Numeracy\n Book a Tour Slots available every Tuesday, Wednesday and Thursday morning in June टूटींगमधील एक राज्य शाळा, एसडब्ल्यू लंडन अर्नेस्ट बेव्हिन कॉलेजमध्ये आपले स्वागत आहे इथे क्लिक करा\nअर्नेस्टबेव्हिनकॉल यांनी ट्विट केलेले\nअर्नेस्ट Bevin कॉलेज सर्व हक्क राखीव 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/for-the-first-time-in-parbhani-area-the-possibility-of-fungal-blight-disease-on-wheat-crop/", "date_download": "2021-06-14T15:33:54Z", "digest": "sha1:V7TYWSCLLW4C57EZCCJDHWIPD3472XD3", "length": 11774, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "परभणी परिसरात पहिल्‍यांदाच गव्‍हावर बुरशीजन्‍य करपा रोगाची शक्‍यता", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपरभणी परिसरात पहिल्‍यांदाच गव्‍हावर बुरशीजन्‍य करपा रोगाची शक्‍यता\nपरभणी: जिल्ह्यातील जिंतूर तालुक्‍यातील मौजे वर्णा येथे शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरील गहु पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्‍याचे शेतकऱ्यांनी रोगग्रस्‍त पिकांचे अवशेष वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कृषि शास्‍त्रज्ञांना दाखविले. कृषि तज्ञांचे पथकानी दिनांक 19 मार्च रोजी सदरिल पिकांची पाहणी केली.\nया पथकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. डि. बी. देवसरकर, वनस्पती रोगशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. के. टी. आपेट, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. एम. एस. दडके आदीसह देशपातळीवरील कर्नाल (हरियाणा) येथील गहू संशोधन संचालनालयाचे डॉ. विकास गुप्ता, गहू पैदासकार डॉ. रविंद्र कुमार, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील निफाड येथील गहू संशोधन क��ंद्र, गहू पैदासकार डॉ. एस. एस. दोडके, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. भानुदास गमे, जिंतूर तालुका कृषी अधिकारी श्री. एस. पी. काळे आदीचा समावेश होता.\nया तज्ञ चमुने संयुक्तपणे गहू प्रक्षेत्राला भेट देऊन पाहणी केली असता गहु पिकांच्‍या जीडब्ल्यू-४९६, एमएसीएस-६२६५, एमएसीएस-२४९६ व जीके-७७७७ या वाणांची पेरणी केलेली होती. या सर्वच क्षेत्रांवर तपकिरी तांबेरा, मावा, खोडकीड आणि ओंबीवरील बुरशीजन्य करपा आढळून आला. यातील ओंबीवरील बुरशीजन्य करपा हा परभणी परिसरात पहिल्यांदाच आढळून आल्याचे तज्ञांचे मत असुन डॉ. देवसरकर व डॉ. रविंद्र कुमार यांनी असे सांगितले की सकृतदर्शनी जरी ओंबी वरील करपा रोग दिसत असला तरी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर त्याचे निदान निश्चित होईल. डॉ.आपेट, डॉ. दडके व डॉ. गमे यांच्या मतानुसार तांबेरा, मावा, खोडकिडा व ओंबीवरील करपा यांचा संयुक्त परीणाम म्हणून ओंब्यावरून खाली वाळत गेलेल्या आहेत. तसेच पानातील हरीतद्रव्य कमी झाल्यामुळे असा परिणाम झाल्याचे दिसून येते, सर्व तज्ञांचे यावर एकमत झाले.\nयावेळी डॉ. यु. एन. आळसे व श्री. एस. पी. काळे यांनी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गव्हाची काढणी झाल्यानंतर गव्हाचे काड जमा करून खड्यात टाकावे किंवा या वर्षासाठी जाळून बुरशीचे अवशेष नष्ट करावेत व जमिनीची खोल नांगरट करावी. पुढील हंगामात घरचे बियाणे वापरू नये तसेच पिकांची फेरपालट करावी असा सल्ला शेतकऱ्यांना दिला. यावेळी कृषीमित्र दिलीप अंभोरे, प्रदिप अंभोरे तसेच शेतकरी माणिक, विलास, शंकर, विजय दिगंबर, माधवराव, दत्ता, बालाजी (सर्व अंभोरे), राजेश्वर खोकले, ज्ञानेश्वर ढवळे आदींनी संपूर्ण गव्हाचे क्षेत्र फिरुन तज्ञांना माहिती दिली व सहकार्य केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/2992/Organizing-employment-fair-at-Pune.html", "date_download": "2021-06-14T15:59:47Z", "digest": "sha1:T6PXCHYYQ3V4PPKSNHH55GE6ORYUHH6H", "length": 6059, "nlines": 95, "source_domain": "naukriadda.com", "title": "पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन\nपुणे येथे १) मेकॅनिक २) इलेक्ट्रिशियन ३) फिटर ४) ग्राइंडर ५) मशीनिन ६) चित्रकार ७) शीट मेटल वर्कर ८) टर्नर ९) वेल्डर आणि १०) वायरमन करीता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा ३ चे आयोजन करण्यात आलेले आहे.\nएकूण पदसंख्या : ३१९५+\nपद आणि संख्या : -\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन रोजगार मेळावा\nपात्रता : खाजगी नियोक्ता\nनोकरी ठिकाण : पुणे\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nऑनलाईन रोजगार मेळाव्याची दिनांक : ४ ऑगस्ट २०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस���थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-old-man-commits-suicide-in-satpur", "date_download": "2021-06-14T15:34:11Z", "digest": "sha1:5LH2ANXFC2HPIPDGGJ7D36QQLRW4FGYK", "length": 3077, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सातपूर : गळफास लावून घेत वृद्धेची आत्महत्या Latest News Nashik Old Man Commits Suicide in Satpur", "raw_content": "\nसातपूर : गळफास लावून घेत वृद्धेची आत्महत्या\n राहत्या घरी गळफास लावून घेत ७० वर्षीय वृध्देने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१९) औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. विशणीदेवी ठक्कण कामटी (७० रा.दत्तमंदिरजवळ,शिवाजीनगर) असे मृत वृध्देचे नाव आहे.\nविशणीदेवी कामटी यांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा कारी कामटी याने त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले.\nपरंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/slideshows/mobile-phones/", "date_download": "2021-06-14T14:56:42Z", "digest": "sha1:PM6FRVJIKXG6ADWIA5WYW2WRMA7YTGCA", "length": 8071, "nlines": 191, "source_domain": "www.digit.in", "title": "नवीनतम मोबाईल फोन्स स्लाइडशो, इमेज गॅलरी | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nभारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)\n भारतात या स्मार्टफोन्सच्या लॉन्च बद्दल चर्चा झाली सुरू, लवकरच येतील बाजारात\nANDROID ONE प्लॅटफार्म वर चालणारे बेस्ट स्मार्टफोन\nIN-PICTURES: इथे जाणून घ्या ANDROID ONE सह लॉन्च झालेल्या INFINIX NOTE 5 बद्दल\nXIAOMI POCO F1: 10 बेस्ट अल्टरनेटिव, तुम्हाला माहिती आहे का यांच्या बद्दल\nएप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का\n2018 मध्ये Nokia च्या या स्मार्टफोंस वर असेल सर्वांची नजर\nसर्व मोबाईल फोन्स ऍप्स सामान्य गेमिंग ऑडिओ व्हिडिओ लॅपटॉप्स टॅबलेट वाहन-तंत्रज्ञान डिजिटल कॅमेराज इंटरनेट science-and-technology यंत्राला घालण्य़ात येणारी योग्य अशी साधने\nहे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह\n3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस\nडुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल\nमागच्या काही दिवसांत भारतात लाँच झाले आहेत हे 20 स्मार्टफोंस\n१०,००० च्या किंमतीत येणा-या ह्या स्मार्टफोन्समध्ये आहे उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि बरेच काही खास….\nकूलपॅड मेगा 2.5D: पाहा फोटोंच्या माध्यमातून एक झलक….\nभारतात लाँच झालेले आणि लाँच होण्याच्या मार्गावर असलेले स्मार्टफोन्स (ऑगस्ट २०१६)\n१५,००० च्या किंमतीत येणारे जबरदस्त कॅमेरा स्मार्टफोन्स (जुलै २०१६)\n५००० रुपयाच्या किंमतीत येणारे उत्कृष्ट कॅमेरा स्मार्टफोन्स…\nफिंगरप्रिंट सेंसरने सुसज्ज आहेत भारतातील हे टॉप ५ बजेट स्मार्टफोन्स…\nह्या १० आकर्षक स्मार्टफोन्सवर मिळतेय सर्वात मोठी बंपर सूट…\nफ्लिपकार्टच्या “Big Exchange Days” मध्ये मिळतायत ह्या आकर्षक ऑफर्स\nपाहा, फ्रीडम 251 स्मार्टफोनची एक झलक…\nमोबाईल फोन्स 4GB रॅमसह भारतात लाँच झाले हे आकर्षक स्मार्टफोन्स\nमोबाईल फोन्स कसा आहे HTC वन X9 स्मार्टफोन\nमोबाईल फोन्स ह्या दिवाळीत होणार हे आकर्षक स्मार्टफोन्स लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/vijaykumar-deshmukh/", "date_download": "2021-06-14T14:01:24Z", "digest": "sha1:4IDZN7T3PWDNDPO4J6KMH3BMKSY7TQ3M", "length": 3520, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Vijaykumar Deshmukh Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींना सरकार मेंटली टॉर्चर करतं- प्रणिती शिंदे\nमाजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार ��िंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी 2 जानेवारी…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-declares-candidate-list-maharashtra-vidhan-sabha-2019-220403", "date_download": "2021-06-14T16:05:30Z", "digest": "sha1:4MDA36GZ2B3JQVDCVMWZ22S3UWNOI2NB", "length": 15693, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Vidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी", "raw_content": "\nभाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.\nVidhan Sabha 2019 : भुजबळ, आव्हाड, रोहित पवारांसह निष्ठावंत चेहऱ्यांना संधी\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज साठे यांच्या नावांचा समावेश आहे.\nभाजप-शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या यादीत या बंडखोरांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाईल अशी अटकळ बांधली जात ��ोती. मात्र पक्षातील निष्ठावंत घराणी व आजी माजी आमदारांना उमेदवारी देत राष्ट्रवादीने नवे वाद टाळण्याचा प्रयत्न केला आहे.\nराष्ट्रवादीच्या या पहिल्या 77 जणांच्या यादीमधे बहुतांश प्रमुख नेते व आजी माजी आमदारांचा समावेश आहे. तर नव्या चेहऱ्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश आहे. यात आज प्रवेश केलेल्या माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.\nVidhan Sabha 2019 : 'या' आहेत महाराष्ट्रातील लक्षवेधी लढती\nमुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात झाली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा कस लागणार आहे. आजी-माजी मुख्यमंत्री आणि विधिमंडळातील आजी-माजी विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांचे भवितव्य 21 ऑक्‍टोबरला मतदान यंत्रात बंद होणार आहे. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत\nअजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड; आता प्रतीक्षा विरोधीपक्ष नेत्याची\nराष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते झालेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं.\nशरद पवारांची दीड वाजता पत्रकार परिषद; वेगळे संकेत\nपुणे : विधानसभा निवडणुकीचे सुरवातीचे कल समोर आले असून, भाजपचे स्वबळाचे स्वप्न भंगले आहे. राज्यात नवे समीकरण तयार होताना दिसत असताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दीड वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत वेगळे संकेत दिले आहेत.\nराष्ट्रवादी काँग्रेसची पराभूत उमेदवारांसोबत बैठक, शरद पवारांकडून मार्गदर्शन\nमुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसनं आगामी ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कानमंत्र देत आहेत. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही\nशिवसेनेकडून 15, काँग्रेसकडून 13 तर राष्ट्रवादीकडून 'हे' 11 आमदार मंत्रीपदासाठी आघाडीवर\nमुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्रिमंडळात समावेश व्हावा, यासाठी या तीन पक्षांती��� इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षप्रमुख शरद पवार, तर कॉंग्रेस पक्षा\n..म्हणून विनोद तावडे भेटलेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे या\nराज्यापालांच्या भेटीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले...\nमुंबई : ओल्या दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसाना झाले असून याबाबत सविस्तर माहिती राज्यपालांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शेती प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून सरकार कधी स्थापन होईल हे\nबारामतीला चाललो सांगत अजित पवार पोहोचले आघाडीच्या बैठकीत\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मुंबईत समन्वय समितीची बैठक सुरु झाली आहे. बैठकीला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित असून बैठकीत राष्ट्र्रावादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांच्या जाहिरनाम्यावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्र\n'पाऊस मुख्यमंत्र्यांनाही घेऊन गेला'; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'मी पुन्हा येईन'ची चर्चा\nपुणे : सोशल मीडियामध्ये 'मी पुन्हा येईन' या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून जोरदार मिम्स व्हायरल होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीतही यावर चर्चा झाल्याचे एका वायरल व्हिडिओत दिसून आले. या बैठकीचा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरील मॅसेज\n पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री\nपुणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बरेच दिवस चाललेल्या घोळानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळ विस्तारात ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली आणि खातेवाटपही झाले. परंतु, पालकमंत्री पदाचे वाटप मात्र झाले नव्हते, तरी पालमं��्र्यांची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shivsena-criticism-congress-10877", "date_download": "2021-06-14T15:37:10Z", "digest": "sha1:PZ2CYBCROSDIDI62SAD5M7TWHYTWBQEP", "length": 13948, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "शिवसेना काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, वाचा, सविस्तर... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेना काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, वाचा, सविस्तर...\nशिवसेना काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, वाचा, सविस्तर...\nशिवसेना काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, वाचा, सविस्तर...\nमंगळवार, 16 जून 2020\nसरकारच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही अशी काँग्रेसची तक्रार आहे. यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला टोले लगावण्यात आलेत. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय.\nसरकारच्या निर्णयप्रक्रियेत सामावून घेतलं जात नाही अशी काँग्रेसची तक्रार आहे. यावरून शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला टोले लगावण्यात आलेत. काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी आणि किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून लगावण्यात आलाय. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असं नव्हे.पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत असंही यात म्हटलंय. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्याग मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करू नये. असं सांगत सत्तेला धोका नसल्यांचं अधोरेखित करण्यात आलंय.\nमहाविकास आघाडी सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी केले जात नसल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मात्र तत्पूर्वीच शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्याला प्रत्युत��तर म्हणून अपूर्ण माहितीवर हा अग्रलेख लिहिल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी दिलीय. तसेच आम्ही जनतेच्या हितासाठी लढत असून, आमची भूमिका मुख्यमंत्र्यासमोर मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nदरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज आणि उद्या, सलग दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतायत. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, तेलंगण आणि ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते चर्चा करतायत. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. मुख्यमंत्र्यांशी होणारी ही सहावी आणि सातवी बैठक असेल. टाळेबंदी शिथिल करण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.\nकाँग्रेस indian national congress टोल राजकारण politics उद्धव ठाकरे uddhav thakare विकास बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat लढत fight कोरोना corona नरेंद्र मोदी narendra modi महाराष्ट्र maharashtra तमिळनाडू गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश madhya pradesh पश्चिम बंगाल कर्नाटक बिहार आंध्र प्रदेश जम्मू जम्मू-काश्मीर\nअब्दुल सत्तारांचे पटोलेंना उत्तर; म्हणाले उद्धव ठाकरेच पुढचे...\nजालना : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात महापालिका, नगर परिषद निवडणुक...\nकाँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर गुन्हा\nमुंबई : राज्यात Maharashtra अनेक ठिकाणी काँग्रेसतर्फे पेट्रोल Petrol दरवाढी...\nओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे \nनागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं...\nकाँग्रेस हा यूपीएचा आत्मा; राहुल गांधीच पंतप्रधान बनणार - नाना...\nअँकर :- काँग्रेस Congress हा यूपीए UPA चा आत्मा आहे त्यामुळे देशात पंतप्रधान Prime...\n25 वर्षांच्या मैत्रीत शिवसेना काय शिकली - नाना पटोले\nअकोला - शिवसेना भाजप यांची 25 वर्ष मैत्री होती. त्यातुन शिवसेनेने काय शिकलें आहे, हे...\nमित्रपक्षांचे प्लॅनिंग माहित नाही, आम्ही मात्र स्वबळावर लढणार- नाना...\nबुलडाणा : आगामी लोकसभा LokSabha, विधानसभा Assembly व स्थानिक स्वराज्य संस्था...\nराज्यातील शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज\nमुंबई- राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने State Government मोठा निर्णय घेतला...\nह��� जग खूप सुंदर आहे. आपल्या आजुबाजूला खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुंदरता लपलेली...\nजितिन प्रसाद : काँग्रेसला सोडण्याची ३ कारणे आणि ब्राह्मण समीकरण\nराहुल गांधी Rahul Gandhi यांचे निकटवर्तीय जितिन प्रसाद Jatin Prasad ...\nखेड सभापती पोखरकरांविरोधातल्या अविश्वास ठरावाला स्थगिती\nपुणे - खेड Khed पंचायत समितीचे शिवसेनेचे Shivsena सभापती भगवान पोखरकर Bhagwan...\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन लोकपयोगी कार्यक्रमांनी साजरा\nपरभणी : परभणी Parbhani शहरातील वसमत रोड येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे...\nसोलापुरात कोरोना जनजागृतीसाठी 'हनुमान' अवतरले रस्त्यावर\nसोलापूर शहरातील (Solapur City) कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या घटल्याने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2021-06-14T16:16:02Z", "digest": "sha1:P5TTPQ73FQ6KFXQQUOEEQ3NQM5JEX5L2", "length": 4210, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टॉलिडो - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटॉलिडो (इंग्लिश: Toledo) हे अमेरिका देशाच्या ओहायो राज्यामधील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ईरी सरोवराच्या किनार्‍यावर वसलेल्या टॉलिडो शहराची लोकसंख्या २०१० साली २.८७ लाख इतकी होती.\nस्थापना वर्ष इ.स. १८३३\nक्षेत्रफळ २१७.८ चौ. किमी (८४.१ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ६१४ फूट (१८७ मी)\n- घनता १,४५४.७ /चौ. किमी (३,७६८ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nविकिव्हॉयेज वरील टॉलिडो पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2021-06-14T15:13:15Z", "digest": "sha1:EVIF34DYFY5Z6Q2WLFKVR2XTJQXXUQYM", "length": 4147, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष\n\"भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-06-14T16:33:11Z", "digest": "sha1:E4XAN3KZM6POCPCUBJZ656JJD66ADFUG", "length": 8749, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेमा मालिनीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nहेमा मालिनीला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख हेमा मालिनी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nऑक्टोबर १६ ‎ (← दुवे | संपादन)\nप्रीती झिंटा ‎ (← दुवे | संपादन)\nमाधुरी दीक्षित ‎ (← दुवे | संपादन)\nवहीदा रेहमान ‎ (← दुवे | संपादन)\nकरीना कपूर ‎ (← दुवे | संपादन)\nस्मिता पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nरवी पटवर्धन ‎ (← दुवे | संपादन)\nऐश्वर्या राय ‎ (← दुवे | संपादन)\nशबाना आझमी ‎ (← दुवे | संपादन)\nराणी ���ुखर्जी ‎ (← दुवे | संपादन)\nकरिश्मा कपूर ‎ (← दुवे | संपादन)\nविद्या बालन ‎ (← दुवे | संपादन)\nजया अमिताभ बच्चन ‎ (← दुवे | संपादन)\nनूतन ‎ (← दुवे | संपादन)\nशर्मिला टागोर ‎ (← दुवे | संपादन)\nकाजोल ‎ (← दुवे | संपादन)\nदीपिका पडुकोण ‎ (← दुवे | संपादन)\nमथुरा (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nधर्मेंद्र ‎ (← दुवे | संपादन)\nअलीबाबा और चालीस चोर ‎ (← दुवे | संपादन)\nसीता और गीता ‎ (← दुवे | संपादन)\nमीना कुमारी ‎ (← दुवे | संपादन)\nजुही चावला ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २००३ मधील चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nकंगना राणावत ‎ (← दुवे | संपादन)\nविजय (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nरझिया सुलतान ‎ (← दुवे | संपादन)\nजुहू ‎ (← दुवे | संपादन)\nश्रीदेवी ‎ (← दुवे | संपादन)\nरोमियो अॅन्ड ज्युलिएट ‎ (← दुवे | संपादन)\nडिंपल कापडिया ‎ (← दुवे | संपादन)\nलागा चुनरी में दाग ‎ (← दुवे | संपादन)\nनृत्यनाटिका (बॅले) ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nपद्मिनी कोल्हापुरे ‎ (← दुवे | संपादन)\nआलिया भट्ट ‎ (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nआशा पारेख ‎ (← दुवे | संपादन)\nहेमामालिनी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर ‎ (← दुवे | संपादन)\nयोगीता बाली ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:दिनविशेष/ऑक्टोबर १६ ‎ (← दुवे | संपादन)\nशोले (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nदो और दो पांच ‎ (← दुवे | संपादन)\nदेश प्रेमी (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nअंधा कानून (हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा २० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २००६ मधील चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२७ मार्च २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nभारतीय चलचित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१४ मधील हिंदी चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ साली प्रकाशित झालेल्या मराठी दिवाळी अंकांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nराखी (अभिनेत्री) ‎ (← दुवे | संपादन)\nमुमताज ‎ (← दुवे | संपादन)\nफाय फाउंडेशन ‎ (← दुवे | संपादन)\n१७व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nकमर जलालाबादी ‎ (← दुवे | संपादन)\nनंदिनी शंकर ‎ (← दुवे | संपादन)\nरागिणी शंकर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-14T15:27:25Z", "digest": "sha1:2PAX32IYK32AOEWYMER2LW5CVC5TNM4B", "length": 10483, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nरामनाथ गोयंका पुरस्कारांची घोषणा\nपत्रकारितेतील प्रतिष्ठेच्या रामनाथ गोयंका पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून आबीएन-लोकमतने तब्बल चार पुरस्कार पटकावून आपला दबदबा कायम ठेवला आहे.आबीएनचे विनायक गायकवाड यांना नाद खुळा फुटबॉलचा या मालिकेसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे तर आरती कुलकर्णी यांना हिरवं कोकणसाठी पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.प्राजक्ता धुळप यांना कोयता आणि नितूच्या लग्नाची दुसरी गोष्टसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.अलका धुपकर यांना उसणं मातृत्वसाठी गोयंका पुरसकरनं गौरविण्यात येत आहे.\nचारही पत्रकारांचे मनःपुर्वक अभिनंदन\nPrevious articleमहिला पत्रकारांना मारहाण\nNext articleलाच : सभापतीला पकडले\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफिया��चा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/rahul-977", "date_download": "2021-06-14T14:26:06Z", "digest": "sha1:6MSB3FSBD4MK7FNRHIIMQPAAEZKC7R5O", "length": 6571, "nlines": 121, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nशुक्रवार, 8 डिसेंबर 2017\nलखनौ - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात न\nलखनौ - काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा असतानाही वरिष्ठ नेत्यांनी दमदाटी केल्याचा दावा उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या एका नेत्याने केला. अयूब अ���ी असे त्यांचे नाव आहे.\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे ही पक्षांतर्गत निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, राहुल यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा असलेल्या अयूब यांना वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला. यासंदर्भात अयूब यांनी काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक अधिकारी एम. रामचंद्रन यांची भेट घेतली होती. मात्र, रामचंद्रन यांनी दमदाटी केली, असा आरोप अयूब यांनी काल (गुरूवार) पत्रकारांशी बोलताना केला.\n''मी ही निवडणूक लढवू शकत नाही. या पदासाठी राहुल हे एकमेव उमेदवार असतील, असे मला सांगण्यात आले. रामचंद्रन यांनी मला त्यांच्या कार्यालयातून बाहेर हाकलले. ही कुठली लोकशाही आहे'' अशी प्रतिक्रिया अयूब यांनी व्यक्त केली.\nविशेष म्हणजे, 'एकमेव उमेदवार' असल्याने बिनविरोध निवड झालेल्या या निवडणुकीविषयी महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते शहजाद पूनावाला यांनीही आक्षेप घेतला होता. 'ही संपूर्ण प्रकिया म्हणजे 'इलेक्शन' नसून 'सिलेक्शन' आहे', अशी टीका पूनावाला यांनी केली होती.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/even-as-the-world-fights-covid19-some-people-are-busy-spreading-some-other-deadly-viruses-marathi-news1/", "date_download": "2021-06-14T14:28:13Z", "digest": "sha1:T3XU22GGSUS74GVEYEREEPMSVSJJR2O6", "length": 10250, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओंचा व्हायरस पसरवत आहेत\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओंचा व्हायरस पसरवत आहेत”\n“कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओंचा व्हायरस पसरवत आहेत”\nनवी दिल्ली | कोरोनाच्या संकटातही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या यांचा व्हायरस पसरवत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज NAM Summit मध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला होता. त्यामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.\nसगळं जग कोरोनाचा सामना करतं आहे. मात्र त्याचवेळी फेक न्यूज, डॉक्टरेड व्हिडीओज आणि दहशतवादाचा भयानक व्हायरस पसरवत आहेत. यातून त्यांना समाज आणि देशांमध्ये तेढ निर्माण करायची आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.\nभारताच्या स्वतःच्या आरोग्यविषयक गरजा असताना आम्ही 123 देशांना मदत केली आहे. त्यातले 59 सदस्य देश हे Non Aligned Movement चे सदस्यही नाहीत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.\nदरम्यान, सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात भारताने लोकशाही, शिस्त आणि निर्णय क्षमता यांचा मिलाफ काय असतो ते दाखवून दिलं. त्यामुळे कोरोना विरोधातली लढाई ही सामान्य माणसाची चळवळ झाली आहे, असंही मोदी म्हणाले आहेत.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू, कुटुंबीय…\nभाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले\n“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”\nकर्नाटकात तळीरामांनी केला दारु खरेदीचा नवा विक्रम; दिवसभरात झाली ‘इतक्या’ कोटींची मद्यविक्री\nप्रवीण गायकवाड यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी\n“आपल्या विद्यमान पंतप्रधानांना कोणाचा सल्ला वगैरे काही लागत नाही”\n‘पाकिस्तानला धडा शिकवणार’; हंदवाडा एन्काऊंटरनंतर लष्करप्रमुखांनी दिला इशारा\nतुकाराम मुंढेंनी शासनाचा आदेशही मानला नाही; दारुची दुकानं बंद म्हणजे बंदच\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघाती मृत्यू, कुटुंबीय करणार…\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्���णाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6", "date_download": "2021-06-14T16:35:32Z", "digest": "sha1:BYFVETHWYZRPQOQTUOZV73E2Q3IFKG6B", "length": 4615, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सजदा अहमद - विकिपीडिया", "raw_content": "\n२३ मे, इ.स. २०१९\nसुलतान अहमद (१९८५-२०१७; मृत्यू)\nहावरा, पश्चिम बंगाल, भारत\nसजदा अहमद (२२ जून, १९६२ - ) या भारतीय राजकारणी आहेत. या तृणमूल काँग्रेसच्या सदस्य असून आपले पती सुलतान अहमद यांच्या मृत्यूनंतर १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या. या १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.\nइ.स. १९६२ मधील जन्म\n१६ वी लोकसभा सदस्य\n१७ वी लोकसभा सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3269/Good-news-Flipkart-will-have-a-mega-recruitment-of-70000-posts.html", "date_download": "2021-06-14T14:45:55Z", "digest": "sha1:LUKGMTTIQYR7MCCBLECKG3LR2EIJ4EZO", "length": 6989, "nlines": 57, "source_domain": "naukriadda.com", "title": "खुशखबर : Flipkart मध्ये होणार ७० हजार पदांची मेगा भरती", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nखुशखबर : Flipkart मध्ये होणार ७० हजार पदांची मेगा भरती\nसध्या फ्लिपकार्ट लोकांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देत आहे. यासाठी तो क्लासरुम आणि डिजिटल कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असून त्यांना पुरवठा साखळी व्यवस्थापनाची माहिती देत ​​आहे.;याशिवाय, फ्लिपकार्ट कस्टमर सर्विस, डिलीवरी, इंस्टॉलेशन आणि सेफ्टी व सॅनिटाइजेशन उपाय याबद्दल प्रशिक्षण देत आहे. तसेच हॅंड-हेल्ड डिवाइसेस, PoS मशीनी, स्कॅनर, वेगवेगळे मोबाइल एप्लिकेशन आणि ERPs यांचेदेखील प्रशिक्षण देत आहे.\nई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ( (Flipkart)) ऑक्टोबरमध्ये सणासुदीच्या हंगामाच्या विक्रीपूर्वी आणि बिलीयन डेजच्या मोठ्या विक्रीपूर्वी सुमारे 70,000 लोकांना नोकरी देणार आहे कंपनीने मंगळवारी सांगितले की, यावर्षी फ्लिपकार्ट त्याच्या पुरवठा साखळीत भरपूर लोकांना नियुक्त करणार आहे. याद्वारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार (Indirect Jobs) निर्माण होतील.\nया प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांची कौशल्ये वाढतील. ज्यामुळे भारतातील वेगाने वाढणार्‍या ई-कॉमर्स उद्योगात लोकांना नोकरी मिळण्यास मदत होईल आणि त्यांचे भविष्यही सुधारेल. कारण याकाळात भारतातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची आवश्यकता आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A4/", "date_download": "2021-06-14T15:30:15Z", "digest": "sha1:DGXTTAAK5SGYTWM46OK4KDZ7C5LHIGNN", "length": 16855, "nlines": 166, "source_domain": "www.batmidar.in", "title": "निलेश खरे यांना पुरस्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nनिलेश खरे यांना पुरस्कार\nरायगड प्रेस क्लबच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार यंदा जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक निलेश खरे यांना जाहीर करण्यात आला आहे.पाच हजार रूपये रोख,मानपत्र ,सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 22 तारखेला प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आज ही माहिती देण्यात आली आहे.\nरायगड जिल्ह्यातील पत्रकारांची सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून नावलौकिक मिळविलेल्या रायगड प्रेस क्लब संघटनेचा वर्धापन दिन २२ मार्च रोजी साजरा होत आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात राज्यस्तरावरील तरुण संपादकाचा आणि जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. यावर्षी आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे यांना जाहीर करण्यात आला आहे .वाहिन्यांमधील आघाडीचे नाव असलेले निलेश खरे यांचे आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कारासाठी संघटनेचे संस्थापक एस एम देशमुख यांनी खरे यांचे नाव निश्चित केले.\nरायगड प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो . यावर्षी जिल्ह्यातील पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सर्व पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते त्यातून नावे निश्चित करण्यात आली. पेण येथे झालेल्या रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व अर्जाचा विचार करून जिल्ह्यातील पुरस्कार निश्चित करण्यात आले.प्राप्त झालेले अर्ज यांचा विभागवार विचार करून रायगड प्रेस क्लबच्या जिल्हा कार्यकारिणीने पुरस्कार निश्चित करण्यात आले.\nरायगड जिल्ह्यातील पुरस्कार ——————————————-\n@जेष्ठ पत्रकार- आप्पा देसाई -रोहा\n@स्व.प्रकाश काटदरे निर्भीड पुरस्कार- सुनील पोतदार- पनवेल\n@स्व. सतीश चंदने सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार- मंगेश माळी -अलिबाग\n@स्व.अमोल जंगम युवा पत्रकार पुरस्कार —\n१-प्रशांत पोतदार – श्रीवर्धन\n३- विकास मिरगणे -कर्जत\n@सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार -आरती म्हामूणकर – माणगाव\n@छायाचित्रकार पुरस्कार -मनोज कळमकर-खालापूर\nयांना पुरस्कार जाहीर करण्यात येत असून या सर्व पुरस्कारांचे वितरण २२ मार्च रोजी होणाऱ्या रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे . आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्काराचे स्वरूप हे ५०००चा धनादेश,सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल आणि श्रीफळ असे स्वरूप आहे . तर जिल्हा स्तरीय अन्य सर्व पुरस्कार साठी रोख रक्कम ,सन्मानचिन्ह,मानपत्र ,शाल ,श्रीफळ असे स्वरूप असणार आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात संघटनेची लेखणी हि स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून ,यावर्षी पर्यावरण या विषयाला वाहिलेली हि स्मरणिका असणार आहे .\nरायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार देखील रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. यामध्ये सूर्यकांत पाटील -पेण ,संजय भुवड -महाड, अरुण पोवार- माणगाव यांना श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह,मानपत्र शाल श्रीफळ असे असणार आहे.\nतसेच सर्व संघटक,पदाधिकारी, सदस्य\nPrevious article-बीडमध्ये पत्रकार करणार ऑनलाईन मतदान\nNext articleनाशिकमध्ये ‘आठवण’ आंदोलन\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/unlock-state-invite-third-wave-corona-if-these-mistakes-happen-again-14160", "date_download": "2021-06-14T15:01:37Z", "digest": "sha1:QF22VMOOEDBVPR545AZ5SRCWYQ6SARXS", "length": 18264, "nlines": 136, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "अनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण | Gomantak", "raw_content": "\nअनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण\nअनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण\nशनिवार, 5 जून 2021\nदेशभरात कोविड-19(Covid-19) च्या दुसर्‍या लाटेदरम्यान, (corona second wave)एका दिवसात कोरोनाचे चार लाखाहून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. कोरोनाची प्रकरणे कमी होऊ लागली आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांत लागू असलेले लॉकडाऊन काढून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.\nUNLOCK: देशभरात कोविड-19(Covid-19) च्या दुसर्‍या लाटेदरम्यान, (corona second wave)एका दिवसात कोरोनाचे चार लाखाहून अधिक केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. यादरम्यान अशी काही फोटो समोर आली ज्याने सर्वांनाच धक्का बसला. वैद्यकीय ऑक्सिजनची तीव्र कमतरता, अत्यावश्यक औषधांचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार अशा सगळ्या प्रकरणानंतर आता कोरोनाची प्रकरणे कमी होऊ लागल�� आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांत लागू असलेले लॉकडाऊन काढून अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबद्दल काही तज्ञांनी सांगितले की तिसरी लाट येणेही निश्चित आहे, परंतु यापूर्वी झालेल्या काही चुका आपण पुन्हा केल्यास आणि सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास तिसर्‍या लहरीचा परिणाम होऊ शकतो. पण आपण जर या चूका टाळल्या आणि कोरोनाच्या त्रिसुत्री नियमांचं पालन केलं तर येणाऱ्या तिसऱ्या लाटेपासून आपण आपला बचाव करू शकतो. जाणून घेवूया काय आहेत आपल्या जबाबदाऱ्या.(UNLOCK STATE Invite the third wave of corona if these mistakes happen again)\nआपण मास्क घालण्यास आणि सॅनिटायझर्स वापरण्यास विसरू नये. लोकांना विशेषतः कुटुंबातील सदस्यांनी काळजी घ्यायला सांगावे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे जेणेकरून ते देखील कोरोना नियमांचे पालन करण्यास जबाबदार होऊ शकतील.\nमोदी सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी\nआपल्या डॉक्टरांशी वेळेवर संपर्क साधणे\nलोकांनी हे समजले पाहिजे की त्यांनी स्वत: च औषधोपचार करू नये. असेही बरेच वेळा आले आहे जेव्हा एखाद्या कोविड पेशंटने या आजाराचे गांभीर्य समजण्यास नकार दिला आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक समजले नाही. आणि घरीच औषधोपचार करणे चालू ठेवले. नेहमी डॉक्टरांच्या संपर्कात रहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.\nसामाजिक अंतर कायम ठेवा\nजरी गोष्टी सामान्य होऊ लागल्या तरीही आपण सामाजिक अंतराचे अनुसरण केले पाहिजे. आयआयटी भुवनेश्वर येथे नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, मास्क घालूनही सामाजिक अंतर राखणे महत्वाचे आहे कारण मास्क घातल्यानंतरही हवेतील कोरोना विषाणू आपल्याला संक्रमित करू शकतो. अशा परिस्थितीत आपण मास्क घालण्याबरोबरच सामाजिक अंतर राखले पाहिजे.\nलसी घेण्यास अजिबात संकोच करू नका\nजानेवारी 2021 पासून भारत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवित आहे. कोविशिल्ट आणि कोवॅक्सिनपासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेत आता रशियाच्या स्फुतनिक व्ही लसीचाही समावेश आहे. औषध नियामकांनी विस्तृत चाचणी आणि संशोधनानंतर या लसीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे, परंतु यादरम्यान अशा बातम्या आल्या आहेत की लोक कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास विचार करत नाहीत. लोकांना अशी भीती वाटते ��ी यामुळे नपुंसकत्व, वंध्यत्व आणि मृत्यू देखील होऊ शकतो. या अफवा पसरल्यानंतर, तज्ञांनी असे सांगितले की लसीकरण हाच जीव वाचविण्याचा मंत्र आहे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे.(UNLOCK STATE Invite the third wave of corona if these mistakes happen again)\nमॉन्सून पुन्हा सुपरफास्ट; गोव्यासह महाराष्ट्रात लवकरच एन्ट्री\nसार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा\nआपल्याला लसीकरण केले गेले आहे याचा अर्थ असा नाही की आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ शकता. तज्ञांनी असे सुचवले आहे की शेवटच्या व्यक्तीचं लसीकरण होईपर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याचा धोका कायम आहे. हा धोका कमी करण्यासाठी, लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाने लसीकरण होईपर्यंत घरातच राहणे आवश्यक आहे.\nदेशांतर्गत / आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा\nआम्ही बर्‍याच दिवसांपासून आपल्या घरापुरते मर्यादीत राहिलो आहोत आणि समुद्रकिनारा किंवा पर्वतावर जाण्याची इच्छा मनात आहे, परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की आता ही फिरण्याची योग्य वेळ नाही. आपण आपल्या प्रवासाच्या नियोजनाबद्दल सावध असले पाहिजे कारण आपल्या अशा वागण्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी अगदी आवश्यक असल्यासच प्रवास करा.\nकोविड -19 मध्ये इतर आजार असलेल्या रुग्णांना नेहमीच गंभीर लक्षणांचा धोका असतो. डॉक्टर धोकादायक गटास संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेत कोविड मृत्यूने नोंदलेल्या बुरशीजन्य संसर्गाची लाट आपल्याही देशात आली आहे. मधुमेह असलेल्या कोरोना रूग्णांना डॉक्टर बरे झाल्यावर काळ्या बुरशीच्या संसर्गाच्या संभाव्य लक्षणांबद्दल सतर्क राहण्याचा सल्ला देतात. म्हणून कोरोना व्यतिरिक्त इतर अनेक रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी त्यांच्या ऑक्सिजन लेवलचे निरीक्षण केले पाहिजे आणि कोरोना नियंत्रणाचा प्रोटोकॉल गंभीरपणे पाळावा\nचारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (...\nCovid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास...\nगोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ\nराज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod...\nGoa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले\nपणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nपाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस\nदेशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम...\nमास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष...\nदेशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी\nदेशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना...\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nकोरोना corona ऑक्सिजन डॉक्टर doctor आरोग्य health भुवनेश्वर भारत लसीकरण vaccination औषध drug मका maize मधुमेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2835", "date_download": "2021-06-14T15:45:56Z", "digest": "sha1:D4E5TUYGKUQ6FSUOOLXAF3OO4KEX6NDP", "length": 16996, "nlines": 152, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावे… आरमोरी नगरपरिषदेचे युवा नेतृत्व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांची मागणी… | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावे… ...\nगडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ना. विजय वडेट्टीवार यांच��याकडे पालकमंत्रीपद देण्यात यावे… आरमोरी नगरपरिषदेचे युवा नेतृत्व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांची मागणी…\nगडचिरोली जिल्ह्याचा विकास झपाट्याने करावयाचा असेल तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे देण्यात यावे अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा आरमोरी नगरपंचायत चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी केली आहे. ही मागणी केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची नसून समस्त जिल्हा वासीयांची असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे खोब्रागडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.\nआरमोरी नगरपरिषदेचे धडाडीचे युवा नेतृत्व नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा ना. विजय वडेट्टीवार यांची कर्मभूमी आहे. त्याची राजकीय जडणघडण या जिल्ह्यातूनच झाली त्यांना जिल्ह्यातील वास्तवीकतेची जाण आहे. जिल्ह्याचा विकास घडून यावा याबाबत त्यांची तळमळ त्यांच्या निस्वार्थ कार्यातुन दिसुन येत आहे. निसर्गाने गडचिरोली जिल्ह्याला भरभरून दिले आहे. परंतु येथील उपलब्ध साधन संपत्तीवर आधारित उद्योग निर्माण न झाल्याने जिल्हा उद्योग विरहीत व मागासलेला आहे. जिल्ह्याचा विकास घडवून आणायचा असेल धडाडीचे निर्णय घेणारा व जिल्ह्यातील समस्या शासणाच्या दरबारी लावून धरणार्‍या नेत्याची गरज असून ही क्षमता नामदार वडेट्टीवार यांच्यामध्ये आहे. असेही युवा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी स्पष्ट केले आहे.\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली तर गडचिरोलीचे पालकत्व राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र कोरोनाच्या संकटात काही काळासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आमदार विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्यात आले होते. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा बाबत कोणताही दुजाभाव केला नाही. याउलट मागील तीन चार महिन्याच्या कालावधीत नामदार वडेट्टीवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे.\nनामदार वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीचे पालकत्व सोपविण्यात आल्या नंतर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. आणि त्यांची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे. त्यांनी अल्पावधीतच गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतले आहे. गोंडवाना विद्यापीठासाठी सेमाना मार्गावर जागा मिळविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. शेतकऱ्यांना खत कमी पडू नये म्हणून आधीच उपाययोजना केलेली आहे. जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत 19% लागू करण्यासाठी शासनाकडे जोर लावला आहे. यामुळे शासनाने राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे शैक्षणिक सुविधांचा लाभ मिळावा म्हणून ओबीसी कल्याण मंत्रालयामार्फत ‘महाज्योती’ नावाने स्वायत्त संस्था कार्यान्वित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.\nगडचिरोली हा जिल्हा अतिदुर्गम व उद्योग विरहीत असल्याने अतिदुर्गम भागात रस्ते पुलांसाठी दरवर्षी कोटींचा निधी मंजूर करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नामदार वडेट्टीवार यांना गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाची तळमळ असून त्यांनी चंद्रपूर बरोबरच गडचिरोलीचे पालकत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे त्यांनी अनेकदा बोलून दाखविले आहे. जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर नामदार विजय वडेट्टीवार यांच्याकडेच गडचिरोलीचे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष तथा आरमोरी नगरपरिषद चे नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांनी राज्य शासनाकडे केली आहे. यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nPrevious articleगडचिरोली जिल्ह्यात तीन वर्षाच्या मुलासह इतर 18 जणांची कोरोनावर मात चामोर्शी येथील महिला व सिरोंचा येथील एका पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव\nNext articleमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते मा.ना.देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त वणी विधानसभेत आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात ,सॅनिटाइजर ,मास्क व आर्सेनिक अल्बम होमिओपॅथी गोळ्या वाटप\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nआदिवासी मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण: अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल; अटक केव्हा होणार\nस्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/category/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T15:52:18Z", "digest": "sha1:GSWN2JCFDYZKDYGJZRGFP3QPKJ4C7W6G", "length": 7894, "nlines": 163, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "चंद्रपूर | Dakhal News Bharat", "raw_content": "\nयुवासेने च्या वतीने वृक्षारोपन करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nपाथरी येथे मोफत बी. पी शुगर तपासणी उपसरपंचं प्रफुल तुम्मे यांचा पुढाकार\nआ.सुधीरभाऊ मुंगटीवार फँन्स कल्ब तर्फे गरजुना ताडपत्री वाटप केले:श्रीकांत आंबेकर\nविद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटून केला वाढदिवस साजरा\nअन्यथा… मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याच्या दालनात भरवू अंगणवाडी आयपीपीआय अंतर्गत तात्काळ अंगणवाडी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची सरपंच कोल्हे यांची मागणी\nकोरोणा प्रादुर्भाव व लसिकरणाचे झालेले गैरसमज अशा अनेक विषयावर करणार ईश्वरी...\nइरई नदीवर ब्रिज कम बंधा-यासाठी १० कोटी रू. निधी मंजूर करा...\n६० लक्ष रुपयांच्या ग्रामीण भागातील विकास कामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या...\nडॉ. प्राचार्य अशोकभाऊ जिवतोडे यांच्या वाढदिवसा निमित्त फळ, मास्क व मिठाई...\nबाजारपेठ नियमितपणे सुरू करण्याच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ सर्व लोकप्रतिनिधी,...\nम्युकरमायक्रोसिस फ़ंग्स औषध उपचार च्या अभावी रुग्ण बेहाल नियोजन तात्काळ कराने...\nप्रलंबीत क्रृषी विद्युत कनेक्षन त्वरीत जोडून द्या. :- निकेशभाऊ रामटेके. यांची...\nऑल आऊट मोहिमेदरम्यान पडोली पोलिसांची दारूबंदी विरुद्ध यशस्वी कामगिरी दारू साठ्या...\nबी आर एस पी चे सहाव्या दिवशी सुद्धा धरणे आंदोलन सुरूच...\nक्रांतिकारी बिरसा मुंडा का112 वा शहीद दिन मनाया\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/after-may-17th-how-what-criteria-is-govt-of-india-using-to-judge-how-long-the-lockdown-marathi-news/", "date_download": "2021-06-14T16:01:03Z", "digest": "sha1:AYSDG7BQS32TAJ7UQ2LDTMXDTXAT43TU", "length": 10088, "nlines": 135, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "’17 मेनंतर काय करणार?’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल – Maharashtra Kesari – Marathi News Website", "raw_content": "\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जव��नाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर\n मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n’17 मेनंतर काय करणार’; सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल\nनवी दिल्ली | लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.\n7 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे असे प्रश्न सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारले आहेत.\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.\nकोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणंही गरजेचं आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.\n-…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध\n एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण\n-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प\n-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री\n-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट\n“देश कोरोनाच्या संकटात असताना पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क वाढवणं चुकीचं”\n…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध\n…म्हणून चंद्रकांत पाटलांचा लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला विरोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/mhaswad-police-action-against-two-trevalls-carrying-illegal-passengers-mrab-136077/", "date_download": "2021-06-14T15:00:27Z", "digest": "sha1:XHO5B4NQSPXMS4L76ENSZDQ6C2JHQMPL", "length": 13052, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mhaswad police action against two trevalls carrying illegal passengers mrab | बेकायदेशीर प्रवासी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रव्हल्सवर म्हसवड पोलीसांची कारवाई | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nसाताराबेकायदेशीर प्रवासी वाहतुक करणाऱ्या दोन ट्रव्हल्सवर म्हसवड पोलीसांची कारवाई\nबेकायदेशीर प्रवासी वाहतुक करणार्या ट्रव्हल्स वर कारवाई करताना म्हसवड पोलिस\nबस ही माने ट्रव्हल्सची असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन अन्य एका खाजगी ट्रव्हल्स वरही अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली असुन ती खाजगी बस ही माणदेशी ट्रव्हल्स असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले, त्याचा गाडी क्र.MH 01 CV 9911 आहे. दोन्ही खाजगी बसला प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात येवुन बस सोडण्यात आल्या असल्या तरी एका बस वर कलम भा.द.वि.१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nम्हसवड : कोरोना साथीमुळे सातारा जिल्ह्यात कन्टेनमेंट झोन असताना बेकायदेशीरपणे म��ंबईकडे प्रवाशी वाहतूक करीत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्स बस वर म्हसवड पोलिसांनी कारवाई केली.\nयाबाबत म्हसवड पोलीसांकडुन समजलेली अधिक माहिती पुढील प्रमाणे दि.३० मे च्या रात्री साडे सातच्या सुमारास सातारा-पंढरपुर रस्त्यावर म्हसवड येथील माण नदीच्या पुलावरुन मुंबईकडे निघालेली खाजगी माने ट्रॅव्हल्स गाडी नंबर MN-08T-0142 ही उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे , सिईओ डाँ.सचिन माने,पो कॉ निलेश कूदळे, प्रदीप जाधव, अनिल वाघमोडे यांनी सदर ची खाजगी बस ही म्हसवड येथे आडवुन त्याची तपासणी केली असता सदर बस मध्ये काही प्रवासी असल्याचे आढळुन आल्यावर त्यांनी या प्रवाशांकडे चौकशी केली असता ते सर्वजण मुंबईला निघाले असल्याचे समजल्यावर संबधितांनी ट्रव्हल्स चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्यावर पोलिसांनी सदर बस ताब्यात घेत त्यावर दंडात्मक कारवाई केली. सदर बस ही माने ट्रव्हल्सची असल्याची माहिती पोलीसांनी दिली असुन अन्य एका खाजगी ट्रव्हल्स वरही अशाच प्रकारची दंडात्मक कारवाई पोलीसांनी केली असुन ती खाजगी बस ही माणदेशी ट्रव्हल्स असल्याचे पोलीसांकडुन सांगण्यात आले, त्याचा गाडी क्र.MH 01 CV 9911 आहे. दोन्ही खाजगी बसला प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारण्यात येवुन बस सोडण्यात आल्या असल्या तरी एका बस वर कलम भा.द.वि.१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्क���म; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.gosip4u.com/2021/01/the-ministry-of-women-and-child-development.html", "date_download": "2021-06-14T15:42:05Z", "digest": "sha1:6SEL3B56QUIDG2N3Z6AK2225YSG7LHH6", "length": 7411, "nlines": 56, "source_domain": "www.gosip4u.com", "title": "अंगणवाडी सेविकांना दिलासा देणारा ‘ओंबासे पॅटर्न’ राज्यभर लागू | Gosip4U Digital Wing Of India अंगणवाडी सेविकांना दिलासा देणारा ‘ओंबासे पॅटर्न’ राज्यभर लागू - Gosip4U Digital Wing Of India", "raw_content": "\nHome बातम्या अंगणवाडी सेविकांना दिलासा देणारा ‘ओंबासे पॅटर्न’ राज्यभर लागू\nअंगणवाडी सेविकांना दिलासा देणारा ‘ओंबासे पॅटर्न’ राज्यभर लागू\nअंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचा लाभ तात्काळ मिळावा म्हणून वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केलेली सूचना महिला व बाल विकास मंत्रालयाने अंमलात आणली आहे.\nअंगणवाडी सेविका, मदतनीस व लघु अंगणवाडी सेविका यांना सेवानिवृत्ती, राजीनामा किंवा मृत्यू झाल्यानंतर भारतीय विमा निगमतर्फे लाभाची रक्कम एकरकमी प्रदान करण्यात येते. रक्कम मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव प्रकल्पस्तरावरून ठराविक नमुन्यात जिल्हास्तरावर सादर करण्यात येतात. त्यानंतर हे एकत्रित प्रस्ताव महिला व बालविकास विभागाकडे सादर केले जातात. विभागाकडून सर्वच जिल्हय़ांची माहिती एकत्र करून हे प्रस्ताव आयुर्विमा महामंडळ, पुणे यांच्याकडे सादर होतात. मंडळाकडून प्रस्तावाची छाननी होत ‘नेफ्ट’द्वारे अपेक्षित रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. मात्र या पध्दतीत संबंधित कर्मचाऱ्यांना लाभाची रक्कम मिळण्यासाठी मोठा विलंब होत असल्याने राज्यभरातून तशा तक्रारी आल्या. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी अंगणवाडी कर्मचारी संघटनांची बैठक घेतली. प्रस्तावाचे आदानप्रदान करण्यात विलंब होत असल्याने ऑनलाईन पोर्टल विकसित केल्यास हक्काची रक्कम तत्परतेने मिळू शकत असल्याचे डॉ. ओंबासे यांनी स्पष्ट केले. आज मुंबईच्या सहय़ांद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत महिला व बालविकास राज्यमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी याबाबत निर्देश दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लाभाच्या रकमेचे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यासाठी नव्या पोर्टलचे अनावरण याच बैठकीत करण्यात आले. ही सुविधा सुचवणारे मुख्याधिकारी डॉ. ओंबासे यांचा यात मोठा वाटा असल्याचे मत खात्याच्या सचिवांनी व्यक्त केल्याची माहिती उपमुख्याधिकारी विपुल जाधव यांनी दिली. या पोर्टलमुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका व अन्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nसेंद्रिय शेती : संकल्पना व मूलभूत बाबी\nअधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जाती, रासायनिक खतांचा विपूल वापर आणि पीक संरक्षणार्थ किटकनाशकांची वारंवार फवारणी या त्रिसुत्रीवर आधारीत प्र...\nरासायनिक तणनाशकांचा वापर जमिनीच्या मशागतीबरोबरच पीक संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे मानले जाते. प्रामुख्याने किडी व...\nCorona अर्थविश्व क्राईम क्रीडा तंत्रज्ञान देश-विदेश नोकरी बाजार बातम्या मनोरंजन राजकीय राशीभविष्य विनोद शेतकरी हेल्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/60796a11db1fb5f98271ff26?language=mr", "date_download": "2021-06-14T14:18:21Z", "digest": "sha1:SESOOHO52NQIWDRLU4PJODGMQLCEXGAL", "length": 5461, "nlines": 72, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - खावटी योचनेचं अनुदान आजपासून खात्यात! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nखावटी योचनेचं अनुदान आजपासून खात्यात\nशेतकरी बंधूंनो खावटी योजनेचं अनुदान आज पासून खात्यात जमा होणार असल्याची माहिती हि आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी दिली.किती अनुदान जमा होणार याविषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ -Saam Marathi TV News, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.\nकृषी वार्तायोजना व अनुदानव्हिडिओकृ��ी ज्ञान\nकृषी वार्तायोजना व अनुदानमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000 रुपये\n➡️ तुम्ही जर दरमहा 3000 रुपयांचा फायदा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत हा लाभ मिळतो आहे. तुम्ही जर पीएम...\nकृषी वार्ता | लोकमत न्युज १८\n मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी\n🛑चांगले पसर्नल लोन कुठे मिळेल 👉 तुमचे ज्या बँक अकाऊंटमध्ये खाते आहे, त्याच बँकेतून तुम्ही कर्ज घेतले पाहिजे असे गरजेचे नसते. तुम्ही तुम्हाला हव्या त्या बँकेतून...\nकृषी वार्ता | tv9marathi\nगॅस ग्राहकांना मोठी खुशखबर; आता गॅस भरा आपल्या पसंतीच्या वितरकाकडून\nघरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या ग्राहकांना आता एलपीजी गॅस सिलेंडर भरण्यासाठी गॅस डिस्ट्रिब्युटरची निवड स्वत: करण्याची...\nकृषी वार्ता | प्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/to-start-some-kind-of-business-the-boundaries-of-the-districts-will-remain-closed/", "date_download": "2021-06-14T16:13:44Z", "digest": "sha1:WRS3P4HTWWVNLDH3DIF75I7WOS3SUGQ4", "length": 21104, "nlines": 103, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकाही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील\nमुंबई: राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील नागरिकांनी अतिशय आवश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडावे, बाहेर पडताना नेहमी मास्क घालावा आणि ताप सर्दीसारखी लक्षणे दिसली तर लगेच फिव्हर क्लिनिकमध्ये दाखवावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली.\nबऱ्याचवेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्देवाने काही जणांचे मृत्यू झालेले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करुन घेतले तर रुग्ण मोठ्यासंख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.\nग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही उद्योगांना माफक मुभा\nकोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरुच होती. परंतू अर्थचक्र सुरु करतांना ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल. त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरु करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nजिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. 3 मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे. राज्यात अँटी कोरोना पोलीसही उत्तम सेवा देतांना दिसत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.\nवृत्तपत्रांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील परंतू घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही. मुंबई पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल.\nअत्याचारग्रस्त महिलांनी 100 नंबरवर फोन करावा\nराज्यातील जनतेने आतापर्यंत अतिशय संयम, जिद्द आणि धैर्य दाखवून या संकटाचा सामना केला आहे, त्यांचे मी आभार मानतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, खूप काळ घरी राहि��्याने मानसिकस्थिती थोडीफार इकडे तिकडे होते परंतू याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊन आहे म्हणून पुरुषांनी घरातील महिलांना त्रास द्यावा. महिलांवर घरात अत्याचार होता कामा नयेत असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दुर्देवाने असा अत्याचार होत असल्यास अशा महिलांनी 100 नंबरवर फोन करून पोलिसांना कळवावे, पोलीसरुपातील भाऊ नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील असे सांगितले.\nसमुपदेशनासाठी दोन सेवा कार्यरत\nमानसिक अस्वस्थता वाढली असेल, समुपदेशनाची गरज असेल त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगरपालिका आणि बिर्ला या संस्थेच्या विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या हेल्पलाईनचा नंबरही सांगितला. 1800 120 82 0050 असा तो नंबर आहे. याशिवाय आदिवासी विभागाने प्रोजेक्ट मुंबई आणि प्रफुल्लता यांच्या संयुक्त विद्यमाने एक सेवा सुरु केली असल्याचे व त्याचा नंबर 1800 102 4040 असा असल्याचेही ते म्हणाले.\nखाजगी डॉक्टर्सची सेवा नॉन कोविड रुग्णांसाठीच\nराज्यातील खाजगी डॉक्टर्सशी आपण तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून त्यांची कोरोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, ही रुग्णालये फक्त नॉन कोविड रुग्णांसाठी ज्यांना हृदयरोग, किडनीचे आजार आहेत, मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत त्यांच्या उपचारासाठी आहेत. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनी या दवाखान्यात जाऊ नये, सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करावी.\nमहाराष्ट्रात काय सुरु आहे\nराज्यात जवळपास 67 हजार चाचण्या करण्यात आल्या असून यातील 95 टक्के केसेस निगेटिव्ह आल्या आहेत. साधारणत: 3600 पॉझेटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, ही आकडेवारी काल रात्रीची आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात 300 ते 350 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी सुखरूप गेले आहेत ही समाधानाची बाब आहे. पॉझेटिव्ह रुग्णांमध्ये 70 ते 75 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत अशी स्थिती आहे.\n52 रुग्ण मध्यम ते अतिगंभीर आहेत. त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ते 84 वर्षांच्या आजीपर्यंत रुग्ण बरे होतांना दिसत आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही तर काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात रुग्णांच्या ���ंख्येत घट होतांना दिसत असले तरी कुठल्याही भ्रमात राहण्याची इच्छा नसल्याने याची पुन्हा तपासणी करण्याच्या सुचना आपण दिल्याचेही ते म्हणाले.\nलॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल असा विश्वास देतांना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरु असल्याचे सांगितले. यावर लवकरच मार्ग निघेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी सुखरुप पाठवू असा शब्द ही त्यांनी यावेळी दिला.\nकेशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने धान्य\nकेशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य शासन अन्नधान्य वितरित करत आहे केंद्र ही आधारभूत किंमतीने धान्य देण्यास तयार आहे असे सांगतांना केंद्र सरकार मोफत धान्य देते परंतू ते केवळ तांदुळ आहेत आणि त्याचा लाभ फक्त अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तांदुळासोबत गहू आणि डाळीची आपण केंद्रसरकारकडे मागणी केली असल्याचे व ते मिळताच त्याचेही वाटप सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T15:10:39Z", "digest": "sha1:46HNULC6ZXWWQFPZ2JIQZBD5TQT2J3H5", "length": 3685, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:पद्म पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"पद्म पुरस्कार\" वर्गातील लेख\nएकूण ७ पैकी खालील ७ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ फेब्रुवारी २०१४ रोजी ०१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1549", "date_download": "2021-06-14T15:31:26Z", "digest": "sha1:ABAWH262GMTNUXASJEAO63NA2QNVZNZB", "length": 9261, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "मुदुकृष्णापुर गावातील मुख्य रस्त्यावर मुरूम ऐवजी माती टाकल्याने चिखलाचे साम्राज्य.. ग्रा.प.पेंटींपाका स्थानिक प्रशासनाचे प्रकार…. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुदुकृष्णापुर गावातील मुख्य रस्त्यावर मुरूम ऐवजी माती टाकल्याने चिखलाचे साम्राज्य.. ग्रा.प.पेंटींपाका...\nमुदुकृष्णापुर गावातील मुख्य रस्त्यावर मुरूम ऐवजी माती टाकल्याने चिखलाचे साम्राज्य.. ग्रा.प.पेंटींपाका स्थानिक प्रशासनाचे प्रकार….\nगुड्डीगुडम:सिरोंचा तालुक्यातील ग्राम पंचायत पेंटींपाका अंतर्गत मुदुकृष्णापुर येथील गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील श्री नरेश क��्जम यांच्याघरासमोर रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असता गावकऱ्यांनी खड्डे बुझवण्याची मागणी स्थानिक ग्राम पंचायत कडे केले होते.ग्राम पंचायत स्थानिक प्रशासनाने मुरूम च्या ऐवजी माती टाकून खड्डे बुझवण्याचे काम केले आहेत.पावसाने तिथे चिकल निर्माण झाला.परिणामी येण्या-जाण्यास चिकलातून मार्ग काढावा लागत आहे.दुचाकी वाहन काढण्याकरिता जणु कसरतच करावी लागत आहे.आणि दुचाकी चिकलात फसण्याचे प्रकार घडत आहे.ग्राम पंचायत च्या वतीने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे अवगमनास खुप अडचीनेचे कसरत करावी लागत आहे तसेच हा रस्ता चिकलाने भरून असल्याने पूर्णपणे रस्ता जाण्या- येण्यास बंद झालेला आहे करिता गावातील नागरिकांकडून स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त करीत आहेत.या समस्यांकडे ग्राम पंचायत प्रशासनाने जातीने लक्ष देऊन ही समस्या दूर करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.\nPrevious articleश्यामाप्रसाद कनिष्ट कला महाविद्यालयाचा निकाल 97.89%\nNext articleग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यास वंचित बहुजन आघाडी चा विरोध,; दखल न्युज भारत च्या बातमीचा इम्पॅक्ट मा. बाळासाहेब आंबेडकरानी घेतली राज्यपालांची भेट\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nउदयाला 12 विच्या परीक्षेचा निकाल\nमहाराष्ट्र July 15, 2020\nमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन, मोठ्या संख्येने सहभागी नागरिकांची उपस्थिती...\n��हाराष्ट्र August 1, 2020", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2021-06-14T15:41:02Z", "digest": "sha1:2C4P63TTQEVAG6EOSUM42TUDMOFVFMIX", "length": 22546, "nlines": 101, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे", "raw_content": "\nराष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे\nएक तपाची वाटचाल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमक्या कोणत्या टप्प्यावर उभा आहे, याचा विचार केला तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे आले आहे. पक्षाध्यक्षपदी शरद पवार असले तरी गेल्या एक वर्षापासून पक्षासंदर्भातील सर्व महत्त्वाचे निर्णय अजित पवार यांच्यामार्फत होत आहेत आणि प्रारंभी खळखळ करणाऱ्या पक्षातील अन्य ज्येष्ठ नेत्यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे किंवा त्यांना जाहीर विरोध करण्याचे धाडस तरी अद्याप केलेले नाही. ही झाली पक्षांतर्गत बाब. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करताना आता प्राधान्याने अजित पवार यांनाच टार्गेट केले जात आहे, याचा अर्थ विरोधकांनीही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेते असल्याचे मान्य केले आहे. अशा रितीने अनेक पातळ्यांवर नेतृत्व प्रस्थापित होत असताना अजित पवार अधिकाधिक आक्रमक होऊ लागले आहेत. मूळचाच आक्रमक स्वभाव, परंतु नेतृत्व करताना त्याला प्रगल्भतेची जोड हवी, त्याचा अभाव जाणवल्यावाचून राहात नाही.\nअजित पवार यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे पक्षाला तरुण चेहरा मिळाला, ही गोष्ट खरी असली तरी पक्षाच्या पातळीवर तिसऱ्या फळीत मात्र जाणत्या कार्यकर्त्यांचा अभाव दिसतो. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीनंतर पक्ष काँग्रेससोबत राज्यातील सत्तेत आला तेव्हा शरद पवार यांनी पक्षातील सर्व तरुण तुर्काना मंत्रिपदे देऊन नेतृत्वाची एक फळी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. आर. आर. पाटील, जयंत पाटील, अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, सुनील तटकरे, बबनराव पाचपुते, राजेश टोपे, हसन मुश्रीफ आदींना मंत्रिपदे देऊन मंत्रिमंडळ म्हणजे ज्येष्ठांची भरती हा समज खोडून काढला. त्यानंतर सुमारे बारा वर्षाचा म्हणजे एका तपाचा काळ लोटला आहे, परंतु आजही मंत्रिमंडळात हेच चेहरे कायम आहेत. शरद पवार यांनी तरुण म्हणून आणलेले हे चेहरे सर्वच अर्थानी राजकारणात निबर बनत चालले आहेत. संवेदनशीलतेच्या पातळीवर साऱ्यांनीच जाणीवपूर्वक आपली त्वचा राठ करून घेतली आहे. आर. आर. पाटील यांनी प्रारंभीच्या काळात संवेदनशील राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध केले, परंतु संवेदनशीलतेचा तो पोत त्यांना गृहखात्याची जबाबदारी सांभाळताना जपता आला नाही. याच संवेदनशीलतेतून त्यांनी आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारले. शरद पवार यांनी बारा वर्षापूर्वी नेतृत्वाची सूत्रे दिलेल्या या फळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे नवे नेतृत्व कुठे आहे नंतरच्या काळात सुप्रिया सुळे, अकलूजचे रणजितसिंह मोहिते-पाटील अशी मोजकी नावेच समोर येतात. परंतु यापैकी कुणालाही अद्याप स्वत:ला पुरेशा क्षमतेने सिद्ध करता आलेले नाही. शरद पवार यांनी बारा वर्षापूर्वी या तरुणांना मंत्रिपदे दिली त्यांनी पहिल्या टर्ममध्ये अशा झपाटय़ाने कामे केली, की त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला मागे टाकून राज्यात सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. मात्र हा जोर पुढे टिकला नाही, कारण वय वाढेल तसा मंत्र्यांचा उत्साह कमी होण्याबरोबरच ते सराईत बनत चालले.\nबारा वर्षाच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. शरद पवार यांचे कें्रातील राजकारण, बीसीसीआय आणि आयसीसीच्या माध्यमातून क्रिकेट संघटनांमधील राजकारण, देशाच्या पातळीवरील शेती आणि शेतकऱ्यांसंदर्भातील प्रश्न, महागाई अशा अनेक कारणांमुळे शरद पवार सातत्याने टीकेचे लक्ष्य राहिले. विरोधी पक्षांनी तर पवार यांना टार्गेट केलेच परंतु काँग्रेसनेही अनेकदा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या पवारांवर टीका सुरू ठेवली. त्यानिमित्ताने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सतत टीकेचे लक्ष्य बनत राहिला. या काळात आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळता पवारांवरील टीकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी फारसे पुढे आल्याचे दिसले नाही. हेच चित्र अजित पवार यांच्यावरील टीकेच्यावेळीही दिसून आले. अजित पवार यांच्यावह चहुबाजूंनी टीकेचे मोहोळ उठले असताना, आरोपांच्या फैरी झडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणी फारसे पुढे आले नाही. अजित पवार यांचे पक्षातील वाढते प्रस्थ त्यांच्या समकालीन आणि ज्येष्ठ नेत्यांना आवडणारे नव्हते. त्यामुळे परस्पर त्यांची जिरवली जातेय, हे पक्षातील अनेकांना सुखावणारे होते. व्यक्तिगत व्यवहारांच्या निमित्ताने होणाऱ्या आरोपांचे समजू शकते, की त्यासंदर्भात त्यांनी स्वत:च खुलासे करायला पाहिजेत. त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यभर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात आंदोलने केली. शिवसेनेच्या सर्व फळ्यांमधल्या नेत्यांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनीही अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. हा अजित पवार यांचा व्यक्तिगत मामला नव्हता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यावेळीही त्यांचे समर्थन किंवा शिवसेनेचा सामना करण्यासाठी पुढे आले नाहीत. तीच गोष्ट छगन भुजबळ यांच्यावरील आरोपांबाबतची. शिवशक्ती-भीमशक्ती युती, नामांतराचे राजकारण या पाश्र्वभूमीवर भुजबळ यांच्यावरही हुतात्मा चौकाच्या स्वच्छतेच्या निमित्ताने आरोप झाले. त्यासंदर्भातही पक्षाच्या पातळीवर अळीमिळी गुपचिळीचेच धोरण अवलंबले गेले. आर. आर. पाटील यांनाही गृहखात्याच्या निमित्ताने अधूनमधून लक्ष्य करण्यात आले. प्रत्येकवेळी ज्याच्यावर आरोप झाले, त्याच नेत्याला स्वत:च्या बचावासाठी किंवा खुलाशासाठी पुढे यावे लागले. नेत्यांवरील आरोप हे पक्षावरील आरोप असल्याचे कधीच मानले गेले नाही. राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीच्या प्रकरणात तर शरद पवार यांच्यापासून यच्चयावत नेते हे काँग्रेसचे राजकीय कारस्थान असल्याचा आरोप करीत असताना ग्रामविकास मंत्री जयंत पाटील मात्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरात सूर मिसळून ही कारवाई राजकीय स्वरुपाची नसल्याचे सांगत होते. दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही. एकोपा नाही. पक्ष म्हणून एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती नाही. पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारणच जोरात सुरू आहे. अर्थात हे राजकारण आधीपासून सुरू आहेच, परंतु गेल्या वर्षभरात त्याला जोर आला आहे. पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अजित पवार यांना या सगळ्या अंधाधुंदीची जबाबदारी टाळता येणार नाही. नेतृत्व हे केवळ आक्रमकपणामुळे प्रस्थापित होत नसते. सर्वाना बरोबर घेऊन जाण्यात खरे नेतृत्वकौशल्य असते. ज्येष्ठांचा आदर करतानाच त्यांना विश्वास देत, समवयस्कांना बरोबर घेऊन आणि नव्यांना कौतुकाची थाप देत पुढे जायचे असते. परंतु यापैकी काहीही न करता अजित पवार यांची हल्लाबोल एक्सप्रेस सुसाट निघाली आहे. हे करताना राज्यकर्ते म्हणून त्यांच्यातील संवेदनशीलतेचे, निर्णयक्षमतेच्या धडाडीचे दर्शन म्हणावे तर तेही घडलेले नाही. आक्रमकपणा गरजेचा असला तरी राजकारणासाठी तेवढीच गरज नाही. पुणे जिल्ह्याचे राजकारण करताना कदाचित तो गुण फायद्याचा ठरला असेल. परंतु राज्याचे राजकारण करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. अजित पवार यांनी तो तसा केला नाही, तर बाराव्या वर्षानंतर राष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे बाराच्या आकडय़ाकडे सरकल्याशिवाय राहणार नाहीत.\nसरकार निघाले राजवाडा खरेदी करायला\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nरामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव\nराष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म���हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-news-about-fire-in-truck-5535532-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:50:39Z", "digest": "sha1:W56DQ7ODRAXCKWEFXQLSSFFUSJU6YUOL", "length": 2529, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about fire in truck | वाळूज: मालाने भरलेला उभा टेम्पो जळाला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवाळूज: मालाने भरलेला उभा टेम्पो जळाला\nवाळूज- पिंपरखेडमधील नर्सरीतून लॉनसाठीची हिरवळ शहरात घेऊन जाण्यासाठी भरलेल्या मालासह घरासमोर टेम्पो उभा केला होता. हा उभा केलेला टेम्पो अचानक रात्रीच्या वेळी आगीत सापडला. आगीमुळे टेम्पोची केबिन इंजिनचा संपूर्ण भाग जळून खाक झाला. हा संशयास्पद प्रकार वाळूजच्या अण्णाभाऊ साठेनगरात मंगळवारी रात्री अडीचच्या सुमारास घडला. सुदैवाने जीवितहानी टळली. कारण हा टेम्पो ज्या ठिकाणी जळत होता, त्यालगतच महावितरणचा वीजपुरवठ्याचा ट्रान्सफॉर्मर दुसऱ्या बाजूने नागरी वसाहत अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-incidents-of-shooting-on-rise-in-maharashtra-4327784-NOR.html", "date_download": "2021-06-14T14:41:25Z", "digest": "sha1:PWZIFLB3PXMKAKL7HQIXZI2WCZWXX34C", "length": 8541, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "incidents of shooting on rise in maharashtra | राज्यभरात सर्रास होतोय गोळीबार; दोघांची हत्या, तिघे जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराज्यभरात सर्रास होतोय गोळीबार; दोघांची हत्या, तिघे जखमी\nकिरकोळ कारणावरून किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून हत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात\nवाढले आहे. नांदेड, पुणे व नागपूर शहरात गेल्या 24 तासांत अशा तीन घटना घडल्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली.\nनागपुरात रोडरोमियोचा मुलीच्‍या वडीलांवर गोळीबार\nनागपूर- मुलीची छेड काढणार्‍या रोडरोमिओने तिच्या पित्यावर गोळीबार केला. यात दुर्दैवी पिता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी गिट्टीखदान हद्दीत घटली. उमेश यदुनाथ पांडे (40) असे जखमीचे नाव आहे.\nकुणाल शर्मा (22, रा. गिट्टीखदान, नागपूर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. उमेश पांडे हे मोरारजी मिल, बुटीबोरी येथे नोकरी करतात. कुणालने पांडे यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यामुळे पांडेंनी कुणालला खडसावले होते. याचा राग त्याच्या मनात होता. सोमवारी सकाळी पांडे बाजारात गेले होते. या वेळी कुणाल फ्रेंड्स कॉलनी स्मशानभूमीसमोर पांडेंच्या दुचाकीला आडवा झाला. या वेळी कुणालसोबत तोंड बांधून एक युवक होता. त्याने देशी कट्ट्याने झाडलेली गोळी पांडेंच्या डाव्या खांद्यात घुसली. पांडेंनी देशी कट्टा हिसकावल्याने ते दोघे दुचाकी सोडून पळून गेले.\nमुंबईत भाजप कार्यकर्ता हल्ल्यात ठार\n भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकार्‍याची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केल्याची घटना सोमवारी मुंबईत घडली. वसंत पाटील असे या पदाधिकार्‍याचे नाव आहे. सोमवारी सकाळी काही जणांनी घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार केले. त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून माजी नगरसेवकाच्या गैरकारभाराचे बिंग फोडले होते.\nपुण्यात मद्यधुंदाने केली मित्राची हत्या\n दारूच्या नशेत मित्राची गोळी झाडून हत्या केल्याची घटना पुण्यात रविवारी रात्री घडली. नितीन लक्ष्मण विरलक (25) असे मृताचे नाव आहे. आकाश भालेराव याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री खराबवाडीतील हॉटेल अथर्वमध्ये दोन मित्रांसह पार्टी करताना वाद झाल्याने आकाशने नितीनवर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.\nनांदेड येथे गोळीबारात पिता-पुत्र गंभीर जखमी\n नाळेश्वर-ढोकी मार्गावर रविवारी मोटारसायकलवरून जाणार्‍या पिता-पुत्रावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंगाधर मारोतराव लबडे (45) व प्रवीण गंगाधर लबडे (25, रा. ढोकी) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nरविवारी रात्री ढोकीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडे���ा थांबलेल्या तीन हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हरमधून दोघांवरही एक-एक गोळी झाडली. एक गोळी प्रवीणच्या तर दुसरी त्याच्या वडिलांच्या पोटात घुसली. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी दोघांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले. लबडे पितापुत्रांची रक्कम व अंगठी सुरक्षित असल्याने हल्ला वाटमारीसाठी झाला नसल्याचे समजते. मात्र, नेमके कारण स्पष्ट झाले नाही.\n(फोटोः नागपुरातील गोळीबारात जखमी झालेले उमेश पांडे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-IFTM-news-about-schoolgirl-abuse-bhudevada-gondiya-district-5764859-NOR.html", "date_download": "2021-06-14T14:59:43Z", "digest": "sha1:HDCH3QIXNRXGLCO57Y7BDHO232RSDJYY", "length": 4036, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Schoolgirl abuse Bhudevada Gondiya District | तो रोज करायचा वर्गातील 3 विद्यार्थीनींवर अत्याचार; जिल्हापरिषद शाळेतील प्रकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतो रोज करायचा वर्गातील 3 विद्यार्थीनींवर अत्याचार; जिल्हापरिषद शाळेतील प्रकार\nनागपूर - गोंदिया जिल्ह्यातील बुधेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील गोपाल जनबंधू या शिक्षकाने विद्यार्थिनीवर अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. गोपाल जनबंधू नामक या शिक्षकाची ६ महिन्यापूर्वीच बुधेवाडात बदली झाली आहे.\nतो तिसरी व चौथीच्या वर्गाला शिकवायचा. महिनाभरापासून सहकारी शिक्षक चहापानाकरिता बाहेर जाताच तो रोज वर्गातील ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत होता. त्याचे कृत्य असह्य झाल्याने मुलींनी पालकांना याची माहिती दिली. पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, आरोपीवर बलात्कार व बाललैंगिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.\nया घटनेला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा आरोपी पालकांनी केला आहे. शाळेत ५० च्या वर विद्यार्थी नसल्याने जिल्हा परिषदेने शाळेत २ शिक्षक व एका शिपायाची नेमणूक केली. मात्र, शाळेत २५ पेक्षा जास्त मुली असूनही एकही महिला शिक्षक किंवा महिला परिचारिकेची नेमणूक केली नाही, असा पालकांचा आरोप आहे. जनबंधूने यापूर्वीच्या शाळेमध्येही असे कृत्य केले काय, याचा तपास सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/kharif-season-is-planned-on-140-lakh-hectares-in-the-state/", "date_download": "2021-06-14T15:50:18Z", "digest": "sha1:DI76J4IBPKBGLOBCVCQ26TFSMGZL5CNJ", "length": 11263, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात 140 लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात 140 लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन\nमुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून या पार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीय स्तरावरील नियोजन ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विभागाला दिल्या आहेत.\nदि. १५ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊनचा दुसरा टप्पा प्रारंभ होत आहे. या काळात खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत केले जात असून कोरोनाच्या संकटामुळे त्यात काहीसा बदल करणे भाग आहे. मात्र असे करताना शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवावे, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा समावेश या नियोजनात करण्यात यावा, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले आहे.\nजिल्ह्याचे खरीप नियोजन केल्यानंतर पालकमंत्र्यांची मान्यता घ्यावी. त्यानंतर विभाग व राज्यस्तरीय नियोजन पूर्ण करावे. कृषि विभागाच्या ज्या महत्वाकांक्षी योजना आहेत त्यांची यशस्वी अमंलबजावणी होणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. शेततळे अस्तरीकरण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, ठिबक सिंचन या योजनांचा नविन मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.\nदरम्यान, कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाची विक्री व्यवस्थापनास केलेली मदत, महसूल विभागाला मदत यासाठी कृषि विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल कृषिमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.\nराज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२०चे नियोजन केले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी यांचा समावेश आहे.\nयासाठी सुमारे १६.५७ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.\nमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, राष्ट्रीय बियाणे महामंडळ आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून बियाण्यांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nखरीप हंगामासाठी केंद्र शासनाकडून ४० लख मेट्रीक टन खत पुरवठा केला जाणार आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/4619", "date_download": "2021-06-14T15:38:33Z", "digest": "sha1:KGQZLH6HQXVSKFGHOFJR4FL2EOYDL6LA", "length": 8869, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "बिग ब्रेकिंग आरमोरी शहरातील काही भाग जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली बिग ब्रेकिंग आरमोरी शहरातील काही भाग जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले प्रतिबंधित...\nबिग ब्रेकिंग आरमोरी शहरातील काही भाग जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी केले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर\nहर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी\nआरमोरी शहर शिक्षणाच्या दृष्टीने तसेच व्यावसायिक दृष्ट्या खूप मोठा तालुका असल्यामुळे आरमोरी शहरामध्ये नेहमीच नागरिकांची वर्दळ असते या शहरातील काही नागरिक बाहेर ठिकाणी रोजगाराच्या शोधात गेले होते. सध्या संपूर्ण भारतामध्ये तसेच महाराष्ट्र मध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिसत असताना बाहेर गेलेले प्रवासी आरमोरी शहरांमध्ये दाखल झाले .त्यांना कॉर्रटाईन करून त्यांचा स्वाब घेतला असता काही प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहेत.\nत्यामुळे आज दिनांक 4/8 /2020 ला सांयकाळी 6.00 वाजता पासून जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार तहसीलदार आरमोरी यांनी गायकवाड चौक तसेच विठ्ठल मंदिर वॉर्ड या भागात प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्यात आला आहे.\nPrevious articleरत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस अनेक ठिकाणी पाणी साठले. रत्नागिरीत आज आणि उद्या ‘रेड अ‍लर्ट’\nNext articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोंदी या ठिकाणी विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्या��े काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवत्सलाबाई वनमाळी स्कुल ऑफ स्कॉलर्स, आरमोरी येथे ‘शिक्षक दिन’ साजरा.\nराजाराम खां.उप पोलीस स्टेशन तर्फे क्रीडा साहित्य वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/due-heavy-rains-onion-prices-have-gone-hundreds-while-vegetable-prices-have-also-high-rates-11423", "date_download": "2021-06-14T15:17:26Z", "digest": "sha1:BKPLNRTQA5GPY3V3NOUWQZUGE5YBYIML", "length": 8924, "nlines": 131, "source_domain": "www.saamtv.com", "title": "अतिवृष्टीमुळे कांद्याचे दर शंभरीपार, तर भाज्यांचे भावही कडाडले...वाचा काय आहेत सर्व भाज्यांचे दर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअतिवृष्टीमुळे कांद्याचे दर शंभरीपार, तर भाज्यांचे भावही कडाडले...वाचा काय आहेत सर्व भाज्यांचे दर\nअतिवृष्टीमुळे कांद्याचे दर शंभरीपार, तर भाज्यांचे भावही कडाडले...वाचा काय आहेत सर्व भाज्यांचे दर\nगुरुवार, 22 ऑक्टोबर 2020\nा पिकाचे प्रचंड नुकसान झालंय... त्यामुळे नवीन कांद्याचा हंगामही लांबणीवर पडलाय.. कांद्याची आवक न वाढल्यास हेच दर आणखी काही काळ टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.. दरम्यान कांद्याच्या किंमती कमी करण्याकरता, आयातीचे नियम केंद्राने शिथिल केलेत... खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदाही बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावाय.\nअतिवृष्टीचा फटका बसल्याने, कांदा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलाय. ऐन सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढल्याने ग्राहकांचा खिसा आणखी रिकामा होणारय. गेल्या काही दिवसांपासून बाजारात मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमीय. त्यातच अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालंय.\nत्यामुळे नवीन कांद्याचा हंगामही लांबणीवर पडलाय. कांद्याची आवक न वाढल्यास हेच दर आणखी काही काळ टिकून राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान कांद्याच्या किंमती कमी करण्याकरता, आयातीचे नियम केंद्राने शिथिल केलेत. खरिपात पिकलेला ३७ लाख टन कांदा��ी बाजारपेठेत येणार असून त्यामुळेही किमती कमी होण्यास मदत होईल, असा सरकारचा दावा आहे.\nकांद्याच्या दरवाढीपाठोपाठ आता भाज्याही महागल्या आहेत. कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेले असताना, आता भाजीसाठी अधिक पैसे मोजण्याची वेळ सर्वसामान्यांवर आलीय. परतीच्या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने त्याची झळ शहरातील ग्राहकांना बसतेय. पावसापूर्वीचे भाज्यांचे घाऊक दर आणि सध्याचे घाऊक दर यात बरीच मोठी तफावतय.\nबाजारातील भाज्यांच्या सध्याचा दर पाहा काय आहे -\nकांदा अतिवृष्टी कोरोना corona गणित mathematics\nट्रकचा टायर फुटल्याने कांद्याने भरलेला ट्रक थेट पुलाखाली\nधुळे - आज पहाटेच्या दरम्यान शिरपूर Shirpur जवळ सावळदे फाट्या लगत असलेल्या...\nCorona Effect | सोन्या-चांदीच्या दुकानात कांदे विक्री \nलॉकडाऊनमुळे सर्वांचंच कंबरडं मोडलंय. सराफा व्यावसायिक देखील त्याला अपवाद राहिलेले...\nभाज्याचे भाव वधारले,कांदा,साखर महाग\nघाऊक बाजारातील दरवाढीचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांनीही दर वाढवलेत.. ...\n नाशिकमध्ये कोथिंबीर २३,५०० रुपये\nनाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात कोथिंबिरीची आवक ५३२१...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-raj-thackeray-meets-sonia-gandhi-delhi-6174", "date_download": "2021-06-14T15:27:19Z", "digest": "sha1:6QSAAGQMSFDDUX3FXSWTNLD2IOLWK5DU", "length": 12662, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "राज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nराज ठाकरे आणि सोनिया गांधी भेट.. दिल्लीत 'राज'कीय खलबतं \nसोमवार, 8 जुलै 2019\nनवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाक��े यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते मात्र समजू शकलेले नाही.\nनवी दिल्ली : दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते मात्र समजू शकलेले नाही.\nमहाराष्ट्रात पुढच्या तीन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज ठाकरेंच्या सभा भरपूर गाजल्या होत्या. जाहीर सभांमधून त्यांनी मोदींच्या भाषणाचे जुने व्हिडिओ आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामधली तफावत दाखवून दिली होती. राज ठाकरेंच्या सभांची चर्चा भरपूर झाली. पण प्रत्यक्षात मतदारांवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.\nयेणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार की स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणार ते लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, सोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.\nमहाराष्ट्र maharashtra राज ठाकरे raj thakre सोनिया गांधी लोकसभा काँग्रेस राष्ट्रवाद सकाळ निवडणूक निवडणूक आयोग\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनी दिला नागरिकांना दिलासा...\nगोंदिया - महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे MNS सर्वेसर्वा राज ठाकरे Raj...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nदोन राजे भे���ले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nसातारा - मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झालीय,...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/tie-belt-rack-product/", "date_download": "2021-06-14T15:19:23Z", "digest": "sha1:VD6WKMNSV5K35GBSHRNTNWROVYH76PEQ", "length": 13301, "nlines": 218, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "चीन टाई बेल्ट रॅक उत्पादक आणि पुरवठादार | प्रकार", "raw_content": "\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nमोबाइल केन - दुहेरी पकड\nएफओबी संदर्भ किंमत (नवीनतम किंमत मिळवा) 1 - 99 तुकडे: 95 1.95\nनमुने $ 10.00 / तुकडा | १ तुकडा (किमान आदेश)\nशिपिंग समर्थन समुद्री वाहतुक\nलीड टाइम प्रमाण (तुकडे) 1 - 10000> 10000\nEst. वेळ (दिवस) 25 वाटाघाटी करण्यासाठी\nसानुकूलन सानुकूल लोगो (किमान आदेश: 3000 तुकडे)\nसानुकूलित पॅकेजिंग (किमान आदेश: 3000 तुकडे)\nपुर��ठा क्षमता 90000 तुकडा / तुकडे दरमहा\nनमुना प्रदान करू शकता\nउत्पादनाचे नांव टाय बेल्ट रॅक\nवजन (ग्रॅम) 50 ग्रॅम\nसंख्या : 288 पीसी\nएकूण वजन (किलो): 15.5 किलो\nनिव्वळ वजन (किलो) : 14.5 किलो\nपुठ्ठा आकार (सेमी): 58x52x37\nलीड वेळ: 1. तयार स्टॉकसाठी: देय प्राप्त झाल्यानंतर 7 दिवस.\n२. उत्पादनाबाहेरील उत्पादनांसाठी: पैसे मिळाल्यानंतर २~ ~ 40 दिवस.\nनमुना वेळ नमुने स्टॉकमध्ये असल्यास 3 दिवस\nनमुने सानुकूलित करणे आवश्यक असल्यास 3 ते 15 दिवस\nटाय आणि बेल्ट हॅन्गर फिरवत, 20 टाई किंवा बेल्ट धारण करते, सर्व कपाट रेल फिट करते, नॉन-स्लिप पकड हात, फिरकी 360\n360-डिग्री फिरवण्यायोग्य डिझाइन ठेवणे आणि घेणे दोन्ही सोयीचे आहे.\nविवेकी डिझाइन समस्या सोडवते आणि अधिक उबदार आणि व्यावहारिक आहे.\nगृहिणींच्या त्यांच्या दैनंदिन जीवनात ही एक चांगली मदतनीस आहे\n20 होल्डसह, आयोजीत मजेदार बनवून आपण एकाच वेळी अनेक संबंध किंवा पट्ट्या हँग करू शकता.\nस्वच्छ खोल्या आणि कपडे आपल्या मालकीचे आहेत.\nहुक डिझाइनः कोणत्याही वॉर्डरोब किंवा हँग करण्यायोग्य ठिकाणी वापरले जाऊ शकते, गोंधळलेले संबंध आणि बेल्ट हँग करण्यास सुलभ आणि द्रुत.\nअ‍ॅन्टी-स्लिप डिझाइन: अँटी-स्लिप डिझाइनच्या प्रक्रियेचा वापर अधिक आरामशीर होईल, ही खरोखर घरगुती आवश्यक वस्तू आहे.\nआम्ही, निंगो किंडसॉवरमॅन्युफॅक्टिंग सीओ, लि. ची स्थापना २००२ मध्ये केली होती, १ दशलक्ष नोंदणीकृत भांडवल, एक व्यावसायिक निर्माता आणि निर्यातक आहे. हे घरातील डिझाइन, विकास आणि उत्पादनाशी संबंधित आहे. चीनच्या झेजियांग प्रांताच्या निंगबो सिटीमध्ये, आमच्याकडे संपूर्ण जगात सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.\n10 वर्षांच्या विकासानंतर आम्ही विपुल अनुभवाचा अनुभव मिळविला आहे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती गॅझेट्स, कारमधील वस्तू, वयोवृद्ध वस्तू आणि संबंधित उत्पादनांमध्ये तज्ञ आहोत\nआमच्या जागतिक ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची, मौल्यवान उत्पादने आणि द्रुत प्रतिसाद सेवा प्रदान करण्यासाठी चांगल्या विश्वासाने आम्ही आमचे व्यवस्थापन अखंडतेने आणि सफाईदारपणाने चालवू, नाविन्यपूर्ण मनाचे व्हा आणि ध्येय म्हणून परस्पर लाभ जिंकू.\n1. तांत्रिक आधारः आम्ही आपल्या कल्पना आणि संकल्पना वास्तविक उत्पादनांमध्ये रूपांतरित करतो.\n2. किंमत: आमच्याकडे आमची स्वतःची उत्पादन रेखा आहे आणि आम्ही स्पर्धात्मक किंमत देऊ शकतो.\nHigh. उच्च गुणवत्ताः कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत, कागदपत्रांपर्यंत पोचण्यापर्यंत, आपल्या टिपेरीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून प्रत्येक टेपाराचे पुनरावलोकन केले जाते.\nOEM. OEM सेवा: आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची व्यवस्था करू.\nON. वेळेवर वितरण: ठरल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थित तयार होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही तर्कसंगतपणे प्रॉडक्शन्सची व्यवस्था करू.\n6. वाजवी किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि लक्ष देणारी सेवा.\nस्नानगृह ओव्हर डोर हॅन्गर\nहॉट विक्री मल्टीफंक्शनल बेल्ट रॅक\nटाय आणि बेल्ट रॅक\nटाय हॅन्गर आणि बेल्ट रॅक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nधारक कार प्या, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, सानुकूल सन चष्मा, कार डेंटिंग साधने, कार कप धारक विस्तारक, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/weley-simpson/", "date_download": "2021-06-14T14:53:22Z", "digest": "sha1:YAXNTK2QC332B46U4RJCWAB3XSMGBMN7", "length": 3359, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates weley simpson Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n ‘या’ पुरुषाने दिला बाळाला जन्म\nपुरूष गर्भवती होणं ही खरंतर अशक्य कोटीतील बाब आहे. मात्र अमेरिकेमध्ये एका पुरुषाने चक्क बाळाला…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/nabard-assistance-to-farmers-rs-5-000-crore-fund-for-kharif-crops/", "date_download": "2021-06-14T14:50:19Z", "digest": "sha1:525COM5HYAXCP2L7FNW6URH4ROYSZN3D", "length": 9775, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांना नाबार्डची मदत; खरीप पिकांसाठी ५ हजार कोटींचा निधी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांना नाबार्डची मदत; खरीप पिकांसाठी ५ हजार कोटींचा निधी\nनॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात (नाबार्ड) ने खरीप शेतीसाठी देशभरातील शेतकऱ्यांना रोख रकमेची व्यवस्था करण्यासाठी ५००० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. अम्फान चक्री वादळामुळे पश्चिम बंगालमधील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नाबार्डने बंगालला १०७० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला. तर ५००० कोटींची ही रक्काम सहकारी बँका, ग्रामीण बँका, मायक्रो फायनान्स संस्था आणि एनबीएफसीद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज स्वरूपात वितरित केली जाईल.\nखरीप हंगामासाठी नाबार्डने नुकताच २७६ कोटी वितरित केला आहे. पश्चिम बंगालमधील नाबार्डचे मुख्य जनरल मॅनेजर सुब्रत मंल यांनी बँकेला ३९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे ६ महिने कर्जदारांकडून हप्ते वसूल करण्यास सरकारने बंदी घातली आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. खरीप हंगामात शेतीसाठी रोख रकमेच्या पूर्ततेसाठी ५००० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम विविध वित्तीय संस्थांद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना कर्ज म्हणून वितरित केली जाईल.\nपश्चिम बंगालमधील शेतीच्या मोठ्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्याला अतिरिक्त १०७० कोटी रुपये देण्यात आले आहेत. यातील रक्कम राज्यातील २० लाख शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी वापरली जाणार आहे. जर शेतकऱ्यांनी वेळेवर कर्जाची परतफेड केली तर त्यांना व्याजातून विशेष सूट मिळेल. देशभरातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट साठी २ लाख करोड रुपये खर्च केले जातील.\nNABARD kharif crops NABARD assistance नाबार्ड नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट शेतकऱ्यांना नाबार्डची मदत\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T14:57:15Z", "digest": "sha1:AW3WZ7CWBLDUOKRISPAYT7QAZDCR4IDY", "length": 8592, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फेसआयडी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मा��ितली 50…\n‘WhatsApp’ वापरणार्‍यांना येणार दुप्पट मजा, युजर्सला मिळणार ‘हे’ 4 नवे आणि…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बहुचर्चित चॅटिंग व्हाट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन काही फिचर टाकण्यात आले आहेत. जुन्या व्हर्जनला अपडेट केल्यानंतर नवीन फिचर वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे आणखी काही मजेशीर फिचर सध्या टेस्टिंगमध्ये आहेत.फिंगरप्रिंट आणि…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी…\n भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा…\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार…\n‘या’ 5 कारणांमुळे प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका भारतात…\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण \nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय…\nPost Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड आणि यवत येथील दोघांवर गुन्हा दाखल\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती संभाजीराजेंनी दिली पहिली प्रतिक्रिया;…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farmers-movement/", "date_download": "2021-06-14T15:05:03Z", "digest": "sha1:OCS3LPDTPEKZCDFM7HUTPPCBABUT7JKS", "length": 14032, "nlines": 177, "source_domain": "policenama.com", "title": "farmers movement Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\n…म्हणून सुशांत सिंहचे ट्विटर अकाऊंट झालं ब्लॉक\nशिवसेनेकडून भाजपवर निशाणा, म्हणाले – ‘… अन्यथा गंगेची फक्त हिंदू शववाहिनी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्षाला प. बंगाल काबीज करता आला नाही. भाजपचे बंगालातील स्टार प्रचारक स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. धार्मिक, सामाजिक विभाजन तेथे हिंदुत्वाच्या नावावर करता आले नाही. परिणामी हे मोठे अपयश…\nक्रांतिकारी स्वर्गीय भगत सिंह यांचे पुतणे अभय संधू यांचे कोरोनाने निधन\nअमृतसर : वृत्त संस्था - पंजाबच्या मोहालीमध्ये राहणारे क्रांतिकारी स्वर्गीय भगत सिंह यांचे पुतणे अभय संधू यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून अभय हे सतत सिंघु बॉर्डरवरील शेतकरी आंदोलनात सहभागी होत होते. पंजाबचे मुख्यमंत्री…\nशेतकरी आंदोलन : पंजाबमध्ये भाजप आमदाराला मारहाण, कपडेही फाडले\nचंदीगड : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या चार महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. दरम्यान शनिवारी (दि. 27) पंजाबमधील मलोट शहरात आंदोलनकर्त्या संतप्त शेतक-यांनी अबोहर येथील भाजपचे आमदार अरुण नारंग यांना…\n‘…तर ठाकरे सरकार मृतवत म्हणावे का लवकरच तेराव घालावे लागेल’; भाजप नेत्याची टीका\nमुंबई : केंद्र सरकारला शेतकरी आंदोलन, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेवरून कुंभकर्णाची उपमा देत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.ट्विट करताना देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये गेली आहे. केंद्रातील कुंभकर्ण सरकाला जाग…\nराहुल गांधीचा RSS वर हल्लाबोल, म्हणाले – ‘नागपुरात जन्मलेली एक ताकद संपूर्ण देशाला…\nजागतिक निद्रा दिनाचा योग साधत जयंत पाटलांनी केलं ‘असं’ ट्विट\nब्रिटनमध्ये वंशवाद : राज्यसभेत परराष्ट्रमंत्री जयशंकर म्हणाले – ‘योग्य ठिकाणी आवाज…\nनवी दिल्��ी : ब्रिटिश संसदेत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून झालेल्या चर्चेनंतर भारताने उत्तरादाखल कारवाई केली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी राज्यसभेत ब्रिटनेमध्ये वाढत असलेल्या वंशवादाचा मुद्दा मांडला. परराष्ट्र…\nअमृतसर : 169 दिवसांनंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन बंद, जंडियाला स्थानकावरून सेवा सुरू\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या साडेतीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. या दरम्यान, पंजाबमधून दिलासादायक बातमी आली आहे. अमृतसरमध्ये कृषी कायद्याच्या विरोधात रेल्वे…\nJJP आमदाराने व्यक्त केल्या भावना, म्हंटले – ‘आम्ही जेव्हा गावात जातो, तेव्हा आम्हाला…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nMumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही…\nDiabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट,…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम,…\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेन���कडून…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय राऊत म्हणाले – ‘अडीच वर्षात मुख्यमंत्री…\nBJP ला 750 कोटी देणगी देणारे ‘ते’ कोण उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/dragon-fruit-and-keshori-chili-under-vikel-to-pickle-in-nagpur-division/05102056", "date_download": "2021-06-14T16:15:44Z", "digest": "sha1:L7XQJDHKEEELOWEKERSUPSLZOFTZJ7GV", "length": 13030, "nlines": 63, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "नागपूर विभागात ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची ! Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nनागपूर विभागात ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची \nनागपूर : खरीप पिकाचे नियोजन करताना ‘विकेल ते पिकेल’ हा नाविण्यपूर्ण उपक्रम नागपूर विभागात राबविण्यात येणार आहे. ग्राहकाच्या मागणीनुसार ड्रॅगन फ्रूट तसेच गोंदिया जिल्ह्यातील नाविण्यपूर्ण अशा केशोरी मिरचीला प्राधान्य देण्यात आले आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या खरीप आढावा बैठकीत तृण धान्य, गळीत धान्य, भाजीपाला, फळपिके व मसाला पिकासारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनाला नागपूर विभागात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विकेल ते पिकेल याअंतर्गत शेती उत्पादनाला प्राधान्यक्रम दिला आहे.\nअर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावात गर्द लाल रंगाची व मध्यम तिखट असलेल्या मिरचीची लागवड करण्यात येते. सध्या देवरी, मोरगाव अर्जुनी या दोन तालुक्यात 200 हेक्टर केशोरी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत लागवड करण्यात येत असलेल्या हे मिरचीचे वाण मार्चपर्यंत राहते. इतर मिरची पिकापेक्षा जास्त एकरी पाच ते सहा क्विंटल वाळवल्या मिरचीचे उत्पादन होते. या पिकावर किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी असून कमी फवारणीत चांगले पीक येत असल्यामुळे स्थानिक भागात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या मिरचीचे उत्पादन गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात वाढवून ते सरासरी 400 हेक्टरपर्यंत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.\nड्र���गन फ्रूट या फळाची लागवड गोंदिया, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात करण्याचे नियोजित आहे. खरीप हंगामामध्ये सरासरी 20.5 हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाच्या लागवडीचा प्रती एकरी खर्च 3 लाख 13 हजार रुपये असून सरासरी उत्पादन 7 मेट्रीक टन प्रती एकर आहे. या फळाला सरासरी 75 रुपये प्रती किलोप्रमाणे दर अपेक्षित असून एकरी 5 लाख 25 हजार रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. नागपूर, रायपूर, जबलपूर येथे या फळाच्या विक्रीसाठी मार्केट उपलब्ध आहे.\n‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत नाविण्यापूर्ण तथा बाजारपेठेत मागणी असलेल्या पिकांना खरीप हंगामामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर विभागात 4 हजार 233 हेक्टरमध्ये रब्बी ज्वारी, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यात 120 हेक्टरमध्ये लाल भात, 163 हेक्टरमध्ये काळा भात, 1 हजा 860 हेक्टर करडई, 1 हजार 547 हेक्टर जवस, 2 हजार 404 हेक्टरमध्ये तीळ तर 3 हजार 95 हेक्टर भूईमूग या पिकाचे नियोजन आहे.\nभाजीपाला पिकामध्ये करटोली व विदेशी भाजीपाला, सुगंधी वनस्पतीमध्ये सिंट्रोनेला तसेच मसाला पिकांमध्ये भिवापुरी मिरची, केशोरी मिरची, हळद व वायगाव हळद या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे.\nकोविड काळात 6 हजार 805 क्विंटल विक्री\nकोविड काळात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावे यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी गट तसेच आत्माअंतर्गत शेतमालाच्या विक्रीची नागपूर विभागात व्यवस्था करण्यात आली होती. विभागातील 550 शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून 372 विविध ठिकाणावरुन विक्री व्यवस्था सुरू करण्यात आली होती. या गटाच्या माध्यमातून ऑनलाईन तसेच थेट नोंदणीच्या माध्यमातून 6 हजार 805 क्विंटल इतकी विविध कृषी उत्पादनांची विक्री करण्यात आली.\nकोविड काळातील शेतमाल विक्रीमध्ये नागपूर जिल्ह्यात 3 हजार 713 क्विंटल, गोंदिया जिल्हयात 1008 क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात 720 क्विंटल, वर्धा जिल्ह्यात 689 क्विंटल, भंडारा जिल्ह्यात 135 तर गडचिरोली जिल्ह्यात 540 क्विंटल विविध कृषी उत्पादने थेट ग्राहकांना या प्रकल्पाअंतर्गत विक्री करण्यात आली आहे.\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरु��्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2021-06-14T16:19:51Z", "digest": "sha1:G443LZRT55TAGUKSYOEE3SIV3CMMMY5B", "length": 5120, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२१:४९, १४ जून २०२१ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा व��भाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nछो पद्मश्री पुरस्कार‎ २०:१९ −३५‎ ‎Goresm चर्चा योगदान‎ 157.119.201.106 (चर्चा) यांनी केलेले बदल प्रसाद साळवे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन उलटविले Advanced mobile edit\nपद्मश्री पुरस्कार‎ १५:२० +३५‎ ‎157.119.201.106 चर्चा‎ Well I knew खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/crime-news-in-beed/", "date_download": "2021-06-14T14:33:31Z", "digest": "sha1:M6KPLSOCD2UXDL7OTWAEX3N5JGQMUHRQ", "length": 9531, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "crime news in beed Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nनागरिकाच्या सतर्कतेमुळं माजलगावात पोलिसांनी ‘उधळला’ बालविवाहचा ‘डाव’ \nमाजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील आयशा नगर (फुलेनगर) भागात रविवारी रात्री 11 वाजता एका 9 वर्ष वयाच्या बालिकेचे लग्न लावल्या जात असल्याचा डाव माजलगाव पोलिसांनी एका सुज्ञ नागरिकाच्या माहितीवरून उधळून लावला. मुलीच्या आईला 30 हजार देऊन 9…\nभरदिवसा शिक्षकाचा खून झाल्यानंतर एकानं बीड SP ऑफिसमध्येच केला आत्मदहनाचा प्रयत्न (व्हिडीओ)\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील जयदत्त क्षीरसागर यांच्या सैनिक विद्यालयातील शिक्षकाचा दिवसाढवळ्या भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास बालेपीर भागात घडली होती. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आरोपींना अटक…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nपह��ल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या…\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली…\n पिंपरी-चिंचवड शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांच्या…\nDiabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट, डायबिटीजच्या धोक्याचा…\nPune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना नियमांचा उडाला…\n भरधाव कार खड्ड्यात कोसळल्याने चौघा शिक्षकांचा मृत्यू, हिंगोली जिल्ह्यातील घटना\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय म्हणत आहेत एक्सपर्ट\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/nasik/fighting-in-two-groups-from-parking", "date_download": "2021-06-14T14:46:49Z", "digest": "sha1:ZK7YKLG2RJNLYKUK2Q46K2YD6LRQGMBU", "length": 2720, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Fighting in two groups from parking", "raw_content": "\nगाडी पार्किंगवरून दोन गटात हाणामारी\nगाडी पार्क करण्याच्या कारणावरून पाच जणांनी एका इमारतीत घुसून कुटुंबियांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी (दि.२८) सकाळी देवळाली गाव येथे घडला.\nमंगेश गिते, राहुल औशिकर, पप्पु पाळदे, शंकर, पप्पु चव्हाण (रा. सर्व सोमवार पेठ, देवळाली गाव) अशी मारहाण करणार्‍या संशयितांची नावे आहेत.\nयाप्रकरणी अदित्य सिद्धेश्वर दंदणे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री चारचाकी गाडी पार्किंमध्ये पार्क करण्याच्या वादाच्या रागातून मंगळवारी सकाळी दंदणे यांच्या घरात घुसून त्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केली.\nयाप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/no-need-to-test-rapid-antigen-and-rt-pcr-again/", "date_download": "2021-06-14T14:50:48Z", "digest": "sha1:MRYIC4YIS5Z4SQZ7Q3RVJSCJB674DLK7", "length": 10969, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'...तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही'", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’\n‘…तर पुन्हा रॅपिड अँटीजेन आणि RTPCR चाचणी करण्याची गरज नाही’\nनवी दिल्ली | भारतात सर्व लॅबमध्ये दररोज सुमारे पंधरा लाखांच्या वर चाचण्या होत असतात. मात्र, या प्रयोगशाळांमध्ये येणाऱ्या स्वॅब नमुन्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे प्रयोगशाळांवर चाचण्यांचा पडणारा ताण कमी करण्यासाठी आयसीएमआरने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.\nएखाद्या व्यक्तीला रॅपिड अँटीजेन आणि आरटी-पीसीआर चाचणीमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यास, त्याची पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. तसेच कोरोना रुग्ण बरा झाल्यास रुग्णालय सोडतानाही पुन्हा चाचणीची गरज नाही, अशा सूचना भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने म्हणजेच आयसीएमआरने जाहिर केल्या आहेत.\nआंतरराज्य प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींना आरटी-पीसीआर चाचणीचे घातलेले बंधन पूर्णतः: रद्द करण्यात आले आहे. मोबाईल टेस्टिंग लॅब आता उपलब्ध झालेल्या आहेत. राज्यांनी त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन द्यावं, असंही या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर सर्व सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या चाचण्या करण्यास परवानगी द्यावी. तर गाव-खेड्यांमध्ये रॅपिड अँटीजेन बूथ सुरू करावेत. असं आयसीएमआरने सांगितलं आहे.\nदरम्यान, देशात विविध ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये हे बूथ सुरू करता येतील. मात्र, त्या ठिकाणी चाचण्यांसाठी गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी लागेल, असं आयसीएमआरने सुचवलं आहे.\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\nनियतीने किती न��ष्ठूर व्हावं मुलीनं काढलं चित्र, मात्र पहायला आता बापच राहिला नाही\n चक्क गुंडाने केली पोलीस हवालदाराची हत्या\n“घरावर दरोडा घालून माझ्या 2 गाड्या चोरल्या”; परमबीर सिंह आणि प्रदीप शर्मावर गंभीर आरोप\nकेंद्र सरकारची मोठी घोषणा; राज्यातील कोरोना योद्ध्यांना पुन्हा मिळणार 50 लाखांचं विमा संरक्षण\nमराठा आरक्षणाच्या निकालाआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलवली तातडीची बैठक\nशिवसेनेला रामराम ठोकत ‘या’ बड्या नेत्याची दोन वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी\nमराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2012/04/blog-post.html", "date_download": "2021-06-14T15:53:11Z", "digest": "sha1:TYLM7RF5FFMUB2RDONH6MXCUXN2H4ZMX", "length": 21913, "nlines": 116, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: देवाची चोरी आणि सामूहिक दिवाळखोरी", "raw_content": "\nदेवाची चोरी आणि सामूहिक दिवाळखोरी\nचित्रपट सृष��टीत सध्या सीक्वेलचा जमाना आहे. मराठीत मूळ सिनेमाच्या कर्जानेच निर्माता एवढा घाईला येतो, की सीक्वेलच्या भानगडीत पडण्याचा प्रश्नच येत नाही. हिंदीच्या अनुकरणाची मोठी परंपरा असूनही मराठीने अद्याप तो रस्ता धरलेला नाही. परंतु प्रयोग म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘देऊळ’ चित्रपटाचा सीक्वेल काढायला हरकत नाही. कथेसाठी फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. दिवेआगर येथील सतरा नोव्हेंबर एकोणिसशे सत्त्याण्णव ते तेवीस मार्च दोन हजार बारा या काळाशी साधम्र्य असणारे चित्रण आताच्या चित्रपटात आले आहे. तेवीस मार्च दोन हजार बारा नंतरच्या घटना जशाच्या तशा घेतल्या तरी पहिल्यापेक्षा सरस चित्रपट होईल. मग त्यात उद्धव ठाकरे यांच्यापासून विनोद तावडे यांच्यार्पयतची अनेक पात्रे घेता येतील. देऊळ सिनेमाला विरोध करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर तो परत घेण्याची मागणी करणाऱ्या हिंदू जनजागृती समितीच्या धर्मरक्षकांनाही संधी देता येईल. विधिमंडळात मूर्ती नेऊन आरती करणाऱ्या आमदारांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकता येईल. हे सगळे ऑस्करच्या तोडीचे आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल.\nसारेच अस्वस्थ करणारे आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपणच आपली पाठ थोपटून घेतो, आणि मिळून सगळेजण व्यवहार मात्र उलटा करतो. काळाचे चक्र उलटे फिरवण्याची, सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून व्यवहार करण्याची अहमहिका दिसते सगळीकडे. दिवेआगरच्या सुवर्णगणेशाच्या चोरीनंतर ज्या घटना घडताहेत त्या सगळ्या, महाराष्ट्र हे वैचारिकदृष्टय़ा किती गोंधळलेले राज्य आहे, यावर शिक्कामोर्तब करणाऱ्या आहेत. सगळेच तुकडय़ा-तुकडय़ांमध्ये विखुरले आहे. प्रत्येक तुकडय़ाचा आशय वेगळा आहे. तरीही हे सगळे तुकडे जोडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर भाष्य करणारा एक उत्तम चित्रपट डोळ्यासमोरून सरकतो. दिवेआगरच्या घटनेनंतर सरकारपासून सामान्य लोकांर्पयत सगळ्याच पातळीवरचे व्यवहार किती बेजबाबदार आणि सवंगपणाचे आहेत, हे नव्याने समोर येऊ लागते. दिवेआगरच्या ्रौपदीबाई धर्मा पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या वाडीत नोव्हेंबर रोजी दीड किलो वजनाचा सुवर्णगणेश सापडला. कायद्यानुसार हा सोन्याचा मुखवटा पुरातत्त्व खात्याच्या मालकीचा होता, परंतु गावकऱ्यांनी तो गावातच ठेवण्याचा आग्रह धरला आणि नांदवीभूषण मनोहर जोशी यांच्या सरकारने अनेक सवंग निर्णयांप्रमाणे इथेही लोकाग्रह मान्य केला. एरव्ही छोटय़ा छोटय़ा कारणांसाठी नडणाऱ्या पुरातत्त्व विभागाने कच खाल्ली आणि दिवेआगरमध्ये सुवर्णगणेशाची प्रतिष्ठापना झाली. एवढय़ा अनमोल ठेव्याची जपणूक आणि सुरक्षा करण्याबाबत गावकऱ्यांनी ढिलाई दाखवली, हे नजरेआड करून सारे खापर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर फोडले जात आहे. महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था अलीकडच्या काळात चिंताजनक बनली आहे, हे खरे असले तरी सगळे खापर पोलिसांवर फोडून आपल्याला नामानिराळे राहता येणार नाही. म्हणजे आपण सुरक्षेत गलथानपणा करायचा आणि चोरी झाली, की जबाबदारी पोलिसांवर ढकलायची. आपण आपल्या पोरीबाळींना शिस्त लावायची नाही आणि त्यांनी मद्यपान करून अपघात केले की, खापर पोलिस आणि वाहतूक व्यवस्थेवर फोडायचे, हे किती दिवस चालणार दीड किलो सोन्याचा मुखवटा म्हटले तर गावकऱ्यांनी देवाच्या भरवशावरच ठेवला आणि शेवटी घडू नये ते घडले. सोन्याचा मुखवटा कधीतरी सापडेल, किंवा कुणीही भक्त त्यापेक्षा अधिक सोने देऊन तसलाच मुखवटा बनवून घेता येईल आणि दिवेआगरचे भाग्य पुन्हा फळफळेल. पण या सगळ्यामध्ये ज्या दोन सुरक्षारक्षकांचे जीव गेले, ते परत येणार नाहीत, याबद्दल कुणीच बोलताना बोलताना दिसत नाही. देवस्थान एवढे जागृत होते, तर मग चोरी झालीच कशी आणि देव आपल्याच रक्षकांच्या प्राणाचे रक्षण का करू शकला नाही दीड किलो सोन्याचा मुखवटा म्हटले तर गावकऱ्यांनी देवाच्या भरवशावरच ठेवला आणि शेवटी घडू नये ते घडले. सोन्याचा मुखवटा कधीतरी सापडेल, किंवा कुणीही भक्त त्यापेक्षा अधिक सोने देऊन तसलाच मुखवटा बनवून घेता येईल आणि दिवेआगरचे भाग्य पुन्हा फळफळेल. पण या सगळ्यामध्ये ज्या दोन सुरक्षारक्षकांचे जीव गेले, ते परत येणार नाहीत, याबद्दल कुणीच बोलताना बोलताना दिसत नाही. देवस्थान एवढे जागृत होते, तर मग चोरी झालीच कशी आणि देव आपल्याच रक्षकांच्या प्राणाचे रक्षण का करू शकला नाही श्रद्धा आणि भावनेच्या पलीकडे जाऊन असे प्रश्न उपस्थित करण्याचे धारिष्टय़ आपण दाखवणार आहोत की नाही \nसुवर्ण गणेशाने दिवेआगरचे भाग्य पालटले, ते सारेच ‘देऊळ’ सिनेमाशी मिळते ���ुळते आहे. फक्त देव वेगळा आहे. सिनेमात देवाच्या नावावरचा बाजार दाखवताना देवाला मात्र सुरक्षित ठेवले आहेत. त्याअर्थाने सिनेमा रुढीवादीच म्हणता येईल. याच अनुषंगाने गेल्या आठवडय़ात एक एसएमएस फिरत होता, त्यात म्हटले होते, ‘चोरी सोन्याची झाली आहे. देव चोरीला जात नाहीत..’ पण सगळ्यांनी देवच चोरीला गेल्याचा गहजब चालवला आहे. याच अनुषंगाने फेसबुकवर संत गाडगेबाबांच्या एका कीर्तनाचा किस्सा प्रसिद्ध करण्यात आला आहे. तो किस्सा असा आहे :\nएका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झाले :\nगाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे \nलोक - हो जी.\nगाडगेबाबा - आता काय करान\nलोक - देव आणून बसवू जी.\nगाडगेबाबा - देव आनान कुठून\nगाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून\nगाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले बरं आणला इकत, मग काय करान \nलोक - देवाची आंघोय करून देऊ जी.\nगाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत वा रे तुमचा देव वा रे तुमचा देव बरं, मग काय करान \nलोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात\nलोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी.\nगाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे म्हणून म्हनते, देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.\n- दिवेआगरच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर गाडगेबाबांच्या या कीर्तनाचा विचार केला तर त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आज गाडगेबाबा असते तर हिंदूंच्या भावना दुखावल्या म्हणून शिवसेना, भाजपपासून हिंदू जनजागृती समितीर्पयतच्या धर्मरक्षकांनी त्यांच्यापुढे निदर्शने केली असती, त्यांची कीर्तने बंद पाडण्यासाठी राज्यभर आंदोलने झाली असती. भाग्य थोर म्हणून गाडगेबाबांच्या काळात या संघटना नव्हत्या. श्री गणेशाला बुद्धीची देवता आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. परंतु या बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना होणारे सगळे व्यवहार बुद्धी गहाण ठेवूनच करण्याची परंपरा आपल्याकडे रूढ झाली आहे. दिवेआगरचा श्री गणेशाचा मुखवटा चोरीला गेला म्हणून सिद्धीविनायकाला साकडे घातले जाते. उद्या सिद्धीविनायक मंदिरात चोरी झाली तर कुणाला साकडे घालायचे, याचाही विचार आताच करून ठेवला पाहिजे. एकूणच गणरायाच्या चरणी ‘महाराष्ट्राला बुद्धी दे ’ अशी विनवणी करण्याची वेळ आली आहे.\nह्या सर्व मुखंडांना ,आपण काहीतरी वेड्यासारखे, किंवा जनतेला आपण बनवण्याचा प्रयत्न करतो आहोत हे काळात नाही असे नाही.पण राजकारणापुढे यांना काहीही सुचत नाही.डोळ्यावर झापडे लावून घेतल्यावर दुसरे काय होणारबाकी देव चोरीला जातो हे तर अत्यंत भयानक आहे.तरीपण आमचे डोळे उघडणार नाहीत.हि देवाचीच काहीतरी लीला आहे असे समजायला आम्ही मोकळे.बरे झाले.देवालाच देवाची काळजी.एक देवाचे दुकान बंद तरी होईल.तेव्हढेच समाधान.\nडीसिकाची ‘सायकल’ आणि पिंजानीचा ‘बँडबाजा’\nदेवाची चोरी आणि सामूहिक दिवाळखोरी\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्���णजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/white-house/", "date_download": "2021-06-14T14:24:14Z", "digest": "sha1:CMOUQGRPA7EZHAVZQQF5ERDYHFE7RALH", "length": 3467, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates White House Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nवॉशिंग्टन डीसी शहरात White House जवळ रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार\nअमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान असणाऱ्या White House जवळ रस्त्यावर गुरूवारी रात्री अंदाधुंद…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://chittavedh.chitpavankatta.com/category/editorial/page/2/", "date_download": "2021-06-14T14:36:18Z", "digest": "sha1:SZD6TT7VKSGPWPA6Q6VBAJUOZSWTMAM7", "length": 14711, "nlines": 227, "source_domain": "chittavedh.chitpavankatta.com", "title": "Editorial (संपादकीय) Archives - Page 2 of 3 - Chittavedh Magazine - Chitpavan Katta - A blog about Exploring their Traditions & Culture of Chitpavan Kokanasth Brahman", "raw_content": "\nसंप��दकीय मिळे यश तसे न मिळो, तेथे असे सदा समभावे जरी आचरे कर्म सकाळ तो, कर्म – बंध न च पावे || परमपूज्य स्वामी स्वरूपानंद (पुण्यतिथी श्रावण करू.१२, सप्टेंबर ८) रचित ‘भावार्थ गीता’ म्हणजे मराठी सारस्वताचं वैभव, सुगंधाचा मोहक दरवळ आणि बावनखणी सओन्दार्यांनी नटलेल असामान्य प्रतिभेचं लेण आहे. कर्मचक्राच्या फेऱ्यामध्ये राहूनही कर्माच्या बंधनामध्ये न राहणे …\nसंपादकीय यत्नानुसारिणी लक्ष्मी किर्तीस्त्यागानुसारिणी कर्मानुसारिणी बुद्धी विद्याभ्यासानुसारिणी || भावार्थ : प्रयत्नाने लक्ष्मी मिळते, त्यागाने कीर्ति वाढते कर्माने ठरते बुद्धी, विद्याभ्यास जसा तशी || संस्कृत भाषेची श्रीमंती पाहून, वाचून, ऐकून मन थक्क होतं. अंतरंगात शिरता आलं तर त्यापरता अन्य आनंद नाही. ऋचा, श्लोक, सुभाषिते, स्तुती, स्तोत्र, अवतरणे यांच्या अलंकारिक शब्दरचनेचं श्रवणसुख मनोहारी आहे. एकेक वर्ण, शब्द, …\nसंपादकीय तुमचा दृष्टीकोन समान असावा तुमची स्पंदनं एक व्हांवीत तुमची मनं समविचारानी प्रेरित असावीत तर मग तुमची संघटनाही बळकट होईल. ऋग्वेद संहिता अखिल प्राणिमात्राला विश्वबंधुत्वाचा, प्रेमाचा संदेश देणारे चतुर्वेद म्हणजे आपली अस्मिता आणि स्वाभिमान आहे. उपरोक्त उदघृत केलेले वचन हे ऋग्वेदातील असून समाजप्रिय मानवजातीला सतत प्रगतीच्या टप्प्यावर राहण्यासाठी केलेले अचूक व नेमके मार्गदर्शन आहे. माझे …\nसंपादकीय माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचे प्रमाण सारखेच असते, पण दुर्दैवाने तो दुःखाचा बाऊ अधिक करतो, त्याबद्दल अधिक नाराजी, असमाधान दाखवतो. सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख ही तर जीवनरहाटीच आहे.दोन्ही अवस्था सारख्याच. त्याची तीव्रता कमी अधिक असते इतकंच. त्यासाठी आपली वृत्ती अधिक डोळस हवी. निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप काही असतं. झाडांचच पाहा नां पानझडी आली म्हणून …\nसंपादकीय संघटना आणि कार्यकर्ता ‘नकाशा फक्त दिशा आणि मार्ग दाखवतो. नकाशातील इमारतीत राहता येत नसत; एवढं वैगुण्य कोणत्याही नकाशात असतं. वास्तव्य करायचं तर नकाशाबरहुकूम ती वास्तू ज्याची त्यानं उभारून घ्यायची असते.’ ‘पळून गेलं की सगळ्या धोक्यातून सुटका होते असं थोडंच आहे धोक्यामुळे तर दहाजण एकत्र येतात आणि एकत्र राहू लागतात. एकत्र राहण्यासाठी धाक लागतोच; बाहेरचा …\nसंपादकीय कार्यकारी सदस्य ���ुमच्या भेटीला आधुनिक युगाच्या मार्केटिंग तंत्राचा मंत्र आहे ” ग्राहक राजा ” आधुनिक युगाच्या मार्केटिंग तंत्राचा मंत्र आहे ” ग्राहक राजा ” विविध माध्यमांचा वापर करून आपलं सार कौशल्य पणाला लावून या राजाला खुश करण्याचा आटापिटा सतत सुरु असतो. अर्थात मार्केटिंग या संज्ञेचा अधिक बारकाईने अभ्यास केला तर त्याची कांही तंत्र विकसित करून आपल्या संस्थेलाही ती लागू करावीत. संस्थेचा आजीव …\nसंपादकीय ‘ज्ञान हे महत्वाच साधन खंर; पण त्याचा वयाशी कांहीही संबंध नाही. वय आपोआप वाढत, ज्ञान वाढायला मात्र प्रयत्न करावा लागतो.वाढत्या वयाबरोबर माणसाला अधिकाधिक ज्ञान प्राप्त व्हायला हवं, पण हे नेहमीच घडतं असं नाही. वृद्ध मनुष्य आदरणीय आहे हे मान्य, पण हे वृद्धत्व शारीरिक नव्हे तर बौद्धिक असायला हवं. वाढत्या वयाबरोबर माणसाचे केस पिकतात पण …\nसंपादकीय ‘दान देणे ते गुप्तपणे; आल्या अतिथीचा सन्मान करणे, कोणाचे प्रिय अथवा उपकार केले तर त्याचा चारचौघात उल्लेख न करणे; संपत्तीचा गर्व न करणे; दुसऱ्याविषयी टवाळ्या न करणे इत्यादि हे असे तलवारीच्या धारेसारखे तीक्ष्ण व्रत थोरांना कोणी नेमून दिले नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत नेमून देण्यास ते काय सांगकामे आहेत त्यांचा हा स्वभावच आहे.’ कविश्रेष्ठ राजा भर्तृहरि रचित ‘शतकत्रयी’ या …\n None seems to be listening at me”. नुकतंच एक छान पुस्तक वाचनात आलं, त्यातीलच हा …\nसंपादकीय ज्ञाना, ज्ञाना, अरे विवेका, किती दाविता प्रौढी | न चले तुमचे कांही जेंव्हा स्वभाव मनुजा ओढी || मनुष्य स्वभावाचं एवढं चपलख वर्णन क्वचितच कुणी केलं असेल. ‘ वामन पंडितांचं’ असं नेमकं बोट ठेवणारं अवतरण मला पदोपदी आठवतं. त्याची कारणं प्रासंगिक, सामाजिक, वैयक्तिक आणि कोणतीही असतील, ती ज्याची त्यांनी शोधावीत. हा विषय वादाचाही असू शकेल. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-14T16:29:40Z", "digest": "sha1:APWUP6QJ5DKXOYPYUYYU7DRFQ64EKYUE", "length": 4530, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झीनत अमानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nझीनत अमानला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख झीनत अमान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअमोल पालेकर ‎ (← दुवे | संपादन)\nशालीमार (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nअलीबाबा और चालीस चोर ‎ (← दुवे | संपादन)\nयादों की बारात ‎ (← दुवे | संपादन)\nफेमिना मिस इंडिया ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. २०१४ मधील हिंदी चित्रपट ‎ (← दुवे | संपादन)\nज़ीनत अमान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nजागीर (१९८४ हिंदी चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपानिपत (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nसौंदर्यस्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\nजीनत अमान (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nशालीमार (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nयोगीता बाली ‎ (← दुवे | संपादन)\nडॉन (१९७८ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88/", "date_download": "2021-06-14T14:12:46Z", "digest": "sha1:7NN2XYR3K2NO2EME6ZFOGPLX2UYTPXEV", "length": 8673, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "मुंबई – Maharashtra Kesari – Marathi News Website", "raw_content": "\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n ‘या’ विद्य��र्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर\n मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nपुढील काही तासांत मुंबईसह ‘या’ भागात होणार अतिवृष्टी\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\nभयानक चक्रीवादळातही ‘ती’ महिला पावसात भिजत मारत होती झाडू, पाहा व्हिडीओ\nलग्नातील वऱ्हाड्यांची तुफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ\nTop news • महाराष्ट्र\nचक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळदार पावसाची शक्यता\nTop news • महाराष्ट्र • मुंबई\n‘इमेज बनवण्यापेक्षा लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष द्या’; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याचा सरकराला सल्ला\nTop news • मनोरंजन • महाराष्ट्र • मुंबई\nपदर सावरत आजी म्हणाली ‘सोचेंगे तुम्हे प्यार कर के नही’, पाहा व्हायरल व्हिडीओ\nTop news • मनोरंजन • महाराष्ट्र • मुंबई\nअभिनेत्री अमृता खाणविलकरचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ\nTop news • मनोरंजन • महाराष्ट्र • मुंबई\n‘या’मुळे बॉलिवूडची अभिनेत्री राधिका मदनने सोडला महाराष्ट्र\nमराठमोळ्या बाॅडिबिल्डरचं कोरोनामुळे निधन, 34व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nTop news • मनोरंजन • महाराष्ट्र • मुंबई\nलॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2/609fc4bfab32a92da73fb7d3?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-14T14:46:47Z", "digest": "sha1:EBMGX7GN5IUWZWTDG66VDVFFGGPKLVTG", "length": 13728, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - ‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी मुदतवाढ! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\n‘महाडीबीटी’वरील बियाणे अनुदान अर्जासाठी मुदतवाढ\n➡️ राज्यात खरीप हंगामासाठी ‘महाडीबीटी’वर बियाणे अनुदान योजनेसाठी शेतकऱ्यांना आता २० मेपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनसाठी प्रतिकिलो १२ रुपये अनुदान मिळणार आहे. ➡️ बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. बियाणे अनुदान सर्व जिल्ह्यांत सरसकट मिळणार नाही. विशिष्ट बियाण्यांसाठी विशिष्ट जिल्ह्यांत अनुदान मिळेल. नाशिक, पुणे, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीत भातासाठी, तर कडधान्यासाठी सर्व जिल्ह्यांत अनुदान मिळेल. ➡️ भरडधान्य (मका) पिकासाठी नाशिक, धुळे, जळगाव,नगर, सांगली, औरंगाबाद, जालना; तर पौष्टिक तृणधान्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत अनुदान मिळेल. ➡️ गळीतधान्य अनुदानासाठी नाशिक, धुळे, नगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, तर कपाशी बियाण्याकरिता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, नगर, धुळे, जळगावचा समावेश आहे. मका, बाजरीला १०० रुपये अनुदान:- ➡️ पिकानुसार निवडलेल्या संबंधित जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो २० रुपये प्रति किलो, १० वर्षांवरील वाणास दहा रुपये अनुदान मिळेल. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास ५० रुपये, १० वर्षांवरील वाणास २५ रुपये मिळतील. मात्र संकरित मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास १०० रुपये मिळणार आहेत. पीक प��रात्यक्षिकांसाठीही अनुदान:- ➡️ पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. बियाणे, जैविक खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण रसायनांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधित पिकाच्या प्रकारानुसार दोन ते चार हजार रुपयांपर्यंतचे अनुदान थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. यात कृषी विद्यापीठांच्या सल्ल्याने तयार होणारे जिल्हानिहाय पूर्ण पॅकेज शेतकऱ्याला वापरणे अनिवार्य असेल. ➡️ ऑनलाइन लॉटरीत निवडलेल्या शेतकऱ्याला तूर, मूग, उडदापैकी एका पिकाचे चार किलोचे एक बियाणे मिनी किट मिळणार आहे. यात प्रति चार किलोच्या तुरीच्या कीटसाठी ४१२ रुपये, मुगासाठी ४०७ रुपये, उडदासाठी ३४९ अनुदान असेल. बियाणे मिनी किटची किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम मात्र शेतकऱ्यांनी द्यावी लागणार आहे. ➡️ शेतकऱ्यांना महाडीबीटी शेतकरी योजना नोंदणीबाबत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. बियाणे मिनी किट चार किलोचे:- ➡️ सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस, मका या पिकांमध्ये मिनी किट कडधान्याचे आंतरपीक घेणे अनिवार्य असेल. तुरीच्या मिनी किटसाठी औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, नगर, नाशिक, सोलापूर, तर मुगासाठी जळगाव, धुळे, नगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, तसेच उडदासाठी नगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोल्याचा समावेश आहे. सोयाबीनला मिळणार १२ रुपये:- ➡️ ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षांआतील वाणास प्रतिकिलो ३० रुपये, १० वर्षांवरील वाणास १५ रुपये मिळतील. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षांच्या वाणास १२ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना प्रमाणित बियाण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत एकूण किमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान दिले जाईल, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शे���करी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nबियाणेकृषी वार्तामहाराष्ट्रयोजना व अनुदानखरीप पिकअॅग्रोवनकृषी ज्ञान\nकांदाअॅग्री डॉक्टर सल्लाबियाणेकृषी ज्ञान\nकांदा पिकाच्या वाणांची निवड करताना घ्यावयाची काळजी\nमहाराष्ट्रात कांदा पिकाचे उत्पादन हे खरिप व रब्बी अशा दोन्ही हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु पिकामध्ये कंदाचा आकार, रंग व्यवस्थित न होणे तसेच कांदा वाढीच्या...\nअॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nहळद बेणे निवडीबाबत तज्ञांचे मार्गदर्शन\n➡️ मित्रांनो, हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी योग्य बेण्यांची निवड कशी करावी. हे अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर यांच्या मार्गदर्शनातून जाणून घेऊया. संदर्भ:- AgroStar India हि...\nमका पिकाच्या अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी व्यवस्थापनाची पंचसुत्रे\n➡️ मका पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याची पंचसुत्रे अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-06-14T15:59:54Z", "digest": "sha1:LVKYOJVPQ73CHW7V2OCUUSFNWS4AJK4V", "length": 6350, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०११ - विकिपीडिया", "raw_content": "\n(आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०११ या पानावरून पुनर्निर्देशित)\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०\nइंग्लंड वि ऑस्ट्रेलिया • भारत वि दक्षिण आफ्रिका • पाकिस्तान वि न्यू झीलँड • वेस्ट इंडीझ वि श्रीलंका\nश्रीलंका वि इंग्लंड • भारत वि वेस्ट इंडीझ\nभारत वि वेस्ट इंडीझ • भारत वि इंग्लंड\nभारत वि इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • बांगलादेश वि झिम्बाब्वे\nभारत वि इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका • पाकिस्तान वि झिम्बाब्वे • वेस्ट इंडीझ वि इंग्लंड • २०-२० चँपियन्स लीग\n२०-२० चँपियन्स लीग • इंग्लंड वि भारत • दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • वेस्ट इंडीझ वि बांगलादेश • श्रीलंका वि पाकिस्तान • न्यू झीलँड वि झिम्बाब्वे\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • वेस्ट इंडीझ वि बांगलादेश • श्रीलंका वि पाकिस्तान • न्यू झीलँड वि झि��्बाब्वे • वेस्ट इंडीझ वि भारत\nपाकिस्तान वि बांगलादेश • न्यू झीलँड वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका • भारत वि ऑस्ट्रेलिया\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१२\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ डिसेंबर २०११ रोजी ०८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3533/Recruitment-2020-at-Shipping-Corporation-of-India-Limited-Mumbai.html", "date_download": "2021-06-14T15:55:46Z", "digest": "sha1:L72ZMQ6DEMHRYHDZ425SPKZCE4QVPPU4", "length": 6356, "nlines": 77, "source_domain": "naukriadda.com", "title": "शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे भरती २०२०\nतांत्रिक अधीक्षक / बेस व्यवस्थापक या पदांसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई येथे एकूण 2 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.\nएकूण पदसंख्या : ०२ जागा\nपद आणि संख्या :\nतांत्रिक अधीक्षक / बेस व्यवस्थापक\nसागरी अधीक्षक - मास्टर (एफजी) प्रमाणपत्र, इंजिन अधीक्षक - एमओटी प्रथम श्रेणी प्रमाणपत्र\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याचा पत्ता : महिला आर्थिक विकास महामंडळ नवीन प्रशासकीय इमारत 2 रा मजला, सांगली मिरज रोड जिल्हा परिषद\nनोकरी ठिकाण : मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १२/११/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या ��७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/state-government-decides-to-provide-free-milk-powder-for-tribal-children-and-women-19285/", "date_download": "2021-06-14T16:27:43Z", "digest": "sha1:EDRWMEZDXCHOC35UO5H3MFMVBD6FRWMZ", "length": 12430, "nlines": 168, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "State government decides to provide free milk powder for tribal children and women | आदिवासी मुले आणि महिलांसाठी मोफत दूध भुकटी देण्याचा राज्यसरकारचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nमोफत दुध भुकटीआदिवासी मुले आणि महिलांसाठी मोफत दूध भुकटी देण्याचा राज्यसरकारचा निर्णय\nदूध भूकटी पॅकींग करुन अमृत आहार योजनेतील मुलांना आणि स्तनदा माता तसेच गरदर महिलांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे झालेल्या बैठकीत दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६,५१,००० मुलांना व १,२१,००० गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना पुढे १ वर्ष राबविण्यात येणार असून १२१ कोटी खर्च अपेक्षित आहे.\nदूध भूकटी पॅकींग करुन अमृत आहार योजनेतील मुलांना आणि स्तनदा माता तसेच गरदर महिलांना मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, त्याचप्रमाणे राज्यमंत्री बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, महिला व बालकल्याण सचिव आय. ए. कुंदन, उपस्थित होते. या बैठकीत ही योजना पुढील १ वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यासाठी १२१ कोटी रुपयांचा खर्च होणे अपेक्षित आहे. दुध भुकटीचा प्रती किलो उत्पादन करण्याचा खर्च २४५ रुपये ७० पैसे इतका आहे.\nलॉकडाऊन काळात एप्रिल ते जुलै या काळात सरकारने शेतकऱ्यांकडून विकत घेतलेल्या ५,९८,९७,०२० लिटर दुधापासून ४४२१.२७ मेट्रीक टन दूध भुकटी तयार केली आहे. तसेच ५८९ मेट्रिक टन देशी बटर बनवून एनसीडीएफआय या पोर्टलवर २१५ रुपये किलो दराने विक्रीस देण्यात आले आहे. या योजनेतून शासनाला १२.४९ कोटी रुपये मिळतील असे सांगण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंग��्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/dr-deepak-mhashekar/", "date_download": "2021-06-14T16:22:48Z", "digest": "sha1:ALYYIIBRG5KO2ZEURWZTUXPMNSWUHP4Z", "length": 3397, "nlines": 45, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Dr. Deepak Mhashekar Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nसोशल मीडियावरुन कोरोना ग्रस्तांची माहिती उघड करणाऱ्यांवर कारवाई\nकोरोना विषाणूचे महाराष्ट्रात एकूण १ ० रुग्ण आढळले आहेत. यापैकी २ मुंबईत तर ८ जणं…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/traffic-fine-odisha-truck-driver-fined-challan-over-rupees-6-lakh-for-mva-violation-in-sambalpur-1568538644.html", "date_download": "2021-06-14T16:16:23Z", "digest": "sha1:6WXIVIGQIIQAU5TXVSNOC2IWANSKJIUV", "length": 5668, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Traffic Fine: Odisha Truck driver fined Challan over Rupees 6 lakh For MVA violation In Sambalpur | ओडिशात ट्रक मालकाला लागला 6 लाख 53 हजारांचा दंड; तरीही अधिकारी म्हणतात, नवीन नियम तर लावलेच नाहीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nओडिशात ट्रक मालकाला लागला 6 लाख 53 हजारांचा दंड; तरीही अधिकारी म्हणतात, नवीन नियम तर लावलेच नाहीत\nभुवनेश्वर - वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी देशातील सर्वात मोठ्या दंडाची पावती ओडिशात देण्यात आली आहे. या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांनी 6 लाख 53 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ड्रायव्हरच्या हातात दिलेली पावती ट्रक मालकाच्या नावे आहे. तो मूळचा नागालंड येथील रहिवासी आहे. सुधारित मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर ठोठावण्यात आलेला देशातील हा सर्वात मोठा दंड मानला जात आहे. तरीही, ज्या अधिकाऱ्यांनी ही पावती फाडली त्यांच्या मते दंड जुन्या नियमांना अनुसरूनच लावण्यात आला आहे. दरम्यान, दंडाच्या पावतीच्या फोटोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.\nनवे नियम तर लावलेच नाही...\n> अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ट्रक 10 ऑगस्ट रोजी संबलपूर येथे वाहतुकीचे नियम मोडताना पकडण्यात आला होता. ट्रकच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यावेळी, ट्रकचे जुलै 2014 पासूनचे कर भरलेलेच नव्हते. त्यामुळेच, ट्रकवर आधी ओडिशा मोटर वाहन कायदा कर कायदा अंतर्गत 6 लाख 40 हजार रुपयांचा दंड निश्चित करण्यात आला. यानंतर ट्रक ड्रायव्हरकडे विमा, पोल्युशन सर्टिफिकेट आणि परमिट नसल्याने उर्वरीत दंड आकारण्यात आला. त्याने ट्रकमध्ये प्रवासी सुद्धा भरले होते. या सर्वच ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनावरून ट्रक मालकाला 6 लाख 53 हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.\n> त्यातही अधिकाऱ्यांनी सांगितले, की ही दंडाची रक्कम जुन्या नियमानुसारच लावण्यात आली आहे. नवीन नियम लावले असते तर ट्रक मालकाला आणखी 7 लाख रुपये अतिरिक्त भरावे लागले असते. दरम्यान, या ट्रक चालकाने ती रक्कम अद्यापही भरलेली नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे, दिल्लीत सुद्धा एका ट्रक ड्रायव्हरच्या हातात 2 लाख 5 हजार रुपयांची पावती देण्यात आली आहे. परंतु, ओडिशातील दंडाने त्याचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/animal-husbandry/what-do-you-say-loan-of-rs-7-lakhs-for-ten-buffalo-dairies/", "date_download": "2021-06-14T15:32:32Z", "digest": "sha1:FHBI5LSLH32VK57VYVESHTYBLE6JGEGX", "length": 10643, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय सांगता ! दहा म्हैशींच्या डेअरीसाठी मिळतय ७ लाख रुपयांचं कर्ज", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी सं��र्क\n दहा म्हैशींच्या डेअरीसाठी मिळतय ७ लाख रुपयांचं कर्ज\nनवी दिल्ली - तुम्हाला जर डेअरीचा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यासाठी हा लेख खूप महत्वाचा आहे. जर डेअरी सुरू करण्यासाठी आपल्याकडे भांडवल नसेल तर काही घाबरू नका, कारण तु्मच्या मदतीसाठी सरकार धावून आले असून सरकार आपणास भक्कम मदत करत आहे. इतकेच नाहीतर सरकार देत असलेल्या कर्जावर अनुदान देखील देत आहे. पशुपालन आणि डेअरी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने dairy entrepreneur scheme राबवत आहे. या योजनेच्या अंतर्गत दहा म्हैशींची डेअरी सुरू करण्यासाठी सरकार ७ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पशुधन विभागाच्या माध्यमातून दिले जाते. याशिवाय खुल्या वर्गातील डेअरी चालकांसाठी २५ टक्क्के अनुदान या कर्जावर मिळते. तर महिला आणि एससी वर्गातील डेअरी चालकांसाठी ३३ टक्के अनुदान या कर्जावर मिळते. पशुपालन व्यवसाय हा अधिक नफा देणारा आहे.\nपण या व्यवसायासाठी लागणारा खर्च अधिक असल्याने अनेकजण या व्यवसायापासून दूर जात असतात. यासाठी शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळावे यासाठी सरकार ही योजना राबवत आहे. ही योजना नाबार्ड मार्फत चालवली जात आहे. यातून गावातील युवकांना रोजगार आणि दुग्ध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल. दरम्यान भारत सरकारने ही योजना १ सप्टेंबर २०१० मध्ये सुरु केली होती. ज्या व्यक्तीला डेअरी सुरू करायची आहे त्याला फक्त १० टक्के रक्कम खर्च करावी लागणार आहे. तर ९० टक्के रक्कम सरकार खर्च करणार आहे. दरम्यान कर्ज घेणाऱ्यास मिळणारे अनुदान हे नाबार्ड मार्फत दिले जाते. हे अनुदान आपण ज्या बँकेतून कर्ज घेतले असेल त्याच बँकेत अनुदान मिळेल.\nदरम्यान या योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण वाणिज्यिक बँक, क्षेत्रिय बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत तपास करु शकतात. कर्जासाठी आपल्याकडील काही जमिनीचे कागदपत्र तारण ठेवावे लागतात. यासह जातीचा दाखला, ओळखपत्र, आणि प्रमाणपत्र, आणि प्रोजेक्ट बिजझनेस प्लान, आणि फोटो द्यावा लागतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोच���्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nअशी घ्या पावसाळ्यात शेळ्यांची काळजी\nशेतकऱ्यांनो आता कुक्कटपालन, शेळीपालन विसरा आणि सुरू करा ससेपालन; वाढू लागलीय मागणी\nपावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि औषध उपचार\nपावसाळ्यातील पोल्ट्री शेडचे व्यवस्थापन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2021-06-14T16:17:57Z", "digest": "sha1:ULPZKXRPI2Y5VFGD2EP2WP7RK6LEFUK6", "length": 5673, "nlines": 188, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q6636746\nसांगकाम्या: 46 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q6636746\nसांगकाम्याने वाढविले: vi:Thể loại:503\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hu:Kategória:503\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: oc:Categoria:503\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:Санат:503 жыл\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: war:Category:503\nसांगकाम्याने वाढविले: lt:Kategorija:503 metai\nसांगकाम्याने वाढविले: fa:رده:۵۰۳ (میلادی)\nवर्ग:ई.स. ५०३ मधील दुवे\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/prem/lnhdjnrn", "date_download": "2021-06-14T15:57:34Z", "digest": "sha1:CEAKINN5VUGCTKGBG47CPKYOMDQQWPEU", "length": 3051, "nlines": 123, "source_domain": "storymirror.com", "title": "प्रेम | Marathi Others Story | Pranjalee Dhere", "raw_content": "\nप्रेम भक्ती पुराण दान\nराधाचं श्रीकृष्णावर खूप खूप प्रेम होतं, जसं तिचं प्रेम तशी मिराची त्याच कृष्णावर भक्ती होती. पण तो होता फक्त आणि फक्त रुक्मिणीचाच.\nपुराणातली ही गोष्ट तिलाही माहीत होती आणि आपल्या जीवनात तिने अनुभवली आणि स्वीकारली सुद्धा. तिचा कृष्णदेखील त्याच्या रुक्मिणीचाच राहिला.\nमात्र, ह्या राधेने म्हणा किंवा मीरेने म्हणा एक गोष्ट केली. मरणोत्तर आपले अवयव दान करण्याच्या त्या कागदाच्या तुकड्यावर तिने contacts ह्या रकान्यात आधी त्याचं नाव लिहिलं.\nतिला जन्म नाही करता आला त्याच्या नावावर म्हणून आपला मृत्यू ती त्याच्या नावावर करून गेली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%95/", "date_download": "2021-06-14T14:48:16Z", "digest": "sha1:Y6IHDCQNNHYYRH6BLXIFL6XDJ4CWNF5S", "length": 11825, "nlines": 146, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रामशेठ यांना साक्षात्कार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nआपल्या एका मतानं 1998मध्ये जातीयवादी भाजपचे सरकार पडले असा प्रचार करीत पुन्हा 1999ची लोकसभा जिंकणारे कॉग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.त्यासाठी त्यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली.त्यानंतर पनवेल येथे समर्थकांच्या बैठकीत त्यांनी भाजपवर स्तुतीसुमने उधळली.ते म्हणाले भाजप हा सर्वसामांन्यांचा पक्ष आहे.या पक्षात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा सन्मान केला जातो.त्यामुळंच आपण भाजपमध्ये जात असून भाजपची सत्ता आल्यानंतर खारघर टोलचा प्रश्न सुटेल अशी ग्वाही भाजपच्या नेत्यांनी आपणास दिल्याचे रामशेठ ठाकूर यानी सांगितले आहे.कालपर्यत ज्या पक्षाची जातीयवादी अशा शेलक्या शब्दात संभावना केली जायची तोच पक्ष आज सर्व जातीं-धर्मांना सामावून घेणारा ठरला आहे.ठाकूर पिता-पुत्रांच्या विचारातील हा बदल थक्क करणारा आहे.\nठाकूर पिता-पूत्रांच्या विचारात हा बदल का आणि कशासाठी झाला,खारघर टोल हे खऱंच पक्षांतराचं कारण आहे की आणखी काही,रामशेठ यांच्या कालच्या बैठकीला श्याम म्हात्रे,महेंद्र धरत आणि अन्य काही प्रमुख कार्यकर्ते का आले नाहीत या आणि अशा प्रश्नांची उत्तर शोधणं रंजक ठरणारं आहे.\nPrevious articleएनडीटीव्हीला पत्रकार हवेत\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/uddhav-thackeray-speech-at-shivsena-54th-foundation-day-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:54:38Z", "digest": "sha1:BVG6Z5JKJEIAV3HUO4MN5BMJMO4LQEQ4", "length": 10407, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार'; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार\n‘भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार’; सेनेच्या 54 व्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा निर्धार\nमुंबई | आपल्यासोबत राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला, तो मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे, असं उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने म्हणाले. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही करणार, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.\nशिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर हा शिवसेनेचा पहिला वर्धापन दिन आहे.\nमला काही जण म्हणतात की तुम्ही आल्यापासून एका मागोमाग वादळ येत आहेत, पण शिवसेना एक वादळ आहे आणि शिवसैनिक हे कवच आहेत. शिवसैनिकांचं कवच पण आहे आणि त्यांचा वचक सुद्धा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nअन्याय सहन करु नका आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला.\nशिवसेनाप्रमुखांची परंपरा मी पुढे घेऊन जात आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना…\nधक्कादायक, पुण्यात एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या\nकोरोनाने आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला, काल एकाच दिवशी तब्बल ‘एवढे’ रूग्ण\nसुशांतच्या आत्महत्येबाबत गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा मोठा खुलासा, म्हणाली…\n‘सुशांतच्या आयुष्यावर मी लवकरच बायोपिक तयार करणार’; ‘या’ अभिनेत्याने केली घोषणा\nसंकटकाळात संधी… महिला बचत गटांना मास्क विक्रीतून मिळाले ‘इतके’ लाख रूपये\nचार महिन्यांच्या बाळाला चांदणी चौकातील झुडपात सोडणारी आई अटकेत\nउद्धव ठाकरेंकडे आपण उद्याचे पंतप्रधान म्हणून पाहतोय- संजय राऊत\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/health/benefits-of-eating-beets-increased-blood-with-keeping-bones-and-teeth-strong/", "date_download": "2021-06-14T15:56:43Z", "digest": "sha1:2XS56TH4JKKTQSNTRSNDLGGOFFDHHI37", "length": 11377, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "बीट खाण्याचे फायदे ; हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासह वाढवेल रक्त", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nबीट खाण्याचे फायदे ; हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासह वाढवेल रक्त\nबीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उ���्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.\nआहारात बीट खाण्याचे फायदे\nरक्त वाढते- लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा.\nबीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.\nबीटचा रस प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते तसेच वजन वाढत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते.\nकॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. बीट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊन दात आणि हिरड्या मजबूत होतात.\nबीटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फायबर असल्यामुळे त्यांचा रंग लाल आणि जांभळा असतो. शरीरामधील असलेला एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो. बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो. बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्टता दूर करण्यासाठी मदत होते. बद्धकोष्टता दूर करण्यासाठी औषध म्हणून बीटचा उपयोग होतो.\nबीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. बीटमध्ये असलेल्या नाइट्रेट घटकांमुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होण्यास मदत होते.\nबीटमुळे कप होण्याची समस्या दूर होते. त्यामुळे श्वसननलिका स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे करतो. बीडच्या रसामध्ये मध टाकून जर शरीरावर खाज येत असेल त्या जागेवर लावले तर होणाऱ्या खाज येण्याची समस्या दूर होते तसेच बीट मुळे सांधेदुखीचा त्रास ही भरपूर प्रमाणात कमी होतो. म्हणून आपण आहारामध्ये सुयोग्य प्रमाणात ���र बीटचा वापर केला तर शरीरासाठी ते फार फायदेशीर ठरू शकते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nकारले आहे कडू पण आहे आरोग्यासाठी फायदेशीर\nपपई खाल्ल्याने आपले आरोग्य सुधारते आणि इतर रोगांवर रामबाण औषध आहे पपई\nकोबी वजन कमी करण्यात फारच मदत करते ,आरोग्यास बर्‍याच प्रकारे फायदा\nमानवी शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/attempts-to-release-in-lockdown-cautiously-after-may-3rd/", "date_download": "2021-06-14T14:11:49Z", "digest": "sha1:LVM4ICPP6SVS7ICA6J44HEKTWO342OUJ", "length": 22317, "nlines": 102, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "3 मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\n3 मे नंतर सतर्कता बाळगून मोकळीक देण्याचा प्रयत्न\nमुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन अंतर्गत जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीस��दर्भात 3 मे नंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून अतिशय सावधतेने, सतर्कता बाळगून करावा लागणार आहे. रेड झोन मध्ये आता मोकळीक देणे राज्याच्या हिताचे नाही. रेड झोन मधील नियम अधिक कडकपणे पाळावे लागतील परंतु ऑरेंज झोन मध्ये बाधित क्षेत्र सोडून इतर ठिकाणचे तसेच ग्रीन झोनमधील निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्याचा प्रयत्न असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.\nमुंबई ही हुतात्म्यांच्या बलिदानातून आपल्याला मिळाली असून आज त्या सर्व हुताम्यांचे स्मरण होते, मी त्यांना विनम्र अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, हा महाराष्ट्र लढवैय्या महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. अनेक राज्यकर्ते, क्रांतीकारक, समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे. रुढी, परंपरा मोडून आधुनिकतेकडे जाणारा हा महाराष्ट्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, जोतिबा फुले, शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा पराक्रमी राज्याचा मुख्यमंत्री होण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा आनंद आहे. ही भावना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आज महाराष्ट्राचा 60 वा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्ताने हुतात्म्यांना मुख्यमंत्री म्हणून वंदन करताना, त्यांना अभिवादन करताना अंगावर रोमांच उभे राहिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा\nमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव धूमधडाक्यात साजरा करावयाचा होता परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे, काका यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभाग घेतला होता. आज त्यांची, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण होते, आज मला माझ्या आईची ‘माँ’ ची देखील आठवण येते.\nज्या गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली त्या सर्व ज्ञान-अज्ञात कामगारांना आपण मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 50 व्या वर्धापनदिनी वांद्रा कुर्ला संकुलातील कार्यक्रमाला लता मंगेशकर यांनी गायिलेल्या “बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा या गाण्याची आज आठवण येते, मी लतादीदींना नमस्कार करून आशीर्वाद मागतो असे म्हणताना आज याच वांद्रा-कुर्ला संकुलात कोविड रुग्णांसाठी रुग्णालय सुरु होत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nपरराज्यातील लोकांना पाठवण्याची शिस्तबद्ध योजना, गर्दी नको\nपरराज्यातील जे नागरिक महाराष्ट्रात अडकले त्यांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शासनामार्फत शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. संबंधित राज्यांच्या प्रशासनाशी, मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरु आहे. राज्या-राज्यांमधील समन्वयातून या सर्व बांधवांना त्यांच्या राज्यात पाठवले जाईल व त्याच पद्धतीने इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही महाराष्ट्रात परत आणले जाईल, परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने जमा होऊ नका हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nशेतीचे काम आणि शेतमाल वाहतूक सुरुच. बियाण्यांची कमी नाही\nशेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतेही बंधन नाही, शेतकऱ्यांना बि-बियाण्यांची कमी पडणार नाही. हळूहळू यावरची बंधने आपण उठवली आहेत पण झुंबड झाली तर बंधने टाकावी लागतील असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.\nजनता हीच राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती\nमहाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा कित्येक शतकांची आहे. महाराष्ट्रात कुठेच कमी नाही, आजही महाराष्ट्र कोरोनाशी लढतो आणि महाराष्ट्रच यात जिंकणार आहे. या विषाणूमुळे राज्य संकटात आले आहे, आर्थिक चाक रुतले आहे, रोजगार कमी झाला आहे, अडचणी वाढल्या आहेत, हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते. ही जनता, हे सैनिक वाचले तर त्यांच्या सहकार्याने या अडचणीवर आपण नक्कीच मात करू शकतो आणि करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nलक्षणे दिसताच उपचार करून घ्या\nलॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा गुणाकार रोखण्यात नक्कीच यश आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, अलीकडच्या काळात काही भ��गात कोरोना रुग्णांचे आकडे वाढलेले दिसत आहेत. परंतु पहिल्या रुग्णाशी संपर्कात आलेले, त्यांचे निकटवर्तीय यांची देखील आपण तपासणी करत आहोत. त्यामुळे हे आकडे वाढलेले दिसत आहेत. कोरोना झाला की सगळे संपले, व्हेंटिलेटर लागले की संपले असे अजिबात नाही. सहा महिन्याच्या बाळापासून 85 वर्षांच्या आजीपर्यंत सगळ्यांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे कोरानाच्या दहशतीतून मोकळे व्हा. वेळेत योग्य उपचार घेतला तर रुग्ण बरा होऊन सुखरूप घरी जातो हे दिसून आले आहे त्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच घरच्या घरी उपाय करू नका. तात्काळ फिव्हर रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या असे आवाहनही त्यांनी केले.\nमुंबईत घरोघरी जाऊन 2 लाखाहून अधिक तपासण्या\nआजही 75 ते 80 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका ऑक्सिमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात 272 लोकांमध्ये ऑक्सिजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले. महापालिका आता त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनासंदर्भात जे जे काही नवीन चांगलं घडत आहे ते करण्यास महाराष्ट्र कुठेही कमी पडत नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.\n10 हजार जणांना प्रशिक्षण\nकोविड योद्धा होऊन शासनासोबत काम करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळपास 20 हजार लोकांनी इच्छा व्यक्त केली तर 10 हजार लोकांनी प्रत्यक्षात तयारी दाखवली, त्यांना आपण आता प्रशिक्षण देत असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nराज्यात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतेय\nमुंबई महानगरपालिकेच्या महापौर तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरांचा मुख्यमंत्र्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. या दोघी परिचारिका असून त्या या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यास पुढे आल्याचे ते म्हणाले. याप्रमाणेच खासगी डॉक्टर्सनेही पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाची, होमियोपॅथीची मदत घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्समधील डॉक्टर्स इतर डॉक्टरांना मार्गदर्शन करत आहेत, त्यातून उपचाराची दिशा निश्चित होत आहे, संपूर्ण राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्��ापद्धतीने काम करत आहे अशी माहितीही त्यांनी दिली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावरचा ताण न वाढवता त्यांना आतापर्यंत दिले तसेच पुढेही सहकार्य करा असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.\nlockdown लॉकडाऊन उद्धव ठाकरे Uddhav Thackeray कोविड योद्धा covid yoddha Coronavirus कोरोना टाळेबंदी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://news24marathi.in/?p=11340", "date_download": "2021-06-14T14:37:20Z", "digest": "sha1:3DWKPXJXZ5FBLWVTOYPT7EAJHYJGT66N", "length": 22515, "nlines": 177, "source_domain": "news24marathi.in", "title": "विद्यापीठाने व महाविद्यालयाने विद्यार्��्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे- ए.आय. एस. एफ. | News 24 Marathi", "raw_content": "\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमळोली मध्ये भाजी मंडई येथे 20 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nअनुसुचित जमातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवॄत्ती देनेबाबत.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nशासकीय रोजगार हमी योजनेवर सतीश समरीत यांची निवड.\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nमाणसांमध्येच देव मानून रूग्णांची अखंडपने सेवा करणारे कोविड योध्दे -डॉक्टर संजय ठाकरे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा\nशिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 51प्रथमोपचार किटचे मोफत वाटप\nरस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात:-संजय कोठारी\nकोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मदतीचा हात\nओ.बी.सी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत करा\nसिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 22व्या वर्धापनदिन साजरा…\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nअनसिंग येथे बसस्थानकासमोर साचले तळे\nकृषीमुल्य आयोगाकडून सोयाबीन उत्पादक उपेक्षित\nनवेगावबांध पोलीस विभागाच्या वतीने जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.\nकोरोना लसीच्या किमतीत बदल – पहा कसे आहेत नवे दर\n१०जुन ला भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण\nआदर्श युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी नीलकंठ दुर्मिळ पक्ष्याला दिला माणुसकीचा हात\nसाकोली पोलीस व गडेगांव वाहतुक पोलीसांच्या धडक कार्यवाहीने निष्पाप जनावरांची सुटका व गौशाळेत केली रवानगी\nअवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी\nमजुरांवर वीज पडल्याने ३ व्यक्तीचा जागीच मृत्यू तर २ जण जखमी\nसाकोली शहरात पोलीसांचा फ्लैग रुटमार्च जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घेतला परिस्थीतीचा आढावा\nउमरी येथे मनरेगा कामावरील मजुरांची कोरोना चाचणी\nपिक-अप व ट्रक ची धडक:एक ठार\nतिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट\n‘ वडांगळी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले ‘\nHome ताज्या घडामोडी विद्यापीठाने व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे- ए.आय. एस. एफ.\nविद्यापीठाने व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शु���्क माफ करावे- ए.आय. एस. एफ.\nविलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.\nभंडारा दि. ९ मे -: नागपूर विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) जिल्हा भंडारा च्या वतीने करण्यात आले आहे.\nया मागणीचे निवेदन राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री यांना भंडारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एका प्रतिनिधी मंडळाद्वारे एआयएसएफचे जिल्हाध्यक्ष प्रितेश धारगावे , वैभव चौकर, भाऊराव गिरेपुंजे, रवि बावने व काॅ.हिवराज उके यांच्या उपस्थितीत देण्यात आले.\nनिवेदनात 22 मार्च 2020 पासून कोरोणा महामारी मुळे देशभर लाॅकडाऊन सुरू झाले. परिणामस्वरूप जे विद्यार्थी पार्टटाइम काम करीत असतांना शिक्षण घेत होते त्यांच्या व त्यांच्या पालकांचे काम धंदे बंद झाले. शिक्षण व रोजगार बंद झाल्याने ज्यांच्या जवळ जे काही पैसे होते तेही खर्च झाले. त्यामुळे विद्यार्थी व पालक आर्थिक अडचणीमुळे निराश झाले आहेत. तसेच मानसिक दृष्ट्या ढासळलेल्या अवस्थेत आले आहेत.\nसद्या शिक्षणाचे स्वरूप बदलले. ऑनलाईन क्लासेस सुरू झाले. परंतु विद्यापीठ व महाविद्यालया मार्फत शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क जमा न केल्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही अशा धमक्या मिळू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करणे सुरू झाले आहे. म्हणून विद्यापीठाने सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे आणि विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांकडून देखील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कासह इतरही सर्व बाकीचे शुल्क- उदा. लायब्ररी, जिमखाना, संगणक इंटरनेट, प्रयोगशाळा इत्यादी शुल्क पूर्णपणे माफ करावे, विद्यार्थी ज्या सुविधांचा वापर करत नाही त्याचे शुल्क आकारू नये. जर परीक्षा ऑनलाईन होत असेल तर परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे तसेच सर्व प्रकारचे शुल्क विद्यापीठाने व महाविद्यालयाने माफ केले नाही तर एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेला आंदोलन करण्यास बाद्य व्हावे लागेल याची नोंद विद्यापीठाने, महाविद्यालयाने व शासन व्यवस्थेने घ्यावी अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष प्रितेश धारगावे, उपाध्यक्ष वैभव चोपकर, सचिव भाऊराव गिरेपुंजे, रवि बावणे इत्यादींनी केली आहे.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर कर���.\nसिंदपुरीत साकारतोय ऑक्सिजन प्लँट\nदररोज 125 सिलेंडर निर्मितीची क्षमता\n८ मे ते १३ मे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू :कडक अमल बाजावणी सुरू\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमुख्य संपादक – प्रदीप श. घाडगे\nमुख्य मार्गदर्शक – चांगदेव सोरते\nमुख्य संचालक – निलेश बा. किरतकार\nउपसंपादक – गोविंदा राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T14:45:20Z", "digest": "sha1:IUXMDZQMQ7PX3ACK6M222OE7U7UHKBAG", "length": 13146, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "समाज तटस्थ का ? | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nधुळ्यात डॉक्टरावर हल्ला झाला.वैद्यकीय क्षेत्रं भिती आणि भवितव्याच्या धास्तीन अस्वस्थ झालं.डॉक्टरांच्या संघटनांनी मोर्चे वगैरे काढले.मात्र समाज या घटनेकडं तटस्थ पहात राहिला.एकही राजकीय नेता बोलला नाही,एकाही सामाजिक संघटनेनं घटनेचा निषेध केला नाही,एकही पक्ष डॉक्टरांची बाजू घेण्यासाठी पुढं आला नाही.पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हाही नेमकं हेच होतं.वैद्यकीय व्यवसाय किंवा पत्रकारितेसाऱख्या कधी काळी पवित्र असलेल्या व्यवसायाबद्दलची समाजाची ही अलिप्तता नक्कीच समाजहिताची नाही.एखादया राजकीय व्यक्तीला कुणी थप्पड मारली,कुणी त्याच्या अंगावर शाई फेकली तर रस्त्यावर उतरणारा समाज डॉक्टर किंवा पत्रकारांसाठी हा आपलेपणा दाखवत नाही.( सगळे राजकारणी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असं समजायचं का ) यावर सतत पत्रकारांना पाण्यात पाहणारे काहीजण पत्रकारिता कशी बिघडली आहे वगैरे डोस पाजणार्‍या पोस्ट नक्की टाकतील पण सारेच बिघडले आहेत काय ) यावर सतत पत्रकारांना पाण्यात पाहणारे काहीजण पत्रकारिता कशी बिघडली आहे वगैरे डोस पाजणार्‍या पोस्ट नक्की टाकतील पण सारेच बिघडले आहेत काय पत्रकारिता किंवा वैद्यकीय व्यवसायात एकही व्यक्ती चांगली नाही काय पत्रकारिता किंवा वैद्यकीय व्यवसायात एकही व्यक्ती चांगली नाही काय असेल तर मग त्या चांगल्या व्यक्तीचं चांगुलपण टिकवून ठेवण्यासाठी समाजानं त्याच्या पाठिशी उभं राहायला नको का असेल तर मग त्या चांगल्या व्यक्तीचं चांगुलपण टिकवून ठेवण्यासाठी समाजानं त्याच्या पाठिशी उभं राहायला नको का . असं झालं नाही तर चांगुलपणावरचा उरला-सुरला विश्‍वासही संपुष्टात येईल.���्या वाईट प्रवृत्ती आहेत त्याचं कोणीच समर्थन करणार नाही पण सत्तप्रवृत्ती वाढल्या पाहिजेत असं ज्यांना वाटतं अशांनी तरी त्यांची पाठराखण कऱण्याची गरज आहे.डॉक्टर बिघडलेत,पत्रकार हरामी आहेत असं म्हणून अशा घटनांकडं होणारं दुर्लक्ष हे अंतिमतःसमाजस्वास्थ्यासाठी नक्कीच घातक ठरणार आहे.धुळ्यातील घटनेचा आम्ही निषेध केलेला आहेच,अशा घटना परत घडणार नाहीत याची सरकारनं काळजी घेतली पाहिजे.डॉक्टारांसाठी असलेला संरक्षण कायदा अधिक कडक केला पाहिजे.\nPrevious article26 मार्च रोजी अकोल्यात पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन\nNext articleपत्रकारांसाठी महत्वाच्या सूचना\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदर���जा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/whos-explanation-growing-number-patients-india-13412", "date_download": "2021-06-14T15:15:01Z", "digest": "sha1:VYDIRMXJTZOXLTFCMAU25DPNAYEHGMMY", "length": 12414, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "निवडणूका आणि कुंभमेळा ठरले कोरोना स्प्रेडर? WHO चे स्पष्टीकरण | Gomantak", "raw_content": "\nनिवडणूका आणि कुंभमेळा ठरले कोरोना स्प्रेडर\nनिवडणूका आणि कुंभमेळा ठरले कोरोना स्प्रेडर\nगुरुवार, 13 मे 2021\nभारतात कोरोनाचा बी.1.617 प्रकार पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झपाट्याने वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मागील काही काळात झालेल्या निवडणूका आणि धार्मिक कार्यक्रम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालात म्हटले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी दिलेल्या अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघनेने भारतातील कोणत्या कार्यक्रमाचे नाव घेतले नाही. परंतू, काही धार्मिक आणि राजनीतिक कार्यक्रमासाठी एकत्र येणे कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला कारणीभूत ठरले आहे.\nकोरोनाचा संसर्ग पाण्यातून होत नाही\nभारतात कोरोनाचा बी.1.617 प्रकार पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतातील कोरोना रुग्णसंख्या आणि मृतांचे वाढलेले आकडे यामध्ये बी. 1.617 आणि बी.1.1.7 सारखे प्रकार असल्याचे म्हटले आहे. यावरून अनेक वेगवेगळी मते आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या साप्ताहिक अपडेटमध्ये असे म्हटले आहे की भारतातील कोरोना पॉझिटिव्ह (COVID-19 Positive) नमुन्यांपैकी 0.1 टक्के नमुने इनिशिएटिव ऑन शेयरिंग ऑल इन्फ्लूएन्जा डेटा वरती क्रमवारीत केले गेले होते. जेणेकरुन कोरोनाचा कोणता प्रकार आहे शोधता येतील. बी.1.1.7 आणि बी.1.612 सारख्या अनेक प्रकारांमुळे भारतातील कोरोनाचे प्रमाण वाढल्याचे उघड झाले.\nकोरोनाच्या बी.1.617 प्रकारची (Coronavirus Variant) जास्त वाढ\nडब्ल्यूएचओच्या मते, एप्रिलच्या अखेरीस, भारतातील 21 टक्के कोरोना रुग्णांमध्ये बी .1.617.1 चा प्रकार आढळला आणि 7 टक्के रुग्णांमध्ये बी 1.617.2 प्रकार होता. या दोन्ही प्रकारांचा वाढीचा दर इतर प्रकारांच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचेही समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, भारत नंतर ब्रिटनमध्ये सर्वाधिक बी .1.617 चे रुग्ण आढळले आहेत.\nचेन्नईचा नवा पॅटर्न देतोय कोरोनाला टक्कर\nजगातील 50 टक्के रुग्ण भारतातील\nजगभरात कोरोनाच्या स्थितीबद्दल, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की गेल्या आठवड्यात नवीन रुग्णांमध्ये आणि संक्रमणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये किंचित घट झाली आहे. या काळात 55 लाख नवीन रुग्ण आढळले आणि 90,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला. जगभरातील एकूण रुग्णांपैकी 50 टक्के रुग्ण भारतात आढळले तर 30 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत. गेल्या आठवड्यात, दक्षिण-पूर्व आशियातील एकूण प्रकरणांपैकी 95 टक्के रुग्ण भारतातील आहेत आणि एकूण मृत्यूंपैकी 93 टक्के मृत्यू भारतात झाले आहेत.\nदोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप\nराम मंदिर ट्रस्टवर राम मंदिरसाठी जमीन खरेदी करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा...\nWorld Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं\nWorld Blood Donor Day 2021​: जागतिक रक्तदान दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात...\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nVaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग\nपणजी: goa Government सरकारच्या ‘टिका उत्सव-3(tika utsav) या उपक्रमाला...\nसचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर\nभारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे...\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि ��त्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nभारत कोरोना corona आरोग्य health coronavirus निवडणूक धार्मिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/ncp", "date_download": "2021-06-14T15:02:30Z", "digest": "sha1:OPBQVCDQ4NJ2RLD4IEVODS6NI6U2IEBD", "length": 3017, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ncp,", "raw_content": "\nसाईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच\nध्वजारोहण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापनादिन साजरा\nधुळे : महिला, तरुणांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nराहुरीत राष्ट्रवादीचा वर्धापन दिन ध्वजारोहणाने साजरा\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र\n‘एक पत्र मराठा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी’\nराज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीच्यावतीने मुख्याधिकार्‍यांचा सन्मान\nआगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा\nराष्ट्रवादीकडून होणार २ हजार १०० वृक्ष लागवड\nचंद्रकांत पाटलांना स्वप्न पाहण्याचा छंद - जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/06/blog-post_22.html", "date_download": "2021-06-14T14:36:42Z", "digest": "sha1:6YW2MOCSW5V32X5NZTQN2M4N5M4PQUV4", "length": 23469, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: शाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे", "raw_content": "\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nसव्वीस जूनला राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’ महाराष्ट���र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मात्र आजही उपेक्षित आहेत. त्यांचे कार्य या तीन महापुरुषांच्या तोडीचे असूनही त्यांना या पंगतीत स्थान मिळालेले नाही. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज आणि विठ्ठल रामजी शिंदे यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली, आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय शाहू महाराजांनी घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज, जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.\nअनेक घटकांकडून जाणीवपूर्वक उपेक्षा केली जावी, असे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले आहे. राज्यकर्त्यांनाही शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांना त्यांनी कोल्हापूरला आणल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह�� सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे.\nबाबूराव धारवाडे आणि रा. कृ. कणबरकर ही दोन नावे महाराष्ट्राच्या विचारविश्वात चांगली परिचयाची आहेत. धारवाडे यांचे वय आहे ऐंशी आणि कणबरकर यांचे व्याण्णव वर्षे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्ट आणि भाई माधवराव बागल विद्यापीठ या दोन संस्थांच्या माध्यमातून पुरोगामी चळवळीला दिशादर्शन करणारे विचारमंथन गेली चार दशके सातत्याने घडवून आणण्यात या दोघांचे योगदान खूप मोलाचे राहिले. फुले-शाहू-आंबेडकर-विठ्ठल रामजी शिंदे यांची विचारधाना मानून वाटचाल करणाऱ्या या दोन ष्टद्धr(७०)षितुल्य व्यक्तिंना येत्या रविवारी राजर्षी शाहू पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. आयुष्यभर ज्यांनी इतरांचा गौरव करण्यात पुढाकार घेतला, त्यांच्या वाटय़ाला असे गौरवाचे क्षण येणे ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. बाबूराव धारवाडे हे मूळचे पत्रकार. जनसारथी हे साप्ताहिक आणि नंतर सायंदैनिक त्यांनी चालवले. राजर्षी शाहू महाराज हा श्वास मानून आयुष्यभर त्यांनी काम केले. कोल्हापूर गॅझेटियरमध्ये शाहू महाराजांच्यासंदर्भातील बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विधानपरिषदेत त्याविरोधात आवाज उठवला. सरकारने गॅझेटियरचे संपादक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर संबंधित मजकूर वगळून त्याजागी नवीन वस्तुस्थितीनिदर्शक मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी धारवाडे यांनी चौदा वर्षे अखंड पाठपुरावा केला आणि सरकारला अद्ययावत स्वरूपातील गॅझेटियर प्रसिद्ध करायला भाग पाडले. एका व्यक्तिने एका विषयासाठी एवढय़ा दीर्घकाळ केलेल्या संघर्षाचे हे उदाहरण दुर्मीळच म्हणावे लागेल.\nविधानभवनाच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांचा जो पुतळा उभा आहे, त्याचे संपूर्ण श्रेय धारवाडे यांचेच आहे. राज्यकर्त्यांची निष्ठा तळागाळातील माणसांप्रती असायला पाहिजे आणि तोच प्राधान्याचा विषय असायला पाहिजे, हे राजषी शाहू महाराजांच्या कारभारातून शिकायला मिळते. अशा या लोकराजाचा पुतळा विधानभवनापुढे असायला हवा, असे धारवाडे यांना वाटले. त्यांनी ती कल्पना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, विधानपरिषदेचे सभापती ना. स. फरांदे आणि विधानसभेचे अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्यापुढे मांडली. नुसती कल्पना मांडून ते थांबले नाही, तर ती प्रत्यक्षात येण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातूनच हा पुतळा उभा राहिला. याचदरम्यान लोकसभेच्या सभापतीपदी असलेल्या मनोहर जोशी यांनी लोकसभेच्या प्रांगणात शाहूंचा पुतळा उभारण्याची घोषणा कोल्हापुरातील एका सभेत केली. घोषणा झाली, परंतु त्यादृष्टीने पुढे फारशा हालचाली झाल्या नाहीत. तेव्हा या पुतळ्यासाठीही धारवाडे यांनी पाठपुरावा केला आणि लोकसभेच्या आवारात शाहूंचा पुतळा उभा राहिला. धारवाडे यांच्या अशा प्रत्येक संघर्षात प्राचार्य रा. कृ. कणबरकर यांची कृतीशील साथ राहिली. स्वातंत्र्यपूर्व काळात जी पहिली पिढी शिकली त्या पिढीचे कणबरकर हे प्रतिनिधी. कर्नाटकात छोटय़ाशा गावात सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेले कणबरकर इंग्रजी विषयांत एमए झाल्याची खबर कर्मवीर भाऊराव पाटील यांना समजल्यावर कर्मवीर अण्णा त्यांना रयत शिक्षण संस्थेत घेऊन आले. साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले. पुढे विवेकानंद शिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिग हाऊसचे न्यू कॉलेज त्यांनी प्राचार्यपदी असताना नावारुपाला आणले. (‘पानिपत’कार विश्वास पाटील न्यू कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी आपली एक कादंबरी न्यू कॉलेज आणि प्राचार्य कणबरकर यांना अर्पण केली आहे.) पुढे ते शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बनले. कणबरकर म्हणजे शिक्षणक्षेत्रातील कठोर शिस्त आणि सचोटीचे आदर्श उदाहरण मानले जाते. शिस्तीच्या बाबतीत कठोर असले तरी ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करताना कणबरकर यांनी सतत एका सहृदय पालकाची भू���िका बजावली. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव असल्यामुळे त्यांनी सेवेत असताना आणि निवृत्तीनंतरही फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांच्या प्रसारासाठी अव्याहतपणे कार्य केले. भाई माधवराव बागल उतारवयात स्वत:च्या घरातून बाहेर पडले, तेव्हा कणबरकर यानी विद्यापीठात ठराव करून त्यांची आयुष्यभरासाठी विद्यापीठात व्यवस्था केली.\nसरकार निघाले राजवाडा खरेदी करायला\nशाहू महाराज आजही मराठय़ांना अडचणीचे\nरामदेवबाबांच्या निमित्ताने भगव्या सेनेची जमवाजमव\nराष्ट्रवादीच्या घडय़ाळाचे काटे ‘बारा’कडे\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\n���ांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9903/", "date_download": "2021-06-14T14:24:38Z", "digest": "sha1:WPFG6HFHIKUQG2RAKSENG5F6CJQE7FBO", "length": 12013, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "खाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..\nPost category:आरोग्य / कणकवली / बातम्या\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..\nजिल्ह्यातील खाजगी आरटीपीसीआर लॅबना कोविड टेस्ट करण्यासाठी राज्य शासनाने 800 रु दर ठरवून दिला असताना काही खाजगी लॅबमध्ये कोविड टेस्ट साठी 1200 रु आकारले जात असून जनतेची लुबाडणूक करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे नियमबाह्य असल्याने यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे.यामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याऐवजी काहीजण जनतेची लुबाडणूक करत आहेत.शासनाने खाजगी आरटीपीसीआर लॅबना 800 रु दर ठरवून दिला आहे. त्यामुळे जनतेला होणारा आर्थिक भुर्दंड कमी केला आहे. मात्र सिंधुदुर्गातील काही लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी दर वाढवून नियमबाह्य रित्या 1200 रु. आकारले जात आहेत. याकडे सुजित जाधव यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले असून गैरव्यवहार करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nयेत्या दोन-तीन महिन्यात धडकी भरवुन दाखवू; संजय आग्रे निष्ठेने पक्षात काम करत आहेत.;सतिश सावंत\nराणेसामर्थक भाजपच्या रेडी विभाग महिला अध्यक्षा, सौ.सायली पोखरणकर यांचा शिवसेनेत प्रवेश..\nयुवा फोरम,भारतच्या मिशन सिंड्रेला उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..\nना.एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने मालवण शहरातील रिक्षा व्यावसायिकांना दिवाळीनिमित्त भेटवस्तूंचे वाटप..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधि...\nमसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय.....\nमालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरण केंद्राला मंजुरी;जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालव...\nसागरतीर्थ ग्रा.पं.अंतर्गत कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणेसाठी वेंगुर्ले तहसिलदार यांची प्रशासनस...\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम -...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण.....\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू.....\nकणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युचे कडेकोड पालन...\nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई......\nसिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय..\nपुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..\nकार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा\nकुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..\n१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..\nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2021-06-14T16:34:33Z", "digest": "sha1:AC4GRWKNZ7MIOF3GQNIJUNSK6OV4YZ6J", "length": 9092, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्‍री कॅम्पबेल-बॅनरमन - विकिपीडिया", "raw_content": "\n(हेन्री कॅम्पबेल-पुलमन या पानावरून पुनर्निर्देशित)\n५ डिसेंबर १९०५ – ३ एप्रिल १९०८\n७ सप्टेंबर १८३६ (1836-09-07)\n२२ एप्रिल, १९०८ (वय ७१)\nहेन्री कॅम्पबेल-बॅनरमन (इंग्लिश: Henry Campbell-Bannerman; ७ सप्टेंबर, इ.स. १८३६ - २२ एप्रिल, इ.स. १९०८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०५ ते १९०८ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.\nकॅम्पबेल-बॅनरमन आपल्या खुल्या वाणिज्य धोरणासाठी प्रसिद्ध होता. सुमारे अडीच वर्षे पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर कॅम्पबेल-बॅनरमनने ढासळत्या तब्येतीमुळे हे पद सोडले. पदत्याग केल्यानंतर केवळ १९ दिवसांनी तो मृत्यू पावला.\nयुनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंप��� • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे • जॉन्सन\nइ.स. १८३६ मधील जन्म\nइ.स. १९०८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/", "date_download": "2021-06-14T15:00:57Z", "digest": "sha1:AHAYANX2R6OLUODPUUMN5OWAFMOB6TK6", "length": 8529, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "आय फोन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\n तुमचं खाजगी आयुष्य धोक्यात\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आयफोन वापरणाऱ्यांची संख्या सध्या कमी नाही. त्यातही तरुणाईमध्ये आयफोनचे सर्वात जास्त फॅड आहे. पण सुपरफास्ट, रॉयल, स्टायलिश, ब्रँडेड आणि सर्वात सुरक्षित अशी नाना विशेषणांचा तोरा मिरवणाऱ्या अ‍ॅपल कंपनीवर सध्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nशेतकरी बांधवां��ो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव…\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक,…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप,…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या…\nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block,…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा.…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \nबिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/date-final-year-examinations-university-mumbai-has-been-announced-11271", "date_download": "2021-06-14T15:59:31Z", "digest": "sha1:IIYPI3LJ4E4BEAMDNTJI4CNXNVLEBSWP", "length": 12824, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा असेल परिक्षांचा पॅटर्न | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा असेल परिक्षांचा पॅ��र्न\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा असेल परिक्षांचा पॅटर्न\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर, असा असेल परिक्षांचा पॅटर्न\nबुधवार, 9 सप्टेंबर 2020\nमुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा तारखा जाहीर\n1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होणार परीक्षा\nविद्यापीठाने घालून दिलेल्या पॅटर्ननुसार होणार परीक्षा\nसर्व विषयांच्या थेअरी परीक्षा 50 गुणांच्या असणार\nमुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जाहीर केलंय. पदवी परीक्षा १ ते १७ ऑक्टोबर दरम्यान घेण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतलाय.\nपदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. या कालावधीत तर बॅकलॉग परीक्षा २५ सप्टेंबरपासून MCQ पद्धतीने होणार आहेत. सर्व थिअरी परीक्षा ५० गुणांसाठी आणि एक तासाच्या कालावधीच्या असतील.\nकामाची बातमी | उद्यापासून लागू होणार नवे कर्जदर, भविष्यात RBIकडून आणखी व्याजदर कपातीची शक्यता\nदरम्यान, 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणारय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्यान मंत्रालयाने मंगळवारी 9वी ते 12वीपर्यंत अंशतः शाळा सुरू करण्यासंदर्भात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर जारी केलीय. यामुळे आता 21 सप्टेंबरपासून शाळां सुरू व्हायला सुरुवात होईल. मात्र, विद्यार्थ्यांना स्वेच्छेने शाळेत येण्याची परवानगी द्यावी लागेल. म्हणजेच शाळेत येणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार नाहीय. तसचं कंटेनमेंट झोन बाहेर असलेल्या शांळाच सुरू करण्याची परवानगी असेल. कंटेनमेंट झोनमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही शाळेत येण्याची परवानगी नसेल. शाळांना शाळांमध्ये शिकविण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे स्वतंत्र्य देण्यात आलंय. क्लास वेग-वेगळ्या टाईम स्लॉटमध्ये चालतील आणि कोरोनाचे लक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार नाहीत.\nयाशिवाय वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे लागेल.\nमुंबई mumbai मुंबई विद्य���पीठ वर्षा varsha विषय topics पदवी शाळा आरोग्य health मंत्रालय कोरोना corona\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nराष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक...\nवसई : मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार Pelhar...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nमुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय; फहिम मचमचच्या नावानं व्यावसायिकाला...\nमुंबई : परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीचीRansom मागणी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-big-compitition-ministers-post-8543", "date_download": "2021-06-14T15:40:23Z", "digest": "sha1:4UDVWFENMYIBCDMLMXHCOJ3N4AVOKW26", "length": 12013, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VEDIO | वजनदार मंत्रिपदांसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लाॅबिंग सुरु | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या ब���तम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVEDIO | वजनदार मंत्रिपदांसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लाॅबिंग सुरु\nVEDIO | वजनदार मंत्रिपदांसाठी सत्ताधाऱ्यांमध्ये लाॅबिंग सुरु\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nठाकरे सरकारमध्ये आता मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झालीय. वजनदार मंत्रीपदं मिळावीत यासाठी तिनही पक्षातील आमदारांनी लॉबिंग सुरु केलीय.\nठाकरे सरकारमध्ये आता मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु झालीय. वजनदार मंत्रीपदं मिळावीत यासाठी तिनही पक्षातील आमदारांनी लॉबिंग सुरु केलीय.\nठाकरे सरकार विराजमान झाल्यानंतर आता मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहयाला मिळतेय. वजनदार मंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येक पक्षानं फिल्डिंग लावायला सुरुवात केलीय. वजनदार मंत्रिपदांसाठी आमदारही सरसावलेत. तिसऱ्या-चौथ्या टर्मला आमदार म्हणून निवडून आलेल्या, पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या आणि हायकमांडच्या मर्जीतल्या अनेकांनी जोरदार लॉबिंग करायला सुरुवात केलीय.\nशिवसेनेचे तानाजी सावंत, आशिष जैसवाल रामदास कदम, गुलाबराव पाटील, दादा भुसे या आमदारांची नावं चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नरहरी झिरवळ, प्रकाश गजभिये या आमदारांची वर्णी मंत्रिपदावर लागू शकते. काँग्रेसकडून नाना पटोले, सतेज पाटील, केसी पडवी, यशोमती ठाकुर, रणजित कांबळे, विश्वजीत कदम ही नावं मंत्रिमंडळात दिसू शकतात.\nपक्षातील वरिष्ठ आमदारांना मंत्रिपदं मिळणार हे निश्चित आलंय. पण पडत्या काळात पक्षासोबत राहिलेल्या, पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या चेहऱ्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे निश्चित आहे. प्रादेशिक समतोल साधण्यासाठीही काही नावांची वर्णी लागणार आहे. त्यामुळेच मंत्रीपद मिळवण्यासाठी आता रस्सीखेच सुरु झालीय.\nसरकार government काँग्रेस indian national congress आमदार तानाजी tanhaji तानाजी सावंत tanaji sawant रामदास कदम ramdas kadam गुलाबराव पाटील दादा भुसे dada bhuse हसन मुश्रीफ hassan mushriff जितेंद्र जितेंद्र आव्हाड jitendra awhad प्रकाश गजभिये prakssh gajbhiye नाना पटोले nana patole सतेज पाटील satej patil\nभारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील ; नवीन पंतप्���धान नेफ्ताली बेन्नेट...\nजेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन...\nसंभाजीराजेंचा आंदोलनाचा इशारा, तर शाहू छत्रपतींचा सबुरीचा सल्ला\nकोल्हापूर - मराठा आरक्षणावरून Maratha Reservation राज्यातील वातावरण तापल आहे....\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nगुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी लढणार पूर्ण जागा\nगुजरात: आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (...\nमहागाईच्या विरोधात पंतप्रधान यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन\nसांगली - मोदी सरकार central government सत्तेवर आल्यानंतर देशात महागाईचा कहर...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nपेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीचे 'चड्डी बनियन बोंबाबोंब'...\nसांगली: देशातील जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोष गगनाला भिडला आहे. 35 रुपये लिटर...\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/election-results-show-party-needs-reform-13303", "date_download": "2021-06-14T15:19:25Z", "digest": "sha1:F4AL5T4YUI36I7C6HVC7HJLV6U3DQYMN", "length": 11654, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "''निवडणुकांच्या निकालावरू�� स्पष्ट झालं की पक्ष सुधारणे आवश्यक'' | Gomantak", "raw_content": "\n''निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झालं की पक्ष सुधारणे आवश्यक''\n''निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट झालं की पक्ष सुधारणे आवश्यक''\nसोमवार, 10 मे 2021\nनिवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर केले आहे.\nपाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या (Congress) खराब कामगिरीनंतर पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पक्षात ‘गोष्टी निश्चित’ करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC) सभेला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या, \"आपल्याला या गंभीर झटक्यांची दखल घेण्याची गरज आहे. आम्ही खूप निराश झालो आहोत असे म्हणणे कमी होईल. मी असे मानतो की या बसलेल्या झटक्याचे प्रत्येक पैलू राहिले आहेत. त्याकडे लक्ष दिले पाहीजे . छोटा गट तयार केला पाहिजे आणि लवकरच त्याच्याकडून अहवाल मिळवला पाहिजे. (The election results show that the party needs to reform)\nकोरोनाच्या संकटातूनन सुटल्यावर पोस्ट कोविडच्या खर्चाने मोडतेय रुग्णांचे कंबरडे\nकॉंग्रेसचे सुप्रीमो म्हणाले, \"केरळ आणि आसाममधील सध्याची सरकारे काढून घेण्यात आम्ही का अयशस्वी झालो आणि बंगालमध्ये आपले खाते का उघडले नाही, हे आम्हाला समजून घेतले पाहिजे.\" या प्रश्नांचे काही अस्वस्थ धडे असतील, परंतु जर आपण वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले नाही, जर आपल्याला वस्तुस्थिती योग्य प्रकारे दिसत नसेल तर आपण योग्य धडा घेत नाही.त्यांनी यावर जोर दिला, \"या निवडणुकांच्या निकालांनी स्पष्टपणे हे सिद्ध केले आहे की आपल्याला गोष्टी निश्चित कराव्या लागतील.\nआसामचे नवे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा\nगेल्या 22 जानेवारीला आमची भेट झाली तेव्हा आम्ही कॉंग्रेसच्या अध्यक्षांची निवडणूक जूनच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल, असा निर्णय घेतला होता. निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी निवडणुकीचे वेळापत्रक जाहिर केले आहे. विशेष म्हणजे आसाम आणि केरळमध्ये सत्तेत परत येण्याच्या प्रयत्नात असलेल्या कॉंग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. त्याच बरोबर, पश्चिम बंगालमध्ये त्याचे खातेही उघडता आले नाही. पुडुचेरी येथे काँग्रेसला काही कारणास्तव पराभवाचा सामना करावा लागला. द्रमुकच्या नेतृत्वात त्यांची युती जिंकल्यामुळे तमिळनाडूमध्ये त्यांच्यासाठी दिलासा मिळाला.\nGoa Election : मतविभागणी टाळण्यासाठी धास्तावलेल्या भाजपमध्ये आता युतीची चर्चा\nपणजी : कोविड (Corona) काळात भाजपाने (BJP) केलेल्या गैरव्यवस्थापनावर (...\nGoa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर\nपणजी : कोविड (Corona) काळात सरकारला खलनायक बनवण्यात आले आणि सरकार (...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\nGoa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा आढावा\nपणजी: कोविड (Covid19) काळात प्रत्येक आमदाराने (MLA) जनसेवेसाठी काय काय केले हे...\nFrance : संतप्त नागरिकानं चक्क राष्ट्राध्यक्षांच्याच कानशिलात लगावली\nफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (President France) इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron)...\nGoa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी''\nपणजी: गोव्यातील(Goa) भाजप सरकारने (BJP government) 2 हजार 840 ...\nVaccination: गोमंतकीयांना दोन्ही लस दिल्‍यानंतरच विधानसभा निवडणूक घ्या : सरदेसाई\nसासष्टी: 2022 मध्ये गोव्यासह (Goa) अन्य चार राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (...\nयेडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण\nदेशात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (...\nगुजरात विधिमंडळात 'लव्ह जिहाद' कायदा मंजूर; दोषी आढळल्यास इतक्या वर्षाची शिक्षा\nलव्ह जिहाद कायद्याला (Love Jihad Act) गुजरातच्या राज्यपालांनी मंजुरी दिली आहे....\nगोवा भाजपची असंवेदनशीलता उघड - दिगंबर कामत\nपणजी: गोव्यात भाजप (Goa BJP) सरकारच्या बेजबाबदारपणामुळे सुमारे 2 हजार 700...\nडॉ. फौचींचे ईमेल्स लीक; काय आहे चीन कनेक्शन जाणून घ्या\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना आता एक धक्कादायक खुलासा काही...\n''चंद्रकांत दादांना मस्ती आली आहे''; हसन मुश्रीफ संतापले\nराज्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यातील राजकारणही कोरोनाच्या गतीने बदलत आहे....\nनिवडणूक congress sonia gandhi election कोरोना corona केरळ आसाम मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/government-just-kept-taking-credit-amartya-sen-slammed-modi-government-14173", "date_download": "2021-06-14T15:31:08Z", "digest": "sha1:GEPKIE2PDEBPY36QUKS3KKC46Z77BLLJ", "length": 13462, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर ���णाघात | Gomantak", "raw_content": "\n''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर घणाघात\n''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर घणाघात\nशनिवार, 5 जून 2021\nऔषध निर्मितीच्या बाबतीत भारत समर्थ आहे.\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढू लागला असताना त्याच वेळी ऑक्सिजन (Oxygen) आणि लसीच्या तुटवड्याचं दुसरं संकट देखील देशासमोर उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर वैज्ञकीय तज्ञांनी आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मोदी सरकारच्या एकूण धोरणावर टीका केली असताना आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नोबेल पुरस्कार विजेते आणि अर्थतज्ञ अमर्त्य सेन(Amartya Sen) यांनी भारतातील कोरोनाच्या परिस्थितीसाठी मोदी सरकारला जबाबदार असल्याची भूमिका मांडली आहे. ''एकूणच संभ्रमावस्थेत असलेल्या मोदी सरकारने झालेल्या गोष्टींचं श्रेय घेण्यावरच आपलं लक्ष केंद्रीय केले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि देशात कोरोनाची ही अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झाली,'' असे ते म्हणाले. (The government just kept taking credit Amartya Sen slammed the Modi government)\nआपल्या मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष\nया आगोदर भारतातील कोरोना परिस्थितीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. फौची (Dr. Fauci) यांनी देखील आपली अत्यंत परखड भूमिका मांडली होती. त्यानंतर आता नोबेल विजेते अमर्त्य सेन यांनी देखील मोदी सरकारच्या (Modi government) कोरोनाविषयक धोरणावर ताशेरे ओढले होते. औषध निर्मितीच्या बाबतीत भारत समर्थ आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीचा भारत (India) योग्य प्रकारे सामना करु शकला असता. मात्र सरकारी पातळीवर असलेल्या एकूणच संभ्रमामुळे आपल्या बलस्थानांकडे आपण लक्ष केंद्रीत करु शकलो नाही, असं देखील ते यावेळी म्हणाले. मुंबईत शुक्रवारी आयोजित केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\n''...अंमलबजावणी न झाल्यास'', केंद्र सरकारचा Twitter ला...\nजगाकडे आपण लक्ष देत राहिलो\nदरम्यान, यावेळी बोलताना अर्थशास्त्री अमर्त्य सेन यांनी मोदी सरकारच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर देखील आपले आक्षेप नोंदवले होते. ''जागतिक स्तरावर केंद्र सरकार आपली प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न करत राहिलं की संपूर्ण जगाला भारत वाचवेल. परंतु त्याचवेळी देशात कोरोनाची समस्या वाढवण्यासाठी आणि लोकांना कोरोनाचा विळखा बसण्याकडे दुर्लक्ष करत राहिलं. आधिच सामाजिक असमानता, विकासाचा मंद वेग, बेरोजगारी अशा समस्या कोरोना काळात अधिक अजून गंभीर झाल्या आहेत,'' असं ते म्हणाले.\nदेशात गेल्या चोवीस तासात एक लाख 20 हजार 529 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील उपचाराधिन असलेल्या रुग्णांची संख्या आता 15 लाख 55 हजार 248 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे काल दिवसभरात एक लाख 97 हजार 894 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता आता दोन कोटी 67 लाख 95 हजार 549 वर पोहोचली आहे. देशातला कोरोना रुग्ण बरे होण्याचा दरही आता 93.38 टक्के एवढा झाला आहे.\nCovid19:लहान मुलांची कशी काळजी घ्यायला हवी; आयुष मंत्रालयाच्या नवीन गाईडलाईन्स\nलहान मुलांमध्ये कोरोनाचा (covid-19) धोका वाढताना पाहायला मिळत आहे....\nडॉक्टरांचा ऑनलाइन सल्ला घेताना बोला बिनधास्त\nजेव्हापासून कोरोनाव्हायरसचा संसर्ग वाढला आहे तेव्हापासून बहुतेक लोक डॉक्टरांकडून...\nGOMACO: वैद्यकीय कचऱ्याची रुग्णालयाच्या आवारातच विल्हेवाट लावल्या प्रकरणी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस\nपणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GOMACO) इस्पितळाच्या आवारातच...\nइंजेक्शन देवून 16 वर्षांच्या मुलीवर 8 वर्ष केला अत्याचार\nमुंबई: मुंबईच्या(Mumbai) अंधेरी भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून...\nभाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर\nपणजी: भाजप सरकारने 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले...\n... तर टॅक्सीचालकांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल: वाहतूकमंत्री\nपणजी: राज्यातील टॅक्सीमालकांना (Taxi Oweners) डिजिटल मीटर्स (Digital...\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nपणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्याच्या...\nGoa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त\nपणजी: आयव्हर्मेक्टिन (Ivermectin) गोळ्या 22 कोटी 50 लाख रुपयांना कशा खरेदी...\nगोवा सरकारने केला तब्बल 22 कोटींचा चुराडा; IVERMECTIN गोळ्यांचे आता काय करणार\nपणजी: केंद्र सरकारने कोविड (Covid-19) उपचारासाठीच्या औषधांच्या यादीतून...\nअनेक राज्यात अनलॉक; या चुका पुन्हा झाल्यास तिसऱ्या लाटेला आमंत्रण\nUNLOCK: देशभरात कोविड-19(Covid-19) च्या दुसर्‍या लाटेदरम्यान, (corona second wave)...\nसिरम इन्स्टिट्यूटमध्ये '��्पुटनिक व्ही' लसीची निर्मिती होणार; DCGIने दिली परवानगी\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना हा फैलाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात...\nFlowers Medicine: फुलाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ\nफुलांचा औषधांमध्ये वापर केला जातो. भारतीय आयुर्वेदात दीर्घ काळापासून विविध...\nऔषध drug भारत कोरोना corona ऑक्सिजन सरकार government नोबेल पुरस्कार awards अमर्त्य सेन amartya sen सामना twitter अर्थशास्त्र economics विकास बेरोजगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/s-400-missile-will-arrive-india-december-13779", "date_download": "2021-06-14T16:23:08Z", "digest": "sha1:O4PO4MQTV4HNDXC6YNMOEW4JRYC26K5C", "length": 10996, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भारताला लवकरच मिळणार 'आयर्न डोम' सारखे सुरक्षा कवच; रशिया देणार S-400 क्षेपणास्त्र | Gomantak", "raw_content": "\nभारताला लवकरच मिळणार 'आयर्न डोम' सारखे सुरक्षा कवच; रशिया देणार S-400 क्षेपणास्त्र\nभारताला लवकरच मिळणार 'आयर्न डोम' सारखे सुरक्षा कवच; रशिया देणार S-400 क्षेपणास्त्र\nशनिवार, 22 मे 2021\nभारताला मिळणारे हे क्षेपणास्त्र (S-400 Missile) रशियाची (Russia) आतापर्यंतची सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा आहे.\nयेणाऱ्या डिसेम्बर महिन्यापर्यंत भारताच्या (India) हवाई सुरक्षेत (security) आणखीन भर पडणार असल्याचे समजते आहे. भारताच्या भूभागावरून हवाई हल्ला (Attack) करण्याची क्षमता असणाऱ्या अत्याधुनिक (Advance) एस-400 (S-400) मिसाईल (Missile) डिसेम्बर पर्यंत भारतात पोहोचणार आहे. रोसोबोरॉनएक्स्पोर्टचे (Rosoboronexport) सीईओ अलेक्झेन्डर मिखेयेव यांनी सर्वकाही नियोजीत वेळे प्रमाने सूरु आहे अशी प्रतिक्रीया दिली आहे. एस-400 मिसाईल भूभागावरून हवेत दूर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ट्रायम्फ मिसाईल प्रणाली 400 किमी दूर पर्यंत शत्रूच्या विमानावर मारा करू शकते. (S-400 missile will arrive in India in December)\nभारताला मिळणारे हे क्षेपणास्त्र रशियाची (Russia) आतापर्यंतची सर्वात प्रगत सुरक्षा यंत्रणा आहे. भारताचे सुरक्षातज्ञ रशियाला पोहोचले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. ट्रायम्प मिसाईल प्रणाली हवाई क्षेत्रात तब्बल 400 किमी पर्यंत हल्ला करून विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोन नष्ट करू शकते. भारतीय सुरक्षा तज्ञांनी रशियामध्ये जाऊन हे क्षेपणास्त्र वापरण्यासाठीचे प्रशिक्षण सुरु केले आहे.\nया क्षेपणास्त्राबद्दलच्या विशेष गोष्टी\n1. दूरवर मारा करण्याची अत्याधुनिक प्रणाली असणारे हे क्षेपणास्त्र 400 किमी पर्यंत मारा करू शकते.\n2. या क्षेपणास्त्रातून 40 किमी, 120 किमी, 250 किमी आणि 400 किमी अशा वेगवगेळ्या अंतरावर मारा करता येतो.\n3. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एकाचवेळी तीन वेगवेगळ्या दिशांना मारा केला जाऊ शकतो.\n4. या क्षेपणास्त्राच्या प्रत्येक टप्प्यात 72 क्षेपणास्त्राचा समावेश असतो.\n5. हे क्षेपणास्त्र कार्यरत करण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो.\nYass Cyclone: ओडिशातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nदोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप\nराम मंदिर ट्रस्टवर राम मंदिरसाठी जमीन खरेदी करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा...\nWorld Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं\nWorld Blood Donor Day 2021​: जागतिक रक्तदान दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात...\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nVaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग\nपणजी: goa Government सरकारच्या ‘टिका उत्सव-3(tika utsav) या उपक्रमाला...\nसचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर\nभारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे...\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nभारत रॉ क्षेपणास���त्र ड्रोन प्रशिक्षण training\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/bjps-national-organizing-secretary-b-l-santosh-reviewed-work-mlas-14297", "date_download": "2021-06-14T14:42:22Z", "digest": "sha1:SOI3DEORYTCH5RKGS7CEYCX4SKRWXTDE", "length": 10387, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा आढावा | Gomantak", "raw_content": "\nGoa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा आढावा\nGoa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा आढावा\nगुरुवार, 10 जून 2021\nकेलेल्या कामांचा फायदा​ येणाऱ्या काळात होईल असा कानमंत्र बी. एल. संतोष यांनी आज रात्री येथे सत्ताधारी आमदारांना दिला.\nपणजी: कोविड (Covid19) काळात प्रत्येक आमदाराने (MLA) जनसेवेसाठी काय काय केले हे भाजपचे (BJP) राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी तपशीलवारपणे जाणून घेतले. भाजपच्या आमदारांशी त्यांनी राज्य विश्रामगृहावर चर्चा केली. यावेळी भाजपचे राज्य प्रभारी सी. टी. रवी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन सचिव सतीश धोंड, खासदार विनय तेंडुलकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक आदी उपस्थित होते. संतोष यांच्यासाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. (BJP's National Organizing Secretary B.L. Santosh reviewed the work of MLAs)\nबैठकीत अवाक्षराने विधानसभा निवडणूक होणार असल्याविषयी सूतोवाच करण्यात आले नाही मात्र निवडणुकीला सामोरे जाताना जनतेच्या मनात जागा निर्माण करा असा सल्ला संतोष यांनी दिला.\nIVERMECTIN गोळ्यांचा वापर सरकारने अखेर थांबवला; गोवा खंडपीठात खटला दाखल\nकोविड काळात जनतेच्या गरजा समजून घेऊन त्यांच्यापर्यंत ती मदत पोचवण्यासाठी आमदारांनी काम केले पाहिजे. सर्वच कामे सरकारी यंत्रणेने करावी अशी अपेक्षा न बाळगता सरकारी यंत्रणा व पक्ष संघटना यांनी समन्वयाने कामे करावी. कोविड काळात केलेली मदत जनता विसरणार नाही, याचा फायदा येणाऱ्या काळात होईल असा कानमंत्र बी. एल. संतोष यांनी आज रात्री येथे सत्ताधारी आमदारांना दिला.\nGoa: दलबदलू आमदारांच्या अपात्रताप्रकरणावर आज न्‍यायालयात सुनावणी\nपणजी: गोवा (Goa) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 आमदार अपात्रता...\nपणजी: मुख्यमंत्र्यांनी(CM Pramod Sawant) काल गोवा फॉरवर्डचे(GFP) अध्यक्ष, आमदार विजय...\nआरोग्यमंत��री विश्वजित राणे यांनी राजीनामा द्यावा; भाजपा आमदाराची मागणी\nपणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) बुधवारी (ता.12) ऑक्सिजन...\nगोव्यात तालुकावार कोविड उपचार केंद्रे\nपणजी: राज्यातील अनेक ठिकाणी तालुकावार कोविड तथा कोरोना (Corona) उपचार केंद्रे (...\nGoa Lockdown: गोवा सरकारची लॉकडाउनसाठी सकारात्मक भूमिका\nपणजी : राज्यात 15 दिवसांची कडक टाळेबंदी(Lockdown) लागू केली जाऊ शकते. उद्या सायंकाळी...\nमुरगावचे माजी आमदार शेख हसन हरूण यांचे दुखःद निधन\nपणजी: गोवा (Goa) विधानसभेचे माजी सभापती तसेच मुरगावचे माजी आमदार शेख हसन...\n‘’मला आमदार असल्याची लाज वाटत आहे’’ मुख्यमंत्री केजरीवाल यांना घरचा आहेर\nदेशात कोरोना संसर्गाचा (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये...\nआमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार\nपणजी: आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आता गुरुवारी सुनावणी होणार नाही....\nगोवा: भाजपवासी झालेल्या 'त्या' 12 आमदारांचा आज होणार फैसला\nपणजी: मगोतून आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दोघा आणि...\nबिहार विधानसभेत तुफान हाणामारी; राजद आमदार आणि पोलीस जखमी\nबिहार विधानसभेत(Bihar Assembly) सत्ताधारी पक्षाने सादर केलेल्या पोलीस...\nसाखळीत भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार खंवटेच्या प्रतिमेचे दहन\nडिचोली: पर्वरीचे आमदार रोहन खंवटे हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना ''लक्ष्य''...\nगोमेकॉमध्ये असलेली चाचणी व्यवस्था मडगावात सुरू करा: विजय सरदेसाई\nसासष्टी: गोव्यात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने उपाययोजना...\nmla bjp मुख्यमंत्री खासदार mlas निवडणूक विषय topics सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/9174", "date_download": "2021-06-14T14:06:02Z", "digest": "sha1:UV2JNBQZCSNAAPNKB3CIRXJZM7DL7MGW", "length": 12051, "nlines": 146, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | मनसेचा झेंडा भगवामय होणार ? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | मनसेचा झेंडा भगवामय होणार \nVIDEO | मनसेचा झेंडा भगवामय होणार \nतुषार रूपनवर साम टीव्ही मुंबई\nबुधवार, 8 जानेवारी 2020\nमहाराष्ट्र ���वनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. इतकच नाही भविष्यात भाजप हा मनसेचा नवा मित्र असेल अशीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणं जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या झेंड्याचा रंग केशरी करणार असून त्यावर छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. इतकच नाही भविष्यात भाजप हा मनसेचा नवा मित्र असेल अशीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. लोक बदल स्वीकारण्यास तयार असून भविष्यात कोणतीही राजकीय समीकरणं जुळू शकतात, अशा शब्दांत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.\nशिवसेना हिंदुत्वावादी पक्ष असला तरी सत्तेसाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात धरलाय. महाविकास आघाडीमुळे हिंदुत्वाचा बाणा जपणं शिवसेनेला अवघड होईल. अशात मनसेनं हिंदुत्वाची कास धरून भाजपशी युती केली तर त्यात गैर काय असाही सवाल उपस्थित होतोय.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना थेट पाठिंबा दर्शवला होता. मात्र त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पण सध्या दोन्ही पक्ष विरोधात आहेत. मनसेला नव्याने उभारी घ्यायची असेल तर कुणाची तरी साथ घ्यावी लागेल. त्यात आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शुत्रू वा मित्र नसतो या उक्तीप्रमाणे भविष्यात मनसे आणि भाजप नव्या मैत्रीपर्वाला सुरवात झाली तर आश्चर्य वाटायला नको.\nमहाराष्ट्र maharashtra मनसे mns धरण भाजप बाळ baby infant काँग्रेस indian national congress विकास लोकसभा राजकारण politics\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनी दिला नागरिकांना दिलासा...\nगोंदिया - महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे MNS सर्वेसर्वा राज ठाकरे Raj...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nसातारा - मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झालीय,...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/marriage/", "date_download": "2021-06-14T16:04:25Z", "digest": "sha1:CIRKMDQPVJIXC77XRJYNR2QJGVYQID4C", "length": 10521, "nlines": 114, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates marriage Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nशिल्पामुळे आमचं लग्न मोडलं पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या आरोपांवर राज कुंद्राने जाहिरपणे शिल्पाची मागितली होती माफी\nबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक…\nवधूने लग्नात उपस्थित पाहुण्याशीचं केलं लग्न\nकर्नाटकातील चिक्कामागलुरू जिल्ह्यातील तारिकेरे तालुक्यातील खेड्यातून धक्कादायक घटना घडली आहे. ऐन लग्नात प्रेयसीने लग्नाला आलेल्या…\nप्रशासनाच्या सूचनांचे पालन न करता लग्न समारंभ करणे चांगलेच महागात पडले\nलग्नाच्या मांडवातच वधूवराचा घटस्फोट\nलग्नाच्या दिवशीच वधू वराचा घटस्फोट झाल्याचं कधी ऐकलंय का पण असं घडलं, ते ही लग्नाच्या…\nपोलिसाचं काम, छोकरी मिळावी म्हणून नोकरीला रामराम\nएक चांगली नोकरी असली, की लाईफ सेट असा आपला विचार असतो. एकदा नोकरी लागली आणि…\nपती UPSCच्या तयारीत गुंग, पत्नीने मागितला घटस्फोट\nएका महिलेनी आपल्या पतीशी घटस्पोट घ्यायचे कारण हे सांगितले आहे की, तो सतत आपल्या UPSC च्या आभ्यासात व्यस्त असतो.\nलग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर बलात्कार नव्हे – सुप्रीम कोर्ट\nलग्नाचे अमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले तर यामध्ये बलात्काराचा गुन्हा होवू शकत नाहूी. एका याचिकेवर असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.\nमहिला कॉन्स्टेबल गँगस्टरच्या प्रेमात, जेलमधून थेट लग्नाच्या मांडवात\nआत्तापर्यंत अनेक सिनेमा किंवा सिरीयल्समध्ये पोलीस आणि गँगस्टर यांच्यातील प्रेमकहाणी तुम्ही पाहिली असेल. मात्र नोएडा…\nसोलापुरात नवऱ्याचा चौथ्या लग्नाचा कट तीन बायकांनी मिळून असा उधळला….\nप्रकाश जगनगवळी याने तीन महिलांशी विवाह केला आहे. तो चौथे लग्न करण्याच्या तयारीत असताना त्याच्या तिन्ही बायकांनी एकत्र येत त्याचे बिंग फोडले आणि पोलिसांकडे गुन्हा दाखल केली.\nनीलम गेस्ट हाऊस कांड: रक्ताचा मळवट, सेल्फी आणि आत्म’हत्या\nकल्याणमधील एका गेस्ट हाऊसमध्ये प्रेमीयुगुलचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने आपल्या प्रेयसीची हत्या…\nगुजरातमध्ये दलित युवकासोबत लग्न केल्याने आमदार वडीलांच्या मुलीस जीवे मारण्याच्या धमक्या\nउत्तर प्रदेशमधील बरेलीचे भाजपा आमदार राजेश कुमार मिश्रा उर्फ पप्पू भारतौल यांच्या साक्षी मिश्रा या मुलीने इलाहाबाद उच्च न्यायालयात वडिलांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.\n42 वधूंसाठी 5000 वरांची रांग\nसुरतमधील पाटीदार समाजाने आपल्या समाजातील मुलांसाठी वधुसंशोधनाचं आंदोलन हाती घेतलं आहे. या आंदोलनात दुसऱ्या राज्यातील…\nचार लग्न करून गंडा घालणारी ‘ती’ अखेर पोलिसांच्��ा जाळ्यात\nकाहीच दिवसांपूर्वी नववधू तिच्या बॅायफ्रेंडसोबत पळून गेल्याची घटना ताजी असताना मनमाड मध्ये एका तरूणीने चक्क…\nलग्नात आईस्क्रिम नसल्यामुळे नवरीने ‘हे’ केलं\nलग्नात अनेकदा छोट्या छोट्या गोष्टी घडत असतात. मात्र एका नवरीने लग्नाच्या जेवणात आईस्क्रिम नसल्यामुळे मांडवात…\nपती नव्हे नणंदेसोबत लग्नाची विधी\nलग्नावेळी सात जन्माचे वचन देणाऱ्या नवरदेवासोबत नवरी लग्न न करता नवरदेवाच्या बहिणीशी करत असल्याची आश्चर्य करणारी…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/no-quarantine-in-one-room-kitchen.html", "date_download": "2021-06-14T15:56:00Z", "digest": "sha1:QWGVNMQB6ZTTX2I3YO26NHPU5T4AYPTK", "length": 6882, "nlines": 66, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "‘वन रुम किचन’च्या घरात रुग्णांचे क्वारंटाईन नाही - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI ‘वन रुम किचन’च्या घरात रुग्णांचे क्वारंटाईन नाही\n‘वन रुम किचन’च्या घरात रुग्णांचे क्वारंटाईन नाही\nमुंबई - मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी इमारतींसह मोठ्या सोसायट्यांमध्ये कोरेानाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे झोपडपट्टीत प्रत्येक घरापर्यंत जाऊन महापालिकेचे अधिकारी तपासणी करून रुग्णाला कोविडच्या उपचार केंद्रात दाखल करायचे. त्याचप्रमाणे आता इमारतीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून रुग्णांना उपचार केंद्रात दाखल करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत लक्षणे नसलेल्या पण पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला इमारतीतील घरात स्वतंत्र खोलीत राहण्याची परवानगी दिली जायची. परंतु, यापुढे वन रुम किचनच्या घरात असलेल्या रुग्णाला थेट उपचार केंद्रातच हलवले जाणार आहे.\nमुंबईतील इमारतींसह सोसायट्यांमध्ये आता कोरोनाबाधित रुग्णांचा जोर वाढू लागला आहे. मात्र,आजवर इमारतीतील लक्षणे नसलेले पॉझिटिव्ह रुग्ण घरातील एका खोलीत राहायचे. त्यामुळे होम क्वारंटाईन असलेल्या संकल्पनेत आता थोडा बदल करत यापुढे वन रुम किचनच्या घरात असलेल्या बाधित रुग्णाला लक्षणे नसली तरी त्याला होम क्वारंटाईन करण्याकडे भर दिला जाणार नाही. रुग्ण स्वत: जरी आपली काळजी घेत असला तरी प्रसाधनगृहाचा वापर तो करणार आणि त्यांच्या घरातील कुटुंब सदस्यही. त्यामुळे ज्यांचे टू रुम किचन असतील, त्यांनाच आता होम क्वारंटाईन राहता येणार आहे. मलबारहिल, मुंबई सेंट्रल आदी भागांमध्ये लक्षणे नसलेले कोरोनाबाधित रुग्ण घरीच क्वारंटाईन राहून स्वत:ची काळजी घेत होते. मात्र, सुरुवातीला क्वांरटाईनची क्षमताही आणि उपलब्धता कमी असल्याने महापालिकेकडून इमारतीतील लोकांना होम क्वारंटाईन केले जायचे आणि झोपडपट्टी, चाळींमधील लोकांना महापालिकेच्या संस्थात्मक विलगीकरणात अर्थाक क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवले जायचे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2021-06-14T15:04:39Z", "digest": "sha1:CDOH3ZFJVZLW6KQCZOJ2I7SRKFATK7XY", "length": 6936, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राखी रानकोंबडी - विकिपीडिया", "raw_content": "\nराखी रानकोंबडी, कोंबड, खैरी कोंबडी किंवा करडी जंगली कोंबडी (इंग्लिश:Grey Junglefowl; हिंदी : जंगली मुर्गी, भुरी जंगली मुर्गी; संस्कृत : कुक्कुट, यवग्रीव वन कुक्कुट; गुजराती : जंगली मरघी) हा एक कोंबडी कुळातील पक्षी आहे.\nहा पक्षी आकाराने गावठी कोंबडीएवढा असतो. नर कोंबड्याचा रंग राखी असतो. मानेवर काळे, पांढरे व पिवळे ठिपके असतात. छातीवर व पाठीवर काळ्या पांढऱ्या बारीक उभ्या रेषा असतात. खांद्यावर नारिंगी रंगाचे लांबट ठिपके असतात. शेपटीला काळी हिरवट निळसर चमकदार विळ्यासारखी पिसे असतात. लाल व राखी ���ोंबड्याच्या मादीत फरक असतो. राखी कोंबडीची छाती पांढरी व तिच्यावर काळी किनार असलेली पिसे असतात. त्यामुळे ती खवल्यांसारखी दिसतात. हे पक्षी एकटे किंवा समूहाने राहतात. यांना फार दूर किंवा उंचावरून उडता येत नाही\nघरटे : कोंबडी भुईवर खळगा करून किंवा बांबूच्या ताटव्यात टोपली सारखे घरटे करून त्यात अंडी घालते.\nहा पक्षी भारतीय द्वीपकल्पात अबूचा पहाड, पंचमढी, गोदावरीचे मुख या सीमा असलेल्या प्रदेशांत आढळतो. राखी आणि तांबडे कोंबडे जेथे-जेथे जवळ राहतात. तेथे-तेथे त्यांच्या संकरातून एक नवीनच जात निर्माण होते. फेब्रुवारी ते मे हा या पक्ष्याच्या विणीचा काळ आहे..\nराखी रानकोंबडी शुष्क पानगळीच्या जंगलांत तसेच दमट सदापर्णी वनांतील विरळ क्षेत्रात आढळतात. पर्वतीय प्रदेशांत शिखरापर्यंत आढळतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० एप्रिल २०१९ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24marathi.in/?p=11343", "date_download": "2021-06-14T15:49:22Z", "digest": "sha1:3FT7U2TZB5L7XJDV5XHS762Y5J4GWUWX", "length": 21853, "nlines": 182, "source_domain": "news24marathi.in", "title": "८ मे ते १३ मे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू :कडक अमल बाजावणी सुरू | News 24 Marathi", "raw_content": "\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांच�� पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमळोली मध्ये भाजी मंडई येथे 20 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nअनुसुचित जमातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवॄत्ती देनेबाबत.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nशासकीय रोजगार हमी योजनेवर सतीश समरीत यांची निवड.\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nमाणसांमध्येच देव मानून रूग्णांची अखंडपने सेवा करणारे कोविड योध्दे -डॉक्टर संजय ठाकरे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा\nशिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 51प्रथमोपचार किटचे मोफत वाटप\nरस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात:-संजय कोठारी\nकोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मदतीचा हात\nओ.बी.सी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत करा\nसिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 22व्या वर्धापनदिन साजरा…\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nअनसिंग येथे बसस्थानकासमोर साचले तळे\nकृषीमुल्य आयोगाकडून सोयाबीन उत्पादक उपेक्षित\nनवेगावबांध पोलीस विभागाच्या वतीने जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.\nकोरोना लसीच्या किमतीत बदल – पहा कसे आहेत नवे दर\n१०जुन ला भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण\nआदर्श युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी नीलकंठ दुर्मिळ पक्ष्याला दिला माणुसकीचा हात\nसाकोली पोलीस व गडेगांव वाहतुक पोलीसांच्या धडक कार्यवाहीने निष्पाप जनावरांची सुटका व गौशाळेत केली रवानगी\nअवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी\nमजुरांवर वीज पडल्याने ३ व्यक्तीचा जागीच मृत्यू तर २ जण जखमी\nसाकोली शहरात पोलीसांचा फ्लैग रुटमार्च जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घेतला परिस्थीतीचा आढावा\nउमरी येथे मनरेगा कामावरील मजुरांची कोरोना चाचणी\nपिक-अप व ट्रक ची धडक:एक ठार\nतिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट\n‘ वडांगळी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले ‘\nHome ताज्या घडामोडी ८ मे ते १३ मे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू :कडक अमल बाजावणी सुरू\n८ मे ते १३ मे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू :कडक अमल बाजावणी सुरू\nपरंडा:-उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचा संसर्ग दिवसे दिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव रोखन्या साठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दि ८ मे रोजी पासुन दिनांक १३ मे रोजी सकाळी ७ वाजे पर्यंत संपुर्ण उस्मानाबाद जिल्हात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे .\nजनता कर्फ्यू काळात दवाखाने , मेडीकल दुकान , चष्मा दुकान , विमा कार्यालय यांना पुर्ण वेळ सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे .\nतर सर्व अस्थापणे , शहर हद्दीतील पेट्रोल पंप पुर्ण पणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे .\nजनता कर्फ्यूची ची महसुल , पोलिस , नगरपरिषद प्रशासनाने कडक अमल बाजावणी सुरू केली असून पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , नायब तहसिलदार ���ीलींद गायकवाड, नायब तहसिलदार गणेश सुपे , नायब तहसिलदार सुजित वाबळे , व नगर परिषद यांच्या पथकाने नियम तोडणाऱ्या नागरीका वर दंडात्मक कारवाई केली .\nकोरोना चा संसर्ग शहरा सह ग्रामीण भागात मोठया प्रमाणात वाढल्याने रुग्णालयात बेड अपुरे पडत असल्याने भयान परिस्थीती निर्माण झाली आहे .\nपरंडा तालूक्यात कोरोनाचे ४९४ रुग्ण आसुन परंडा उप जिल्हा रुग्णालयात ६० रूग्णावर तर डॉ बाबासाहेब आंबेडकर वस्ती गृह येथील कोवीड सेंटर मध्ये ६९ रुग्णावर तर संत मीरा स्कुल येथील कोवीड सेंटर मध्ये ५५ अश्या एकुन १८९ रुग्णावर उपचार सुरू असुन ३०५ रुग्णावर गृह विलगीकरण करून उपचार देण्यात येत आहेत .\nमुत्यूचा आकडा वाढत असुन आज पर्यंत ९८ रूग्णांचा कारोना मुळे तर सारी मुळे १३ असे एकुन १११ रूग्णांचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे .\nतर दि ७ मे रोजी सायंकाळी ३ रुग्णाचा मुत्यु झाला या मध्ये देवगाव खुर्द , मलकापुर , सोनारी येथील रूग्णाचा समावेश आहे तर दि ८ रोजी सकाळी कंडारी येथील एका रुग्णाचा मुत्यू झाला आहे .\nपरंडा तालूक्यातील १६ गावे हॉट स्पॉट झाले आहे .\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.\nविद्यापीठाने व महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे- ए.आय. एस. एफ.\nआदिवासी संस्कॄतीचे गोलघुमट काढणारावर जागॄत नागरिक मंच साकोली अंतर्गत गैरतत्वाविरुध्द अँट्रासिटी अँक्ट( प्रतिबंध)गुन्हा नोंदवून त्यांना पदच्युत करण्याबाबत\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमुख्य संपादक – प्रदीप श. घाडगे\nमुख्य मार्गदर्शक – चांगदेव सोरते\nमुख्य संचालक – निलेश बा. किरतकार\nउपसंपादक – गोविंदा राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/face-mask/", "date_download": "2021-06-14T15:38:03Z", "digest": "sha1:6ROYL732P7XZ2GXCBLNSHYDUO3F47X26", "length": 15523, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "Face mask Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nSafety of Mask : मास्क सर्वात जास्त महत्वाचे, जाणून घ्या कशी करावी मास्कची स्वच्छता, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा आहे तर मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कचा अर्थ घाणेरडा आणि कीटाणु असलेला मास्क नव्हे, जो तुमचे संरक्षण करण्याऐवजी तुम्हाला आजारी पाडू शकतो. आजारांपासून बचाव करण्यासाठी मास्कची…\nतोंडाला मास्क नसणार्‍या व विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर RT-PCR चाचणीसह दंडात्मक कारवाई\nपरभणी : गेल्या काही दिवसांत मर���ठवाड्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढीचे संकट निर्माण झाले होते. यावर प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजना करण्यात आल्या. प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तथापि, काही हौसे गवसे…\n होय, ‘या’ कारणामुळं 1 वर्षापासून धर्मेंद्र यांना भेटल्या नाहीत हेमा मालिनी\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - कोरोना व्हायरसचा धोका अजूनही कायम आहे. यामुळे अनेक लोकांना एकमेकांपासून नाईलाजाने दूर रहावे लागत आहे. फेस मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला प्रत्येकाला दिला जात आहे.कोरोना व्हायरसमुळे अभिनेत्री हेमा मालिनी…\nHC कडून निवडणूक आयोगाची कानउघाडणी; म्हणाले – ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केवळ तुम्ही…\nमद्रास : वृत्तसंस्था - मागील वर्षापेक्षा यंदाची कोरोनाची लाट अधिक तीव्र दिसत आहे. दैनंदिन बाधितांचा आकडा अधिक वाढत आहे. अशा परिस्थितीत ४ राज्य आणि १ केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे कोरोनाचा आणखीन संसर्ग वाढला आहे. यादरम्यान…\nCoconut Oil Skin Benefits : उन्हाळ्यात त्वचेला मॉयश्चराईज करतो खोबरेल तेलाचा मास्क, जाणून घ्या…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - खोबरेल तेल मुरूमाची समस्या दूर करते, सोबतच कोरड्या त्वचेला मॉयश्चराईज करण्याचे सुद्धा काम करते. असंख्य फायदे असणार्‍या या तेलाचा फेस मास्क बनवून चेहर्‍यावर लावला तर चेहरा प्रत्येक हंगामात तजेलदार आणि कोमल दिसेल. घरात…\nवाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा,…\nत्वचा आणि केसांसाठी वरदान आहे कमळाचे तेल, जाणून घ्या फायदे\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - कमळाच्या फुलाचा वापर बहुतेक वेळा पूजेसाठी किंवा शोभेसाठी केला जातो. दरम्यान, कमळाच्या फुलातून काढलेल्या तेलाचा वापर सौंदर्यासाठी देखील तितकाच प्रभावी आहे. मुख्यतः हिवाळ्यात निर्जीव केस आणि कोरड्या त्वचेच्या समस्या…\n‘कोरोना’च्या नियमांचा आला वैताग, प्रेमी युगुलांनी मेट्रोतसुरू केलं…\nफेस मास्कमुळं 45 टक्क्यांपर्यंत कोरोनाचा धोका होऊ शकतो कमी, संशोधनातून झाला खुलासा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - संपूर्ण जग सध्या कोरोना साथीच्या आजाराशी झुंज देत आहे आणि आत्तापर्यंत कोट्यवधी लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरातील सरकारने संक्रमण कमी करण्यासाठी अनेक सार्वजनिक उपाययोजना राबवल्या आहेत. भारतही यापासून…\nWHO चा दावा : केवळ मास्क आणि फेसशिल्ड थांबवू शकत नाही ‘कोरोना’; व्हायरस टाळण्यासाठी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मास्कसंदर्भात काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, केवळ फेस मास्क…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे…\nDiabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट,…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune News | भिगवणमध्ये जुगार अड्यावर छापा, राजकीय नेते आणि शासकीय…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं…\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्य��\nकाँग्रेस नेत्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली CM बनण्याची इच्छा, संजय राऊत म्हणाले – ‘अडीच वर्षात मुख्यमंत्री…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/it-is-not-right-to-sit-at-home-and-express-any-ambition-jayant-patil/", "date_download": "2021-06-14T15:58:29Z", "digest": "sha1:VSQOPPSPUOZ5Q3I63LVKI3JTIU3ROLHO", "length": 8309, "nlines": 110, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही - जयंत पाटील - Prime Maharashtra", "raw_content": "\nघरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही – जयंत पाटील\nघरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही – जयंत पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखती मध्ये बहुतांश गोष्टींचा बेधडक उत्तर देत उलगडा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत अधिक सक्षम होईल असे ते म्हणाले.\nमुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची आस्था असणं साहजिक आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का असे जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे” असे त्यांनी सांगितले. स्पष्ट भूमिका घेण्याच्या बाबतीत जयंत पाटील प्रसिद्ध आहेत.\nजयंत पाटील यांचा मुस्तद्दी स्वभाव सर्वश्रुत आहे. टप्प्यात कार्यक्रम हा त्यांचा स्वभाव आणि डायलॉग प्रसिद्ध आहे.\nशरद पवारांच्या आवाहनाला आ.अरुण लाड यांचा प्रतिसाद, सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले.\n‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘एक कोटी’ पत्र लिहिणार – महेबुब शेख\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nपवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला\nवाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा\nशरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/tom-cruise-returned-three-golden-globe-awards-13353", "date_download": "2021-06-14T16:22:32Z", "digest": "sha1:6T74BRS62NMN2CDHPYHBB7U4S3WG6D7I", "length": 12191, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "HFPA Controversy:टॉम क्रूझने तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार केले परत | Gomantak", "raw_content": "\nHFPA Controversy:टॉम क्रूझने तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार केले परत\nHFPA Controversy:टॉम क्रूझने तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार केले परत\nमंगळवार, 11 मे 2021\nगेल्या आठवड्यात एचएफपीएच्या सदस्याने विविधतेचा अभाव आणि इतर नैतिकतेच्या समस्येवर लक्ष देण्याच्या उद्देशाने सुधारणांच्या ठराव मंजूर करण्यासाठी मतदान केले.\nहॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशन (HFPA) वर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुपरस्टार टॉम क्रूझने (Tom Cruise) आपले तीन गोल्डन ग्लोब पुरस्कार परत केले आहेत. वृत्तानुसार टॉम क्रूझने हा पुरस्कार परत करण्यापूर्वी एनबीसीने सन 2022 मध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रसारित न करण्याची घोषणा केली आहे. टॉम क्रूझने 1990 सालचा जन्म 'बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलाई' (Born On tThe Fourth Of July) आणि 1997 मध्ये 'जेरी मैग्यूयर'(Jerry Maguire) या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला होता. याशिवाय सन 2000 मध्ये त्याला ‘मैगनोलिया’ (Magnolia) साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला होता.(Tom Cruise returned three Golden Globe Awards)\n'त्या' शब्दाचा अर्थ माहिती नव्हता म्हणत बबिताने मागितली माफी\nएचएफपीएलाही वर्णद्वेषी टीकेचा आणि अनुकूलतेचा आरोप आहे.\nनेटवर्कने एका निवेदनात म्हटले आहे की, \"आमचा विश्वास आहे की एचएफपीए सार्थक सुधारणेसाठी वचनबद्ध आहे. बदल करण्यासाठी काम आणि वेळ लागतो. एचएफपीएला ते योग्य होण्यासाठी वेळ मिळावा अशी आमची अपेक्षा आहे.\" लॉस एंजेलिसच्या माध्यमांच्या वृत्तानंतर हा वाद सुरू झाला. ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे संस्थेने पूर्वीच्या 87 सदस्यांपैकी एकाही काळ्या पत्रकाराचा समावेश केलेला नाही. एचएफपीएच्या सदस्यांवर लैंगिकतावादी, वर्णद्वेषी भाष्य आणि सेलिब्रिटीज आणि स्टुडिओचे पक्ष घेत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.\n 'इव्हर्मेक्टिन' औषध न घेण्याचा WHO चा...\nनेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन एचएफपीएसह काम करणार नाही\nगेल्या आठवड्यात एचएफपीएच्या सदस्याने विविधतेचा अभाव आणि इतर नैतिकतेच्या समस्येवर लक्ष देण्याच्या उद्देशाने सुधारणांच्या ठराव मंजूर करण्यासाठी मतदान केले. परंतु, टाईम अप आणि पीआर फर्म आणि हॉलिवूडमधील बर्‍याच जणांचे म्हणणे आहे की सुधारणा फार टिकत नाही. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन स्टुडिओच्या घोषणेनंतर ही बातमी समोर आली असून या दोघांनी असे सांगितले की ते यापुढे एचएफपीएबरोबर काम करणार नाहीत. जोपर्यंत संस्था सर्वंकष बदल करत नाही.\nमराठा आरक्षण: छत्रपती संभाजीराजे नक्षलवाद्यांना आवाहन करत म्हणाले...\nमहाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच...\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nबॉक्सर दिनको सिंह मेरी कोम आणि एल सरिता देवीचे होते प्रेरणास्थान\nएशियन गेम्समधले(Asian Games) सुवर्णपदक विजेते(Gold Medallist) बॉक्सर दिनको सिंह(...\nएक लाख तास चालणार व्हाइट LED बल्ब; मराठी तरूणाला ऑस्ट्रेलियाकडून अनुदान\nनांदेड: महाराष्ट्रातील स्मार्ट व्हिलेज साप्ती येथील रहिवासी अभिजीतने(Maharashtra...\n''सरकार फक्त श्���ेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी सरकारवर घणाघात\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढू लागला असताना त्याच वेळी ऑक्सिजन...\nBirth Anniversary: दोन दशकानंतर 'चेन्नई एक्स्प्रेस' मधून केली होती बाल सुब्रमण्यम यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री\nडिसले गुरुजींचा पुन्हा एकदा 'ग्लोबल सन्मान'\nभारतातील पहिले ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) मिळवणारे रणजितसिंह डिसले...\nरेशन न मिळाल्याने नाराज आदिवासी महिलेने परत केला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार\nठाणे: महाराष्ट्रातील(Maharashtra) ठाणे(Thane) जिल्ह्यातील आदिवासी महिलेने (...\nJawaharlal Nehru Death Anniversary: बॉलिवूडच्या या प्रमुख कलाकारांनी साकारली चाचा नेहरूंची भूमिका\nपंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आज त्यांची पुण्यतिथी...\nगोव्याच्या संजनाचे दुबईत विक्रमी जलतरण\nपणजी: गोव्याची युवा जलतरणपटू संजना प्रभुगावकर (Sanjana Prabhugaonkar) हिने...\ncorona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन\nआसाम: देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढत असताना,कोरोनावर...\ncorona vaccine: नोबेल विजेत्यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या चुकीच्या ट्विटवर विश्वास ठेवू नका; आसाम पोलिसांचे अवाहन\nआसाम: देशभरात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढत असताना,...\nपुरस्कार awards चित्रपट awards नेटफ्लिक्स netflix अॅमेझॉन amazon\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/category/train-travel-uk/page/2/", "date_download": "2021-06-14T15:36:00Z", "digest": "sha1:JOADOJHBLKFCJ3CAUH6OZBJU42IVRCRJ", "length": 15391, "nlines": 88, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "ट्रेन प्रवास यूके आर्काइव्ह्ज | पृष्ठ 2 च्या 6 | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nवर्ग: ट्रेन ट्रॅव्हल यूके\nघर > ट्रेन ट्रॅव्हल यूके\n7 युरोपमधील सर्वाधिक आश्चर्यकारक फुटबॉल स्टेडियम\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे रोमांचक, आनंददायक, भव्य, मनावर उडणारी, वर्णन करण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत 7 युरोपमधील सर्वात आश्चर्यकारक फुटबॉल स्टेडियम. शिवाय, जरी आपल्याला वाटत असेल की आपण त्यांची महानता समजू शकता, जेव्हा आपण आत जाता तेव्हाच, की तुम्हाला खरोखर जादू समजली आहे. त्यामुळे, आपण एक असाल तर…\nट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\n7 युरोपमधील सर्व��त्तम फ्ली मार्केट्स\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे शहराच्या विश्रांतीसाठी किंवा खरेदीसाठी योग्य मार्गावर ट्रेनने जा, युरोपमधील सर्वात आश्चर्यकारक राजधानींमध्ये हे सर्व आहे. फ्ली मार्केट्स जिथे रेट्रो आणि आधुनिक आहेत, वर्तमान आणि इतिहास, एकत्र येऊन, जिथे महान गोष्टी दिसतात, आणि आमचे 7 युरोपमधील सर्वोत्तम पिसू बाजार…\nट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप...\n10 युरोपमधील आपल्या मुलांबरोबर भेट देण्यासाठी सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालय\nवाचनाची वेळ: 7 मिनिटे मुलांबरोबर युरोप प्रवास करणे एक आव्हान असू शकते. त्यामुळे, मुलांचा आनंद घ्याव्यात अशा काही क्रियाकलाप जोडणे अत्यंत महत्वाचे आहे, एखाद्याच्या भेटीप्रमाणे 10 युरोपमधील सर्वोत्तम प्राणीसंग्रहालय. जगातील काही सर्वोत्कृष्ट प्राणीसंग्रहालय आहेत…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ...\n10 युरोपमधील निसर्गरम्य गावे\nवाचनाची वेळ: 7 मिनिटे युरोपमधील विस्तीर्ण भूभाग अनेक आख्यायिका आणि परीकथांचे मूळ आहेत, आकर्षक क्षेत्रफळामध्ये, आणि प्राचीन रहस्ये ठेवणारी गावे. मध्यवर्ती कॉस्मोपॉलिटन शहरे जवळ किंवा चुनखडीच्या पर्वतांच्या मागे सरकलेली, युरोपमधील नयनरम्य आणि मोहक खेड्यांची संख्या अविरत आहे….\nट्रेन प्रवास, ट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ...\nयुरोप ट्रेन मार्ग नकाशे मार्गदर्शक\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे आम्ही घट्टपणे की रेल्वे प्रवास प्रवास सर्वोत्तम आणि सर्वात पर्यावरणाला अनुकूल मार्ग आहे विश्वास. यासाठी, आपण युरोप ओलांडून सर्वोत्तम आणि स्वस्त रेल्वे तिकीट घेऊन सुमारे दोन डझन विविध रेल्वे ऑपरेटर समन्वित आहे. याचा अर्थ आम्ही करू शकतो…\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन प्रवासाच्या टीपा, ट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप...\nशीर्ष 6 प्रवासासाठी युरोपमधील स्लीपर गाड्या\nवाचनाची वे���: 6 मिनिटे आपण कधीही टक लावून पाहणे वाटणारी काय विचार केला आहे, निष्पाप, जगाला वावटळ मोठ्या चित्र विंडो बाहेर एक गाडी स्थिर वास करून झोप lulled जात कसे ट्रॅक खाली trundles म्हणून एक गाडी स्थिर वास करून झोप lulled जात कसे ट्रॅक खाली trundles म्हणून ट्रेन प्रवास एक सामान्य गोष्ट आहे…\nट्रेन प्रवास, ट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्वीडन, ...\nनवशिक्यांसाठी अंतिम युरोप ट्रेन सहल\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे इथून बाहेर युरोपमधील कोणीही आपण सार्वजनिक संक्रमण करून baffled असाल तर मी म्हणून तुझा हात. आपली खात्री आहे की, न्यूयॉर्कचा भुयारी मार्ग आहे, आणि टोरोंटो मेट्रो चालविते, परंतु मोठ्या प्रमाणात, जग मोटारींवर पोसते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण स्वत: ला बनवताना पाहतो…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन प्रवास ब्रिटन, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, ट्रेन प्रवास इटली, ...\n10 सर्वोत्तम कॉफी मध्ये युरोप सर्वोत्तम कॅफे\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे युरोप निर्मिती आणि कॉफी एक अथांग रक्कम घेतो, तो युरोप मध्ये सर्वोत्तम कॉफी दुकाने आणि कॅफे आहे. हे कॉफी प्रियकरांचे मक्का आणि अगदी स्पष्टपणे आहे, फक्त त्या पेक्षा खूप अधिक. कॅफे संस्कृती जगात एक खिडकी आहे. आम्ही शोधतो…\nट्रेन ट्रॅव्हल ऑस्ट्रिया, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास स्पेन, ट्रेन प्रवास स्वित्झर्लंड, ट्रेन ट्रॅव्हल यूके, ...\n5 पासून आम्सटरडॅम करून रेल्वे सर्वोत्तम दिवस ट्रिप\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे आम्सटरडॅम भेट एक भव्य शहर आहे. तेथे पाहू आणि आपण कदाचित फिटणे नाही की येथे खूप आहे. मात्र, तरीही काही एकत्र छान होईल. हे असे आहे की आम्सटरडॅम अनेक आश्चर्यकारक गोष्टींसाठी एक प्रारंभिक बिंदू आहे…\nट्रेन प्रवास, ट्रेन ट्रॅव्हल बेल्जियम, ट्रेन प्रवास ब्रिटन, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास जर्मनी, रेल्वे प्रवास हॉलंड, रेल्वे प्रवास द नेदरलँड्स, ...\nहॅरी पॉटर शनिवार व रविवार मध्ये लंडन सर्वोत्तम ठिकाणे\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे हॅरी पॉटर चित्रपट सर्व वेळ सर्वात यशस्वी चित्रपट मालिका होते. हॅरी पॉटर चित्रपटातील अनेक दृश्यांचे लंडनमध्येच चित्र���करण करण्यात आले होते. आपण हॅरी पॉटर मूव्ही किंवा बुक सिरीजचे डाय-हार्ड फॅन आहात किंवा नाही, लंडन निःसंशयपणे सर्वोत्तम आहे…\nट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n10 युरोपमधील अप्रतिम सुट्टीतील भाड्याने देणे\n8 सर्वोत्कृष्ट वाढदिवस प्रवासाच्या कल्पना\n10 सर्वाधिक इच्छित जोडप्यांच्या सहली\nशीर्ष 10 जगातील गुप्त ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9834/", "date_download": "2021-06-14T15:37:57Z", "digest": "sha1:AMIGA54GKGWOWNEX3MSP4JH5JODO42AB", "length": 10628, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध..\nउपलब्ध..कुडाळ कोविड सेंटरला ऑक्सिजन सिलेंडरची तातडीची गरज आहे हे ओळखून भाजपच्यावतीने भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित देसाई आणि कुडाळ नगरपंचायतच्या नगरसेविका संध्या तेरसे यांच्या माध्यमातून आज २९ एप्रिलला गररूवारी ऑक्सिजन सिलेंडरचे उपलब्ध करण्यात आले.यावेळी कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे ,कुडाळ तहसीलदार अमोल फाटक ,भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे ,नगरसेवक सुनील बांदेकर ,भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या सावंत ,रेखा काणेकर ,नगरसेवक राकेश कांदे उपस्थित होते.\nडुक्कर मारण्यासाठी लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कविलकाटे येथील पिता-पुत्र पुत्राचा मृत्यू..\nआडेली खुटवळवाडी येथे श्रमदानातून बंधारा..\nराज्याचा रिकव्हरी रेट ८३ टक्क्यांवर..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nमुलीच्या पहिल्या वाढदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ३० रक्तदात्यांनी केले रक्तदान…...\nवेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार...\nकुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्य��ातून ऑक्सिजन सिलेंडर उप...\nकुडाळ कोविड सेंटरला भाजपच्यावतीने रणजित देसाई आणि संध्या तेरसे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर वा...\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १४५ कोरोना रुग्ण , १२ जणांचा मृत्यू.....\nशिवसेनेच्या गाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान मोहिमेस कट्टा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.;आमदार वैभव नाईक...\nनिलक्रांती संस्थेच्या खासगी कोविड केअर सेंटरचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन.....\nसामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार करणार १ मे.रोजी कामगारदिनी कुडाळ पोलीस ठाण्यात उपोषण.....\nकुडाळ कोविड सेंटर येथे ऑक्सिजनबेड तातडीने पुरविण्यासाठी भाजपच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांचे तह...\nकणकवली तालुक्यातील नरडवे येथे जळालेल्या अवस्थेत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह.;घात की अपघात \nकुडाळ शहरातील सुपर ग्राहक बाजारवर गुन्हा दाखल.;कुडाळ पोलिसांची कारवाई..\nकुडाळ सिटी सेंटर येथे फळ/ भाजी विक्रेते मालाची करताना आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल..\nसिंधुदुर्गात आज नव्याने 142 कोरोना बाधित रुग्ण तर,15 व्यक्तीं कोरोनामुळे मृत्युमुखी\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले १४५ कोरोना रुग्ण , १२ जणांचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 58 कोरोना रुग्ण..\nअडेल- तट्टूअधिकाऱ्यांमुळे कुडाळ मुख्याधिकारी यांच्याबाबतीत घडला प्रकार.;नेरूर शाखाप्रमुख बाळा पावसकर यांचा वकत्व..\nअखेर म्हापसेकर उपाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर पुन्हा विराजमान.;पशुसंवर्धन सभेचे भूषविले अध्यक्षपद भाजपच्या गोटात आनंद..\nकणकवली तालुक्यात आज बुधवारी कोरोनाचे नव्हे ६२ रुग्ण तर,सात जणांचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात आज २१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड पॉझिटिव्ह..\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.; राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3456/Maratha-Reservation-Eleventh-Engineering-Admission-Only-Digged.html", "date_download": "2021-06-14T14:12:57Z", "digest": "sha1:CGOCLQLLQYHBXSTQI7IPHM47AF324UKX", "length": 12669, "nlines": 63, "source_domain": "naukriadda.com", "title": "मराठा आरक्षण: अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेश खोळंबलेलेच", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमराठा आरक्षण: अकरावी, इंजिनीअरिंग प्रवेश खोळंबलेलेच\nमराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य सरकारने आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्याप यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने अकरावी प्रवेश, एमपीएससी परीक्षा इतकेच नव्हे, तर इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया खोळंबल्या आहेत. यामुळे सरकारने यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांकडून होत आहे.\nविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारने लॉकडाउनच्या कालावधीत ऑनलाइन शिक्षणावर भर दिला. परंतु दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊन अकरावीत गेलेले विद्यार्थी गेल्या सात महिन्यांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. अकरावीचे पहिले सत्र संपले तरी यंदा प्रवेशप्रक्रियाच सुरू न झाल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक संभ्रमात आहेत.\nलॉकडाउनमुळे दहावीचा निकाल यंदा उशिरा जाहीर झाला. यानंतर प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू झाली. अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यावर मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत कोणताही विचार शिक्षण विभागाने केलेला नाही. त्यामुळे एकीकडे पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत असताना, अकरावीचे विद्यार्थी मात्र अद्याप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना अकरावीच्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. या परीक्षेनंतर पुन्हा ���ारावीच्या वर्षाला सामोरे जावे लागणार असल्याने विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत.\nया प्रकरणात सरकारने तातडीने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल करून शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास मुभा मागणे अपेक्षित होते. तसे सरकारने त्यावेळेस जाहीरही केले होते. मात्र अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने विद्यार्थी, पालक हवालदिल झाले आहेत. अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेद्वारे एसईबीसी आरक्षणानुसार राज्यभरात अद्याप ४,१९९ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. तर, पहिल्या यादीत आत्तापर्यंत ७८,६१० विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडलेले आहेत. याचबरोबर पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम राहणार आहेत की नाही याबाबतही पालकांच्या मानात शंका आहेत. यावर सरकारने तातडीने उत्तर द्यावे, अशी मागणी होत आहे.\nदहावीची मार्च महिन्यात परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी अभ्यासापासून दूर आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभागाने कोणतेही नियोजन केलेले नाही. अकरावीत प्रवेश झाला नसल्याने विद्यार्थी तसेच पालक तणावात आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने युद्धपातळीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नियोजन करावे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9349/", "date_download": "2021-06-14T14:32:31Z", "digest": "sha1:KFQK34NNQRANSWPZSUKD2C5TJARKUOCA", "length": 9011, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण..\nतर सक्रीय रूग्ण एक हजार ५६६\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज तब्बल ३१८ कोरोना रुग्ण मिळाले आहेत. ४२ रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सध्या एक हजार ५६६ रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यानी दिली.\nगोळवन येथील तब्बल ६ वर्षे बेपत्ता असलेला मुलगा मोबाईल लोकेशनवरून सापडला..\nआरवली ग्रा.पं.नवनिर्वाचित सरपंच – उपसरपंच – सदस्यांचा भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या हस्ते सत्कार..\nदोडामार्ग तालुका भाजपा कार्यकारिणी जाहीर..\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना रुग्ण सापडले..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल ३१८ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण.....\nमनात खळबळ माजवणारे प्रश्न खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मा...\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी सापडले एवढे कोरोना रुग्ण.....\nकुडाळ तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण.;आ. वैभव नाईक यांची माहिती.....\nआता आंब्याची प्रदेश व नावा नुसारच होणार विक्री,कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नाना यश.....\nखानोलीतील कुलदेवता मित्रमंडळातर्फे जिल्हास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा.....\nवेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण.....\nधनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांची सामाजिक बांधिलकी......\nसिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती.....\nआमदार किरण पावसकर यांना पितृशोक..\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी सापडले एवढे कोरोना रुग्ण..\nमनात खळबळ माजवणारे प्रश्न खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मांडकुलकर\nवेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने सापडले येवढे कोरोना रुग्ण..\nकुडाळमधील व्यापारी वर्गाला दुकामे बंद करण्यासाठी दबाव नको.;नगराध्यक्ष/नगरसेवक यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन.\nडॉ.श्रीमंत चव्हाण यांना जामीन मंजूर.;ऍड.उमेश सावंत यांचा यशस्वी युक्तिवाद..\nआंबेरी मध्ये महिला पोलीस कमाचाऱ्याने दिले खारू ताईच्या पिल्लाला जीवदान..\nकुडाळ तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण.;आ. वैभव नाईक यांची माहिती..\nआमदार किरण पावसकर यांना पितृशोक..\nसिंधूदुर्ग जिल्हापरिषद अतिरिक्त सीईओ पदी संजय कापडणीस यांची नियुक्ती..\nधनगर समाज महासंघ सिंधुदुर्ग जिल्हा यांची सामाजिक बांधिलकी...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9547/", "date_download": "2021-06-14T16:09:42Z", "digest": "sha1:NKV2KARBFWVJCBTNWHO2YDPEKLACD6SW", "length": 12017, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित..\nजिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती..\nकुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यां��्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.या रुग्णालयात ७० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रथमतः ३० बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.\nजिल्ह्यात कोरोना रुग्नांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे अधिकाधिक बेडची आवश्यकता भासत आहे. त्यादृष्टीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्याबरॊबरच जिल्ह्यातील कोविड रुग्नांना सोयीचे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी येथे भेट देऊन आवश्यक सोयी सुविधांचा आढावा घेतला होता.\nयावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक,पोलिस निरीक्षक शंकर कोरे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. प्रमोद वालावलकर,डॉ. आकेरकर, डॉ. घुर्ये, डॉ. सौंदत्ती आदिंसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.\nव्यापाऱ्यांना कर्ज प्रकिया सुलभ होण्यासाठी शासनाने सर्व प्रयत्न सुरू.;आम.वैभव नाईक\nमालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार…\n‘महामारीमुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत, तर नव्या संसदेवर खर्च का\nवजराट येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात २३० जणांची तपासणी..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात कोविड केअर सेंटर कार्यान्वित.....\nकिराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश...\nसिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू.....\nकोळंबी प्रकल्पाविरोधात जन आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला इशारा.....\nआचरयातही विनाकारण फिरणाऱ्यांवर रॅपिड टेस्टचा दट्टा.;टेस्ट मध्ये एक पाॅझेटीव्ह...\nरामदास कांबळी यांचे दुःखद निधन..\nवैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट.....\nआचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले.....\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर.....\nमालवण शहरात आज २० एप्रिल पासून जंतुनाशक औषध फवारणी…...\nकिराणा भाजीपाला डेअरी व बेकरीसाठी सकाळी ७ ते ११ परवानगी.;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश\nसिंधुदुर्गात आज 284 कोरोना बाधित सापडले तर ०७ जणांचा मृत्यू..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..\nवैभववाडी तालुक्यातल्या तीथवली मधील कोरोनाग्रस्त दिगशी भागात जिल्हाधिकाऱ्यांची भेट..\nआचऱा येथे ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले..\nजानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..\nआता जिल्हय़ाबाहेरून येणाऱ्यांना होम क्वारंटाईन रहाण्याची गरज नाही .;पालकमंत्री उदय सामंत\nतत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची मनमानी सुरुच.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.\nरामदास कांबळी यांचे दुःखद निधन..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T15:00:01Z", "digest": "sha1:ZBA3ONX4E7Q2ZHMJUJXFFKALXRF3I5KW", "length": 19732, "nlines": 149, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार राम खटकेला मिळणार मदत | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्र���ारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपत्रकार राम खटकेला मिळणार मदत\nभेट ..लोकाचे अश्रू पुसणार्‍या एका अधिकार्‍याची…\nसोलापूर येथील एका रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला उमदा पत्रकार राम खटके यांला मदत मिळवून देता येते का ते पाहण्यासाठी काल मी , किरण नाईक आणि तरूण अणि धडपडया पत्रकार मंगेश चिवटे मंत्रालयात गेलो.गरजू रूग्णांना मदत देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री आरोग्य कक्ष वगैरे स्थापन केलाय हे मला तरी ठाऊक नव्हतं.मंगेशनं दिलेल्या माहितीन्वये आम्ही तिघं त्या कक्षात गेलो.तेथील प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी जी माहिती दिली ती ऐकून या कक्षाबद्दल आपल्याला यापुर्वीच कसं समजलं नाही याची खंत वाटली.मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्यावतीने गरजू रूग्णांना तातडीने दोन लाख रूपयांपर्यत मदत दिली जाते.निधी मिळविण्याची पध्दतही अगदीच सोपी आहे.एक अर्ज भरायचा.सोबत तहसिलदारांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,राशन कार्ड,संबंधित रूग्णालायाचे खर्चाचे अंदाजपत्रक असले की, बस्स. फार त्रास न होता दोन लाखांची मदत मिळते.चेक थेट रूग्णालयाच्या नावानेच निघतो.ही योजना गेली सात महिने सुरू असून शेकडो लोकांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.\nमुऴात ओमप्रकाश शेटे हे सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी आहेत.ग्रामीण भागाची पार्श्‍वभूमी असल्यानं लोकांची दुःख,अडचणींशी ते चांगले अवगत आहेत.स्वतः दुष्काळी भागातून आलेले असल्यानं गरिबीचे चटके कश्याला म्हणतात याची चागली कल्पना त्यांना आहे.मुळातच माणूस संवेदनशील असल्यानं सामांन्यांची काम लवकरात लवकर झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.त्यातूनच त्यांनी अनकांचेे अश्रू पुसण्याचे काम केले आहे..ते आणि त्यांचा विभाग रूग्ंणांच्या मदतीला वेळेत धाऊन गेल्यांनं अनेकांना जीवदान मिळाले आहे.ज्यांना मदत मिळाली त्याचे कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेली अनेक पत्रं ही शेटे यांच्या कार्याची पावती आहे.बरे झाल्यानंतर रूगणांनी शेटेंना लिहिलेली पत्रं वाचली की आपल्याही डोळ्याच्या कडा आपोआप पाणवतात.”सरकारी काम आणि सहा महिने थांब” असा अनुभव असतो मात्र शेटे ���ांगतात “इथं सहा महिने काय सहा दिवस थांबायलाही कुणाला वेळ नसतो.रूग्ण बेडवर असतो आणि त्याला तातडीनं मदत मिळणं अत्यंत गरजेचं असतं.अशा स्थितीत त्याचा अर्ज लालफितीत अडकून भागणारं नसतं.त्यामुळं अर्ज प्राप्त झाल्यानंतर सारे सोपस्कार पूर्ण करून आम्ही दोन-तीन दिवसात विषय मार्गी लावतो”.त्यामुळंच असेल स्वतः मुख्यमंत्री या कक्षाच्या कामावर खुष आहेत. . मी विचारले,”या योजनेत पत्रकारांना कसे सामावून घेता येईल.त्यावर शेटे सांगत होते.”योजना सर्वांसाठीच असल्याने या योजनेचा लाभ पत्रकारांनाही घेता येऊ शकतो.तुम्ही तुमच्या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना याची माहिती द्या,ज्या पत्रकारांना गरज आहे अशा पत्रकारांनाही दोन लाखांपर्यत मदत मिळू शकेल”.ते ज्या आपुलकीनं हे सारं सांगत होते ते एकून खरोखरच मनस्वी आनंद झाला.एक अधिकारी एखादा विषय एवढ्या तळमळीनं बोलू शकतो,मदतीचा हात पुढं करू शकतो,गरजूंना मदत करण्याची भाषा बोलतो आणि थेट लाभार्थींना फोन करून मदत देण्याची तयारी दर्शवतो हा अनुभव माझ्यासाठी तरी नवा होता.ओमप्रकाश शेटे हे एवढं करूनच थांबलेत असं नाही तर त्यांनी गरीब रूग्णांना वार्‍यावर सोडणार्‍या मुंबईतील पंचतारांकीत रूग्णलयांना वठणीवर आणण्याचंही काम केलं आहे.सामाजिक उत्तरादीयीत्व मानणारा,सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं मंत्रालायत बसून सामांन्यांचे अश्रू पुसणारा अधिकारी म्हणून मला नक्कीच ओमप्रकाश शेटेंबद्दल आपलेपणा वाटला.\nअर्थात आम्ही ज्या कामासाठी गेलो होतो त्या राम खटके चा विषय कधी निघतो याची मी वाट पाहात होतो.मात्र मंगेशनं रामचा विषय अगोदरच त्यांच्या कानी घातला होता.त्यानंतर राम खटके ज्या रूग्णालयात उपचार घेतोय त्या रूग्णालायाशी आणि रामच्या भावाशीही स्वतः शेटे बोलले होते.कागदपत्रे घेऊन लगेच या असा निरोपही त्यांनी दिलेला होता.आम्हीही रामच्या नातेवाईकांशी बोललोत.आता रामचे बंधू मंगळवारी उत्पन्नाचं सर्टिफिकेट आणि अन्य कागदपत्रे घेऊन येत आहेत.शेटे म्हणाले,”काळजी करू नका,कागदपत्रे मिळाली की ,लगेच निधीचा प्रश्‍न मार्गी लावतो”.या सार्‍या आपलेपणानं मी भारावून गेलो होतो.मंगेश चिवटे सांगत होते,”आपण पत्रकार आहोत म्हणून नव्हे तर सामांन्य माणसालाही येथे हीच आपलेपणाची,सन्मानाची वागणूक मिळते.”राम खटकेला आता मदत मिळ���्याबद्दल मी निश्‍चिंत आहे.जनतेच्या प्रश्‍नांबद्दल प्रामाणिक तळमळ असलेल्या अधिकार्‍याने रामची जबाबदारी घेतली आहे..काम नक्की होणार आहे.त्यामुळे आता चिंता नाही.\nजाता जाता- सर्व पत्रकार मित्रांना विनंतीय की,ज्यांना मदतीची गरज असेल त्यांनी मराठी पत्रकार परिषदेशी किंवा थेट शेटे यांच्याशी संपर्क साधावा.त्यांच्या कार्यालयाचा नंबर आहे,022- 22026948 ( एस एंम )\nPrevious articleपत्रकार कायदा,पेन्शन लवकरच- मुख्यमंत्री\nNext articleमानकर सर तुम आगे बढो…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/west-bengal-assembly-election-2021-200-crude-bombs-were-seized-south-24-parganas-district-11275", "date_download": "2021-06-14T14:40:39Z", "digest": "sha1:CKN3Z4E7FI2G4S7T2MD5WVUAHJHC26MX", "length": 9892, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: 200 हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त; सुरक्षा दलाकडून सतर्कतेचा इशारा | Gomantak", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: 200 हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त; सुरक्षा दलाकडून सतर्कतेचा इशारा\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक: 200 हून अधिक क्रूड बॉम्ब जप्त; सुरक्षा दलाकडून सतर्कतेचा इशारा\nमंगळवार, 9 मार्च 2021\nदक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगार भागात सुमारे 200 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी काशीपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nकोलकत्ता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकीपुर्वी 200 हून अधिक क्रूड बॉम्ब सापडले आहेत. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील भंगार भागात सुमारे 200 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले. या प्रकरणी काशीपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.\nदरम्यान मागील आठवड्यात पश्चिम बंगालच्या मालदा येथे शेतात सुमारे 18 क्रूड बॉम्ब जप्त करण्यात आले होते. त्याही प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे आणि सीआयडीच्या जवानांनी हे बॉम्ब जप्त केले. यापूर्वी सुरक्षा दलांकडून बॉम्बस्फोटाच्या कारवाई सुरू होत्या आणि कारवाईदरम्यान जवानांनी 18 फळ बॉम्ब जप्त केले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांची सीआयडी टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरक्षा दलाकडून उच्च सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nIPL 2021:आयपीएलच्या आयोजनावरुन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा BCCI ला सवाल\nमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरात घेतली छत्रपती शाहू महाराजांची भेट\nकोल्हापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री (Maharashtra Deputy Chief Minister) ...\nMonsoon: गोव्यात 14 जुनला ‘रेड अलर्ट’\nपणजी: सोमवारी राज्यात अतिवृष्टी आणि पुरसदृश स्थितीची दाट शक्यता असल्याने ‘रेड अलर्ट...\n 1098, माझ्या आजीने मला मारले आणि आईने त्यावर मिरची घातली\n 1098, मी घरी राहणार नाही, माझी आजी आणि आईने मला खूप मारहाण केली. आज...\nगोव्यासह कोकणात मॉन्सून 'इलो रे'\nपणजी : नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मॉन्सूनने (Monsoon) पुन्हा गती पकडली असून, आज थेट...\nअनलॉकबाबत संभ्रमात ठाकरे सरकार\nमुंबई : क्रॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महाराष्टात अनलॉक बाबत पत्रकार...\nआईनेच केली 5 मुलांविरोधात FIR दाखल; तीघांना अटक\nज्या आईला पाच मुले आहेत, आता तीलाच म्हातारपणात घरोघरी फिरण्याची वेळ आली आहे. ...\n\"त्यांनी\" केलेल्या अथक प्रयत्नांमूळे चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरला गोवा\n‘तौक्ते' चक्रीवादळ (Cyclone Tauktae) येण्यापूर्वी आठवडाभर आधी वादळ किनारी भागात (...\nGoa: ताळगावात गुंडांचा हवेत गोळीबार\nपणजी: ताळगाव येथील तरुण दर्शन राजपूत (Darshan Rajput) व त्याच्या मित्रांना...\nग्रीष्मातला राजा गुलमोहर: तरल मनाशी मुक्त संवाद साधतो\nनिसर्गाने सौदर्यांचे भरभरुन वरदान दिलेले गुलमोहोराचे झाड तसे निरुपयोगी आणि कमकुवत...\nमहाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांत होम आयसोलेशनला बंदी; मुंबईत मात्र दिली परवानगी\nमुंबई: महाराष्ट्र सरकारने(Government of Maharashtra) कोरोनासंदर्भात(Covid-19)...\nSunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’\nनिसर्गाची(Nature) किंमत काय आहे, याची जाणीव प्रखरतेने आपल्या सगळ्यांना ज्या काळात...\nYass Cyclone: ओडिशातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा\nतोक्तेच्या कहरानंतर आता यास चक्रीवादळाच्या(Yass Cyclone) संकटाचे संकेत येऊ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/maharashtra/the-maratha-community-reservation-news", "date_download": "2021-06-14T15:03:11Z", "digest": "sha1:O5GJI5THMMY6WEUCNKYYO5SMRDOG7YMX", "length": 5713, "nlines": 49, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The Maratha community reservation", "raw_content": "\nमराठा समाजाला दुहेरी आरक्षण नाही\nराज्य सरकारच्या परिपत्रकाने संतापाची लाट\nमराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात टांगती तलवार झाली असताना आता राज्य सरकारने आर्थिक दुर्बल घटकांच्या दहा टक्के केंद्र सरकारने दिलेल्या आरक्षणाचा लाभ मिळणार नसल्याचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाजाला आर्थिक मागास घटकांतर्गत आरक्षणाचा लाभ घेवून अकरावी आणि महाविद्याल���ीन प्रवेश घेता येणार नाहीत. या विरोधात मराठा क्रांती मोर्चाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.\nराज्य सरकारच्या या परिपत्रकात म्हटले आहे, राज्यात अनेक ठिकाणी मराठा आरक्षणाचा 16 टक्के लाभ मिळत असणार्‍यांकडूनही आर्थिक मागास घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही आरक्षणाचा लाभ न मिळणार्‍या घटकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा लाभ मिळणार्‍यांना या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे यापुढे मराठा समाजाला देखील राज्यातील शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाच्या जागा यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. या परिपत्रकात जिल्हा प्रशासनाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील प्रमाणपत्र देताना संबंधित अर्जदार आरक्षित वर्गातील आहे की इतर याची खातरजमा करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच जे उमेदवार आरक्षित घटकांमधील आहेत, त्यांना राज्य शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासाठी असे प्रमाणपत्र न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.\nराज्य सरकारने असे जीआर आणि परिपत्रकं काढण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची भक्कम बाजू मांडली पाहिजे. तेथे लागणार्‍या गोष्टींची तयारी केली पाहिजे. आधीच मराठा समाजासमोरील अडचणी वाढलेल्या आहेत. त्यातच आपणही अडचणी वाढवण्याचा प्रयत्न करु नये. हे परिपत्रक दोन दिवसात मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर बाबींना सामोरे जावे लागेल. -\nविनोद पाटील,नेते,मराठा क्रांती मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/there-are-also-benefits-to-drinking-beer-without-harming-the-body-you-will-not-be-left-without-zing-after-reading-nrvb-101380/", "date_download": "2021-06-14T15:56:31Z", "digest": "sha1:EG6ET7U5BIHP4US4RXELYKIT3WTQZNIL", "length": 13692, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There are also benefits to drinking beer without harming the body You will not be left without Zing after reading nrvb | बिअर प्यायल्याने शरीराला अपाय न होता असेही होतात फायदे; वाचून तुम्हालाही झिंग चढल्याबिगर राहणार नाही | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मु���बई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nBeer Drinking Benefitsबिअर प्यायल्याने शरीराला अपाय न होता असेही होतात फायदे; वाचून तुम्हालाही झिंग चढल्याबिगर राहणार नाही\nअधिक प्रमाणात बिअर पिणंआरोग्यासाठी लाभदायक ठरतच नाही. पण असंही नाही की, यामुळे काही नुकसान होतं अनेक संशोधनात बिअरच्या काही अशा फायद्यांच्या बाबत दावे केले आहेत, ज्यामुळे तुम्ही चकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात बिअर पिण्याचे काय काय फायदे आहेत.\nआजच्या मॉडर्न लाइफमध्ये बिअर पिणं एक सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. बिअरशिवाय पार्टी आणि फंक्शन जणूकाही अपूर्णच असल्यासारखं आहे. बिअर पिणं आरोग्यासाठी योग्य नाही असं काहीजण मानतात, कारण त्यांना वाटतं की, बिअरचे सेवन केल्याने लिव्हर खराब होतो.\nतथापि अधिक प्रमाणात बिअर पिणंआरोग्यासाठी लाभदायक ठरतच नाही. पण असंही नाही की, यामुळे काही नुकसान होतं अनेक संशोधनात बिअरच्या काही अशा फायद्यांच्या बाबत दावे केले आहेत, ज्यामुळे तुम्ही चकीत व्हाल. चला तर मग जाणून घेऊयात बिअर पिण्याचे काय काय फायदे आहेत.\nतज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही लिमिटमध्ये बिअर प्यायलात, तर यापासून हृदयरोगाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यात तुमची मदत करते.\nअसं म्हणतात की, बिअरमध्ये उत्तम प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं. याशिवाय यात विटामिन -B6, विटामिन-B, फॉलिक ॲसिड आणि अनेक चरबीयुक्त विरघळणारे घटक असतात, जे तुमच्या आरोग्याला अतिशय फायदेशीर ठरु शकतात. यासाठी बिअर आवश्य प्या पण, एका लिमिटपर्यंतच.\nसंशोधनानुसार, बिअरमध्ये सिलिकॉन नामक तत्व आढळते. जे हाडं मजबूत करण्यासाठी मदत करते. एका संशोधनात असंही आढळून आलं आहे की, जे लोक कधी-कधी बिअरचे सेवन करतात, त्यांची हाडं अपेक्षेपेक्षा अधिक मजबूत असतात.\nएका संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने स्मरणशक्ती चांगली होते. ही Xanthohumol नावाच्या संज्ञानात्मक कार्याची दुरुस्ती करण्याचे काम करते.\nअसं म्हणतात की, झोप न येण्याची समस्या असेल तर बिअर पिऊ नका. ही तुमचं झोपेचं चक्र बिघडवू ��कते, जे आपल्या आरोग्यासाठी नक्कीच चांगलं नाही.\nजर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल, तर कोणत्याही प्रकारचे मद्य पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, विशेषत: रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी या सल्ल्याचे आवर्जून पालन करावे.\nएक्सपर्ट्स सांगतात की, बिअर प्यायल्याने किडनी स्टोन्स तयार होण्याची शक्यता कमी होते. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’नुसार बिअक प्यायल्याने हृद्यविकाराचा झटका येण्याचे प्रमाण कमी होते.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/wife-reveals-secret-of-husband-police-finding-him-for-his-crime-nrsr-137489/", "date_download": "2021-06-14T15:36:58Z", "digest": "sha1:KUFWSY2QI542TPL4HJ36JYKI4WMQSK4N", "length": 13877, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "wife reveals secret of husband police finding him for his crime nrsr | बायकोने नवऱ्याचं असं सिक्रेट पोलिसांना सांगितलं की त्याला व्हावं लागलं फरार,विचित्र प्रकार पाहून पोलीस पडले बुचकळ्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nबिंग फुटलं आणि पतीची पंचाईत झालीबायकोने नवऱ्याचं असं सिक्रेट पोलिसांना सांगितलं की त्याला व्हावं लागलं फरार,विचित्र प्रकार पाहून पोलीस पडले बुचकळ्यात\nकल्याण (Kalyan) पश्चिमेतील माधव संसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या कामेश मोरे आणि कृतिका मोरे या पती पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. त्याच्या घटस्फोटाची (Divorce) प्रक्रियाही सुरू आहे.\nकल्याण: कल्याणमध्ये (Kalyan) एका पत्नीनं पतीचं सिक्रेट पोलिसांना सांगितलं.त्यामुळे पतीला फरार व्हाव लागलं. घरात कोरे वोटर (Blank Voter ID) आयडीकार्ड पडलेले होते. ते पती घेऊन जाणार होता. पण त्याआधीच पत्नीनं ही माहिती पोलीस (Police) आणि तहसिलदारांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंद करत या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या पती-पत्नीची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे.\n१ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी ,महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजनेची नवाब मलिक यांनी केली घोषणा,अधिक माहिती जाणून घ्या\nकल्याण पश्चिमेतील माधव संसार या इमारतीमध्ये राहणाऱ्या कामेश मोरे आणि कृतिका मोरे या पती पत्नीमध्ये वाद सुरू आहेत. त्याच्या घटस्फोटाची प्रक्रियाही सुरू आहे. या दरम्यान एकदिवस कामेश मोरे यानं मुलाला फोन करून त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले वोटर आयडी कार्ड म्हणजे मतदान ओळखपत्र काढून ठेवायला सांगितलं. काही वेळानं कामेश ते घेऊन जाणार होता. मुलानं काढलेले ते मतदान ओळखपत्र पाहून पत्नीला धक्काच बसला. त्याचं कारण म्हणजे ते सर्व वोटर कार्ड हे कोरे होते. पती नक्की काहीतरी चुकीचं करत असल्याची जाणीव कृतिका यांना झाली.\nफास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का\nकृतिका यांनी खडकपाडा पोलीस आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना फोन केला. घरात मोठ्या संख्येनं क���रे वोटर आयडी कार्ड असल्याचं कळताच नायब तहसीलदार वर्षा थळकर टीम तिथं पोहोचल्या. एवढे सारे कोरे मतदान ओळखपत्रं पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. कोऱ्या कार्डसह काही दुसऱ्या तालुक्याचे कार्डही होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करत ते जप्त केले. या प्रकारानंतर कामेश मोरे फरार असल्याचं समोर आलं आहे.\nहाय प्रोफाईल सोसायटीचत राहणाऱ्या व्यक्तीनं कोरे वोटर आयडी कुठून आणि कशासाठी आणले. त्याचा कोणाला फायदा होणार आहे. या कृत्यात कामेश मोरे सोबत कोण आहे. या प्रश्नाचे उत्तर कामेश मोरे याच्या अटकेनंतर समोर येणार आहे. खडकापाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-monday-accident-day-many-people-8919", "date_download": "2021-06-14T15:29:20Z", "digest": "sha1:3DOEMTK5FKGLF6JGX6OR74HZ3HFX5ACR", "length": 11210, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | सोमवारीच अपघात का घडतायत? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोट���फिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | सोमवारीच अपघात का घडतायत\nVIDEO | सोमवारीच अपघात का घडतायत\nसोमवार, 23 डिसेंबर 2019\nगेल्या काही दिवसांपासून सोमवार हा लोकल प्रवाशांसाठी घातवार ठरतोय. इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी रेल्वेचे सर्वाधिक अपघात होत असल्याचं समोर आलंय.\nगेल्या काही दिवसांपासून सोमवार हा लोकल प्रवाशांसाठी घातवार ठरतोय. इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी रेल्वेचे सर्वाधिक अपघात होत असल्याचं समोर आलंय.\nसोमवार म्हणजे प्रत्येक आठवड्यातील ऑफिसचा पहिला दिवस. आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाचा वेळेत ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याकडे कल असतो. मात्र हाच सोमवार लोकलमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या दृष्टीनं घातवार ठरतोय. लोकलमधून पडून अपघाताच्या घटना सोमवारी सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास सर्वाधिक असल्याचं समोर आलंय. याला कारण ठरतेय ती सोमवारी लोकलला होणारी प्रचंड गर्दी.\nसोमवारच्या दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत 25 ते 28 लाख अधिक प्रवासी लोकलने प्रवास करतात. साधारणता दरदिवशी मुंबईच्या लोकलमधून 82 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र सोमवारी हाच आकडा 30 टक्क्यांनी वाढून प्रवासी संख्या जाते थेट 1 कोटी 10 लाख प्रवाशांवर. सेंट्रल रेल्वेवर इतर दिवसाच्या तुलनेत सोमवारी 15 लाख प्रवासी वाढतात. वेस्टर्न रेल्वेवर दररोज सरासरी 37 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र सोमवारी 16 डिसेंबरला प्रवाशांची हिच संख्या 54 लाखांवर गेली होती.\nआठवड्याच्या सुरुवातीला होणारी गर्दी घातवाराला कारणीभूत ठरतेय. त्यामुळं रेल्वेवरील ताण कसा कमी करता येईल. या दृष्टीनं सरकारनं उपाययोजना करण्याची गरज आहे. आणि प्रवाशांनीही एखादी ट्रेन गेली तरी चालेल...मात्र आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण लोकल येत जात राहते. मात्र आयुष्य एकदाच मिळतं.\nआता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची...\nनागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे...\nमान्सूनचे मुंबईत आगमन; पहिल्याच दिवशी मुंबईत पाणी तुंबले\nवृत्तसंस्था : राज्यात मान्सूनला सुरुवातच झाली असताना मुंबईमध्ये रस्त्यांवर गुढघाभर...\nवसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय चालू राहील\nवसई / विरार - वसई विरार महापालिकेसह Municipal Corporation पालघर जिल्ह्याचा...\nअसे असेल उद्यापासून पुणे शहर 'अनलाॅक'\nपुणे : कोरोना Corona बाधितांचा दर आणि आॅक्सिजन बेडचा वापराचे प्रमाण थोडेसे...\nमध्य रेल्वेने हात झटकले; मुंबई पालिकेला करावी लागली कल्व्हर्टची सफाई\nमुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर कल्व्हर्टच्या सफाईसाठी यंत्रणा...\nमोटरमनच्या प्रसंगावधनाने वाचला वृद्धाचा जीव\nवृत्तसंस्था : मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे एका चालत्या लोकल खाली...\nBreaking पुणेकरांनो जाणून घ्या - अनलाॅकची नवी नियमावली\nपुणे : कोरोना Corona बाधितांचा दर आणि आॅक्सिजन बेडचा वापराचे प्रमाण थोडेसे...\nमध्य रेल्वेची फुकट्या प्रवाशांवर कारवाई ( पहा व्हिडिओ )\nमुंबई - मध्य रेल्वेच्या Central Railway मुंबई विभागाने Mumbai रेल्वेतून...\nमहाराष्ट्रात १ जून पासून चार टप्प्यात अनलॅाक सुरु होणार.. (पहा...\nमुंबई: राज्यातील State काही जिल्हे वगळता राज्यात इतरत्र कोरोनाचा Corona प्रभाव...\nलाॅकडाऊन नंतर घरातून पळून येणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण वाढले\nमुंबई : मुंबईत Mumbai कोरोनामुळे मागील काही महिने लोकल सेवा बंद होती. माञ...\n१५ जूनपर्यंत मुंबईकरांना लोकल प्रवास नाहीच\nकोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना...\nमुंबईत तिन्ही रेल्वेमार्गावर रविवारी दुरुस्ती-देखभाल\nमुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरी Mumbai Local Train मार्गांवर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/02/Election-review-news.html", "date_download": "2021-06-14T16:04:46Z", "digest": "sha1:OWRYGLRG5HNORIKBMNG355W44SXU2DM5", "length": 11728, "nlines": 72, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "भारत निवडणूक आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA भारत निवडणूक आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा\nभारत निवडणूक आयोगाने घेतला निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने राज्यातील निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा भारत निवडणूक आयोगाचे आयुक्त अशोक लवासा आणि सुशील चंद्रा यांनी आज येथे घेतला.\nसह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कालपासून निवडणूक आयुक्त लवा���ा आणि चंद्रा राज्यातील यंत्रणांशी बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहेत. उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन, उप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण, महासंचालक (व्यय) दिलीप शर्मा तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यावेळी उपस्थित होते. आज आयोगाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडून जिल्हानिहाय आढावा घेतला.\nआयोगाने जिल्हानिहाय मतदान केंद्रावरील पाणी, वीज, शौचालयाची सुविधा,दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हील चेअर आदी सुविधांचा आढावा घेऊन विविध सूचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम), व्हीव्हीपॅटची उपलब्धता नियमानुसार राहील याची दक्षता घ्यावी. व्हीव्हीपॅट जागृती अभियान नियमितपणे राबवावे. 'सी-व्हिजील' मोबाइल ॲप तसेच '1950' मतदार हेल्पलाईन बाबत जागृती करावी. मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याबाबत आलेल्या प्रत्येक अर्जावर कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीची माहिती डॅशबोर्डवर भरावी,आदी सूचना त्यांनी केल्या.\nमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेषतः गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उपाययोजना कराव्यात. मतदार जागृतीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. महिला मतदार नोंदणी व मतदान टक्केवारीत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करावेत. यावर्षी आयोगाने दिव्यांग मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. दिव्यांग मतदारांची नोंदणी, तसेच त्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाणे व परत सोडण्याची व्यवस्था निवडणूक प्रशासनाने करायची आहे.\nजिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, तडीपार प्रकरणे, फरार गुन्हेगार यांच्याबाबत नियमित कारवाई सुरू ठेवावी. अजामीनपात्र वॉरंटचा आढावा घ्यावा. शस्त्र परवान्याचा आढावा घेऊन शस्त्र जमा करून घ्यावेत. अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. सामाजिक सौहार्द अबाधित राखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना केल्या.\nआयोगाकडून दिल्या जाणाऱ्या निर्देशांकडे लक्ष ठेवून त्यांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. प्रत्येक जिल्ह्यात राजक���य पक्षांशी बैठक घेऊन त्यांच्या सूचना, प्रश्न जाणून घ्यावेत. संवेदनशील मतदान केंद्र निश्चिती काळजीपूर्वक करावी. दूरसंचार सुविधांची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, असेही निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी आपापल्या जिल्ह्याच्या तयारीबाबत सादरीकरण केले.\nलवासा म्हणाले, महाराष्ट्रात यापूर्वी अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही निवडणूकही शांततेत व पारदर्शकपणे व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी नियोजनबद्ध आखणी करावी. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे व दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम करावे. संवेदनशील मतदारसंघात जास्त लक्ष देण्यात यावे. माध्यमांमध्येही अचूक व योग्य माहिती देण्यात यावी. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडे आलेले कुठलाही अर्ज प्रलंबित ठेवू नये. शांततेत, निर्भय वातावरणात निवडणुका होण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे.\nनिवडणूक आयुक्त चंद्रा म्हणाले, मतदान केंद्रांवर मतदारांसाठी पिण्याचे पाणी व इतर सुविधा असाव्यात, याकडे लक्ष द्यावे. व्हीव्हीपॅट, इलेक्ट्रिक मतदान यंत्रणे तसेच मतदानाच्या हक्कासंदर्भात नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6396", "date_download": "2021-06-14T15:02:30Z", "digest": "sha1:5LCKLCIZZTCKONCKLUEL6JUDOXFVBTEO", "length": 13548, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘एक्‍झिट लोड’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक जर ठराविक कालावधीच्या अगोदर काढून घेतली तर ‘एक्‍झिट लोड’ लागू होतो. हा कालावधी प्रत्येक योजनेनुसार वेगवेगळा असतो व तो संबंधित योजनेच्या ‘स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्‍युमेंट’मध्ये (सिड) नमूद केलेला असतो. गुंतवणूकदाराने गुंतविलेली रक्कम ही काही काळासाठी तरी त्या योजनेत राहावी, ज्या योगे फंड व्यवस्थापकाला निर्ध��स्तपणे गुंतवणूक करता यावी, हा या ‘एक्‍झिट लोड’मागचा हेतू असतो. ‘एक्‍झिट लोड’ हा संबंधित योजनेच्या ‘नेट ॲसेट व्हॅल्यू’च्या (एनएव्ही) काही टक्के असतो. उदाहरणार्थ- तुम्ही एका म्युच्युअल फंड योजनेमध्ये सहा महिन्यांपूर्वी रु. १० हजार गुंतविले असतील तर त्या वेळेस तुम्हाला १०० युनिट्‌स प्रत्येकी १०० रुपये भावानुसार मिळाली. आता त्याच युनिट्‌सटी सध्याची एनएव्ही ११० रुपये आहे. ‘एक्‍झिट लोड’ समजा १ टक्का आहे, तर तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काढून घ्यायची झाल्यास प्रत्येक युनिटमागे १.१ (११०x१ टक्का) म्हणजे एकूण रु. ११० (१.१x१००) ‘एक्‍झिट लोड’ लागेल व रु. १०,८९० हातात येतील. काही योजनांमध्ये ‘एक्‍झिट लोड’ हा जसा योजनेचा कालावधी वाढत जाईल, तसतसा कमी-कमी होत जातो. उदाहरणार्थ, एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास ३ टक्के, दोन वर्षांच्या आत पैसे काढल्यास २ टक्के, तीन वर्षांच्या आत पैसे काढल्यास १ टक्के आणि तीन वर्षांनंतर काहीही नाही.\nबऱ्याच गुंतवणूकदारांचा असा समज असतो, की सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (एसआयपी) ‘एक्‍झिट लोड’ हा ठराविक कालावधीनंतर (समजा १ वर्ष) लागत नाही. पण तसे नसते. तुमचे जे हप्ते भरून एक वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, त्या हप्त्यावरती ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही; बाकी सर्वांवर लागेल. उदाहरणार्थ, एक जानेवारीला २०१७ रोजी तुम्ही रु. १० हजारांचे मासिक एसआयपी चालू केले आणि दर महिन्याच्या एक तारखेला तुम्ही तुमचे हप्ते नियमितपणे भरत आहात. समजा, २५ एप्रिल २०१८ रोजी तुम्हाला तुमची सर्व गुंतवणूक काही कारणांनी काढून घ्यायची आहे. अशा वेळेस तुम्हाला जानेवारी ते एप्रिल २०१७ या कालावधीत मिळालेल्या युनिट्‌सवर ‘एक्‍झिट लोड’ लागणार नाही. कारण हे हप्ते भरुन एक वर्ष पूर्ण झालेले आहे. मे २०१७ ते एप्रिल २०१८ या कालावधीत तुम्हाला जेवढी युनिट्‌स मिळाली असतील, त्या युनिट्‌सवर तुम्हाला ‘एक्‍झिट लोड’ लागेल.\nज्या गुंतवणूकदारांना पैसे अगदी कमी कालावधीसाठी गुंतवायचे असतील, त्यांनी अशा योजनांमध्ये गुंतवावेत, की जिथे ‘एक्‍झिट लोड’ नाही. कित्येकदा एकरकमी गुंतवणूक करताना पैसे डेट फंडात गुंतविले जातात व तेथून ‘सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन’द्वारे (एसटीपी) एका ठराविक वारंवारतेने हे पैसे इक्विटी फंडात हस्तांतरित केले जातात. अशा वेळेला गुंतवणूकदारांनी असाच डेट फंड निवडावा, की जेथे ‘एक्‍झिट लोड’ नाही म्हणजे इक्विटी फंडात पैसे हस्तांतरित करताना दर वेळेस ‘एक्‍झिट लोड’ द्यावा लागणार नाही.\nअर्थात, गुंतवणूकदारांनी ‘एक्‍झिट लोड’कडे फुकटचा खिशाला भुर्दंड म्हणून बघण्यापेक्षा, यामुळे आपले पैसे जास्त कालावधीसाठी गुंतले जातात व त्याचा आपल्यालाच फायदा होतो, या दृष्टीकोनातून बघावे.\nएलआयसी एमएफ टॅक्स प्लान\nइतकी पसंती का मिळते\nम्युच्युअल फंड पुनर्रचना आणि तुम्ही\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/start-a-business-with-mother-dairy-there-will-be-profit-from-day-one/", "date_download": "2021-06-14T14:36:08Z", "digest": "sha1:4I3NYZQDWMXYD3RQT2MW6KYXYSKS6X77", "length": 12836, "nlines": 95, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Mother Dairy सोबत सुरू करा व्यवसाय; पहिल्या दिवसापासून होईल नफा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nMother Dairy सोबत सुरू करा व्यवसाय; पहिल्या दिवसापासून होईल नफा\nज्या युवकांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, अशा युवकांसाठी एक संधी चालून आली आहे. डेअरी वस्तू बनवणारी कंपनी मदर डेअरीसोबत व्यवसाय करण्याची मोठी संधी अशा युवकांना मिळत आहे. मदर डेअरी फ्रुट एंड वेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपली फ्रेचाइजी देण्याची ऑफर करत आहे. मदर डेअरीची फ्रेचाइंजी घेऊन आपण आपल्या व्यवसाय सुरु करण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतात. कंपनी दुधाचे पदार्थ बनविण्यासह दुसरे खाद्य प्रोडक्ट बनवते आणि त्यांची विक्री करते. डेअरी पदार्थांशिवाय कंपनी फळे, भाज्या आणि खाद्य तेल पदार्थ, फळांरस आणि जॅम सारखे वस्तूही बनवत सते.\nदेशातील सर्वात मोठ्या कृषी व्यवसायातील सर्वात मोठी फ्रेचाईजी नेटवर्क आहे. आणि एफएमसीजी उद्योगात मदर डेअरी ही दुसरी सर्वात मोटी कंपनी आहे. २०१५ च्या सर्वेक्षणामध्ये कंपनीला भारताच्या मुख्यम १०० उच्च कंपन्यांच्या यादीत ३९ व्या स्थानी ठेवण्यात आले आहे. दरम्यान कंपनीने पहिल्या वेळेस बेकरी सेगमेंटमध्ये उतरण्याची योजना केली आहे. जर आपण कमी गुंतवणुकीत आणि चांगल्या नफ्यासाठी फ्रेंचाइजी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही मदर डेअरीसोबत व्यवसाय केला पाहिजे.\nमदर डेअरी फ्रेंचाइजीची कल्पना काय आहे\nअनेक कंपन्या आपला व्यवसाय वाढवत असतात. यामुळे दुसऱ्या जागी स्वत कंपनी न काम करता फ्रेंचाईजीची ऑफर देत असतात. नाव कंपनीचे असते पण व्यवसाय कोणीही करु शकतो. या मोबदल्यात कंपनी कमीशन किंवा काही पैसे घेत असते. दरम्यान मदर डेअरीने देशात साधरण २५०० आउटलेट्स ओपन केले आहेत.\nआपण फ्रेंचाईजीमध्ये मिल्क बुथ फ्रेंचाईजी मॉडलमध्ये अनेक प्रकारचे डेअरी प्रोडक्टची विक्री करु शकता. आईसक्रिम फ्रेंचाईजी घेणारे फक्त आईसक्रिमची फ्रेंचाईजी घेऊ शकतात. यासाठी फार कमी गुंतवणूक करावी लागते.\nफ्रेंचाईजीसाठी कशी कराल गुंतवणूक -\nजर आपण मदर डेअरीची फ्रेंचाईजी घेत असाल तर आपल्याला गुंतवणूक ककरावी लागेल. ही गुंतवणूक आपल्या जागेच्या हिशोबाने कमी किंवा कमीही असू शकते. जर आपल्याकडे जागा असेल तर तुमचे पैसे वाचतील. फ्रेंचाईजी घेण्यासाठी आपल्याला साधरण ५ ते १० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यात आपल्याला ब्रांडसाठी अतिरिक्त ५० हजार रुपये द्यावे लागतील.\nमददर डेअरीची फ्रेंचाईजी घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात\nओळखपत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड ही ओळख द्यावी लागतील.\nएड्रेस प्रुफ – रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिट बिलची एक प्रत्र,\nबँक खात्याचा तपशीलही द्यावा लागेल. फोटोग्राफ, ईमेल आयडी, फोन नंबर,\nप्रॉपर्टीचे काग��पत्रेही आवश्यक आहेत. करार करार, एनओसी सर्टिफिकेट\nकिती होईल कमाई - मदर डेअरी ची फ्रेंचाईजी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मदर डेअरी डिस्ट्रीब्यूटरशिप मर्जिन खूप महत्त्वाची आहे. पहिल्या वर्षी करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून आपण साधरण ३० टक्के रिटर्नची अपेक्षा ठेवू शकतो. तर गुतंवणुकीची रक्कम मिळेपर्यंत २ वर्ष लागतील. मदर डेअरीत गुंतवणूक केल्यानंतर प्रत्येक महिन्यात आपल्याला साधरण ४४ हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3368/Dream-breaking-of-34-lakh-Mahabharati-applicants.html", "date_download": "2021-06-14T14:06:39Z", "digest": "sha1:X5W3JT4HLFVGK5V3JGVEFCEF3ROZWWLI", "length": 12098, "nlines": 61, "source_domain": "naukriadda.com", "title": "महाभरतीच्या ३४ लाख अर्जदारांचा स्वप्नभंग ?", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमहाभरतीच्या ३४ लाख अर्जदारांचा स्वप्नभंग \nदेशात भाजप सरकार आल्यापासून सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत असल्याचा आरोप करणाऱ्या महाविकास आघाडीकडूनही तोच प्रकार केला जात असल्याचे समोर आले आहे. करोनामुळे आर्थिक घडी बिघडल्याचे कारण देत नोकरभरतीवर बंदी घातल्यानंतर आता वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची पदे चक्क कंत्राटी पद्धतीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण मेगाभरतीसाठी अर्ज केलेल्या राज्यातील ३४ लाख ८३ हजार विद्यार्थ्यांचे काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.\nराज्य शासनातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची पदे स्थायी स्वरूपात भरण्याऐवजी आता ही पदे कंत्राटी पद्धतीने (आऊटसोर्सिग) भरण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारने राज्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन ७२ हजार पदांची मेगाभरती करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने राज्यातील ३४ लाख ८२ हजार विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलकडे अर्जही केले होते. मात्र, मेगाभरतीला प्रत्यक्षात मुहूर्त सापडलाच नाही. महाविकास आघाडी सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करून खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वित्त विभागाने करोनामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडल्याचे सांगत ४ मेच्या शासननिर्णयाने पदभरतीवर बंदी घातली होती. त्यानंतर आता वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांची पदे कंत्राटीमार्फत भरण्याचे आदेश काढत बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. ‘स्टुडंट राइट असोसिएशन ऑफ इंडिया’चे उमेश कोरराम यांनी सरकारच्या या निर्णयावर आक्षेप घेत महाविकास आघाडी सरकार खासगीकरणाला वाव देत असल्याचा आरोप केला आहे.\n वित्त विभागाच्या ३० सप्टेंबरच्या शासन आदेशानुसार, प्रशासनावरील खर्च आटोक्यात आणण्यासाठी आणि विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आता नव्याने वर्ग तीन आणि चारची पदे बाह्य़यंत्रणेकडून भरा. महत्त्वाचे म्हणजे या सर्व नियुक्त्या करार पद्धतीने होतील. अशा कामांसाठी आता कर्मचारी ख��सगी संस्था आणि कंत्राटदारांकडून भरण्यात येतील व त्यासाठी अंशकालीन पदवीधरांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. यामुळे कर्मचारी भरतीला फटका बसण्याची शक्यता आहे.\nविद्यार्थ्यांची १३० कोटींची रक्कम वाया राज्यात होणाऱ्या ७२ हजार पदांसाठी मेगाभरतीकरिता खुल्या वर्गासाठी ४०० तर मागासवर्गासाठी २०० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. ३४ जिल्ह्य़ांमधील विविध पदांसाठी ही भरती असल्याने एका विद्यार्थ्यांने अनेक पदांसाठी तीन ते चार हजार रुपये खर्चून अर्ज केले. यातून जवळपास १३० कोटींहून अधिक रक्कम जमा झाली होती. आता कंत्राटी पद्धतीने भरतीचा आदेश आल्याने या अर्जदारांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://news24marathi.in/?p=11346", "date_download": "2021-06-14T14:29:06Z", "digest": "sha1:2AJVN4SOUNL674YFSMDO6Q6AP6ZUSV32", "length": 27448, "nlines": 179, "source_domain": "news24marathi.in", "title": "आदिवासी संस्कॄतीचे गोलघुमट काढणारावर जागॄत नागरिक मंच साकोली अंतर्गत गैरतत्वाविरुध्द अँट्रासिटी अँक्ट( प्रतिबंध)गुन्हा नोंदवून त्यांना पदच्युत करण्याबाबत | News 24 Marathi", "raw_content": "\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्��्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमळोली मध्ये भाजी मंडई येथे 20 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nअनुसुचित जमातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवॄत्ती देनेबाबत.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nशासकीय रोजगार हमी योजनेवर सतीश समरीत यांची निवड.\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nमाणसांमध्येच देव मानून रूग्णांची अखंडपने सेवा करणारे कोविड योध्दे -डॉक्टर संजय ठाकरे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा\nशिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 51प्रथमोपचार किटचे मोफत वाटप\nरस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात:-संजय कोठारी\nकोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मदतीचा हात\nओ.बी.सी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत करा\nसिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 22व्या वर्धापनदिन साजरा…\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nअनसिंग येथे बसस्थानकासमोर साचले तळे\nकृषीमुल्य आयोगाकडून सोयाबीन उत्पादक उपेक्षित\nनवेगावबांध पोलीस विभागाच्या वतीने जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.\nकोरोना लसीच्या किमतीत बदल – पहा कसे आहेत नवे दर\n१०जुन ला भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण\nआदर्श युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी नीलकंठ दुर्मिळ पक्ष्याला दिला माणुसकीचा हात\nसाकोली पोलीस व गडेगांव वाहतुक पोलीसांच्या धडक कार्यवाहीने निष्पाप जनावरांची सुटका व गौशाळेत केली रवानगी\nअवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी\nमजुरांवर वीज पडल्याने ३ व्यक्तीचा जागीच मृत्यू तर २ जण जखमी\nसाकोली शहरात पोलीसांचा फ्लैग रुटमार्च जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घेतला परिस्थीतीचा आढावा\nउमरी येथे मनरेगा कामावरील मजुरांची कोरोना चाचणी\nपिक-अप व ट्रक ची धडक:एक ठार\nतिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट\n‘ वडांगळी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले ‘\nHome ताज्या घडामोडी आदिवासी संस्कॄतीचे गोलघुमट काढणारावर जागॄत नागरिक मंच साकोली अंतर्गत गैरतत्वाविरुध्द अँट्रासिटी अँक्ट( प्रतिबंध)गुन्हा नोंदवून त्यांना पदच्युत करण्याबाबत\nआदिवासी संस्कॄतीचे गोलघुमट काढणारावर जागॄत नागरिक मंच साकोली अंतर्गत गैरतत्वाविरुध्द अँट्रासिटी अँक्ट( प्रतिबंध)गुन्हा नोंदवून त्यांना पदच्युत करण्याबाबत\nअखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा साकोली व नँ आ पि फेडरेशन भंडारा,सेल्फ रिस्पेक्ट वुमनची कार्यवाहीची मागणी\nभंडारा(१० मे )मा मुख्याधिकारी तथा तहसीलदार साकोली यांना दि ३/५/२१ तक्रारी संदर्भाने साकोली येथील आदिवासी समाजाची अस्मिता असणारे संस्कॄती संवर्धक चिन्ह लांखांदुर रोड स्थीत समाजाचे प्रतिक उध ळुण लावणारे नगर परिषद पदाधिकारी यांचेवर अँट्रासिटी अँक्टअंतर्गत प्रतिबंधात्मक\n,फोजदारी गुन्हा नोंद करावा व त्यांना पदावरून अपदस्त करनेची व पुढील दोन निवडणुका साठी प्रतिबंध करणेबाबतचे आशयाचे पञ मा मूख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.,नगर परिषद साकोलीच्या तत्कालीन कर्तव्यदक्ष मुख्या धिकारी ( माधुरी मडावी )यांचे कार्यकाळात सकष आहार व वसुंधरा योजनेअंतर्गत स्वच्छ शहर ,सुंदर परिसर,सौंदर्यीकरण करतांना आदिवासी संस्कॄतीचे प्रदर्शन करण्याचे प्रवेशद्वार बनविण्यात आले होते. आणि याच कालावधीत लाँकडाँऊनचा फायदा घेत नगर कर्मचारी व गैरत्तववादी घटकांनी पदाचा दुरुपयोग करून आपली मनमानी चालवली होती पण सि अो माधूरी मडावी ह्या खुद c o असतांनी त्यांच्या असंवेधानिक कॄत्यांना चाप बसला ,वरिल मुख्याधिकारी यांच्या कार्यप्रणालीमुळे काही विहीत स्वार्थी कॄत्यावर चपराक बसली त्याचा रोष मनात ठेवून ह्या दुखावलेल्या विकासविरोधी\n,भुजंगांनी आदिवासी गैरकॄत्य करून समाजविरोधी गरळ अोकने सुरू केले व मुख्याधिकार्यांची बदली यांनी इतरञ करण्यास लावली माञ ही कॄती सनदशीर मार्गाची असेल तरी पण न्यायिक मार्गाचा कुठलाही अवबंब न करता हेतुपुरस्पर मानचिन्ह काढण्याचा प्रकार झाला यासाठी समाज दु:खावल्यामुळे,ए इं आ ए फेडरेशन भंडारा , व सेल्फ रिस्पेक्ट वुमन साकोली पदाधिकारी यांनीआ.स.मानचिन्ह उधळुन लावण्यास ज्यात न प अधिकाऱी याचा सहभाग वरिल तक्रारीत समोर आले आहे. वास्तविक कोणत्याही धर्म संप्रदाय समाज जात,समुहाच्या मानचिन्ह प्रतिकाची अवमानना करने हा संविधानाचा भंग आहे व फौजदारी गुन्हा आहे .संविधान कलम 25 अंतर्गत मुक्त प्रचार प्रकटीकरणाला रोकता येत नसतांनी त्याची तपासणी करण्यासाठी न्यायालय सक्षम आहेत यात न प न्यायालय नाही ही एक विकास संस्था आहे. तिला अशा धार्मिक कार्यात प्रतिबंध वा शांतता भंग होईल असे कार्य करने समाजविरोधी व राज्यघटनेची पायमल्ली ठरणारी बाब आहे. म्हणुन ह्या प्रकरणाची रितसर तक्रार आपणाकडून सक्षम अधिकाऱ्याकडे नोंदविने आवश्यक होते पण विध्यमान सी अो नोंदविल्याचे दिसत नाही निवेदनाप्रति सजग राहून (1)संबंधीता विरुध्द फौजदारी गुन्हा ( अनु जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक सह)(2) न प पदाधिकारी यांचेवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी. नगर परिषद साकोलीकडुन वरिल रितसर.लाखांदुर बिरसा स्मारक उद्यान भुमित गोल घुमट सिंम्बो रीतसर प्रतिस्थापणा करण्यात यावी ‌वरिल प्रकारे आपण तात्काळ कार्यावाही संबंधी या प्रकरणात जनांदोलन करण्याची पाळी जनसमुदायावर येवू देवु नये याची हमी नगर प्रशासनाने जबाबदारी घ्यावी असी मागणी जागॄत मंच साकोलीचे काँ. अध्यक्ष शिवकुमार गणविर, उपाध्यक्ष – अश्विन नशिने, प्रभाकर सपाटे सचिव-,,उमेद कठाने,कैलास गेडामसामाजिक कार्यकर्ते ,आदिवासी विकास परिषद च्या वतीने भंडारा उपाध्यक्ष- / कार्याध्यक्ष गोंदिया सुरेशकुमार पंधरे,ता साकोली प्रभारी.झे डी मडावी ,महासचिव संतोष पंधरे ,पामेश्वर पुरामकर वसंत सरोते संपर्क प्र.,व्यंकटसिंग खंडाते सल्लागार ,शहर अध्यक्षा लिलाबाई वल्के,चुळीराम वरठे,\nउपाध्यक्ष सुनिल शिडाम साकोली कोषाध्यक्ष देवराम घोरमारे ,\nपुंडलिक पुसाम,अमोल पंधरे,भिमराव वाढवे मा उपसरपंच ,यशवंत प्रत्येके सदस्य,केशव घरत पंचशिल जं का अध्यक्ष उपाध्यक्ष,महिला जिल्हा भाविना नामुर्ते ,अध्यक्ष, मा ता .अध्यक्ष वि एम मसराम सरपंच चांदोरी प्रतिभा वरठे उपाध्यक्ष साकोली, ,मंगला कळपते म उपाध्यक्षा, भुमाला उईके महिला संघटक आणि आदिवासी जंगल कामगार संघटणाचे वतीने मंचाकडे मागणी साठी तक्रारी केल्या आहेत या निवेदनातून न्यायाची,हाक दिसून येत आहे असे उपस्थीती साकोली गावोगावच्या निवेदनात दि.१६/३/२० ते दि ३/५/२१ पर्यंत हजेरीत नावे आहेत.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.\n८ मे ते १३ मे पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यू लागू :कडक अमल बाजावणी सुरू\nआ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या स्वखर्चातून चिमुर ला 3 व नागभीडकरिता 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध.\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमुख्य संपादक – प्रदीप श. घाडगे\nमुख्य मार्गदर्शक – चांगदेव सोरते\nमुख्य संचालक – निलेश बा. किरतकार\nउपसंपादक – गोविंदा राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-14T16:00:01Z", "digest": "sha1:SJ7BE6UJHAPC3PZNZVABLV5X4UEVNIW3", "length": 17686, "nlines": 148, "source_domain": "www.batmidar.in", "title": "स्मरण..चित्तरंजन पंडितांचे… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ल��\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मी एसेम संपादकीय\nचित्तरंजन पंडित गेल्याची बातमी काल मुंबईत कळली.वाईट वाटलं.चं.प भिशिकर,मा.गो.वैद्य यांच्या परंपरेतल्या एका चतुरस्त्र संपादकांना आपण गमविल्याचं दुःख झालं.कमालीचा शिस्तप्रिय,रोखठोक भूमिका मांडणारा कडक शिस्तीचा पण तेवढाच सहकार्‍यांवर प्रेम करणारा संपादक म्हणून चिदपंं माझ्या तरी कायम स्मरणात राहिले आहेत.तरूण भारतमध्ये दर गुरूवारी दुपारी बारा वाजता बैठक व्हायची.बैठकीस कोणी एक मिनिटही उशिरा आलेलं त्यांना चालायचं नाही. बारा वाजून एक मिनिटांनी आलेल्या अनेकांना त्यांनी बाहेर काढल्याचे मला आठवते.रोजचा सारा अंक ते वाचून काढत.त्यामुळं बारीक सारीक चुकाही त्यांच्या नजरेतून सुटत नसत. मग चुका करणारांची खैर नसायची.गुरूवार म्हणजे काही उपसंपादकांना घातवार वाटायचा.बैठकीच्या दिवशी तरूण भारतमध्ये संचारबंदी असायची.बैठकीच्या अगोदर आम्ही चर्चा करायचो आज कुणाची सालटी सोलली जाणार म्ङणून. पंडित चुका करणार्‍यांना फाडून खात.पण चांगलं काम कऱणाऱाचं ते तोंड भरून कौतुकही करीत.मला त्याचा दोन वेळा अनुभव आला.मी सोलापूरला असताना एकदा चिवरीच्या यात्रेची बातमी दिली होती.ती पंडित यांना एवढी आवडली की,ती त्यांनी पुणे आवृत्तीत पहिल्या पानावर पहिल्या दोन कॉलममध्ये उभी छापली.तरूण भारतमध्ये माझं नाव एस.एम.देशमुख असं छापलं जायचं नाही.सूर्यकांत देशमुख असं छापलं जायचं.या नावानं 1985 मध्ये छापून आलेली बातमी आजही माझ्या संग्रही आहे.बातमी वाचून माझं कौतूक करणारं सविस्तर पत्र पंडितांनी मला सोलापूरला पाठविलं.केवळ पत्रच पाठविलं नाही तर माझे दोन इन्क्रीमेंन्टही वाढवून दिले.दुसर्‍या एका बातमीबद्दलही त्यांनी असंच कौतुकाचं पत्र मला पाठविलं होतं.यह आकाशवाणी आष्टी है या शिर्षकाखाली ती बातमी प्रसिध्द झाली होती.ही दोन्ही पत्र मी जपून ठेवली आहेत.म्हणजे केवळ फटकारणे एवढाच विषय नव्हता तर चांगलं काम कऱणार्‍यांना ते प्रोत्साहनही देत.त्यांचं अक्षर मोत्यांसारखं होतं आणि सही पल्लेदार होती.त्याचं ते टपोरं अक्षर आजही माझ्या स्मरणात आहे.त्याचं व्यक्तीमत्वच असं होतं क���,त्यांच्याबद्दल आपोआप आदर निर्माण व्हायचा.भितीही वाटायची.त्यांच्या लेखणीचा,विचाराचा,वर्तवणुकीचा हा दरारा होता.\nपंडित हे एक सिध्दहस्त संपादक होते.हार आणि प्रहार हे त्याचं सदर तेव्ही भिशिकरांच्या सदराएवढंच तरूण भारतच्या वाचकांत लोकप्रिय होतं.सदराखाली चिदपं असं नाव ते देत.तरूण भारतमधील माझ्या पिढीतले निरंजन आगाशे,चंद्रहास मिरासदार,राजीव खांडेकर,मंजिरी जोगळेकर-दामले ही तरूण मंडळी आवर्जुन पंडितांचे अग्रलेख आणि सदरं वाचीत असू.त्याच्या लिखाणाचा आमच्या पुढील प्रवासात नक्कीच आम्हाला लाभ झालेला आहे.आम्ही नंतर पत्रकारितेत जे थोडं फार काम करू शकलो त्यात तरूण भारतमधील या दिवसांचा नक्कीच मोठा वाटा होता आणि आहे हे नाकारता येणार नाही.\nंमी तरूण भारतमध्ये रूजू झाल्यानंतर दोन वर्षानी पंडित निवृत्त झाले.त्यानंतर कधी त्यांची भेट झाली नाही.ते कुठं असतात हे देखील कळलं नाही.मी देखील तरूण भारत सोडून सारा महाराष्ट्र भटकत राहिलो.या प्रवासात पंडित विस्मृतीआड गेले नसले तरी त्याची स्मरण होण्यचंही कााही कारण उरलं नव्हतं.त्यामुळं परवा बातमी वाचली तेव्हा हे सारं आठवलं.त्यानी माझा इन्टरव्हू घेताना मी जे उध्दटपणाचं उत्तर दिलं होतं ते ही आठवलं.परंतू माझ्या उध्दट उत्तरातही त्यांना माझा आत्मविश्‍वास दिसला आणि नंतर माझ्या कामातून मी त्यांच्या पसंतीस उतरलो.परंतू जास्त दिवस त्यांच्या हाताखाली काम मात्र करता आलं नाही.ते गेल्यानंतर विद्याधर ताठे यांना फोन केला.पंडित मुंबईत होते आणि त्याचं वय 92 वर्षाचं होतं असं त्यांनी सांगितलं.जुन्या आठवणी आम्ही दोघांनीही शेअर केल्या.चांगल्या संपादकांच्या हाताखाली काम करायला मिळणं हे देखील भाग्य असतं आम्ही त्या अर्थानं भाग्यवान ठरलो.\nPrevious article‘राम’ला हवाय मदतीचा हात….\nNext articleपत्रकार कायदा,पेन्शन लवकरच- मुख्यमंत्री\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध��दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/05/blog-post_3351.html", "date_download": "2021-06-14T15:28:27Z", "digest": "sha1:E3IIYOEWTJAYJHYGYWTVF4LNIUWAFDB7", "length": 8054, "nlines": 238, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: हा माझ्या बापुंचा देश नाही.", "raw_content": "\nहा माझ्या बापुंचा देश नाही.\nमाझ्या देशान बलिदान केल होत स्वतेंत्र्यासाठी\nमाझ्या देशान बाँधल्या होत्या रुनानुबंदाच्या गाठी.\nमाझा देश होता तो गुलामगिरीत जगनारा,\nआणि माझाच देश होता तो अन्यायाविरुद्ध पेट्नारा\nमाझ्या देशान शिकवला होता बंधुभाव,\nआणि माझ्याच देशान सांगितल होत चलेजाव.\nमाझा देश होता जगाला प्रेम शिकवनारा,\nमाझा देश होता द्वेशाच पात मोडनारा.\nमाझ्या देशात होत नव्हती हिंसा,\nमाझा देश होता अहिन्सेशी नात सांगणारा.\nसत्तेसाठी लड़तोय तो हा माझा देश आहे.\nआणि काय रे न्याय मागना-यानवर जिथ..\nलाठी हल्ला होतोय तो ही माझाच देश आहे \nमाझ्याच देशात का ते शहर पेटत आहे,\nसांग माझ्याच देशात का त्या मातेच वस्त्र फ़िटत आहे \nनाही वेड्या नाही हा देशच माझा नाही,\nशेर्तेवर सांगतो हा माझ्या बापुंचा देश नाही.\nदी. ५ / २ / १९९५\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 8:17 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\nरे सख्या, मी चिंब भिजले रे ....\n~ अजून बाकी ~\n१६. || प्रियेचा तो बाप ||\n१५ || नश्वर हा देह ||\nहा माझ्या बापुंचा देश नाही.\nतुला परत यायचं असेल तर\nआधारस्तंभाला आधार द्यायचा कसा \nसत्य, अहिंसा आणि प्रेम\n14. || अवकाळीच तो ||\n१३. || देवा तुझ्या साठी ||\nरमेश ठोंबरे: १२. || अभंगात माझ्या ||\n१२. || अभंगात माझ्या ||\n११. || प्रिया प्राप्तीसाठी .... ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Sucess/2714/Exclusive-Interview-with-Superintendent-of-Police-Harsh-Poddar.html", "date_download": "2021-06-14T14:39:58Z", "digest": "sha1:OY3SIA3JSXBF7VBCI62F7FJTKR7VXFTC", "length": 20492, "nlines": 81, "source_domain": "naukriadda.com", "title": "पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत\nपोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची विशेष मुलाखत\nबीड : सध्याचे लॉकडाऊन हे एक प्रकारे स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी आशिर्वाद आहे. दिवसाचे योग्य नियोजन करुन युवक व युवती कमी वेळेत प्रभावी अभ्यास करु शकतात. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना प्रत्येकाने बॅकअप प्लॅन तयार करूनच, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, जरी स्पर्धा परीक्षेत अपयश आले, तरी बॅकअप प्लॅन च्या मदतीने दुसर्या रस्त्याने यश मिळवता येऊ शकेल. यासह इतर महत्वाचे संदेश बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी युवक व युवतींना दिले.\nप्रश्न : लॉकडाऊन मध्ये घर बसल्या अभ्यास कसा करावा\nउत्तर : सध्या अनेक य���वती व युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, परंतु अनेकांना असे वाटत असेल की या परिस्थितीमध्ये आपला अभ्यास होऊ शकत नाही, तर हा चुकीचा समज आहे, सध्याचे लाॅकडाऊन हे स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी एक आर्शिवादच आहे. सध्या शहरातील ध्वनी प्रदुषण खुपच कमी आहे, यामुळे सध्याच्या वेळेत घरी राहुन सुद्धा चांगला अभ्यास करता येऊ शकतो. युपीएससी किंवा एमपीएससीचा अभ्यासक्रम जर आपण पहिला तर यामध्ये ८०% अभ्यास आपल्याला सेल्फ स्टडी नूसार व २० टक्के अभ्यास शिकवणी द्वारे पुर्ण करावा लागतो. चालुघडी मोडीचा अभ्यास करण्यासाठी, न्युज पेपर, न्युज किंवा इंटरनेटच्या मदतीने अभ्यास पुर्ण होऊ शकतो. तसेच घरी उपलब्ध असलेल्या पुस्तकांचे वारंवार वाचण करुन, नोटस तयार करणे व परत परत त्यांचे वाचण करणे, या सर्व प्रकारे घरी राहुन सुद्धा लाॅकडाऊन मध्ये प्रभावी अभ्यास करता येऊ शकतो.\nप्रश्न : दिवसाचे योग्य नियोजन करून, कमी वेळेत प्रभावी अभ्यास कसा करावा.\nउत्तर : प्रत्येकाचे दिवसाचे नियोजन वेग वेगळे असते, यामूळे ज्यावेळेत आपला अभ्यास चांगला होतो, त्यावेळेस अभ्यास करावा. सुरुवातीला अवघड विषयांचा अभ्यास करावा. संपूर्ण दिवसाचे एक वेळापत्रक ठरवून त्या प्रकारे दिवसाचे नियोजन करावे. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे, योगा करणे, ध्यान करणे यासह दिवसाच्या जेवणात पोष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच बनवलेल्या नोटस वाचणे, चालुघडामोडीचा अभ्यास करणे, वरील सर्व बाबींचे पालन करुन, कमी वेळेत चांगला अभ्यास करता येऊ शकतो.\nप्रश्न : बारावी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणे योग्य आहे का.\nउत्तर : माझ्या मते ही कल्पना चुकीची आहे, सध्या आपण पाहिले तर स्पर्धा परीक्षेंचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. यूपीएससी परीक्षेत दरवर्षी देशातील दहा लाख युवक व युवती सहभाग घेत आहेत. त्यातील फक्त एक हजारच विद्यार्थी पास होतात. परत यातील २०० जणच आयएएस व आयपीएस अधिकारी होतात. यामुळे सहाजिकच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना युवकांनी बॅकअप प्लॅन ठेवूनच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, म्हणजे जरी अपयश आले तरी, बॅकअप प्लॅननूसार यश मिळवता येईल.\nप्रश्न : ग्रामीण भागात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते का.\nउत्तर : हो, ग्रामिण भागात राहुन सुद्धा, चांगल्या प्रकारे स्पर्धा परिक्षांचा अभ्य���स करता येऊ शकतो. ग्रामीण भागात असणाऱ्या युवक-युवतींना खऱ्या अर्थाने देशातील महत्वांच्या विषयांचा चांगला अभ्यास असतो. परंतु अनेकांना असे वाटते की, आपण शिकवणी शिवाय या परीक्षेत यश मिळू शकत नाही. पण असे काही नाही, ग्रामिण भागातील युवक व युवतींनी जर आत्मविश्वासाने व प्रामणिक पणे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला तर त्यांना चांगले यश मिळु शकते, पुणे, मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यां युवक व युवती कडुन नोटस किंवा इतर साहित्य उपलब्ध करुन अभ्यास केल्यास, याचा अधिक फायदा होईल. यासह इंटरनेटच्या मदतीने न समजारे विषय समजुन घेऊ शकतात. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा, कोणत्याही शिकवणी न लावता स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकतात.\nप्रश्न : स्पर्धा परीक्षेत सतत अपयश येत असेल तर काय करावे.\nउत्तर : स्पर्धा परीक्षांमध्ये प्रत्येक व्यक्ती हा पास होऊ शकत नाही, यामूळे स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाच एक बॅकअप प्लॅन तयार असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्या नंतर अनेकांना वाटते, आता आपले आयुष्य संपले आहे. परंतु असे विचार करणे, चुकीचे आहेत. सध्या देशात मोठ्या प्रमाणात विविध पर्याय खुल्ले आहेत. यामुळे एक रस्ता बंद झाला म्हणजे, आयुष्य संपले असे होत नाही. अपयश आले तर असे समजा की आपल्यासाठी या पेक्षाही काही तरी वेगळे किंवा मोठे आहे. आयुष्यात यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक पणे अभ्यास व कष्ट करणे खुप महत्वाचे आहे.\nप्रश्न : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना काय संदेश द्याल.\nउत्तर : सध्याचे लाॅकडाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्यांसाठी एक चांगली संधी आहे. यामुळे या परिस्थितीत विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात. व घरात बसून समाजाला सुद्धा सहकार्य करू शकतात. यासह अभ्यास करताना एकदा चांगला विषय आला तर त्या विषयावर परिवारासोबत चर्चा होऊ शकते. भविष्यात आपण एक चांगले लीडर होऊ शकतात व लीडर हा सर्वांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारा असतो. यामुळे आपण या परिस्थितीत सर्वांना घरी राहण्याचा सल्ला द्या व आपणही घरीच राहुन, चांगला अभ्यास करा. यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करताना एक बॅकअप प्लॅन ठेवूनच, स्पर्धापरीक्षेची तयारी करा. एक वेळेस अपयश आले, दोन वेळेस आले, तीन ���ेळेस आले तर आपण बॅकअप प्लॅननूसार यश संपादन करु शकतोत. एक रस्ता बंद झाला म्हणजे आयुष्य संपले असे होत नाही, त्यामुळे निराश न होता पूर्ण ताकतीने आत्मविश्वासाने इतर क्षेञात यश संपादन करुन चांगल्या प्रकारे आयुष्यभर जगा.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/", "date_download": "2021-06-14T16:02:18Z", "digest": "sha1:6Y67QFM2XJGVZCJMWSXHRZWZE2MVDJDC", "length": 24766, "nlines": 403, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "Dakhal News Bharat | online News Website", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यातआज 51 नवीन बाधित, तर 110 कोरोनामुक्त\nभारत बंद गडचिरोली जिल्ह्यात यशस्वी करा : शेतकरी कामगार पक्षाचे आवाहन\nमोहझरी येथे शहरी युवांना लाजवेल असा गावखेड्यातील जागर क्रांतीचा. फुले दाम्पत्यांच्या विचारांनी प्रेरीत नवेगाव येथील युवकांचा उपक्रम.\nउप पोलीस स्टेशन रेगुंठा च्या वतीने आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड व पॅन कार्ड शिबिर आयोजन\nसौ आंजनाबाई ज्ञानदेव बोडके यांचे वृद्धापकाळाने निधन.\nउदॄघाटन समारोह व लोकार्पण सोहळा.\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nपुणे पालिकेच्या मुख्य विधी अधिकारींना लाच घेताना रंगेहाथ अटक, मनपात घडला खळबळजनक प्रकार.\nपत्रकारांवर अन्याय होऊ द���णार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा...\nदिनेश बनकर कार्यकारी संपादक दखल न्यूज भारत उमरखेड, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड तालुका कार्यकारिणीची मुळावा सर्कल येथे नुकतेच बैठकीचे आयोजन करण्यात आले...\nमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश...\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nBJP पक्षाला सर्वात जास्त मिळाली देणगी बाकी पक्षाला बघा किती...\nआज पासून काळ्या फिती लावून लक्षवेधी आंदोलन सुरु\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nअतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी आज छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी,शूरवीर मावळ्यांच्या ऐतिहासीक सिंहगड किल्ल्यावर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रिंग रोड बाबत बहुली...\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२१ पालखी सोहळाप्रमुख पदी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अभ्यासू विश्वस्त अॅड. विकास ढगे पाटील यांची नियुक्ती...\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nमहाराष्ट्र June 14, 2021\nमागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयने खेड तहसील यांना दिले निवेदन.\nमहाराष्ट्र June 14, 2021\nना.यशोमती ठाकुर यांना अर्ध्या ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री म्हणुन जबाबदारी घ्यावी \nमहाराष्ट्र June 14, 2021\nमुरबाड तालुक्यातील रामपुर ग्रामपंचायत चा अजब कारभार ग्रामसेवक, सरपंच झाले ठेकेदार\nमहाराष्ट्र June 14, 2021\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत...\nप्रदीप रामटेके मुख्य संपादक डाॅ.बिस्वरुपराय चौधरी काय म्हणतात ते निट समजुन घ्या. आणि संपुर्ण भारत देश कोरोना मुक्त करा,ते तुमच्या हातात आहे. कोरोना बिमारी नेमकी काय...\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत...\nएका मृत्यूसह 19 नवीन कोरोना बाधित 35 कोरोनामुक्त\nगत 24 तासात 98 कोरोनामुक्त 100 नव्याने पॉझिटिव्ह ; एक मृत्यू...\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्य���.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला...\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा ...\nआरमोरी न.प.चे ७०सफाई कामगार कुटुंबासाहित करणार १६ जूनला चक्काजाम आंदोलन सफाई...\nदहावी आणि बारावीची परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलल्या\nहर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी नागपूर मुंबई:- दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. गायकवाड यांच्याशी राज्याचे...\nविश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती\nप्रतिनिधी : निलेश आखाडे. मुंबई : मुंबई शहर कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाह व अ.भा. कबड्डी महासंघाच्या पंच समितीचे सचिव आणि प्रो कबड्डी रेफरी इंचार्ज विश्वास...\nयुवासेने च्या वतीने वृक्षारोपन करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nपाथरी येथे मोफत बी. पी शुगर तपासणी उपसरपंचं प्रफुल तुम्मे यांचा पुढाकार\nआ.सुधीरभाऊ मुंगटीवार फँन्स कल्ब तर्फे गरजुना ताडपत्री वाटप केले:श्रीकांत आंबेकर\nविद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटून केला वाढदिवस साजरा\nदवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक\nमनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश\nकांद्री ला गळफास लावुन युवकांची आत्महत्या\nनयाकुंड मोड (दुर्घटना पाइंट)वर पुन्हा दोन ट्रक मध्ये धडक,दोन्ही ट्रक ड्राय०हर जबर जख्मी\nबल्लारपुर NSUI तर्फे गरजुना भोजनदान करण्यात आले:चंचल मून\nआरमोरी तालुक्यातील देलनवाड़ीत पानी समस्या गंभीर\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nअवकाळी पावसाने बळीराजावर आसमाणी संकट\nअसदपूर येथे वृक्षारोपण करुन आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nदर्यापूर नगर परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या कामात घोळ झाल्याचा आरोप, नगर सेवक ऍड संतोष कोल्हे यांची पत्रकार परिषदेत माहिती\nचिपर्डा नालवाडा रोडवर एक महिन्याआधी बांधलेला रपटा पहिल्याच पावसात दबला, ठेकेदाराने केले निकृष्ठ दर्जाचे काम, दोन अपघात\nनाचोना खुर्माबाद ग्रा पं चा भोंगळ कारभार, नागरिक त्रस्त\nसंरक्षक भींत कोसळल्याने निवळी गावात अनेकांचे नुकसान.. तातडीने मदत मिळत नसल्याने सरपंच आणि प्रशासनाबाबत भाज���ा तालुका उपाध्यक्ष संजय निवळकर यांनी व्यक्त केली नाराजी.\nअसगणी गावचा “बापमाणूस” हरपला\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nधैर्य सामाजिक संस्थामार्फत नानेघोळ आदिवासीवाडी येथील सर्व कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप\nरानडुक्कराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, वनोजा(देवी)येथिल घटना\nयुवासेनाप्रमुख व पर्यावरण, पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण\nअबब….पोलीस स्टेशन समोरुनच दुचाकी चोरी, गुन्हा दाखल\nपहिल्याच पावसाने रस्त्यांच्या कामाची पोलखोल , वणी-मुकुटबन मार्गावरील पुलाजवळ पडले खड्डे,अपघातास आमंत्रण\nउदॄघाटन समारोह व लोकार्पण सोहळा.\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nपुणे पालिकेच्या मुख्य विधी अधिकारींना लाच घेताना रंगेहाथ अटक, मनपात घडला...\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nऑनलाईन पद्धतीने शिकाऊ वाहनचालक परवाना सुविधा तात्काळ सुरू करा\nमागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयने खेड तहसील यांना दिले निवेदन.\nधारगाव धान खरेदी केंद्र सुरु करा अन्यथा रस्त्यावर उतरू – ग्राम...\nसंरक्षक भींत कोसळल्याने निवळी गावात अनेकांचे नुकसान.. तातडीने मदत मिळत...\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/after-73-years-villages-stopped-water-crisis-298106", "date_download": "2021-06-14T15:34:00Z", "digest": "sha1:753ABCU3TUFKXXTE2GKWAHMVELYPWUMV", "length": 18087, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाप रे ! तब्बल 73 वर्षांनी 'या' गावची पाण्यासाठीची वणवण थांबली", "raw_content": "\nया यशाचा सर्वाधिक आनंद गेली कित्येक वर्ष पाणी डोक्यावरून आणणाऱ्या महिलांना झाला आहे. घराघरत नळाद्वारे मिळणारे पाणी सोलर सिस्टीमव्दारे मिळणार असून पारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून लाइट बिल कमी कसे राहील, याकडेही लक्ष देण्यात आले आहे.\n तब्बल 73 वर्षांनी 'या' गावची पाण्यासाठीची वणवण थांबली\nतळा : तळा तालुक्यातील सोलमवाडी गावात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अर्थात तब्बल 73 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर घराघरात नळाद्वारे पाणी आले आहे. स्वदेस फाऊंडेशन व लोकसहभागातून हा पाणी पुरवठा सुरू झाल्याने सोलमवाडीतील डोक्यावरून हंडा घेऊन पाण्यासाठी वणवण करणाऱ्या महिलांची पायपीट थांबली आहे. त्यामुळे येथील अबालवृद्धांनी आनंद व्यक्त केला आहे.\nमोठी बातमी : थरकाप उडवणारा फोटो : KEM रुग्णालयातील शवागृह भरलं, मृतदेह ठेवलेत चक्क 'इथे'...\nतळा तालुक्यातील सोलमवाडी गावातील महिलांना वर्षानुवर्ष नदीवरील बोअरवेलचे पाणी डोक्यावर आणावे लागत होते. स्वदेस फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीतून सोलर सिस्टीमच्या साहाय्याने हे प्रत्यक्षात उतरले आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असून त्यामुळेच नागरिकांच्या मनात असलेली कल्पना अस्तित्वात आली. या यशाबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला आहे.\nमहत्वाची बातमी : संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट, महाराष्ट्रातील सरकारबाबत केलं 'मोठं' भाष्य...\nसोशल डिस्टन्सिंग पाळत उदघाटन\nकोरोना विषाणूमुळे या कार्यक्रमाला मोठे स्वरुप देता आले नाही. परंतु स्वदेस फाऊंडेशनचे समन्वयक महेश पांचाळ यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ, मुंबईचे पदाधिकारी यांनी साधेपणाने सदरचा पाणी प्रकल्पाचा शुभारंभ केला. यावेळी उपस्थित नागरिकांनी सामाजिक अंतर नियमाचे पालन केले.\nनक्की वाचा : एसटी कामगारांची इम्युनिटी वाढवण्यासाठी 'हे' औषध द्या..महाराष्ट्र एसटी कामगार सेनेनं केली मागणी\nपारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर\nया यशाचा सर्वाधिक आनंद गेली कित्येक वर्ष पाणी डोक्यावरून आणणाऱ्या महिलांना झाला आहे. घराघरत नळाद्��ारे मिळणारे पाणी सोलर सिस्टीमव्दारे मिळणार असून पारंपरीक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून लाइट बिल कमी कसे राहील, याकडेही लक्ष देण्यात आले आहे.\nउद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये \nमुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात एकूण ८९ रुग्ण आहेत. अशात देशभरात देखील कोरोनाचा आकडा आता चारशे च्या पलीकडे गेलाय. दरम्यान सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते त्यातील मोठा आकडा हा परदे\nब्रेकफास्ट अपडेट्स: मुंबई सेंट्रल नव्हे तर नाना शंकरशेठ टर्मिनस यासह महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\n1) मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते आणि खासदार अ\nमोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या सदरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे.\n केवळ 15 दिवसात 1000 पेक्षा जास्त खाटांचे कोरोना रुग्णालय तयार, वाचा\nमुंबई : वांद्रे- कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पंधरा दिवसाच्या कालावधीत कोविड 19 केअर सेंटर तयार केले. हे रुग्णालय लवकरच बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कडे सुपूर्द करण्यात येणार आहे.\nराज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमदार केले असते तर उद्धव ठाकरे याचं मुख्यमंत्रीपद नक्की गेलं असतं\nमुंबई: सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत आहे. देशात सुरुवातीचे लॉकडाउन संपल्यानंतर दुसरे लॉकडाउन वाढवले. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी एकदम कडक सुरु आहे. अशा गंभीर वातावरणात राजकारण मात्र तापलेलं आहे. गेल्या महिनाभरात राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडल्या. य\nआ��्थिक राजधानी मुंबईसाठी वेगळं पॅकेज जाहीर करा...शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी....\nमुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तब्बल ३ वेळा लॉकडाऊन वाढवूनही देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या\nमोदी सरकारनं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरून मनसेचा भाजपला टोला...विचारला 'हा' प्रश्न...\nमुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल ४३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थतीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयाव\nहिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला\nमुंबईः राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आह\nकेंद्र सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का \nनाशिक : केंद्र सरकार, शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. गझिपुर ला जाऊन टिकेत चर्चा केली. शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असतील. हे शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलंआहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का तसेच केंद्राने कायदे मागे घेऊन चर्चा करावी. शिवसेना खासदार सं\nठाकरे स्मारकावर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक; मुंबईत राजकीय घडामोडीना वेग...\nमुंबई - एकीकडे कोरोनाचा वाढता आकडा आणि दुरीकडे महाराष्ट्रात रंगलेलं राजकारण. दोन्ही बाबींमुळे महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघतंय. आज सकाळी शिवसेनेचे नेते, राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर अनेकांच्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/we-should-prepare-for-third-wave-of-covid-19-says-k-vijayraghavan-principal-scientific-advisor-of-indian-govt-64523", "date_download": "2021-06-14T16:06:42Z", "digest": "sha1:PRZJEZWTHWNVGHOOFPP6WPEL4VJDQV3J", "length": 10803, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "We should prepare for third wave of covid 19 says k vijayraghavan principal scientific advisor of indian govt | “देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहा!”", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n“देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहा\n“देशात कोरोनाची तिसरी लाट येणारच, तयार राहा\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने अवघा देश हादरलेला असताना कोरोनाची तिसरी लाट ही अटळ असून त्यासाठी तयार राहण्याचा इशारा केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी दिला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्याने अवघा देश हादरलेला असताना कोरोनाची तिसरी लाट ही अटळ असून त्यासाठी तयार राहण्याचा इशारा केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी दिला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा इशारावजा माहिती दिली.\nसध्याच्या घडीला देशात दररोज ३ लाखांहून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर साडेतीन हजारांहून कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोना बळींच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला भारत हळुहळू वर चढत आहे. देशातील अनेक राज्यात रुग्णालय ओसांडून वाहत आहेत. रुग्णांना बेड्स मिळेनासे झालेत. आॅक्सिजनच्या तुटवड्याने अनेकजण दरदिवशी प्राणाला मुकत आहेत. रेमडेसिवीर, व्हेटिंलेटर्सचा तुटवडा जाणवतोय. कोरोना उद्रेकात अख्खच्या अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे.\nदेशातील या कोरोना संकटावर जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक शक्तिशाली म्युटंट स्ट्रेन लोकांना अत्यंत वेगाने आजारी पाडत आहे. तर दुसऱ्या बाजूला अडखळत, तुटवड्यावर मात करत लसीकरणही सुरू आहे.\nहेही वाचा- देशात सापडला कोरोनाचा नवा ‘AP स्ट्रेन’; आधीच्या स्ट्रेनपेक्षा १५ टक्के जास्त भयंकर\nयातच केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी तिसऱ्या लाटेला तयार राहण्याचाही इशारा दिला आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांनी नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, भारतात कोरोनाची तिसरी लाट येणं अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पाहाता ते होणार आहे. पण फक्त ही तिसरी लाट कधी आणि किती काळ असेल, त्यात किती लोकांना कोरोनाची लागण होईल, हे सांगता येणं कठीण आहे. तरीही आपण या तिसऱ्या लाटेसाठी तयार राहायला हवं, असं ते म्हणाले आहेत.\nलसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, कोरोनाचे नवे प्रकार जसे जगभरातील विविध देशांत आढळून येत आहेत. तसेच ते भारतात देखील सापडणार आहेत. परंतु त्याने घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण भारतात सध्या दिल्या जाणाऱ्या लसी कोरोनाच्या सध्याच्या स्ट्रेनवर परिणामकारक आहेत.\nहेही वाचा- भारतातलं पाहिलं 'ड्राइव्ह इन' लसीकरण केंद्र मुंबईत\nफक्त इच्छा नको, सीएम पदाचा आग्रह धरा, रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला\nधारावीतील रुग्णसंख्या शून्यावर, पालिकेचा 'हा' पॅर्टन ठरला यशस्वी\nकाँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10416/", "date_download": "2021-06-14T14:04:39Z", "digest": "sha1:GACQMMDRJ7PULFVONH7S5FITKPMUR72M", "length": 14835, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील\nPost category:कृषी / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाटील\nतौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहरासह तालुक्यातील शेती-बागायतीचे पंचनामे होत नसल्याचे लेखी निवेदनाव्दारे लक्ष वेधले असता पाटील यांनी थेट अधिकाऱ्यांना संपर्क साधून तातडीने शेती-बागायतीचे पंचनामे करण्याचे आदेश जारी केले.वेंगुर्ले तालुक्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश कृषी विभागात देणेबाबतची मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा सदस्य नितीन कुबल व प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल यांनी वेंगुर्लेतील दौऱ्याच्या वेळी केली. यावेळी जिल्हा अध्यक्ष अमित सामंत,प्रांतिक सदस्य एम.के.गावंडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, व्हिक्टर डॉन्टस, भास्कर परब, जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अँन्थोनी डिसोझा, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, सुनिल भोगटे, तालुका अध्यक्ष प्रसाद चमणकर, माजी तालुका उपाध्यक्ष बावतीस डिसोझा यासहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसहकार व पणनमंत्री पाटील यांना दिलेल्या निवेदनात, ‘तौक्ते’ ते या चक्रीवादळामुळे वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील शेतकरी बागायतदार यांचा\nजीवनचरीतार्थ असलेल्या आंबा, काजू, नारळ, फणस, कोकम,केळी यासह फळ उत्पन्न देणारी झाडे मोठ्या प्रमाणात मोडून तसेच मुळासकट उन्मळून पडून नुकसान झालेले आहे. आंबाबागात फळ काढणीस आलेला आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात वाऱ्याने झडून नुकसान झालेले आहे. महसूल विभागामार्फत फक्त घरांचे झालेले नुकसान व त्याचे पंचनामे केले जात आहेत.पण झाडाबाबत पंचनामा करण्यासंदर्भात विचारले असता झाडांचे पंचनामे हे कृषी विभागामार्फत करण्यात येणार असून कृषी विभागाची संपर्क साधण्याचे सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या या भागातील बागायतदारांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर तातडीने करण्याचे आदेश आपण द्यावेत. तसेच पंचनाम्याअंती शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबतची कार्यवाही तातडीने करावी अशी आमची वेंगुर्ले राष्ट्रवादीतर्फे मागणी आहे.\nएम.व्ही.डी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स ओसरगाव मुक्त विद्यापीठाला मान्यता..\nBSNL अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासना मुळे रेडी – शिरोडा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यां���े BSNL च्या खंडित सेवे विरोधातील धरणे आंदोलन स्थगित\nवेंगुर्ले शहरातील खोदलेल्या सर्व रस्त्यांची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी पूर्ण करा : ऍड.मनिष सातार्डेकर\nपाडलोसमध्ये गव्यांकडून भातपिकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ले तालुक्यातील शेती- बागायतीचे पंचनामे त्वरित करुन घेण्याचे कृषि खात्यास आदेश .;बाळासाहेब पाट...\nपरबवाडा उपकेंद्र येथे कोविशिल्ड च्या १०० डोस चे लसीकरण पूर्ण.....\nतौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची मदत लवकरात लवकर मिळावी.;जयप्रकाश चमणकर यांची मागणी...\nसलग आठव्या दिवशी आ. वैभव नाईक यांनी मालवणात घेतला आढावा.....\nसावंतवाडी शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते लवू नाईक यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन.....\nमहाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगा संदर्भात वेधले आमदार वैभव नाईक यांचे लक्ष \nमनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे ...\nआज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले.....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोणाने १३ व्यक्तींचा मृत्यू तर ४६५ व्यक्ती कोरोना बाधित डॉ.श्रीपाद पाटील य...\nकवठी गावातील विज पुरवठा सुरू करण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी दीले २० लोखंडी पोल तर उद्या पर्यंत विज पूर...\nकुडाळ पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदारांची आत्महत्या.;आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट\nआज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले..\nकोलगांव आयटीआय (जेल) येथे ठेवण्यात आलेल्या आरोपी फरार..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोणाने १३ व्यक्तींचा मृत्यू तर ४६५ व्यक्ती कोरोना बाधित डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nआमदार नितेश राणे यांनी केले कुडाळ येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन..\nआज रविवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ९७ रुग्ण सापडले तर,कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे..\nकवठी गावातील विज पुरवठा सुरू करण्यासाठी आ.वैभव नाईक यांनी दीले २० लोखंडी पोल तर उद्या पर्यंत विज पूरवठा सुरू करण्याचे दीले आदेश\nकुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आल्या भेटवस्तू..\nमनसे कुडाळ मालवण विधानसभा तर्फे अमित राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त कुंभारमाठ आरोग्य केंद्रास औषधे ��� इतर साहित्याची मदत\nपालकमंत्र्यांनी आपल्या इगोपायी मुख्यमंत्री भेटीचे खेळ मांडण्यापेक्षा जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://news24marathi.in/?p=11348", "date_download": "2021-06-14T14:25:17Z", "digest": "sha1:5MZW65VLHFEJX4ESQTV2IJOA3ISFBGAP", "length": 22542, "nlines": 175, "source_domain": "news24marathi.in", "title": "आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या स्वखर्चातून चिमुर ला 3 व नागभीडकरिता 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध. | News 24 Marathi", "raw_content": "\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी केंद्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेस���ध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमळोली मध्ये भाजी मंडई येथे 20 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nअनुसुचित जमातीच्या मुला- मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवॄत्ती देनेबाबत.\nदेशातील १६ नवीन CGHS कल्याण केंद्रांना मान्यता\nशासकीय रोजगार हमी योजनेवर सतीश समरीत यांची निवड.\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nमाणसांमध्येच देव मानून रूग्णांची अखंडपने सेवा करणारे कोविड योध्दे -डॉक्टर संजय ठाकरे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन साजरा\nशिवराज मेडिकलच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 51प्रथमोपचार किटचे मोफत वाटप\nरस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात:-संजय कोठारी\nकोरोना रोगाच्या प्रादुर्भावाने मृत्यू पावलेल्या कुटुंबाला आमदार प्रतिभा धानोरकर यांचा मदतीचा हात\nओ.बी.सी प्रवर्गातील राजकीय आरक्षण पुर्ववत करा\nसिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे 22व्या वर्धापनदिन साजरा…\nडाँ. हेमकॄष्ण कापगते,नगरसेवक अँड.मनिष कापगते यांचेकडून वनविभागाकडे वॄक्ष बि बियाणांचे वितरण\nअनसिंग येथे बसस्थानकासमोर साचले तळे\nकृषीमुल्य आयोगाकडून सोयाबीन उत्पादक उपेक्षित\nनवेगावबांध पोलीस विभागाच्या वतीने जब्बारखेडा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन.\nकोरोना लसीच्या किमतीत बदल – पहा कसे आहेत नवे दर\n१०जुन ला भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण\nआदर्श युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी नीलकंठ दुर्मिळ पक्ष्याला दिला माणुसकीचा हात\nसाकोली पोलीस व गडेगांव वाहतुक पोलीसांच्या धडक कार्यवाहीने निष्पाप जनावरांची सुटका व गौशाळेत केली रवानगी\nअवैध सुगंधित तंबाखु विक्रेत्यांची माजी नगरसेवकास जिवे मारण्याची धमकी\nमजुरांवर वीज पडल्याने ३ व्यक्तीचा जागीच मृत्यू तर २ जण जखमी\nसाकोली शहरात पोलीसांचा फ्लैग रुटमार्च जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी घेतला परिस्थीतीचा आढावा\nउमरी येथे मनरेगा कामावरील मजुरांची कोरोना चाचणी\nपिक-अप व ट्रक ची धडक:एक ठार\nतिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रविभाऊ शिंदे\nमाजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराजजी अहिर यांची नागभीड तालुक्यात भेट\n‘ वडांगळी कांदा मार्केट शेतकऱ्यांनी बंद पाडले ‘\nHome ताज्या घडामोडी आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या स्वखर्चातून चिमुर ला 3 व नागभीडकरिता 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध.\nआ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या स्वखर्चातून चिमुर ला 3 व नागभीडकरिता 2 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध.\nऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स तात्काळ उपलब्ध झाल्याने प्राणवायू ची पातळी कमी असणाऱ्या कोविड-१९ रुग्णांच्या उपचाराकरिता होणार मोठी मदत.\nचिमूर (०९ मे)- चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर, नागभीड शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबधित रुग्ण आढळून येत आहेत. अनेक रुग्णांची प्राणवायू पातळी कमी होतांना दिसत आहे. ही पातळी कमी होऊ नये व रुग्णाला निरंतर प्राणवायू मिळत राहावा, यासाठी प्राणवायू कॉन्सनट्रेटरच्या सहाय्याने रुग्णाला प्राणवायूचा पुरवठा केला जातो. हे यंत्र थेट हवेतून प्राणवायू शोषून घेते व रुग्णाला शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करते. त्यातच प्राणवायूची पातळी कमी असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करीत असतांना रुग्णालयात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्सची आवश्यकता असतांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स ची कमतरता भासत असल्याचे दिसल्यामुळे तात्काळ उपलब्ध करावे अशी विनंती आमदार साहेब यांचेकडे येतं होती.आज दि. ९ मे रोजी आरोग्य प्रशासनाकडून सदर माहिती मिळताच तात्काळ दखल घेत आ. बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वखर्चातून लगेच, चिमूरसाठी 3 व नागभीड साठी 2 असे एकूण 5 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स उपलब्ध करून दिले. सदर, उर्वरित 2 मशिन्स लवकरच नागभीड ला रवाना होत आहे. आ. बंटीभाऊ भांगडीया यांच्या चिमूर येथील निवासस्थानी 3 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स मा. निलमजी राचलवार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा चंद्रपूर, मा. राजुभाऊ देवतळे जिल्हा सचिव भाजपा चंद्रपूर, सचिनभाऊ फरकाडे शहर अध्यक्ष भाजपा चिमूर, समीरभाऊ राचलवार भाजपा युवा नेते चिमुर व अन्य यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. राजुपाटील झाडे तालुका अध्यक्ष भाजपा चिमूर यांना सुपूर्द करण्यात आले. भाजपा चिमूर तालुका च्या वतीने मा. राजुपाटील झाडे यांनी तात्काळ कार्यवाही बाबत आ. बंटीभाऊ भांगडीया यांचे विशेष आभार मानले यावेळी भाजपा युवा नेते संजय नवघडे, कुणाल कावरे, गोलू भरडकर, बंटी वनकर, अमित जुमडे, श्रेयस लाखे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.\nआदिवासी संस्कॄतीचे गोलघुमट काढणारावर जागॄत नागरिक मंच साकोली अंतर्गत गैरतत्वाविरुध्द अँट्रासिटी अँक्ट( प्रतिबंध)गुन्हा नोंदवून त्यांना पदच्युत करण्याबाबत\nमहाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nचिंधीचक येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भुमीपुजन ..\nजिल्हाधिकारी भंडारा यांना दिले निवेदन, ग्रामआंदोलन समितीची मागणी धारगांव धान्य खरेदी केंद्र सुरू करा.अन्यथा रस्त्यावर उतरू\nलहान मुलांसाठी कोरोना लस तयार; सप्टेंबरमध्ये होणार लाँच\nमांगी टोलनाक्याजवळील वळणावर झाडांमुळे अनेक अपघात.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष -प्रवीण अवचर\n१५ जुन पासुन पशुचिकित्सा व्यवसायी संघटना करणार आंदोलन\nनवेगावबांध येथे रोजगार हमीच्या कामांना सुरुवात.मजूर वर्गात व्यक्त केला जात आहे आनंद.२२ लक्ष,८९ हजार रुपयाच्या कामांना मंजुरी.\nधर्मपाल मेश्राम यांची पर्यावरण मिञ बहु.संस्था कडून (,निती- आयोग) लाखनी तालुकाध्यक्षपदी प्रमाणपञ देवून केले संन्मानित\nपुरण दास लोणारे यांची प्रदेश महामंञी पदी निवड\nजामखेड येथे एका घुबड पक्षाला एका सामाजिक कार्यकर्त्याने दिले जीवदान\nपोष्ट बे.आश्रम शाळेत आधारभुत धान्य खरेदी कें��्राचे उदघाटन करतांनी छाया पटले काँग्रेसाध्यक्ष भीमावती पटले सरपंच जांभळी\nमा.नितीन गडकरी परिवहन केंद्रीय मंञी,यांना रस्ता दुरुस्ती साठी ता सरपंच परिषद मुंबई महा.रा.मोहाडीचे निवेदन सादर .\nमहाराष्ट्र राज्य माध्यम़िक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी वर्ष वर्ष २०२१ ची उच्च माध्यम़िक प्रमानपञ १२वी) परिक्षा रद्द करणेबाबत\nकोरोणाचे नियम न तोडताच कोरोणाला हरवू शकतो, नगर परिषद उपाध्यक्ष,जगनजी उईके साकोली यांचे जनतेला आवाहन\nसौंदड येथील मृतकाच्या कुटुंबीयांना अन्नधान्याच्या किटचे वाटप.\nएटीएममधून पैसे काढणे महागणार\n – राज्यात मुसळधार पाऊस – पहा कशी असेल पुढील स्थिती\nबाळापूर येथे 18 रोहयो मजुर कोरोना पॉझिटिव्ह\nभद्रावती तहसील कार्यालयातील रिक्त पदे त्वरित भरा\nराज्यातील काव्यगायन ,वाचन,स्पर्धेत एकोडी ता.साकोलीचे युवा भावेश कोटांगले यांची सर्वोत्कॄष्ठ रचनेसाठी केली निवड\nदिनांक 12 जून 2021 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस\nमुख्य संपादक – प्रदीप श. घाडगे\nमुख्य मार्गदर्शक – चांगदेव सोरते\nमुख्य संचालक – निलेश बा. किरतकार\nउपसंपादक – गोविंदा राऊत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7692", "date_download": "2021-06-14T14:34:00Z", "digest": "sha1:6C72CZWU5A3M5LDSPVTRBRXHIG4TD7FL", "length": 10247, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार – पणनमंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome मुंबई राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचा सर्व...\nराज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार – पणनमंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन\nमुंबई, दि. २१ : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. यावर्षी गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदी शिवाय राहणार नाही, असे आश्वासन पणन मंत्री जयंत पाटील यांनी दिले.\nकापूस पणन महासंघाच्या अडचणीसंदर्भात पणन मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.\nश्री. पाटील म्हणाले, राज्यात यंदा कापसाची विक्रमी खरेदी झाली आहे. महासंघाने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कापूस खरेदी केली आहे. कोणत्याही शेतकऱ्याचा कापूस खरेदीविना पडू नये याची काळजी राज्य शासन आणि पणन महासंघाने घेतली आहे. राज्य शासन कापूस पणन महासंघासमोरील कापूस खरेदी संदर्भातील सर्व अडचणी सोडवून योग्य त्या उपाययोजना करेल तसेच दि कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियासोबत (सीसीआय) बैठक घेऊन या अडचणींतून मार्ग काढला जाईल. त्यामुळे पुढील हंगामात सुद्धा जर एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करावी लागली तर अडचणी येणार नाहीत त्यासाठी या उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असेही श्री. पाटील यांनी यावेळी संगितले\nबैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महासंघाचे अध्यक्ष अनंत देशमुख, उपाध्यक्ष विष्णुपंत सोळंके, कापूस पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नवीन सोना आदी उपस्थित होते.\nPrevious articleसार्वजनिक उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपांच्या तपासणीसाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीन समित्या व नऊ पथकांची नियुक्ती\nNext articleसंकटातून नवनिर्मितीकडे’ या पुस्तिकेचे तसेच लोकराज्यच्या ‘मिशन बिगिन अगेन’ या अंकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन\nमुलुंड कॅम्प संकुलात ऑनलाईन प्रवेशोत्सव संपन्न\nमोटार सायकल सोडून आता …….सायकल चालवा गडचिरोलीत 101 प्रती लि. पेट्रोल\nकोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन कोरोनाकाळातील कामाबद्दल आशा सेविकांना मुख्यमंत्र्यांकडून मानाचा मुजरा\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nवि���्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणार – उच्च व तंत्र...\nशिवडी-वरळी कनेक्टरसंदर्भात पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/31-rain-related-deaths-telangana-and-andhra-pradesh-359560", "date_download": "2021-06-14T16:22:00Z", "digest": "sha1:SVP5O5RNKFWAGFKAUWKOYN3BEEMHQEHS", "length": 21323, "nlines": 196, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तेलंगणमध्ये पावसामुळे दैना; बळींची संख्या ३१ वर", "raw_content": "\nगेल्या दोन दिवसांपासून हैदराबाद आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आज सकाळी काहीप्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला.\nतेलंगणमध्ये पावसामुळे दैना; बळींची संख्या ३१ वर\nहैदराबाद - तेलंगण आणि आंध्र प्रदेशच्या काही भागात पावसाने हाहाकार माजवला असून तेलंगणमध्ये विविध दुर्घटनेत आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी हैदराबादसह अन्य शहरात रस्त्याला नाल्याचे रुप आले आणि असंख्य मोटारी पाण्याखाली गेल्या. मदतीसाठी काही भागात लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले आहे. हैदराबादच्या मोहंमदिया हिल्स भागात संरक्षक भिंत दहा घरांवर पडल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्‍वासन दिले.\nगेल्या दोन दिवसांपासून हैदराबाद आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. आज सकाळी काहीप्रमाणात पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. कालच्या पावसात हैदराबादच्या बडकास भागात एक व्यक्ती पाहता पाहता वाहून गेला. त्याचवेळी दोघे उंचावरील मार्गाचा शोध घेत सुरक्षित ठिकाणी पोचल्याचा प्रकार घडला. आतापर्यंत किमान पाच जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात निसर्गोपाचार रुग्णालय चालवणाऱ्या ४९ वर्षीय व्यक्तीला विजेचा जबर धक्का लागला. तो तळमजल्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्याचवेळी धक्का बसला. विजेचे खांब पडल्यामुळे विजपुरवठा खंडित झाला. तेलंगण शहरी विकास मंत्री के.टी.रामाराव यांनी तेलंगणा राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली आणि त्यांनी तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत सूचना दिल्या.\nदेशभरातील इतर बा���म्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nपावसामुळे जुन्या हैदराबादेत पूरजन्य स्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावर पाणी आल्यामुळे गाड्या पाण्याखाली गेल्या. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता की, गाड्या त्याबरोबर वाहत गेल्या.\nहजारो एकर शेत पाण्याखाली\nराज्यात हजारो एकर शेत पाण्याखाली गेले. एनडीआरएफ आणि लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. लष्कराने बंदलगुडा भागात मदतीसाठी तुकडी रवाना केली. एनडीआरएफने हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात एक हजाराहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी आणि गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्यात ६१ ठिकाणी मदतकेंद्राची उभारणी. वैद्यकीय, ब्लँकेटचा पुरवठा\nपूरग्रस्त भागात दीड लाखांच्या अन्नपाकिटाचे वितरण\nहैदराबादेतील अनुदानित अन्नपूर्णा कॅन्टिनकडूनही भोजनाची व्यवस्था\nवारंगल जिल्ह्याचा बालकल्याण मंत्री सत्यवती राठोड यांच्याकडून आठावा\nग्रेटर हैदराबादला शहरविकास मंत्री केटीआर यांची भेट\nखासदार असदद्दुद्दीन ओवेसींकडून जुन्या हैदराबादला भेट.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यांनी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्विटरवर तेलंगण आणि आंध्रातील भीषण स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले आहे.\nपाच हजार कोटींचे नुकसान\nदोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे तेलंगण राज्याचे सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर केले. त्यामुळे केंद्र सरकारने पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी १३५० कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.\nजगनमोहन रेड्डींनी घेतली PM मोदींची भेट, NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता\nनवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रेड्डी यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. कारण त्यांनी 23 आणि 24 सप्टेंबर रोजीही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. रेड्डी यांचा पक्ष एनडीएत सहभागी होण्या\nनड्डांनी वगळलेले चेहरे ‘टीम मोदी’ मध्ये दिसणार\nबिहार निवडणुकीच्या काळातच मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता नवी दिल्ली - भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वाखालील नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक अनुभवी नेत्यांना वगळण्यात आले. यातीलच काही नेत्यांना केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्र\nभाजपचे आता ‘चलो तमिळनाडू’; गृहमंत्री अमित शहा यांची चेन्नईमध्ये खलबते, बैठका\nनवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमधील निवडणुकीच्या तयारीला गती देणाऱ्या भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने आता दक्षिण भारताकडे लक्ष वळविले आहे. तमिळनाडूचा कठीण गड सर करण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे माजी अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज चेन्नईत दाखल झाले व त्यांच्या उपस\nLockdown :... म्हणून मोदींनी माजी पंतप्रधान अन् विरोधी पक्षनेत्यांना लावले फोन\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार शक्य तेवढे प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदींनी रविवारी (ता.५) माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी फोनद्वारे संवाद साधला.\nCoronavirus : देशभरातील संसर्ग थांबेना; २४ तासांत ७०० नवे रुग्ण\nनवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची अधिकृत आकडा आज सायंकाळपर्यंत ४०६७ वर पोहोचला असून यातील ३६६६ जणांना कोरोना संक्रमण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. देशभरात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या ११८ वर गेली आहे. त्याच वेळी बरे झालेल्यांची संख्या २९१ आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये सुमारे ७०० नवे\nCoronavirus : कोरोनामुळं रस्त्यावर थुंकायला बंदी; या राज्यानं घेतला मोठा निर्णय\nदेशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ज्या वेगानं रुग्ण वाढत आहेत. त्याचा दखल राज्य सरकारांकडून घेतली जात असून, काही धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत. ओडिशा सरकारनं 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवलाय. तर बिहारमध्ये आमदारांच्या वेतनात कपात करण्यात आलीय. कोणत्या राज्यात काय निर्णय घेण्यात आलाय\nलॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...\nबिजापू��� (छत्तीसगड): कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊननंतर अनेकजण चिमुकल्यांसह पायी चालत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, एक 12 वर्षाची चिमुकली तब्बल 100 किलो मीटर चालली. घर जवळ आले असतानाच तिने रस्त्यातच जगाचा निरोप घेतल्याची धक्का\n१८ मे पासून देशात लागू होणार चौथा लॉक डाऊन पाहा काय म्हणालेत मोदी...\nसर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज पुन्हा एक मिटिंग घेतली. या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांकडून देशातील प्रत्येक राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि त्या त्या राज्यांच्या मागण्\nमुख्यमंत्र्यांचा बर्थडे; मंत्र्यानं देवीला अर्पण केली अडीच किलोची सोन्याची साडी\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे समर्थक विविध प्रकारे त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. तेलंगणा सरकारचे मंत्री तलसानी श्रीनिवास यादव यांनी तर मुख्यमंत्री राव यांच्या वाढदिवसानिमित्त यलम्मा तल्ली देवीला अडीच किलोची सोन्याची साडी अर्पण केली आहे\nराजधानीच्या पोरांची गगन भरारी; जागतिक उपग्रह प्रक्षेपणात 'सातारी पंच', मोदींकडून कौतुक\nखंडाळा (जि. सातारा) : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पेस रिसर्च क्‍युब्ज चॅलेंज 2021 अंतर्गत कलाम इंटरनेशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिंन ग्रुप यांच्या वतीने राबवलेल्या प्रकल्पात भारतातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 100 उपग्रहांचे रामेश्वरम (तमिळनाडू) येथून एका वेळी हेलियम बलूनद्वारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/05/jitendra-awhad-tweet-on-adar-poonawalla.html", "date_download": "2021-06-14T15:12:55Z", "digest": "sha1:REGS5KL243MLXI2KTJYQHE2MNUSRHA6A", "length": 7595, "nlines": 69, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "पूनावालांचा गौप्यस्फोट ' - देशाला सत्य समजायला हवं'; जितेंद्र आव्हाडांची मागणी - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome POLITICS पूनावालांचा गौप्यस्फोट ' - देशाला सत्य समजायला हवं'; जितेंद्र आव्हाडांची मागणी\nपूनावालांचा गौप्यस्फोट ' - देशाला सत्य समजायला हवं'; जितेंद्र आव्हाडांची मागणी\nमुंबई : करोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच लसीकरणावरूनही वादंग निर्माण झालं आहे. 'सीरम इंस्टिट्यूट'चे अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांच्याबाबत आलेल्या एका वृत्ताने सर्वांच्याच भुवया उंचावल्या . अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.\n\"अदर पूनावाला यांनी 'टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीबाबतचं सत्य संपूर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे. मी खरं बोललो तर माझं शीर कापलं जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे याबाबतचं सत्य देशासमोर यायला हवं,\" असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. 'पूनावाला यांनी मुलाखतीतून केलेले आरोप गंभीर आहेत. ते वाचल्यानंतर मला धक्का बसला. म्हणून या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पूनावाला यांनी लसीचं उत्पादन पुण्यातून लंडन हलवण्याचा निर्णय का घेतला याबाबतही तपास होणं गरजेचं आहे,' अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे\nदरम्यान, देशभरात करोना व्हायरसनं धुमाकूळ घातल्याने लसीकरणासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. लसींच्या पुरवठ्यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार आमने-सामने येत आहेत. तसंच आपल्या राज्याला अधिकाधिक लसी मिळाव्यात यासाठी सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर अदर पूनावाला यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवं वादंग निर्माण झालं.\nपूनावाला नेमकं काय म्हणाले\n'द टाइम्स' या लंडनमधील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अदर पूनावाला यांनी धमकीच्या फोन कॉल्सचा उल्लेख केला आहे. कोव्हीशील्ड तातडीने उपलब्ध व्हावी; यासाठी आपल्याला धमक्यांसारखे फोन येत असल्याचा दावा पूनावाला यांनी या मुलाखतीत केला आहे. सीरमकडून भारतीयांच्या प्रचंड अपेक्षा आहेत. कोव्हीशील्डला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे असे आक्रमक फोन कॉल्स गंभीर आहेत. प्रत्येकाला लस तातडीने हवी आहे. मात्र त्यांना हे कळत नाही तर इतर कोणी आपल्याही आधी त्यांना लस पुरवू शकतो का, असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Color_templates", "date_download": "2021-06-14T14:19:25Z", "digest": "sha1:DYKEUOM4UEEVYDIABQSYFQMXRCPSZDO6", "length": 6302, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Color templates - विकिपीडिया", "raw_content": "\nहे साचे रंग याचेशी/यांचेशी संबंधित आहेत. रंगाबाबत मार्गक्रमण,प्रदर्शन इत्यादींशी संबंधीत साचे\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► राजकीय पक्ष रंगीत साचे‎ (१ क)\nकला व संस्कृती साचे\nविकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०१८ रोजी २१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/expired/", "date_download": "2021-06-14T15:36:11Z", "digest": "sha1:7JARR6RZBICSPU54PKFFGM6XEU75GWRP", "length": 6831, "nlines": 84, "source_domain": "nmk.world", "title": "Expired | NMK", "raw_content": "\nपुणे/ औरंगाबाद येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) स्पेशल बॅच उपलब्ध\nआरोग्य विभागाच्या कोल्हापूर परिमंडळात विविध पदांच्या एकूण १४ जागा\nरत्नागिरी जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ७४…\nभंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ६७ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१…\nपुणे/ नाशिक येथे जलसंपदा आणि MIDC भरती स्पेशल बॅच उपलब्ध\nजलसंपदा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (MIDC) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या मेघाभरती परीक्षेची तयारी…\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nमहाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या छत्रपती शाहू महाराज स��शोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे यांच्या…\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या आस्थापनेवरील स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ,…\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४८ जागा कंत्राटी…\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०५ जागा भरण्यासाठी…\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलडाणा आस्थापनेवरील पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या…\nलोकसेवा करिअर अकादमीत ६ व १२ महिन्याच्या निवासी बॅच उपलब्ध\nपुणे येथील लोकसेवा करिअर अकादमीत पोलीस भरती, सैन्यभरती, बँकिंग, जिल्हा परिषद, स्टाफ सिलेक्शन कमिशन, ग्रामसेवक,…\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी…\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nमुंबई माझगाव डॉक यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार…\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/13608-2/", "date_download": "2021-06-14T15:41:03Z", "digest": "sha1:7D5CYXMNONCPVEZN7HHVDCANE33VDTQB", "length": 10960, "nlines": 128, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकाराची अभिनंदनीय कामगिरी… | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेच�� देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome जरा हटके पत्रकाराची अभिनंदनीय कामगिरी…\nपत्रकारांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले आहेत अशी मंडळी भलेही पत्रकारांच्या नावाने कितीही शिमगा करीत असली तरी पत्रकार हा समजाचा जागल्या या नात्यानं सातत्यानं आपली भूमिका पार पाडत आला आहे.अनेक धोके पत्करून समाजहिताचे काम करताना पत्रकार मागे-पुढे पहात नाहीत.एका जिगरबाज महिला पत्रकाराने दाखविलेले धाडस,पत्करलेल्या धोक्यामुळं समाजहितविरोधी काम करणार्‍या एका डॉक्टराला सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.तमाम पत्रकारांना अभिमान वाटावा अशी ही स्टोरी…\nमुंबई : मालेगावमध्ये लिंगनिदान करताना पकडण्यात आलेल्या दोन डॉक्टरांना गजांआड पाठवण्यात धाडसी वाटा आहे एका पत्रकार तरुणीचा तिचे सामाजिक भान आणि अभूतपूर्व धाडस यामुळेच खणखणीत पुरावे सादर होऊन डॉक्टरांना सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली.\nमहिलांच्या हक्कांविषयी सातत्याने लिहिणारी साताऱ्याची प्रगती जाधव-पाटील ही पत्रकार तरुणी प्रतिष्ठेच्या लाडली पुरस्काराची मानकरी आहे. न्यासा तिची मोठी मुलगी. दुसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा ‘लेक लाडकी अभियाना’कडे संपर्क साधून स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली. पत्रकार पती शैलेंद्र पाटील यांचा तिला पूर्ण पाठिंबा होता.\nगर्भलिंग निदानासाठी बनावट रुग्ण म्हणून जाणे धोकादायक असते. ओळख उघड झाली तर मारहाण होऊ शकते, प्रसंगी जिवावर बेतू शकते. अॅड. वर्षा देशपांडे यांनी तिला तशी कल्पना देत सोबत तिची सर्वतोपरी काळजी घेण्याची ग्वाहीही दिली. प्रगती निर्णयावर ठाम होती. त्यांनी कर्नाटकात केलेल्या काही स्टिंग ऑपरेशनला यश आले नाही, पण मालेगावात ते जमले.\n२० जुलै, २०१३ या दिवशी अभियानाचे कार्यकर्ते कैलास जाधव तिचा भाऊ तर अॅड. शैला जाधव मावशी झाल्या. प्रगती साताऱ्याची, स्टिंग ऑपरेशन मालेगावात. प्रगतीने स्थानिक रिक्षावाल्यांशी बोलून भाषेचा लहेजा बदलला. शंका नको म्हणून एसटीने प्रवास केला.\nडॉ. सुमीत देवरे यांच्याकडे पहिली सोनोग्राफी झाली. तिथून त्यांना डॉ. अभिजीत देवरे यांच्याकडे पाठवण्यात आले. स्टिंग ऑपरेशनमध्ये हे कार्यकर्ते स्पाय कामेरे आणि छोटा ऑडिओ रेकॉर्डर वापरतात. हे दोन्ही कैलासकडे होते. डॉक्टरांनी फक्त दोन्ही महिलांनाच आत घेतल्याने काय करायचे, हा प्रश्न होता. पण बाहेर थांबलेल्या कैलासकडून डॉक्टरचा सहायक १२ हजार पाचशे रुपये घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. डॉक्टरांनी सराइतपणे तपासून थंडपणे मुलगी असल्याचे सांगितले. कैलास डॉक्टरशी बोलायला म्हणून आत गेला, मुलगीच असल्याचे त्याच्याकडून पुन्हा वदवून घेतले. ऑडीओ आणि व्हिडीओरूपात सज्जड पुरावा मिळाला होता. एक मोठी कामगिरी पार पडल्याचे समाधान होते, प्रगती सांगते.\n(ही स्टोरी आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिध्द झाली आहे.मटाच्या सौजन्यानं येथे ती प्रसिध्द केली आहे.)\nPrevious articleजिल्हा संघांसाठी स्मरण पत्र\nNext articleसंघर्ष एका तपाचा…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/mothers-corona-report-negative-newborn-girl-positive-13948", "date_download": "2021-06-14T15:16:27Z", "digest": "sha1:7SBXGLS2CGALWBWASN4PBFIYSI3J3GWS", "length": 13498, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह | Gomantak", "raw_content": "\nआईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह\nआईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह\nशुक्रवार, 28 मे 2021\nवाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठातील सर सुंदर लाल रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरली आहे. या लाटेदरम्यान अनेक डॉक्टरांनी आश्चर्चचकीत करणारी प्रकरणे समोर आणली आहेत. असच एक धक्कादायक प्रकरण वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठातील (Banaras Hindu University) सर सुंदर लाल रुग्णालयामधून समोर आलं आहे. जन्माला आलेल्या मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह(corona report positive) आला आहे. विशेष म्हणजे या गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. हे प्रकरण दुर्मिळ असल्याचं मानल जात असून बाळाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही (Doctor) चक्रावले आहेत. मात्र बनारस हिंदू विद्यापीठातील वैद्यकीय अधिकक्षांनी असं काही वेळा होऊ शकतं अस सांगत बाळाची पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. रुग्णालयातील रजिस्टारनेही तान्ह्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Mothers corona report negative But the newborn girl is positive)\nवाराणसीमधील कॅनटॉनमेंट परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय अनिल प्रजापत यांच्या 26 वर्षीय गरोदर पत्नीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. 25 मे रोजी प्रजापत यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शस्त्रक्रिया करण्याआधी या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर अनिल यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नव्या नियामानुसार या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी सॅम्पल घेऊन पाठवण्यात आले. त्याच दिवशी बाळाचा कोरोना रिपोर्टचा निकाल आल्याने रुग्णालयातील कर्मचारीही चक्रावले आहेत. मात्र बाळाची तब्येत ठणठणीत आहे. मात्र अनिल यांनी कोरोनाची चाचणी करताना काहीतरी गोंधळ झाल्याची शक्यता वर्तवली आहे.\ncoronavirus: गरोदर असताना कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सचा मृत्यू\nदुसरीकडे, याचसंदर्भात बोलताना रुग्णालयातील अधिक्षक के.के गुप्ता (K.K Gupta) यांनी असं घडणं काही विशेष गोष्ट नसल्याचं म्हटलं आहे. आरटी-पीसीर चाचणीची सेन्सिटिव्हीटी 70 टक्क्यापर्यंत असते. त्यामुळे खात्रीसाठी बाळाची कोरोना चाचणी पुन्हा एकदा केली जाईल असं म्हटलं आहे. गरज पडल्यास आईचीही कोरोना चाचणीही पुन्हा केली जाईल. या चाचणीच्या माध्यमातून बाळाच्या आईला याआगोदरच कोरोनाची लागण होऊन गेली आहे का हेही तपासण्यात येईल, असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. सध्या तरी आईला आणि बाळाला एकत्र ठेवण्यात आलं असून चाचण्य़ा केल्यानंतर जो निकाल समोर येईल त्यावरुन या दोघांना एकत्र ठेवायचं का नाही याचा विचार केला जाईल, असही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.\nचारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (...\nCovid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास...\nगोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ\nराज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod...\nGoa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले\nपणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nपाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस\nदेशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम...\nमास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष...\nदेशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी\nदेशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना...\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nकोरोना corona डॉक्टर doctor वाराणसी हिंदू hindu बनारस हिंदू विद्यापीठ बाळ baby infant पत्नी wife\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/188", "date_download": "2021-06-14T14:54:38Z", "digest": "sha1:DTYLBSILLB5B4WYNPS5NU4GPRZGZIBRS", "length": 7980, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "चंद्रपूर शहरात 17 ते 20 जुलै दरम्यान “लॉक डाऊन” जिल्हाधिकारी चे आदेश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News चंद्रपूर शहरात 17 ते 20 जुलै दरम्यान “लॉक डाऊन” जिल्हाधिकारी चे आदेश\nचंद्रपूर शहरात 17 ते 20 जुलै दरम्यान “लॉक डाऊन” जिल्हाधिकारी चे आदेश\nचंद्रपूर शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळे बंदी (लॉक डाऊन) केली जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये.चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार ह्यांनी केले आहे.\nPrevious articleपंधरा दिवसात कोरची व कोटगुल परिसरातील विजेची समस्या सुटणार चक्काजाम आंदोलनाच्या अगोदर झालेल्या बैठकीत विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता विजय मेश्राम यांचे आश्वासन\nNext article१५ जुलैपासून मंगरूळपीर, रिसोडमध्ये संपूर्ण लॉकडाऊन तर इतर चार शहरांमध्ये ८ ते २ वाजेपर्यंतच दुकाने सुरु राहणार\nपत्रकारांवर अन्याय होऊ देणार नाही प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उमरखेड तालुका बैठकीत निर्णय\nमहाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या लढ्याला मोठे यश पोलीस भरतीचे लवकरच आदेश निघणार गृहमंत्र्यांचे संघटनेला आश्वासन : रौफ सुर्वे\nअवघ्या…10-12 वर्षाच्या 7 मुलांनी केला 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nस्टुडंट व्हॉटस ऍप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजनेस (स्वाध्याय) सुरुवात. ...\nमौदा शहरात कोरोना चा शिरकाव; मौदा शहरात एक तर NTPC...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/travel-congestion-continues-mumbai-demand-start-local-common-people-356516", "date_download": "2021-06-14T14:35:53Z", "digest": "sha1:FNNTRFY6YSIWNTBNMN6VH6ZLGCCP3AEJ", "length": 32054, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुंबईत प्रवास कोंडी सुरुच, सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी", "raw_content": "\nअत्या��श्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत.\nमुंबईत प्रवास कोंडी सुरुच, सामान्यांसाठी लोकल सुरु करण्याची मागणी\nमुंबईः अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मुंबईतील प्रवास कोंडीचा त्रास वाढायला लागला आहे. बस स्थानकावर लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसताहेत. बेस्टच्या दिमतीला एसटी बसेसची संख्याही वाढवली आहे. सरकारने हॉटेल, रेस्टारेंट ते इतर उद्योगांना सुरु करण्याची मुभा दिल्यामुळे प्रवास करणाऱ्यांची गर्दी वाढत आहे. बस प्रवासात प्रवाशांचे सहा सहा तास वाया जातातचं, शिवाय अनेकांना नाईलाजाने खासगी वाहनांचा पर्याय स्विकारावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा जाच कमी करण्यासाठी आता तरी लोकल सेवा सुरु कर अशी विनंती केली आहे. मुंबईतील महत्वाच्या ठिकाणावरुन घेतलेला आढावा\nमंत्रालय ते कल्याण ST प्रवास साडेचार तासांचा , प्रवाशांच्या सहनशीलतेचा होतोय अंत\nस्थळ- मंत्रालय बस डेपो\nया ठिकाणी बससाठी रांगेत तिष्टत राहणाऱ्या प्रवाशांचा संतापाचा कडेलोट झाला कतारण 3.20 वाजताची बस 4.30 ला आली. त्यात एकाने रांग सोडून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण हाणामारीवर आले. प्रवाशांचा सर्व संताप बस वाहकांवर निघाला. ऐरवी असा प्रसंग या बस डेपोच क्वचितच येतो. सायंकाळच्या वेळेला मंत्रालय डेपोमध्ये घरी जाण्यासाठी रांगा लागण्याचे चित्र आता कॉमन झाले आहे.\nबोरीवलीत राहणाऱ्या विमल जाधव या विमा आस्थापनेत एडमिन म्हणून कामाला आहेत. दररोज दिड ते दोन तास रांगेत उभ राहल्यानंतर त्यांना बस मिळते. परतीच्या प्रवासाचा वेळ पकडता, त्यांचे दररोज चार तास प्रवासात जातात. एवढा प्रवासानंतर त्या शारीरिक तसेच मानसिक दृष्टया दमून जातात. सायंकाळच्या वेळेला महिलांसाठी निदान दोन ते तीस जादा बसेस सोडाव्यात, एवढी माफक अपेक्षा त्यांची आहे.\nडोंबिवलीचे मंगेश शिंदे हे मंत्रालय परिसरातील एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. मंत्रालयातून डोबिंवलीसाठी एसटीची सोय आहे. संध्याकाळी चारला निघाल्यानंतर डोंबिवलीला पोहोचण्यासाठी त्यांना साडेसात ते आठ तास लागतात.आता तरी लोकल सुरु करण्याची विनंती त्यांची आह���.\nसाडेतीन चार तासांचा जाण्याचा प्रवास रोज एसटीने करावा लागतो. दिवसभर कामानिमित्त बाहेर फिरायचं त्यानंतर ऑफिसमध्ये जाऊन रिपोर्ट सबमिट करा, एसटीसाठी दीड-दोन तास उभे राहायचे. आता वैताग आलाय. बस वेळेत येत नाहीत. बसायलाही जागा नाही.\nमंत्रालयातून कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, अंबरनाथ, अर्नाळा, शहापूर, पनवेल अशाच जवळपास 150 पेक्षा जास्त फेऱ्या होतात. ट्रॅफीक जाममुळे एसटी बसेस वेळेवर पोहोचू शकत नाही. एका बसमध्ये 40 ते 44 प्रवासी भरावे लागतात. काही प्रवाशी त्रागा करतात, चालक, वाहकांना उलट सुलट बोलतात. आम्ही संताप समजू शकतो. मात्र प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची आहे.\nमिलिंद पाटील (एस.टी.वाहतूक नियंत्रक)\nबेस्ट प्रवाशांचे नाकेनऊ, प्रवासादरम्यान रोजची कसरत\nबेस्ट बसेसची संख्या कमी असल्याने वडाळा आगर येथील बस थांब्यावर दिवसेंदिवस प्रवासाची गर्दी वाढत असून या गर्दीमुळे प्रवाशांचे प्रवासादरम्यान नाकेनऊ होत आहे. वडाळा आगरमध्ये सकाळ आणि संध्याकाळी कामाच्या वेळेत बस पकडण्यासाठी प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तासाभरातच बस थांब्यावर साधरण 50 ते 70 प्रवाशांची गर्दी वाढते. प्रत्येकालाच कामावर जाण्याची घाई असल्याने ही बस पकडायचीच असा मानस असतो त्यामुळे अनेकदा बस अडवून प्रवासी चढतात. प्रवासादरम्यान रोजची कसरत करावी लागत आहे.\nशहरात अनेक कार्यालये आता सुरू झाली आहेत. मात्र प्रवाशांच्या तुलनेत मुबलक बस सेवा नसल्याने मला अंधेरीतील कार्यालय गाठण्यासाठी रोज प्रवासादरम्यान कसरत करावी लागत आहे. बसमधील एकंदरीत गर्दी पाहता आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nसुषमा पांचाळ - वडाळा प्रवासी\nनोकरी करत असल्याने वडाळा ते माहिम असा रोजचा प्रवास करावा लागतो. रोज होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीच्या तुलनेत बसचे प्रमाण कमी आहे. अनेकदा तासनतास बसची वाट पहावी लागते परिणामी बस स्थानकात प्रवाशांची गर्दी तर वाढतेच त्यात बसायला जागा ही मिळत नाही. अपुऱ्या बस सेवेत वाढ करावी जेणेकरून प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षित अंतर राखून प्रवास करता येईल व कोरोना सारखा आजाराचा फैलाव हॊणार नाही.\nगेल्या सहा महिन्यांपासून काम बंद होते; आता सुरू झाले आहे. घराचा उदरनिर्वाहाची जबाबदारी आल्याने कामावर जाणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज़ ��डाळा ते वांद्रे असा बसने प्रवास करत असली तरी बस मधील गर्दीमुळे अनेकदा प्रवास करणे गैरसोयी व असह्य होते. काहीवेळा बसची वाट न पाहता खिशाला न परवडणारा दिवसाचा 500 रुपयांचा टॅक्सी प्रवास खर्च करून कार्यालय गाठावे लागते. प्रवासातच पैसे जास्त खर्च होत आहे. लोकलने प्रवास करणे सोयीचे होते. त्यामुळे लोकल सुरू केल्यास बस मधील गर्दी व बस सेवेवरील ताण कमी होईल.\nएकतर रेल्वे बंद असल्याने बसने प्रवास करावा लागतो व बसमध्ये भरपूर प्रवासी असल्याने बसमध्ये घेत नाहीत त्यामुळे कामावरती पोहचण्यासाठी उशीर होतो. बस स्थानका मधूनच बस भरून येतात. शासनाला माझी एकच विनंती आहे की तुम्ही रेल्वे सुरू करत नसाल तर कुपया बसची संख्या वाढवा.\nचेंबूर, विक्रोळीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा\nविक्रोळी, कुर्ला चेंबूर परिसरात बस पकडण्यासाठी गर्दी वाढतचं चालली आहे. विक्रोळी बेस्ट डेपोतून दादर, घाटकोपर, अंधेरी, शिवडी व मुलुंड मार्ग बस धावतात. या डेपोतून बेस्ट बस प्रवाशांच्या वेळेनुसार बेस्ट बस नसल्याने ते रिक्षा, ओला, खाजगी वाहनाचा वापर करीत आहे. एक बस भरली की दुसऱ्या बसची कित्येक वेळ वाट पहावी लागत आहे. यावेळी बस पकडण्याकरिता प्रवाशी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडवीत असल्याचे दिसून येते.\nकामावर उशीर झाला तर मालकाची ओरड खावी लागते. ते अडचणी समजून घेत नाही. बेस्ट बस वेळेवर येत नसल्याने हे ओरडणे मालकाचे खावे लागते.कधी रेल्वे सुरू होतेय याची आतुरतेने वाट पहात आहे.\nअविनाश माने ( विक्रोळी- प्रवासी )\nमी चेंबूर ला रहाते बेस्ट बस पकडण्या करिता मी दररोज आंबेडकर उद्यान जवळील डेपोत येते. बेस्ट बस शिवाजी नगर डेपोतून सुटल्यावर चेंबूरला येईपर्यंत भरून येते. त्यामुळे कित्येक वेळ रिकामी बस येई पर्यंत वाट पाहावी लागते. बेस्ट ची वाट पहाण्यात व प्रवासात पूर्ण थकायला होत आहे.सरकारने रेल्वे सुरू करावी तसेच बेस्ट प्रशासने जादा बेस्ट बस सोडाव्यात.\nस्वाती कांबळे ( चेंबूर प्रवासी )\nएसटी थांबत नसल्याने खाजगी प्रवासाचा पर्याय, खिशाला कात्री\nमानखुर्द भागातील अनेजण मुंबई,नवी मुंबईतील ए पी एम सी मार्केट, ठाणे-बेलापूर मार्गावरील औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत.मात्र कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्यांना अधिकचा खर्च करावा लागत आहे तसेच वेळेचा अपव्ययदेखील त्यामुळे होत असतो.लोकल सेवा बंद असल्यामुळे दिवसभराच्या श्रमानंतर कंटाळवाण्या,खर्चिक प्रवासामुळे त्यांना थकवा जाणवतो. या ठिकाणी प्रवासी मिळवण्याच्या चढाओढीत खाजगी वाहने, रिक्षा,टॅक्सी थांब्याचा परिसर अडवून ठेवतात.त्यामुळे अनेक बस न थांबता निघून जातात.शेवटी वैतागून खाजगी वाहनाने वाढीव भाडे देऊन जावे लागते.\nमी शिवडी येथील एका कुटुंबाकडे चालक म्हणून नोकरीला आहे.मला दररोज कामावर जावे लागते. मानखुर्द ते शिवडी या प्रवास करतानां खूप त्रास होतो. बराच वेळ बसची वाट पहात थांबावे लागते, बसमध्ये पूर्वीप्रमाणे गर्दी होऊ नये म्हणून बऱ्याच बस न थांबता निघून जातात.त्यामुळे नाईलाजाने टॅक्सीचा पर्याय निवडावा लागतो\nलोकलने होणारा प्रवास स्वस्तात आणि वेळेची बचत करणारा असतो.मी ऐरोली येथे राहतो, दररोज कामानिमित्त मानखुर्दला येतो.दोन बस बदलाव्या लागतात, एका बाजूचा प्रवास खर्च होतो पन्नास रुपये. तीनपट पैसे खर्च करून पुर्वीपेक्षा दुप्पट वेळ प्रवासात खर्च होतोय. त्यातही आरोग्याची काळजी कायम करावी लागते.\nसध्या एसटीने प्रवास कोंडी कमी करण्यासाठी बेस्टच्या दिमतीला 500 बसेस दिल्या आहेत. उर्वरीत 500 बसेस लवकरच मुंबईसाठी चालवण्यात येणार आहे.\n(राहुल तोरो, वाहतूक व्यवस्थापक, एसटी महामंडळ यांनी माहिती दिली.)\nमुंबईत सध्या बेस्ट बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. 3500 बसेसद्वारे प्रवासी वाहतूक सुरु आहे.\nअनलॉकनंतर गोंगाट वाढला, मुंबईतील ध्वनी प्रदूषण पुन्हा वाढलं; आवाज फाउंडेशनचा अहवाल\nमुंबई, ता. 30 : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील ट्रॅफिकमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. मात्र, आता हळूहळू सर्व पूर्वपदावर येऊ लागल्याने रस्त्यावर गाड्याही मोठ्या संख्येने धावू लागल्या आहेत. ज्यामुळे नियंत्रणात आलेल्या ध्वन\nमुंबईतील शाळा आणखी किती दिवस राहणार बंद शाळांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी\nमुंबई, ता. 30 : मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पालिकेच्या शिक्षण विभागाने 15 जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतर देशातील दुतावासांच्या शाळा 18 जानेवारीपासून सुरु केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिकेच्या शिक\nशाळांसंदर्भात मोठी बातमी : मुंबई, ठाणे, रायगडमधील श��ळा २६ जानेवारीपूर्वी खुल्या होणार \nमुंबई : मुंबई, ठाणे आणि रायगडमधील शाळांसंदर्भातील मोठी बातमी समोर येतेय. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये घट झालेली पाहायला मिळते आहे. अशात मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत शाळा सुरु करण\nसंजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ED समोर राहणार हजर \nमुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस बजावण्यात आली आहे. आज ED ने वर्षा यांना मुंबईतील ED कार्यालयात चौकशीसाठी पाचारण केलं आहे. दरम्यान वर्षा राऊत या आज चौकशीसाठी उपस्थित राहणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिवसेनेकडून वर्षा राऊत यांच्या ED च\nप्रदूषणास जबाबदार कपन्यांना MPCB च्या नोटिसा, MMR भागातील या 40 कंपन्या पसरावतायत प्रदूषण\nमुंबई, ता. 31 : कल्याण, उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास, वालधनी नद्यांच्या प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व निरीकडून या कारखान्यांना नदी पात्र प्रदूषित होत असल्याने कारखाने बंद करण्याची नोटीस देण्यात आली.\n'एक्सप्रेस कोविड टेस्ट'मुळे आता 13 मिनिटात येणार कोरोना चाचणीचा अहवाल\nमुंबई, ता 30 : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने 'एक्सप्रेस कोविड19 टेस्ट' म्हणजेच जलद चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांचा निकाल अवघ्या 13 मिनिटात हाती येतो. परदेशातून 28 डिसेंबरपर्यंत मुंबईत आलेल्या 400 प्रवाशांवर एक्सप्रेस कोविड टेस्ट करण्यात आल्या असल्याची माहिती विमानतळ प्र\n\"आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा\", संजय राऊत आक्रमक\nमुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा राऊत य\nगुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य \nमुंबई : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीव��� पडल्यात. अशात २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. यामुळे पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष निवडणुकीआधीच्या तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर गुप्तच\nजनतेतल्या अधिकाऱ्याला सरकार का टाकतयं साइड पोस्टला\nसोलापूर : राज्याच्या प्रशासनात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा. मुंडे यांच्यासोबत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या चर्चा मात्र मुंडे यांच्याच बदलीची सुरू झाली. 15 वर्षात 14 बदल्या झाल्याने तुकाराम मुंडे आणि बदली हा विषय\nमुंबईतील कोरोना रूग्णांच्या मृत्यूमागे `ही` बाब ठरतेय कारणीभूत; नागरिकांकडून अद्यापही होतंय दुर्लक्ष\nमुंबई : कोरोना रूग्णांचा मृत्यूदर कमी कऱण्यासाठी राज्य सकारने मृत्यूदर नियंत्रण समितीची स्थापना केली. समितीने नुकताच आपला तिसरा अहवाल सरकारला सादर केला. त्यात मृत्यूदर कमी करण्यासाठी रूग्णाला लवकरात लवकर रूग्णालयात दाखल करावे तसेच त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे अस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/", "date_download": "2021-06-14T14:51:28Z", "digest": "sha1:HMWINH2RIT7KMLSITE553J2BCJMSYX6B", "length": 11195, "nlines": 174, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "कार oriesक्सेसरीज, किड्स टॉय, किचनवेअर - प्रकार", "raw_content": "\nपीसी सुरक्षा चष्मा साफ करा\nअलार्म-ट्विन ग्रिपसह अल्टिमेट मॅजिक केन\nमांजर स्क्रॅच मांजर प्ले पॅड\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nएक्सट्रा व्यू कार रीअरव्यू मिरर\nव्हिजलियर एचडी व्हिजन कार सन व्हिझर\n4800 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र व्यापत आहे आणि 80 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मुख्य उत्पादनाच्या उपकरणांमध्ये हे समाविष्ट आहे: सर्व स्तरांवर 20 इंजेक्शन मोल्डिंग मशीन, 8 युनिट हार्डवेअर प्रक्रिया यंत्रणा 5 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाइन\n10 वर्षांच्या विकासानंतर आम्ही विपुल अनुभवाचा अनुभव मिळविला आहे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती गॅझेट्स, कारमधील वस्तू, वयोवृद्ध वस्तू आणि संबंधित उत्पादनांमध्ये तज्ञ आहोत\nआमच्या जागतिक ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची, मौल्यवान उत्पादने आणि द्रुत प्रतिसाद सेवा प्रद���न करण्यासाठी चांगल्या विश्वासाने आम्ही आमचे व्यवस्थापन अखंडतेने आणि सफाईदारपणाने चालवू, नाविन्यपूर्ण मनाचे व्हा आणि ध्येय म्हणून परस्पर लाभ जिंकू.\nख्रिसमसच्या पूर्वसंध्या बद्दलच्या बातमीचा एक भाग\n24 डिसेंबर रोजी, कंपनीने नवीन वर्षात प्रत्येकजण निरोगी, सुरक्षित आणि आनंदी राहू शकेल या आशेने सुंदर पॅकेड सफरचंद तयार केले आणि प्रत्येक कर्मचार्‍यांना वितरित केले. आम्ही आशा करतो की कोविड -१ ep साथीचा रोग लवकरात लवकर नियंत्रणात येईल. 2021 आणि आपण सर्व आनंद घेऊ शकता ...\nकंपनीच्या अग्निशामक प्रशिक्षण विषयी एक नवीन\n20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता आम्ही अग्निशामक प्रशिक्षण, फायर ड्रिल उपक्रम राबविले, प्रारंभिक टप्पा कार्यशाळेत नेत्रदीपक सेफ्टी ज्ञान आणि \"सुरक्षित उत्पादन\" क्रियेतून अधिकृतपणे उघडले गेले आहे.\nसीएमएस फार्मॅकी, आयएनसीसाठी जीएमपी ऑडिट केले.\nगुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस (जीएमपी) ऑडिटमध्ये एफडीएद्वारे नियमन केलेल्या वस्तूंची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी कंपनीद्वारे वापरल्या जाणार्‍या सिस्टम आणि प्रक्रियेचे मूल्यांकन केले जाते. आमच्या ग्राहकांच्या सीव्हीएस फार्मॅकी, इंक. च्या आवश्यकतांच्या आधारे आम्ही जीएमपी गुणवत्ता व्यवस्थापन संपूर्णपणे अंमलात आणण्यासाठी विभाग करतो ...\nएक नवीन धातूची पाईप प्रक्रिया लाइन स्थापित केली गेली\nआम्ही अलीकडेच नवीन धातूची पाईप प्रोसेसिंग लाइन स्थापित केली आहे. मुख्यत्वे मेटल पाईप कटिंग, बेंडिंग, विस्तार, संकोचन आणि वेल्डिंगचा समावेश आहे. नवीन उत्पादन लाइन आमच्या ग्राहकांना त्यांचे कमी प्रारंभिक ऑर्डर आणि प्रक्रियेची अधिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विविध आकारात मेटल ट्यूबिंग विकसित करण्यास मदत करते ...\nआम्ही, निँगबो किंडवारस्वामी कंपनी, लि २००२ मध्ये स्थापित केले गेले होते, दहा लाखांची नोंदणीकृत भांडवल, एक व्यावसायिक निर्माता आणि निर्यातक आहे हे घरातील डिझाइन, विकास आणि उत्पादनाशी संबंधित आहे. चीनच्या झेजियांग प्रांताच्या निंगबो सिटीमध्ये, आमच्याकडे संपूर्ण जगात सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nधारक कार प्या, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट, कार डेंटिंग साधने, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, कार कप धारक विस्तारक, सानुकूल सन चष्मा,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5506/", "date_download": "2021-06-14T15:34:15Z", "digest": "sha1:C4WIZAORZBKUWEY2GF57K25NC6I73CXR", "length": 6753, "nlines": 137, "source_domain": "beedreporter.com", "title": "आज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली", "raw_content": "\nHomeUncategorizedआज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली\nआज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड (रिपोर्टर) बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले. मात्र तरीही कोरोनाचा आकडा कमी होताना दिसून येत नाही. आज आलेल्या अहवालात 1186 जण पॉझिटिव्ह आढळून आले. 3215 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एकूण 4401 संशयीतांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.\nआज आलेल्या रिपोर्टमध्ये अंबाजोगाईत 81, आष्टी 89, बीड 284, धारूर 60, गेवराई 119, केज 134, माजलगाव 67, परळी 44, पाटोदा 220, शिरूर 63 आणि वडवणीमध्ये 25 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.\nPrevious articleनागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या\nNext articleप्रशिक्षण कालावधीतच तहसीलदार वमने यांना उपविभागीय अधिकार्‍यांच्या नोटीसांवर नोटीसा\nअग्रलेख-‘खेळ मांडियला महाराष्ट्र ठाई’\nराऊत साहेब, उतलेल्या-मातलेल्या वीज कंपनी अधिकार्‍यांना खडेबोल सुनवा बीड शहर आठ महिन्यांपासून अंधाराच्या साम्राज्यात\nनिवासी वैद्यकीय डॉ. राठोडचा मनमानीपणा कारण न देताच गरजू कर्मचार्‍याला कमी केले\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. या���र प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5902/", "date_download": "2021-06-14T15:56:25Z", "digest": "sha1:2EDPAG3OPBM6HPRH2XABK27TN54FBLMM", "length": 13803, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "खबरदार मोर्चाकर्‍यांना रोखाल तर.... मोर्चा तर निघणारच, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-आ.मेटे", "raw_content": "\nHomeबीडखबरदार मोर्चाकर्‍यांना रोखाल तर.... मोर्चा तर निघणारच, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू...\nखबरदार मोर्चाकर्‍यांना रोखाल तर…. मोर्चा तर निघणारच, घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा-आ.मेटे\nबीड (रिपोर्टर) आरक्षणाचा हा लढा समाजातील गोरगरिबांच्या शिक्षणातील सवलतीचा आहे. नौकरीसाठीच्या आरक्षणासाठी आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हा आवाज आहे, परंतू काही लोक अफवा पसरून मेटे आमदारकीसाठी मोर्चा काढत असल्याचे सांगत आहेत. मला आमदारकीसाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न वेठीस धरण्याची गरज नाही. मेटेंनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जेवढे काम केले आहे त्याचे आशिर्वाद म्हणून मला कायमस्वरूपी आमदारकी मिळणारच आहे. त्यामुळे हा प्रश्न कुठल्या एका व्यक्तीचा नसून समाजाचा आहे. आणि या प्रश्नावर तुम्ही सर्वांनी एकत्रीत यायचं आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन करत आ.विनायक मेटेंनी उद्याच्या मोर्चात प्रशासनाने अडवाअडवी केली तर आमच्याशी गाठ आहे असा इशाराही दिला.\nते बीड येथे आयोजीत पत्रकार परिषदेत आज दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास बोलत होते. यावेळी आ.मेटेंसोबत नरेंद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. आ.मेटे पुढे म्हणाले की, मराठा मोर्चासाठी गेल्या आठवडभरात आयोजीत केलेल्या वेगवेगळ्या बैठकांना मोठा प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व.अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचे बीड जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचे योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचे काम सुरू ठेवले आहे. ही त्यांची सुडबुध्दी आहे, आकस आहे. खासकरून काँग्रेस पक्ष इथे कुणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरू केला आहे. ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नाकारण्याचा प्रयत्न केला त्यांनी पहिली हत्या अण्णासाहेब पाटील यांची घडवून आणली. त्यानंतर अनेकांनी या लढ्यासाठी आपले बलिदान दिले. या सगळ्यांच्याच हत्या काँग्रेसने घडवून आणल्या. असा गंभीर आरोप करत काँग्रेसने आता मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. चिंता चपाटयांना पुढे करून अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करत आहेत. माझे खुले आव्हान आहे समोरासमोर येवून खुला विरोध करा. मराठा आरक्षणात काय आणि कोणाचे कुठे चुकले याची समोरासमोर येवून चर्चा करा. मी त्यांच्या सगळ्या चुका सांगतो मात्र आता मराठा आरक्षण न मिळाल्याचे पाप झाकण्यासाठी ते अशा कुणालाही पुढे करून बीडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. अशी नाव न घेता काँग्रेस प्रवक्ते डॉ.लाखे पाटील यांच्यावर टिका केली. माझी समाजातील सर्व घटकांना विनंती आहे उद्याच्या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. मोर्चाकर्‍यांना प्रशासनाने अडवाअडवी करू नये आम्ही प्रशासनासोबत सहकार्‍याची भुमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चाकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्स बाबत खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनेशी खेळ करू नका. कोणी जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवे येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे गाठ आमच्याशी आहे असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. मराठ्यांना आरक्षण न मिळण्यास ठाकरे सरकारचे दुर्लक्षच कारणीभूत असल्याचे पुर्नउच्चार त्यांनी यावेळी करून हा मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नसून अखंड मराठा समाजाचा आहे.\n बाधितांचा ३३ वरचा टक्का ७.५ टक्क्यावर आला बीडमध्ये सडकफिर्‍यांच्या बेशिस्तीचा टक्का मात्र प्रचंड वाढला\nNext article‘अनलॉक’चा गोंधळ संपला मध्यरात्री निघाले आदेश; पाच टप्प्यात हटणार निर्बंध\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख��या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/the-mobile-veterinary-clinic-will-be-started-soon-in-the-state/", "date_download": "2021-06-14T15:15:42Z", "digest": "sha1:ZBIXSBI36B5H4Z56HV3QFBR4HCGF5MRC", "length": 15708, "nlines": 89, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nराज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु करणार\nसांगली: पशुधन हे शेतकऱ्यांचे कुटुंब असून, पशुधनाच्या आरोग्यासाठी राज्यात लवकरच फिरते पशु चिकित्सालय सुरु केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. लोकनेते राजारामबापू यांचे 36 वे पुण्यस्मरण व जन्मशताब्दी वर्षानिमित्त राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने 24 कोटी 40 लाख रूपये खर्चून उभारलेल्या दूध भुकटी प्रकल्पाचे आणि राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत उभारलेल्या पशुखाद्य प्रयोग शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.\nत्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, गृह (ग्रामीण), वित्त, न��योजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार, कृषी सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबूले आदी मान्यवर उपस्थित होते.\nपशुधनाची जोपासना करणे सर्वार्थाने महत्त्वाचे असून त्यांना पोषक पशुखाद्य, औषधोपचार, चारा आदी गोष्टी वेळीच उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, फिरत्या पशु चिकित्सालय उपक्रमाच्या यशस्वितेनंतर राज्यात विभागनिहाय पशु चिकित्सालये सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांसाठी जे-जे करणे शक्य आहे, ते करण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध राहील, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, हे सरकार कोणताही सूड उगवणारे नसून, जे चांगले आहे, ते टिकवणं, वाढवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कारभार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nराज्यातील शेतकरी मेहनती व कष्टाळू असून तो ऊन, वारा व पाऊस याची तमा न बाळगता अहोरात्र शेतात राबतो आहे. अशा माझ्या शेतकऱ्याला सहाय्य करण्याची संधी मला मिळाली असून ती निश्चितपणे पूर्ण करण्याचा निर्धार मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी केला. राज्यातील सहकार क्षेत्र अजिबात मरु देणार नाही, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, गोरगरीब शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून काम केले पाहिजे, असे अभिवचन मी सहकारात काम करणाऱ्यांकडून मागतो आहे. हे निश्चितपणे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nलोकनेते राजारामबापू पाटील हे एक विद्यापीठच होते, अशा शब्दात बापूंच्या कार्याचा गौरव करुन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक परिवर्तनास चालना दिली. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नवनवे प्रयोग करुन शेतकऱ्यांना विकासाची नवी दालने उपलब्ध करुन दिली. बापूंच्या विचार आणि कार्याची परंपरा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि त्यांचे कुटुंबीय यशस्वीपणे जोपासत आहेत. याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. राजारामबापू दूध संघ हा एक अद्ययावत व आदर्श दूध संघ असून अद्ययावत मशनरी, स्वच्छता या गोष्टींचीही उत्कृष्टपणे जोपासना केली असल्याचा गौरवही त्यांनी केला.\nया प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, राजारामबापू सहकार व उद्योग समूहाच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळाले असून त्यामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलला आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शासनही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विकासासाठी कटिबध्द आहे.\nप्रारंभी राजारामबापू दूध संघाचे चेअरमन विनायकराव पाटील यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात दूध संघाच्या प्रगतीचा आणि कार्याचा आढावा घेतला. शेवटी व्हाईस चेअरमन जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, दूधसंघाचे संचालक, राज्यातील दूध वितरक आणि दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याब��बत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T16:17:41Z", "digest": "sha1:GDNLL6OVL23DQ32BZSVSDW5M4NGGZOOU", "length": 3889, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अभिषेक ताम्रकार - विकिपीडिया", "raw_content": "\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारतीय क्रिकेट लीग खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१४ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3913/Opportunity-to-see-100-meritorious-students-on-Republic-Day.html", "date_download": "2021-06-14T15:40:12Z", "digest": "sha1:PYGK3C3WLAPBSKUYAQBJLYCDMJAOQEHL", "length": 9464, "nlines": 61, "source_domain": "naukriadda.com", "title": "१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\n१०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी\nदेशभरातील १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे संचलन पाहण्याची संधी मिळणार आहे. शिक्षण मंत्रालयाने रविवार २४ जानेवारी रोजी ही माहिती दिली आहे. शिक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटनुसार 'देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या बॉक्समधून थेट प्रजासत्ताक दिनाचं संचलन पाहण्याची संधी दिली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांना भेटण्याचीही संधी मिळणार आहे.'\nहे विद्यार्थी शालेय तसेच उच्च शिक्षण क्षेत्रातील आहेत. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सीबीएसई बोर्डाच्या २०२० या शैक्षणिक वर्षाच्या दहावी आणि बारावीच्या टॉपर्ससह विविध विद्यापीठे आणि यूजी, पीजी कोर्सेसच्या टॉपर्सचा या १०० विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परेड पाहिल्यानंतर प्रोत्साहन प्रमाणपत्रेही देण्यात येणार आहेत. दुसरीकडे, पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या १०० विद्यार्थ्यांपैकी ५० जण उर्वरित उच्च शिक्षण संस्थांमधील आहेत.\nमागील वर्षीदेखील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सीबीएसई बोर्डाच्या टापर्स आणि विद्यापीठांच्या टॉपर्स अशा एकूण १०५ विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिन संचलन पाहण्याची संधी देण्यात आली होती.\nमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोना महामारीमुळे आवश्यक त्या खबरदारीसह मोटारसायकल स्टंट आदि प्रजासत्ताक दिनाच्या संचलानाचे आकर्षण असणारे कार्यक्रम यंदा समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. शिवाय प्रेक्षकांची संख्याही घटवून २५ हजार पर्यंत करण्यात आली आहे. शौर्य पुरस्कार मिळवणारी मुले आणि अन्य पुरस्कार प्राप्त मंडळींनाही यंदाच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/in-response-to-sharad-pawars-appeal-mla-arun-lad-gave-three-ventilators-worth-rs-25-lakh-to-sangli/", "date_download": "2021-06-14T14:43:38Z", "digest": "sha1:X526T7TPDJTVCAIPTJWJZT5MJYIHJUD3", "length": 8053, "nlines": 110, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "शरद पवारांच्या आवाहनाला आ.अरुण लाड यांचा प्रतिसाद, सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले. - Prime Maharashtra", "raw_content": "\nशरद पवारांच्या आवाहनाला आ.अरुण लाड यांचा प्रतिसाद, सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले.\nशरद पवारांच्या आवाहनाला आ.अरुण लाड यांचा प्रतिसाद, सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले.\nकोरोनाच्या काळामध्ये रुग्णांची होणारी गैरसोय ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ऑक्सिजन अभावी कित्येक रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही गोष्ट लक्षात घेत पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी आपल्या निधीतून तीन व्हेंटिलेटरची मदत सांगली जिल्ह्याला केली आहे. तब्बल २५ लाख रुपये किंमतीची ही तीन व्हेंटिलेटर आहेत. हे व्हेंटिलेटर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहेत. यावेळी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे उपस्थित होते.\nतसेच त्यांनी ही परिस्थिती लक्षात घेत त्यांनी सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला व्हेंटिलेटरसाठी तब्बल एक कोटीं रुपयांचा निधी दिला. यातील पहिल्या टप्प्यातील ही मदत देण्यात आली आहे.\nराणेंची तर हऱ्या, नाऱ्याची गॅंग होती; मंत्री गुलाबराव पाटील यांचा सणसणीत टोला \nघरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही – जयंत पाटील\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nपवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला\nवाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा\nशरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/ias-success-story-aishwarya-sheoran-was-miss-india-2016-finalist-330760", "date_download": "2021-06-14T14:12:51Z", "digest": "sha1:4IB74T5KNS3P7AJ3MGPY4HYDFZDTDMKZ", "length": 18018, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ब्युटी विथ ब्रेन! मिस इंडियाची फायनलिस्ट बनली IAS", "raw_content": "\nमाजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावरून आईने नाव ठेवले आणि तिच्यासारखंच मॉडेलिंगमध्ये करिअरही केलं आणि त्यानंतर देशसेवा करायचं स्वप्नसुद्धा IAS होऊन पूर्ण केलं.\n मिस इंडियाची फायनलिस्ट बनली IAS\nनवी दिल्ली - केंद्रीय लोकसेवा आयोगाने मंगळवारी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये मिस इंडिया फायनलिस्ट ऐश्वर्या शेरानने 93 वी रँक मिळवली आहे. या यशानंतर तिचं सर्वत्र कौतुक केलं आहे. मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावल्यानंतर अभ्यासाच���या जोरावर ती IAS बनली आहे. विज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्यानं अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. युपीएससीमध्ये यश मिळाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ऐश्वर्या म्हणाली की, माझ्या आईने माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या नावावरून माझं नाव ठेवलं होतं.\nऐश्वर्याने सांगितलं की, आईला वाटत होतं की मी मॉडेलिंगमध्ये नाव कमवावं. तिला अजुनही वाटत की मिस इंडिया व्हावं. माझी निवड मिस इंडियाच्या 21 फायनलिस्टमध्ये झाली होती. मात्र मला पहिल्यापासूनच प्रशासकीय सेवेत काम करायचं होतं आणि माझी इच्छाही होती. प्रशासकीय सेवेत जायचं ठरवल्यानंतर मॉडेलिंगचे करिअर थांबवले आणि परीक्षेची तयारी सुरु केली. मॉडेलिंगच्या करिअरमधून बाहेर पडणं आणि आयएएस होणं सोपं नव्हतं. मात्र अशक्य असंही काही नव्हतं. शेवटी त्यात यश मिळालंच.\nलहानपणापासून अभ्यासाची आवड होती आणि शाळेतही हुशार होते. युपीएससी क्लिअऱ करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे क्लास लावले नाहीत. अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्या. अभ्यासावेळी लक्ष विचलित होऊ नये यासाठी फोन स्विच ऑफ ठेवणं, सोशल मीडियापासून दूर राहणं या गोष्टी केल्याचं ऐश्वर्याने सांगितलं.\nहे वाचा - UPSC 2019 - शेतकऱ्याचा मुलगा पहिला आला; वाचा कसा होता प्रदीपचा प्रवास\nविज्ञान शाखेचं शिक्षण घेतलेल्या ऐश्वर्याने उच्च शिक्षणासाठी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. तिचे वडील कर्नल अजय कुमार हे एनसीसी तेलंगणा बटालियनचे कमांडिंग ऑफिसर आहेत. ऐश्वर्याने युपीएससीमध्ये यश मिळवल्यानंतर तिच्या या यशाबद्दल मिस इंडियाकडून तिचे अभिनंदन करण्यात आलं.\nहे वाचा - UPSC 2019 : प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर-जमिन विकली; मुलगा झाला IAS\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालामध्ये हरियाणाच्या प्रदीप सिंगने अव्वल क्रमांक पटकावला असून दुसऱ्या क्रमांकार जतिन किशोर आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रतिभा वर्मा यांनी स्थान पटकावले आहे.\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त��यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\n दिल्लीत सापडले कोरोनाचे 15 रुग्ण\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचा वेगाने प्रसार होत असताना, भारतातही राजधानी दिल्लीमध्ये या रोगाचे रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. इटलीहून आलेल्या 15 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.\nमहिलांना का वाटते असुरक्षीत- काय म्हणाल्या छाया बैस-चंदेल\nनांदेड : देशातील विविध ठिकाणी महिला अत्याचाराच्या विरोधात आंदोलन झाली. आंदोलनाच्या भडक्यामुळे देशातील स्त्री विषयक कायद्यात कठोरता आणून कायदा आनखी कडक करण्याची मागणी पुढे आली. कारण या देशातील महिला, शाळकरी मुलींची सुरक्षा धोक्यात आली. महिलांना खुल्या मनाने वावरता येत नाही. शाळा, महाविद्या\nअखेर तेलंगणातील ‘त्या’ ३० मजुरांची उपासमार थांबली\nनांदेड : नांदेड जिल्ह्यातील शेकडो मजुर कामाच्या शोधात पुणे, मुंबई शिवाय जवळच्या तेलंगणा राज्यात चार महिण्यासाठी स्थलांतरीत होतात. लोहा तालुक्यातील रुपाला तांड्यावरील जवळपास तीस नागरीक सहकुटुंब तेलंगणा राज्यात चार महिण्यापूर्वी स्थलांतरीत झाले होते. परंतु पोटाची खळगी भरण्याच्या नादात त्यांन\nदिल्लीत तबलीगी जमातमध्ये सहभागी झाले हजारो नागरिक; आरोग्य यंत्रणेपुढं आव्हान\nनवी दिल्ली Coronavirus : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मर्कज मस्जिद हा भारतात कोरोना व्हायरस पसरण्याचा खूप मोठा स्रोत असल्याचं मानलं जात आहे. मर्कज मस्जिदमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तबलीगी जमातच्या निमित्ताने देश-विदेशातील नागरिकांनी वास्तव्य केले होते. गेल्या एक महिन्यापासून तेथे जव\nCoronavirus : देशात आज कुठं काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर\nनवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा फैलाव अतिशय वेगानं होत असताना, भारत अजूनही तिसऱ्या स्टेजमध्ये गेला नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय आरोग्य खात्यानं दिलंय. भारतात आतापर्यंत एक हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून, 31 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रासह अनेक राज्ये मोठ्या मेहनतीने कोरानाचा फैल\n कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे\nऔरंगाबाद: कोरोनाचा काळ औरंगाबादसाठी अत्यंत कठीण असून, या काळात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ पंधरा दिवसांतच औरंगाबादेत ६४ टक्के मृत्यू झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. महाराष्‍ट्राचा मृत्युदर ३.२१ टक्के आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच\nडोनाल्ड ट्रम्प यांचा 'भक्त' तुम्ही पाहिला का उभारलयं ट्रम्प यांचं मंदिर\nजनगाव (तेलंगणा) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून याची जोरदार चर्चा सुरू होती. अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सा\n कोरोना दिल्लीत धडकलाय; भारतात पुन्हा आढळले दोन रुग्ण\nनवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनमध्ये थैमान घातले असून इतर देशांतही कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. भारताच्या राजधानी दिल्लीमध्येच आता कोरोना येऊन धडकला आहे. दिल्लीत एक कोरोनाबाधित रूग्ण सापडला असून तेलंगणा राज्यातही कोरोना पीडित रूग्ण सापडला आहे. त्यामुळे भारतातही आता कोरोनाचे रूग्ण आढळाय\n करोना झालेल्या व्यक्तीच्या बाजूला बसून केला दुबई ते बंगळुरू प्रवास...मग\nनागपूर : भारतातून 31 लोकांचा समूह दुबईत फिरायला गेला होता. काही व्यक्ती 20 तारखेला परत आले तर काही 26 तारखेला आले. उशिरा येणाऱ्या व्यक्तींमध्ये दुबई-नागपूर प्रवासादरम्यान येणारा एक व्यक्ती \"कोरोनाग्रस्त' व्यक्तीच्या संपर्कात आला. कोरोनाग्रस्त व्यक्ती दुबई-बंगळुरू, नागपूर विमानात सीट क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bmc-has-increased-number-lines-helpline-number-304934", "date_download": "2021-06-14T14:42:12Z", "digest": "sha1:NZ2YYGVAUSNAIZSHMDRU2CTTIMJZHFIT", "length": 19601, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बापरे! महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर दिवसाला येतात तब्बल 'इतके' फोन; लाईनची क्षमता वाढवली..", "raw_content": "\nहेल्पलाइन 1916 पर्यंत पोहोचू न शकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) या नंबरच्या लाईनची संख्या 30 वरून 60 केली आहे.\n महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर दिवसाला येतात तब्बल 'इतके' फोन; लाईनची क्षमता वाढवली..\nमुंबई: मुंबई महापालिकेनं एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. कोविड केअर सुविधेविषयीच्या तक्रारी 1916 या हेल्पलाईन नंबरवर दाखल करता येतात. रुग्णांना हेल्पलाइन नंबरद्वारे नॉन कोविड खाटांची उपलब्धतेची माहिती देखील मिळते. दरम���यान महापालिकेनं या हेल्पलाईन नंबरची क्षमता वाढवली आहे. हेल्पलाइन 1916 पर्यंत पोहोचू न शकल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं (BMC) या नंबरच्या लाईनची संख्या 30 वरून 60 केली आहे.\nमहानगरपालिका मुख्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष जो हेल्पलाईन नंबर चालवतो, या कक्षात दिवसात जवळपास 4 हजार कॉल येत आहेत. इतके कॉल घेणं खूपच कठिण काम आहे. या कक्षातील 48 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचारी हे क्वांरटाईन आहेत आणि अन्य कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. या नियंत्रण कक्षात कोविड -19 आणि नॉन-कोविड रुग्णालयातील बेड, रुग्णवाहिका आणि हर्न्स व्हॅनचे वाटप करण्याचे काम सोपविण्यात आलं आहे.\nमोठी बातमी - अर्णब गोस्वामी यांना पुन्हा समन्स, वांद्रे मजुर गर्दी प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा आरोप...\nप्रत्येक शिफ्टमध्ये सुमारे 15 कर्मचारी आवश्यक आहेत, मात्र सद्यस्थितीस एकूण 14 कर्मचारी उपलब्ध आहेत. प्रत्येक कर्मचारी आता दिवसाला 500 हून अधिक कॉल हाताळत आहे, त्यामुळे बहुतेक कर्मचारी डेस्कवर बसूनच जेवण करत आहेत. महापालिकेने क्वांरटाईन असलेल्या कर्मचाऱ्यांना 14 दिवस पूर्ण झाल्यावर पुन्हा कामावर रुजू होण्यास सांगितलं आहे.\nमहापालिका सध्या अधिक कंत्राटी कर्मचारी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कंट्रोल रुममध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राजीनामे देखील दिले.\nआम्ही आता आमच्या फोन लाईन्स दुप्पट केल्या आहेत आणि स्टाफ वाढविण्यासाठी व्यवस्था करीत आहोत. आम्ही एका आठवड्यात हेल्पलाइन सुव्यवस्थित करू, असे मुख्याधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितलं आहे. महेश नार्वेकर हे 30 एप्रिल रोजी ते निवृत्त होणार होते. मात्र कोविड-19 आणि आगामी पावसाळा या समस्या पाहता त्यांचा निवृत्तीचा काळ वाढवला असून ते अजूनही काम करीत आहेत.\nहेही वाचा: संजय राऊतांच्या टीकेला अखेर सोनू सूदनं दिलं असं उत्तर; वाचा काय म्हणाला सोनू...\nनिसर्ग चक्रीवादळा दरम्यान एमटीएनएल कनेक्शनच्या अडचणीमुळे नियंत्रण कक्षाच्या कर्मचार्‍यांना हेल्पलाईनवर कॉलला उत्तर देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. बीएमसी अधिकाऱ्यानं सांगितले की, जेव्हा आम्ही त्यांना मदत करू शकलो नाही तेव्हा काही लोकप्रतिनिधींनी आम्हाला बोलावून शिवीगाळ केली. याचा टीमच्या मनोबलवर परिणाम होतो. सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कामावर येत आहेत. ते सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत.\nउद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये \nमुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात एकूण ८९ रुग्ण आहेत. अशात देशभरात देखील कोरोनाचा आकडा आता चारशे च्या पलीकडे गेलाय. दरम्यान सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते त्यातील मोठा आकडा हा परदे\nब्रेकफास्ट अपडेट्स: मुंबई सेंट्रल नव्हे तर नाना शंकरशेठ टर्मिनस यासह महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर\n1) मुंबईकरांनो महत्त्वाची बातमी, आता मुंबई सेंट्रल टर्मिनसवर जाऊ नका; आता जावं लागणार 'नाना शंकरशेठ टर्मिनस'वर मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी शिवसेना उपनेते आणि खासदार अ\nसामनातील टीकेनंतर अभिनेता सोनू सूद मातोश्रीवर, वादावर पडणार पडदा\nमुंबई : कोरोनाचं संकट भारतात धडकलं आणि कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मुंबईत राहणाऱ्या इतर राज्यातल्या मजुरांचा रोजगार गेला. एकीकडे कोरोनापासून आपला जीव वाचवायचा आणि दुसरीकडे पोटाची खळगी कशी भरायची हा परप्रांतीय मजुरांसमोर प्रश्न निर्माण झाला. अशातच सुरु\nमुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यूबाबत दिली मोठी माहिती\nमुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेशी आज संवाद साधला आहे. या फेसबूक लाईव्हच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याबाबत आणि राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा की नाही यावर भाष्य केलं आहे.\nहिंदुस्थानात लोकशाहीचा अतिरेक म्हणजे काय, संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी केली आहे. भारताची संसद सध्या बंद पडली आहे. संसदेत काम नाही, पण 1000 कोटींचे नवे संसद भवन न्यायालयाचा आदेश डावलून उभारले ज\nबादशहा��्या टोपीला मुजरा, संजय राऊतांचा पुन्हा मोदींवर रोखठोक\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक सदरातून शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज ४६ वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारमधील सलग\nमोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या सदरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे.\nगुप्तचर विभागाच्या कोणत्या रिपोर्टमुळे महाविकास आघाडीच्या चेहऱ्यावर उमटलं स्मितहास्य \nमुंबई : कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यात. अशात २०२१ हे वर्ष निवडणुकांचं असणार आहे. यामुळे पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे सर्वच पक्ष निवडणुकीआधीच्या तयारीला लागलेत. या पार्श्वभूमीवर गुप्तच\nउन्हाळी सुटी फक्त 13 दिवसांची, 1 जानेवारीपासून दुसऱ्या सत्रातील ऑनलाईन लेक्चर सुरु होणार\nमुंबई, ता. 25 : मुंबई विद्यापीठाने अखेर शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार यंदा महाविद्यालयांच्या उन्हाळी सुट्टीत कपात झाली असून विद्यार्थ्यांना अवघ्या 13 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. यामुळे शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याचबरोबर सत्रात विद्यापीठ अनुदान आयोग\nधुम्रपान किंवा कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू प्रदुषणामुळे; देशभरात 17 लाख लोकांचा मृत्यू\nमुंबई : कोरोनापेक्षा अधिक मृत्यू प्रदुषणामुळे होत असून 2019 साली देशभरात प्रदूषणामुळे तब्बल 17 लाख नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सादर केलेल्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल लॅन्सेट हेल्थ जर्नलमध्ये ही प्रसिद्ध करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-indias-population-grew-136-billion-between-2010-2019-says-un-report-4925", "date_download": "2021-06-14T15:39:04Z", "digest": "sha1:BQWMFLQYXGNFEVTB47DER4Q2Q2RCG3HD", "length": 12639, "nlines": 154, "source_domain": "www.saamtv.com", "title": "2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर\n2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर\n2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर\n2010 ते 2019 दरम्यान भारताची लोकसंख्या 136 कोटींवर\nशुक्रवार, 12 एप्रिल 2019\nसंयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली असल्याचे म्हटले आहे. 2010 ते 2019 या काळात वार्षिक 1.2 टक्के दराने ही वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा दर चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा निम्म्याने जास्त आहे.\nसंयुक्त राष्ट्र - संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार एक आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारताची लोकसंख्या 136 कोटींवर पोहोचली असल्याचे म्हटले आहे. 2010 ते 2019 या काळात वार्षिक 1.2 टक्के दराने ही वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे. हा दर चीनच्या वार्षिक लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा निम्म्याने जास्त आहे.\nभारताची लोकसंख्या 1969 मध्ये ती 54.12 कोटी इतकी होती. तर 1994 मध्ये ती 94.22 कोटी इतकी होती. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, भारतात 1969 मध्ये प्रतिमहिना एकूण जन्मदर 5.6 टक्के इतका होता. तो 1994 मध्ये 3.7 टक्के राहिला. मात्र, भारताने जन्मवेळच्या सरासरी आयुर्मानात सुधारणा नोंदवली आहे.\n1969 मध्ये जन्माबरोबरच सरासरी आयुर्मान हे 47 वर्ष होते. 1994 मध्ये 60 वर्ष झाले त्यानंतर 2019 मध्ये ते 69 वर्ष झाले. जगाच्या आयुर्मानाचा सरासरी दर 72 वर्ष आहे. अहवालात 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या आकडेवारीचा एक आलेख दिला आहे. यामध्ये म्हटले आहे की, देशाची 27-27 टक्के लोकसंख्येचे आयुर्मान हे 0 ते 14 आणि 10-24 वर्ष इतके आहे. तर देशाची 67 टक्के लोकसंख्या 15-64 या वयोगटातील आहे.\nदेशाची 6 टक्के लोकसंख्या 65 वर्ष वयाची आणि त्यापेक्षा अधिक वयाची आहे. भारताच्या आरोग्य सुविधा प्रणालीच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचेही या अहवा���ात म्हटले आहे. देशात माता मृत्यूदर 1994 मध्ये एक लाखांमागे 488 इतका होता. त्यात घट होऊन 2015 मध्ये हा दर प्रती लाख 174 मृत्यू इतपर्यंत खाली आला. मात्र, युएनएफपीएचे संचालक जेनेवा मोनिका फेरो यांनी ही आकडेवारी चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. हा दर आणखी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करताना महिलांचे मृत्यू थांबवण्यासाठी गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवांमध्ये वाढ होण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.\nभारत आरोग्य health महिला women आरोग्य सेवा population\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nबाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात\nभंडारा - भंडारा जिल्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99...\nभारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य\nसातारा - भारत फोर्ज Bharat Forge लि.पुणे यांच्या सी.एस.आर. CSR निधीतून सातारा...\nइंधनदरवाढीविरोधात 16 जूनपासून डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन\nनवी दिल्ली : इंधनदरवाढ Rising fuel prices, जीवनावश्यक वस्तू essential...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nएकाच दिवशी संपूर्ण गावाचे लसीकरण; बहिरवाडी ठरले जगातील पहिले गाव\nपुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथील 6 महिने ते 17 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो ज���ला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5813/", "date_download": "2021-06-14T14:17:09Z", "digest": "sha1:4GI5G745HH3KREICRK5JHUICDCGK62BB", "length": 11157, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "आज संध्याकाळी होणार जिल्ह्याच्या लॉकडाऊन शिथीलतेवर निर्णय जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची आयुक्त केंद्रेकरांसोबत व्हिसी बैठक", "raw_content": "\nHomeकोरोनाआज संध्याकाळी होणार जिल्ह्याच्या लॉकडाऊन शिथीलतेवर निर्णय जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची आयुक्त केंद्रेकरांसोबत व्हिसी...\nआज संध्याकाळी होणार जिल्ह्याच्या लॉकडाऊन शिथीलतेवर निर्णय जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची आयुक्त केंद्रेकरांसोबत व्हिसी बैठक\nजिल्ह्यात बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांच्यावर, काही अंशी शिथीलता मिळण्याची शक्यता\nबीड (रिपोर्टर):- राज्यात ज्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची टक्केवारी 10 टक्क्यांच्या आत आहे त्या जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुट मिळणार आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची टक्केवारी 10 टक्क्यांच्या वर असल्याने लॉकडाऊनमध्ये सुट मिळेल की नाही यावर साशंकता असून आज दुपारी आयुक्त सुनिल केंद्रेकरांसोबत व्हिसीद्वारे जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत. सदरची व्हिसी संपल्यानंतर बीडच्या लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता असून सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यात काही अंशी लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता आहे.\nबीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आज मितीला दहा टक्क्यांच्या वर आहे. चार ते साडेचार हजार संशयितांचे स्वॅब तपासल्यानंतर पाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आजही बीड जिल्हा रेड झोनमध्ये आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल नेटवर्किंगवरून महाराष्ट्राशी संवाद साधत राज्यात काही प्रमाणात निर्बंध उठवले. ज्या जिल्ह्याची बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांच्या आत आहे अशा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत शिथीलता देण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांवर आहे.\nया प्रकरणी रिपोर्टरने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारी बारा वाजल्���ापासून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह अन्य अधिकारी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये होते. सदरच्या बैठकीमध्ये कोरोनापासून खरीप हंगाम, पिक कर्ज आदी विषयांवर होत आहे. सदरची बैठक ही दुपारी तीन वाजता संपेल, अशी अपेक्षा असून या बैठकीनंतर बीडच्या लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातल्या बाजारपेठा, उद्योग व्यवसाय, व्यापार पुर्णत: बंद असल्याने व्यापारी वर्ग अडचणीत आहेत. अशा स्थितीत उद्यापासून व्यवहार सुरळीतपणे सुरू होतात का याकडे सर्वांचे लक्ष असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या 1 जूनपासून जिल्ह्यात काही तासांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.\nPrevious article516 पॉझिटिव्ह बीड शहरात सडकफिर्‍यांमध्ये आढळले 5 पॉझिटिव्ह\nNext articleमहत्त्वाची बातमी : मराठा समाजाला १० टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10347/", "date_download": "2021-06-14T16:06:50Z", "digest": "sha1:2GYMQLJJNTTZSEEEDTSXOPVEWTRBBDDY", "length": 11829, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "व��ंगुर्ले शहर राष्ट्रवादीकडूनवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान\nPost category:आरोग्य / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान\nवेंगुर्ले येथील कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कोरोना सेंटर ठिकाणी मोठी वोशिंगमशिन व ५ वोटर केटर (पाणी गरम राहणारी भांडी) याचे वितरण तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, जिल्हा राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष तथा रयत शिक्षण संस्थेचे कौंन्सिल मँनेजमेंट डायरेक्टर अँन्थोनी डिसोझा, जिल्हा डॉक्टर सेलच अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, माजी जिल्हा बँक संचालक नितीन कुबल, माजी उपनगराध्यक्ष वामन कांबळे, शहर सचिव स्वप्नील रावळ, कोव्हीड केअर सेंटरचे डॉ. अमोल दुधगांवकर, डॉ. निलेश अटक, कोव्हीड सेंटर मधील कर्मचारी आदी उपस्थित होते.सदर पिण्याचे पाणी गरम ठेवणारे भांडी व वोशिंगमशिन या अत्यावश्यक व महत्वपूर्ण वस्तु कोरोना केअर सेंटरला वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दातृत्वाबद्दल तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी शासनाच्यावतीने वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेस व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.\nराणे कुटुंबावर बोलाल तर,तुमची पळता भुई करू.;खा.नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनवर घणाघात\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी * सुभेदार मेजर प्रकाश रॉय –\nसिंधुदुर्गात आज नव्याने १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती\nराणेंच्या लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर होणार उपचार;\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान...\nराज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट.....\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.....\nसिंधुदुर्गातील सामान्य माणसाच्या ���रोग्यासाठी सामंजस्य करार\nनुकसानग्रस्तांना आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल.;पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार...\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील य...\nराज्यकर्त्यांनी जिल्हातल्या इतरत्र भागातही त्याच तुलनेत लक्ष देण्याची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा...\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप.....\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 293 कोरोना बाधित रुग्ण तर,10 जणांचा कोरोनाने मृत्यू..\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..\nनुकसानग्रस्तांना आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल.;पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nदेवेंद्र फडणवीस यांनी केली देवगड कुणकेश्वर येथील नुकसानीची पहाणी..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nराज्यकर्त्यांनी जिल्हातल्या इतरत्र भागातही त्याच तुलनेत लक्ष देण्याची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा कुडाळ येथे टोला..\nजर तुम्हाला किसान योजनेचे पैसे मिळाले नाहीत तर कशी करावी तक्रार.;जाणून घ्या...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्र���प जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-14T14:04:55Z", "digest": "sha1:N4IRNWNS6FZE5NWCXFOWMQHAH3LGROCG", "length": 12059, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "आयएमपीएस Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती…\nUPI ट्रांजक्शन झाले फेल तर बँक रोज देईल 100 रुपयांची भरपाई, ‘इथं’ करा तक्रार, जाणून घ्या\nनवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलला देशातील सर्व सरकारी आणि प्रायव्हेट बँका बंद होत्या. बँक बंद होण्याचे कारण व्यवहारासाठी ऑनलाइन ट्रांजक्शन वाढले होते. या दरम्यान एनईएफटी, आयएमपीएस आणि युपीआयद्वारे पैसे…\n कमी पगार असणारे लोक देखील करू शकतात ‘इथं’ गुंतवणूक, जाणून घ्या LIC…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू काळात आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. या कठीण काळात केवळ आपल्या जुन्या बचतीतून आणि गुंतवणूकीतून मिळवलेले पैसेच हाती येतात. जे आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवतात. आपण अद्याप…\nनवीन वर्षात Paytm नं केले 3 मोठे बदल, ग्राहकांवर थेट परिणाम\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : जर तुम्ही डिजिटल मोबाईल वॉलेट पेटीएम वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. मागील काही दिवसात पेटीएमने 3 मोठे बदल केले आहेत. याचा थेट प्रभाव ग्राहकांवर पडणार आहे.पहिला बदल आता तुम्हाला क्रेडिट कार्डमधून…\nऑनलाइन ट्रांजेक्शन आणि ATM मधून पैसे काढणार्‍यांसाठी मोठी बातमी, RBI नं बदलले ‘हे’ नियम,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरबीआयने (RBI) ऑनलाइन आणि ATM ट्रांजेक्शन आणि पैशांच्या व्यवहारात मोठा दिलासा दिला आहे. डेबिट कार्डसह खात्यातून इतर ट्रांजेक्शन फेल झाल्यास त्यासंबंधित तक्रार आता काही दिवसात निकाली लागेल. म्हणजेच ऑनलाइन खाते…\n बँका सलग 5 दिवस बंद, आत्ताच सोय करा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - नवरात्रीचा उत्सव २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवरात्र सुरू होताच यावर्षीचा उत्सवाचा हंगाम सुरू होईल आणि लोक खरेदी करण्यास सुरवात करतील. परंतु यापूर्वी तुम्हाला रोख रकमेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते.…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nSanjay Raut | ‘कोणत्याही वाटाघाटी नाही, 5 वर्ष…\nPravin Darekar | राजकारण नाही तर शिवसेनेची विचारधारा चंचल…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा…\nस्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाईला…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली…\nVinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा.…\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार,…\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\n तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dark-blue-bikini/", "date_download": "2021-06-14T15:13:37Z", "digest": "sha1:VOPTAY3YJUXX4DBFI5ZL73F2CNH4WTXH", "length": 8601, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Dark Blue Bikini Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य वि���ी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडार्क ब्लू बिकीनीतील फोटो शेअर करत ‘बेबी डॉल’ सनी म्हणते, ‘गरमीचा 12 वा…\nपोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी हिनं नुकतीच आपल्या एका चॅट शोची घोषणा केली होती. लॉक्डअप विद सनी अंस तिच्या चॅट शोचं नाव आहे. तिच्या या चॅट शोला सुरुवातही झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nMumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही…\nVijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची…\nलासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार\nबिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या गुंतवणुकीबाबत काय…\nSambhajiraje Meets Uadayanraje | उदयनराजेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल, राजे म्हणाले – ‘संभाजी राजेंच्या…\nBurglary in Pune | आंबेगावमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट; बंद फ्लॅटमधून 3 लाखांचा ऐवज लंपास\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी कॉकटेलला सुद्धा निष्प्रभ करू शकतो डेल्टा+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/author/editor/", "date_download": "2021-06-14T15:59:23Z", "digest": "sha1:ZQVERFWX6B3RZQFKN4B7WF5HOCGCNTLM", "length": 9472, "nlines": 94, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "editor, Author at Prime Maharashtra", "raw_content": "\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय व्हायरल\nमुंबईच्या घाटकोपरमध्ये रहिवाशी भागांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला पार्किंगमध्ये उभी असलेली कार एका सिंकहोलमध्ये काही सेकंदात बुडाली. त्या भागामध्ये जोरदार पाऊस होत होता या पावसामध्ये ही कार सिंकहोलमध्ये बुडताना दिसत आहे. सुरुवातीला कारचा…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nमहाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी या खरीप हंगामामध्ये पेरणी केली आहे राज्यांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे सुरुवात केली. ज्या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे.…\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश\nआज आज युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आज वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच डोंबिवली मध्ये कार्यकर्त्यांनी एक रुपया मध्ये एक…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\nबहुतांश स्त्रियांना ओठाच्या वरती बारीक मिशीप्रमाणे केस असण्याची समस्या असते.हे केस वारंवार पार्लरमध्ये जाऊन काढावे लागतात. असे केस सौंदर्यात बाधा आणतात. भारतीय परंपरेत बाळाला बेसन पीठ लावून चोळून अंघोळ घातली जाते. यामुळे बाळाच्या अंगावरील…\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू अभिनेत्री\nकपूर घराण्याची चित्रपट परंपरा जुनी असून पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ती चालत आली आहे. राज कपूर हे त्यांचे चिरंजीव त्यांनीही सुपरस्टार अभिनेता ते उत्तम दिग्दर्शक असा प्रवास केलेला होता त्यांचेच चिरंजीव रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता यांची…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला अंगावर कचरा\nमुंबईमध्ये नालेसफाई वरून सत्ताधारी आणि विरोधक यां���्यामध्ये चांगलेच राजकारण पेटले आहे. विरोधकांनी शिवसेना नालेसफाईच्या मुद्द्यावरून चांगलेच कोंडीत पकडले आहे. नालेसफाईवरून वाद सुरू असताना शिवसेनेचे चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी…\nइंडियन आयडॉल मधून अंजली का पडली बाहेर तिनेच केले रोचक खुलासे\nइंडियन आयडॉल हा रियालिटी शो प्रेक्षकांचा फेवरेट असून नवोदित गायकांच व्यासपीठ म्हणून ओळखला जातो. या शोमधून आपली कला सादर करणारे अनेक गायक उत्तम करियर घडवू शकले आहेत. संगीताच्या या मैफलीत सहभागी होणारे गायक संपूर्ण भारतातून आलेले असतात. या…\nमाती न वापरता घरातच केवळ पाण्यात उगवा या भाज्या, मिळवा आॅरगॅनिक भाजी आणि पोषक तत्व\nलाॅकडाऊन काळात आपण घरपोहोच भाजीपाला वापरला असून एरवी भाजी मार्केटमधून भाजी आणली जाते. सध्या सेंद्रीय उत्पादनांना मागणी असून सेंद्रिय शेतीलाही महत्त्व मिळालेल आहे. सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु सॉईललेस फार्मिंग नावाचा एक…\n४ सोपे घरगुती उपाय करून काळ्या मानेपासून मिळवा ५मिनिटात मुक्ती\nसौंदर्याच विचार करता उजळ बाकदार मान कौतुकास्पद ठरते, परंतू खुपवेळा मान काळी पडते. चेहरकयापेक्षा मान काळी दिसते. बरेच व्यक्ती यासाठी साबण लावून रोज मान घासतात परंतु याने मानेवरचे डाग जाण्याऐवजी मान लाल होते. काळी मान ही सर्वसामान्य समस्या…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nराज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून एक रुपया मध्ये एक लिटर पेट्रोल देण्यात आले आहे. देशातील पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. इतक्या स्वस्त…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T15:25:14Z", "digest": "sha1:OXA4IX5GKLXUANXBF6PIZ7GHQTLXOLJP", "length": 12863, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकार विनोद यादव यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्��मान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र\nपत्रकार विनोद यादव यांना हातपाय तोडण्याच्या धमक्या\nझी-24 तासवरील लाइव्ह शोमधून समाजहिताची भूमिका मांडली म्हणून झी-24 तासचे संपादक डॉ.उदय निरगुडकर यांना डॉक्टरांनी धमक्या दिल्याचं उदाहरण समोर असतानाच दैनिक भास्कर मधील पत्रकार विनोद यादव यांनाही हातपाय तोडण्याची धमकी दिली गेली आहे.पत्रकार परिषदेत अडचणीचा प्रश्‍न विचारला म्हणून ही धमकी दिली गेली आहे.घटना अशी आहे.युवक कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा बरार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेच विनोद यादव यांनी,मनपा निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाई करणार्‍यांवर काय कारवाई करणार असा प्रश्‍न विचारला होता. तो प्रश्‍न युवक कॉग्रसेच्या एका पदाधिकार्‍याला असा काही झोंबला की,त्यांनी विनोद यादव यांना असा प्रश्‍न का विचारलात अशी विचारणा करीत हातपाय तोडण्याची धमकी दिली.यादव यांनी विलेपार्ले पोलिसात याची तक्रार दिली असली तरी केवळ एनसी दाखल केली गेली आहे.आम्ही सांगू तेच टीव्हीवरूनन बोला,पत्रकार परिषदेतही सोयीचेच प्रश्‍न विचारा नाही तर आम्ही बघून घेऊ अशा धमक्या सातत्यानं दिल्या जात असून सरकार यासर्वाकडे मुकपणे बघत आहे.पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी होत असतानाही सरकार त्यावर काहीच निर्णय घेत नसल्यानं असे प्रकार वाढले आहेत.उदय निरगुडकर आणि विनोद यादव यांना दिलेल्या धमक्यांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.या संदर्भात समितीचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्यांच्याकडं आपल्या तीव्र भावना व्यक्त कऱणार आहे.-\nPrevious articleजीन्स म्हणाली धोतराला\nNext articleपत्रकार संरक्षण कायदा याच अधिवेशनात ,मुख्यमंत्र्यांचा पुनरूच्चार\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्या���क प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates/the-bear-attacked-the-farmer", "date_download": "2021-06-14T14:58:15Z", "digest": "sha1:ATKAH3F3LA73VBFAPX32C22QOHNMO5X2", "length": 3219, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "The bear attacked the farmer", "raw_content": "\nअस्वलाने केला शेतकऱ्यावर हल्ला ; प्रकृती गंभीर\nभुसावळ - प्रतिनिधी Bhusawal\nमुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्रातील अस्वलाने एका शेतकर्‍यांवर हल्ला केल्याची घटना वायला परिसरात घडली. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.\nतालुक्यातील वायला येथील प्रल्हाद सोपान इंगळे शेतकरी हे वायशा शिवारातील शेतात काम करत असतांना गुरुवारी यांच्यावर अस्वलाने अचानक हल्ला करुन गंभीर जखमी केले.\nवडोदा वनक्षेत्र १२ हजार हेक्टर एवढे क्षेत्र असून या क्षेत्रात अनेक वन्य प्राणी आजही मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहेत. शेती पिकांची देखील वन्यप्राणी नासधूस करत असतात याकडे मात्र वनविभाग नेहमी दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे. अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकर्‍याला तातडीची मदत मिळण्याची मागणी होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/farmers-agitation-against-agricultural-laws-completed-6-months-today-declared-black-day-farmers", "date_download": "2021-06-14T16:13:00Z", "digest": "sha1:GYPUFXCSZW6YRUMQSWEUQTYHRC3D45XH", "length": 13957, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कृषी कायद्यांच्या विरोधातील किसान आंदोलनाला 6 महिने पूर्ण, आजचा दिवस शेतकऱ्यांकडून 'काळा दिन' म्हणून घोषित | Gomantak", "raw_content": "\nकृषी कायद्यांच्या विरोधातील किसान आंदोलनाला 6 महिने पूर्ण, आजचा दिवस शेतकऱ्यांकडून 'काळा दिन' म्हणून घोषित\nकृषी कायद्यांच्या विरोधातील किसान आंदोलनाला 6 महिने पूर्ण, आजचा दिवस शेतकऱ्यांकडून 'काळा दिन' म्हणून घोषित\nबुधवार, 26 मे 2021\nदेशातील 14 प्रमुख विरोधी पक्षांनी संयुक्त किसान मोर्चाद्वारे पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनास कॉंग्रेस, जेडीएस, राष्ट्रवादी, टीएमसी, शिवसेना, द्रमुक, जेएमएम, जेकेपीए, सपा, बसपा, आरजेडी, सीपीआय, सीपीएम आणि आम आदमी पार्टी यांनी पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे.\nनवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांच्या (New Agriculture law) विरोधात पुकारलेल्या किसान आंदोलनाला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे आज संपूर्ण देशभरात युनायटेड किसान मोर्चाने (SKM) काळा दिवस पुकारला आहे. सर्व देशवासीयांनी त्यांच्या घरावर व वाहनांवर काळे झेंडे लावावा व मोदी सरकारचे (Modi) पुतळे दहन करण्याचे आवाहनही शेतकऱ्यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे हे आवाहन लक्षात घेता दिल्ली पोलिसही सतर्क झाले आहेत.\nया बाबत बोलताना दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते चिन्मय बिस्वाल म्हणाले, आमची शेतकऱ्यांना विनंती आहे, कोरोनामुळे आधीच अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाचा धोका अद्याप गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही असा कोणताही कार्यक्रम करु नये ज���णेकरून जमाव मोठ्या प्रमाणात एकत्र येईल. कारण यामुळे पुन्हा परिस्थिती बिकट होऊ शकते. त्यामुळे निदर्शने करण्यास किंवा लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. जर कोणत्याही व्यक्तीने कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतेही काम केले आणि कोरोना नियम तोडले तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करु. शेतकरी आंदोलन स्थळी आणि दिल्लीच्या सिमांवर सुरक्षेसाठी आम्ही दिल्ली पोलिसांचा टीम तैनात केली आहे. असे बिस्वाल यांनी नमुद केले.\nFarmer Protest: देशभरात ताकदीच्या बळावर नव्हे तर, शांततेच्या मार्गाने विरोध करु\nदेशातील 14 प्रमुख विरोधी पक्षांनी संयुक्त किसान मोर्चाद्वारे पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनास कॉंग्रेस, जेडीएस, राष्ट्रवादी, टीएमसी, शिवसेना, द्रमुक, जेएमएम, जेकेपीए, सपा, बसपा, आरजेडी, सीपीआय, सीपीएम आणि आम आदमी पार्टी यांनी पाठिंबा दर्शवत केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी, २१ मे रोजी युनायटेड किसान मोर्चाने (एसकेएम) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तीन कृषी कायद्यांवरील चर्चा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते.\n26 नोव्हेंबरपासून पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी दिल्लीच्या तीन सीमांवर आंदोलन करत असताना, केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या. त्यानंतर सरकारने हा कायदा स्थगित करुन पुढील चर्चेसाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शेतकऱ्यांना दिला आहे. पण हा कायदा रद्द करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा हा प्रस्ताव फेटाळून लावला. सरकार आणि शेतकरी नेत्यांमधील शेवटची बैठक 22 जानेवारीला झाली. यानंतर 26 जानेवारीला शेतकरी आक्रमक झाल्याचे आपण पाहिले. याचाच परिणाम लाल किल्ल्यावर हिंसाचार झाला, या घटनेचा तपास दिल्ली पोलिस करत आहेत.\nBaba Ka Dhabaचे मालक कांता प्रसाद यांनी अखेर युट्युबर गौरव वासनची माफी मागितली\nप्रसिद्ध 'बाबा का ढाबा'चे (Baba Ka dhaba) मालक कांता प्रसाद (kanta Prfasad)...\nGoa Election : मतविभागणी टाळण्यासाठी धास्तावलेल्या भाजपमध्ये आता युतीची चर्चा\nपणजी : कोविड (Corona) काळात भाजपाने (BJP) केलेल्या गैरव्यवस्थापनावर (...\nवर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र...\nकेंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश\nकेंद्र सरकारने दिले 74 कोटी लस खरेदी करण्याचे आदेश\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central government) 74 कोटी लस खरेदी (74 crore...\nCorona third Wave: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने बदलला 47 वेळा रंग\nनवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या(COVID-19) परिवर्तनाविषयी आणखी एक धक्कादायक खुलासा झाला...\nCOVID-19: लसीकरणा मध्ये गर्भवती महिलांना प्राधान्य देण्याची शिफारस\nदिल्ली: गर्भवती महिलांमध्ये(pregnant women) कोरोनामुळे(Covid-19) होणाऱ्या वाढता...\nयेडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण\nदेशात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (...\nपिझ्झाची होम डिलिव्हरी होऊ शकते तर रेशनची का नाही अरविंद केजरीवाल यांचा प्रश्न\nदिल्ली सरकारच्या (Delhi Government) रेशनच्या डोअर स्टेप डिलिव्हरी (Door Step...\nमोदी सरकारची घटती प्रतिमा पाहता भाजपच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी संघाचा दिल्लीत खल\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) काळात सरकारची घटलेली लोकप्रियता, दिल्लीत ६...\n\"मुख्यमंत्री प्रमोद सावंत जनतेला फक्त पोकळ आश्वासने देताय\"\nपणजी: घटक राज्य दिनानिमित्त केलेल्या घोषणा म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट आणि अपयश...\nवास्को-निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग\nसातारा ते लोणंद प्रवासादरम्यान वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेमधून (Vasco-...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/tokyo-olympics-athletes-get-160000-lakh-free-condoms-14191", "date_download": "2021-06-14T16:26:09Z", "digest": "sha1:7J2LXP2CWTSFCNZTNLQJRR6FX7T5OOBC", "length": 7957, "nlines": 106, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Tokyo Olympics: खेळाडूंना मिळणार 1,60,000 लाख मोफत ‘कंडोम’ | Gomantak", "raw_content": "\nTokyo Olympics: खेळाडूंना मिळणार 1,60,000 लाख मोफत ‘कंडोम’\nTokyo Olympics: खेळाडूंना मिळणार 1,60,000 लाख मोफत ‘कंडोम’\nरविवार, 6 जून 2021\nऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या समीतीने स्पर्धा असलेल्या ठिकाणी खेळाडूंना मोफत देण्यात येणाऱ्या कंडोमच्या वापराला मानाई केली आहे.\nजगभरात कोरोना संसर्ग (covid19) वाढत असताना यंदा टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकची स्पर्धांची तयारी जोरदार सुरु आहे. कोरोना काळात ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics) यशस्वीरित्या आयोजित करणे, हे आयाोजकांसमोर मोठे आव्हान असणार आहे. ऑलिम्पिक पंरपरेनुसार स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना मोफत कंडोम(Condom) देण्यात येणार आहे. तब्बल 1,60,000 कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. परंतु कंडोमच्या वापराबाबत एक मोठी समस्या समोर आली आहे.\nऑलिम्पिक सामन्यांचे आयोजन करणाऱ्या समीतीने स्पर्धा असलेल्या ठिकाणी खेळाडूंना मोफत देण्यात येणाऱ्या कंडोमच्या वापराला मानाई केली आहे. ऑलिम्पिक सामन्यांची आठवण म्हणून हे कंडोम खेळाडूंनी आपल्या मायदेशात घेऊन जायचे असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले आहे. मायदेशात गेल्यावर खेळाडूंनी याचा वापर करावा, अशी ऑलिम्पिक आयोजक समितीची भूमिका आहे.\nग्लॅन मार्टिन्सचे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण\nकंडोम आणि ऑलिम्पिकची पंरपरा\n1998 पासून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळांदरम्यान कंडोमचे वाटप करण्याची परंपरा सुरु केली. लैंगिक आणि एचआयव्ही एड्स आजारांना आळा घालण्यासाठी ही प्रथा सुरु करण्यात आली होती. मागच्या वर्षी ऑलिम्पिकच्या तुलनेत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कमी कंडोमचे वाटप करण्यात येणार आहे. याआगोदर रिओ ऑलिम्पिकच्या काळात ऑलिम्पिक समितीने 4,50,000 कंडोमचे वाटप केले होते.\nप्रत्येक खेळाडूंना 14 कंडोम मिळणार\nटोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास 11,000 खेळाडूंना प्रत्येकी 14 कंडोम मिळणार आहेत. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी खेळाडूंनी कमीत कमी संपर्क ठेवावा, अशा सूचना देखील ऑलिम्पिक आयोजकांकडून करण्यात आल्या आहेत. ऑलिम्पिक समितीने आपल्या कार्यक्रमाची घोषणा करताना 33 पानांचे एक पुस्तकदेखील प्रसिध्द केले आहे. यामध्ये शारिरीक संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nगोव्यात देशातील पहिले मान्यताप्राप्त सेक्स टॉय स्टोअर, दुकानाच्या भिंतीवर लावले सर्टिफिकेट\nपणजी: भारतात लैंगिक संबंधांबद्दल बोलणे ही एक सामाजिक बंदी मानली जाते. यावर उघडपणे...\nगोव्यात गर्भनिरोधकांच्या वापरात वाढ ; विविध माध्यमांद्वारे झालेल्या जनजागृतीचा परिणाम\nपणजी : गर्भनिरोधक साधनांच्या वापराच्या बाबतीत गोव्यात जनजागृती...\nकंडोम कोरोना corona स्पर्धा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5526/", "date_download": "2021-06-14T15:33:03Z", "digest": "sha1:B5TSDFLTFJN24TOM2M4ZSUB5FA5M4TF5", "length": 12586, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "महामारीत ग्रामीण भागाचे होताहेत मसनवाटे अधिकार्‍यांनो, मरगळ झटका; प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर-कर्मचारी वाढवा", "raw_content": "\nHomeकोरोनामहामारीत ग्रामीण भागाचे होताहेत मसनवाट�� अधिकार्‍यांनो, मरगळ झटका; प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण...\nमहामारीत ग्रामीण भागाचे होताहेत मसनवाटे अधिकार्‍यांनो, मरगळ झटका; प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर-कर्मचारी वाढवा\nज्या गावात बाधित रुग्ण आढळले ते ते भाग कंटेनमेंट झोन करा\nगावागावात अँटीजेन टेस्ट करा\nसडकफिर्‍यांच्या चाचण्या बंद करू नका\nबीड (रिपोर्टर):- कोरोना समुह संसर्गाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात हाहाकार उडवून सोडला आहे. गंभीर अणि अतिगंभीर रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने बीड जिल्ह्यात मृत्युचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. सदरच्या गंभीर परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने मरगळ झटकून ग्रामीण भागात चाचण्या वाढवणे गरजेचे असून प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण रुग्णलयामध्ये डॉक्टरसह कर्मचार्‍यांची उपलब्धता तात्काळ करून देणे गरजेचे असून शहरी भागात सुरू असलेल्या सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्या बंद न करता त्या सुरुच ठेवण्यात याव्यात कारण सडकफिर्‍यांच्या अँटीजेन चाचण्यामध्ये 10 टक्के बाधीत आढळून येत आहेत. हा दहा टक्क्यांचा आकडा जिल्ह्यातील कोरोना वाढण्यासाठी मोठा आहे.\nबीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात बाधितांचे सर्वाधीक मृत्यु झाल्याने जिल्हावासियात कोरोनाबाबत प्रचंड दहशत आणि भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोरोनाने आता ग्रामीण भागात हातपाय पसरून तेथील नागरिकांना आपल्या विळख्यात घेण्यास सुरुवात केली आहे. जिलह्यातील बहुतांशी गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण 30 पेक्षा जास्त आढळून येत आहेत. अशा गावांमध्ये अँटीजेन चाचण्या वाढवून कोरोनाबाबत जनजागृती करून कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने मरगळ झटकून कामाला लागावे, महाराष्ट्रात जेव्हा लॉकडाऊन नव्हते तेव्हापासून बीड जिल्ह्यात लॉकडाऊन असताना अद्यापही कोरोना आटोक्यात येत नाही. याला सर्वसामान्य जनता जेवढी जबाबदार आहे तेवढेच प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. ग्रामीण भागातला कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालयांमध्ये तात्काळ कोरोना उपाययेाजनांचे साहित्य, डॉक्टर आणि कर्मचारी वाढवावेत, ज्या गावात 20 पेक्षा जास्त रुग्ण असतील त्या गावात कंटेनमेंट झोनसह अन्य उपाययोजना कराव्यात, अ‍ॅन्टीजन टेस्ट वाढवाव्यात, स्थानिक पातळीवर निरोगी तरुणांचे दल तयार करून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने गावपातळीवर लोकांचे प्रबोधन करावे, आजही लोक कोरोनाबाबत भीती बाळगून असून ते टेस्टसाठी येत नाहीत. दुसरीकडे शहरी भागात सडकफिर्‍यांसाठी अँटीजेन टेस्ट सुरू आहेत. त्या अँटीजेन टेस्ट बीड जिल्हा प्रशासन बंद करण्याच्या मुडमध्ये आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने गाफील न राहता या टेस्ट सुरुच ठेवाव्यात. कारण आजपयर्ंंत दहा टक्क्याच्या आसपास या टेस्टेमध्या बाधीत आढळून आले आहेत. हाच दहा टक्क्यांचा आकडा कोरोनाचा प्रसार करण्यासाठी पुढे महत्वाचा ठरत चालला आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाने आणि अधिकार्‍यांनी गांभीर्याने ग्रामीण भागातला कोरोना हद्दपार करण्याइरादे उपाययोजनांवर भर द्यावा, अशी मागणी होत आहे.\nPrevious articleकेजच्या तहसीलसमोर शेकापने केली खताची होळी खताच्या दरवाढीमुळे शेतकर्‍यात संताप\nNext articleआजच्या रिपोर्टमध्ये दिलासा 975 आले पॉझिटिव्ह\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5922/", "date_download": "2021-06-14T15:54:03Z", "digest": "sha1:6N67JP4PCUWYCDPMSDAYUHHITLSISC6A", "length": 7262, "nlines": 136, "source_domain": "beedreporter.com", "title": "मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस\nमराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस\nमुंबई (रिपोर्टर):- मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निकालाचा सखोल अभ्यास व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधिज्ञांची समिती नेमली. या समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला.\nPrevious articleचांगला दिलासा; आज पॉझिटिव्हचा आकडा २४३ सर्वच तालुक्याचा आकडा ५० च्या आत\nNext articleआरक्षण लॉक,मराठा अनलॉक बीडच्या मोर्चाने सरकारच्या उरात धडकी\nसहकारी बँकेत संचालक हवा पदवीधर रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावित नियमाने खळबळ\nआषाढी वारीसाठी 10 पालख्यांनाच परवानगी अजित पवारांची मोठी घोषणा\nनवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10456/", "date_download": "2021-06-14T14:08:24Z", "digest": "sha1:DFNKSVGBWCBSTUDSGGYAH7CPNMUDN7XM", "length": 11338, "nlines": 89, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "पळसंब येथे कोविड लसीकरण शुभारंभ! - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nपळसंब येथे कोविड लसीकरण शुभारंभ\nPost category:आरोग्य / बातम्या / मसुरे\nपळसंब येथे कोविड लसीकरण शुभारंभ\nपळसंब बौद्धवाडी समाजमंदिर येथे कोव्हिडं १९ प्रतिबंधात्मक मोफत लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य उपकेंद्र त्रिंबक व ग्रामपंचायत पळसंब यांच्या सहकार्याने राबविण्यात आली.\nयावेळी ११० डोस देण्यात आले.\nलसीकरणाचा शुभारंभ सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते बुद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी उपसरपंच श्री सुहास सावंत उपस्थित होते.\nया मोहिमेसाठी प्राथ आरोग्य केंद्र आचरा डॉ. जाधव , डॉ. साळकर, परिचारिका श्रीम पवार, आरोग्य सेवक श्री गणेश यादव यांचे सहकार्य लाभले.\nलसीकरण नोंदणी करीता रोशन चिंचवलकर,अमरिश पुजारे, प्रमोद सावंत,भिकाजी पळसंबकर यांनी सहकार्य केले. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना चहा बिस्कीट व बिसलेरी पाण्याची व्यवस्था जेष्ठ मार्गदर्शक श्री गिरीधर पुजारे यांनी केली.\nलसीकरणासाठी ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण, झोनल अधिकारी श्री राजेंद्रप्रसाद गाड , राजन पुजारे ,झिलू जंगले, मुख्या श्रीम असरोडकर मॅडम, श्रीम पवार मॅडम, आशा सेविका श्रीम अनुजा परब,अंगणवाडी मदतनीस,ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.\nलसीकरणासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच जागा उपलब्ध करून देणारे बौद्ध विकास मंडळ पळसंब यांचे सरपंच श्री चंद्रकांत गोलतकर यांनी आभार मानले.\nकुडाळ व्यापारी संघटनेने घेतलेल्या जनता कर्फ्यूच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत :- सुनील भोगटे\nचौके गावातील जनता कर्फ्यूला व्यापाऱ्यांचा उस्पूर्त प्रतिसाद..\nकुडाळ तालुक्यात नव्याने 38 कोरोना रुग्ण सापडले..\nहिमानीने जगभरात नावलौकिक मिळवावा सोनू सावंत यांचे प्रतिपादन..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nपळसंब येथे कोविड लसीकरण शुभारंभ\nत्रिंबक ग्रामपंचायत येथे कोविड लसीकरण\nकांदळगाव येथे कोविड लसीकरण शुभारंभ\nवेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार.....\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५१६ कोरोना बाधित रुग्ण तर १० जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू .;४ हजार ७...\nपांग्रड -भडगाव दरम्यान वादळाने झाडेपडून ब्लॉक झालेला रस्ता कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज यांच्या प...\nशिरोडा ग्रा.पं. मासिक सभेत जि. प.आदर्श गाव अंतर्गत उपक्रम राबविण्याचा शिरोडा ग्रा.पं.मासिक सभा ठराव....\nवजराट उपकेंद्र येथे प्रथमच १०४ जणांचे कोव्हिशिल्ड लसीकरण....\nवेंगुर्लेत भाजपकडून चक्रीवादळातील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना ताडपत्री-पाण्याच्या टाक्यांचे वाटप सुरू....\nग्रामविलगिकरण कक्षाला नीलक्रांती संस्था करणार सहकार्य.; रविकिरण तोरसकर.....\nकुडाळ तालुक्यातील दशावतारी कलाकारांना कुडाळ येथील शिवसेना कार्यालयात देण्यात आल्या भेटवस्तू..\nपांग्रड -भडगाव दरम्यान वादळाने झाडेपडून ब्लॉक झालेला रस्ता कुडाळचे माजी सभापती किशोर मर्गज यांच्या पुढाकाराने सुरळीत सुरू\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ५१६ कोरोना बाधित रुग्ण तर १० जणांचा कोरोनामुळे झाला मृत्यू .;४ हजार ७७३ रूग्णांवर उपचार सुरू..\nसिंधुदुर्गात ॲम्ब्युलन्स कंट्रोल रूम होणार कार्यान्वित - दरही निश्चित\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ३६१ कोरोना बाधित रुग्ण तर,११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nकांदळगाव येथे कोविड लसीकरण शुभारंभ\nमनात खळबळ माजवणारे प्रश्न खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मांडकुलकर\nवेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार..\nआज सोमवारी कुडाळमद्धे कोरोनाचे ७३ रुग्ण सापडले..\nजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राना इंटरनेटसेवा मिळावी.; सागर नानोसकर\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/health-and-vehicle-insurance-renewal-premium-can-be-paid-till-may-15/", "date_download": "2021-06-14T15:55:26Z", "digest": "sha1:OD6ABXJGKKTYNEP6EPZF4GUC3P6KFPQI", "length": 9257, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आरोग्य आणि वाहन विमा नूतनीकरण हप्ता 15 मे पर्यंत भरता येणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआरोग्य आणि वाहन विमा नूतनीकरण हप्ता 15 मे पर्यंत भरता येणार\nनवी दिल्‍ली: कोविड-19 संसर्गामुळे देशात सुरु असलेल्या संपूर्ण बंदीच्या काळात ज्या विमाधारकांच्या आरोग्य तसेच वाहन विम्याचे (थर्ड पार्टी-त्रयस्थ भागीदार) नूतनीकरण आवश्यक आहे अशा विमा पॉलिसींचा हप्ता आता विमाधारक 15 मे पर्यंत भरू शकणार आहेत. त्यांना ही परवानगी देणारी अधिसूचना केंद्र सरकारने नुकतीच जारी केली.या निर्णयामुळे विमाधारकांचे विमा संरक्षण पॉलिसींचा हप्ता भरण्याच्या वाढीव कालावधीत देखील अखंडितपणे सुरु राहील तसेच या कालावधीत येणारे विम्याचे दावे कुठल्याही अडचणीविना सुलभतेने विमाधारकांना मिळू शकतील.\nज्या विमाधारकांच्या आरोग्य विम्याचे हप्ता किंवा वाहनाच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी भरण्याचा हप्ता देशात संपूर्ण संचारबंदी लागू असताना, म्हणजेच 25 मार्च ते 3 मे या कालावधीत भरणे आवश्यक आहे, मात्र संचारबंदीमध्ये लागू झालेल्या निर्बंधामुळे ज्यांना हा हप्ता वेळेत भरणे शक्य झाले नाही किंवा होणार नाही त्यांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.\nहे विमाधारक त्यांच्या विम्याचे नूतनीकरण करण्यासाठी 15 मे या दिवशी किंवा त्यापूर्वी कधीही हा हप्ता भरू शकतील. यामुळे वाहनधारकांना या मुदतीत वैधानिक मोटार वाहनाच्या (त्रयस्थ भागीदार) विमा संरक्षणाचा विना खंड लाभ घेता येईल आणि या कालावधीत कोणताही वैध दावा केला तर तो मंजूर होऊन त्याची रक्कम देखील सुलभतेने मिळू शकेल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5_%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-06-14T16:15:16Z", "digest": "sha1:QL4QGPJFMEEAG5CQRUDRRFELR3X5CRRA", "length": 6076, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टीव रिक्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} --- {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी --- --- {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके --- --- {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या --- --- {{{सर्��ोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nगोलंदाजीची सरासरी --- --- {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी --- --- {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी --- {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी --- --- {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत --- --- {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nएप्रिल १७, इ.स. २००७\nदुवा: [---] (इंग्लिश मजकूर)\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/sunderlal-bahuguna-basis-humanity-has-be-preserved-nature-13763", "date_download": "2021-06-14T14:30:47Z", "digest": "sha1:LTP6J5Y26MI2DE3TX4DXH67ML6WLJHNG", "length": 17287, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Sunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’ | Gomantak", "raw_content": "\nSunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’\nSunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’\nशनिवार, 22 मे 2021\nनिसर्गाची(Nature) किंमत काय आहे, याची जाणीव प्रखरतेने आपल्या सगळ्यांना ज्या काळात होत आहे, त्याच काळात सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) आपल्यातून गेले आहेत.\nनिसर्गाची(Nature) किंमत काय आहे, याची जाणीव प्रखरतेने आपल्या सगळ्यांना ज्या काळात होत आहे, त्याच काळात सुंदरलाल बहुगुणा(Sunderlal Bahuguna) आपल्यातून गेले आहेत. ‘नैसर्गिक साधने हीच आपल्या जीवनाचा आधार आहेत’, ही गोष्ट भारताला आणि जगाला जाणवून देणाऱ्या निवडक माणसांमध्ये सुंदरलालजींची गणना होते. पर्यावरण प्रेमाचा आणि पर्यावरण रक्षणाचा मुद्दा जेव्हा जेव्हा त्यांनी उठवला, तेव्हा त्या त्या वेळच्या सरकारांनी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. मात्र भारतीय समाजाने त्यांना कायम ‘अलौकिक पर्यावरणवादी’च मानले. ते शास्त्रज्ञ नव्हते; पण निसर्गाशी जोडलेले सहृदय मानव होते. ‘मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा लागेल. तो दवा-दारूतून मिळणार नाही’, हे ते कायम सांगत.(Sunderlal Bahuguna The basis of humanity has to be preserved in nature)\nउत्तराखंडासारख्या छोट्याशा राज्यामध्ये पर्यावरणाला जे गंभीर धक्के बसत होते, त्याला विरोधाची सुरवात ज्या ‘चिपको’ आंदोलनापासून झाली, त्यात चंडीप्रसाद भटांबरोबर सुंदरलालजींनी एक मोठी आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी उत्तराखंडच्या प्रशासनाला पुन्हापुन्हा इशारा दिला होता. त्यांचा मार्ग अहिंसावादी गांधीवादी सत्याग्रहाचाच होता.त्यांनी तब्बल 75 दिवसांचे उपोषण केले होते. त्यावेळी ते फक्त बदामाच्या फळाचा रस घेऊन राहत होते. अनेकवेळा मी त्यांच्याबरोबर जात असे. या काळात त्यांच्याबरोबर मलाही अटक होत असे. जेव्हा ते काही मागण्यांसाठी तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनीही त्यांच्या मागण्यांकडे फारसं लक्ष दिलं नाही. मला जाणवलं की, मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनादेखील बहुगुणाजींचे मुद्दे तत्त्वतः पटत असले तरी, भांडवली गुंतवणूकदारांच्यांच प्रभावाखाली चालणाऱ्या यंत्रणा त्यांकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळेच बहुगुणांजींनाही त्यांनी मानले नाही. मात्र बहुगुणा यांनी पर्यावरणासंबंधी त्या वेळी दिलेला प्रत्येक इशारा आज खरा ठरतोय. उत्तराखंडमधील भूस्खलन, अतिवृष्टी, पूर, भूकंपाचा त्रास तेथील दऱ्या-खोऱ्यांत राहणारी श्रमिक जनता भोगत आहे.\nआज बहुगुणांजींनी आपल्यामध्ये सक्रिय असणे आवश्यक होते. त्यांनी केवळ ‘नद्या वाचवा, जंगल वाचवा’ असे म्हटले नाही. तर ‘संपूर्ण निसर्ग आणि जीवन वाचवा’ असे म्हटले आहे. त्यासाठी त्यांनी जीवनप्रणालीचे धडेच जनतेसमोर ठेवले आहे. त्यांची भाषणे ज्यांनी ऐकली असतील, त्यांना त्यातले ममत्व, ओलावा आणि निसर्गातून माणसानेे घ्यावयाचे करुणातत्त्व दिसेल. बहुगुणाजी आणि त्यांच्या पत्नी विमलाजी हे दोघे शेवटपर्यंत गांधीवादीच राहिले. त्या दोघांचे विचार हे खरोखर जीवनदायी विचार होते, हे मला त्यांच्याशी बोलताना नेहेमीच जाणवले.\nबहुगुणाजींनी जे भोगलं ते केवळ सत्ताधीशांकडून नाही तर भांडवलदारांकडूनही त्यांना खूप भोगावं लागलं. त्यांनी कुठे ��क्सिडेंट घडवून आणला. त्यातून टिहरीच्या विस्थापितांचा प्रश्न धसास लावण्यात अडथळे आणले गेले. विमल, जगदंबा प्रसाद आणि त्यांची मुलंबाळं असे देश- विदेशातील अनेक लोक बहुगुणांजींची प्रेरणा घेऊनच पर्यावरणाचा विचार मांडत आहेत. कार्य करत आहेत. पर्यावरणविरोधी विकासाच्या नावाने सुरू असलेल्या विनाशाच्या काळात बहुगुणा आपल्यातून गेले आहेत. त्यांना स्वतःलाही कोरोना विषाणूंच्या आजारातून जावे लागले आहे. कोरोनाग्रस्तांचे आयुष्य धोक्यात असताना बहुगुणाजींचे विचारच आपल्याला आणि पुढच्या पिढीला वाचवू शकतात. निसर्गाचं देणं जपणं, हा तो विचार. त्यांची ‘चिपको’ आंदोलनासारखी आंदोलने म्हणजे बिष्णोई समाजाकडून घेतलेल्या प्रेरणेचे प्रकटीकरण होते.\nहे सर्व मुद्दे आता आपल्याला कुठे तरी अजेंड्यावर आणावे लागतील. आपली अर्थव्यवस्था बदलावी लागेल आणि अगदी तळागाळाच्या ग्रामस्वराज्याची गोष्ट जी गांधींपासून ते बहुगुणाजींपर्यंत सर्वांनी सतत मांडली, त्याचाच ध्यास घेऊन तीच पद्धती प्रशासनात आणि शासनात अमलात आणावी लागेल. बहुगुणाजींचे विचार आणि आचार आपल्या जगण्यात, आपल्या सामाजिक आणि आर्थिक कृतीत साकारावे लागतील. ‘नर्मदा बचाव’सारख्या अनेक आंदोलनांचे ते समर्थक होते. आज त्यांची खूपच गरज होती. प्रत्येक नदी आणि समुद्र, जमीन आणि शेतकरी, पशुपालक आणि पशू सर्वांचे जीवन धोक्यात असताना बहुगुणाजींचं आपल्यात असणं फार मोलाचं-महत्त्वाचं होतं. आपण त्यांचे जीवन वाचवू शकलो नाही. निदान पुढच्या पिढीचे जीवन वाचवूया, हाच संकल्प करूयात. माझी त्यांना श्रद्धांजली.\nजगातील 'या' अनोख्या स्टेशनची खास गोष्ट माहीत आहे, तुम्हाला\nतुम्ही अशा कोणत्या रेल्वे स्थानकाचे (railway station) नाव ऐकले आहे का जिथे...\nजगण्याचा अनोखा मार्ग; 24 हजार वर्षांपासून बर्फात असूनही 'तो' जिवंत बाहेर आला\nनिसर्गात(Nature) देखील एकापेक्षा एक चमत्कारीक गोष्टींचा अनूभव घ्यायला मिळतो. या...\nमॉन्सूनची चाहूल लागताच कोकणात रंगीबेरंगी निसर्गदूतांचे आगमन\nरत्नागिरी : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सून (Monsoon) येताना अनेक आनंद घेऊन...\nWorld Environment Day : जैवविविधतेच्या ऱ्हासामुळेच कोरोनाचा त्रास\nसंपूर्ण जग सध्या कोरोना (Corona) महामारीचा सामना करत आहे. जगभर पसरलेल्या कोरोना...\nसृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा\nशतकाच्या शेवटच्या प��्वात या बेबंध यांत्रि-तांत्रिकरणाचे (Technicalization)...\nग्रीष्मातला राजा गुलमोहर: तरल मनाशी मुक्त संवाद साधतो\nनिसर्गाने सौदर्यांचे भरभरुन वरदान दिलेले गुलमोहोराचे झाड तसे निरुपयोगी आणि कमकुवत...\nGoa Statehood Day: सांस्कृतिक एकात्मता आणि सामाजिक ऐक्याच्या मूल्यांची सांगड घालणारा गोवा\nGoa Statehood Day: पूर्वेकडचे रोम अशी पूर्वी ओळख असलेल्या गोव्याने आता कात टाकलेली...\nTauktae Cyclone: रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांचे अतोनात नुकसान....\nरायगड: नैसर्गिक चक्रीवादळातून कोकण (Kokan) सावरत नाही तोच एका...\nकोकण: देवरुख आणि साडवलीत भूकंपाचे धक्के\nगेल्या काही दिवसांपासून निसर्गात (Nature) होणाऱ्या बदलांमुळे त्याचे मोठे परिणाम...\nहिमालय रक्षक सुंदरलाल बहुगुणा यांचे निधन\nचिपको चळवळीतील नेते आणि जगप्रसिद्ध पर्यावरणप्रेमी(Environmentalist) सुंदरलाल बहुगुणा...\nअभिनेता रोनित रॉय: गोवा इतका हतबल कधी पाहिला नव्हता\nCyclone Tauktae: आजच्या वादळाचे 12 वर्षांपूर्वी केले होते भाकीत, मात्र...\nपणजी: सध्या चक्रीवादळाचीच चर्चा आहे, वादळ कधी धडकेल याची चिंता प्रत्येकाला आहे....\nनिसर्ग nature वन forest भारत पर्यावरण environment सरकार government उत्तराखंड आंदोलन agitation प्रशासन administrations मंत्रालय गुंतवणूकदार पूर floods भूकंप ओला विकास कोरोना corona समुद्र मेधा पाटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pailateer/article-aaradhita-chakravarti-lockdown-279244", "date_download": "2021-06-14T16:20:02Z", "digest": "sha1:VKRQX35HPX4QWBHR4WZ4T2LPXQM7F4IW", "length": 19056, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अनुभव सातासमुद्रापारचे... : पूर्ण ‘लॉकडाउन’ नाही, तरी...", "raw_content": "\nकोरोनाच्या भयंकराची जाणीव जपानमध्येही आहे. पण येथील नागरिकात मुळातच स्वयंशिस्त व अलिप्तता आहे. येथील संस्कृतीत आत्मीयता व्यक्त करतानाही शारीरिक अंतर राखण्यावरच भर आहे. त्यामुळे जगभर चाललेला ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नारा येथे काही विशेष वाटत नाही. त्यामुळेच कदाचित येथे अजूनही पूर्ण ‘लॉकडाउन’ करण्यात आलेले नाही. येथे सध्या कार्यालयांमध्ये येण्याची सक्ती नाहीच, किंबहुना कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याला प्रोत्साहन देत आहेत.​\nअनुभव सातासमुद्रापारचे... : पूर्ण ‘लॉकडाउन’ नाही, तरी...\nजपानी माणूस एरवीही स्वच्छतेची काळजी घेत असतात. साध्या सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर जपानी माणसाकडे सॅनिटायझर व टिश्यू पेपर असतो. जपानी माणूस घरातून बाहेर पडतो तो मास्क लावूनच.\nबातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकोरोनाच्या भयंकराची जाणीव जपानमध्येही आहे. पण येथील नागरिकात मुळातच स्वयंशिस्त व अलिप्तता आहे. येथील संस्कृतीत आत्मीयता व्यक्त करतानाही शारीरिक अंतर राखण्यावरच भर आहे. त्यामुळे जगभर चाललेला ‘सोशल डिस्टन्सिंग’चा नारा येथे काही विशेष वाटत नाही. त्यामुळेच कदाचित येथे अजूनही पूर्ण ‘लॉकडाउन’ करण्यात आलेले नाही. येथे सध्या कार्यालयांमध्ये येण्याची सक्ती नाहीच, किंबहुना कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याला प्रोत्साहन देत आहेत. मी आणि माझे पती पुनीत गेले महिनाभर ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहोत. पण बहुतेक जपानी कार्यालयात जाणेच पसंत करतात. माझे बहुतेक जपानी सहकारी कार्यालयात ठरलेल्या वेळी जातात. घरी काम करण्याचा `फील` येत नाही, असे त्यांचे म्हणणे असते. पण त्यांना कोरोनाबाबत गांभीर्य नाही किंवा ते काही हलगर्जीपणा दाखवत आहेत असा याचा अर्थ नव्हे. ते स्वच्छतेची काळजी एरवीही घेत असतात.\nएरवीही साध्या सर्दी-खोकल्याचा त्रास असेल तर जपानी माणसाकडे सॅनिटायझर व टिश्यू पेपर असतो. आताच नव्हे तर, एरवीही बाराही महिने जपानी माणूस घरातून बाहेर पडतो तो मास्क लावूनच. रेल्वे प्रवासातही ते गरजेशिवाय कोणाशी बोलत नाहीत. चौकात गप्पांची कोंडाळी जमली आहेत किंवा कोणी मोबाईलवर गप्पा करीत रस्त्यातच उभा राहिलाय, असे चित्र येथे दिसत नाही. ही कायमची शिस्त आहे. या अलिप्तपणामुळेच त्यांना पूर्ण लॉकडाउनची गरज अजून वाटत नसावी.\nभीतीची छाया येथे जाणवते आहे, पण त्यामुळे घबराट माजलेली नाही. टोकियो वगळता इतरत्र कोरोनाचा त्रासही कमी आहे. जपानी माणसाला सायंकाळी रेस्टॉंरंटमध्ये जाणे खूप आवडते. त्यावरच बंधन आल्यामुळे तो वैतागला आहे.\nसार्वजनिक कार्यक्रम पूर्ण बंद झाले आहेत. सरकारने बंधने घालण्याऐवजी समाजानेच स्वतःवर निर्बंध घालून घेतले आहेत, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. मी एक दिवसाआड बाहेर जाऊन आवश्यक ते सामान घेऊन येते आहे. भारतीय वस्तू अजून मिळत आहेत. त्या आणण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडते आहे. पूर्णतः घरात कोंडून घेतले तर मानसिक आजार जडावेल अशी भीती वाटते. भारतीय दूतावासाकडून मिळणाऱ्या सूचना येथील भारतीय मंडळी फेसबुकद्वारे एकमेकांना पाठवत आहेत. आम्हा भारतीयांचा एकमेकांना खूप ���धार आहे. तसेच, कोणत्याही प्रकारे ही साथ फैलावू नये यासाठी जपानी सरकारही शर्थीने प्रयत्न करते आहे.\n(शब्दांकन - संतोष शेणई)\nकोरोनाची इराणमध्ये जास्त गंभीर स्थिती; काय आहे कारण\nतेहरान Iran : चीन आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ इराणमध्ये कोरोना व्हायरसचा धोका वाढू लागला आहे. इराणमध्ये आतापर्यंत अडीच हजार जणांना कोरोनाची लागण झाली असून, 77 जणांचा बळी गेला आहे. इराणच्या आरोग्य खात्याचे मंत्री अली रेझा रैसी यांनी मीडियाला ही माहिती दिली.\nदेशात कोरोनाचा विळखा घट्ट; दिल्लीतील शाळांना सुटी\nनवी दिल्ली Coronavirus : देशभरात कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार होऊ लागल्याने केंद्र सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना आखायला सुरुवात केली आहे. या विषाणूंच्या प्रसारावर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एक वेगळा मंत्रिगट लक्ष ठेवून आहे. कोरोनाग्रस्त इराणमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी\n\"त्या' 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह\nसांगली : कोरोना व्हायरसच्या संशयामुळे चीन, इराणहून आलेल्या 19 जणांची तपासणी करण्यात आली. रिपोर्ट निगेटीव्ह आलेत. पाच जणांचा 14 दिवसांचा फॉलोअप घेतला आहे. त्यांच्यावर महापालिकेचा वॉच आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कवठेकर यांनी दिली.\nCoronavirus : भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होता होईना; आता...\nनवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 80 देशांमध्ये हा व्हायरस पोहचला आहे. भारतातही या व्हायरसने धुमाकूळ घातला असून, आता या रुग्णांची संख्या 31 झाली आहे.\nट्रिंग.. ट्रिंग.. हॅलो मी 'कोरोना' बोलतोय; जिओ ग्राहकांना फोन कराल तर...\nमुंबई - तुम्ही जर तुमच्या मित्रांना किंवा घरच्यांना फोन केला आणि समोरून तुम्हाला खोकण्याचा आवाज आला तर घाबरून जाऊ नका, किंवा जास्त काळजीही करू नका. चीन मधील कोरोना व्हायरसमूळे सर्व देशांमध्ये भितीचे वातावरण आहे. हळुहळू भारतामध्येही संशयीत कोरोनाग्रस्तांची संख्या पुढे येत असतांना, सामान्य ज\nकोरोनाचा फेसबुकला फटका, शांघाय नंतर 'हे' ऑफिस देखील राहणार बंद...\nकोरोना जगभरात प्रचंड वेगानं पसरत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे हजारो नागरिकांनी जीव गमावलाय. चीननंतर आता हळूहळू जगातल्या सगळ्याच देशांवर कोरोनाचं सावट पसरत चाललं आहे. जगातल्या काही मोठ्या कंपन्यांनाही आता कोरोनाचा फटका ��सायला सुरुवात झाली आहे. यात फेसबुकलाही मोठा फटका बसला आहे.\nअकोलेकरांनो घाबरू नका, तो कोरोनाचा संशयीत रुग्ण केवळ...\nअकोला : अकोल्यात कोरोनाचा प्रवेश, ही केवळ अफवा असून, भारतीय वैद्यकीय निकषानुसार, आंतरराष्ट्रीय प्रवास करून देशात येणाऱ्यांच्या काही प्राथमिक तपासण्या कराव्या लागतात. त्याच प्राथमिक तपासण्या जर्मनीवरून परतलेल्या 24 वर्षीय रुग्णांच्या करण्यात आल्या आहेत. त्या तपासण्या नॉर्मल निघाल्या असून,\n'असा' पसरतो पसरतो कोरोना; घाबरू नका, काळजी घ्या...\nमुंबई: महाभीषण कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरतोय. चीनमध्ये तर कोरोनानं हाहाकार माजवला आहे. आता भारतातही कोरोनाचे पसरायला सुरवात केली आहे. राजस्थान, तेलंगणा यासारख्या राज्यात कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता कोरोना भारतातही पसरतो की काय अशी भीती व्यक्त केली जातेय. दरम्यान प्\nकोरोनामुळे मुंबईतील रुग्णालयात औषधांचा तुटवडा\nठाणे - नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना औषधांसाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन\n'राहुलजी, इटलीहून परतला आहात; कोरोनाची टेस्ट केली का\nनवी दिल्ली : भारताच्या शेजारील देशात चीनमध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अशातच चीन, इटली, मलेशिया, इराण, जपान, सौदी अरेबिया या देशांमधून भारतात येणाऱ्या नागरिकांचीही कसून तपासणी होत आहे. या पर्यटकांना कोरोनाच्या सर्व चाचण्या करूनच विमानतळावरून प्रवेश दिला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mba/", "date_download": "2021-06-14T15:51:56Z", "digest": "sha1:JZOH6NPPGOEQ637SLPQ2CTPESEVY6LWW", "length": 3433, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates MBA Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nस्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी मराठमोळ्या नीला विखे पाटील\nस्वीडन या देशाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार म्हणून भारतीय वंशाच्या नीला विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/sangmner-corona-positive-update-5", "date_download": "2021-06-14T15:19:11Z", "digest": "sha1:7P6BRMGJZFRI4TAWPOXDDBMISBEAQIHH", "length": 3102, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "संगमनेरात नव्याने 19 करोना बाधित", "raw_content": "\nसंगमनेरात नव्याने 19 करोना बाधित\nतालुक्यात नव्याने 19 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण संख्या 701 झाली आहे, अशी माहिती इन्सीडेंट कमांडर तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.\nतालुक्यातील ओझर खुर्द येथील 36 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, निमोण येथील 65 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 42 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण, 16 वर्षीय मुलगा,\n17 वर्षीय मुलगा, 16 वर्षीय मुलगा, निमोण येथील 82 वर्षीय पुुरुष, 15 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय मुलगा, 17 वर्षीय मुलगा, 60 वर्षीय महिला, जोर्वे येथील 36 वर्षीय पुरुष, तर खासगी लॅबकडून प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये ढोलेवाडी येथील 25 वर्षीय तरुण, कुरण येथील 45 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या 701 झाली असून बरे झालेले 510 असून सध्या उपचार सुरू असलेले 172 रुग्ण आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/shah-rukh-has-sent-eid-wishes-his-fans-social-media-13488", "date_download": "2021-06-14T15:12:47Z", "digest": "sha1:6D6XRDBJR5WTEGFF4LRS55YU55V2BZWM", "length": 7939, "nlines": 107, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "नेहमी प्र���ाणे सर्वजण मिळून जिंकू; शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा | Gomantak", "raw_content": "\nनेहमी प्रमाणे सर्वजण मिळून जिंकू; शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा\nनेहमी प्रमाणे सर्वजण मिळून जिंकू; शाहरुखच्या चाहत्यांना शुभेच्छा\nशुक्रवार, 14 मे 2021\nशाहरुखने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nदेशात आज ईद (Eid) साजरी करण्यात आली असून, कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यावर्षी ईद घरातच साजरी करावी लागली असल्याचे पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील वेगवगेळ्या कलाकारांनी (Celebrity) सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचे (Shahrukh Khan) चाहते त्याच्या घरासमोर गर्दी करत असतात, तर शाहरुख देखील त्याच्या चाहत्यांना भेटत असतो. मात्र यावेळी कोरोना नियमांमुळे हे शक्य होऊ शकले नाही. शाहरुखने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत.\nViral: परेश रावल जिंदा है सोशल मीडियावर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड\nशाहरुख खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शाहरुख खानने आपला एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी षहरुख खानने 'सर्वांना ईदच्या शुभेच्छा...अल्लाह सर्वाना चांगले स्वास्थ्य देवो, शक्ती देवो, जेणेकरून आपण त्यांची मदत करू शकू ज्यांना नेहमी आपल्या मदतीची गरज असते' अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नेहमीप्रमाणे यावेळी सुद्धा आपण सर्वजण मिळून जिंकू... असेही शाहरुख पुढे म्हटला आहे.\nदरम्यान, झिरो या चित्रपटानंतर शाहरुख खानचा कुठलाच चित्रपट पाहायला मिळाला नाही. यानंतर शाहरुख खान लवकरच पठाण या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात शाहरुख आणि दीपिकाची जोडी दिसणार आहे. तसेच या चित्रपटात जॉन अब्राहम सुद्धा दिसून येणार आहे. शाहरुख या चित्रपटात एजंटची भूमिका करताना दिसणार असल्याचेही सांगितले जाते आहे.\nRadhe Movie: राधे इफ्केट, झी 5 चा सर्व्हर क्रॅश, प्रेक्षकांनी भाईजानला मारली हाक\nमुंबई: बॉलिवूडचा(Bollywood) भाईजान म्हणजेच सलमान खानचा(Salman Khan) 'राधे...\nईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट\nदेशभरात कोरोनाची भीषण परिस्थिती असूनही सलमान खानने एक मोठा निर्णय घेतला आहे. बहुतेक...\nभाईजानची ईदला चाहत्यांना भेट; ‘राधे’ होणार प्रदर्शित\nमुबंई: बॉलिवू���च्या भाईजानचा बहुप्रतिक्षीत ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या...\neid कला सोशल मीडिया अभिनेता shahrukh khan परेश रावल ट्रेंड शेअर world health india twitter shah rukh khan चित्रपट शाहरुख खान shah rukh khan जॉन अब्राहम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-leader-ajit-pawar-cancels-decision-to-appoint-private-pr-agency-for-deputy-cm-office-64765", "date_download": "2021-06-14T14:57:31Z", "digest": "sha1:3TMB4FJ7NHSX3272TDDJCMDFA7QKQ6A5", "length": 12323, "nlines": 153, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ncp leader ajit pawar cancels decision to appoint private pr agency for deputy cm office | आमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nआमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे\nआमचं काम बोलतं, प्रसिद्धीची गरज नाही, पीआर नेमण्याचा निर्णय अजित पवारांकडून मागे\nसद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nउपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. त्यावर आमचं काम बोलतं, त्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही. माझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया यंत्रणेची गरज नाही. त्यामुळे यासंदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.\nउपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणं शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाज माध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.\nहेही वाचा- पोलीस उपनिरीक्षकांना मूलभूत प्रशिक्षणासाठी पाठवणार\nमाझ्या कार्यालयाला स्वतंत्र सोशल मीडिया य��त्रणेची गरज नाही\nआमचे काम बोलते, त्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही\nउपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा - ना. @AjitPawarSpeaks pic.twitter.com/bOXbgWiSrE\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासन निर्णय बुधवारी जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मीडिया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचं स्पष्ट केलं असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.\nदरम्यान यावर भाजपने टीकेची झोड उठवली होती. राज्य सरकारकडे आॅक्सिजन प्लांट उभारायला पैसे नाहीत, नर्स, डॉक्टरांना भत्ता देण्यासाठी पैसे नाही, एसटी कामगारांचे पगार देण्यासाठी ठाकरे सरकारकडे पैसे नाहीत. मात्र पीआरसाठी ६ कोटी रुपये खर्च करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, अशा शब्दांत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी या निर्णयावर टीका केली होती.\nपरंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.\nहेही वाचा- राज्य सरकारचं मिशन ऑक्सिजन, ३ हजार मेट्रिक टन उत्पादनाचं उद्दिष्ट\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nवाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nआरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...\nपुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य\nसंकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार\nचहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, \"दाढी ���ाही रोजगार वाढवा\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/petition", "date_download": "2021-06-14T16:14:15Z", "digest": "sha1:YXVTNJL4HFONJMKS4IJGEHTWIR572XWT", "length": 5889, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nकेंद्राची फेरविचार याचिका परिपूर्ण नाही, अशोक चव्हाणांचा आरोप\nअनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका, गुन्हा रद्द करण्याच्या मागणीला स्थगिती\nअदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका\nज्येष्ठ नागरिक, शारिरीक व्यंग असलेल्यांचे लसीकरण घरी करण्यासाठी याचिका\nपरमबीर सिंह यांच्या जनहित याचिकेवर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी\nपरमबीर सिंह यांना झटका, याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nपरमवीर सिंह यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २६ मार्चला सुनावणी\nमुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली\nअमृता फडणवीस गाऊ नयेत म्हणून 'या' पठ्ठ्याची ऑनलाईन याचिका\nशाहरुख, सलमान, आमिर आणि अजयसह ३४ निर्माते ‘या’ मीडिया हाऊसेसविरोधात न्यायालयात\nमरीन ड्राईव्हवरील पारसी गेट वाचवण्यासाठी ऑनलाईन याचिका\nकंगनावर दंडात्मक कारवाई करा, बीएमसीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/congress-demands-arrest-of-tejasvi-surya-bjp-mla-sathish-reddy-for-bed-scam", "date_download": "2021-06-14T14:38:17Z", "digest": "sha1:MI3O2JIBJ6GKKEZG42MC7WK2XJF2R3FI", "length": 9391, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कर्नाटकात बेड घोटाळा; तेजस्वी सूर्यांवर ध्रुवीकरणाचे आरोप - द वायर मराठी", "raw_content": "\nकर्नाटकात बेड घोटाळा; तेजस्वी सूर्यांवर ध्रुवीकरणाचे आरोप\nबंगळुरूः कर्नाटकात कोरोनाची परिस्थिती भयावह असताना तेथे कोरोना रुग्णांना आरक्षित असणारे बेड पैसे घेऊन विकले जात असल्याची उदाहरणे उघडकीस आली आहेत. काँग्रेसने या प्रक��णात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या व भाजपचे एक आमदार यांना या भ्रष्टाचार प्रकरणात त्वरित अटक करावी अशी मागणी केली आहे.\nबंगळुरूत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश पूर्वी दिले होते. पण अनेक कोरोनाबाधित रुग्णांना हे बेड मिळत नसून मोठ्या प्रमाणात पैसे मोजून राजकीय नेत्यांचे वशीले लावून बेड मिळत असल्याच्या तक्रारी कोरोना रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. अनेकांनी औषधेही काळ्याबाजारात घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.\nकर्नाटक पोलिसांनी या प्रकरणात ७ जणांना अटक केली असून ९० जणांना रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार केल्या प्रकरणात ताब्यात घेतले आहे.\nतेजस्वी सूर्यांचे वादग्रस्त वक्तव्य\nया पूर्वी शहरातील खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांना आरक्षित केलेले बेड मुस्लिम समुदायातील काही जणांकडून पैसे देऊन आरक्षित केले जात असल्याचा आरोप तेजस्वी सूर्या यांच्या समवेत सतीश रेड्डी व रवी सुब्रह्मण्यम या भाजप आमदारांनी केले होते. ४ मे रोजी तेजस्वी सूर्या यांनी बनावट नावाने शहरातील ४,६६५ बेड आरक्षित झाल्याचा दावा केला होता. या बेडवर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचे रुग्ण ठेवण्यात आले होते असा आरोप सूर्या यांनी केला होता.\nसूर्या यांनी १६ मुस्लिमांची नावे घेतली होती. या मुस्लिम व्यक्ती एका कंपनीत काम करत आहेत. ही कंपनी कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्याचे काम करत आहे. यामुळे राजकारण तापले होते.\nया वर विरोधी काँग्रेस पक्षाने सतीश रेड्डी यांच्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. तेजस्वी सूर्या, रेड्डी यांना भ्रष्टाचार होत असल्याचे माहिती होते तर ते १० दिवस यावर का मौन बाळगून होते, असा सवाल काँग्रेसने केला आहे. कोरोनाच्या काळात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न भाजपचे हे नेते करत असून स्वतःच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांचे अपयश झाकण्यासाठी रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते, आरोग्य सेवक यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी केला आहे.\nतेजस्वी सूर्या यांनी ज्या १६ मुस्लिमांची नावे घेतली आहेत, त्या कंपनीच्या प्रशासनाने आमच्या कंपनीत २१४ अन्य व्यक्ती कामे करत असून आमच���याकडे कोणत्याही व्यक्तीला जात, धर्म पाहून कामावर घेतले जात नाही, असे स्पष्ट केले आहे.\nअखेर सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स नियुक्त केला\nसेंट्रल व्हिस्टा : हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टाचा नकार\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T15:51:46Z", "digest": "sha1:7OYO3OBRH2PB3U5LYEFJZQ3LT3RDYWGW", "length": 5697, "nlines": 122, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिओ वराडकर - विकिपीडिया", "raw_content": "\nलिओ अशोक वराडकर (१८ जानेवारी, इ.स. १९७९:कॅसलनॉक, आयर्लंड - ) हे आयर्लंडचे पंतप्रधान आहेत. लिओ वराडकर यांचे वडील हे मूळचे महाराष्ट्रातील मुंबईचे आहेत. आयर्लंडच्या पंतप्रधान एंडा केनी यांनी मे २०१७मध्ये निवृत्ती घेतल्यावर फिने गेल या राजकीय पक्षाने वराडकर यांची आपल्या नेतेपदी निवड केली. जून २०१७मध्ये वराडकर यांना अधिकृतपणे पंतप्रधानपद मिळेल.\nपक्षांतर्गत निवडणुकीत लिओ वराडकर यांनी सिमोन केव्हिने यांचा पराभव केला. लिओ यांना शेवटच्या फेरीत ७३ पैकी ५१ मते मिळाली.\nआयर्लंडमध्ये २००७ साली झालेल्या निवडणुकांमध्ये वराडकर सर्वप्रथम तेथील संसदेत निवडून गेले. २०११मध्ये त्यांना मंत्रीपद मिळाले. २०१६नंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले गेले.\nइ.स. १९७९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०२१ रोजी ०३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेच�� नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2720/NHM-Nagpur-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-14T14:16:51Z", "digest": "sha1:KFWKXDQMAPWI4NDGCRKGUQQKGQ2JNE33", "length": 9147, "nlines": 131, "source_domain": "naukriadda.com", "title": "NHM नागपूर 458 पदांची भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNHM नागपूर 458 पदांची भरती 2020\nराष्ट्रीय आरोग्य अभियान , नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, बालरोगतज्ञ, शल्यचिकित्सक, प्रसूतिशास्त्र / स्त्रीरोगतज्ज्ञ, उपशामक औषध फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट पदाच्या एकूण 458 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 मे 2020 पर्यंत आपले अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 458\nपद आणि संख्या : -\n1 चिकित्सक - 36 पदे\n2 भूल देणारा - 28 पदे\n3 बालरोगतज्ञ - 08 पदे\n4 शल्य चिकित्सक - 08 पदे\n5 प्रसूती / स्त्रीरोगतज्ज्ञ - 08 पदे\n6 उपशामक काळजी चिकित्सक - 08 पदे\n7 वैद्यकीय अधिकारी - 69पदे\n8 आयुष मो - 45 पदे\n9 रुग्णालय व्यवस्थापक - 23पदे\n10 स्टाफ नर्स - 138 पदे\n11 एक्स-रे तंत्रज्ञ - 18पदे\n12 ईसीजी तंत्रज्ञ - 18पदे\n13 लॅब तंत्रज्ञ - 18पदे\n14 फार्मासिस्ट - 33पदे\n01. फिजीशियन - एमडी मेडिसिन\n02. भूल देणारा - पदवी / पदविका\n03. बालरोगतज्ञ - डीसीएच / एमडी (बालरोगतज्ञ)\n04. सर्जन - एमएस (सर्जन)\n05. प्रसूती / स्त्रीरोगतज्ज्ञ - डीजीओ / एमडी (स्त्रीरोगतज्ज्ञ)\n06. उपशामक केअर फिजीशियन - एमडी (औषध)\n07. वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस\n08. आयुष मो - बीएएमएस / बीएएमएस\n09. रुग्णालय व्यवस्थापक - एमपीएच / एमएचए / एमबीए असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर\n10. स्टाफ नर्स - जीएनएम / बीएससी\n11. एक्स-रे तंत्रज्ञ - एक्स-रे तंत्रज्ञ\n12. ईसीजी तंत्रज्ञ - बी.एस.सी. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र सह\n13. लॅब टेक्निशियन - बी.एस.सी. डीएमएलटी\n14. फार्मासिस्ट - डी. फार्म / बी. फार्म\nअर्ज करण्याची पद्धत: online\nअर्ज करण्याचा पत्ता : [email protected]\nवयमर्यादा: 18 ते 43 वर्ष\nअर्ज करण्याची शेवटची तारीख –05 May 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावि���रण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/national-technology-day-sustainable-economy-help-technology-and-science-13329", "date_download": "2021-06-14T16:19:29Z", "digest": "sha1:JCMDU7OUJJRK3CIEDT5DFAX36OJ3RE4Y", "length": 14105, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था | Gomantak", "raw_content": "\nराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था\nराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन : तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था\nमंगळवार, 11 मे 2021\nविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो.\nविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते आणि वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ भारतातील राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन दरवर्षी 11 मे रोजी साजरा केला जातो. यंदाच्या हा 30 वा राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन आहे. आजचा दिवस हा देशातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीची आठवण म्हणून काम करतो. 1998 मध्ये आजच्या दिवशी भारताने राजस्थानमधील पोखरण येथील चाचणी परिक्षेत्रात शक्ती-I या अण्वस्त्र प्रक्षेपाची यशस्वी चाचणी केली होती. या मोहिमेचे नेतृत्व भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी केले. त्यानंतरच्या काही दिवसांत, ऑपरेशन शक्ती उपक्रमांतर्गत देशाने आणखी दोन अण्वस्त्र चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. या चाचण्यांनंतर तत्कालीन पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भा���ताला अण्वस्त्र राष्ट्र म्हणून घोषित केले आणि यानंतर भारत अण्वस्त्र धारी देशांच्या यादीत सहाव्या क्रमांकाचा देश ठरला. (National Technology Day: Sustainable economy with the help of technology and science)\nगोव्याच्या जनतेच्या मनावर राज्य करणारे मुस्लीम समाजातील पहिले मंत्री\nअणुचाचण्यांव्यतिरिक्त, याच दिवशी (11 मे) भारताने कर्नाटकच्या बेंगलुरूमध्ये येथील राष्ट्रीय अवकाश संशोधन प्रयोगशाळेने डिझाइन केलेले पहिले स्वदेशी विमान ‘हंस -3’ची यशस्वी चाचणी केली. लाइट टू सीटर विमान हे पायलट प्रशिक्षण, पाळत ठेवणे आणि इतर कामांसाठी वापरले जाते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) देखील आजच्याच दिवशी भारताच्या पृष्ठभागावरुन एअर त्रिशूल क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करून आजच्या दिवसांत मोलाची भर घातली. त्रिशूल क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर हे भारतीय सैन्य व हवाई दलात सामील करण्यात आले. आजच्या दिवशी भारतात सर्व तांत्रिक प्रगती होत असल्याने केंद्र सरकारने 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केले. तेव्हापासून 1999 पासून दरवर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, तंत्रज्ञान विकास मंडळ (टीडीबी) आजचा दिवस रक्षत्री तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करतात. या दिवशी टीडीबी आणि ज्या कंपन्यांच्या तंत्रज्ञान मंडळाने पाठिंबा दर्शविला आहे अशासाठी देशभर विविध सेमिनार आणि कार्यशाळेचे आयोजन केले जाते.\nछत्रपती शिवाजी महाराज गोव्यासह कोकणाची टेहळणी हनुमंत गडावरून करायचे\nतंत्रज्ञान विकास मंडळ दरवर्षी आजच्या दिवसाची एक संकल्पना (थीम) जाहीर करते. त्यानुसार आजच्या दिवसाची थीम \"तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या सहाय्याने शाश्वत अर्थव्यवस्था' अशी आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ज्यांनी तंत्रज्ञानात क्षेत्रात विशेष कामगिरी केली आहे, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही दिला जातो. तसेच भारताला स्वावलंबी राष्ट्र बनवण्यावर सरकारचे लक्ष असून, देशाच्या विकासासाठी व्यापार तंत्रज्ञानावरही लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.\nदोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप\nराम मंदिर ट्रस्टवर राम मंदिरसाठी जमीन खरेदी करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा...\nWorld Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं\nWorld Blood Donor Day 2021​: जागतिक रक्तद��न दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात...\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nVaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग\nपणजी: goa Government सरकारच्या ‘टिका उत्सव-3(tika utsav) या उपक्रमाला...\nसचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर\nभारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे...\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\nभारत राष्ट्रपती कला अब्दुल कलाम उपक्रम अटलबिहारी वाजपेयी atal bihari vajpayee technology economy science प्रशिक्षण training विकास drdo क्षेपणास्त्र हवाई दल मंत्रालय व्यापार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/4024", "date_download": "2021-06-14T16:12:20Z", "digest": "sha1:CIXPGN5VNY77KCTDDWMCKUPA4UKUC7P7", "length": 7556, "nlines": 138, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "सावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome Breaking News राजकीय सावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश\nसावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांचा मनसे मध्ये पक्षप्रवेश\nकार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर\nसावनेर / नागपुर :१ आँग��्ट २०२०\nमनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन नागपूर जिल्ह्यातील सावनेर विधानसभा क्षेत्रातील असंख्य कार्यकर्ते यांनी मनसे मध्ये पक्षप्रवेश केला.\nहेमंत जी गडकरी (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शनाखाली\nनागपूर जिल्हा अध्यक्ष :- सतिश कोल्हे ( सावनेर विधानसभा) उप जिल्हा अध्यक्ष जयंत चव्हाण\n, कळमेश्वर तालुका अध्यक्ष स्वप्नील चौधरी, स्वप्निल खोब्रागडे खापरखेडा शहर उपाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत सावनेर तालुक्यात नांदापूर गावी असंख्य कार्यकर्ते यांनी राज साहेबांच्या विचारांना प्रेरीत होवून पक्ष प्रवेश. केला आहे. पक्ष वाढीसाठी पदाधिकारी जोमाने लागले आहे.\nPrevious articleमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात निदर्शने.\nNext articleअहेरी परिसरातील चिंचगुंडी येथील शेतशिवारात वीज पडून 1 महिला ठार तर 9 जण जखमी. अहेरी तालुक्यातील चिंचूगुंडी गावालगतीच्या शेतशिवारातील दुपारी 2.30 वाजताची घटना\nBJP पक्षाला सर्वात जास्त मिळाली देणगी बाकी पक्षाला बघा किती मिळाली देणगी\nबसपा अध्यक्ष मायावती यांच्यावर टीका करणाऱ्या रणदीप हुडा अ‍ॅट्रॉसिटी नुसार कारवाई करावी :जयदीप जोगेंद्र कवाडे यांची मागणी\nपश्चिम बंगाल हिंसाचाराचा भाजप कडून निषेध\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/others/sports/ipl-will-be-held-in-uae-only", "date_download": "2021-06-14T14:41:02Z", "digest": "sha1:VUYTDEF7UH5XPZGFBNERIWBWNKZDOARE", "length": 4824, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "IPL will be held in UAE only", "raw_content": "\nउच्च न्यायालयाने केले शिक्कामोर्तब\nबीसीसीआयने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे केंद्र सरकारने परवानगी दिल��यानंतर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयोजन केले आहे. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय बीसीसीआयने घेतला. पण युएईऐवजी भारतातच स्पर्धेचे आयोजन करावे, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी होण्याआधी मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागेल असे सांगितल्यानंतर याचिकाकर्त्याने आपली याचिका मागे घेतली आहे.\nयुएईत आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन करण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाला पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. भारताबाहेर आयपीएल स्पर्धा खेळवल्यास देशाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. लोकप्रिय टी-२० लिग म्हणून प्रसिद्धी मिळवलेल्या आयपीएलमुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. ही स्पर्धा देशात भरवल्यास सध्याच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी मागणी याचिकाकर्त्यांची केली होती.\nमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि रेवती मोहिते-डेरे यांनी सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्या वकिलांना सुनावणीआधी मोठी रक्कम डिपॉझिट म्हणून भरावी लागेल, असे सांगितल्यानंतर आपली याचिका याचिकाकर्त्यांनी तात्काळ मागे घेतली. यावेळी न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला चांगलेच सुनावत आपली नाराजी व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/koli-women-fishmongers-met-raj-thackeray-354878", "date_download": "2021-06-14T15:06:23Z", "digest": "sha1:ZJUMZYRU3ALYDZVA4L3YAVZBPYQBKFSA", "length": 17111, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे", "raw_content": "\nस्थानिक कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी धाव घेतली आहे.\n'राज साहेब, परप्रांतिय मासेविक्रेत्यांना हटवा'; कोळी भगिनींनी मांडले गऱ्हाणे\nमुंबई - कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबईतील परप्रांतीय मूळ गावी परतले होते, आता अनलॉकींग सुरू झाल्याने. परप्रांतीयांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. परंतु त्यांमुळे स्थानिक कोळी भगिनी बांधवांना अडचणीत आले आहेत. त्यामुळे स्थानिक कोळी भगिनींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या दरबारी धाव घेतली आहे.\nउघड्या गटारात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह अखेर सापडला\nराज्यात होत असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेमुळे परप्रांतिय कामगार मुंबईकडे परतत आहेत. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट पुर्ण क्षमतेने अजूनही सुरू नसल्याने परप्रांतियांनी रोजीरोटीसाठी मासे विक्री सुरू केली आहे. त्यााचा परिणाम स्थानिक मासेविक्रेत्यांना बसतोय. या कोळी भगिनींनी राज ठाकरेंसमोर आपले गऱ्हाने मांडले आहे. ' राजसाहेब, बेकायदा मासे विक्रेत्यांना हटवा, परप्रांतिय मासे विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने आमच्या पोटावर पाय येत आहे. आमचा व्यवसाय कमी होत आहे. तुम्हीच यावर काहीतरी मार्ग काढू शकता'. अशी विनंती कोळी भगिनींनी केली आहे.\nसंजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट, सोशल मीडियावर फोटो शेअर\nलॉकडाऊन नंतर परतलेल्या कामगारांना अजूनही पुरेसे काम नसल्याने त्यांनी स्थानिकांचे छोटे व्यवसाय करायला सुरूवात केली आहे. डोंगरी भागत असे अनेक परप्रांतीय आहेत.त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर परिणाम होतो हे नक्की. त्यामुळे स्थानिक कोळी भगिनींना राज ठाकरेंच्या दरबारी आपले गऱ्हाणे मांडावेसे वाटले. त्यानुसार त्यांनी राज यांची भेट घेतली.\nयाआधी देखील मुंबईचे डबेवाले, वीजबील माफी, गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रवास, शाळांची वाढीव फी इत्यादी अनेक समस्यांसंदर्भात लोकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे दिसून आले आहे.\nराज्यपालांना पत्र पाठवून राज ठाकरेंनी केली 'ही' खास मागणी....\nमुंबई- कोरोना व्हायरसमुळे उद्भवलेली परिस्थिती राज्यात दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्य सरकारसह अनेक राजकीय पक्ष कोरोनासारख्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करत आहेत. त्यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्याप\nथोरातांच्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोना, बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन; थोरातांचे रिपोर्ट....\nमुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र विळखा घातला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या व्हायरसच्या विळख्यातून आतापर्यंत कोणाचीही सुटका झाली नसल्याचं आपण पाहिलं आहे. डॉक्टर असो वा पोलिस\nअमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात केली 'ही' मागणी\nमुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिलं आहे. आशा स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी मागणी अमित ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. तसंच अमित ठाकरे आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्य\nअमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र, पत्रास कारण की...\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या संकट काळात अमित ठाकरेंनी बऱ्याचदा राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. अमित ठाकरेंनी आता मुख्यमंत्र्यांन\nटोलेबाजी, सामना संपादकपदावरून रामदास आठवले म्हणतात...\nमुंबई : RPI चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे आपल्या मिश्किल बोलण्यामुळे सतत चर्चेत असतात. मात्र आता रामदास आठवलेंनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवनसेनेचे खासदार \"संजय राऊत यांना किमान 'सामना'चं संपादकपद तरी द्यायला हवं होतं\" असा खोचक टोला रामदास आठवले यांन\nमनसेपुढे ई-कॉमर्स जायंट 'ॲमेझॉन' झुकली, लवकरच अमॅझॉनवर दिसणार मराठी भाषा\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'नो मराठी नो ॲमेझॉन' ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आधी रीतसर निवेदन देऊनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आवाहनाकडे ॲमेझॉनकडून दुर्लक्ष केले गेल्याने मनसे आक्रमक झालेली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ॲमेझॉनला आपल्या विविध आंदोलनांमधून याबाबत आठवण देखील\n\"शिवसेना माझ्यासाठी आईसमान'; मनसे पदाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर गितेंची स्पष्टोक्ती\nनाशिक : भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते शिवसेनेत जाण्यावर जवळजवळ निश्चित झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी गिते यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत पक्षात परतण्याचे आवतन दिले. परंतु पक्षाला चांगले दिवस आणल्यानंतर भविष्यात स्पर्धक निर्माण होईल, अशी भीत\n'शट अप या कुणाल' कार्यक्रमात रंगणार '' सामना''\nमुंबई: एकापेक्षा एक सरस अशा मार्मिक विशेषणांनी सरकारवर टीका करणा-या, गल्ली पासून ते दिल्ली पर्यत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणा-या विषयांवर प्रशासनाला आपल्या खास शैलीत कानपिचक्या देणा-या कुणाल कामराच्या शो चा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nभाजपला रोखण्यासाठी ठाकरे बंधूंना शरद पवार आणणार एकत्र \nविधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद प\nसंजय राऊत, शरद पवार यांच्या फोनचं टॅपिंग ठाकरे सरकारचे चौकशीचे आदेश..\nमुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाच्या चौकशीचे आदेश दिलेत. हे आदेश आहेत महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळात ज्या नेत्यांचे फोन टॅप केले गेलेत त्यांची ठाकरे सरकार चौकशी करणार आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या वतीने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/news/a-piece-of-news-about-christmas-eve/", "date_download": "2021-06-14T16:10:40Z", "digest": "sha1:47UYYKZILRQUVR34XKJLYL2WIBFZTGAG", "length": 5151, "nlines": 139, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "बातमी - ख्रिसमसच्या पूर्वसंध्याविषयीच्या बातम्यांचा एक तुकडा", "raw_content": "\nख्रिसमसच्या पूर्वसंध्या बद्दलच्या बातमीचा एक भाग\nख्रिसमसच्या पूर्वसंध्या बद्दलच्या बातमीचा एक भाग\n24 डिसेंबर रोजी, कंपनीने नवीन वर्षात प्रत्येकजण निरोगी, सुरक्षित आणि आनंदी राहू शकेल या आशेने सुंदर पॅकेड सफरचंद तयार केले आणि प्रत्येक कर्मचार्‍यांना वितरित केले. आम्ही आशा करतो की कोविड -१ ep साथीचा रोग लवकरात लवकर नियंत्रणात येईल. २०२१ आणि आपण सर्वजण घराबाहेर ताजी हवेचा आनंद घेऊ शकता. भविष्याची अपेक्षा केली जाऊ शकते, आम्ही एकत्र इच्छा\nपोस्ट वेळः डिसें -२ -20 -२०२०\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nकार डेंटिंग साधने, धारक कार प्या, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, सानुकूल सन चष्मा, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट, कार कप धारक विस्तारक,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5655/", "date_download": "2021-06-14T15:06:16Z", "digest": "sha1:5A2BO7WYDXI6RR4Z6X6SO5MZSUAVCL3A", "length": 7640, "nlines": 137, "source_domain": "beedreporter.com", "title": "कोरोना अपडेट -आजच्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह 868 रूग्णांना सुट्टी", "raw_content": "\nHomeकोरोनाकोरोना अपडेट -आजच्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह 868 रूग्णांना सुट्टी\nकोरोना अपडेट -आजच्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह 868 रूग्णांना सुट्टी\nबीड (रिपोर्टर) कोरोनाचा संसर्ग बीड जिल्ह्यामध्ये कमी होत असताना दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसापासून रूग्णांची संख्या हजाराच्या आतच निघू लागली. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 824 पॉझिटिव्ह आढळून आले. 5705 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. एकूण 6529 जणांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हाभरातील 868 जणांना सुट्टी देण्यात आली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होवू लागल्याने समाधान व्यक्त केले जावू लागले. बीड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसापासून रूग्णांची संख्या घटत आहे. आज आलेल्या अहवालात 824 पॉझिटिव्ह रूग्ण आले. 5705 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एकूण 6529 जणांची तपासणी करण्यात आली होती. जिल्हाभरातून आज 868 रूग्णांना सुट्टी देण्यात आली. आज आलेल्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 57, बीड 201, धारूर 44, गेवराई 54, केज 78, माजलगाव 51, परळी 21, पाटोदा 65, शिरूर 49 तर वडवणीमध्ये 22 रूग्ण आढळून आले आहेत.\nPrevious articleमोठी बातमी -31 मे पर्यंत बीड मधील लॉकडाऊन वाढवले\nNext articleकोरोनाने मयत झालेल्या शेतकरी कुटुंबांना कै.गोपीनाथरावजी मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ द्या\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\n���ोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/674", "date_download": "2021-06-14T14:57:38Z", "digest": "sha1:BGIROROEKAN75V6CNN3V77IFNTNQXUYA", "length": 8723, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nआजकाल सामान्य नोकरदार सुध्दा भरघोस पगारामुळे Income Tax भरणा करण्याच्या छत्राखाली येऊ शकतो.\nगेल्या वर्षी किंवा याही वर्षी करभरणा करण्याच्या स्लॅबमध्ये भरघोस सवलत मिळेल असे वाटत होते पण……\nइन्कमटॅक्स Act कलम 80 C अंतर्गत आपण विविध योजनांमधे रु. १.५० लाख पर्यंतची गुंतवणूक केल्यास तेवढी रक्कम आपणास “कर सवलत” या सदराखाली गृहीत धरता येते हे जवळ जवळ सर्वांना माहिती आहे.\nआर्थिक वर्षाच्या शेवटी कोणीही पगारदार व्यक्ती ही सवलत घेण्यासाठी PPF खाते, N.S.C किंवा जीवन विमा फार झाले तर ५ वर्षे बँकेतील ठेवी यामधे गुंतवणूक करून ही सवलत प्राप्त करून घेतो.\nपण या बचतीतून म्हणावा तेवढा परतावा मुदतींती मिळत नाही व काही योजनांमधे तर उद्गमकर कपातही होते.\nसार्वजनिक निर्वाह निधीतील रक्कम हवी तशी व हवी तेव्हा काढताही येत नाही. या दृष्टीने म्युचुअल फंडातील ELSS योजना शेअरबाजारासंबंधीत योजना असल्याने भरघोस परताव्यासह टॅक्स बचतही करून देतात.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या ���ंस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10189/", "date_download": "2021-06-14T15:52:33Z", "digest": "sha1:5FOYTCIUKVPBNQIXU3QXTJ2QTSQD7IYU", "length": 11223, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू..\nPost category:आरोग्य / कुडाळ / बातम्या\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी १११कोरोना रुग्ण सापडले.आहेत.तर दोन रुग्ण कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाले आहेत.सापडलेल्या रुग्णांत आजचे..ओरोस 12 ,रांनबाम रांनबांबुळी 4,अं|दुरले 5 ,कुडाळ 26 ,पिंगुळी 3 ,संगीरडे 1 ,माड्याचीवाडी 2 ,चेंदवन 2 ,बांबर्डे 1 ,पावशी 3 ,टेंडोली 3 ,हिर्लोक 1 ,तुळसुली 4 ,नारूर 2 ,जांभवडे 2 ,नारूर 2 ,आणजीवडे 1 ,घोडगे 1 ,मोरे2 ,साईगाव 1 ,माणगाव 5 ,शिवापूर 1 ,पुळास 2 ,हळदीचे नारूर 3 ,नानेली 5 ,गोटोस 1 ,निवजे 1 ,हुंरमळ| 1 ,पणदूर 4 ,कसाल 4 ,कसबे 1 ,पोखरण 1 ,वाडोस 1 ,पडवे 3 असे एकूण कुडाळ तालुक्यात १११ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1148,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 997 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 151 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3548 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2802आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 665आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 71 रुग्ण मृत्युमुखी झाले आह��त,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.\nपरिचारिका अभ्यासक्रमातील विद्यार्थिनींना विद्यावेतन परताव्या बाबत दिलासा.;पालकमंत्र्यांचा आदेश..\nघरगुती वीज ग्राहकांची वीज बिले माफ करण्यासाठी राज्य सरकारने महावितरणला अनुदान द्यावे..\nरविवार दि. १३ डिसेंबर २०२० 🔖 दिनविशेष\n ‘या’ राज्यात CNG आणि LPG गाड्यांची किंमत वाढणार\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले १११ कोरोना रुग्ण.;तर,दोघांचा मृत्यू.....\nनेरूर देऊळवाडा उपकेंद्रात पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने लसीकरण सुरू.;सरपंच...\nसर्व आरोग्य उपकेंद्रात कोविड लसीकरण चालू करा ; भाजप तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांची मागणी.....\nजागतिक परिचारिका दिनानिमित्त कुडाळ मनसेने केला परिचारिकांचा सन्मान.....\nभाजप उद्योग व्यापार आघाडीतर्फे परिचारिकांचा सत्कार.....\nवेंगुर्ला तालुक्यात आज बुधवारी ३१ कोरोना रुग्ण सापडले.....\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६७२ कोरोना रुग्ण.;सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ५३७...\nगाव तिथे शाखा,शाखा तिथे रक्तदान' शिबिर मोहिमेला पोईप विभागातील विरण येथे रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त ...\nनगरपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकालपुर्ण झाल्याबद्दल नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मानले आभार.....\nनगरपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकालपुर्ण झाल्याबद्दल नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी मानले आभार.....\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६७२ कोरोना रुग्ण.;सक्रीय रुग्णांची संख्या ५ हजार ५३७\nस्वॅब ची,टेस्ट नदेता कोरोना रिपोर्ट आला पॉझिटिव्ह.;कुडाळ कोव्हिडं टेस्ट-सेंटर मधील घटना..\nकुडाळ नगरपंचायतीवर बसणार उद्यापासून प्रशासक..\nवेंगुर्ले तालुक्यात आज मंगळवारी ६९ कोरोना बाधित सापडले.;तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी नव्याने सापडले ३२ कोरोना रुग्ण ..\nकणकवलीत लॉकडाऊन सुरू असताना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कापड दुकानदारावर गुन्हा दाखल..\nकणकवली शहरातील गडनदीपात्रात आढळला मृतदेह...\nकुडाळ तालुक्यातील माणगाव येथेपोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे स्वतः रस्त्यावर उतरून केले पेट्रोलिंग\nकुडाळ तालुक्यात आज सोमवारी नव्याने सापडले ११० कोरोना रुग्ण ..\nवेंगुर्लेत आज नव्याने सापडले ४७ कोरोना रुग्ण तर,��ोघांचा कोरोना मुळे मृत्यू...\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6401", "date_download": "2021-06-14T15:47:36Z", "digest": "sha1:CB3PK6EJK5YKBC3SEOAIAWONSLIDWGAC", "length": 12993, "nlines": 156, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढवा : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढवा : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nजिल्ह्यात कोरोना चाचणी वाढवा : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर\nजिल्ह्यातील कोरोना विषयीचा घेतला आढावा निर्माणाधीन नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची केली पहाणी\nजिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आवाक्यात आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा उत्तम असून जास्तीत जास्त चाचणी करावी अशा सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य विभागाला दिलेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आरोग्य विभागाचा कोरोना संदर्भातील आढावा घेतांना ते बोलत होते.\nकोरोना काळातील परिस्थिती लक्षात घेता समुदाय लागन होता कामा नये, याकडे विशेष लक्ष देण्याची गरच असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात शहरी, ग्रामीण भागात सर्वेक्षण करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nकोरोना संदर्भातील आढावा वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे दिनांक 15 ऑगस्टला ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी घेतला. कोरोनाची जिल्ह्यातील सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी सादर क���ली.\nना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बोलतांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ खाजगी हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांना मिळण्यासाठी प्रयत्न करावे. जिल्ह्यात प्लाझमा डोनर कशा पद्धतीने तयार होतील यासाठी नियोजन करावे अशा त्यांनी सूचना दिल्यात.\nकोरोना संसर्ग काळात दुर्धर आजार असणाऱ्या नागरिकांकडे विशेषरित्या लक्ष देण्याची गरज आहे.दुर्धर आजार असलेल्या नागरिकांचे सर्व्हेशन करून मोठ्या प्रमाणात ॲन्टीजेन चाचणी करावी. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात औषधे मिळतील असे त्यांनी कोरोना विषयक आढावा बैठकीत सांगितले.\nयावेळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर तसेच वैद्यकीय महाविद्यालय व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.\nतत्पूर्वी, निर्माणाधीन नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. विविध आरोग्य सुविधा कशा प्रकारची असणार आहे. महाविद्यालयाचे बांधकाम, बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरांची व्यवस्था, पुढील काळात कशा पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय नागरिकांच्या सेवेत असणार याविषयीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. नवीन होणाऱ्या महाविद्यालय बांधकामाविषयीच्या माहितीचे सादरीकरण प्रकल्प प्रमुख बिनोद कुमार यांनी केले. यावेळी अधिष्ठाता डॉ.एस.एस मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, प्रकल्प व्यवस्थापक अमसीद खोत, नियोजन व्यवस्थापक मनिष राठी, बाबासाहेब वासाडे उपस्थित होते.\nकोरोनाच्या काळात विशेष खबरदारी घेऊन बांधकामासाठी येणाऱ्या कामगारांना योग्य ती सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, स्थानिक कामगारांचा सहभाग वाढवावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. नियोजित वेळेत महाविद्यालय चंद्रपूरकरांच्या सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.\nPrevious articleघुग्गुस काॅग्रेस नेते शेखर तंगलापेल्ली यांचा वाढदिवस व स्वातंत्र्य दिना निमित्त फळ वाटप व वृक्षारोपण\nNext articleपोलीस स्टेशन पुराडा येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण व वृक्षारोपण कार्यक्रम\nयुवासेने च्या वतीने वृक्षारोपन करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nपाथरी येथे मोफत बी. पी शुगर तपासणी उपसरपंचं प्रफुल तुम्मे यांचा पुढाकार\nआ.सुधीरभाऊ मुंगटीवार फँन्स कल्ब तर्फे गरजुना ताडपत्री वाटप केले:श्रीकांत आंबेकर\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nहिरापूर ग्रामपंचायत सरपंच पदी प्रीती नितीन गोहणे यांची निवड, काँग्रेसचे वर्चस्व\nपूर्व भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर व बल्लारपुर नगराध्यक्ष हरीश शर्मा कोरोना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/featured/208-patients-corona-positive-in-pune-today", "date_download": "2021-06-14T15:48:49Z", "digest": "sha1:37746JN4FZYFVLGYASC7Q2UMUQLNAVJS", "length": 6419, "nlines": 50, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पुण्यात आज 208 रुग्ण करोना पॉझिटिव्ह 208-patients-corona positive", "raw_content": "\nपुण्यात आज 208 रुग्ण करोना पॉझिटिव्ह\nपुणे (प्रतिनिधी) – पुण्यामध्ये गुरुवारी दिवसभरात 208 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 4107 वर पोहोचली आहे तर आज दिवसभरात सात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील करोनाबाधित मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या 227 झाली आहे.\nआज दिवसभरात 159 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 169 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून त्यात 44 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 4107 झाली आहे तर आत्तापर्यंत 2182 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील क्टिव्ह रुग्ण संख्या 1698 इअतकी आहे. आज दिवसभरात 1733 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.\nदरम्यान, पुणे विभागातील2 हजार 695 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात करोना बाधीत रुग्णांची संख्या 5 हजार 614 झाली आहे. तर क्टीव रुग्ण 2 हजार 639 आहेत. विभागात करोनाबाधीत एकुण 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 201 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nयापैकी पुणे जिल्हयातील 4 हजार 717 बाधीत रुग्ण असून करोना बाधित 2 हजार 363 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. क्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. करोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.\nकालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्हयात 192 ,सोलापूर जिल्हयात 17 ,कोल्हापूर जिल्हयात 43 , सांगली जिल्हयात 5 व सातारा जिल्हयात 15 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.\nसातारा जिल्हयातील 181 करोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 71 आहे. करोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसोलापूर जिल्हयातील 478 करोना बाधीत रुग्ण असून 175 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 270 आहे. करोना बाधित एकूण 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nसांगली जिल्हयातील 59 करोना बाधीत रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 20 आहे. करोना बाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nकोल्हापूर जिल्हयातील 179 करोना बाधीत रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टीव रुग्ण संख्या 164 आहे. करोना बाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-gramanchayat-employees-will-get-minimum-salary-says-minister-hasan-mushrif", "date_download": "2021-06-14T14:10:44Z", "digest": "sha1:D4OEODGPGUMXUZMCOIU3A2ONQCEOU4U4", "length": 6007, "nlines": 52, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Latest News Nashik Gramanchayat Employees Will Get Minimum Salary Says minister hasan Mushrif", "raw_content": "\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\nमुंबई : राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना २०२० – २१ या चालू आर्थिक वर्षात करवसुलीवर आधारीत वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे. गावांमधील कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे काम केले.\nत्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना चालू वर्षी करवसुलीशी निगडीत वेतन न देता किमान वे���न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.\nकोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गावागावांमध्ये आदर्श असे काम केले आहे.\nसध्या या कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन करवसुलीच्या टक्केवारीच्या आधारे देण्यात येते. कमी करवसुली झाल्यास कमी वेतन व जास्त करवसुली झाल्यास त्याच्या टक्केवारीप्रमाणे चांगले वेतन या कर्मचाऱ्यांना मिळते. पण मागील वर्षी राज्यात अतिवृष्टी, पुरपरिस्थिती अशी संकटे उद्भवली होती. तसेच सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये सर्व प्रकारची करवसुली कमी झालेली आहे.\nत्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी वेतनाची प्रचलीत पद्धती अवलंबिल्यास त्यांना अत्यल्प वेतन मिळेल, जे की अन्यायकारक ठरेल. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना चालू आर्थिक वर्षात करवसुलीच्या टक्केवारीच्या आधारे वेतन न देता त्यांना निश्चित किमान वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यामुळे या कर्मचाऱ्यांना यंदा गावामध्ये कमी करवसुली झाली असली तरी चांगले वेतन मिळणार आहे.\nकर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च ग्रामपंचायत आणि राज्य शासनामार्फत करण्यात येतो. किमान वेतन देण्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देण्यास मान्यता देण्यात आली आहे.\nतसेच ग्रामपंचायतीच्या हिश्श्यामधून अधिकचा खर्च भागविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-bmc-puts-warning-boards-dangerous-trees-5576", "date_download": "2021-06-14T15:23:24Z", "digest": "sha1:FF44SDTWHIXEQJ3YZPZQMDCFLBKSG475", "length": 11715, "nlines": 158, "source_domain": "www.saamtv.com", "title": "धोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी\nधोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी\nधोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी\nधोकादायक झाडांसदर्भात BMC ची पोस्टरबाजी\nसोमवार, 10 जून 2019\nपावसाळ्यात झाडं पडून दुर्द���वी घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं पोस्टरबाजीची शक्कल लढवलीय. महापालिकेनं धोकादायक झाडांवर हे पोस्टर लावलेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात हे झाड पडू शकतं. सतर्क राहा असा मजकूर या पोस्टर्सवर आहे. महापालिकेनं जवळपास 10 हजार धोकादायक झाडांवर पोस्टर लावलेत. यापैकी निम्मे इंग्रजीतून तर निम्मे मराठीतून आहेत. विशेष म्हणजे पावासाळा सुरु होण्याआधीच झाडं पडल्याच्या घटना घडल्यामुळेच सुरक्षेसाठी पालिकेनं हे पाऊल उचललं\nपावसाळ्यात झाडं पडून दुर्दैवी घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेनं पोस्टरबाजीची शक्कल लढवलीय. महापालिकेनं धोकादायक झाडांवर हे पोस्टर लावलेत. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यात हे झाड पडू शकतं. सतर्क राहा असा मजकूर या पोस्टर्सवर आहे. महापालिकेनं जवळपास 10 हजार धोकादायक झाडांवर पोस्टर लावलेत. यापैकी निम्मे इंग्रजीतून तर निम्मे मराठीतून आहेत. विशेष म्हणजे पावासाळा सुरु होण्याआधीच झाडं पडल्याच्या घटना घडल्यामुळेच सुरक्षेसाठी पालिकेनं हे पाऊल उचललं\nधोकादायक झाडांवर पोस्टर्स लावून काहीही साध्य होणार नाही असं मुंबईकरांचं म्हणणं आहे. गेल्या काही वर्षात मुंबईत धोकादायक झाडं जीवघेणी ठरतायेत\nमुंबईकरांनी झाड किंवा झाडाची फांदी अंगावर पडून आपला जीव गमावलाय..\nविशेष म्हणजे महापालिकेच्या पॉलिसीनुसार झाड अंगावर पडून जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी 50 हजार रुपये दिले जातात तर मृत्युखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. एकीकडे तुटपुंजी मदत दुसरीकडे धोकादायक झाडं असल्याची पोस्टर्सबाजी. यातून महापालिका आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप केला जातोय.\nमुंबई mumbai ऊस पाऊस मराठी महापालिका bmc trees\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nराष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक...\nवसई : मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार Pelhar...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nमुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय; फहिम मचमचच्या नावानं व्यावसायिकाला...\nमुंबई : परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीचीRansom मागणी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/category/live-tv/", "date_download": "2021-06-14T14:32:51Z", "digest": "sha1:X33RY3GU34S45ZLQKTKAJ43K7AOH55XE", "length": 3269, "nlines": 43, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Live TV Online | Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mixer/", "date_download": "2021-06-14T16:12:52Z", "digest": "sha1:GO5HK6QR5DTHBXRAYJHDQKWN7VNKROR2", "length": 3441, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates mixer Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nचंद्रपूरमध्ये मिक्सरचा लोभ महागात पडला, 15 महिलांची प्रकृती बिघडली\nभाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधननिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राखी भेट…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10496/", "date_download": "2021-06-14T14:13:37Z", "digest": "sha1:IWSLPWYVI6NUK3Z7GSA2XWHGK4EKH7YI", "length": 12746, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..\nPost category:बातम्या / राजकीय / वैभववाडी\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा काॕग्रेसमध्ये प्रवेश..\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काॕग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते.यावेळी युवक तालुकाध्यक्ष जाधव यांच्या प्रयत्नाने खांबाळे येथील आनंद पवार व त्यांच्यासमवेत संभाजी गुरव, विनोद पवार, उत्तम मोरे, अशोक मोरे, तर कोकिसरे येथील मधुकर पाटेकर, मंगेश ऊर्फ बाळा वळंजू, शशिकांत वळंजू, सुभाष लाड, अनिल पाटेकर, संतोष पालकर, दशरथ पालकर, संकेत पालकर, सोन्या पाटेकर, दिगंबर गुरव, निलेश आंबेरकर, संकेत रावराणे, तर लोरे नं.उमेश हळदणकर कुडाळ आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला,\nयावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र सरचिटणीस राजन भोसले, आमदार माणिकराव जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकासभाई सावंत, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सरचिटणीस महेंद्र सावंत,चिटणीस बाळू अंधारी,प्रांतिक सदस्य सुगंधा साटम, जिल्हा युवक काॕग्रेस अध्यक्ष देवानंद लुबडे, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nवेंगुर्ले काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत यांची ख्रिस्ती बांधवांना नाताळ भेट-\nमहा आवास अभियानचे संपर्क अधिकारी यांची वेंगुर्ला पं.स.ला भेट..\n..नाहीतर कुजलेल्या व कोंब फुटलेल्या भाताच्या पेंढ्या जिल्हाधिकारी व तहसीलदार कार्यालयात भेट देणार.;रणजित देसाई\nकांदळगाव येथे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर कोव्हीड आरोग्य केंद्राचे लोकार्पण..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकाॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांचा...\nभाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुर��ठा.....\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच…....\nठाकर आदिवासी कलांगण चारीटेबलट्रस्ट पिंगुळी तर्फे बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला मदत.....\nहुमरमळा गावातील कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे शिवसेनेचे अतुल बंगे...\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव...\nनरेंद्र मोदी सरकारच्या यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू.....\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या वतीने 'मन:शांती' या विषयावरील संशोधन पोर्तुगाल येथील आंतरराष्ट्...\nखारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसील...\nआज शनिवारी कुडाळमद्धे सापडले कोरोनाचे १११रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nआडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका.;शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या पाठपुराव्याला यश..\nवेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार..\nऑक्सिजन उचल करून फसवणूक केल्या प्रकरणी डॉ. सौंदत्ती यांच्यावर वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल..\nभाजपच्या वतीने निवती गावात करण्यात आला टॅकरने पाणी पुरवठा..\nदोडामार्ग मध्ये कोरोना काळात देखील गावो-गावी दारू मटका मात्र जोमात सुरूच….\nकुडाळमद्धे विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीसांचा दणका.;१० वाहन चालकांसोबत एका दुकानदारावर दंडात्मक कारवाई..\nझाड तोडताना झाड अंगावर पडून कामगाराचा मृत्यू..\nहुमरमळा गावातील कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांचे सहकार्य मोलाचे शिवसेनेचे अतुल बंगे\nखारेपाटण मध्ये ४२हजारांची दंडात्मक कारवाई.;कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रांताधिकारी, तहसीलदारांचा दणका..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/", "date_download": "2021-06-14T14:07:28Z", "digest": "sha1:F235HEVKNS47IWZUI37A77AY367RD3UE", "length": 16675, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना व्हायरस संसर्ग Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज भेटीवर खा. छत्रपती…\nCOVID-19 in India : कोरोनाचा वेग आणखी मंदावला; 24 तासात 1.20 लाख केस, 3380 रूग्णांचा मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा वेग आता आणखी कमजोर होताना दिसत आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. आरोग्य मंत्रालया ( Ministry of Health ) च्या आकड्यांनुसार देशात मागील 24 तासात कोरोनाच्या 1 लाख 20 हजार…\nCoronavirus In India Updates : लागोपाठ कमी होत आहेत केस, देशात कोरोनाची 1.31 लाख नवी प्रकरणे, 2,706…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात (Coronavirus) कोरोनाच्या ग्राफमध्ये घसरण सुरू आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाची 131,371 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर, या दरम्यान 2,706 लोकांचा मृत्यू (Death corona ) झाला आहे. मात्र, नवीन प्रकरणे आणि…\nCoronavirus : खोकताना आणि शिंकताना 10 मीटरपर्यंत पसरतो कोरोना व्हायरस; सरकारची नवी गाईडलाईन्स जारी,…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे सांगितले जात आहे. मात्र, आता याच व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर…\nCOVID-symptoms : 3 संकेत ज्यावरून समजते की, तुमचा ‘कोरोना’ आजार गंभीर होतोय, तात्काळ…\nनवी दिल्ली : बहुतांश कोरोना व्हायरस संसर्ग (जवळपास 80%) प्रकृतीमध्ये हलका असतो. हलकी ��्रकरणे घरात देखभाल करून बरी होऊ शकतात. मात्र, काही प्रकरणात व्हायरसची लक्षणे गंभीर होऊ शकतात.काही लोकांना गंभीर कोरोना का होतो\nCorona Updates : देशात 24 तासात 4,329 कोरोना रुग्णांचा मृत्यू, सलग दुसर्‍या दिवशी 3 लाखापेक्षा कमी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना संसर्गाच्या वेगाबाबत दिलासादायक बातमी आहे. देशात लागोपाठ दुसर्‍या दिवशी कोरोनाची तीन लाखापेक्षा कमी नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तर, कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटमध्ये सुद्धा वाढ…\nCoronavirus Myth Busted : कोरोनापासून वाचण्यासाठी गरम पाण्याचा वापर उपयोगाचा नाही, सरकारचा दावा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या बाबींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यातच गरम पाणी पिण्याचाही सल्ला अनेकदा दिला जातो. त्यामुळे…\nCovid-19 Infection : जाणून घ्या कोरोना झाल्यानंतर किती दिवसांनी दुसर्‍यांना तुमच्याकडून संसर्ग नाही…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट अतिशय जीवघेणी ठरत आहे. या वर्षी कोरोना व्हायरस संसर्ग दुप्पट वेगाने लोकांना संक्रमित करत आहे. आज भारतात ताज्या प्रकरणांची संख्या पुन्हा एकदा 4 लाखापेक्षा जास्त झाली आहे.…\nCOVID-19 in India : पहिल्यांदाच 24 तासात 3 लाखांपेक्षा जास्त रूग्ण झाले बरे, 3.92 लाख नवे कोरोना…\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येने आता भयंकर रूप घेतले आहे. मागील 10 दिवसापासून लागोपाठ दररोज 3 लाखापेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. शुक्रवारी या विक्रमाने 4 लाखाचा आकडा सुद्धा ओलांडला होता. मात्र, मागील 24…\nCOVID-19 in India : देशात 24 तासात कोरोनाच्या सापडल्या 18,711 नवीन केस, 100 लोकांचा मृत्यू\nनवी दिल्ली : वृत्त संस्था - देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढू लागला आहे. दररोज कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार, कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर देशात…\n‘या’ 5 कारणांमुळे भारतात पुन्हा वेगाने का वाढतोय कोरोनाचा ‘कहर’ \nनवी दिल्ली : वृत्त संस्था - भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस संसर्गाचा ग्राफ वाढू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून 16 हजारपेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि रोज होणार्‍या मृत्यूंची संख्यासुद्धा शंभरच्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांचे…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nMilkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nPune Rural Police | पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोरणारी…\n विजेच्या धक्क्याने मजुराचा मृत्यू, लातूर…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार,…\nMaratha Reservation | उपमुख्यमंत्री अजित पवार-शाहू महाराज…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \nAjit Pawar | कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचं प्रमाण दुपटीने…\nलासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल \nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block, ‘या’ देशातील सरकारने घेतला अजब निर्णय\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/cricketer-priyam-garg/", "date_download": "2021-06-14T16:06:56Z", "digest": "sha1:QDP3GP7VWOZOHP4NXI3WPM57LTRPSO5Q", "length": 8308, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "cricketer Priyam Garg Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nIPL 2020 : वडील खेळायला नकार देत , आता मुलगा UAE मध्ये चौकार-षटकार पाऊस पाडणार\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. या सीजनमध्ये अनेक दिग्गज खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडल्याने अनेक नवीन खेळाडू मौका मिळवणार आहेत. या…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी…\n10 वर्ष कमी दिसेल व्यक्तीचे वय जाणून घ्या नेहमी तरूण…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \n तर मग करू नका…\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा…\nmodi government schemes | सुरू करा ‘हा’ दमदार नफा देणारा बिझनेस, होईल 9 लाखांपर्यंत कमाई; मोदी सरकार सुद्धा…\nSushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव जाणकरांचा VIDEO समोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/mahishasurmardini/page/2/", "date_download": "2021-06-14T15:12:24Z", "digest": "sha1:ICBKF2UY7DYROQL22XLATK7HMYQTJKYO", "length": 12984, "nlines": 133, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Mahishasurmardini - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमनुष्याच्या जीवनातील दुःखाची व्याख्या, त्यावर कशाप्रकारे मात करावी आणि पुरुषार्थाने समग्र जीवनविकास कसा साधावा. हे बापूंनी ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे. (How to overcome sorrows and fullfil your life by doing purushartha Aniruddha Bapu Marathi Discourse 23-Jan-2014) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\n[four_fifth_last] Importants, Modus Operendi of Chandika Kul, meaning of Kul explane by Bapu in his Pravachan (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे श्रध्दावानांच्या जीवनात चण्डिका कुलाचे महत्व व कार्यपध्दती, तसेच कुल म्हणजे काय हे समजावले. जो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll\nदुर्गा मंत्र यह Algorithm संबंधी बापू ने दिया हुआ प्रवचन – भाग १\nॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम: इस महिषासुरमर्दिनी ने ही, इस चण्डिका ने ही, इस दुर्गा ने ही सब कुछ उत्पन्न किया इस महिषासुरमर्दिनी ने ही, इस चण्डिका ने ही, इस दुर्गा ने ही सब कुछ उत्पन्न किया प्रथम उत्पन्न होनेवाली या सर्वप्रथम अभिव्यक्त होनेवाली वह एक ही है प्रथम उत्पन्न होनेवाली या सर्वप्रथम अभिव्यक्त होनेवाली वह एक ही है फिर वह उन तीन पुत्रों को जन्म देती है और फिर सबकुछ शुरू होता है फिर वह उन तीन पुत्रों को जन्म देती है और फिर सबकुछ शुरू होता है हमने बहुत बार देखा, हमें यह भी समझ में आया की यह एकमात्र ऐसी है, जिसका प्राथमिक नाम, पहला नाम ही उसका\nAniruddha Bapu’s Marathi Discourse 23 Jan 2014 – Explaning the Meaning of Mahishasur (परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनंक २३ जानेवारी २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे” महिषासुर शब्दाचा अर्थ सांगितला,” जो येथे ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो.) ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll मी अंबज्ञ आहे ll [btn link=”https://www.aniruddhafriend-samirsinh.com/durga-mantra-yeh-algoritham-bapu-pravachan/” color=”orange”] हिंदी[/btn]\nश्रीमंगलचंडिका प्रपत्ती – महत्वाची सूचना(Shreemangalachandika Prapatti)\nll हरि ॐ ll मागील वर्षी श्रीमंगलचंडिका प्रपत्ती पूजनाच्या तयारीचा व्हिडीओ अपलोड केला होता. अनेक स्त्री भक्तांना मांडणीसाठी या व्हिडीओचा उपयोग झाला. या प्रपत्तीच्या तयारीसाठी ज्या सामग्रीची आवश्‍यकता असते त्यात शेवग्याच्या शेंगांचा प्रामुख्याने समावेश आहे. पण अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगा उपलब्ध होत नसल्याने ओला हरबर्‍याच्या वापरास परम पूज्य बापूंनी परवानगी दिली होती. अनेक ठिकाणी शेवग्याच्या शेंगां करता भक्तांची अडवणूक झाली किंवा शेंगांचा तूटवडा असल्याकारणाने अवास्तव भाव आकारला गेला. अशा वेळेसही भक्त\nबापूंकडून नव्या वर्षाची श्रध्दावानांना भेट – मातृवात्सल्य उपनिषद(Gift to Shraddhavans-Matruvatsalya Upanishad)\n॥ हरि ॐ ॥ दिवाळीच्या आधीच्या गुरुवारी प्रवचनामध्ये बापूंनी मातृवात्सल्य उपनिषद दत्तजयंतीला सर्वांना उपलब्ध होईल असे सांगितले होते. त्याप्रमाणे दत्तजयंतीला हे उपनिषद सर्वांना मिळणार आहे. तेव्हा बापूंनी या उपनिषदाबद्दल सांगितले होते की, “हे उपनिषद म्हणजे अगदी प्रत्येकासाठी त्याच्या जीवनाच्या, मनाच्या प्रत्येक कमतरतेसाठी त्याच्या प्रत्येक दुर्गुणासाठी, प्रत्येक पुण्यासाठी, प्रत्येक पापासाठी, त्याच्या आधीच्या व ह्या जन्माच्या पुढे येणार्‍या प्रत्येक जन्मांसाठी, त्याच्या स्वभावासाठी, स्वभावातल्या बदलासाठी, त्याच्या भक्तीला जपण्यासाठी, निष्ठेला वाढविण्यासाठी जे, जे म्हणून\n“श्रीललिता पंचमी” – श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Lalita Panchami)\nll हरि ॐ ll “श्रीललिता पंचमी” – श्रीमातृवात्सल्यविंदानम कथा (Lalita Panchami) श्रीललिता पंचमी – बापूंजीके घर पर पूजी जानेवाली मोठेआई की मूरत आश्विन शुद्ध पंचमी अर्थात श्रीललिता पंचमी आदिमाता महिषासुरमर्दिनी का श्री रामजी को दिया हुआ वरदान, अर्थात रावण के वध का कार्य पूरा करने के आड़े आने वाले दुर्गम का वध करने हेतु रामसेना में वह आश्विन शुद्ध पंचमी की रात को प्रगट हुई और उसने अपने परशु से उस काकरूपी असुर\nभारतीय अर्थव्यवस्था से जुडी खबरें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/3531", "date_download": "2021-06-14T15:05:30Z", "digest": "sha1:7AO36LKT6WUEWXJPPUQAYZLHA3WGGLGK", "length": 8097, "nlines": 133, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "पाचकोर प्लाॅट परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी भुमिपुजन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome अकोला पाचकोर प्लाॅट परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी भुमिपुजन\nपाचकोर प्लाॅट परिसरात कर्तव्यदक्ष नगरसेवक मनिष कराळे यांच्या प्रयत्नाने जलव���हिनी भुमिपुजन\nगेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्र. ७ मधील पाचकोर प्लाॅट परिसरात जलवाहिनी नसल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती तसेच मनस्ताप सोसावा लागत होता.नागरिकांचा जलवाहिनी मुद्दा समस्या नगरसेवक तथा शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांनी अग्रक्रमी ठेवत वेळोवेळी न.पा.प्रशासनाला धारेवर धरत सुचना देत पाठपुरावा करत रेटुन धरला होता.\nदि۔३०-जुलै रोजी कर्तव्यदक्ष नगरसेवक तथा शिवसेना गटनेता मनिष रामाभाऊ कराळे यांच्या प्रयत्नाने जलवाहिनी मंजुर झाली व त्यांच्या हस्ते भुमिपुजन कार्यक्रम सोशल डिस्टन्स व नियमांचे पालन करत पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी शहराचे नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, उपनगराध्यक्ष अबरार खाॅ.शमशेर खाॅ. नगरसेवक पुरूषोत्तम चौखंडे तर प्रमुख उपस्थित पाणी पुरवठा सभापती मंगेश पटके नगरसेवक मनोज चंदन तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.\nPrevious articleविदर्भ राज्य आंदोलन समितिच्या जिल्हा संघटकपदी राजु पिंपळकर तर मंगेश रासेकर यांची जिल्हा सरचिटनिसपदी नियुक्ती\nNext articleशिध्दांत गेडाम दहाविच्या बोर्ड परिक्षेत गुणानुक्रमे चिमूर तालुक्यात पहिला.. — कु.शिवाणी आदे व कु.मानसी गोहणे,यांचा तालुक्यात दुसरा,तिसरा क्रमांक..\nसावरा येथे घरकुल मार्ट चे उद्घाटन संपन्न\nबार्टी चा स्तुत्य उपक्रम.. वृक्षारोपण पंधरवाड्यात हरीतभूमी करण्याचा अकोला समतादूतांचा संकल्प समतादूत प्रकल्पामार्फत पत्रकार बांधवांच्या हस्ते स्मशानभूमीत वृक्षारोपण\nना.संजयजी धोत्रे यांचे कडून आकोट तालुक्यासाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sputnik-corona-vaccine-has-arrived-in-india-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:16:37Z", "digest": "sha1:CXTKZRNIEQPZMN3N36VG6GO6J7JMGWT7", "length": 10535, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार\nसर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी ‘ही’ लस भारतात दाखल, जाणून घ्या कधीपासून मिळणार\nनवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरू आहे. कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठत असताना कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना पाहायला मिळत आहे. अशात भारतीयांसाठी चांगली बातमी आली आहे. कोरानावर सर्वात जास्त प्रभावी मानली जाणारी स्पुटनिक कोरोना प्रतिबंधक लस भारतात आली आहे.\nरशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. पुढील आठवड्यापासून बाजारात ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती निती आयोग सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल बोलत होते.\nआतापर्यंत भारतात जवळपास 18 कोटी लसी दिल्या गेल्या आहेत. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 26 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर या क्रमवारीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे. तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे, असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.\nऑगस्ट ते डिसेंबर या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये भारत आणि भारतीयांसाठी 216 कोटी लसींचं उत्पादन करण्यात येईल. त्यामुळे कोरोनावरील लस ही सर्वांसाठी उपलब्ध होईल यात शंका नाही, असा विश्वासही व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केला.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\nसोलापूरची तरुणी स्वत:च्या पॅाकेटमनीमधून करते असं काम की अभिमान वाटेल\nकपडे वाळत घालण्यावरुन झालेल्या भांडणाने गाठलं टोक; घडला अत्यंत धक्कादायक प्रकार\n 27 जूनला होणारी UPSC परीक्षा रद्द, नवी तारीख जाहीर\nमुंबईत महिलेचा मृतदेह आढळला, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्यानं खळबळ\n“मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कुटुंबाची तर पवारांना बारमालकांची काळजी, सामान्य माणसा तुच तुझा वाली”\nव्हायरल झालेल्या ‘या’ व्हिडीओमागे आहे दर्दनाक कहाणी, तरीही लढतेय तरुणी\nविनाकारण बाहेर पडणारांनो ‘हा’ व्हिडीओ पाहा, बाहेर पडायची हिम्मत होणार नाही\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5873/", "date_download": "2021-06-14T14:11:51Z", "digest": "sha1:L4E3P2TESHRQUQBVHNJ6RN57G2FHXTLP", "length": 6898, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "आज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeकोरोनाआज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह\nआज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह\nबीड (रिपोर्टर):- जिल्हा आरोग्य विभागाला आज दुपारी दीड वाजता ३ हजार ३१० संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये २९८८ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. ३२२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये सर्वाधिक आकडा बीड तालुक्यामध्ये ७४ आहेत.\nपॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई १६, आष्टी ६०, बीड ७४, धारूर २८, गेवराई ३३, केज २५, माजलगाव २२, परळी ४, पाटोदा १७, शिरूर २८ आणि वडवणी तालुक्यात १५ रूग्ण आढळून आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleमृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’चा उल्लेख करा जिल्हाधिकार्‍यांचे जिल्हा रुग्णालयाला आदेश\nNext articleपहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2021-06-14T16:22:12Z", "digest": "sha1:P6ZU46QA6HRPQ7QAOYVZEBE4YNN6OEQL", "length": 4673, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मजापहित - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमजापहित हे इंडोनेशिया येथील इ.स. १२९३ ते इ.स. १५०० या कालावधीत होऊन गेलेले एक हिंदू राजघराणे व साम्राज्य होते. इ.स. १३५० ते इ.स. १३८९ या काळातील हायाम वुरुक सम्राटाच��� कारकीर्द मजापहित साम्राज्याचा परमोत्कर्षाचा काळ होता. हायाम वुरुकाने आपला अमात्य गजा मद याच्या साथीने साम्राज्याचा विस्तार व विकास साधला. या काळात मजापहित साम्राज्याची व्याप्ती वर्तमान इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, ब्रुनेई, दक्षिण थायलंड, फिलिपाइन्स व पूर्व तिमोर एवढ्या विस्तीर्ण भूभागावर पसरली. मात्र इ.स.च्या १६ व्या शतकाच्या आरंभी या साम्राज्याची पडझड झाली. तेथील बहुसंख्य लोकांना बाली बेटावर आश्रय घ्यावा लागला.\nमजापहित साम्राज्याचा इ.स. च्या १४ व्या शतकातील सर्वाधिक विस्तार दाखवणारा नकाशा (मजकूर लिपी: रोमन)\nईस्टजावा.कॉम - मजापहित साम्राज्याचा संक्षिप्त इतिहास (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-terrorist-patriot-story-lans-naik-ahmad-wani-who-conferred-ashok-chakra-4258", "date_download": "2021-06-14T15:52:18Z", "digest": "sha1:RRVH6XG26RDAB6GGO7CDRDJMN23TU62X", "length": 11696, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\n(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\n(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\n(VIDEO) दहशतवादी ते देशभक्त ; लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\nशनिवार, 26 जानेवारी 2019\nदहशतवादी ते देशभक्त :: लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\nVideo of दहशतवादी ते देशभक्त :: लान्स नाईक नझीर अहमद वणी यांची कहाणी\nही कहाणी आहे.. दहशतवादाचा मार्ग सोडलेल्या एका देशभक्ताची. या देशभक्ताचं नाव आहे.. नझीर अहमद वणी. दहशतवादाचा मार्ग सोडून नझीर वणी सैन्यात दाखल झाले. दक्षिण काश्मिरात दहशतवाद्यांविरोधातील अनेक चकमकींमध्ये त्यांनी सहभाग घेतला.\nगेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी शोपियाँमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. लष्करी इतमामात लान्स नायक नझीर वणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nही कहाणी आहे.. दहशतवादाचा मार्ग सोडलेल्या एका देशभक्ताची. या देशभक्ताचं नाव आहे.. नझीर अहमद वणी. दहशतवादाचा मार्ग सोडून नझीर वणी सैन्यात दाखल झाले. दक्षिण काश्मिरात दहशतवाद्यांविरोधातील अनेक चकमकींमध्ये त्यांनी सहभाग घेतला.\nगेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी शोपियाँमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले.\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. लष्करी इतमामात लान्स नायक नझीर वणी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदहशतीचा मार्ग सोडून सन २००४मध्ये नझीर वणी लष्करात दाखल झाले होते. ३८ वर्षांचे असलेले वाणी हे मूळचे कुलगाममधील अशमुजीचे. त्यांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल नाझीर वाणी यांना सेना पदकानेही गौरवण्यात आले होते. आणि आता त्यांच्या बलिदानाचा सन्मान त्यांना अशोकचक्र देऊन करण्यात आलाय.\nभारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील ; नवीन पंतप्रधान नेफ्ताली बेन्नेट...\nजेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन...\nमनोज वाजपेयींचा 'द फॅमिली मॅन' तिसऱ्या सिझनमध्येही भेटणार\n‘द फॅमिली मॅन’(The Family Man)च्या पहिल्या सिझनच्या यशानंतर ‘फॅमिली मॅन 2’ (...\nसेवाजेष्ठतेला डावलून पोलिस अधिकाऱ्यांचा बदल्या\nकाल महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) अखेर ठाणे पोलीस (Thane Police)...\nइस्राईलने दिला हमासला दणका; हवाई हल्ल्यात १० म्होरके मारले\nजेरुसलेम : गाझा पट्टीतून Gaza Strip रॉकेट हल्ले करणाऱ्या हमास या पॅलेस्टाइनमधील...\nअँटिलिया स्फोटक प्रकरणात आलेल्या धमकीमागे अंडरवर्ल्डची मदत..\nमुंबई : रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या बंगल्यासमोर...\n12 मार्च 1993... मुंबईला हादरवणारा काळा शुक्रवार..\nमुंबईच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातला १२ मार्च १९९३ हा काळा दिवस. दहशतवादी...\nपाकिस्तानला साडेचार कोटी कोरोना डोस गिफ्ट,भारताचा प���किस्तानसोबत...\nभारतात तयार करण्यात आलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचे, साडे चार कोटी डोस...\nसंजय राऊतांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट\nसंजय राऊतांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट शेतकऱ्यांना पाठिंबा तर केंद्रावर...\nVIDEO | दहशतवाद, आणि हल्ल्यांमध्ये अडकलेलं जम्मू-काश्मिर, शांतता...\nजम्मू-काश्मिरमधल्या लोकांनी ना दिवाळी साजरी केलीय ना ईद. इथला प्रत्येक माणूस...\nVIDEO| 26 /11 च्या हल्ल्यानंतरही पोलिसांची सुरक्षा वाऱ्यावर\nमुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याला आज 12 वर्ष उलटली. मात्र आजही तो हल्ला आठवला...\nVIDEO | 26/11 हल्ल्यात कसाबला ओळखणाऱ्या रणरागिणीचं स्वप्न\n12 वर्षांपूर्वी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. पण, हल्ल्याच्या आठवणी अजूनही ताज्या...\nVIDEO | पाकिस्तानाच्या या युनिव्हर्सिटीत दिलं जातं जिहादी प्रशिक्षण\nआता बातमी पाकिस्तानातील अशा एका युनिव्हर्सिटीची जिथं खुलेआम जिहादी प्रशिक्षण दिलं...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/uddhv-thakre/", "date_download": "2021-06-14T16:02:30Z", "digest": "sha1:BGWKGH7WHPLZNDU4XTVUPXVKG43B4LFU", "length": 3384, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates uddhv thakre Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nयुतीसाठी शिवसेनेच्या भाजपसमोर ‘या’ चार अटी\nलोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मात्र भाजपला मित्रपक्षांच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच आपले…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोद���च पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5586/", "date_download": "2021-06-14T15:27:26Z", "digest": "sha1:Z5YWFYHSJGOYO2ZJHAEIXAH4HBQWKQKP", "length": 9397, "nlines": 138, "source_domain": "beedreporter.com", "title": "यापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी", "raw_content": "\nHomeक्राईमयापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी\nयापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी\nगेवराई (रिपोर्टर):- वाळू ठेक्यावरून वाळू उपसा करणार्‍या अवजड वाहनांमुळे मतदार संघातले रस्ते खराब होत असल्याची तक्रार करत उपोषणाला बसणारे आ.लक्ष्मण पवार यांच्या मागणीला यश आले असून आता गेवराई तालुक्यात अवजड वाहनाऐवजी ट्रॅक्टरद्वारे वाळू नेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित वाळू ठेकेदारांना दिले आहेत. गेल्या सहा महिन्यापासून आ.पवार या प्रकरणी लक्ष घालून होते.\nगेवराई तालुक्यातील वाळू ठेक्यावरून अवजड वाहनाने वाळूची वाहतुक केली जात असायची. त्यामुळे मतदार संघातले रस्ते मोठ्या प्रमाणावर खराब होतात. म्हणून आ.लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करावी अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी गेवराई येथे उपोषणही केले होते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून आ.पवारांसह नायगावचे आ.राजेश पवार यांनी मंत्रालयाच्या दारामध्ये या प्रकरणी आवाज उठवत उपोषण केले होते. राज्य सरकारने आ.लक्ष्मण पवार यांच्या मागणीचे अखेर गंभीर दखल घेतली आणि गेवराई तालुक्यातील वाळू उपसा व वाळू वाहतुक करतांना अवजड वाहनांना अर्थात हायवा, टिप्पर यांना बंदी घातली. यापुढे ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करावी असे सुचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी गेवराई तालुक्यातील वाळू ठेकेदारांना आदेश काढत गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरद्वारे वाळूची वाहतुक करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आ.लक्ष्मण पवारांच्या मागणीला यश आले असून वाळू ठ��केदारांना मात्र या आदेशाने जबरदस्त चपराक बसली आहे.\nPrevious articleजिल्हा रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टर सेवा देत नाहीत; उपसंचालक डॉ. मालेंची कबुली\nNext articleवेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nपरळी शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट\nभगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम -ना. मुंडे\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pankaj-jaiswal-dashaphal.asp", "date_download": "2021-06-14T14:55:53Z", "digest": "sha1:HPTXKBFVTLGEE5NSOLRNIARNJIIKUAN3", "length": 19264, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Pankaj Jaiswal दशा विश्लेषण | Pankaj Jaiswal जीवनाचा अंदाज Pankaj Jaiswal, cricket", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Pankaj Jaiswal दशा फल\nPankaj Jaiswal दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 76 E 16\nज्योतिष अक्षांश: 32 N 4\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nPankaj Jaiswal प्रेम जन्मपत्रिका\nPankaj Jaiswal व्यवसाय जन्मपत्रिका\nPankaj Jaiswal जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nPankaj Jaiswal ज्योतिष अहवाल\nPankaj Jaiswal फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nPankaj Jaiswal दशा फल जन्मपत्रिका\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर May 29, 2013 पर्यंत\nही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2013 पासून तर May 29, 2030 पर्यंत\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2030 पासून तर May 29, 2037 पर्यंत\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2037 पासून तर May 29, 2057 पर्यंत\nतुम्हाला सत्ता मिळेल, या सत्तेची फळं कदाचित तुम्ही या पूर्वी अनुभवलेली नसतील. व्यक्तिगत आय़ुष्यात तुमच्या जवळची माणसे तुमच्यावर अवलंबून असतील. तुम्हाला या काळात खूप प्रसिद्धी मिळेल. तुम्ही मानसिक दृष्ट्या कणखर राहाल. तुमच्या पत्नीसोबतचा तुमचा संवाद आणि तुमचे संबंध प्रेमाचे राहतील. अपत्यप्राप्ती संभवते. तुमचे सहकारी तुम्हाला पूर्ण सहकार्य देतील. एकूणच हा अत्यंत आनंददायी समय असेल.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2057 पासून तर May 29, 2063 पर्यंत\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्य��ची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2063 पासून तर May 29, 2073 पर्यंत\nआर्थिक लाभ मिळविण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडू शकतात. या कालावधीत अनेक कौटुंबिक कार्यक्रमही संभवतात. हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल कालावधी आहे. महिलांकडून आणि तुमच्या वरिष्ठांकडून लाभ होण्याची शक्यता. आर्थिक बाबींचा विचार करता हा कालावधी फलदायी ठरणार आहे.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2073 पासून तर May 29, 2080 पर्यंत\nकुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्ही चिंताग्रस्त राहाला. प्रवासाचा काही लाभ होणार नसल्याने तो शक्यतो टाळा. नाहक खर्चाची शक्यता असल्याने या संदर्भात काळजी घ्या. मित्र आणि सहकाऱ्यांशी सांभाळून वागा. तुमची निर्णय घेण्याची आणि तरतमभाव जाणण्याची क्षमता काही प्रसंगी क्षीण होईल. आग किंवा महिलेमुळे जखम होण्याची शक्यता. या काळात हृदयविकार संभवतो, त्यामुळे त्या दृष्टीने काळजी घ्या.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2080 पासून तर May 29, 2098 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम करावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nPankaj Jaiswal च्या भविष्याचा अंदाज May 29, 2098 पासून तर May 29, 2114 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ नाही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी कामे करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.\nPankaj Jaiswal मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nPankaj Jaiswal शनि साडेसाती अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-bollywood-relations-you-may-not-know-4705950-PHO.html", "date_download": "2021-06-14T15:09:14Z", "digest": "sha1:ICZGTXCFPU5ITNZTGLJKSPGMOTJRTXOZ", "length": 4053, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood Relations You May Not Know | बॉलिवूडमधील नातेसंबंध, जाणून घ्या येथे कुणाचे कुणासोबत आहे कोणते नाते? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूडमधील नातेसंबंध, जाणून घ्या येथे कुणाचे कुणासोबत आहे कोणते नाते\n(डावीकडून: (पुढील बाजुने) जया बच्चन, अगस्त्य नंदा, नव्या नंदा (मागील बाजुने) अमिताभ\nबच्चन, श्वेता नंदा, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन)\nबॉलिवूडमध्ये प्रत्येकजण एकमेकांशी कनेक्ट आहे. कुणाचे मैत्रीचे संबंध आहेत. काहींचे नाते प्रेमाचे आहे, तर काहींमध्ये शत्रुत्व आहे. मात्र बॉलिवूडमध्ये काही कुटुंब अशी आहेत, ज्यांचे एकमेकांशी कौटुंबिक संबंध आहेत. या नात्यांविषयीत्यांच्या चाहत्यांना फार काही ठाऊक नाहीये.\nअभिनेत्री काजोल दिवंगत अभिनेत्री नूतनची भाची आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का काजेल अभिनेता मोहनीश बहलची बहीण आहे. मोहनीश बहल नूतनचा मुलगा आहे. नूतन आणि काजोलची आई तनुजा सख्या बहिणी होत्या. याशिवाय काजोल आणि राणी मुखर्जी चुलत बहिणी आहेत. तर संजय दत्तची बहीण नम्रता दत्त ज्युबली स्टार राजेंद्र कुमार यांची सून आणि कुमार गौरवची पत्नी आहे.\nयश चोप्रा करण जोहरचे मामा होते. करण जोहरची आई हीरु जोहर निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांची धाकटी बहीण आहे. अशाप्रकारे बॉलिवूडमध्ये प्रत्येकाचे कुणाशी कोणते तरी नातेसंबंध नक्की आहे.\nपुढील स्लाईड्मध्ये वाचा, अशाच काही बॉलिवूडमधील नातेसंबंधांविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-robberry-in-akola-bjp-house-leader-5694636-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:43:53Z", "digest": "sha1:5G4L2R3NDCLDE6I62OFQYGFAKX4ETWZB", "length": 5923, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "robberry in akola bjp house leader | भारतीय जनता पक्षाच्या औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाकडे भरदिवसा चोरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभारतीय जनता पक्षाच्या औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाकडे भरदिवसा चोरी\nअकोला - भारतीय जनता पार्टीच्या औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांच्या घर चोरट्यांनी बुधवारी भरदिवसा फोडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर दुर्गा चौकातही एका घरात चोरट्यांनी चोरी करून ३६ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nजिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने चोरअे सरसावले आहेत. बुधवारी जिल्ह्यात चार चोरीच्या घटना घडल्या. त्यात शहरात तीन घटना आहेत. रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या ह्द्दीतील पवनसुत्र अपार्टमेंटमध्ये संजय चौधरी राहतात. बुधवारी त्यांचे नातेवाईकांच्या अंतिम संस्कारासाठी सहकुटुंब गेले होते. तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी वाजता चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य करीत दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.\nयावेळी त्यांच्या घरातील चांदीचे भांडे, देवीच्या मुर्ती, एक सोन्याची अंगठी ५० हजार रुपयांचे बेंटेक्सचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चौधरी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या घटनांमुळे रामदासपेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.\nदुर्गाचौकात प्रमिला राजकुमार सोटे यांचे घर आहे. त्या बाहेर गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील ३६ हजार रुपये चोरून नेले. विशेष म्हणजे ही घटनासुद्धा बुधवारी दुपारीच घडली.\nडाबकीरोड येथील आश्रय नगरमध्ये असलेल्या वैष्णवी संकूल अपार्टमेंटमधील रहिवासी दिपक मराठे यांच्या निवासस्थानी बुधवारी दुपारी अज्ञात चोरटयांनी प्रवेश करीत घरातील कपाटामधील रोखरक्कम दागीने असा एकून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-delivery-boy-raped-a-lonely-girl-see-what-happen-next-5054558-PHO.html", "date_download": "2021-06-14T15:59:17Z", "digest": "sha1:OZG2BJZNW3JFDX2OISXML3FDHQECC6KD", "length": 3518, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delivery boy raped a lonely girl, see what happen next | VIDEO: तरुणीला एकटी बघून डिलिव्हरी बॉयने केला बलात्कार, नंतर त्याला बसला धक्का - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nVIDEO: तरुणीला एकटी बघून डिलिव्हरी बॉयने केला बलात्कार, नंतर त्याला बसला धक्का\nनवी दिल्ली- घरी एकटी असलेल्या तरुणीचा डिलिव्हरी बॉयने विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंर सर्वच डिलिव्हरी बॉयवर संशय व्यक्त करणारी चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमिवर Matinee Masala नावाच्या युट्युब चॅनलने सिस्टर नावाची\nसमाजप्रबोधन करणारी शॉर्टफिल्म तयार केली आहे. त्यात ही घटना मांडण्यात आली आहे. पण त्यानंतर जे काही घडते ते बघून आपल्याला धक्काच बसतो. एवढेच नव्हे तर डिलिव्हरी बॉयच्या पायाखालची वाळूच सरकते.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या व्हिडिओचे घटना मांडणारे फोटोज.... हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करुन जनजागृती करा....\n\\'आई, मी कॉलेजला जाते\\', असे सांगून घरुन निघाली तरुणी, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह\nरक्ताच्या थारोळ्यात पडला होता तरुणीचा मृतदेह, तरुणाने केली होती आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-son-buried-his-father-in-the-house-5673862-PHO.html", "date_download": "2021-06-14T16:04:06Z", "digest": "sha1:RJ5LGFU3VXAA4XP74U4KSGXT3UMMTMET", "length": 4214, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Son Buried His Father In The House | मुलाने जन्मदात्या बापाला घरातच गाडले, कुत्र्यांनी खोदल्यावर झाला हा शॉकिंग खुलासा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमुलाने जन्मदात्या बापाला घरातच गाडले, कुत्र्यांनी खोदल्यावर झाला हा शॉकिंग खुलासा\nभटिंडा - बाप हा बापच असतो. मुलांच्या गरजा पूर्ण करता करता स्वत:चे पूर्ण आयुष्य पणाला लावत असतो. मुलेही मग सुचेल तसे आपल्या जिवलग आईबाबांसाठी काही ना काही करत असतात. पण परिस्थितीपुढे कधी कुणाचे चाललंय का असेच एक प्रकरण येथे घडले.\n-वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने अल्पवयीन मुलाने चक्क राहत्या घरातच वडिलांचा मृतदेह पुरला. बापलेक 2-3 वर्षांपासून या किरायाच्या घरात राहत होते. सकाळी घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने घटनेला वाचा फुटली. ���ा दुर्गंधीमुळे गावकऱ्यांनी तिकडे पाहिले तर कुत्रेही सारखे घराभोवती फिरत होते. मग लोकांनी घरात जाऊन पाहिले तोपर्यंत कुत्र्यांनी मृतदेहाला जमिनीतून अर्धे बाहेरही काढले होते.\nगंभीर आजाराने होते ग्रस्त...\n- मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुरजितसिंग (60) अगोदर होमगार्ड म्हणून तैनात होता. ते त्यांचा मुलगा मोहनसह या घरात किरायाने राहत होते. होमगार्डची नोकरी सोडल्यावर एक खासगी नोकरी करून ते घर चालवत होते. सुरजित हे दीर्घ काळापासून गंभीर आजाराने ग्रस्त होते.\n- त्यांचा एक आठवड्यापूर्वीच मृत्यू झाला होता.\nपुढच्या स्लाइड्सवर वाचा, मुलाने पोलिसांना सांगितलेली हकिगत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-infog-here-are-top-7-healthy-juice-for-men-to-keep-power-and-stamina-5691277-PHO.html", "date_download": "2021-06-14T15:37:46Z", "digest": "sha1:7QDMWGCDA5TLIEHQUO6VDHWMBWOSYWDH", "length": 4944, "nlines": 69, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Here Are Top 7 Healthy Juice For Men To Keep Power And Stamina | पुरुषांची कमजोरी दूर करतात हे 7 खास ज्यूस, वाढेल ताकद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपुरुषांची कमजोरी दूर करतात हे 7 खास ज्यूस, वाढेल ताकद\nपुरुषांना हेल्दी राहण्यासाठी आणि स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी बॅलेन्स डायट खुप गरजेची असते. यामध्ये काही पदार्थ हेल्पफुल असतात. फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट रुपाली तिवारी सांगतात की, पुरुषांनी आपल्या डायटमध्ये विविध फ्रूट ज्यूस घ्यावे. यामुळे त्यांना जास्त व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससोबतच अँटी ऑक्सीडेंट्स मिळू शकतात. कोणत्या गोष्टींकडे ठेवावे विशेष लक्ष...\n1. नेहमी फ्रेश ज्यूस बनवून प्यावे. पॅकेज्ड ज्यूस पिणे अव्हॉइड करा.\n2. ज्यूसमध्ये एक्स्ट्रा शुगर किंवा ग्लूकोज पावडर मिसळू नका.\n3. ज्यूस मिक्स करुन पिऊ नका. एकावेळी एकच ज्यूस प्या.\n4. ज्यूस ताज्या फळांपासून बनवा आणि भाज्या आधी स्वच्छ करुन घ्या.\n5. ज्यूस पिण्यापेक्षा फळ खाणे जास्त फायदेशीर असते.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते 7 ज्यूस पुरुषांची ताकद टिकवून ठेवतील...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nपुरुषांनी ट्राय कराव��यात महिलांच्या या 7 टिप्स, मिळेल नॅचरल स्किन...\nझोपण्यापुर्वी पुरुषांनी करावे हे एक काम, होतील 7 फायदे...\nस्पर्म काउंट वाढवण्यासाठी पुरुषांनी काय खावे, काय खाऊ नये\nलग्नानंतर पुरुषांनी असे कंट्रोल करावे वजन, तुम्हीही करु शकता ट्राय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-CRI-eight-months-after-the-successful-return-5055316-NOR.html", "date_download": "2021-06-14T14:11:39Z", "digest": "sha1:L7WGIB5XD55LOCXZH6RFBZTD7LVNDSVC", "length": 3458, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kedar Eight months after the successful return | केदार जाधवने आठ महिन्यांनंतर केले यशस्वी पुनरागमन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेदार जाधवने आठ महिन्यांनंतर केले यशस्वी पुनरागमन\nहरारे - झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात कारकीर्दीतील पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावणारा भारतीय फलंदाज केदार जाधवने िमळालेल्या संधीचे सोने झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.\nिनवडकर्त्यांनी मला चांगली संधी िदली, त्याचा पुरेपूर लाभ घेत मी उत्तम कामगिरी करू शकलो, याचाच आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया ३० वर्षीय फलंदाजाने िदली. आठ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या जाधवने संघाला संकटाच्या वेळी ८७ चंेडूंत १०५ धावांची खेळी केली. आधीच्या दोन्ही सामन्यांत त्याने अनुक्रमे पाच व १६ धावा केल्या होत्या.\nकेदारचे २०१४ मध्ये एकदिवसीय पदार्पण\nघरगुती िक्रकेटमध्ये दणकेबाज कामगिरी केल्यानंतर जाधवने २०१४ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय िक्रकेटमध्ये पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने २० धावांची खेळी केली. यानंतर थेट झिम्बाब्वेत संधी मिळाली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/jogendra-kawades-opinion-on-economic-reservation-should-be-given-by-senate-6009017.html", "date_download": "2021-06-14T16:21:37Z", "digest": "sha1:ZME5UCPUZNIRR6BORV23HPCS7OBHLDRU", "length": 6784, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jogendra Kawade's opinion on economic reservation should be given by Senate, | अस्पृश्यता पाळणार नाही याचे हमीपत्र सवर्णांनी द्यावे,आर्थिक आरक्षणावर जोगेंद्र कवाडे यांचे मत... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअस्पृश्यता पाळणार नाही याचे हमीपत्र सवर्णांनी द्यावे,आर्थिक आरक्षणावर जोगेंद्र कवाडे यांचे मत...\nऔरंगाबाद- लोकसभा निवडणुकीसाठी पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सहा जागांचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. यामध्ये विदर्भ ३, मराठवाडा २ आणि उत्तर महाराष्ट्र १ जागेचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगून गरीब सवर्णांना दिलेले आरक्षण ही चिंताजनक बाब आहे. यापुढे आरक्षण घेतले त्या सवर्णांनी जातीयता, अस्पृश्यता पाळणार नाही, जातीय भेदभाव मानणार नाही, असे हमीपत्र देण्याची गरज असल्याचे मत जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले आहे.\nनामांतर दिनानिमित्त औरंगाबादला आले असता आल्यानंतर 'दिव्य मराठी'ने त्यांच्याशी सुभेदारी विश्रामगृहावर संवाद साधला. त्या वेळी त्यांनी नामांतर ते आगामी लोकसभा निवडणूक यासंदर्भात सविस्तर मते मांडली. नामांतराचा लढा हा कोणत्याही अार्थिक-भौतिक सुखासाठी झाला नाही. केवळ अस्मितेसाठी लढला गेलेला हा देशातील एकमेव लढा आहे. नामांतराचा रौप्यमहोत्सव हा समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, लोकशाहीचा सन्मान आणि धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे.\n...तर पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत\nऔैरंगाबादची निवडणूक लढवावी यासाठी पक्षाकडे कार्यकर्त्याकडून मोठ्या प्रमाणात आग्रह करण्यात येत आहे. सध्या आमचे लक्ष्य भाजपला हरवणे हे आहे. भाजपची सध्याची वाटचाल हुकूमशाहीकडे जाणारी असून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत, अशी स्थिती आहे.\nमहाआघाडीत यायचे किंवा नाही ते आंबेडकरांनी ठरवावे\nप्रकाश आंबेडकर यांच्या सभांना सध्या चांगली गर्दी होत आहे, याबद्दल छेडले असता नवीन विचार ऐकण्यासाठी लोक गर्दी करतात. काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीत यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे, असे सांगून कवाडे यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.\nलोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सवर्णांना आरक्षण देण्यात आले आहे. विद्यमान आरक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा प्रकार आहे. सवर्णांना आरक्षण ही चिंताजनक बाब आहे. आयकराची मर्यादा अडीच लाख असताना या आरक्षणात आठ लाखांपर्यंत सूट देण्यात आली आहे. घटनेमध्ये आरक्षण सामाजिक तत्त्वावर देण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षण घेणाऱ्यांनी यापुढे कोणताही जातिभेद, अस्पृश्यता पाळणार नाही, कोणावरही अत्याचार करणार नाही, असे हमीपत्र देण्याची गरज अाहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/heavy-rains-for-a-week-meteorological-department/", "date_download": "2021-06-14T15:22:44Z", "digest": "sha1:IK5QF3TALRQYFMJATT6VG7XLVZDXRTTM", "length": 8811, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "आठवडाभर पावसाचा जोर राहणार : हवामान विभाग", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआठवडाभर पावसाचा जोर राहणार : हवामान विभाग\nपुणे : नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा पश्चिम किनारी भागात सक्रिय होणार असून त्याचा जोर पुढचे सात ते आठ दिवस राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान निरीक्षणानुसार पुढच्या एक ते दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. संबंध कोकण आणि मुंबई परिसरात पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मगच मागच्या आठवड्यात दिवस पडलेल्या पावसामुळे मुंबई अक्षरशः तुंबली होती. आता जर पुन्हा पाऊस चालू झाला तर तशीच परिस्थिती उदभवू शकते.\nजर हा पाउस पूण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मुंबई आणि घाटमाथावरील पिण्याच्या प्रश्न निकाली निघू शकतो. काही दिवसांपूर्वी पावसाने दडी मारल्यावर अनेक शहरात पाणीकपात लागू झाली होती. आता अनेक धरणांचा साठा ५०% च्या पुढे गेला आहे. मध्य प्रदेशाच्या नैत्रऋ भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीव आहे. तसेच कोकणच्या उत्तर भागात चक्राकार उत्तर भागात वाऱ्याची स्थिती आहे. बंगालचा उपसागर ते मध्य प्रदेशाचा परिसर , जबलपूर, कोर्बा या भागात मॉन्सूनचा आस असलेला पट्टा कार्यरत आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. त्यामिळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2048", "date_download": "2021-06-14T15:39:07Z", "digest": "sha1:JZ2NCH7MJ6PIAELIULZNRYUDC247A45S", "length": 7736, "nlines": 147, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "५ एसआरपीएफ जवानांसह स्थानिक २ कोरोना बाधित, तर ५ जण आणखी कोरोनामुक्त | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना ५ एसआरपीएफ जवानांसह स्थानिक २ कोरोना बाधित, तर ५ जण आणखी कोरोनामुक्त\n५ एसआरपीएफ जवानांसह स्थानिक २ कोरोना बाधित, तर ५ जण आणखी कोरोनामुक्त\nगडचिरोली: काल रात्री गडचिरोली येथील ३, वडसा येथील २ एसआरपीएफ जवान कोरोना बाधित आढळून आले. तर गडचिरोली नवेगाव येथील महिला नांदेड वरून परतलेली कोरोना बाधित आढळून आली. तसेच गुरवाळा येथील जिल्ह्याबाहेरुन आलेला एकजण गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होता त्याला संसर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच गडचिरोली येथील कोरोना कोवीड सेंटर येथील ५ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना काल रात्री दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली. रात्री नव्याने आढळलेल्या ७ नवीन बाधितांमूळे सक्रिय रूग्णांची संख्या १८५ झाली. तर एकूण रूग्णांची संख्या ३५० झाली. आत्तापर्यंत १६४ रूग्ण बरे झाले तर १ मृत्यू आहे.\nPrevious articleवीजबिल वाढीच्या तक्रारीबाबत आमदार डॉ. राजन साळवी यांची महावितरणवर धडक\nNext articleसी.आर.पी एफ.191 तर्फे वृक्षारोपण\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचि���ोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nकोरोना अलर्ट : प्राप्त 704 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 35 पॉझिटिव्ह,...\nवणी तालुका कोरोना अपडेट, आता वणीच्या ग्रामिण रुग्णालयातही कोरोना पसरला, आज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/coronas-havoc-continues-in-maharashtra-bedding-is-inadequate-and-health-care-is-at-risk-nrvk-105410/", "date_download": "2021-06-14T16:26:59Z", "digest": "sha1:BGOEGNBRMDD52O7EMYX7JYZ4MYKIZWLG", "length": 14899, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona's havoc continues in Maharashtra; Bedding is inadequate, and health care is at risk nrvk | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; बेडची व्यवस्था अपुरी पडतेय, आरोग्यसेवा ढासळण्याचा धोका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nकोरोनाची दुसरी लाट घातकमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; बेडची व्यवस्था अपुरी पडतेय, आरोग्यसेवा ढासळण्याचा धोका\nमहाराष्ट्रात सध्या दररोज २५ हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. हे पाहता, राज्य ���राकरने खासगी रुग्णालये ५० टक्क्यांच्या क्षमतेसह ऑपरेट करण्याचे निर्देश जारी केले आहे. राज्यात शुक्रवारी २५, ६८१ नवे रुग्ण समोर आले होते, तर शनिवारी २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.\nमुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतसह संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा गंभीर स्थिती निर्माण होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा जास्त घातक आहे. डॉक्टरांच्या मते, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळ आरोग्यसेवा ढासाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे लवकरच रुग्णालयातील बेडची व्यवस्था अपुरी पडू शकते, अशी भीती वर्तविली जात आहे. आकडेवारीनुसार, देशभरातील एकूण बाधित रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढण्यामागे लोकांचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.\nमहाराष्ट्रात सध्या दररोज २५ हजारापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचे निदान होत आहे. हे पाहता, राज्य सराकरने खासगी रुग्णालये ५० टक्क्यांच्या क्षमतेसह ऑपरेट करण्याचे निर्देश जारी केले आहे. राज्यात शुक्रवारी २५, ६८१ नवे रुग्ण समोर आले होते, तर शनिवारी २७,१२६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.\nमहाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच, नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणि पुढे होळी सण असल्याने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ३१ मार्चपर्यंत नागपूर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे आर्थिक व्यवहार विस्कळित होऊ नये याचीही योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी, १५ मार्च ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला होता.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. नाशिकमध्ये सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे, तर ठाण्यात ३१ मार्चपर्यंत १६ हॉटस्पॉट्समध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.\nउस्मानाबादमध्ये रात्री ९ ते ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी केली जात आहे. येथे साप्ताहिक बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येत असून रविवारी पूर्णत: लॉकडाऊन राहणार आहे. पुण्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर, लातूर जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.\nशिवसेना युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण; मुख्यमंत्री क्वारन्टाईन होणार\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/erosion-of-soil-on-kelwe-beach-26047/", "date_download": "2021-06-14T15:28:14Z", "digest": "sha1:OJZCSMELKSBXY4T32GNHWTZOCN4ESXZQ", "length": 11911, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "erosion of soil on kelwe beach | केळवे समुद्रकिनाऱ्याची होतेय धूप | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रय��्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nमुख्यमंत्र्यांना पत्रकेळवे समुद्रकिनाऱ्याची होतेय धूप\nपालघर: पालघर तालुक्यातील केळवे(kelwe) गाव येथील शितलादेवी मंदिर व समुद्र चौपाटी(beach) पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे केळवे किनारपट्टी परिसरातील किनाऱ्याची प्रचंड प्रमाणात धूप होते आहे. यामुळे समुद्र किनारा भूभागाकडे पुढे पुढे सरकत आहे. ही बाब गंभीर असून या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी केळवे येथुल समाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभोतेंडुलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रव्यवहार करून आपण या समस्येकडे लक्ष देऊन यावर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती करून धूप झालेल्या भूभागाचे जीपीएसव्दारे टॅग केलेले फोटो ही मेल केले आहेत.\nप्रथमेश प्रभो तेंडुलकर यांच्या मते, आता या समस्येवर उपाययोजना आखल्या नाही तर वेळ निघून गेलेली असेल. एका बाजूला जागतिक तापमानात वाढ (ग्लोबल वाॅर्मिंग) होत आहे. तर दुसऱ्या बाजूला समुद्रात माती भराव टाकून अतिक्रमण केले जात आहे. यामुळे समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्यालगतच्या परिसरात शिरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. केळवे समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप ही प्रचंड आहे. या ठिकाणी एक दोन वर्षांपूर्वी असलेली सुरूची झाडे मुळासकट उन्मळून पडून समुद्रात वाहून गेली आहेत. या भागाची जास्त धूप होऊ नये यासाठी या भूभागात दोन वर्षांपूर्वी सुरुची झाडे लावण्यात आली होती. या झाडांनी हा भाग बहरलेला असतानाच आजच्या स्थितीला नामशेष होत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यावरणतज्ञांना पाठवून योग्य त्या उपाययोजना अंमलात आणाव्यात अशा संदर्भाचे पत्र व जीपीएस टॅग फोटो मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत, असे प्रथमेश यांनी सांगितले.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरू���धती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/travel-news-marathi/sarasgad-is-best-place-for-trecking-in-raigad-nrsr-67891/", "date_download": "2021-06-14T14:30:46Z", "digest": "sha1:G4RLB2BU4NI2QR7LURKW3BIGOVT4VHPG", "length": 17419, "nlines": 180, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "sarasgad is best place for trecking in raigad nrsr | ट्रेकिंगचा प्लॅन करतायं ? पालीजवळचा सरसगड एकदा नक्की बघा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nचला भटकंतीलाट्रेकिंगचा प्लॅन करतायं पालीजवळचा सरसगड एकदा नक्की बघा\nरायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सरसगड किल्ला १६०० फूट उंचीचा सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.\nपाली(pali) गाव सरसगड किल्ल्याच्या(sarasgad fort) पायथ्याशी आहे. पूर्वी तो टेहळणी किल्ला होता, शत्रू येताना लांबून दिसत असे. गावाला अंबा नदीने वळसा घातलेला आहे. गणेश देवालय यांच्या वाटेत वडाचा/पिंपळाचा पार आहे. गावातील जुनेजाणते लोक त्या पारावर बसून तरुणांना अनुभवाच्या चार गोष्टी सांगत. पु.ल. देशपांडे यांची आदर्श खेडेगावाची कल्पना तशीच आहे. गावात व देवस्थानाभोवती प्रचंड व्यापारी पेठ निर्माण झाली आहे.\nरायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. सरसगड किल्ला १६०० फूट उंचीचा सरसगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. रायगड जिल्ह्यातील पाली डोंगररांगेतील सरसगड किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. श्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड.\nपाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यतः टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यादाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.\nतसे पाहीले तर हा गड दोन ते तीन तासात न्याहाळता येतो. दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदीची रचना आपणास बघावयास मिळते. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे वळावे आणि १५ पायऱ्यावर चढाव्यात म्हणजे तटबंदी दिसते. दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे गेल्यावर एक मोठा पाण्याचा हौद लागतो. पुढे एक भुयारी मार्ग लागतो. सध्या हा मार्ग मात्र अस्तित्वात नाही.\nपुढे गडावर येणारा दुसरा मार्ग आहे. याच्या जवळच ‘मोती हौद’ आहे. जर आपण उजवीकडे गेलो तर १५ पायऱ्या चढाव्या लागतात आणि मग बालेकिल्ल्याचा पायथा लागतो.\nगडावर जाण्यासाठी मात्र ‘दिंडी’ दरवाजाची एकच वाट वापरात आहे. पाली गावात उतरून या दरवाज्याने गडावर जाता येते. मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या डांबरी रस्त्यावरून डावीकडे डावीकडे वळावे आणि मळलेली वाट पकडावी. ही वाट सरळसोट असून आपणास थेट गडाच्या बुरुजापर्यंत आणून सोडते. बुरुजाच्या पायथ्याशी एक खोली आहे. या खोलीचा उपयोग पहारेकऱ्यांना पुढे रहाण्यासाठी होत असे. दरवाजापर्यंत जाण्यासाठी ९६ पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या जरा जपूनच चढाव्यात कारण पाय घसरला तर दरीत पडण्याचा धोका उद्भवतो. पायऱ्यांची वाट फार दमछाक करणारी आहे. या पायऱ्या आपल्याला सरळ दरवाजापर्यंत आणून सोडतात. दरवाजाच्या समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. गडावर जाण्यासाठी अजून एक वाट असून ती वापरातील नसल्याने या वाटेचा उपयोग कोणी करत नाही. सरसगड किल्ल्याच्या शिवकुंजाच्या मागील बाजूस असणाऱ्या वऱ्हांड्यामध्ये १० ते १२ जणांची रहाण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वतःच करावी. गंगा व जमुना या टाक्यांमध्ये बारामही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. गडावर जाण्यासाठी साखळीच्या मार्गे पाउण तास, सात दरवाजा मार्गे दीड तास लागतो.\nसमोरच एक मोठा पाण्याचा हौद आहे. येथे बारामाही पाणी असते. हौदाच्या डाव्या बाजूस एक शहापीराचे थडगे आहे. त्याच्या जवळूनच पुन्हा पाण्याची तळी आहेत. जवळच कपारीत शंकराची एक पिंड आहे. या कपारीत आपणास रहाता येते. हौदाच्या उजव्या बाजूला काही धान्यकोठारे, शस्त्रागरे आहेत. तसेच निवासस्थाने, आखाडा व कैदखाना देखील आहे. येथे दहा -बारा जणांची रहाण्याची सोय होते. पुढे बालेकिल्ल्यावर जाण्याचा मार्ग लागतो.\nकर्जतच्या वैभवात ‘ही’ ठिकाणे घालतात भर, ‘या’ पर्यटन स्थळांना एकदा नक्की भेट द्या\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेत���च थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/mahapor/", "date_download": "2021-06-14T16:24:01Z", "digest": "sha1:XSPVQF777PP3ELRKRO6CDFS6V72CP7H6", "length": 3523, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates mahapor Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n शहिद निनाद यांच्या अंत्यसंस्कारावेळी महापौरांच्या हसत रंगल्या गप्पा\nजम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यावर नाशिकमधील गोदावरीच्या…\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/05/gst-support-in-the-corona-crisis.html", "date_download": "2021-06-14T16:24:24Z", "digest": "sha1:QHYI7XCSXYSMBXIY4HIUEDAF2S2KQQEI", "length": 7021, "nlines": 70, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "कोरोना संकटात जीएसटीची साथ - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome NATIONAL कोरोना संकटात जीएसटीची साथ\nकोरोना संकटात जीएसटीची साथ\nनवी दिल्ली : देशात कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला. काही राज्यांनी वाढत्या रुग्णांमुळे कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रोजगार आणि उद्योग धंद्यावर परिणाम झाला आहे. तरीही यंदाच्या एप्रिलमध्ये विक्रमी जीएसटी संकलनाची नोंद झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 1 लाख 41 हजार कोटी रुपयांचा महसूल पडला आहे. यामुळे कोरोनाविरोधातील लढय़ाला मोठे बळ मिळणार आहे.\nकेंद्रीय अर्थखात्याने ट्विटरवरून ही माहिती दिली. अर्थ खात्याने सांगितले की, सलग सातव्या महिन्यात 1 लाख कोटीच्या वर जीएसटी मिळाला आहे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. त्यामुळे मागील सलग सात महिने एक लाख कोटींचे जीएसटी उत्पन्न मिळाल्याने केंद्र सरकारला मोठा आर्थिक दिलासा मिळाआहे.\nएप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा 27,837 कोटी, राज्याचा 35,621 कोटी, एकीकृत जीएसटी 68,481 कोटी आहे. त्यात उपकर 9,445 कोटींचा आहे. मागच्या मार्च महिन्यात 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल झाला.\nमार्च 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.24 लाख कोटी रुपये झाले. त्या तुलनेत एप्रिलमध्ये जीएसटी संकलन 14 टक्क्याने वाढले. एप्रिलमध्ये आंशिक लॉकडाऊन लावल्याने जीएसटी संकलन घटेल, असे वाटत होते. एसबीआयच्या अहवालातही जीएसटी संकलन 1.15 ते 1.20 लाख कोटी रुपये राहण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, त्यांचा अंदाज खोटा ठरला आहे.\nऑक्टोबर (2020) महिन्यात 1,05,155 कोटी, नोव्हेंबर (2020) महिन्यात 1,04,963 कोटी, डिसेंबर (2020) महिन्यात 1,15,174 कोटी, जानेवारी (2021) महिन्यात 1,19,847 कोटी, फेब्रुवारी (2021) 1,13,143 कोटी, तर मार्च (2021) या महिन्यात 1,23,902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.\nकोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मात्र एप्रिल महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने स्थिती गंभीर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/4616", "date_download": "2021-06-14T15:23:58Z", "digest": "sha1:WQUYTAFJ5Y5R5254BZZDRXNBKC4XS7QN", "length": 7143, "nlines": 100, "source_domain": "dhanlabh.in", "title": "ELSS द्वारे tax कसा मिळवावा ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nय���नीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nELSS द्वारे tax कसा मिळवावा \nTAX ची वजावाट मिळण्यासाठी ELSS योजना कशी वापरावी त्यासंबंधी एक आर्टिकल आजच प्रसिद्ध झालेले वाचनात आले त्याची लिंकआपल्याशी शेअर करण्यात आनंद होत आहे मात्र हि लिंक नवीन TAB मध्ये उघडावी \nमोटारविम्याचे नूतनीकरण करताना —\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/dragon-fruit-cultivation-technique/", "date_download": "2021-06-14T16:02:44Z", "digest": "sha1:PW5MP6MITQWXO3BK3LVFKB7PRQARF5AF", "length": 19777, "nlines": 130, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "ड्रॅगन फ्रुट लागवडीचे तंत्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nड्रॅगन फ्रुट लागवडीचे तंत्र\nड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती असून या फळाचे शास्त्रीय नाव (Hylocere usundatus) असे आहे. हे फळ कॅक्टासी या कुळातील आहे. हे एक विदेशी फळपिक असून याची लागवड संपूर्ण जगामध्ये केली जाते. या फळाचे मूळ हे कटीबंधीय आणि उष्ण-कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे आहे. कंबोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपिन्स आणि इंडोनेशिया आदी देशांत या फळ पिकाची लागवड होते. हवाई बेटे, इस्राईल, उत्तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण चीन, सायप्रस आदी ठिकाणीही त्याची लागवड आढळून येते.\nआता ते भारतातही येऊन पोचले आहे. भारतामधील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यातील काही शेतकरी या फळ पिकाची लागवड करतात. ड्रॅगन फ्रूट हे भारतीय शेतकऱ्यांसाठी आश्वासक फळपीक झाले आहे. भारतामध्ये या फळाखालील क्षेत्रफळ हे 100 एकारापेक्षा हि कमी आहे. सध्याच्या परिस्थिती मध्ये हे फळ आपण लंडन, मलेशिया, व्हिएतनाम आणि श्रीलंका या देशामधून आयात करतो. या फळाला भारतामध्ये लागवडीस खूप वाव आहे. हायलोसेरेयस (Hylocereus) ही त्याची महत्वाची प्रजाती आहे. ड्रॅगनफ्रूटला आपल्या देशांत पिताहाया किंवा पिताया या नावानेही संबोधले जाते. हे पिक जगभरात उष्णप्रदेशीय देशांमध्ये घेतले जाते. याची वेल छत्रीसारखी दिसते. याला वाढीसाठी द्राक्षांप्रमाणे आधाराची गरज असते. साधारणतः या वेलीची आयुष्यमर्यादा 15 ते 20 वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्या यांची निवड महत्त्वाची आहे. मूलतः पोषक जमिन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्यापासून योग्य उत्पादन घेता येते.\nहेही वाचा :‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता\n“ड्रॅगन फळ’’ हे मधुमेह, संधिवात, कर्करोग, दमा इत्यादी आजार नियंत्रित करते.\nशरीरातील हानिकारक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.\nयामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिने भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.\nतसेच या फळापासून जॅम, आईसक्रीम, जेली आणि वाईनसुध्दा बनवता येते.\nसौंदर्य प्रसाधनामध्ये फेस पॅक म्हणून याला तुम्ही वापरू शकता.\nडेंग्यू व मलेरियाच्या आजारात ड्रॅगन हे फळ खाल्ले जाते.\nहे फळ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते व पांढऱ्या पेशीही वाढण्यात मदत होते.\nआपल्या येथील हवामान हे उष्णकटिबंधीय आणि कटिबंधीय असल्यामुळे या फळ पिकासाठी योग्य आहे. साधारणता 20-30 सें. तापमान, जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश आणि 100-150 सें. मी. पाऊस पिकाच्या वाढीस अनुकूल आहे. धुके आणि जास्त पावसाचा प्रदेश यास अनुकूल नाही. दिवसाचे सर्वात कमी आणि अधिक तापमान हे पिकाच्या वाढीस हानिकारक आहे. तसेच अधिक पाऊस झाल्यास फुल आणि फळ यांची गळ होते.\nतसे पाहता हे पिक विविध प्रक���रच्या जमिनीमध्ये घेता येते, पण योग्य पाण्याचा निचरा होणारी जमिन अधिक योग्य असते. वालुकामय चिकणमाती सोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमिन या पिकास अधिक पूरक आहे. साधारणता जमिनीचा सामू 5.5-7.5 असला पाहिजे.\nयाच्या जातींमध्ये खूप विविधता आढळते, त्यामध्ये याचे वर्गीकरण तीन प्रकारांत केले आहे.\nवरून लाल रंग आतील गर पांढरा.\nवरून लाल रंग आतील गर लाल.\nवरून रंग पिवळा व आतील गर पांढरा.\nयामध्ये वरून लाल रंग आतील गर पांढरा हि जात भारतामध्ये प्रसिद्ध आहे.\nयाची अभिवृद्धी हि कटिंग्स आणि बियापासून केली जाते. बियापासून अभिवृद्धी केल्यास झाडा-झाडामध्ये वेगवेगळे पणा दिसून येतो, त्यामुळे हि पद्धत प्रचलित नाही. म्हणून याच्या अभिवृद्धीसाठी व्यवसायिक दृष्ट्या कटिंग्स हि पद्धत वापरली जाते.\nजमिनीची 2-3 वेळा खोल नांगरणी अशी करावी कि, जमीन भूसभूसीत होईल. दोन झाडांतील व ओळींतील अंतर 3 बाय 3 मीटर असावे. 40-45 सेंटीमीटर उंचीचे आणि 3 मीटर रुंदीचे गादी वाफे तयार करावे. साधारणता प्रती हेक्टरी 1,200-1,300 सिमेंटचे पोल उभारावेत. पोल हा 12 सेंटीमीटर रुंद आणि 2 मीटर उंच असावेत. पोल जमिनीत गाडते वेळेस साधारणता 1.4-1.5 मीटर उंची हि जमिनीचा वर असली पाहिजे.\nचांगल्या उत्पन्नासाठी 2-3 वर्ष जुने, आरोग्यदायी आणि 45-50 सेंटीमीटर उंची असलेले रोपे निवडावीत. पावसाळ्याचा दिवसात म्हणजे जून-जुलै महिन्यात लागवड करावी. लागवड हि सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेस करावी. प्रती पोल 4 रोपे प्रमाणे लागवड करावी.\nहेही वाचा :‘शेतकऱ्यांनो फळबागेची करा लागवड सरकार देतय अनेक सवलती\nह्या फळपिकाला बाकी फळ पिकाच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते. काही महिन्यापर्यंत हे पाण्याचा ताण सहन करू शकते. पण फळ धारणेचा अवस्थेत एका आठवड्यात 2 वेळेस पाणी द्यावे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर दररोज 1-2 लिटर पाणी प्रती झाड द्यावे.\nअधिक उत्पन्नासाठी या पिकाला जास्त प्रमाणात खते द्यावी लागतात. सुरुवातीच्या काळात चांगल्या वाढीसाठी नत्र हे जास्त प्रमाणात द्यावे लागते. पण नंतरच्या काळात स्पुरद आणि पालाशची मात्रा अधिक प्रमाणात द्यावे लागते.\nलागवडीपासून 2 वर्षानंतर हलक्या प्रमाणात छाटणी करावी. रोगीट व वाकड्या-तिकड्या वाढलेल्या फांद्याची छाटणी करावी. 3 वर्षानंतर झाडाला छत्री सारखा आकार द्यावा. छाटणी केल्यानंतर छाटलेल्या फांदीला बुरशीनाशक लावावे.\nरोग व किड व्यवस्थापण\nया पिकावर किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात पिठ्या ढेकूण. काही प्रमाणत पिड्या देकून हि किड आढळते त्यासाठी नुवान 1.5 मी.ली. प्रती लिटर प्रमाणे फवारणी करावी. याला काही प्रमाणात पक्षापासून नुकसान होऊ शकते त्याचे यापासून रक्षण करावे.\nसाधारणता लागवड झाल्यानंतर 18-24 महिन्यानंतर फळ येण्यास सुरुवात होते. फुल आल्यानंतर 30-50 दिवसात फळ परिपक्व होते. फळाचा रंग हा अपरिपक्व अवस्थेत हिरवा असतो नंतर तो परिपक्व अवस्थेत बदलत जावून लाल किंवा गुलाबी होतो. फळ लागण्याचा कालावधी हा 3-4 महिने चालतो. या कालावधीमध्ये फळाची काढणी 3-4 वेळेस केली जाते.\nएका फळाचे वजन साधारणता 300-800 ग्रॅम असते आणि एक झाडाला/वर्ष साधारणता 40-100 फळे येतात. एका वर्षाला एका झाडापासून (एक पोल/4 झाड) 15 ते 25 किलो इतके उत्पन्न मिळते.\n(आचार्य पदवी विद्यार्थी, फळ विभाग, आई.आई.एच.आर. बेंगलोर) 9881787237\n(आचार्य पदवी विद्यार्थी, उद्यानविद्या विभाग, म.फु.कृ.वि. राहुरी)\n(सहाय्यक प्राध्यापक, रामकृष्ण बजाज कृषी महाविद्यालय, वर्धा)\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nशेतकऱ्याने घेतले एकाच झाडावर वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे उत्पन्न\nआंबा झाडावर लागताच विकला जातो, बापरे इतके महाग भाव\nसंत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन\nपपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्था���च्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/you-are-buying-land-then-take-care-these-things/", "date_download": "2021-06-14T15:14:57Z", "digest": "sha1:B44IJGBRYG5QAUJPY47R6DHYL3GNVMU3", "length": 9835, "nlines": 91, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "काय जमीन खरेदी करताय का ; 'या' गोष्टींची घ्या काळजी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकाय जमीन खरेदी करताय का ; 'या' गोष्टींची घ्या काळजी\nआजकाल जमिनीची खरेदी करणे अवघड होऊन बसले आहे. आजच्या काळात एकाच जमिनीचे दोन ते तीन वेळा व्यवहार झाल्याचे आपण पाहिलेले आहे. एकच जमीन दोन ते तीन लोकांना विकली, अशा स्वरूपाच्या बातम्या आपण पहिल्या आहेत. त्यामुळे जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी लागते. एक सामान्य माणसाने जमीन खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टी नीट अभ्यासाव्यात\n१) सात बारा : जमीन खरेदी करण्यापूर्वी चालू ७१२ चा उतारा पाहावा. अनेकवेळा जुने उतारे दाखवले जातात. त्यामुळे जमिनीचे नेमके कितीवेळा व्यवहार झाला आहे हे कळत नाही.\n२) रस्ता : जमीन बिगरशेती असेल तर रस्त्याची नकाशात नोंदणी असते. तसेच पण फक्त शेती असेल तर रस्त्यासाठी इतर शेतकऱ्यांची हरकत नाही, ना याची तपासणी करावी लागते.\n३) सातबाऱ्यातील नावे : जमिनीचं सातबाऱ्यात जमिनीची विक्री करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे ना, याची खातरजमा करावी.\n४) आरक्षण : तुम्ही घेत असलेल्या जमिनीवर कोणतेही आरेखन नाही ना, याची माहिती घ्यावी. उदा. वन आरक्षण, विकासकामांसाठी असलेलं आरक्षण.\n५) वहिवाटदार : बऱ्याच वेळा मालक एक आणि कसणारा दुसरा असं प्रकरण असू शकत, त्यामुळे खरेदी करताना वहिवाटदार आणि मालक कोण आहे याची माहिती करून घ्यावी.\n६) बोजा : सदरील जमिनीवर कर्ज ( बोजा) आहे का, जमीन कुणाकडे गहाण आहे का हे पाहावे. त्यासाठी तुमच्या वकिलाचा सल्ला घ्यावा.\n७) चतुर्सिमा पाहाव्यात : जमिनीची खरेदी करताना, चतुर्सिमा पाहाव्यात. जमिनीची निश्चित हद्द पाहावी. नाहीतर तर तुम्हाला शेजारील शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागेल.\n८) जमिनीचे संपादन : तुम्ही खरेदी करत असलेली जमीन कोणत्या विकासकामासाठी संपादित झालेली नाही ना याची खातरजमा करावी. त्यानंतर त्यानंतरच जमिनीची खरेदी करावी.\n१२ चा उतारा शेत जमीन खरेदी जमीन खरेदी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2021-06-14T16:20:42Z", "digest": "sha1:VKBJYSDW6D2Y632FVVYWR6YW3YZ6UJTL", "length": 6575, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "नॅशव्हिल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्���वेश करा(लॉग इन करा)\nअमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी.\nनॅशव्हिल (इंग्लिश: Nashville) ही अमेरिकेच्या टेनेसी राज्याची राजधानी, दुसऱ्या क्रमांकाचे शहर व सर्वात मोठे महानगर आहे. नॅशव्हिल शहर टेनेसीच्या उत्तर-मध्य भागात कंबरलॅंड नदीच्या काठावर वसले आहे. २०१० साली ६,३५,७१० इतकी लोकसंख्या असलेले नॅशव्हिल अमेरिकेमधील २५व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. अनेक संगीत बॅंड येथे कार्यरत असल्यामुळे नॅशव्हिल म्युझिक सिटी असे टोपणनाव मिळाले आहे.\nअमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील शहर\nनॅशव्हिलचे अमेरिकेची संयुक्त संस्थानेमधील स्थान\nस्थापना वर्ष इ.स. १७७९\nक्षेत्रफळ १,३६७.३ चौ. किमी (५२७.९ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५९० फूट (१८० मी)\n- घनता ४६५ /चौ. किमी (१,२०० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी - ५:००\nअमेरिकेतील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nखालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ नॅशव्हिलमध्ये स्थित आहेत.\nअमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एल.पी. फील्ड\nआइस हॉकी नॅशनल हॉकी लीग ब्रिजस्टोन अरेना\nजगातील खालील शहरांचे नॅशव्हिलसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील नॅशव्हिल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2547/GAD-Beed-Bharti-2020.html", "date_download": "2021-06-14T15:56:26Z", "digest": "sha1:J3AGGTNRWPA5XHAYU6VUEXYRRNRSVARI", "length": 5574, "nlines": 75, "source_domain": "naukriadda.com", "title": "सामान्य प्रशासन विभाग बीड भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसामान्य प्रशासन विभाग बीड भरती 2020\nसामान्य प्रशासन विभाग बीड येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ���र्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ मार्च २०२० आहे.\nपद आणि संख्या : -\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 मार्च २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1158", "date_download": "2021-06-14T15:48:50Z", "digest": "sha1:RHMTGI2U4RPKATMR3SNXU2V2XNDYATWI", "length": 12040, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "पिपरीचे ६, अशोक नगर कन्हान येथे एक असे सात कोरोना पॉझीटिव्ह कन्हान पिपरी ला कोरोनाचे सात रूग्ण. | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome कोरोना पिपरीचे ६, अशोक नगर कन्हान येथे एक असे सात कोरोना पॉझीटिव्ह ...\nपिपरीचे ६, अशोक नगर कन्हान येथे एक असे सात कोरोना पॉझीटिव्ह कन्हान पिपरी ला कोरोनाचे सात रूग्ण.\nकन्हान : – शहरातील प्रशासनाच्या नि ष्काळजी पणाने पहिल्या दिवसी पाच कोरोना पॉझीटिव्ह आले. पहिल्यास दुपारी, दुस-यांची प्रकृती खालावल्याने मध्यरात्री तर दुस-या दिवसी चार रूग्णा ना नागपुर ला पाठविण्यात आले. पॉझी टिव्ह रूग्णाचे घर व परिसर वेळेवर व व्यवस्थित सॅनिटाईझ���शन करण्यास दिरं गाई होत असुन कन्हान हॉटस्पाट होण्या ची शक्यता नाकारता येत नाही.\nकामठी शहर हॉटस्पाट होत असताना अवघ्या ४ कि मी वर असलेल्या कन्हान शहरात कामठी वरून हाथठेलेवाले,दुका नदार व नागरिकांचे बिनधास्त पणे येणे जाणे सुरू आहे. शहरात गलोगली हाथ ठेले, तीन चाकी, चार चाकी वाहणे फिरू न वस्तुची सरास विक्री सुरू आहे. महा मार्गावर फळवाले, भाजीपाला, कपडे, प्लास्टीक, पॉल, नर्सरी झाडे व छोटे मोठे इतर दुकाने लागुन व वाहने उभे करण्या स जागा नसल्याने गल्ली सारखा महामा र्ग होत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. दुकानदार मॉस्क व सुरक्षित अंतराचे पालन करित नसल्याने महामा र्गावर चांगलीच गर्दी होत आहे. दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू असुन निश्चित बंद करण्याची वेळ दिसत नाही. पावसा ळयाचे दिवस असताना सु़ध्दा फॉगींग फवारणी होत नाही. कन्हान नगरपरिषद, पोलीस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्रा चे अधिकारी एकमेकाकडे बोटे दाखवित असल्याने येथील प्रशासनाच्या कार्यप्रणा लीवर नागरिक संताप व्यकत करितआहे दि.१३ जुलैला पहिल्याच दिवसी कामठी च्या संपर्कातुन पिपरी येथे पाच व (दि.१४) दुस-या दिवसी मुंबई वरून आलेला अशोक नगर कन्हान चा ५३ वर्षीय एक रुग्ण नागपुर खाजगी दवाखान्याच्या तपासणीत मिळुन आला. पिपरीत १०० लोकांच्या रॅपेट तपासणीत पिपरीची ४२ वर्षीय महिला आढळल्याने कन्हान पिप री ला भितीचे वातावरण आहे. प्रशासन अधिकारी व जनप्रतिनीधी च्या निष्काळ जीपणाने कन्हान हॉटस्पाट होण्याची शक्यता बळावत आहे.\nकन्हान नगरपरिषद, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाची ढिल आणि नि- ष्काळजी पणाने कोरोना संसर्ग रोखण्या करिता सरकारच्या प्रतिबंधात्मक उपाय व नियम काटेकोर पणे पाळण्यात येत नसुन पायमली होत असल्याने कोरोना संसर्गाचा कन्हान ला विस्फोट हो़ण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची नागरि कात चर्चा आहे.\nPrevious articleगौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूकीस प्रतिबंध करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील यंत्रणा अयशस्वी,तद्वतच कुचकामी…. — महसूल-पोलिस-परिवहन या तिन्ही खात्याचे समावेशक फिरते पथक दिसतच नाही… — महाराष्ट्र शासनाच्या २०१७ च्या परिपत्रकाची उडवल्या जाते अधिकाऱ्यांकडून खिल्ली… — चिमूर तालुक्यात अवैधरित्या राजरोस केल्या जाते भरमसाठ उत्खनंन..\nNext articleगुप्त सूचना के आधार पर बल्लारपुर ��ुलिस द्वारा जब्त की गई अवैध शराब शराब की तस्करी का एक आरोपी गिरफ्तार जबकि एक फरार बल्लारपुर पुलिस द्वारा जब्त किया गया 6,00,000 का माल\nडॉ.बिस्वरुप राय चौधरी या सायन्टिकला समजुन घ्या आणि कोरोना-( कोविड-19) मुळासहीत उपटून फेंका.. [अतिशय महत्वपूर्ण माहिती]\nगडचिरोली जिल्ह्यात आज 42 नवीन कोरोना बाधित तर 22 कोरोनामुक्त\n२४ तासात ५४कोरोनामुक्त२७ नव्यानेपॉझिटिव्ह आतापर्यंत २०,९७८बाधित झाले बरे उपचार घेत असलेले बाधित ६४४\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nखापरखेड्यातील नविन बिना भानेगाव मध्ये आढळले ३ कोरोना पाँजिटीव लाँक...\nखल्लार येथे कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/after-talks-india-eu-say-they-wont-support-restoration-of-islamic-emirate-in-afghanistan", "date_download": "2021-06-14T16:12:18Z", "digest": "sha1:HFCOGDI33YOV5BVAX5CLH7JYAIIRP7OL", "length": 8684, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ला विरोधचः भारत - द वायर मराठी", "raw_content": "\n‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ला विरोधचः भारत\nअफगाणिस्तानात तालिबानचे ‘इस्लामिक अमिरात’चे सरकार येत असेल तर भारताचा त्याला पाठिंबा नसेल अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान संघटनेला पाकिस्तानची मदत असल्याने भारताने आपली ही भूमिका अधिक स्पष्ट व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकट केली आहे. मंगळवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व युरोपियन संघाचे सदस्य जोसेप बोरेल फाँटेलेस यांनी लंडनमध्ये एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. त्यात ही भूमिका स्पष्ट केली.\nगेल्या मार्चमध्ये युरोपियन संघानेही अफगाणिस्तानात तालिबानने इस्लामिक अमिरात स्थापन केले तर आपला पाठिंबा नसेल असे जाहीर केले आहे. त्याच्या नंतर भारताने आपली भूमिका जाहीर केली आहे.\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मसुद्यात अफगाणिस्तानात शांतता स्थापन करण्यावर सध्या चर्चा होत असून भारताने आपली तालिबान संदर्भातील भूमिका जाहीर केली आहे. भारत हा अफगाणिस्तानात शांतता व लोकशाही स्थापन होण्यात प्रयत्नशील आहे व अफगाणिस्तानातील बंडखोर तालिबान गटांशीही चर्चा करण्याच्या बाजूचा आहे. पण १९९६ ते २००१ या दरम्यान अफगाणिस्तानचा ताबा तालिबानने घेतल्यानंतर त्यांनी ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ची घोषणा केली होती. तो इतिहास पुनः स्थापित होत असेल तर आमचा पाठिंबा नसेल असे जयशंकर म्हणाले.\nभारताची ही भूमिका या दृष्टीने महत्त्वाची आहे की, १ मे पासून अमेरिकेने आपले अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू केली असून तेथे आता तालिबान व अफगाणिस्तानातील राजकीय नेते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. इस्तंबूलमध्ये शांतता वाटाघाटी होणार होत्या. पण तालिबानने त्या संदर्भात स्पष्टपणे उत्तर दिले नसल्याने त्या तूर्त पुढे ढकलल्या आहेत.\nअफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सर्व फौजा माघारी गेल्यानंतर तेथे तालिबानचे राज्य येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण ही भीती प्रत्यक्षात खरी ठरू नये म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तालिबानला विरोध करण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत.\nगेल्या १८ मार्चला रशिया, चीन, अमेरिका व पाकिस्तानमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत या सर्व देशांनी इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानला आपला विरोध असेल अशी ठाम भूमिका घेतली होती.\nत्या वेळी भारताने आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती.\nमराठा आरक्षण कायदा केंद्राकडेच पाठवू : अशोक चव्हाण\nभाजपात उडी मारलेल्या १९ पैकी १३ आमदारांचा पराभव\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3365/OMR-sheet-of-NEET-2020-exam-issued.html", "date_download": "2021-06-14T14:50:37Z", "digest": "sha1:TFVLMP6RBLBQ7PLJ5OQZN3R56R5KWO7B", "length": 13760, "nlines": 81, "source_domain": "naukriadda.com", "title": "NEET 2020 परीक्षेची OMR शीट जारी", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nNEET 2020 परीक्षेची OMR शीट जारी\nनीट परीक्षेत विद्यार्थ्यांनी कोणते पर्याय निवडले होते, त्या ओएमआर शीट्स एनटीएने जारी केल्या आहेत. यापूर्वीच जाहीर केलेल्या उत्तरतालिकेवरून आता विद्यार्थी आपले संभाव्य गुण किती ते काढू शकतील..\nNEET OMR Sheet 2020: राष्ट्रीय टेस्टींग एजन्सीने (एनटीए) आपली अधिकृत वेबसाइट ntaneet.ac.in वर ओएमआर शीट (OMR) जारी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET 2020 परीक्षा दिली आहे, ते आपल्या उत्तरपत्रिकेसह ओएमआर शीट जुळवून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या सर्व विषयांमध्ये त्यांची उत्तरे पाहू शकतात. एनटीएने उमेदवारांना नीट 2020 च्या ओएमआर शीटवर आक्षेप घेण्याची संधीही दिली आहे. नीट परीक्षेस हजेरी लावणारे उमेदवार आता ओएमआर शीट डाउनलोड करु शकतात आणि त्यांचे उत्तर नीट २०२० उत्तरतालिकेसोबत जुळवून पाहू शकतात. यामुळे त्यांना त्यांचा संभाव्य स्कोअर कळण्यास मदत होईल.\nनीट ओएमआर शीट २०२०: कसे डाउनलोड करावे\n– प्रथम अधिकृत वेबसाइट nta.nic.in वर जा.\n– यानंतर, होम पेजवर ‘NEET 2020 OMR Sheet’ वर क्लिक करा.\n– आता जेव्हा नवीन पृष्ठ उघडेल तेव्हा आपली माहिती जसे की नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड आदी माहिती भरा.\n– नीट 2020 ओएमआर शीट आपल्या स्क्रीनवर उघडेल.\n– आपण ओएमआर शीट डाउनलोड करू शकता आणि उत्तरतालिके सह आपले उत्तर पडताळून पाहू शकता.\nनीट २०२० परीक्षा १३ सप्टेंबर रोजी देशभरातील ३,८४३ परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार यंदा जवळपास ९० टक्के विद्यार्थी नीट परीक्षेला बसले. यावेळी एकूण १५ लाख ९७ हजार लाख उमेदवारांनी नीट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापूर्वी एनटीएने नीट 2020 च्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका जारी केली आहे.\nNEET UG 2020 Exam Centers Change For Some Students : नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या अॅडमिट कार्डवरून त्यांच्या परीक्षा केंद्राच्या पत्त्याची खातरजमा करून घ्यावी.\nNEET UG 2020 Exam Centres Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून काही विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG 2020 परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केली होती, त्या विद्यार्थ्यांनी फ्रेश अॅडमिट कार्ड डाउनलोड करावेत, असे आवाहन एनटीएने केले आहे. नीट यूजी २०२० परीक्षा रविवारी १३ सप्टेंबर २०२० रोजी होणार आहे.\nएनटीएच्या संकेतस्थळावर यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. त्या परिपत्रकात असं म्हटलंय की, ‘१३ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या नीट यूजी २०२० परीक्षेच्या केंद्रांमध्ये काही विद्यार्थ्यांसाठी बदल करण्यात आला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे. परीक्षा केंद्रांच्या शहरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ काही परीक्षा केंद्रे बदलण्यात आली आहेत.’\nया परिपत्रकात पुढे असंही म्हटलं आहे की संबंधित विद्यार्थ्यांना एनटीएने एसएमएस आणि इमेलद्वारे या बदलाची माहिती दिलेली आहे. त्यांना टेलिफोनद्वारेदेखील माहिती कळवण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी अद्ययावत अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, असे त्यांना कळवण्यात आलेले आहे.\nविद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या अॅडमिट कार्डवरून त्यांच्या परीक्षा केंद्राच्या पत्त्याची खातरजमा करून घ्यावी. म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही. अधिक माहितीसाठी एनटीए नीट च्या संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळाची लिंक पुढे देण्यात येत आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3868/Recruitment-of-120-posts-under-BHEL-2021-Government-Job-Opportunity.html", "date_download": "2021-06-14T15:04:29Z", "digest": "sha1:62C262GQGOVF5G46VT2ZIBZMBX4TVSEL", "length": 5638, "nlines": 77, "source_domain": "naukriadda.com", "title": "BHEL अंतर्गत १२० जागांची भरती २०२१ (सरकारी नोकरीची संधी)", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nBHEL अंतर्गत १२० जागांची भरती २०२१ (सरकारी नोकरीची संधी)\nट्रेड अप्रेंटीस या पदासाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.\nएकूण पदसंख्या : 120 जागा\nपद आणि संख्या :\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन /ऑफलाईन\nअर्ज करण्याचा पत्ता : उप मॅनेजर (एचआर), भरती विभाग, मनुष्यबळ विभाग, प्रशासकीय इमारत, बी.सी. एचईएल झासी (उत्तर प्रदेश) – 284120\nवयमर्यादा: 18 ते 27 वर्षे\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 23/01/2021\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87/", "date_download": "2021-06-14T14:37:40Z", "digest": "sha1:ET7VQ4GZUHQYET5Y5HGJWPCCHK6ZHIGC", "length": 8368, "nlines": 146, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार डॉ. किरण लहामटे Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nआमदार डॉ. किरण लहामटे\nआमदार डॉ. किरण लहामटे\nवायरल क्लिपप्रकरणी पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची बदली\nआता ‘हायस्पीड’ रेल्वे प्रोजेक्टमध्ये चीनला ‘नो-एन्ट्री’, पुणे-नाशिक अंतर 2…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nMaratha reservation | नरेंद्र पाटील यांची घणाघाती टीका,…\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू,…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन पोहचवणार…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा सं��ार उध्वस्त\nYoung writer and researcher Shashank Kulkarni | शशांक कुलकर्णी यांना कृषी धोरणांवरील संशोधनासाठी आंतराष्ट्रीय पुरस्कार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/07/bmc-non-covid-hospitals.html", "date_download": "2021-06-14T16:24:59Z", "digest": "sha1:G27NG6SI3ETV65D623VBAPR2VWITNYFN", "length": 7160, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "20 जुलैपासून पालिकेची 9 रुग्णालये 'नॉन-कोविड' - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI 20 जुलैपासून पालिकेची 9 रुग्णालये 'नॉन-कोविड'\n20 जुलैपासून पालिकेची 9 रुग्णालये 'नॉन-कोविड'\nमुंबई- कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई महानगर पालिकेने उपनगरातील 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता मात्र यातील 9 रुग्णालये ‘नॉन कोव्हिड’ करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. सोमवारपासून (दि. 20 जुलै) या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना दाखल करुन घेतले जाणार नाही. मात्र, या नॉन-कोव्हिड रुग्णालयातील ओपोडी सुरू राहील आणि येथे आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोव्हिड सेंटर तसेच नायर, केईएम, सायन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टोसारखे आजार वाढतात. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\nएप्रिलपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने तसेच उपनगरातील रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी पालिकेने राजावाडी, कुर्ला भाभा, वांद्रे भाभासह 16 रुग्णालये कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित केली होती. पण, आता रुग्ण संख्या हळूहळू कमी होत असल्याने तसेच कोव्हिड सेंटरच्या रुपाने मोठ्या संख्येने खाट उपलब्ध झाल्याने आता उपनगरातील 16 पैकी 9 रुग्णालयात सोमवारपासून कोरोना रुग्णांवर उपचार होणार नाहीत. सध्या या रुग्णालयात जे दाखल रुग्ण आहेत, तेच रुग्ण येथे राहतील. नवीन रुग्ण दाखल करुन घेतले जाणार नाहीत. मात्र, त्याचवेळी या रुग्णालयात कोरोना ओपीडी सुरू राहील. येथे आलेल्या कोरोना रुग्णाला बिकेसी, वरळी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये किंवा सायन, नायर, केईएममध्ये दाखल करण्यात येईल. तर सायन, केईएम आणि नायरमध्ये कोव्हिड तसेच नॉन कोव्हिड दोन्ही रुग्णांवर उपचार राहतील. पण, अधिकाधिक रुग्णांवर आता कोव्हिड सेंटरमध्येच सामावून घेण्यात येणार आहे.\nतसेच 9 रुग्णालयांसह 186 पैकी 160 डिस्पेन्सरी ही आता नॉन कोव्हिड करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता केवळ 26 डिस्पेन्सरी कोव्हिड असणार आहेत. तर 28 मॅटर्निटी होम्स (प्रसुतीगृह) पैकी आता केवळ 3 मॅटर्निटी होम्स कोव्हिड तर उर्वरित 25 नॉन कोव्हिड असतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/6001/", "date_download": "2021-06-14T16:03:14Z", "digest": "sha1:UA5NI3VCUFBDSBCOEVSEUFJN3NIYAMWD", "length": 11651, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "कोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस विरुद्धच्या लढ्यास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून बळकटी", "raw_content": "\nHomeबीडअंबाजोगाईकोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस विरुद्धच्या लढ्यास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून बळकटी\nकोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस विरुद्धच्या लढ्यास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून बळकटी\nस्वाराती रुग्णालयास म्युकरमायकोसिस वरील सर्जरी साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे एंडोस्कोपी युनिट, 19 सिरिंज इन्फ्युजन पंपांसहित 88 लाखांचा निधी\nअंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा समर्थपणे सामना करताना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आरोग्य यंत्रणांना बळकटी देण्यासाठी अविरत प्रयत्न केले आहेत. पोस्ट कोविड उपचारांमध्ये म्युकरमायकोसिस या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास ना. मुंडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय दर्जाचे मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोर 19 सिरिंज इन्फ्युजन पंप खरेदी करण्यासाठी असे मिळून 88 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.\nम्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार करताना आवश्यक एंडोस्कोपी सर्जरी करण्यासाठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट अत्यंत लाभदायक असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारात 42,782 यु एस डॉलर्स इतकी किंमत आहे. या युनिटसह 9.36 लाख रुपये किंमतीचे 19 इन्फ्युजन पंप खरेदीसाठी एकूण 88 लाख रुपये निधी जिल्हा नियोजन मधून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या 90 रुग्णांवर 115 शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, बीड सह, नांदेड, उस्मानाबाद, जालना, परभणी आदी जिल्ह्यातून देखील या आजाराचे रुग्ण येथे उपचार घ्यायला येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया करणारे स्वाराती हे राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे वैद्यकीय महाविद्यालय ठरले आहे. डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. सुधीर भिसे यांच्यासह या विभागातील सर्व निवासी डॉक्टरांच्या नेतृत्वात म्युकरमायकोसिस रुग्णांवर उपचार प्रक्रिया अविरतपणे सुरू आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील या सर्वच टीमचे ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान ना. धनंजय मुंडे यांनी एंडोस्कोपी सायनो सर्जरी साठी मायक्रो डीब्रायडर एंडोस्कोपी युनिट सारखे आधुनिक उपकरणे प्राप्त करून दिल्यामुळे म्युकरमायकोसिस रुग्णांवरील उपचारांना आणखी बळकटी व वेग येणार असल्याचे डॉ. सुक्रे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleफौजीने पोलीस ठाण्यात घातला धुडगूस बायकोची फिर्याद घेणार्‍या पोलीस कर्मचार्‍याला केली मारहाण\nNext articleप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा\nबाळांतीन पाच दिवसाच्या बाळासह पुरात अडकली, माऊली गदडे देवासारखे धावून आले पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले\nपोहताना तलावात बुडून पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू\nआज बावीस रुग्णाचा मृत्यू,अंबाजोगाईत तीन दुकाने सील तहसीलदार यांची कार्यवाही\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/farmers", "date_download": "2021-06-14T14:20:56Z", "digest": "sha1:GSR6WKU3MCF6WGHT5OLZL4VVBBLX5WYV", "length": 2897, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "farmer's", "raw_content": "\nशेतकर्‍यांच्या शेताला जोडणार्‍या शेतशिवार रस्त्यांच्या कामासाठी 60 लाख मंजुर\nशेतकर्‍यांच्या जमिनीचा लिलाव स्थगित करा - खा.डॉ. पवार\nपंजाब डख यांच्या हवामान अंदाजावर शेतकरी फिदा\nवयाच्या नव्वदीतही शेती फुलवणारा हाडाचा शेतकरी\nखरीप पेरणीसाठी शेती मशागतीच्या कामांना गती\nराहुरीच्या पूर्वभागात रोहिणीच्या पावसावर पेरण्या सुरू\nशेतकऱ्यांना तीन लाखांंपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nखरीप हंगामासाठी 'द शो मस्ट गो ऑन'\nशेतकर्‍यांचे थकीत १५ कोटींसाठी आ.मंगेश चव्हाण यांची अलीबाग येथे धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/coronavirus-live-updates-wadhawan-brothers-at-cbi-custody-in-dhfl-fraud-case-48712", "date_download": "2021-06-14T15:38:24Z", "digest": "sha1:5TFG4VN4WDFWPSCYOQ5S3K3VSJEPBIF3", "length": 10684, "nlines": 145, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Coronavirus live updates wadhawan brothers at cbi custody in dhfl fraud case | लाॅकडाऊन तोडून पळणारे वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nलाॅकडाऊन तोडून पळणारे वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात\nलाॅकडाऊन तोडून पळणारे वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात\nयेस बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीचा आदेश मोडून मुंबईहून महाबळेश्वरला गेलेले दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान या बंधूंना सीबीआयने रविवार २६ एप्रिल रोजी आपल्या ताब्यात घेतलं.\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nयेस बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आणि लाॅकडाऊनच्या काळात संचारबंदीचा आदेश मोडून मुंबईहून महाबळेश्वरला गेलेले दिवाण हाऊसिंग फायनान्स लि. (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवान या बंधूंना (wadhawan brothers) सीबीआयने (CBI) रविवार २६ एप्रिल रोजी आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. वाधवान बंधूंना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं होतं. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर त्यांना आपल्या ताब्यात घेण्याची विनंती महाराष्ट्र पोलिसांनी सीबीआयला केली होती.\nकपिल वाधवान आणि त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना २७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. मयत गँगस्टर इक्बाल मिर्चीशी राहिलेल्या कनेक्शनवरून ईडीने ही कारवाई केली होती. मनी लॉन्डरिंग कायद्याखाली वाधवान यांना अटक झाली होती. त्यानंतर मुंबईतील पीएमएलए कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी वाधवान यांना सशर्त जामीन मंजूर केला होता.\nराज्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून लाॅकडाऊन करण्यात आलेलं असताना गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता (special principal secretory amithabh gupta) यांच्या विशेष परवानगीचं शिफारस पत्र घेऊन वाधवान बंधू आपलं कुटुंब आणि नोकरचाकरासह बेकायदेशीररित्या प्रवास करून आधी मुंबई ते खंडाळा आणि तिथून पुढे महाबळेश्वरला गेले. तिथं पाचगणी पोलिसांनी वाधवान कुटुंबातील २३ जणांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या सगळ्यांना जवळच्याच महाविद्यालयात क्वारंटाईन (quarantine) करून ठेवण्यात आलं होतं.\nदरम्यान, वाधवान कुटंबीयांच्या क्वारंटाइनची वेळ २२ एप्रिल रोजी संपत असल्याने पोलीस खात्यातर्फे ईडी आणि सीबीआय यांना पत्र लिहून त्यांना आपल्या ताब्यात घ्यावं असं कळवण्यात आलं होतं. सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. सीबीआयने संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडे सोपवू, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (home minister anil deshmukh) यांनी दिली होती. त्यानुसार २६ एप्रिल रोजी वाधवान बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं.\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी स��्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/sony-marathi-serial-tu-soubhagyvati-ho-serial-update-nrst-133267/", "date_download": "2021-06-14T15:51:11Z", "digest": "sha1:2U5APZWLJ2VJ5TSODIDPSM47VK2DIHMH", "length": 12431, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sony marathi serial tu soubhagyvati ho serial update nrst | करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांचे होणार शुभमंगल, विवाह सप्ताह विशेष! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nलग्नाला यायचं हं,..करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांचे होणार शुभमंगल, विवाह सप्ताह विशेष\nघरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.\nसोनी मराठी वाहिनीवरील मालिका ‘तू सौभाग्यवती हो’ थोड्याच काळात प्रेक्षकांना आवडू लागली आहे. गावातली ऐश्वर्या आणि त्याच गावचं प्रस्थ असलेला सूर्यभान यांची ही गोष्ट आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.\nतीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं.\nसनी ठरली Oops Momentची शिकार, गाऊनची चेन अडकली आणि…VIDEO होतोय व्हायरल\nआता बायजींच्या पुढाकारानी ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे. सूर्यभानचं आधीच एक लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. ऐश्वर्याचं लग्न ठरलेलं होत, पण लग्नाच्या आधीच तिच्या होणाऱ्या पतीचा गोळी लागून मृत्यू होतो आणि नियती या दोघांना समोरासमोर आणून उभं करते.\nअल्लड ऐश्वर्या आणि करारी सूर्यभान या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पाहा, ‘तू सौभाग्यवती हो’, विवाह सप्ताह – १ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/sharad-pawar-meets-chief-minister-uddhav-thackeray-the-sachin-waze-case-will-be-directed-against-the-home-minister-or-the-mumbai-police-commissioner-nrpd-102385/", "date_download": "2021-06-14T16:12:44Z", "digest": "sha1:XKZHANJP6BAE4A4QFFRQRGV7JECT3Q6O", "length": 13210, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Sharad Pawar meets Chief Minister Uddhav Thackeray; The Sachin Waze case will be directed against the Home Minister or the Mumbai Police Commissioner nrpd | शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; सचिन वाझे प्रकरण गृहमंत्र्यांवर की मुंबई पोलीस आयुक्��ांवर बेतणार? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nमुंबईशरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; सचिन वाझे प्रकरण गृहमंत्र्यांवर की मुंबई पोलीस आयुक्तांवर बेतणार\nसचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे, यातच विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, यातच NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.\nमुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे. दुपारी १२ च्या सुमारास शरद पवार वर्षावर पोहचले होते. वर्षा निवासस्थानी अर्धा ते पाऊण तास शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चर्चा झाली, शरद पवार हे महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करतात, सचिन वाझे प्रकरणानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सचिन वाझे प्रकरणात आक्रमकपणे ठाकरे सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत, NIA ने सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे बनलं आहे.\nया संपूर्ण प्रकरणाने महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे, मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वाकारावी, असे म्हणत मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरून हटवावं अशीही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं सांगितलं जात आहे. तारा दुसरीकडे शिवसेनेच्या एका गटातून पोलीस आयुक्तांना हटवायचे झाले तर गृहमंत्र्यांनाही हटवण्याची मागणी होत असल्याचे म्हटले जात आहे. गृहमंत्री अनिल देशमुख संजय राठोड असो वा सचिन वाझे प्रकरणात गृहमंत्री सरकारची बाजू सांभाळण्यास अपयशी ठरले असल्याचं म्हट��ं जात आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हटवण्याची मागणीही जोर धरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nयाशिवाय संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत शरद पवार मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत, त्याचसोबत मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही चर्चा होईल, त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-india-vs-pakistan-cricket-match-bashir-chacha-supports-india-5730", "date_download": "2021-06-14T14:11:21Z", "digest": "sha1:U75F2N2J2AKOY7GRNSNIQ5W7EVRS4PAI", "length": 9425, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार.. | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपा��िस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nपाकिस्तानी फॅन म्हणतो भारतच जिंकणार..\nशनिवार, 15 जून 2019\nभारत आणि पाकिस्तानात उद्या हायव्होल्टेज मुकाबला होतोय. या सामन्यासाठी भारत आणि पाकचे चाहते इंग्लंडमध्ये दाखल झालेत. टीम इंडियाचा कट्टर चाहता सुधीर गौतम आणि धोनीचे चाहते आणि मुळचे पाकिस्तानी असलेले बशीर चाचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी पत्की यांनी केलेली बातचित. दरम्यान या दोघांनी भारत पाकिस्तानच्या मैत्रीवर एक छानसं गाणंही म्हंटलं.\nभारत आणि पाकिस्तानात उद्या हायव्होल्टेज मुकाबला होतोय. या सामन्यासाठी भारत आणि पाकचे चाहते इंग्लंडमध्ये दाखल झालेत. टीम इंडियाचा कट्टर चाहता सुधीर गौतम आणि धोनीचे चाहते आणि मुळचे पाकिस्तानी असलेले बशीर चाचा यांच्याशी आमचे प्रतिनिधी रवी पत्की यांनी केलेली बातचित. दरम्यान या दोघांनी भारत पाकिस्तानच्या मैत्रीवर एक छानसं गाणंही म्हंटलं.\nबाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात\nभंडारा - भंडारा जिल्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99...\nइंधनदरवाढीविरोधात 16 जूनपासून डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन\nनवी दिल्ली : इंधनदरवाढ Rising fuel prices, जीवनावश्यक वस्तू essential...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला...\nवृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nधोका पत्करून उरीसेक्टरमध्ये कोरोना 19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू\nवृत्तसंस्था : पाकिस्तानच्या Pakistan सीमेला Border लागून असलेल्या...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nभारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले\nनवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक...\nपाकिस्तान भारतासोबत चर्चेला तयार; इम्रान खान यांनी ठेवली 'अट'\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एका अटीवर भारताशी (India) चर्चा...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/positive-stories-maharashtra-will-boost-people-fight-corona-covid-marathi-10262", "date_download": "2021-06-14T15:39:44Z", "digest": "sha1:BUQXM2HLWHTP6B6XBQKLK7EUPWXOD5OR", "length": 12766, "nlines": 161, "source_domain": "www.saamtv.com", "title": "#coronavirusindia | कोरोनाच्या या बातम्या तुम्हाला लढण्याचं बळ देऊन जातील | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#coronavirusindia | कोरोनाच्या या बातम्या तुम्हाला लढण्याचं बळ देऊन जातील\n#coronavirusindia | कोरोनाच्या या बातम्या तुम्हाला लढण्याचं बळ देऊन जातील\nबुधवार, 25 मार्च 2020\nआज गुढीपाडवा. गुढी उभारताना आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश कोरोनाविरुद्धच्या युद्धात लढतोय. काही जणांचा मृत्यू झाला आहे. पण ही लढाई जिंकूनच आपल्याला विजयी गुढी उभारायची आहे.\nमुंबई - सगळीकडे गोंधळ आहे. धास्ती आहे. दहशत आहे. अशातच गुढीपाढव्याच्या दिवशी काही दिलासादासक वृत्त समोर आलं आहे. अनेक नकारात्मक गोष्टींनी सगळीकडे नकारात्मक उर्जा पसरली आहे. मात्र आता आशेचा एक किरण दिसू लागला आहे. तशाच काही बातम्या समोर येत आहेत. आणि या बातम्या वाचून तुम्हाला लढण्याचं बळ मिळेल.\nवाचा कोरोनाशी संबंधित काही दिलासा देणा-या आणि बळ देणा-या बातम्या -\n- एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 1 लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले\n- लॉकडाऊनमुळे इटलीत मागच्या २ दिवसांत मृत्यू प्रमाण घटलं\n- कोरोना पॉझिटिव्ह 95 वर्षीय महिला रुग्ण बरी झाली\n- पुढच्या काही दिवसांत 1 लाख टेस्ट किट तयार होणार\n- मागच्या 24 तासांत दिल्लीत एकही नवा रुग्ण नाही\n- महाराष्ट्रातील 12 रुग्णां��ा कोरोनामुक्त करण्यात यश\n- राज्यातील पहिलं कोरोनाबाधित दाम्पत्य कोरोनामुक्त\n- हातावर पोट असणाऱ्यांसाठी उद्योजकांकडून मदतीचा हात\nराष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनीदेखील याबाबतचं एक ट्वीट करत लोकांना सकारात्मक विचार करण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत निराशेच्या या गर्तेत आपण प्रत्येकाने आता शांत आणि संयमी राहून सरकार, प्रशासन, आणि पोलिस यंत्रणेला सहकार्य करण्याची गरज आहे.\nआमदार रोहित पवार यांचं TWEET -\n'कोरोना' म्हणजे सगळीकडेच भीती, काळोख अन काळजी असं नाहीय... अंधारातही आशेचे सोनेरी किरण पहायला मिळतायेत. म्हणून आपण सर्वजणच पॉझिटिव्ह राहून काळजी घेऊ.. तरच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी होतील अन वातावरण मात्र पॉझिटिव्ह होईल. त्यासाठी हा छोटा व्हिडिओ जरुर पहा.#कोरोनाशी_लढूना pic.twitter.com/yGmMKMnBbE\nगुढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले तेही ऐका\nमहाराष्ट्र maharashtra कोरोना corona मुंबई mumbai दिल्ली आमदार रोहित पवार सरकार government प्रशासन administrations पोलिस व्हिडिओ twitter rohit pawar मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare cmo maharashtra virus\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेनी दिला नागरिकांना दिलासा...\nगोंदिया - महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे MNS सर्वेसर्वा राज ठाकरे Raj...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1053 फुलझाडांचे मोफत...\nडोंबिवली - मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेचे...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nनगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा पेरणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल\nसातारा - मान्सूनची सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरु झालीय,...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nशेतकऱ्यांनी कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नये - डॉ.राजेंद्र शिंगणे\nबुलढाणा : सिंदखेड राजा मतदारसंघातील पीक कर्ज वाटप आढावा घेण्यासाठी अन्न व औषध...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/a-fire-broke-out-in-the-wooden-part-of-the-famous-mahatma-phule-mandai-building-in-pune/", "date_download": "2021-06-14T15:37:11Z", "digest": "sha1:6OURQW3W3GDPYTULP5Q3EIWP7KADZ3SI", "length": 11115, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग\nपुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग\nपुणे | काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ फॅशन स्ट्रिटला भीषण आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच मुळशी तालुक्यातील सॅनिटायझर उत्पादक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात आता गुरुवारी मध्यरात्री पुण्याच्या मुख्य भागात असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग लागली आहे.\nमहात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागात असलेल्या लाकडी भागाला ही आग लागली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या आणि पाण्याचा 1 टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.\nमहात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचेपर्यंत आतील सर्व भाग जळून खाक झाला होता.\nदरम्यान, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आलं आहे. अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीचं कारण, इमारतीचं नुकसान किती झालं हे आत्ता लगेच सांगता येणार नाही, असं अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितलं आहे.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\nश्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद\nगंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिल्याने गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं नक्षली\n‘शिवसेनेला जो काही धडा शिकवायचा आहे तो….’; चंद्रकांत पाटलांचा इशारा\nरितेश-जेनेलियाचा ‘तो’ मजेशिर व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमहाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी\nनवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे\n“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवार��ंच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97/tag", "date_download": "2021-06-14T16:28:22Z", "digest": "sha1:FWOGK4UYQC6H6Y6ZMCQWFZMBMGCYIZ56", "length": 4090, "nlines": 128, "source_domain": "storymirror.com", "title": "मराठी रंग कथा | Marathi रंग Stories | StoryMirror", "raw_content": "\nएकच गीत अनेक गायक-गायिकांनी गायिलेले आहे. घे...\" असे म्हणत दादाने दिलेली ती भेट हातात घेत दीपिकाने म... एकच गीत अनेक गायक-गायिकांनी गायिलेले आहे. घे...\" असे म्हणत दादाने दिलेली ती भेट ...\nनवीन रंगरूपात वाट-सुरूच अ...\nकोणत्यातरी नवीन धडाघेऊन सप्तरंग-इंद्रधनुषाच्या रंगरूपात वाट-सुरूच असते. कोणत्यातरी नवीन धडाघेऊन सप्तरंग-इंद्रधनुषाच्या रंगरूपात वाट-सुरूच असते.\nआपला किनारा कोणता हे फक्त कळावं लागतं, शोधावं लागतं. आपला किनारा कोणता हे फक्त कळावं लागतं, शोधावं लागतं.\nसमुद्राच्या लाटा हलकेच पायाला जशा स्पर्शुन जाव्यात ना तसा पुन्हा पुन्हा तु यावंस आणि अपुर्णतेची ओढ... समुद्राच्या लाटा हलकेच पायाला जशा स्पर्शुन जाव्यात ना तसा पुन्हा पुन्हा\n#रंगाची आगळी वेगळी कहाणी\nरंगाची आगळीवेगळी किमया सांगणारी कथा रंगाची आगळीवेगळी किमया सांगणारी कथा\nप्रेमा तुझा रंग गुलाबी\nअभिलाषची विचारधारा नेहमीप्रमाणे अनियंत्रित वाहत होती आणि एकीकडे चिठठीच्या जवळ ठेवलेल्या मलूल गुलाबाच... अभिलाषची विचारधारा नेहमीप्रमाणे अनियंत्रित वाहत होती आणि एकीकडे चिठठीच्या जवळ ठे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/polls/", "date_download": "2021-06-14T14:32:32Z", "digest": "sha1:G7S2NBG5GH7WJO2FAXKIU2WWMVL4EIY7", "length": 4784, "nlines": 113, "source_domain": "www.batmidar.in", "title": "Poll | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nएप्रिल 52, मे 16\nरायकर कुटुंबियांना केंद्राची मदत\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/blog/world-biological-diversity-day-2021-goa-has-rich-biodiversity-13767", "date_download": "2021-06-14T15:17:55Z", "digest": "sha1:TQXQMHTN4P72IBYNQKUOT4UCB4FMYG45", "length": 13366, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "World Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी जैवविविधता | Gomantak", "raw_content": "\nWorld Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी जैवविविधता\nWorld Biological Diversity Day 2021:इवल्याशा गोव्याला लाभली समृद्ध अशी जैवविविधता\nशनिवार, 22 मे 2021\nगोव्यातील जैववैविधता समृद्ध असली,(Goa has a rich biodiversity) तरी आगामी काळात येऊ घातलेल्या कार्पोरेट व्यवसायांच्या कचाट्यातून ही समृद्धी वाचविण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.\nतापमान वाढीमुळे समुद्रात वादळांची संख्या वाढत असल्याचा निर्वाळा हवामानावर अभ्यास करणारे शास्त्रज्ञ देत आहेत. जंगले वाचली पाहिजे, यासाठी गोव्यातही(Goa) आंदोलने उभे राहत आहेत. गोव्यातील जैववैविधता(Diversity) समृद्ध असली, तरी आगामी काळात येऊ घातलेल्या कार्पोरेट व्यवसायांच्या(Business) कचाट्यातून ही समृद्धी वाचविण्याचे आव्हान उभे ठाकल्याचे मत पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत.(World Biological Diversity Day 2021 Goa has a rich biodiversity)\nइवल्याशा गोवा राज्याला समृद्ध अशी जैवविविधता लाभली आहे. क्षेत्रफळाच्या अगदी अर्ध्याहून अधिक म्हणजे 59.94 टक्के जंगल संपत्ती आहे. त्यात अनेक प्रकारचे पशू-पक्षी आहेत. त्यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी सात अभयारण्येही आहेत. तरीही वन्य जीव अभ्यासकांना जैवविविधता संरक्षणासाठी कार्यरत राहावे लागणे, ही शोकांतिकाच नाही का असा प्रश्न पर्यावरणवादी राजेंद्र केरकर उपस्थित करतात. त्याच तडफेने सुक्ष्मजीव तज्‍ज्ञ नंदकुमार कामत म्हणतात, गोव्यातील जैवविविधता समृद्ध आहे, त्याबाबत केवळ जागृतीची गरज आहे.\nSunderlal Bahuguna: मानवतेचा आधार हा निसर्गातच जपावा, तो दवा-दारूतून मिळणार नाही’\nराज्यात सध्या केवळ पाच वाघ असल्याची माहिती अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक संतोषकुमार देतात. पर्यावरणवाद्यांच्या म्हणण्यानुसार ही संख्या वाढायला हवी. शेजारच्या राज्यात वाघांची संख्या वाढत असताना गोव्यात का वाढत नाही, हा प्रश्नच आहे. त्यावर पर्यावणवादी रमेश गावस म्‍हणतात, खाणी सुरू झाल्या आणि अनेक प्राणी राज्यातून परागंदा झाले. त्यांचे म्हणणे खरेच आहे. खाणींचा परिणाम वन्य प्राण्यांच्या अधिवासावर होत आहे. खाणींच्या स्फोटामुळे प्राणी परिसरातील जंगलातून पळाले आहेत.\nआधुनिकीरणाचा परिणाम सुक्ष्मजीवांवर होत असल्याचे मत नंदकुमार कामत व्यक्त करतात. शेतीतीत आधुनिकीकरण आले, त्यामुळे शेतीला उपयुक्त सूक्ष्म जीव नष्ट होत आहेत. त्यांना वाचवायला हवे. दुसरीकडे साप-पक्षी यांचीही स्थितीही वाईट आहे.\nराजीव गांधींनी घटकराज्याचा दर्जा दिलेल्या गोव्याला भाजपने केंद्रशासित केलं\nमहाराष्ट्रातील सर्पतज्‍ज्ञांनी गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हद्दीवर सर्पोद्यान उभारण्याचा प्रयत्न चालविला आहे, तो स्त्युत्य आहे, असे तरूण सर्पमित्र विठ्ठल शेळके सांगतात. राज्यात 30 हून अधिक सर्पांच्या प्रजाती आहेत. त्यांना वाचविण्यासाठी सर्पोद्यानाची गरज असल्याचे मत सर्पमित्र असीफ खानही व्यक्त करतो. विठ्ठल शेळके म्हणतात, फुरसे आणि घोणस यांच्या विषांमध्ये प्रत्येक राज्यांत फरक आहे. त्यामुळे त्यावर सांयुक्तिक संशोधन महत्त्‍वाचे आहे. सर्पोद्यानामुळे जनतेतील गैरसमज दूर होण्यास मदत होईलच, शिवाय संशोधनातून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू घटतील.\n'अंतराने काही फरक पडत नाही' म्हणत, अंकिताने सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा\nएकता कपूरच्या (Ekta Kapoor) 'पवित्र रिश्ता' (pavitra Rishta) या मालिकेमधून...\nOrange Alert: गोव्यात वाऱ्यासह पावसाचा जोर वाढणार\nपणजी: राज्यात(Goa) दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी आहे. शनिवार आणि रविवारी राज्यात...\nगोव्यात येत्या तीन दिवसांत ऊन-पाऊस आणि पाणीच पाणी\nपणजी: आजपासून रविवारपर्यंत गोवा राज्यात(Goa) अतिवृष्टी(Monsoon) होईल, असा इशारा...\nगोव्यात का वाढतेय गावठी मासळीची मागणी..\nडिचोली: बाजारातील मत्स्यखवय्यांच्या (Fish) गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी...\n''मॉन्सून म्हणजे पाऊस नव्हे''\n'धरण बांधले आणि पावसाळा कोरडा' त्या ओळी आहेत प्रसिद्ध कवी पद्मश्री दया पवार (Daya...\nसृष्टिधर्म हाच नव्या युगाचा धर्म मानावा\nशतकाच्या शेवटच्या पर्वात या बेबंध यांत्रि-तांत्रिकरणाचे (Technicalization)...\nमॉन्सून पुन्हा सुपरफास्ट; गोव्यासह महाराष्ट्रात लवकरच एन्ट्री\nदक्षिण केरळमध्ये मॉन्सून(Monsoon) गुरुवारी दाखल झाला आहे. आज दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने...\nकळंगुटच्या शहरीकरणाचा मुद्दा तापला; मंत्री मायकल लोबोंवर गंभीर टीका\nपणजी: राज्यातील भाजप सरकार (BJP Government) या सुंदर भूमीला केंद्र सरकारच्या...\nCalangute: 'गावाची अस्मिता नष्ट करणारा शहरी दर्जा स्थानिकांना मान्य नाही'\nपणजी: गोव्यातील (Goa) भाजप सरकार (BJP government) या सुंदर भूमीला केंद्र...\nनवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) आज केरळमध्ये (Kerala) दाखल झाला...\nAmbergris: मच्छीमारांना सापडले तरंगते सोने; व्यापाऱ्यांनी दिली 25 कोटींची ऑफर\nयेमेनमधील 35 मच्छीमारांचे(fishermen) जीवन बदलून गेले आहे. समुद्रात तरंगणारे सोने...\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) नैऋत्य मोसमी...\nसमुद्र हवामान आग व्यवसाय profession पर्यावरण environment जैवविविधता वाघ शेती farming साप snake महाराष्ट्र maharashtra कर्नाटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/the-number-of-deaths-including-corona-positive-patient-in-maharashtra-is-also-decreased/", "date_download": "2021-06-14T14:14:26Z", "digest": "sha1:PB7RMGJLNYRAAFORKQ53LW2SWQUAUZ76", "length": 12553, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर\n महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर\nमुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असतानाच आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं आहे.\nदिवसभर लाॅक़डाऊन असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत परिणामी रुग��णसंख्येत घट झाल्याचं दिलासादायक चित्र समोर येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 56 हजार 647 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं, आज 669 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असताना काल हे दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर, मुंबईतुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर आलं आहे. रुग्णवाढीच्या संख्येपेक्षा तिकडे बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढत आहे.\nमहाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन लागु करण्यात आला आहे. आता तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करणार का की, नेहमीसारखं बेजबाबदार वागणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या लाॅकडाऊनमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.\nसंपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 4 हजार 044 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\n“हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला”\nमुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक\nतामिळनाडूत कोणी केला कमल हसन यांचा पराभव\n#सकारात्मक_बातमी 20 टक्के फुफ्फुस काम करत असताना देखिल महिलेची कोरोनावर मात\nपुण्यात कोरोनाचं थैमान थांबेना; गेल्या 24 तासातील मृतांची आकडेवारी चिंताजनक\n“हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला”\nपुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्ट���ट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/05/blog-post_1.html", "date_download": "2021-06-14T16:11:23Z", "digest": "sha1:H5DBLIEOV672DHEDF5XSO4DXSXY7RTQM", "length": 6438, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "भारतासह विकसनशील देशांना कोरोना लसींचा फॉर्म्युला देऊ नका - बिल गेटस् - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome NATIONAL भारतासह विकसनशील देशांना कोरोना लसींचा फॉर्म्युला देऊ नका - बिल गेटस्\nभारतासह विकसनशील देशांना कोरोना लसींचा फॉर्म्युला देऊ नका - बिल गेटस्\nवॉशिंग्टन : जगात कोरोनाचे संकट वाढत असतानाच जगातील श्रीमंत देशांनी लसींचा साठा करून ठेवला आहे. त्यामुळे विकसनशील देश लसींसाठी तळमळत आहेत. हे सुरू असतानाच जगातील सर्वात धनाढय़ उद्योगपती व मॉयक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक बिल गेटस् यांनी `कोरोना लसींचा फॉर्म्युला भारतासह विकसनशील देशांना दिला जाऊ नये’, असे भेदभावजनक वक्तव्य केले. यामुळे जगात संताप व्यक्त होत आहे.\n`स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांना कोरोना लसीबाबत स्वामित्व अधिका��ाबाबत प्रश्न विचारला. लसी बनवण्यासंदर्भातील माहितीवर असणारा स्वामित्व अधिकार रद्द करुन जगभरातील अनेक देशांबरोबर ती माहिती शेअर करावी का, असे केल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लसींचा पुरवठा वेगाने होईल असे वाटते का, असे केल्याने जगभरातील अनेक देशांमध्ये लसींचा पुरवठा वेगाने होईल असे वाटते का, असा प्रश्न गेट्स यांना विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना गेट्स यांनी, `नाही’ एवढचं म्हटल.\nगेट्स यांनी भारताचा उल्लेख करताना सांगितले की, जगामध्ये लसनिर्मिती करणार्या अनेक संस्था आहेत. सर्वचजण लसीच्या सुरक्षेसंदर्भात फार गंभीर आहेत. तरीही कोरोना लसीचा फॉर्म्युला इतर देशांना सांगितला जाऊ नये असे मला वाटते. अमेरिकेतील जॉन्सन ऍण्ड जॉन्सनचे निर्मिती केंद्र आणि भारतातील लसनिर्मिती केंद्रात फरक आहे. आपण लस आपल्या पैशांनी आणि तज्ञांच्या मदतीने निर्माण करतो, असे गेट्स म्हणाले. म्हणजेच लस बनवणे हे फार जबाबदारीचे काम असून विकसनशील देशांकडून ते जबाबदारीने पार पाडले जाईल की नाही यासंदर्भात गेट्स यांनी आपल्या वक्तव्यातून शंका उपस्थित केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/6021/", "date_download": "2021-06-14T16:00:54Z", "digest": "sha1:Y4QXWNP2NMPX5WCSQO4M7ZMCMJEI6ZPV", "length": 8543, "nlines": 142, "source_domain": "beedreporter.com", "title": "बीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना", "raw_content": "\nHomeक्राईमबीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना\nबीड जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना\nमहिलांवरील अन्याय-अत्याचाराचा तपास पथक करणार\nबीड (रिपोर्टर):- महिला-मुलींवरील अन्याय-अत्याचाराच्या तपासासठी स्पेशल ‘पिंक मोबाईल’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथक जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, गेवराई, केज, अंबाजोगाई या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. या पथकामध्ये महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.\nमहिला आणि मुलींवरील अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी गृह विभागाने ठोस पावले उचलली. अन्याय-अत्याचाराचा तपास करण्यासाठी स्पेशल पिंक मोबाईल पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. पोलीस ठाण्यामध्ये जे काही गुन्हे दाखल होतील ते गुन्हे या पथकाकडे वर्ग करायचे त्यानंतर हे पथक त्या त्या गुन्ह्याचा तपास करणार आहे. बीड जिल्ह्यातील बीड, माजलगाव, आष्टी, गेवराई, केज, अंबाजोगाई या सहा ठिकाणी पथकाची नियुक्ती करण्यात आली असून सदरील पथकात महिला अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात इतर कर्मचार्‍यांचीही या पथकामध्ये नियुक्ती राहणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\n आज पॉझिटिव्हचा आकडा वाढला\nNext articleदोनच कर्मचार्‍यांवर चालतो यूसुफवडगाव महाराष्ट्र बँकेचा कारभार\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/book/19874934/damya", "date_download": "2021-06-14T14:06:30Z", "digest": "sha1:ZMT7REOZCFGYXJ77X3QV663MX7KTC5GP", "length": 6379, "nlines": 136, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "दाम्या! suresh kulkarni द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ", "raw_content": "\n suresh kulkarni द्वारा लघुकथा में मराठी पीडीएफ\nsuresh kulkarni द्वारा मराठी लघुकथा\nदाम्याच्या उल्लेखा शिवाय माझे अन त्याचे बालपण पूर्ण होणार नाही. दाम्या माझ्या पाचवीला पुजलेला म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र, ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत.तो सातवीत, मी एस. एस. सी. होईपर्यंत थांबला. मी कॉलेज साठी आणि त्याने ...अजून वाचाजगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली. दाम्या चांगला माझ्या पेक्षा तीन -चार वर्षांनी मोठा. सॉलिड काळे चिप्प बसवलेले घनदाट तेलकट केस. वर्गात बाकावर बसला तरी उठून दिसायचा म्हणजे पाचवी पासूनचा वर्ग मित्र, ते थेट म्याट्रिक (मी ) होईपर्यत एकाच शाळेत.तो सातवीत, मी एस. एस. सी. होईपर्यंत थांबला. मी कॉलेज साठी आणि त्याने ...अजून वाचाजगातून ज्ञानार्जना साठी शाळा सोडली. दाम्या चांगला माझ्या पेक्षा तीन -चार वर्षांनी मोठा. सॉलिड काळे चिप्प बसवलेले घनदाट तेलकट केस. वर्गात बाकावर बसला तरी उठून दिसायचा उंची मुळे वास्तव्य कायम मागच्या बाकड्यावर. काळा रंग दोन प्रकारचा असतो, एक धुरकट, आणि दुसरातेलकट, त्यातला तो तेलकट काळा उंची मुळे वास्तव्य कायम मागच्या बाकड्यावर. काळा रंग दोन प्रकारचा असतो, एक धुरकट, आणि दुसरातेलकट, त्यातला तो तेलकट काळा नाकी डोळी नीटस पण गबाळ रहाण. आडमाप कपडे. पण त्या काळी सगळ्यांचेच कपडे गबाळे कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी लघुकथा | suresh kulkarni पुस्तके PDF\nमराठी अन्न आणि कृती\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2490/General-Hospital-Satara-Bharti-2020.html", "date_download": "2021-06-14T15:00:03Z", "digest": "sha1:SGB4CURGR32ODVGFSR6XFSTIPNKCW5NI", "length": 6540, "nlines": 79, "source_domain": "naukriadda.com", "title": "सामान्य अस्पताल सतारा भारती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nसामान्य अस्पताल सतारा भारती 2020\nसामान्य रुग्णालय सातारा भारती २०२०: राज्य रक्तसंक्रमण परिषद, सातारा अंतर्गत सामान्य रुग्णालय, रक्तदानाच्या अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ पदासाठी पात्र अर्जदारांच्या भरतीसाठी मुलाखतीत चाला घेणार आहे. पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक अर्जदारांना भांड्यात अर्ज करण्यासाठी मुलाखतीसाठी त्यांचे अर्ज आणणे आवश्यक आहे. वॉक - इन मुलाखत 28 फेब्रुवारी 2020 रोजी खालील पत्त्यावर वेळापत्रक आहे. जनरल हॉस्पिटल सातारा भारती २०२० च्या अर्जाची अधिक माहिती व चाला - मुलाखतीचा तपशील खालीलप्रमाणे आहेः\nएकूण पदसंख्या : 2\nपद आणि संख्या :\nअ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता\n01 रक्त संक्रमण अधिकारी MBBS and DCP or MD\n02 रक्तपेढी तंत्रज्ञ B.Sc\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची दिनांक:28-02-2020.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/the-words-that-came-out-of-his-mouth-will-take-our-daughters-to-the-stone-age-rupali-chakankar/", "date_download": "2021-06-14T14:38:33Z", "digest": "sha1:AHF23IDUVMQA3RI6MUHVBSC5XOGUQR4K", "length": 8275, "nlines": 110, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "यांच्या तोंडातून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील - रुपाली चाकणकर - Prime Maharashtra", "raw_content": "\nयांच्या तोंडातून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील – रुपाली चाकणकर\nयांच्या तोंडातून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील – रुपाली चाकणकर\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आज उत्तर प्रदेश राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे.\nमीना कुमारी म्हणाल्या होत्या की “उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी म्हणाल्य�� की मुलींना मोबाईल दिला नाही पाहिजे. मुली तास तास मोबाईल वर बोलतात आणि मग मुलांच्या सोबत पळून जातात” असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते. या विधानाच्या बातमीला रिट्विट करत रुपाली चाकणकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे.\nरुपाली चाकणकर म्हणाल्या की “आपण जर महिलांचे सक्षमीकरण करू इच्छित असू तर संघी महिलांना बोलण्यासाठी माईक देऊ नये. आपल्या ज्ञानाने त्या अश्मयुगामध्ये जगत आहेत, यांच्या वाणीमधून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील”. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज देशभरातून पावले टाकली जात असताना अशा प्रकारचे वक्तव्य महिलांच्या साठी योग्य नाही. त्यांच्या या विधानावरून चांगलेच राजकारण तापले आहे\nआज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले\nहे सरकार पाच वर्षे टिकेल – शरद पवार\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nपवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला\nवाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा\nशरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्र���या; म्हणाले.\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/category/%E0%A4%87%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2021-06-14T16:02:09Z", "digest": "sha1:3GCBECEGGUTZEZZVGCGBK2CUT2Y3CUM2", "length": 12567, "nlines": 163, "source_domain": "www.batmidar.in", "title": "इकडचं तिकडचं | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nन्यूज चैनल अब सरकार के हथियार है\n2019 के चुनावी साल में मीडिया की लाश आपके घर आने वाली है, आपकी क्या तैयारी है 2019 के चुनाव में अब 9 महीने रह...\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ड्रंप यांनी अमेरिकेतील पत्रकारांचा देशाचे शत्रू असा उल्लेख केल्यानंतर द बोस्टन ग्लोब या वृत्तपत्रानं केलेल्या आवाहनानुसार देशातील साडेतीनशे वृत्तपत्रांनी एकाच दिवशी...\nतो पत्रकार मरते रहेंगे..\nपत्रकारांवर होणारे हल्ले ही बातमी राहिलेली नाही..ती नित्याची गोष्ट बनलीय..हल्ला झाल्यानंतर त्याची चर्चा जरूर होते पण कारवाईचा आग्रह कोणी धरत नाही.तसेच पत्रकारांच्या आत्महत्या,त्यांचे आजार,त्याच्या...\nएसेम यांचा यशस्वी लढा..\n*पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावणारा मुख्यमंत्री, अन्‌ देशमुखांचा लढा* ****************************************************** महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील पत्रकारांच्या बाबतीत घेतलेली सकारात्मक भुमिका ही खऱ्या अर्थाने या क्षेत्रासाठी...\nतुरूंगात गेलेल्या पत्रकारांचा पाटणला सत्कार\nबिहार प्रेस बिलाच्या विरोधात तुरूंगात गेलेल्या पत्रकारांचा टणला सत्कार बिहारच्या जगन्नाथ मिश्र सरकारनं माध्यमांची मुस्कटदाबी करणारं विधेयक विधानसभेत मंजूर केलं त्या घटनेला पुढील महिन्यात 36 वर्षे...\nपत्रकारांच्या हत्येचं राजकारण संतापजनकच\nशूजाल बुखारी या पत्रकाराची हत्त्या झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये पत्रकारांसाठी प्रत्येक क्षण युध्दाचा असतो.कोणत्या कारणावरून दहशतवादी हल्ला करतील...\nन्यायासाठी महिलेचा मुलांसह आत्मदहनाचा इशारा\nन्यायालयाच्या कामकाज पध्दतीचा फटका सामांन्यांना कसा बसतो आणि तारीख पे तारीखच्या फेर्‍यात अडकलेल्या सामांन्यांच्या सहनशीलतेचा अंत कसा होतो याचं एक उदाहरण काल अलिबागच्या जिल्हा...\nडोंगरचा राजा आता ऑनलाईन\nडोंगरचा राजा हे वडवणीसाऱख्या छोटया तालुक्यातून प्रसिध्द होणारं साप्ताहिक.ग्रामीण भागातलं वृत्तपत्र असलं तरी निःपक्ष भूमिका,भाषा,अंकाची मांडणी,आणि सातत्य या सर्व बाबतीत उजवे.यामुळं वडवणी शहर आणि...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/startup-xray-setu-identify-covid-19-positive-patients-14099", "date_download": "2021-06-14T15:42:05Z", "digest": "sha1:6W5J45ZXKIWHILCO2O55DMPGPXDU26S2", "length": 13744, "nlines": 131, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Startup: व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या एक्स-रे मधून होणार कोरोना रूग्णांची ओळख | Gomantak", "raw_content": "\nStartup: व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या एक्स-रे मधून होणार कोरोना रूग्णांची ओळख\nStartup: व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविलेल्या एक्स-रे मधून होणार कोरोना रूग्णांची ओळख\nगुरुवार, 3 जून 2021\nस्टार्टअपने कोरोना रूग्णांना लवकर शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्लॅटफॉर्म 'एक्स-रे सेतु' विकसित केला आहे. यात, छातीच्या एक्स-रेच्या रिझोल्यूशन फोटोतून देखील डॉक्टर रोगाचे निदान लावू शकणार आहे.\nनवी दिल्ली: स्टार्टअपने(Startup) कोरोना रूग्णांना(Covid-19) लवकर शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित प्लॅटफॉर्म 'एक्स-रे सेतु'(Xray Setu) विकसित केला आहे. यात, छातीच्या एक्स-रेच्या रिझोल्यूशन छायाचित्रातून देखील डॉक्टर रोगाचे निदान लावू शकणार आहे.(Startup Xray Setu to identify Covid 19 positive patients)\nविज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने बंगळूर आधारित आरोग्य-टेक स्टार्टअप निरामय आणि भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग यांच्या सहकार्याने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एक्स-रे सेतू सुविधा तयार केली आहे. अशी माहीती बुधवारी एका निवेदनून जारी केली गेली आहे. या सुविधेच्या मदतीने, स्टार्टअपने व्हॉट्सअ‍ॅपवर(WhatsApp) पाठविलेल्या छातीच्या एक्स-रे छायाचित्रामधून कोरोना संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे.\nआजारी मुलाच्या इच्छामरणासाठी आईची न्यायालयात याचीका, दोन तासांतच झाला मुलाचा मृत्यू\nत्वरीत रुग्ण ओळखण्यास सक्षम\nस्टार्टअपनुसार, एक्स-रे सेतु त्वरीत रिझल्ट देते आणि हे सेतू अॅप वापरण्यास देखील सुलभ आहे. यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची त्वरीत ओळख पटण्यास मदत होऊ शकते. ज्या डॉक्टरांकडे एक्स-रेची सुविधा आहे त्यांना याचा जास्त लाभ होण्याची शक्यता आहे. एक्स-रे सेतुमध्ये, प्रभावित भागांचे विश्लेषण केले जाते आणि रंगांच्या मदतीने (हीटमॅप) आढावा घेतला जातो. हे एक्स-रे सेतु डॉक्टरांसाठी उपयुक्त आहे, जेणेकरून त्यांना मानवी शरीरातील स्थितीबद्दल सहज माहिती मिळेल.\n1000 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण\nइंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने या प्रक्रियेनुसार 1,25,000 पेक्षा जास्त एक्स-रे छायाचित्रे तपासली आहेत. तसेच एक्स-रे सेतूवरुन एक हजाराहून अधिक भरती कोरोना ��ुग्णांची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रक्रियेद्वारे मिळविलेल्या डेटाची संवेदनशीलता 98.86 टक्के आहे आणि अचूकता 74.74 टक्के आहे.\nकोशिंबीरी उशिरा वाढणं पत्निच्या बेतलं जिवावर\n10-15 मिनिटांत रिपोर्ट तयार\nएक्स-रे सेतु, स्टार्ट-अप निरामय आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) च्या सहकार्याने विकसित झालेल्या कोविड-19 ला साध्या एक्स-रेच्या मदतीने शोधून काढणे जाणे सोपे झाले आहे. सध्या कोणतेही शुल्क न आकारता बॅकएंडमध्ये एआय सिस्टम वापरणार असल्याचे आर्टपार्कचे(Department of Science and Technology backed startup Artpark) मुख्य कार्यकारी अधिकारी उमाकांत सोनी यांनी पीटीआयला सांगितले.\nएखाद्या व्यक्तीचा छातीचा एक्स-रे डॉक्टर किंवा रेडिओलॉजिस्टने एक्स-रे सेतुच्या व्हॉट्सअॅप बॉटवर अपलोड केला ज्याद्वारे छआयाचित्राचे विश्लेषण केले जाते आणि 10-15 मिनिटांत रिपोर्ट तयार होतो.\n28 वर्षाचा शांतनु रतन टाटांना देतो बिजनेस टिप्स\nवयाच्या 28 व्या वर्षी शांतनु नायडू(Shantanu Naidu) नावाच्या तरूणाने व्यवसाय उद्योगात...\n\"गोवेकरांनो प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या,\" मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत\nपणजी: काल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेशी संवाद साधला. गोव्यात...\nगोव्यातील कंपनीकडून सुपरफास्ट इलेक्ट्रिक बाइक लाँच; फक्त या चार राज्यात होणार विक्री\nगोव्यातील स्टार्टअप कबीरा मोबिलिटीने भारतात केएम 3000 आणि केएम 4000 नावाच्या पहिल्या...\nअ‍ॅमेझॉनचे CEO जेफ बेझोस देणार पदाचा राजीनामा\nवॉशिंग्टनः अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेफ बेझोस यांनी आपल्या...\nगोवा विधानसभा अधिवेशन: ''आकाश दिवे लावणाऱ्या त्या दामपत्याला सरकारी मदत मिळावी''\nपणजी: झुआरी पुलानजीक नाताळच्या दिवसात हजारो आकाश दिवे लावणाऱ्या दाम्पत्याला...\nगोवा स्टार्टअप धोरण बंद नव्हे, मुदतवाढ - जेनिफर मोन्सेरात\nपणजी - गोवा स्टार्टअप धोरण बंद झालेले नसून त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तसेच...\nभारतातील खवय्यांसाठी खूशखबर...मांसाहारी इडलीची चव चाखता येणार गोव्यात\nपणजी: दक्षिण भारतातील इडली सांभार हा शुद्ध शाकाहारी खाद्य पदार्थ सर्वपरिचित आणि...\n‘गोवा स्टार्टअप पॉलिसी’ कालबाह्य\nम्हापसा : ‘गोवा स्टार्टअप पॉलिसी, २०१७’ सध्या कालबाह्य ठरलेली असून, मुदत...\nस्थानिक वस्तूंनाच ब्रँड करा : मुख्यमंत्री\nपणजी: वापरण्यासाठी दुसऱ्या राज्यातील शाल आपण आणतो. मात्र, गोव्याची ओळख...\nस्टार्टअपद्वारे २० गोमंतकीय तरुणांना रोजगार\nपणजी- निसर्गसौंदर्याने समृद्ध असलेल्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांना, मंदिरे, चर्च,...\nगोमंतकीय द्वयींचे यशस्वी स्टार्टअप; १७ महिन्यांच्या कारकिर्दीत दिला १३ युवकांना रोजगार\nपणजी: एक यशस्वी स्टार्टअप कंपनीचा मालक होणे हे एक अवघड ध्येय असले, तरी ते अशक्य नाही...\n‘स्टार्टअप’च्या माध्यमातून हेरंब बनला यशस्‍वी कार वॉश व्यावसायिक\nपणजी: धुण्या-पुसण्याचे काम म्हणजे कोणाच्याही डोक्यांना आठ्‍या पडाव्यात. आणि कोणी असा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-md-google-india-resigns-4872", "date_download": "2021-06-14T14:59:45Z", "digest": "sha1:TBW3XZZYKQ3AA6S3DSSXUBGLE5277W54", "length": 11575, "nlines": 151, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा\nगुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा\nगुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा\nगुगल इंडियाचे एमडी राजन आनंदन यांचा राजीनामा\nमंगळवार, 2 एप्रिल 2019\nनवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार सांभाळतील.\nनवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार सांभाळतील.\nआनंदन गुगलमध्ये आठ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत होते. नवी नियुक्ती होईपर्यत गुगलचे विक्री विभागाचे संचालक आनंदन यांच्याजागी हंगामी स्वरुपात कार्यभार स्वीकारण���र आहेत. राजन आनंदन यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतो आहे, असे मत सिक्वाया कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग यांनी व्यक्त केले आहे. आनंदन सिक्वाया कॅपिटलच्या भारतातील विस्तारावर लक्ष केंद्रित करणार आहेत. ते कंपनीसाठी गुंतवणूक सल्लागार आणि मार्गदर्शकाचे काम करणार आहेत. आनंदन यांनी आपल्या करियरची सुरूवात मॅकिन्सि या कंपनीतून केली होती. त्याचबरोबर ते डेल इंडियाचे उपाध्यक्ष आणि भारतातील मुख्यव्यवस्थापकसुद्धा होते. गुगलमध्ये रुजू होण्याआधी आनंदन मायक्रोसॉफ्टचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते.\nकंपनी company भारत विभाग sections गुंतवणूक\nबाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात\nभंडारा - भंडारा जिल्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99...\nमुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय; फहिम मचमचच्या नावानं व्यावसायिकाला...\nमुंबई : परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीचीRansom मागणी...\nदिग्रस दारव्हा रस्त्यासाठी नागरिकांचे रस्तारोको आंदोलन\nयवतमाळ : यवतमाळ Yavatmal जिल्ह्यातील दिग्रस दारव्हा गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित...\nअल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीच्या घरावर दगडफेक\nसांगली : सांगलीत Sangali महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन तिच्या अल्पवयीन मुलीला...\nजिल्हा रुग्णालयात शिवसेनेमार्फत बाय प्याप मशीनचे वाटप..\nधुळे : धुळे Dhule जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या Corona दुसऱ्या लाटेने...\nयोगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा\nनवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या 2022 Assembly...\nतरुणीच्या कामाची 'डेटॉल' राष्ट्रीय कंपनीकडून दखल; हँडवॉश बॉटलवर...\nउस्मानाबाद : उस्मानाबाद Osmanabad जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावच्या रहिवाशी असलेल्या...\nआता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची...\nनागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nपीक विमा भरपाई करिता पुसद येथे भाजपा कडून रास्तारोको आंदोलन\nयवतमाळ: यवतमाळ Yavatmal जिल्ह्यामध्ये इफको टोकियो कंपनी शेतकऱयांचा पीक...\n स्विफ्ट डिझायरमध्ये येऊ��� मालवाहतूक गाडी चोरून नेली\nजालना : स्विफ्ट डिझायरमध्ये Swift Dezire येऊन अज्ञात चोरट्यांनी अशोक लेलँड...\nMulshi Fire: पाहणी करताच अभिनेता प्रवीण तरडे संतापला\nउरवडे येथील एसव्हीएस अक्‍वा कंपनीला आग लागली. यात 18 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/burgers-pizzas-smartphones-can-be-home-delivery-so-why-not-rations/", "date_download": "2021-06-14T14:22:59Z", "digest": "sha1:442VUPFFYOESYELI5MIEH6SZZYK4M2Y6", "length": 11498, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही?\"", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\n“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही\n“बर्गर, पिझ्झा, स्मार्टफोनची होम डिलिव्हिरी होऊ शकते, तर मग राशनची का नाही\nनवी दिल्ली | गेल्या काही वर्षांपासून दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद होताना दिसत होते. दिल्ली सरकारच्या कामात केंद्र सरकार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केला होता. त्यानंतर आता पुन्हा या दोन सरकारमधला वाद वाढलेला दिसत आहे. गरीब कुटूंबांना दिलं जाणाऱ्या राशनवरून ही दोन सरकारं आमने-सामने आली आहेत.\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. योजनेवर बंदी घालून तुम्हाला रेशन माफियांना मदत करायची आहे. केंद्र सरकारचं हे काम चुकीचं आहे. तुम्ही रेशन माफियासोबत असाल तर मग गरींबाच्या पाठीशी कोण उभं राहणार, असा प्रश्न केजरीवाल यांनी केला आहे.\nदेशात पिझ्झा, बर्गर आणि स्मार्टफोनची होम डिलिवरी होते. तर मग रेशनची का होऊ शकत नाही असा सवाल केजरीवाल यांनी केला. केंद्र सरकारकडून आम्ही 5 वेळा परवानगी घेतली होती दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून घरपोच रेशन पोहोचवलं जाणार होतं. संपूर्ण तयारी झाली होती. पण केंद्राने अचानक ही योजना का रोखली असा सवाल केजरीवाल यांनी केला. केंद्र सरकारकडून आम्ही 5 वेळा परवानगी घेतली होती दिल्लीत पुढच्या आठवड्यापासून घरपोच रेशन पोहोचवलं जाणार होतं. संपूर्ण तयारी झाली होती. पण केंद्राने अचानक ही योजना का रोखली, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे.\nदरम्��ान, अरविंद केजरीवाल यांनी 15 मे रोजी कॅबिनेटीची बैठक घेतली होती. ज्यात मोफत रेशन योजनेचा निर्णय घेण्यात आला होता. 72 लाख नागरिकांपर्यंत हे रेशन घरपोच देण्याची योजना होती. यानुसार प्रत्येक कुटुंबाला 10 किलो रेशन मोफत देण्यात येणार होतं. पण आता केंद्र सरकारने याला मंजुरी न दिल्यानं दिल्ली सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\nआपापल्या भागातील परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा- उद्धव ठाकरे\n महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी\n‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर\nमहाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन\n मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट\n“महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्यानं केंद्राची पुनावालांना तंबी, म्हणून ते लंडनला गेले”\nभगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला- संजय राऊत\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदि���सानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/horticulture/pre-planing-and-management-of-recut-in-new-grape-vineyard/", "date_download": "2021-06-14T14:57:14Z", "digest": "sha1:SXRTND4AVW4XROUSF5FMIZRZHPM272JD", "length": 17886, "nlines": 107, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नवीन द्राक्ष बागेत रिकटची पूर्वतयारी व व्यवस्थापन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनवीन द्राक्ष बागेत रिकटची पूर्वतयारी व व्यवस्थापन\nद्राक्ष हे भारत देशातील महत्वाचे फळपिक समजले जाते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीचे क्षेत्र जास्त आहे. महाराष्ट्रातील द्राक्षे त्याच्या विशिष्ट चविमुळे जगभरात लोकप्रिय आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात केली जातात. द्राक्षाचा उपयोग प्रामुख्याने खाण्यासाठी, बेदाणे तयार करण्यासाठी व मद्य तयार करण्यासाठी करतात. इतर पिकांच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या द्राक्ष पिक फायदेशीर समजले जाते. त्यामुळे द्राक्ष पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे.\nद्राक्ष पिकाची अभिवृद्धी कलम करून केली जाते. साधारणपणे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात जागेवर (इनसीतु) कलम केले जातात. कलम करतेवेळी खुंट व कलम काडीची जाडी, त्यातील अन्नसाठा, बागेतील परिस्थिती, किड-रोगांचा प्रादुर्भाव इ. बाबींमुळे कलमांची वाढ कमी-अधिक होते. तसेच द्राक्ष पिकाच्या पानांचे आयुष्य साधारणत जातीपरत्वे १६० ते १६५ दिवसाचे असते. त्यानंतर ही पाने पिवळी होवून गळून पडतात. म्हणजेच द्राक्षबागेत जर वेलीचा पूर्ण सांगाडा तयार करावयाचा झाल्यास रिकट घेऊनच हे शक्य होते. त्यासाठी नवीन द्राक्षबागेत रिकट हि महत्वाची कार्यवाही पुर्ण करावी लागते.\nरिकट हा शक्यतोवर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात घेतला जातो. यावेळी वातावरणातील किमान तापमान हे १५ अंश सें.च्या पुढे असते. अशावेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीस वेग येतो. रिकट घेण्यापूर्वी पूर्वतयारीच्या दृष्टीने द्राक्षबागेतील पुढील काही महत्वाच्या गोष्टींचा विचार करणे गजेचे आहे.\n���ा वर्षी बागेत कलम केल्यानंतर पावसाचे प्रमाण जास्त होते. तसेच नंतर च्या काळात वातावरण अधून-मधून ढगाळ होते. हि सर्व परिस्थिती बागेत विविध रोगांच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल होती. त्यामुळे बागेत केवडा, भुरी, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येईल.तसेच बुरशीचे बीजाणू पाने, काडी याठिकाणी सुप्तावस्थेत असतील. रिकट घेतल्यानंतर अनुकूल वातावरण मिळाल्यास ह्या सर्व रोगांचा प्रादुर्भाव नवीन फुटींवर होऊ शकतो. त्यामुळे रिकट अगोदर शिफारशीमध्ये बुरशीनाशकांचा वापर करावा.\nबागेत रिकट घेत असताना कलम जोडाच्यावर किमान ७ ते ८ डोळे प्रत्येक काडीवर परिपक्व असणे आवश्यक आहे. परंतु या वर्षी असलेल्या प्रतिकूल वातावरणामुळे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे काही बागेत काडीच्या परीपक्वतेसाठी अडचण आली. अशा बागेत पालाशयुक्त खतांचा फवारणीद्वारे, जमिनीतून वापर उपयुक्त ठरेल.\nसाधारणतः री-कट घेण्याच्या १५ दिवस अगोदर दोन कलमांच्या मध्ये तीन-चार इंच खोल अशी चारी घ्यावी. या चारीमध्ये जवळपास १० किलो कुजलेले शेणखत टाकून त्यावर १५०-२०० ग्रॅम सुपर फॉस्फेट, प्रति एकरी २५-३० किलो डीएपी आणि माती परीक्षणाच्या आधारे शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून ही चारी मातीच्या थराने झाकून घ्यावी. यामुळे दोन वेलीच्या मध्यात बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे नवीन मुळी लवकर तयार होईल व ही मुळी कार्यक्षम अशी असेल.\nरी-कट घेण्याच्या आठ ते दहा दिवस अगोदर कलम जोडाच्या वरची सात ते आठ पाने हाताने अथवा इथेफोन चा वापर करून गाळून घ्यावीत. यामुळे ज्या ठिकाणी री-कट घ्यायचा आहे, त्या भागातील डोळे तापतील आणि फुगतील. अशा डोळ्यांमधून फूट लवकर व एकसारखी निघण्यास मदत होते.\nबागेत री-कटची योग्य वेळ\nरिकट नंतर बाग फुटण्याकरिता वातावरणात विशिष्ट तापमान व आद्रता असणे गरजेचे असते. ठराविक तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली होत असतात. बागेतील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस पुढे असल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली योग्य प्रकारे होत असतात. तेव्हा री-कट साधारणत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेणे योग्य राहील. अशाप्रकारे रिकटची पूर्ण पूर्वतयारी झाल्यानंतर योग्य वातावरणात कलम जोडाच्या वर काडीच्या परीपक्वतेनुसार ३-४ डोळे ठेऊन रिकट घ्यावा.\nरी-कट घेतलेल्या बागेत एकसारखे व लवकर डोळे फुटण्याच्या दृष्टीने हायड्रोजन सायनामाईडचा वापर करणे गरजेचे आहे. काडीची जाडी, डोळ्यांची परिस्थिती व वातावरणातील तापमान या गोष्टींचा विचार करून तज्ञांचा सल्ला घेऊन हायड्रोजन सायनामाईडची मात्रा घ्यावी. साधारणपणे ३५-४० मी.ली हायड्रोजन सायनामाईड प्रती १ ली पाण्यात घेऊन योग्यप्रकारे पेस्ट लावावी.\nरिकट झाल्यानंतर गरजेनुसार कलम काड्या बांबूला सुतळीच्या सहायाने व्यवस्थित बांधून घ्याव्या. तसेच खुंटाला असलेल्या फुटी काढून टाकाव्या.\nकीड व रोग व्यवस्थापन\nरिकट नंतर ८-१० दिवसांनी डोळे फुगन्यास सुरवात होईल. या अवस्थेत उडद्या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ही कीड फुगलेला डोळा पोखरून त्यामधून निघणारी फूट संपवते. त्यामुळे या किडीचे वेळीच नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लॅमडा सायलोथ्रीन ५ मी.ली प्रती १० ली पाणी किंवा इमिडाक्लोरोप्रीड ४ मी.ली प्रती १० ली पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.\nअशाप्रकारे रिकट पूर्वतयारी करून नंतर व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास वेलींची एकसारखी वाढ होऊन पूर्ण बागेत ओलांडे, मालकाडी हे एकाच वेळी तयार होऊन पहिल्याच वर्षी चांगले उत्पादन मिळू शकते.\n(कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)\ngrape grape export recut in grape द्राक्ष बागेतील रिकट द्राक्ष द्राक्ष निर्यात\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nशेतकऱ्याने घेतले एकाच झाडावर वेगवेगळ्या जातींच्या आंब्याचे उत्पन्न\nआंबा झाडावर लागताच विकला जातो, बापरे इतके महाग भाव\nसंत्रा पिकावरील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन\nपपई पिकावरील रिंग स्पॉट व्हायरस किंवा पपया मोझॅक रोगाचं कसं कराल व्यवस्थापन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घट���ाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=wheat", "date_download": "2021-06-14T14:44:09Z", "digest": "sha1:VIAMCLSKM6FD4E4FSSFIUXUOCRYB6V5Q", "length": 6303, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "wheat", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nरब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ\nरब्बी हंगामासाठी बियाणे निवड\nबागायती गहू लागवड तंत्रज्ञान\nगव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन\nरब्बी पिकांतील पाणी व्यवस्थापन\nगहू गवताचा रस आरोग्याला फायदेशीर\nपरभणी परिसरात पहिल्‍यांदाच गव्‍हावर बुरशीजन्‍य करपा रोगाची शक्‍यता\nदेशातील ८० कोटी लोकांना होणार फायदा; मिळणार २ रुपयांनी गहू तर ३ रुपये किलो दराने तांदूळ\nभातपिकाचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येसाठी पर्याय\nहजारो क्किंटल गहू झाला खराब ; २ कोटी रुपयांचे नुकसान\nमोदी सरकारने केली गहू अन् तांदळाची रेकॉर्ड ब्रेक खरेदी\nजिरायत भागात कशी कराल गव्हाची लागवड; जाणून घ्या\nबेड प्लांटर मशीनच्या साहाय्याने करा गव्हाची पेरणी\n गव्हाच्या नव्या वाणाने 'या' गावातील शेतकऱ्यांचे उत्पन्न झाले दुप्पट\nराजस्थानमध्ये गव्हाची एमएसपी १९७५ रुपये प्रतिक्विंटल\nया वर्षी विक्रमी तांदूळ, गहूचे उत्पादन होणार : कृषी मंत्रालय\nयंत्राच्या साहाय्याने गहू अन् धानाची करा पेरणी, पेरणी खर्चात होईल बचत\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/fugitive-businessman-mehul-choksi-captured-in-dominica", "date_download": "2021-06-14T15:52:47Z", "digest": "sha1:AHMXJQ76FIHP4TBTDIMLYNBKB74IT5V2", "length": 7315, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "फरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकात अटक - द वायर मराठी", "raw_content": "\nफरार मेहुल चोक्सीला डॉमिनिकात अटक\nनवी दिल्लीः कॅरिबियन बेट समुहातील अँटिग्वा व बर्म्युडामधून रविवारी फरार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (६२) याला डॉमिनिका येथे मंगळवारी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. डॉमिनिका येथील स्थानिक प्रसार माध्यमांनी चोक्सी याला क्युबात पळून जाताना अटक केल्याचे म्हटले आहे. आता त्याला अँटिग्वाच्या रॉयल पोलिस फोर्सकडे देण्याची प्रक्रिया होईल, असे स्थानिक प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे.\nमेहुल चोक्सी अँटिग्वा व बर्म्युडाचा नागरिक आहे.\nपंजाब नॅशनल बँकेतील १३,५०० कोटी रु.च्या कथित भ्रष्टाचाराप्रकरणी भारतीय तपास यंत्रणा मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा प्रयत्न करत असताना चोक्सी अँटिग्वातून फरार झाल्याचे वृत्त आले होते व तो क्युबात पळून जात असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण मंगळवारी त्याला डॉमिनिका येथे ताब्यात घेतले. जानेवारी २०१८पासून चोक्सी अँटिग्वामध्ये राहात होता.\nसोमवारी अँटिग्वातून चोक्सी फरार झाल्यानंतर इंटरपोलने त्याच्याविरोधात यलो कॉर्नर नोटीस बजावली होती. चोक्सीचे फरार होण्याचे वृत्त सीबीआय औपचारिक व अनौपचारिक पातळीवर पडताळून पाहात आहे. तर चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी आपला अशील फरार झाल्याचे म्हटले होते.\nगेल्या रविवारी चोक���सीला कारमधून जाताना पाहण्यात आले होते. ती कार पोलिसांनी जप्त केली आहे.\nचोक्सी हा पीएनबी घोटाळ्यातील आणखी एक प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा काका असून नीरव मोदीलाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यर्पणाची प्रक्रिया सुरू आहे.\nपीएनबीमध्ये सुमारे १३ हजार कोटी रु.चा घोटाळा झाला असून चोक्सीने ७,०८०.८६ कोटी रु. तर मोदीने ६ हजार कोटी रु.चा घोटाळा केल्याचा भारतीय तपास यंत्रणांचा दावा आहे.\nपोलिस धमकावणीनंतर सरकारची ट्विटरला समज\nलक्षद्वीपमध्ये दारुबंदी उठवली पण गोमांस विक्रीवर बंदी\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2021-06-14T16:06:29Z", "digest": "sha1:WZ2TLXBLC4XRWOY5RHLA47KKZMTPW57N", "length": 5354, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निम आरूळे - विकिपीडिया", "raw_content": "\nनिम आरूळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक गाव आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०२१ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस���थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/cyclone-tauktae-warning-of-heavy-rains-in-mumbai-thane-and-palghar-64881", "date_download": "2021-06-14T16:15:37Z", "digest": "sha1:UQE7DIC6AIFQNBJGYHORBM3T2JIVEMRC", "length": 10111, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cyclone tauktae warning of heavy rains in mumbai thane and palghar | cyclone Tauktae : मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\ncyclone Tauktae : मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\ncyclone Tauktae : मुंबईसह 'या' शहरांमध्ये अतिवृष्टीचा इशारा\nहवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसंच ताशी १२० कि.मी. वेगानं वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तविली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. सोमवारी मुंबईनंतर आता तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं. पण हे वादळ जरी गुजरातच्या दिशेनं गेलं असलं तरी या वादळाचा धोका कायम असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाची तीव्रता ही कमी झाली आहे. पण मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.\nहवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तसंच ताशी १२० कि.मी. वेगानं वारे वाहण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेनं वर्तविली आहे. त्यामुळं यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आलं आहे. सोमवारी तौत्के चक्रीवादळानं रौद्र रूप धारण करत मुंबईला झोडपून काढलं. संपूर्ण दिवसभर मुंबईत सोसाट्याचा वारा वाहत होता. त्याचवेळी पावसानेही मुंबईला झोडपले.\nसकाळी ८ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा वेधशाळेनं १८९ मिलीमीटर पावसाची नोंद केली तर सांताक्रूझ वेधशाळेनं १९४ मि.मी. पावसाची नोंद केली. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्रांवर मुंबई शहरात १०५.४४, पूर्व उपनगरात ६१.१३ तर पश्चिम उपनगरात ११४.७८ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.\nमुंबईत महालक्ष्मी जंक्शन, हिंदमाता, नाना चौक, सक्कर पंचायत चौक वडाळा, दादर टीटी, एसआयईएस महाविद्यालय सायन, बिंदुम���धव ठाकरे जंक्शन वरळी, पठ्ठे बापुराव मार्ग ग्रँटरोड, चंदन स्ट्रीज मशीद बंदर रोड, चिराबाजार, शंकर बारी लेन, ५६ मोदी स्ट्रीट कुलाबा, जेजे रोड जंक्शन, बीडीडी चाळ अमृतवार मार्ग वरळी, अंधेरी सबवे, ओशिवरा बस डेपो, साईनाथ सबवे, लोखंडवाला लेन अंधेरी, मालवणी गेट नं. ६, योगीनगर बोरीवली, यशवंत नगर वाकोला या ठिकाणी पाणी भरले होते.\nCyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी\nCyclone Tauktae : मुंबईत मे महिन्यात पावसाचा सर्वाधिक विक्रम\nदिलासा, राज्यात सोमवारी कोरोनाचे नवे ८ हजार १२९ रुग्ण\nफक्त इच्छा नको, सीएम पदाचा आग्रह धरा, रामदास आठवलेंचा काँग्रेसला सल्ला\nधारावीतील रुग्णसंख्या शून्यावर, पालिकेचा 'हा' पॅर्टन ठरला यशस्वी\nकाँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/unidentified/", "date_download": "2021-06-14T15:58:34Z", "digest": "sha1:3C5XRDI65QHMWXRBXYSFMNWO3SN7KHCV", "length": 3388, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates unidentified Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nपश्चिम बंगाल मतदानादरम्यान हिंसाचार, एकाचा मृत्यू\nनिवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदानाला आज सकाळ पासून सुरूवात झाली असून पश्चिम बंगालच्या 5 मतदारसंघात आज…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T16:17:30Z", "digest": "sha1:CQN6T7PSJA7P7C5MBMK74UNNZYFS74WP", "length": 4460, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदापूर (पुणे) - विकिपीडिया", "raw_content": "\n(इंदापूर या पानावरून पुनर्निर्देशित)\nइंदापूर (रायगड) याच्याशी गल्लत करू नका.\nइंदापूर हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.\nशाहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे समाधीस्थान.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१९ रोजी १९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://shayarrt.com/best-marathi-love-shayariimage-shayari-wallpaper-shayari-photo-in-hd-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AA/", "date_download": "2021-06-14T16:12:38Z", "digest": "sha1:Z7FAWQ5JDTIUPNICMVHRMID4ZCZ3JFCH", "length": 10103, "nlines": 99, "source_domain": "shayarrt.com", "title": "best marathi love shayari+image shayari wallpaper shayari photo in hd मराठी शायरी वॉलपेपर्स - Shayarrt", "raw_content": "\nमाझ्या प्रिय मित्रांनो, मला माहित आहे तुम्ही आणखी Shayari images शोधत असाल, लवकरच मी आणखी Shayari image अपलोड करीन. वरील दिलेली सर्व शायरी अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केली गेली आहे, म्हणून तुम्ही dp ठेऊ शकता किंवा स्टेटस ला ठेऊ शकत.\nसर्व shayari images, shayari photos Shayari wallpapers संग्रह तुमच्यासाठी खास आहेत, हे सर्व शायरी प्रेम शायरी आहेत, मी रोज नवीन नवीन shayari photos बनवत आहे आणि येथे सतत अपलोड करत आहे.\nया प्रकारची एचडी shayari images, shayari photos Shayari wallpapers आपणास अन्य वेबसाइटवर फारच कमी मिळू शकेल कारण मी पाहिल्याप्रमाणे सर्व वेबसाइटवर फक्त शायरी आहे आणि फोटो नाहीत, हे सर्व फोटो मी स्वत: साठी बनवले आहेत, कधीकधी असे घडते जेव्हा आपल्याकडे शायरी असते. प्रतिमा एखाद्या प्रिय व्यक्तीला पाठवू इच्छित आहे आपण या सर्व प्रतिमा आपल्या व्हॉट्स अॅपवर देखील ठेवू शकता किंवा आपण आपल्या फोनवर किंवा संगणकावर वॉलपेपर देखील ठेवू शकता.\n🔴तुला विसरायचं म्हणलं तरी तुला विसरू शकत नाही कारण तू विसरण्यासाठी नाही आठवनीत ठेवण्यासाठी आहेस.\n🔵माझं फक्त एकच काम आहे सांगू तुला एकटक बघत बसण आणि तुझ्यावर आतोनात प्रेम करनं.\n⚫मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो कि याचं मोजमाप हो ना खरंच शक्य नाही आणि ते कोणाला जमणारही नाही.\n⚪प्रेम करणं हे वाईट नाहीये पण प्रेमाच नाटक करून एखाद्याला फसवण हे खूप वाईट आहे.\n🔴प्रत्येक वेळी मी तुझ्या आठवणीत असतो काय करू यार तुझ्याशिवाय दुसरं कोणी आठवनीतही येत नाही.\n🔵जोवर या शरीरात जीव आहे तोवर या हृदयात फक्त तूच आणि तूच असणार.\n⚫जेव्हा जेव्हा मी तुझ्या घरापुढून जातो हे येड काळीज मोठ्याने धडधडायला सुरू होतं.\n⚪प्रेमात पडणं इतकं छान अस फिलिंग देऊन जात म्हणल्या वर मी तर तुझ्या प्रेमात प्रत्येक वेळा पडतो.\n🔵येड तू जेव्हा मला माझ्या नावाने हाक मारतेस ना अग अस वाटत ना वाऱ्याची हळू झुळूक येऊन गेली खूप छान वाटत.\n🔴माझ्या आयुष्यात तू जेव्हापासून आलीय ना तेव्हा पासून मी सतत आनंदी असतो.\n⚫शोधून पण तुझ्या इतकं गोड कोणी भेटणार नाही पण अग मी तुज रूप सुंदर आहे म्हणून नाही तर तुज मनाने सुंदर आहेस म्हणून निवडलं आहे.\n⚪प्रत्येक वेळी तुला भेटण्यासाठी प्रयत्न करतो पण काय करू तू इतकी दूर गेलीस ना तू नाही येत पण तुझी आठवण मात्र सारखी भेटायला येते.\n🔵सर्व जण म्हणतात की प्रेमात पडू नका पण त्यांना कोण सांगणार प्रेम खऱ्या मनाने केलं तर त्याच्या इतका छान फिलिंग कुठच नाही.\n🔴तू जेव्हा आठवणीत येतेस ना तर माझ्या या चेहऱ्यावर हळूच अशी स्माईल येते.\n⚫तुझी आठवण येत नाही असा एक क्षण नाही पण तू या मनातून गेलीस अस पण क्षण नाही.\n⚪काय करू या मनाचं सारखं तुझाच विचार तुझीच काळजी पण तू समोर आलीस ना तर तुला बघूनच मन शांत होत.\n🔴मनातल्या मनात तुझ्याशी गप्पा मारत बसलो तुझ्याशी पण तू समोर आलीस ना तर शब्दच फुटत नाही ग.\nवरील दिलेली सर्व शायरी अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केली गेली आहे, म्हणून तुम्ही dp ठेऊ शकता किंवा स्टेटस ला ठेऊ शकत. मला आशा आहे की आपणास ही पोस्ट सर्व खूप आवडेल, मला माहित आहे की आपणास हे पोस्ट नक्कीच आवडली असेल म्हणून कृपया ती शेअर करुन कमेंट करा.\nAttitude Shayari Marathi एटीट्यूड शायरी मराठी\nसंत ज्ञानेश्वर महाराज कृत संपूर्ण हरिपाठ मराठी|हरिपाठ संत ज्ञानेश्वर महाराजांचा online\nBest of Gulzar Shayari in hindi |बेस्ट ऑफ गुलजार शायरी फेमस शायरी इमेज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/kanjurmarg-not-suitable-car-shed-devendra-fadnavis-presents-evidence-cm-358946", "date_download": "2021-06-14T14:33:55Z", "digest": "sha1:4C4CJULTBLD2KC5HX6ZCMX5SSOE2KUEO", "length": 20184, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा योग्य नाहीच; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर", "raw_content": "\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करून, हा निर्णय कसा चुकीचा आहे. याचे पुरावे दिले आहेत.\nकारशेडसाठी कांजूरमार्गची जागा योग्य नाहीच; देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पुरावे सादर\nमुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुकच्या माध्यमांतून जनतेशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी मुंबईतील आरे येथील मेट्रो कारशेडची जागा बदलवून ती कांजूर मार्ग येथे हलवली असल्याचा निर्णय घोषित केला. त्यामुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयावर टीका करून, हा निर्णय कसा चुकीचा आहे. याचे पुरावे दिले आहेत.\nफडणवीस यांनी मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याबाबत त्याचवेळी टीका केली होती. आता त्यांनी सलग काही ट्विट करीत, पुरावे सादर केले आहेत. मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन्ही मार्गिकांसाठी एकच कारशेड असावे ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली होती असे त्यांनी म्हटले आहे.\nआरेची जागा आर्थिकदृष्ट्या किफातशीर होती. हा मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आरे ही एकमात्र जागा आहे. तो अधिक शाश्वत पर्याय असल्याचे ठाम मत फडणवीस यांनी पुन्हा एकदा व्यक्त केले आहे. यासंबधी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ��ंच्या समितीतीत अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षेतेखालील समितीने काही निरक्षणे नोंदवली आहेत. आरे कारशेडचे नियोजन करताना पर्यावरण रक्षणावर सर्वाधिक लक्ष देण्यात आले होते. कार्वबन उत्सर्जन कमी करणे, सौर उर्जेचे पॅनेल बसविणे, सांडपाण्यावर प्रक्रिया आणि पुनर्वापर, एलईडी लाईट्सचा वापर असे नियोजन होते. या प्रकल्पाचा जेवढा उशीर होईल तेवढे कार्बन उत्सर्जन वाढणार आहे. त्यामुळे आरेमध्ये जी वृक्ष तोड होईल तिच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.\nयासंदर्भात फडणवीसांनी आणखी माहिती देताना म्हटले आहे की, ' 2015 मध्ये महायुती सरकारने कांजूरमार्ग येथील जागेचा विचार केला होता. त्यासाठी लागणारा विलंब आणि जमिनीसंदर्भातील विविध कायदेशीर अडचणींमुळे कांजूरमार्गच्या जागेचा विचार मागे पडला होता. ही जागा अद्यापही विवादित आहे'\n'कांजूरमार्गची जागा उपलब्ध झाल्यानंतर मेट्रो प्रकल्प कार्वान्वित होण्यासाठी 4.5 वर्ष लागणार आहेत. हा प्रकल्प डिसेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित होणार होता. कांजूरमार्गाच्या जमिनीची पोत पाहता, त्या ठिकाणी जागेचे स्थिरीकरण गरजेचे आहे. त्यालाच दोन वर्ष लागू शकतात. या निर्णयामुळे मेट्रो 3 चे प्रश्न तर सुटणार नाहीच परंतु मेट्रो 3 सह मेट्रो 6 अशा दोन्ही मार्गावरील फेऱ्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहे. कांजूरमार्ग भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो - 6 च्या कार्यान्वयात प्रचंड गुंतागुंत निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम मेट्रो 3 वरही होईल. शिवाय नुकसानही वाढेल. याप्रकल्पाच्या कार्यकक्षेत, कालावधीत होणारे बदल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे होणारा विलंब या संपूर्ण आर्थिक भार राज्य सरकारलाच उचलावा लागणार आहे'. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.\nसर्वात महत्वाचे म्हणजे, पर्यावरणासाठी संघर्ष करणार्‍यांचा मी सन्मानच करतो. पण, आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण, आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.\nप्रत्येकवेळी माझ्या नोकरीवर प्रश्न का उपस्थित करता, अमृता फडणवीस भडकल्या\nमुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस य���ंच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता त्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत. एका युजरने अमृता फडणवीस यांच्या राज्य सरकारने अ‌ॅक्सिस बँकेचा फायदा करून दिला, असा आरोप केला होता. त्याला अमृता फडणवीसांनी उत्तर दिल\nमुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना दणका; आरे कारशेडला स्थगिती\nमुंबई : मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका दिला असून आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असल्याची माहिती त्यांनीच पत्रकार परिषदेत दिली. पुढचा विचार केला जाईल तोपर्यंत आरे कारशेडमधलं एक पानही तोडता येणार नसल्याचे उ\nआरे कारशेडला मुख्यमंत्र्यांची स्थगिती, यावर फडणवीस म्हणतात...\nमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबईतील आरेमाधल्या कारशेडवर कारवाई केली आहे. आरेतील कारशेडला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिलीये\nझाडे न तोडता करा मुंडे स्मारक\nऔरंगाबाद- वृक्षतोडीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद रंगला आहे. मुंबईतील आरे कारशेडमध्ये यापुढे झाडाचे एकही पान तोडले जाणार नाही, असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेथील मेट्रोच्या कामाला स्थगिती दिली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मुख्यमंत्र्यांना\nबाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडे तोडणार नाही : उद्धव ठाकरे\nऔरंगाबाद-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारताना एकही झाड तोडले जाणार नाही, तर पक्षी बसतील असे झाले असे झाडे लावू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. दहा) दिले.\n...तर पवार साहेब प्रॅक्टिकल निर्णय घेतील : देवेंद्र फडणवीस\nपुणे : मेट्रो प्रकल्प होऊ नये असे कोणालाच वाटत नाही. त्याचे श्रेय कोणालाही मिळो, पण प्रकल्प लवकरात लवकर व्हावा, असे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मेट्रोसोबत आम्ही इमोशनली जोडलो गेलो आहोत. या प्रकल्पासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या आहेत.\nझाडे वाचविण्यासाठी ठाकरे विरुद्ध मुंडे\nऔरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांचा विषय राज्यभर गाजत आहे. त्यामु��े शिवसेनेने बॅकफूटवर येत एकही झाड न तोडता बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी 110 झाडे तोडावी लागणार असल्याचे समोर\nआशिष शेलारांचा सवाल, \"का विकासाशी शत्रू सारखे वागताय का महाराष्ट्र द्रोह करताय का महाराष्ट्र द्रोह करताय\nमुंबई : आरेतील मेट्रो तीनचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात आलं आणि त्यानंतर राज्यात मुंबईकरांच्या मेट्रोवरून राजकारण सुरु झालं. उच्च न्यायालयाने कांजूरमार्गमधील मेट्रो तीन कारशेड कामाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने प्रकल्प लांबू नये म्हणून पर्यायी जागांचा शोध घेण्यास सुरवात केली.अशात मु\nका झाली प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्तपदावरून तडकाफडकी उचलबांगडी \nमुंबई : मुंबई महानगर पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी वरीष्ट सनदी अधिकारी इक्‍बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मंत्रीमंडळांची त्यांच्यावर नाराजी असताना मुंबई भेटीवर आलेल्या दोन्ही केंद्रीय पथका\n'योग्य चर्चा न करता कामकाज उरकणं, हीच ठाकरे सरकारची कार्यपद्धती'; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात\nमुंबई - राज्यातील महिलांवर होणाऱ्या अन्यायाला रोखण्यासाठी शक्ती कायद्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, विधिमंडळाच्या अधिवेशनात या कायद्याविषयीचे विधेयक मांडण्यात येणार आहे. परंतु हा कायदा राज्यातील महिला आणि बालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे त्यावर विस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/tu-soubhagyvati-ho-marriage-scence-manglsutra-fashion-lakshmi-manglsutra-nrst-136311/", "date_download": "2021-06-14T15:37:38Z", "digest": "sha1:N4GET7TZQRFCIGIAEWHLFAHI2E5UTKZV", "length": 10971, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "tu soubhagyvati ho marriage scence manglsutra fashion lakshmi manglsutra nrst | जान्हवीच्या मंगळसूत्रानंतर आता महिलावर्गाचं लक्ष वेधून घेईल ऐश्वर्याचं लक्ष्मी मंगळसूत्राने! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्य��वरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nमहिलांना ओढ मंगळसूत्राचीजान्हवीच्या मंगळसूत्रानंतर आता महिलावर्गाचं लक्ष वेधून घेईल ऐश्वर्याचं लक्ष्मी मंगळसूत्राने\nऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.\nतू सौभाग्यवती हो या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे.\nआणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.\nऐश्वर्या आणि सूर्यभान यांची लगीन घाई सुरु झाली आहे आणि लग्न म्हटलं की हळद आलीच. हे लग्न अनोखं आहे म्हणजे हळद ही अनोखी असणारच. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांची हळद होत असून यात नवराई सजलेली दिसत आहे आणि नाचगाण्याने आणि आनंदाने हा हळदीचा सोहळा पार पडत आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीह��� अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/03/500Sq-ft-homes-tax-free-.html", "date_download": "2021-06-14T14:07:06Z", "digest": "sha1:DIKZKVVTMGXTCMUTO267J3CEI4JZO62N", "length": 6971, "nlines": 68, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA ५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ\n५०० चौरस फुटांपर्यंतच्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर माफ\nमुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील 500 चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यासाठी संबंधित अधिनियमामध्ये सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2019 पासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.\nमुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील निवासी इमारतींमधील 500 चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा आणि 501 ते 700 चौरस फुटांपर्यंत चटईक्षेत्र असलेल्या निवासी गाळ्यांना मालमत्ता करातून 60 टक्के सवलत देण्यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने 6 जुलै 2017 रोजी ठराव केला आहे. त्याअनुषंगाने शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.\nभारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 (x) मधील तरतुदीनुसार, महानगरपालिका हद्दीत कर आकारणी करण्याचे अधिकार हे विधानमंडळाकडून महानगरपालिकेस देण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनियम,1888 च्या कलम 128, 139 ते 144 (E) मध्ये मालमत्ता कर आकारणी संदर्भात तरतुदी आहेत. 500 चौरस फूट किंवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा गाळ्यांमधील मालमत्ता कर माफ करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करणे गरजेचे होते. ही सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा निर्णय 1 जानेवारी 2019 पासून लागू करण्यास मान्यत��� देण्यात आली आहे. विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात याबाबतचे विधेयक सादर करण्यात येईल.\nदरम्यान, अधिनियमातील सध्याच्या तरतुदीनुसार, 501 ते 700 चौरस फुटापर्यंतच्या चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती किंवा गाळ्यांच्याबाबतीत मालमत्ता करातून सूट देण्यासंदर्भातील अधिकार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे आहेत. त्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याची गरज नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/01/blog-post_05.html", "date_download": "2021-06-14T14:51:30Z", "digest": "sha1:VVXA73TD6WMHC75PC66IO4B25HVATDJM", "length": 6627, "nlines": 222, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: ~ तुला पाहिल्याचा मला भास होतो ~", "raw_content": "\n~ तुला पाहिल्याचा मला भास होतो ~\nतुला पाहिल्याचा मला भास होतो\nकळेना कधी मी तुझा 'दास' होतो.\nतुझे चालणे हे किती जीव घेणे\nमनी मोरनीचा खुला वास होतो.\nअदा ती निराळी तुझ्या बोलण्याची\nतुझा मूक बाणा भला खास होतो.\nमिळालीच नाही मला ढील थोडी\nजरी मी कधीचा तुझा 'ध्यास' होतो.\nकळालाच नाही मला खेळ सारा\nकसा या बटांचा कधी फास होतो.\nनको आस दाऊ आता शेवटाला\nचिता पेटताना उगी त्रास होतो \nनको वाट पाहू तिची तू रमेशा,\nतुझा जीव घेणे तिचा श्वास होतो.\n(भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 11:18 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ तुला पाहिल्याचा मला भास होतो ~\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/great-relief-disabled-benefit-ya-facility-can-be-availed-home-13185", "date_download": "2021-06-14T15:18:40Z", "digest": "sha1:I3QNOZCDPREQYE7NJKX3LOZZAOGRFTB6", "length": 10164, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "दिव्यांगांना मोठा दिलासा... घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा लाभ | Gomantak", "raw_content": "\nदिव्यांगांना मोठा दिलासा... घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा लाभ\nदिव्यांगांना मोठा दिलासा... घरबसल्या घेता येणार ‘या’ सुविधेचा लाभ\nगुरुवार, 6 मे 2021\nआता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुण देणं अनिवार्य असणार आहे.\nदिव्यांग नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आह��. केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानंतर, आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देणं अनिवार्य असणार आहे. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने (Social And Justice Emowerment Ministry) याबद्दलचा अध्यादेश काढला आहे. त्याचबरोबर या मंत्रालयाच्या दिव्यांग विभागाने याबद्दलचं सोशल मिडियावरील ट्विटरवरुन ट्विट देखील केलं आहे. (Great relief to the disabled The benefit of Ya facility can be availed at home)\nया ट्विटद्वारे, दिव्यांग प्रमाणपत्र आता फक्त UDID या पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देणं सगळ्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना अनिवार्य असणार आहे. या आदेशाची अंमलबजावणी 1 जूनपासून होणार आहे. (Great relief to the disabled The benefit of Ya facility can be availed at home)\nDelhi Oxygen Crisis: केजरीवालांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार\nगेल्या काही दिवसांपासून ही मागणी करण्यात येत होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे लागू केलेल्या विविध निर्बंधांमुळे दिव्यागांना हे प्रमाणपत्र मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रामुळे दिव्यांग नागरिकांना सरकारच्या अनेक सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे.\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nपणजी: राज्यात लसीकरणाला (Vaccination) चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्याच्या...\nडिचोलीत पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांच्या पालकांचे लसीकरण सुरु\nडिचोली: सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता 15 वर्षापर्यंतच्या बालक असलेल्या पालकांचे...\nVaccination: आजपासून गोव्यात 15 वर्षांखालील मुलांच्या पालकांचे लसीकरण\nपणजी: राज्यातील पंधरा वर्षाखालील मुलांच्या पालकांना उद्या तारीख ७ जूनपासून...\nडिचोलीत दहा वर्षापर्यंतच्या बालकांच्या 251 पालकांनी घेतली कोविशिल्ड लस\nडिचोली: 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांसाठीच्या आयोजित लसीकरण (...\nGoa Vaccination: 18 ते 44 'विशेष' वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात\nपणजी: राज्यातील 18 ते 44 वयोगटातील जाहीर केलेल्या विशेष गटातील नागरिकांना उद्या ता....\nGoa School Board: दहावी विद्यार्थ्यांच्या निकालासाठी गोवा शालान्‍त मंडळाची योजना\nपणजी: सरकारने(Goa Government) यंदा दहावीची परीक्षा(10th Exam) रद्द केल्याने गोवा...\nGoa : कोरोना काळात अनाथ झालेल्यांना मुख्यमंत्र्याचा मदतीचा हात\nपणजी : राज्यात कोविड (Covid -19) काळात कुटुंबातील कमवता सदस्याचा मृत्यू...\nएम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी\nचेन्नई : गेल्या महिन्यात झालेल्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत (Tamilnadu...\nसरकारच्या बेजबाबदारपणामुळे 'कोरोना' नियंत्रणाबाहेर : दिगंबर कामतांचा निशाणा\nराज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव व मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ आहेत....\nमडगाव बस स्थानकावर अनेक सुविधांची कमतरता\nमडगाव : दक्षिण गोवा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने निश्चित केल्यानुसार वेगवेगळ्या...\nIPL 2021 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात पहिल्यांदाच दिसणार विशेष दृश्य\nआज सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 14 व्या हगांमासाठी ...\nगोवा मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण; गोव्‍याची स्‍वयंपूर्णतेकडे वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/supersonic-air-craft-testing-hyper-sonic-voice-in-nashik-breaking-news", "date_download": "2021-06-14T14:30:50Z", "digest": "sha1:TP7HSP66YXB6BYUEBT6WVE2FGSAYK5VS", "length": 6230, "nlines": 47, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक शहरात ‘तो’ कानठळ्या बसवणारा आवाज कसला? जाणून घ्या कारण", "raw_content": "\nनाशिक शहरात ‘तो’ कानठळ्या बसवणारा आवाज कसला\nआज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरात मोठा आवाज झाला होता. अनेकांनी या आवाजाबाबतचे कुतूहल सोशल मीडियात व्यक्त केले. आवाज ऐकला होता का याबाबत अनेकांनी विचारणाही केली. सगळेच जण आवाजाबाबत अनभिन्न होते. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या HAL कंपनीमध्ये लढाऊ विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले.\nएचएएल कंपनीमध्ये लढाऊ विमाने तयार केली जातात. त्यामुळे या विमानांची चाचणी परिसरात होत असते. बऱ्याचदा नाशिक शहराच्या वेशीपर्यंत ही विमाने आकाशात घिरट्या घालताना नजरेस पडतात. आज यातीलच काही विमानांची चाचणी ओझरमधील एचएएलच्या परिसरात पार पडली. यावेळी हवेचा दाब तोडल्यानंतर कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीत ऐकू आला. नाशिक शहरातही वेगवेगळ्या भागात हा आवाज ऐकू आला.\nसध्या संचारबंदी सुरु असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. अनेकांची कामे घरून सुरु आहेत. यामध्ये संपर्काचे माध्यम केवळ सोशल मीडियात आणि फोन एवढेच उरले आहे. यादरम्यान, नाशिककरांना एकमेकांना संदेश, फोन स्वरुपात संपर्क करून अचानक झालेल्या आवाजाबाबत विचारपूस केली. यावेळी फक्त आवाज ऐकू आला, कसला आला, कुठून आला कुनलही माहिती नव्हते.\nदरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले असून सुपरसॉनिक विमानांची चाचणी केल्यामुळे हा आवाज झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.\nमाहितीगारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाच पटहून अधिक असतो. या आवाजाला बर्‍याचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानातून चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचिक माध्यमात प्रेशर वेव्हच्या रूपात प्रवास करीत असतो. हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करते.\nपाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग 1,440 मीटर म्हणजेच 4,724 फूट / से पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जातात. यापेक्षाही अधिक हा आवाजाचा वेग असतो. त्यामुळे साहजिकच कानठळ्या बसवणारा आवाज होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-06-14T15:27:28Z", "digest": "sha1:2JDWE5GPXTBDAJ5L5YS5W5X3AB2RGK74", "length": 5796, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेन्री निकोल्स - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव हेन्री मायकेल निकोल्स\nजन्म १५ नोव्हेंबर, १९९१ (1991-11-15) (वय: २९)\nफलंदाजीची पद्धत डाव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने फिरकी\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी ० ०\n१८ ऑगस्ट, इ.स. २०१६\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nहेन्री मायकेल निकोल्स हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nन्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९९१ मधील जन्म\nइ.स. १९९१ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१५ नोव्हेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nन्यू झीलँडचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nन्यू झीलँडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-virus-effect-on-agriculture-industry-vegetable-export-will-decreased-by-50-percent/", "date_download": "2021-06-14T16:16:11Z", "digest": "sha1:YAB3UY6ZUI7BVH6IYD266FC3P5ZOIJPN", "length": 10970, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कोरोना व्हायरसचा शेती उद्योगाला फटका, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांनी घटणार", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकोरोना व्हायरसचा शेती उद्योगाला फटका, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांनी घटणार\nजगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे शेती उद्योगही प्रभावित होत आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या फळभाज्या आणि फळे गोदामामध्ये पडून आहेत. यामुळे व्यापाऱ्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. राज्यातील काही जिल्ह्यातील स्थानिक बाजारपेठा बंद पडल्या आहेत. कोरोना संसर्ग आजार असल्याने शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे शहरांमधील बाजारपेठा आणि आठवडी बाजारपेठा या बंद पडत आहेत.\nपरभणीतील आठवडे बाजारही बंद करण्यात आला असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील बाजारपेठांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. राज्यातील निर्यात होणाऱ्या फळ भाज्या आणि भाजीपाल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे. देशातून एकूण निर्यातीपैकी ६५ टक्के फळे आणि ५५ टक्के भाजीपाला निर्यात करणाऱ्या महाराष्ट्रावर अवकाळी पाऊस, गारपिटीनंतर आता कोरोनामुळे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील फळे, भाजीपाल्याची निर्यात ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. याविषयीचे वृत्त दिव्य मराठीने दिले आहे. मागील वर्षात २ कोटी ३० लाख ८४ हजार ६९० मेट्रिक टन भाजीपाला, फळे, फुलांची निर्यात झाली होती.\nयातून भारताला १ लाख ३० हजार ३८७ कोटी परकीय चलन मिळाले होते. यात सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा होता. पण यावर्षी मात्र अवकाळी पाऊस त्यानंतर आता कोरोना व्हायरसमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात द्राक्षांची निर्यात सुरु होत होती मार्च महिना लागला तरी द्राक्षांची निर्यात सुरू झालेली नाही. कोरोनाचा पोल्ट्री व्यवसायावरही परिणाम झाला असून चिकन फक्त १० ते २० रुपये किलोप्रमाणे विकले जात आहे. कोरोनाच्या भीतीपोटी पालघरमधील एका शेतकऱ्याने कोंबड्याची नऊ लाख अंडी नष्ट केली. भाजीपाला निर्यातीवरही मोठा परिणाम झाला आहे. फळे- भाजीपाला, मटन - चिकन हे पदार्थ नाशवंत असल्याने ते अधिक काळ साठवू शकत नाहीत. त्याचा थेट परिणाम थेट शेतकऱ्यांवर होत आहे. आंबा निर्यातीवरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे आखाती देशांनी हापूस आंब्याची मागणी थांबवली आहे, यामुळे आंबा विक्रेत्यांची चिंता वाढली आहे.\nCoronavirus vegetable vegetable market Export कोरोना व्हायरस भाजीपाला भाजीपाला मार्केट भाजीपाला निर्यात\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू ��रणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-14T14:41:27Z", "digest": "sha1:SHNHSDIU5LS2AUHB2QHPAGPILFOATWNQ", "length": 8440, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "फेक न्युज व्हायरल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nWhatsApp सारखं फीचर आता FB मेसेंजरमध्ये, जाणून घ्या फायदे\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - वॉट्सअ‍ॅप्प हे भारतात सर्वात जास्त जास्त वापरलं जाणारं मेसेंजर ऍप आहे. वॉट्सअप्प नेहमी काहीतरी अपडेट करत असतं.म्हणून ते खूप प्रसिद्ध आहे. आता वॉट्सअप्प सारखंच फेसबुक मेसेंजरने एक नवीन फीचर आणणार आहे. या फिचरमुळे…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात…\nVinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप,…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव जाणकरांचा…\nचीनी शास्त्रज्ञांचा 24 प्रकारचे ’कोरोना व्हायरस’ शोधल्याचा दावा,…\nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स\nबिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता, 13 आमदार पक्ष सोडणार केंद्रीय नेतृत्वाची डोकेदुखी वाढली\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-kids-complained-police-about-his-father-and-his-habit-watching-tv-6453", "date_download": "2021-06-14T14:50:24Z", "digest": "sha1:E4BLBXWQGM6YSUNST5NTU6PTWO7K7E53", "length": 12306, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "पोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत\nपोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत\nपोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत\nपोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत\nपोलिसकाका, माझे बाबा टीव्ही पाहतात, मला अभ्यास करू देत नाहीत\nसंजय महाजन, साम टीव्ही, जळगाव\nगुरुवार, 1 ऑगस्ट 2019\nमुलं अभ्यास करत नाहीत, टीव्ही पाहतात.. तासंतास मोबाईल फोनवर गेम खेळत बसतात ही सर्वसामान्य पालकांची तक्रार. मात्र, जळगावच्या जामनेरमधल्या एका चिमुरड्यानं चक्क वडिलांची तक्रार पोलिसांत केली. इतकंच नाही तर वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. माझा बाप मला अभ्यास करू देत नाही. टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असं गाऱ्हाणं या मुलानं मांडलं.\nमुलं अभ्यास करत नाहीत, टीव्ही पाहतात.. तासंतास मोबाईल फोनवर गेम खेळत बसतात ही सर्वसामान्य पालकांची तक्रार. मात्र, जळगावच्या जामनेरमधल्या एका चिमुरड्यानं चक्क वडिलांची तक्रार पोलिसांत केली. इतकंच नाही तर वडिलांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली. माझा बाप मला अभ्यास करू देत नाही. टीव्ही पाहतो, आईलाही मारतो, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, असं गाऱ्हाणं या मुलानं मांडलं.\nअवघ्या 12 वर्षांच्या मुलाच्या या तक्रारीनंतर पोलिसही चांगलेच अवाक झाले. भर पावसात हा मुलगा पोलिस ठाण्यात आला, तेव्हा त्याच्या अंगावर केवळ हाफ पॅन्ट आणि बनियन होतं. वडील मिस्त्री काम करतात. आई शेतमजुरी करते. हा मुलगा त्याच्या दोन भावंडांसह आश्रमशाळेत शिकतो. पोलिसांनी या मुलाची सगळी माहिती जाणून घेतली. त्यानंतर या मुलाला घेऊन पोलिस कपड्यांच्या दुकानात गेले. त्याला कपडे घेऊन दिले. इतकंच काय, त्यानं सँडल नाही सांगितलं तर पोलिसांनी त्याला नवी कोरी सँडलही घेऊन दिली.\nत्यानंतर पोलिसांनी त्यांचं कर्तव्य बजावत या मुलाच्या पालकांना बोलावलं. त्यांना समजावलं.\nया घटनेतून पोलिसांची माणुसकी दिसलीच. तुम्हीही पोरांचा अभ्यास सुरू असताना, लाडकी सीरियल किंवा क्रिकेट मॅच पाहात असाल तर सावध राहा. तुमची मुलंही तुम्हाला पोलिस स्टेशनची हवा खायला लावू शकतात.\n6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांवर क्लिनिकल चाचण्यांना उद्यापासून ...\nनवी दिल्ली : दिल्लीतील एम्स रुग्णालयात Delhi AIIMS...\nसुपरमॅन आणि डिलिव्हरेन्स स्टार नेड बिट्टीचे निधन\nवॉशिंग्टन : 'सुपरमॅन' Superman, 'नेटवर्क' Deliverance यासारख्या आयकॉनिक...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nमिझोरम : जगातील सर्वात मोठ्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचे निधन\nआयझॉल : “जगातील सर्वात मोठ्या कुटुंबाचे” The largest family in the world...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nNarcissistic disorder : अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता...\nअकरा वर्षाच्या कमलने त्याच्या मित्राची टॉय कार तोडली. मित्राची टॉय कार...\nघोड्यापेक्षा वेगाने पळतोय महेंद्रसिंग धोनी; साक्षी��े शेयर केला...\nआयपीएल 2020 IPL 2020 नंतर तहकूब झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा Chennai...\nइंदूरच्या प्राणी संग्रहालयात साडेसतरा वर्षाच्या वाघाचा मृत्यू\nइंदूर : इंदूरच्या Indore कमला नेहरू प्राणी संग्रहालयात Kamala Nehru Zoo...\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nकमी झोपेमुळे हृदयविकाराच्या धोक्यात 24 टक्क्यांनी वाढ\nझोपेची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे. झोप कमी हा उच्च रक्तदाब,...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/health.html?page=2", "date_download": "2021-06-14T14:06:17Z", "digest": "sha1:NB7FGBHYK5ZUZ4JF4RZF4ZLCYB7GNLNM", "length": 9412, "nlines": 129, "source_domain": "zeenews.india.com", "title": "health News in Marathi, Latest health news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\n आरोग्य अधिकाऱ्याला दमदाटी, आमदार रणजीत कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल\nधोक्याचा इशारा, जास्त मीठाचे सेवन करणे भारी पडू शकते, दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू\nExcess Sodium Side Effects: खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मीठाचा (Salt) जास्त वापर केल्याने हृदय विकाराचा रोग होतो.\nउन्हाळ्यात जांभूळ आरोग्यासाठी लाभदायक\nजांभूळ फळाचे शास्त्रीय नाव 'सायझिजियम क्युमिनी' असे आहे.\nकढीपत्ता तुमचं सौंदर्य वाढवायला करेल मदत\nसुंदर दिसण्यासाठी आपण सौंदर्य प्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर करतो. त्यावर भरपूर खर्चही करतो.\nउन्हाळ्यात खरबूज आरोग्यास लाभदायक\nउन्हाचा चटका वाढत असल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होवू शकतो.\nउन्हाळ्यात अननस आरोग्यास लाभदायक\nVideo | राजेश टोपेंचे कोरोनासंदर्भात वक्तव्य\nउन्हाळ्यात द्राक्ष आरोग्यास लाभदायक; जाणून घ्या फायदे\nकोरोनाकाळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास उपयोगी\n'या' लोकांसाठी घातक ठरेल फणस\nआरोग्याची समस्या असलेल्यांनी कोणतेही फळ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्कीचं घ्यावा.\nघरगुती उपचार: काळ्या अंडर आर्म्सपासून मुक्त होण्यासाठी या टिप्स वापरून पाहा, त्याचा परिणाम काही दिवसांत दिसून येईल\nमुली आपल्या शरीरावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी विविध उपाय करतात. हे केस काढून टाकण्यासाठी ते रेझर, वॅक्सिंग क्रीम आणि हेयर र���मूवल क्रीम वापरतात.\nVideo | केंन्द्रीय आरोग्यमंत्र्यांनी केला महाराष्ट्राचा अपमान- नाना पटोले\n कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा\nWorld Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस. जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.\nVIDEO : पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंचं ट्विट\nVIDEO : पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंचं ट्विट\nरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय नक्की वाचा\nविमानात जाताना शिडीवर तीन वेळा पडले जो बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित\n‘एअरफोर्स वन’ची शिडी चढताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US President Joe Biden) तीन वेळा पडले. त्यांचा हा पडतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपतींच्या भेटीत काय घडलं\nमुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या\nतुम्हाला माहित आहे का ''महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा'' कंपनीचं पाकिस्तानशी कनेक्शन\nसोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर हीच ती वेळ असे समजा, कारण......\nआषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठी बातमी\nया शहरात १ घर फक्त १२ रुपयाला, या शानदार ऑफर मागे आहे एक महत्त्वाचं कारण\n\"देव तारी त्याला कोण मारी'' व्हेलच्या तोंडात 30 सेकंद राहूनही हा माणूस जिवंत\nसचिन आणि सेहवागला आऊट करणारा हा बॉलर पोट भरण्यासाठी चालवतो टॅक्सी\nनेहमीच गरबा खेळणाऱ्या दया भाभीचा हा डान्स पाहून तुम्ही देखील म्हणाल की, 'मी जेठालालला काय उत्तर देऊ\n'Taarak Mehta...' Popatlal च्या आयुष्यात हातात गुलाब घेऊन लवंगी मिरची, थेट Popatlal ला प्रपोज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/phlentt-without-kicn/wiz46b5n", "date_download": "2021-06-14T16:24:06Z", "digest": "sha1:6MONBNO7AYWCT5ABSQ4UXIJKCURNZFN4", "length": 6864, "nlines": 152, "source_domain": "storymirror.com", "title": "फ़्लॅट Without किचन | Marathi Others Story | Ashvini Duragkar", "raw_content": "\nमी ही दमते रे... जरा याची ही तु दखल घे...\nदोन बेडरूम एक हाॅल, पण without किचनचा एखादी तरी फ्लॅट घे...\nचार दिवस राहुन थोडा आराम मला ही करु दे..मला ही सुट्टि अनुभवु दे, वर्षानुवर्षांची कसरत आता... थोडी तरी काढु दे...\nतु सात फेरे घेतले माझ्याशी, मी लगीन केल तुझ्याशी, पण मर्यादित मात्र किचन पुरतेच ठेवले...\nकाळ पलटत गेला, शतके बदल��� गेली, पण माझी व्यथा तशीच राहाली...\nसंसार प्रपंच-चुल अन् मुलच्या चक्कीत मी मात्र कायमच पिसुन राहाले..\nसासरच्या लोकांना समजण्यात पहिले पाच वर्ष सरून गेले, त्यांच्या प्रमाणे वागता वागता तारुण्याचे दिवस ही निघुन गेले...\nसणवार, लग्न समारंभ यात कंबरड मोडल...\nमग भरली झोळी दोघाचे झालो तिन, मुलांचे पोषण करता करता वाजली माझी बिन...\nउठुन सकाळी रोज़ माझी तारांबळ उडत गेली, भांडे कुंडे कपडे लत्ते यातच पुर्ण आयुष्य पलटले...\nते महिन्याचे कठीण चार दिवस, तो फ़न फ़नलेला ताप, ती शिंकावर शिंका आणणारी सर्दी.. सगळ काही मी सोसत गेले...\nOn Duty २४/७ हे सूत्र मी नेहमीच पाळत गेले, प्रपंचाचा गाडा अलगद तठस्तपणे मी मात्र पेलत गेले..\nत्या सासु सासऱ्यांच्या अपेक्षा, त्यात नंदा भावजांचा मानपान, त्या ईन ईवायांचा पावुनचार, त्यात जावायाचा आदर सत्कार यातच अर्धे आयुष्य बहाल केले..\nते रोजचेच तुमचे डबे, तोच तोच सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, त्याच रटाळवाण्या जिवनाला आता.. खरच मी कंटाळुन गेले..\nतुमच्या फ़रमाईश पुर्ण करता करता मी स्वतःतच पार हरवुन गेले... होत्या नव्हत्या त्या साऱ्या हौशी पुर्ण करायच्या विसरुनच गेले...\nसगळयांच्या आवड़ी निवडी पुरवता पुरवता मी अक्खी जिरुन गेले, धुळ खात पडलेल्या डिग्री एकदा तरी चाळायच्या सोडुन दिले...\nहोती आवड कामाची केले सगळे थेट... पण आता या शरीराला हवी थोड़ी रेस्ट...\nवय झाल रे माझ आता, थोडा विसावा मला ही घेवु दे....\nआयुष्यभर बिनपगारी कामावर होती, थोडया रजा मला ही देवुन दे...\nकधी रिटायर्मेंट न होणाऱ्या आईच आज मात्र होवु दे...\nबस आता मला काहीच नको मात्र...\nदोन बेडरूम एक हाॅल, पण without किचनचा एखादी तरी फ्लॅट घे...\nसमर्पित त्या सगळया आईंना... ज्यांना खरच या फ़्लॅटची नितांत गरज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/kangana-called-director-yaa-chakka-devta-find-out-11279", "date_download": "2021-06-14T14:33:28Z", "digest": "sha1:7HRGNEVMBGOEZ7H4KQCJOZDMYKG6ZBE6", "length": 11458, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कंगनाने ''या'' दिग्दर्शकाला चक्क देवता म्हटलं; जाणून घ्या | Gomantak", "raw_content": "\nकंगनाने ''या'' दिग्दर्शकाला चक्क देवता म्हटलं; जाणून घ्या\nकंगनाने ''या'' दिग्दर्शकाला चक्क देवता म्हटलं; जाणून घ्या\nमंगळवार, 9 मार्च 2021\nकंगना रणावतने थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवरुन एक पोस्ट लिहिली आहे.\nमुंबई : बॉलिवूडमधील प्र��िध्द अभिनेत्री कंगना रनावत तिच्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. कंगना सध्य़ा तामिळनाडूच्य़ा माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित 'थलायवी' बायोपिकमध्ये काम करत आहे. थलायवी चित्रपटाचे चित्रीकरण आता पूर्णत्वाकडे आले आहे. कंगना रणावतने थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्यासाठी ट्विटरवरुन एक पोस्ट लिहिली आहे.\nट्विटरवरुन कंगनाने चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरचे फोटो शेअर केले आहेत. आणि यात थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय़ यांनी देवता म्हटले आहे.‘’विजय सर थलायवीचं अर्ध डबींग पूर्ण झालं आहे. आणि आता अर्ध डबींग तेवढ बाकी आहे. आता हा प्रवास संपत आला आहे. माझ्या मनात यापूर्वी अशी भावना कधीच नव्हती जशी आज आहे. मी तुम्हाला आत्तापासून मिस करत आहे. असं मला लक्षात येत आहे,’’ अशी पोस्ट तिने केली आहे.\nप्रसिध्द दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचं शूट...\nकंगना पुढे म्हणते, ‘’मला तुमच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने माहीत झाली की, तुम्ही चहा, कॉफी, वाईन, नॉनव्हेज, आणि पार्टीज यापासून दूर आहात. आता मला हळूहळू समजत आहे की, मी जस जशी कलाकार म्हणून जास्त प्रकट होऊ लागते, तेव्हा तुमच्या डोळ्यांमध्ये एक वेगळ्याच प्रकारचे तेज असते. मी तुम्हाला कधीही रागवलेले, अस्वस्थ झालेलं कधीच पाहिलेलं नाही. तुम्हाला ओळखणारे लोक ज्यावेळी तुमच्याबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्याही डोळ्यांमध्ये एक वेगळच तेज दिसून येतं. तुम्ही माणूस नाही तर देवता आहात. मला खरचं मनापासून आभार मानायचे आहेत. मला तुमची सतत आठवण येत राहील. तुमचीच, कंगना.’’\nBELL BOTTOM साठी मानधन कमी केल्याच्या चर्चेला अक्षय कुमारने स्वतः दिले उत्तर\nबॉलीवु़डचा (Bollywood) खिलाडी अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच...\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\n'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके\nबॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez)...\nके. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल\nटीम इंडियाचा प्रसिध्द क्रिकेटपटू के.एल राहुल (K.L. Rahul) आणि अभिनेता सुनील...\nपहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात; रियल लाइफ Love Story\nजेव्हा आपल्या वाटेत अचानक वाऱ्याचा झोत येतो किंवा आपल्याभोवती व्हायोलिनचा आवाज येतो...\nसुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका\nनवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\nरिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका\nगेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) सोशल मिडियावर (...\n'अभी तो मै जवान हूं' अभिनेते धर्मेंद्र यांचा व्हिडिओ होतोय व्हायरल...\nबॉलिवूडमधील(Bollywood) प्रसिध्द अभिनेते धर्मेंद्र(Dharmendra) यांनी आपल्या...\nBirthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता\nमुंबई: हिंदी चित्रपटात(Hindi Cinema) नायक आणि नायिका जितके आवश्यक आहे तितकेच...\nयामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक...\nVeer Sawarkar Biopic: कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका\nमुंबई: अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि रणदीप हुडा या तीन अभिनेत्यांनी...\nचित्रपट दिग्दर्शक विजय victory मुंबई mumbai अभिनेत्री मुख्यमंत्री जयललिता jayalalithaa शेअर कला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/musician-chinar-mahesh-will-meet-the-audience-soon-22226/", "date_download": "2021-06-14T15:05:14Z", "digest": "sha1:PNSNAPTSBWBYNZ7FACOQ5BIHB2RDMH5S", "length": 11642, "nlines": 166, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "musician chinar mahesh will meet the audience soon | संगीतकार चिनार महेश लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nऑनलाईन कॉन्सर्टसंगीतकार चिनार महेश लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nलॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकार हे आपल्या घरूनच आपल्या कलेचे सादरीकरण करत ह���ते. सोशल मीडिया आणि ऑनलाईन व्हिडिओ अॅपमुळे अनेक कलाकार स्वतःहून प्रेक्षकांपर्यंत पोहचत होते. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना अप्रत्यक्ष का होईना पण मनोरंजन करताना पाहून फार आनंद होत होता. आता संगीतकार आणि गायक सुद्धा ऑनलाईन आपली कला सादर करू लागले आहेत.\nहोऊ दे व्हायरल एंटरटेनमेंटतर्फे नुकताच रोहन रोहन यांच्या ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्टचा सोहळा पार पडला. हा रोहन रोहनच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताच्या जोडीला स्पृहा जोशी हीचे सूत्रसंचालनसुद्धा होत. संपूर्ण जगभरात गाजलेल्या या ऑनलाईन कॉन्सर्टनंतर आता पुन्हा एकदा होऊ दे व्हायरलचे निर्माते कुणाल हेरकळ चिनार महेश यांचे ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट घेऊन आले आहेत. या सोहळ्यात अनेक मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत. या लाईव्ह इन कॉन्सर्टची संपूर्ण माहिती लवकरच सोशल मीडियामार्फत देण्यात येणार असून हे कॉन्सर्ट सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच करण्यात येणार आहे.\nया कॉन्सर्टविषयी संगीतकार चिनार महेश म्हणाले की, सध्या अनेक गोष्टी ऑनलाईन होत आहेत. मग गायक कलाकारांनी का मागे राहावं म्हणून आम्ही ऑनलाईन लाईव्ह कॉन्सर्ट करण्याचं मनावर घेतलं. आम्ही संगीतकार आमच्या त्यांच्या स्टुडिओमध्ये राहून गाणी संपूर्ण जगाला सुरांचा मैफिलीत न्हाहून टाकणार आहोत. पुन्हा एकदा नव्याने रसिक मायबापाच्या सेवेत आम्ही कार्यरत होत आहोत.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-amrutanjan-bridge-mumbai-pune-express-way-will-be-demolished-soon-5243", "date_download": "2021-06-14T14:21:00Z", "digest": "sha1:ANPARSY5EXBZ53PGRUCK56KE5CUQEGRD", "length": 14486, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गैरसोयीचा ठरणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगैरसोयीचा ठरणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष\nगैरसोयीचा ठरणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष\nगैरसोयीचा ठरणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष\nगैरसोयीचा ठरणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल होणार नामशेष\nबुधवार, 15 मे 2019\nमुंबई, कोकण आणि घाटामाथा जोडण्यासाठी १८९ वर्षांपूर्वी अमृतांजन पुलाची उभारणी केली. बोरघाटातील या पुलावर अमृतांजन बामची जाहिरात झाल्याने या पुलाला अमृतांजन हे नाव पडले आणि तीच पुढे त्याची ओळख झाली.\nलोणावळा : द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील (बोरघाट) वाहतूक कोंडी, अपघातांना निमंत्रण देणारा १८९ वर्षे जुना ऐतिहासिक अमृतांजन पुल तांत्रिक दृष्ट्या गैरसोयीचा ठरत आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगतीवरील वाहतूक घाटात सुरळीत राखण्याच्या हेतूने रस्ते विकास महामंडळाच्यावतीने अमृतांजन पूल पाडण्याच्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.\nसदर पुल पाडण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्यावतीने निवीदा प्रकियेस सुरवात झाली आहे. सध्या गैरसोयी ठरणारा अमृतांजन पुल पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नागरिकांच्या सूचना, हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यावेळी २४ हरकती आल्या होत्या. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने समितीही नियुक्त करण्यात आली होती. सदर पुलास 'हेरिटेज दर्जा' देत हा ऐतिहासिक ठेवा अ��ल्याने तो जतन करावा व अपघात, वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पर्यायी मार्ग काढण्यात यावा अशा सूचना नागरिकांनी केल्या होत्या. रेल्वेकडेही याबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यास रेल्वेने प्रतिसाद दिला नाही. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सदर पुल पाडण्यासाठी निवीदा मागविण्यात आल्याने ब्रिटीशांनी सन १९३० मध्ये बांधण्यात आलेला अमृतांजन पुल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.\nअमृतांजन पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्ग एकत्र येतात. सदर मार्गाची आखणी झाल्यानंतर याठिकाणी पुलाच्या रचनेमुळे हा पूल तांत्रिकदृष्ट्या गैरसोयीचा ठरत असल्याचे चित्र आहे. खंडाळा घाटात बोगद्याच्या पुढे आल्यावर अचानक येणारा तीव्र उतार व वळण यामुळे वाहनचालकांना वेगावर नियंत्रण राखता येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघातांची मालीका सुरूच असून सरासरी रोज एक अपघात घडत आहे. याठिकाणी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मुंबई बाजूकडून घाट चढताना अमृतांजन पुलाजवळ तीव्र चढण व वळण असल्याने वाहतूक कोंडी नित्याची होत आहे.\nअमृतांजन बामवरुन पडले अमृतांजन पुलाचे नाव\nमुंबई, कोकण आणि घाटामाथा जोडण्यासाठी १८९ वर्षांपूर्वी अमृतांजन पुलाची उभारणी केली. बोरघाटातील या पुलावर अमृतांजन बामची जाहिरात झाल्याने या पुलाला अमृतांजन हे नाव पडले आणि तीच पुढे त्याची ओळख झाली.\nद्रुतगती मार्गाची उभारणी करताना त्याला समांतर दुसरा पूल बांधण्यात आला आहे. पर्यटकांसाठी हा पूल आकर्षणाचे केंद्र आहे. पुलावर उभे राहिले असता खंडाळा घाटातील नागमोडी वळणे, ड्युक्स नोज, नागफणीचा सूळका, बोगद्यांतून बाहेर पडणारी रेल्वे गाडी आदींचे दर्शन होते. पावसाळ्यात दाट धुके निसर्गरम्य खंडाळा घाटातील विहंगम दृश्य पाहायला मिळत असल्याने येथे पर्यटकांचा ओढा असतो.\nकोकण konkan खंडाळा अपघात पुणे मुंबई mumbai महामार्ग विकास पर्यटक\nभारतीय हवामानशास्त्र विभागाने \"या\" राज्यांसाठी जाहीर केले रेड आणि...\nभारतीय हवामान विभागाने Indian Meteorological Department म्हटले आहे की,...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nरूग्णांची लूट करणाऱ्या खासगी कोविड सेंटरवर शिवसेनेचे आंदोलन\nभंडारा : भंडारा Bhandara जिल्ह्यातील ���ुमसर Tumsar येथील डाँ.कोडवानी...\nWeather Update: मुंबई आणि कोकण विभागात हवामान खात्याचा रेड अलर्ट\nमुंबई: मुंबईत Mumbai जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग...\nकोकण रेल्वेच्या विद्युत दुरुस्ती कोचला आग\nसिंधुदुर्ग - कोकण रेल्वेच्या Konkan Railway विद्युत दुरुस्ती Electrical repair...\nअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड ऑन अलर्ट \nरायगड - रायगड Raigad जिल्ह्यात कालपासूनच मान्सून Monsoon सक्रिय झाला असून...\n आईला गिफ्ट केलं छप्पर नसलेलं घर\nसिंधुदुर्ग: तळकोकणात Kokan पारंपारिक पद्धत पद्धतीने घर उभारली जातात. पण सध्या...\nस्थानिक प्रशासनाने तत्परता दाखवत गरजू वृद्धेस दिला आधार\nपरभणी - जिंतूर Jintur तहसील कार्यालयातील Tehsil Office सर्व अधिकारी टीमने एका...\nतौक्ते चक्रीवादळानंतर आता मुंबईसह कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीचा...\nमुंबई : मुंबई Mumbai महानगर क्षेत्रासह कोकणातील Kokan सर्व जिल्ह्यांत बुधवार ते...\nठाकरे सरकारकडून कोकणाला 'खोदा पहाड निकाला चूहा' नुकसानभरपाई - नितेश...\nसिंधुदुर्ग - तौक्ते Tauktae चक्रीवादळाने Cyclone नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव...\n कोकणातील शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याज...\nकोकणात चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. फळबागा उध्वस्त झाल्या आम्हाला इथल्या...\nMonsoon Update: पुढील 24 तासात केरळात होणार मान्सूनचे आगमन\nमुंबई: चक्रीय वाऱ्याची Cyclonic wind स्थिती अरबी समुद्राचा Arabian Sea...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-udayan-raje-twits-photo-image-bjp-leaders-officially-joining-bjp-6938", "date_download": "2021-06-14T15:18:48Z", "digest": "sha1:2ZRMXLJ7D2RWPHL37ZZDTXKUFAUHLOLU", "length": 11708, "nlines": 157, "source_domain": "www.saamtv.com", "title": "उदयनराजेंच्या ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस ! | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउदयनराजेंच्या ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस \nउदयनराजेंच्या ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस \nउदयनराजेंच्या ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस \nउदयनराजेंच्या ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस \nउदयनराजेंच्य�� ट्विटमध्ये झळकले मोदी-फडणवीस \nशुक्रवार, 13 सप्टेंबर 2019\nपुणे : सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी आपल्या कार्यपद्धतीनुसार सगळ्यांना धक्का देत थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे ट्विट करून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम दिला.\nपुणे : सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी आपल्या कार्यपद्धतीनुसार सगळ्यांना धक्का देत थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे ट्विट करून त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दलच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम दिला.\nआजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.@narendramodi @Dev_Fadnavis @nitin_gadkari @AmitShah pic.twitter.com/hNv7LYlRMU\nसाधारण दुपारी 2 च्या सुमारास छत्रपती उदयनराजे यांनी ट्विट करून आपल्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, \"आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली, अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.' राजे यांच्या ट्विटर अकाऊंटवर याआधीच्या घडामोडींबद्दलचेही विविध ट्विट दिसत आहेत. गेल्या चार पाच दिवसात महाराजांबाबत विविध स्वरुपाच्या ज्या घडामोडी झाल्या त्याची कल्पना या ट्विटर अकाउंटवरून येते.\nपुणे खासदार उदयनराजे उदयनराजे भोसले udayanraje bhosale भारत भाजप twitter ट्विटर\n50 हजाराची लालसा सरकारी अधिकाऱ्याला चांगलीच भोवली\nपुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मुख्य विधी अधिकारी एसीबीने (ACB)...\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\nदोन राजे भेटले; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर एकत्र लढणार\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे Maharashtra लक्ष लागलेल्या...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- ��ोन वर्षे राहणार आहे....\nपुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या पहिल्या सुसज्ज जम्बो सेंटरचे...\nपुणे जिल्ह्याच्या (Pune District) ग्रामीण भागातील रुग्ण हे उपचारासाठी पुणे शहरातील...\nOBC आरक्षणाच्या प्रश्‍नासंदर्भात दोन दिवसीय शिबिराचे आयोजन- विजय...\nपुणे : राज्यातील ओबीसी OBC समाजाची जनगणना सुरू करावी, अशी मागणी...\nलोणावळ्यात शासकीय नियमांचे उल्लंघन करत पर्यंटकांची गर्दी\nलोणावळा: शासकीय नियमांचे व पर्यटनबंदी आदेशाचे उल्लंघन करत लोणावळ्यात आलेल्या...\nभारत फोर्ज कडून सातारा जिल्ह्यातील २४ गावांना लाखो रुपयांचे साहित्य\nसातारा - भारत फोर्ज Bharat Forge लि.पुणे यांच्या सी.एस.आर. CSR निधीतून सातारा...\nदेहूगावात मावळातील पहिल्या ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन\nपुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या देहूगावमध्ये ऑक्सिजन प्लांट्चे (Oxygen...\nकेंजळगडावर ट्रेकिंग करताना दहा वर्षांचा मुलगा दरीत कोसळून गंभीर जखमी\nसातारा - वाई Wai तालुक्यातील केंजळगडावर Kenjalgad ट्रेकिंग Trekking करण्यासाठी...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2011/01/blog-post.html", "date_download": "2021-06-14T14:53:01Z", "digest": "sha1:XERR74AMJV77M4ONH6JG7HRK7PVFFCBW", "length": 21583, "nlines": 97, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: मंत्रालयातील जळमटे कशी काढणार?", "raw_content": "\nमंत्रालयातील जळमटे कशी काढणार\nमहाराष्ट्र सरकार गेल्या अनेक वर्षापासून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवते, अलीकडे तंटामुक्ती अभियान राबवते. परंतु सरकारची उक्ती आणि कृती यात नेहमीच अंतर राहिले आहे. ग्रामस्वच्छता अभियान राबवून गावे स्वच्छ करायची, त्यानिमित्ताने माणसांच्या मनातली वादाची, मतभेदाची जळमटं काढून टाकण्यासाठी उपक्रम राबवायचे आणि त्याचवेळी राज्याचा कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयातून मात्र भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते, असे चित्र पाहायला मिळत होते. मंत्रालयातील कोणतीही फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही, नोकरशहा राज्यकर्त्यांना जुमानत नाहीत हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पृथ्वीराच चव्हाण आले म्हणून त्यात क्रांतिकारक बदल होऊन सगळा कारभार पारदर्शक होऊन जाईल, अशी अपेक्षा कुणी करीत असेल तर ते भाबडेपणाचे ठरेल. परंतु कारभार गतिमान करणे आणि शक्य तेवढी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे यादृष्टिने त्यांनी काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदी झालेली रत्नाकर गायकवाड यांची नियुक्ती हे त्याचेच निदर्शक आहे. गेले काही दिवस म्हणजे आदर्श गृहनिर्माण सोसायटीचे प्रकरण चव्हाटय़ावर आल्यापासून राज्याच्या प्रशासनाचा भ्रष्टाचाराने बरबटलेला चेहरा लोकांसमोर आला आहे. मोहाच्या सापळ्यात एका वेळी किती बडे अधिकारी सापडू शकतात, हेच यावरून दिसून आले. आदर्श प्रकरणाची फाईल ज्यांच्या ज्यांच्या हाती लागली त्यांनी त्यांनी फ्लॅटवर डल्ला मारला हे दिसून आले. ज्यांच्याकडे फाईल गेली आणि तरीही त्यांनी फ्लॅट घेतला नाही, असे उदाहरण अजून प्रकाशात आलेले नाही. खरेतर मुख्यमंत्र्यांनी किंवा मुख्य सचिवांनी त्यासाठी एखादी समिती नेमावी आणि आदर्श सोसायटीत फ्लॅट घेण्याची संधी असतानाही ती सोडणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घ्यावा. तसा अधिकारी सापडलाच तर काय होईल एक दिवस त्याच्या नावाची चर्चा होईल आणि दुसऱ्या दिवशी साईड पोस्टिंग देऊन त्याला कुठल्यातरी कोपऱ्यात बसवले जाईल. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे खच्चीकरण करणारी यंत्रणा मंत्रालयामध्ये काम करते आणि मिस्टर क्लीन असा माध्यमांनी फुगा फुगवलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीतही अशा अधिकाऱ्यांची कुचंबनाच होते, हे वास्तव आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्दैवाने आदर्श सोसायटीच मर्यादितच फ्लॅट होते. नाहीतर मंत्रालयातल्या साऱ्या सचिवांनी तिथे फ्लॅट बळकावले असते आणि तिथूनच राज्याचा कारभार हाकला असता. सचिवालय असे जे मंत्रालयाचे आधीचे नाव होते, तसे प्रतिसचिवालयच आदर्शमध्ये उभे राहिले असते. आणि त्यांच्यावर कारवाई करायचे ठरवले असते तर राज्याचा गाडा हाकायला अधिकाऱ्यांचे आऊटसोर्सिग करावे लागले असते. मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या अनेक टोळ्या आहेत. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या टोळ्या आहेत तशा जाती-पातीचे राजकारण करणाऱ्यांच्या टोळ्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नवे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड या टोळ्या उद्ध्वस्त करणार का, हा खरा प्रश्न आहे.\nरत्नाकर गायकवाड यांच्या��ारखे कार्यक्षम, तडफदार अधिकारी मुख्य सचिवपदी आल्यामुळे कारभारात निश्चित गतिमानता येईल, याबद्दल कुणाला शंका वाटत नाही. यापूर्वी त्यांनी जिथे जिथे काम केले तिथे तिथे त्यांच्या कामाची झलक दिसली आहे. यशदामध्ये काम करताना त्यांनी रचनात्मक कामाचा नमुना दाखवला. एमएमआरडीएमध्ये काम करताना त्यांनी अनेक अडथळ्यांवर मात करून विकासाची वाट कशी चोखाळायची असते, ते दाखवून दिले. अशा पदांवर काम करणारे अधिक कामापेक्षाही तोंडपाटिलकी करून स्वत:च स्वत:च्या कामाचे मार्केटिंग करीत असतात. रत्नाकर गायकवाड यांनी मात्र प्रसारमाध्यमांच्या मोहापासून दूर राहून काम करण्याला प्राधान्य दिले आहे. याआधीचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यांचा वकुब मर्यादित होता, हे अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुभाष लाला आणि रामानंद तिवारी यांच्याशी राजीनाम्यासंदर्भात बोलून घ्या, असे सांगितले असताना त्यांनी थेट पत्रच पाठवून घोळ वाढवला. अशा पाश्र्वभूमीवर गायकवाड यांच्याकडे मुख्य सचिवपदाची सूत्रे आली आहेत. आदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट घेतलेल्या अधिकाऱ्यांच्यावरील कारवाई हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असेल. ही प्रक्रिया ते किती मुत्सद्दीपणे पार पाडतात आणि प्रशासनाचा चेहरा उजळून टाकतात याकडे सगळ्यांचेच लक्ष राहील.\nमाहिती आयुक्तपदाबरोबरच राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदावरील नियुक्त्या करतानाही आगामी काळात खबरदारी घ्यावी लागणार आहे. राज्यकर्त्यांना सोयीचे निर्णय घेऊन चापलूसी करणाऱ्या आणि सरकारी सेवेत निगरगठ्ठ बनलेल्या अधिकाऱ्यांची निवृत्तीनंतरची सोय म्हणून या पदांकडे पाहणे हेच मुळी चुकीचे आहे. सुभाष लाला, रामानंद तिवारी किंवा सुरेश जोशी यांच्या नियुक्त्या अशाच प्रकारच्या होत्या. थेट लोकांशी संबंधित असलेल्या या पदावरील व्यक्ति संवेदनशील असायला हव्यात. तरच त्या पदाला न्याय देऊ शकतील. अशा पदांवरही बथ्थड नोकरशहाच नेमले तर त्यातू नकाय साध्य होणार \nआदर्श सोसायटीमध्ये फ्लॅट लाटणारे आपल्या समर्थनार्थ संबंधितांच्या लष्करी पाश्र्वभूमीचे ढोल वाजवत आहेत. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमावणारे अशोक चव्हाण यांनी विधिमंडळात बोलताना आदर्शमध्ये फ्लॅट मिळालेले आपले नातेवाईक संरक्षणदलात होते, असा खुलासा केला. राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देताना सुभाष लाला यांनीही तशाच प्रकारचे समर्थन केले आहे. मुळात कारगिल युद्धात शहीद झालेल्यांच्या नातेवाईकांसाटी अशी सोसायटीची मूळ संकल्पना असताना त्यात संरक्षण दलातले अधिकारी कुठून आले अशोक चव्हाण किंवा सुभाष लाला आपल्या ज्या नातेवाईकांचे समर्थन करतात त्यांचे कारगिल युद्धात कोणी शहीद झाले आहे का अशोक चव्हाण किंवा सुभाष लाला आपल्या ज्या नातेवाईकांचे समर्थन करतात त्यांचे कारगिल युद्धात कोणी शहीद झाले आहे का नसेल तर त्यांच्या समर्थनाला काहीही अर्थ उरत नाही.\nसरकारच्या प्रतिमेच्या चिंध्या उडत असताना प्रतिमा निर्मितीची जबाबदारी असलेला माहिती व जनसंपर्क विभाग काय करीत होता, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाल्यावाचून राहात नाही. लोकराज्यच्या खपाचा उच्चांक, महान्यूज पोर्टल या बाबी ठीक आहेत. परंतु चार-पाच खात्यांचा अपवाद वगळता बाकी खात्यांच्या प्रसिद्धीची बोंबच आहे. मंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या बातम्या आणि छायाचित्रे प्रसारमाध्यमांना पोहोचवणे हा पंचवीस वर्षापूर्वीचा प्रसिद्धीचा फॉम्र्यूलाच आजही वापरला जातो. पूर्वी बातम्या वृत्तपत्रांच्या कार्यालयात शिपायामार्फत पोहोचवल्या जायच्या, आता त्यासाठी इमेलचा वापर केला जातो. माहिती व जनसंपर्क विभागावर मंत्र्यांचाच विश्वास नाही. मंत्र्यांना प्रसिद्धी नव्हे, तर इमेज बिल्डिंग हवी आहे, म्हणून अनेक मंत्र्यांनी लाखो रुपये देऊन आपल्या प्रसिद्धीची कंत्राटे खासगी एजन्सीजना दिली आहेत. नवे तंत्रज्ञान आले तरी मानसिकता मात्र जुनीच आहे. हे फक्त एका विभागाचे उदाहरण झाले. प्रत्येक विभागात डोकावले तर अशीच जळमटे दिसतील. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड ही जळमटे साफ करणार का \nभीमसेनजींचं जाणं, महाराष्ट्र आणि कर्नाटक\nजातीवादाच्या भोवऱ्यात मराठा राज्यकर्ते\nसाखर हंगामापुढे जादा उसाचे संकट\nमंत्रालयातील जळमटे कशी काढणार\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/6086d77bab32a92da728adcc?language=mr", "date_download": "2021-06-14T14:53:46Z", "digest": "sha1:AGIAKFPQUML3NLT42HFSWXBFCK7JJLGW", "length": 5501, "nlines": 72, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - मोटारसायकल चलित ट्रॉली बनविण्याचा जबरदस्त जुगाड! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nमोटारसायकल चलित ट्रॉली बनविण्याचा जबरदस्त जुगाड\n➡️ ज्याप्रकारे ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून माल वाहतुकीसाठी वापर केला जातो त्याचप्रमाणे मोटारसायकलला ट्रॉली जोडून सहज माल वाहतूक करण्याचा जुगाड तयार करण्यात आला आहे. या जुगाडची सविस्तर माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Kheti Kisani, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nकृषि जुगाड़व्हिडिओस्मार्ट शेतीकृषी ज्ञान\nकृषि जुगाड़पाणी व्यवस्थापनठिबक सिंचनव्हिडिओकृषी ज्ञान\nठिबक स्वच्छ करण्याचा सोपा देशी जुगाड\n➡️ ब्लॉकेज असलेली ठिबक झटपट स्वच्छ करण्याचा जुगाड व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून...\nकृषि जुगाड़ | होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS\nकृषि जुगाड़हार्डवेअरव्हिडिओपीक संरक्षणपीक पोषणकापूसमिरचीकृषी ज्ञान\nसर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड\n➡️ मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर...\nकृषि जुगाड़ | आदर्श कृषी यंत्र\nतण नियंत्रण व आंतरमशागत करण्याचा जबरदस्त जुगाड\n➡️ मित्रांनो, मजुरांच्या साहाय्याने पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी अधिक वेळ व पैसे खर्च होतो. हे काम सहज आणि लवकर होण्यासाठी जबरदस्त जुगाड बनविण्यात आला आहे. या जुगाडाच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3767/Recruitment-at-National-Institute-of-Ayurveda-Jaipur-2020-2021.html", "date_download": "2021-06-14T15:22:11Z", "digest": "sha1:77PP4V3T73A4SVNETIXHXVHNV4PBGFDI", "length": 6237, "nlines": 89, "source_domain": "naukriadda.com", "title": "राष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूर येथे भरती २०२०-२०२१", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nराष्ट्रीय आयुर्वेद संस्था जयपूर येथे भरती २०२०-२०२१\nअसोसिएट प्रोफेसर, लेक्चरर, म्युझियम क्युरेटर, फार्मासिस्ट, कॅटलॉगियर, लोअर डिव्हीजनल लिपीक, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार वरील पदांच्या 52 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 फेब्रुवारी 2021 आहे.\nएकूण पदसंख्या : ५२ जागा\nपद आणि संख्या :\n६) लोअर डिव्हीजनल लिपीक\n७) मल्टी टास्कि��ग स्टाफ\nएकूण - ५२ जागा\nपदाच्या पात्रतेनुसार जाहिरात पाहावी.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन\nअधिकृत वेबसाईट : www.nia.nic.in\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २३/०२/२०२१\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2021-06-14T14:20:20Z", "digest": "sha1:NWPN4JZC56BJVXGBM67U5VMBY5GBUX6T", "length": 10771, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "महिला लोकशाही दिनाबद्दल उदासिनता | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nमहिला लोकशाही दिनाबद्दल उदासिनता\nरायगड जिल्हयात महिलांवरील अत्याचारांच्या घटना सातत्यानं वाढत असल्या तरी महिला लोकशाही दिनाला मात्र प्रतिसादच मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.महिलांच्या तक्रारी,अडचणीची सोडवणूक व्हावी यासाठी 4 मार्च 2013 पासून महिला लोकशाही दिनास सुरूवात झाली.तालुका स्तरावा चौथ्या सोमवारी,जिल्हा स्तरावार तिसर्‍या सोमवारी तर विभागीय आणि राज्यस्तरावर दुसर्‍या स���मवारी महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो.मात्र रायगडात आणि विशेषतः दक्षिण रायगडमधील महाड,पोलादपूर,म्हसळा,श्रीवर्धन,माणगाव तालुक्यात महिला लोकशाही दिनाबाबत कमालीची उदासिनता दिसून येते.त्यामुळे या उपक्रमाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.–\nPrevious articleपत्रकार पर जानलेवा हमला\nNext articleरायगडमध्ये सहकाराला घरघर\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%83-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-14T16:18:07Z", "digest": "sha1:6K27SEI7Q6QA7D7TU7EMDMUUGHRBFKF4", "length": 13712, "nlines": 191, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगडः शिवसेनेची पाच पंचायत समित्यांवर सत्ता | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nरायगडः शिवसेनेची पाच पंचायत समित्यांवर सत्ता\nरायगड जिल्हयातील पंधरा पंचायत समितींच्या सभापती -उपसभापतीच्या निवडीत शिवसेनेने कर्जत,माणगाव,महाड,श्रीवर्धन,आणि मुरूड अशा पाच ठिकाणी आपले सभापती निवडून आणले आहेत.राष्ट्रवादी- आघाडीनेही खालापूर,पाली,रोहा,तळा,आणि म्हसळा अशा पाच ठिकाणी विजय संपादन केला आहे.शेकापनं अलिबाग,पेण,पनवेल,आणि उरण अशा चार पंचायत समित्या ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे.पोलादपूरमध्ये आरक्षित जागेसाठी सभापतीपदासाठी उमेदवार न मिळाल्याने तेथीलसभापतीपद रिक्त राहिले आहे.मात्र तेथील उपसभापतीपद कॉग्रेसने जिंकले आहे.आज या निवडणुका शांततेत पार पडल्या.प्रत्येक पक्षानं आपले गड राखण्यात येश मिळविले असले तरी भाजपला जिल्हयात एकही पंचायत समिती जिंकता आलेली नाही.\nरायगड मधील पंचायत समिती*\nसभापती – प्रिया पेढवी (शेकाप)\nउपसभापती – प्रकाश पाटील (शेकाप)\nसभापती – नरेश घरत (शेकाप)\nउपसभापती – वैशाली पाटील (शेकाप)\nसभापती – कविता पाटील (शेकाप)\nउपसभापती – वसंत काढावळे (काँ)\nसभापती – स्मिता पेणकर (शेकाप)\nउपसभापती – तैलेश पाटील (शेकाप)\nसभापती – निता घाटवळ (सेना)\nउपसभापती – प्रणिता पाटील (काँ)व\nसभापती – अमर मिसाळ (सेना)\nउपसभापती – सुषमा ठाकरे (सेना)\nसभापती – महेंद्र तेटगुरे (सेना)\nउपसभापती – माधवी समेळ (सेना)\nसभापती – सुप्रिया गोवारी (सेना)\nउपसभापती – बाबूराव चोरगे (सेना)\nसभाप���ी – सिताराम कदम (सेना)\nउपसभापती – शुएब पाचकर (सेना)\nसभापती – श्रद्धा साखरे (राष्ट्र आघाडी)\nउपसभापती – विश्वनाथ पाटील\nसभापती – साक्षी दिघे (राष्ट्रवादी)\nउपसभापती – उज्वला देसाई (सेना)\nसभापती – मिना चितळकर (राष्ट्रवादी)\nउपसभापती – विजया पाशीलकर (राष्ट्रवादी)\nसभापती – रविंद्र नटे (राष्ट्रवादी)\nउपसभापती – गणेश वाघमारे (राष्ट्रवादी)\nसभापती – उज्वला सावंत (राष्ट्रवादी)\nउपसभापती – माधवी गायकर (राष्ट्रवादी)\nसभापती – आरक्षित उमेदवार नाही\nउपसभापती – शैलेश सलागरे (काँ)\nPrevious articleकोणताही पत्रकार एकाकी नाही\nNext articleआणखी दहा वर्षे सत्तेशिवाय \nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांच�� मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/global-farmers-agricultural-exhibition-held-in-narayangaon/", "date_download": "2021-06-14T14:34:09Z", "digest": "sha1:6AXX26IBFAN4IOUWWKOQGKBIU2ZZ4CWT", "length": 13516, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "नारायणगावमध्ये ग्लोबल फार्मर्स भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nनारायणगावमध्ये ग्लोबल फार्मर्स भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन\nनारायणगाव: येथील ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, सेवादाते यासह शेती संबंधीत प्रत्येकाला प्रगतीच्या अगणित सुवर्णसंधी खुल्या करण्यासाठी सलग 4 थ्या वर्षी ग्लोबल फार्मर्स या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन येत्या 9 ते 12 जानेवारी 2020 दरम्यान कृषी विज्ञान केंद्राच्या 80 एकर प्रक्षेत्रावर केले आहे. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल बनविणारे पिक प्रात्यक्षिकावर आधारित असलेले भारतातील एकमेव कृषी प्रदर्शन आहे.\nशेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने ग्लोबल बनविणारे पिक प्रात्यक्षिकावर आधारित असलेले भारतातील एकमेव कृषी प्रदर्शन आहे. मुंबई-पुणे-नगर-नाशिक या सुवर्ण चौकोनाचा केंद्रबिंदू आणि राज्याच्या भाजीपाला उत्पादनाचे कोठार असलेले नारायणगाव कृषी पंढरी समजली जाते आणि याच ठिकाणी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात येते. या कृषी प्रदर्शनाचा मुख्य गाभा पिक प्रात्यक्षिके आणि शेतकरी-शास्रज्ञ परिसंवाद असून सोबतीला जागतिक दर्जाच्या नव कृषी तंत्रज्ञानाने सजलेले महाराष्ट्रातील अजोड कृषी प्रदर्शन आहे अशी माहिती ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांनी दिली.\nग्लोबल फार्मर्स या कृषी प्रदर्शनात विविध 52 पिके आणि त्यावर 100 हुन अधिक प्रात्यक्षिके, 200 हून अधिक कंपन्यांचे अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादने, खास शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव दि. 10 जान��वारीला आयोजित करण्यात आलेले जातिवंत दुधाळ जनावरांचे पशु प्रदर्शन, त्यातील उच्च गुणवत्तेच्या विविध जातींच्या गाई व म्हशी तसेच शेळ्या, कोंबड्या, तांदुळ महोत्सव, महिला बचत गटांचे स्वतंत्र दालन, शेती व घरगुती उपयोगाच्या विविध वस्तु खरेदी करणयासाठी संधी आणि आवर्जून आस्वाद घ्यावी अशी खास खाद्यसंस्कृतीचाही समावेश करण्यात आला आहे.\nपिक प्रात्यक्षिकांमध्ये टोमॅटो, कोबी, वांगी, मिरची आदी भाजीपाला पिके, आंबा, चिक्कू, बोर, पेरु आदी फळपिके, रंगीबेरंगी शेवंतीचे डेमो प्लॉट, फुलशेती, शेडनेट पॉलीहाऊसची संरक्षित शेती, विविध प्रकारच्या पिकपद्धती, ऊस, हरभरा, मका, चारा पिकांचे विविध सुधारीत, संकरित रोगप्रतिकारक वाण व समस्या सोडविणारे अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान पाहण्याची संधी, यांत्रिकीकरणात कुदळ खुरप्यापासून दुग्धप्रक्रिया व डाल मिलपर्यंतची विविध प्रकारची अभिनव यंत्रसामग्री, सुक्ष्म सिंचन एटोमायझेशन, जैविक निविष्ठा निर्मिती, प्रदर्शनात खते, औषधे, बी-बियाणे, यांत्रिकी कंपन्या व संशोधन संस्थांचे नवतंत्रज्ञान आजमावून पाहण्याची संधी, पिक परिसंवादांमध्ये जागतिक दर्जाच्या तज्ज्ञांमार्फत आपल्या शेतीला ग्लोबल बनविणारे ज्ञान तंत्रज्ञान समजून घेण्याची, धोरणकर्ते, शासकीय अधिकारी, शास्रज्ञ व तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी. सोबतच विविध क्षेत्रातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना ग्रामोन्नती कृषी सन्मान पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे.\nआपल्या शेतीला व शेतीसंबंधीत प्रत्येकाला समृद्ध होण्याची अनोखी संधी या कृषी प्रदर्शनात शेतकर्यांना पहिला मिळणार आहे. अत्याधुनिक कृषी ज्ञान तंत्रज्ञान आदान प्रदानाचे तुमचे आमचे हक्काचे हे भव्य कृषी प्रदर्शन असून येत्या 9 ते 12 जानेवारी दरम्यान, दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7, नारायणगाव येथे, कृषी विज्ञान केंद्राच्या भव्य प्रक्षेत्रावर खुले राहणार आहे.\nKrishi Vigyan Kendra Naryangaon नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव narayangaon ग्लोबल फार्मर्स global farmers\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण��यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/success-story-of-curry-processing-industry-revadi-curry-powder-in-london-market/", "date_download": "2021-06-14T16:12:28Z", "digest": "sha1:PQ2MYQFW2MIMXR6HOJ6J2DXTKQS5MB4B", "length": 9811, "nlines": 111, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "कढीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा, रेवडीची कढिपत्ता पावडर लंडनच्या बाजारात - Prime Maharashtra", "raw_content": "\nकढीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा, रेवडीची कढिपत्ता पावडर लंडनच्या बाजारात\nकढीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा, रेवडीची कढिपत्ता पावडर लंडनच्या बाजारात\nभारतीय जेवणात कढिपत्ता फोडणीत घातला जातो. खमंगपणा आणि सुवास याबरोबरच कढिपत्त्याचे काही शरीराला उपयुक्त गुणधर्म आहेत ज्यामुळे कढिपत्त्याचा वापर आवर्जून आहारात केला जातो. ताजी रसरशीत कढिपत्त्याची पान फोडणीत घालून पदार्थाची चव दुप्पट केली जाते. कढी, कांदा पोहे, आमटी यात कढिपत्ता हवाच.\nयाच कढिपत्���्यावर प्रोसेस करत रेवडी कोरेगावच्या कांचन कोचेकर यांनी कढिपत्ता पावडर तयार केली आहे व ती पावडर लंडनच्या बाजारात विकली जाते. कांचन कोचेकर यांनी स्वताच्या शेतात १ एकरात कढिपत्ता लावला आहे तसेच गावातील इतरांकडूनही कढिपत्ता घेतला जातो. कढिपत्ता वेळेवर उचलला गेला नाही तर सुकतो या सुकलेल्या कढिपत्त्याचा वास व चव बदलते परिणामी गिर्हाईक हा कढिपत्ता घेत नाही. या समस्या सोडवण्यासाठी कांचन कोचेकरांनी कृषी आॅफीस गाठल आणि तेथे कढिपत्ता प्रोसेसची माहिती मिळवली. सुरुवातीला कढिपत्ता पावडर मिक्सरला करत होत्या. हळूहळू प्रदर्शनात तसेच छोट्या आर्युवेदीक कंपन्यानी आॅर्डर दिली जी टनावर होती त्यातून भांडवल उभ राहत गेल.\nकढिपत्ता तोडून स्वच्छ धुवून घेतला जातो. कांचनताईंनी अहमदाबाद गुजरात येथून ड्रायर मागवला आहे. या ड्रायरमध्ये कढिपत्ता सुकवला जातो ज्यामुळे त्याची चव तसेच रंग, वास बदलत नाही. सुकवलेल्या कढिपत्त्याची पल्वलायझरमध्ये पावडर केली जाते. आता या पावडरचे २५ ग्रॅम, ५० ग्रॅम असे आकर्षक पॅकींग केले जाते. हा कढिपत्ता लंडनमध्ये पोहोचवायला एका ओळखीच्या घरी लंडनच्या स्त्री राहायला आल्या होत्या त्यांना या कढिपत्ता पावडरची माहिती कळाली आणि त्यांनी ही पावडर लंडनच्या बाजारात नेली.\nकांचन कोचेकर म्हणतात आपल प्रोडक्ट चालण्यासाठी हायजीन, आकर्षक पॅकींग आणि दर्जा कायम ठेवा. धंद्यात तोटा झाला तर घाबरू नका तोटा का झाला याची माहिती कृषी खात्याकडून घ्या. मदत मागा आणि करा. स्थानिकाना रोजगार द्या.\nतापाने आलेला अशक्तपणा आणि कडू झालेले तोंड मिनिटात होईल दूर\nआणि स्वामींनी आजींना दृष्टांत दिला, मूर्तीत डाॅक्टरना ऐकू आले ह्रदयाचे ठोके\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nइंडियन आयडॉल मधून अंजली का पडली बाहेर तिनेच केले रोचक खुल��से\nमाती न वापरता घरातच केवळ पाण्यात उगवा या भाज्या, मिळवा आॅरगॅनिक भाजी आणि पोषक तत्व\n४ सोपे घरगुती उपाय करून काळ्या मानेपासून मिळवा ५मिनिटात मुक्ती\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-bjps-core-committee-dissatisfied-governments-management-14330", "date_download": "2021-06-14T14:59:18Z", "digest": "sha1:QYB5U4RFCWQSB62LJMIFNGWYOAALJYS7", "length": 17391, "nlines": 137, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Goa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर | Gomantak", "raw_content": "\nGoa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर\nGoa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर\nशुक्रवार, 11 जून 2021\nया बैठका सुरू असतानाच कॉंग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची खबर प्रसारित झाली होती.\nपणजी : कोविड (Corona) काळात सरकारला खलनायक बनवण्यात आले आणि सरकार (Governments) ती प्रतिमा कशी पुसू शकले नाही याचे सविस्तर विवेचन भाजपच्या गाभा समितीत (BJPs core committee) करण्यात आले. सर्वात शेवटी झालेल्या बैठकीत सरकारच्या कोविड व्यवस्थापनाच्या कारभाराविषयीही (Management) चिंता व्यक्त करण्यात आली. संघटनात्मक तयारीचा आढावा म्हणता म्हणता भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी विधानसभा निवडणूक तयारीचा राजकीय आढावा घेतला. या आढाव्यातून भाजपसाठी फारसे उत्साहवर्धक चित्र पुढे आलेले नाही. उलट, असंतोषाची चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सहा महिन्यांनी निवडणूक झाली तर भाजप किती जागा जिंकू शकेल हा प्रश्नचिन्ह उभा ठाकला आहे.\nसंतोष (Santosh) यांनी राज्य विश्रामगृहात प्रत्येक मंत्र्याशी व्यक्तिश: चर्चा केली. त्यावेळी कोणताही स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawand) यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अपक्ष सहकारी गोविंद गावडे यांच्यासह सर्व मंत्र्यांनी संतोष यांच्यासमोर हजेरी लावली. या बैठकांतून सरकारविषयी जनतेचे काय म्हणणे आहे, हे संतोष यांना समजून आले. बुधवारी आमदारांच्या चर्चेवेळी समोर न आलेले मुद्दे या बैठकीनंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवेळी समोर आले. मंत्र्यांकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना किंमत दिली जात नाही. मंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळत नाही, असे विषयही तावातावाने मांडण्यात आले.\nGoa: भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी घेतला आमदारांच्या कार्याचा...\nया बैठका सुरू असतानाच कॉंग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची खबर प्रसारित झाली होती. त्याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना विचारले असता ते म्हणाले, अशा कोणत्याही नेत्याचा भाजप प्रवेश होत असल्याचे निदान मला माहिती नाही.\nग्रामीण विकासमंत्री मायकल लोबो म्हणाले, विजयी होण्याची क्षमता तपासूनच उमेदवारी द्यावी असे मी सुचवले आहे. मागील निवडणुकीत मंत्री पडले त्यामुळे आता अभ्यास करूनच उमेदवारी द्या असे माझे म्हणणे आहे. मी काय सांगतो ते त्यांना समजले आहे आणि पुन्हा त्यांनी एकास एक पद्धतीच्या बैठकीला बोलावतो असे सांगितले आहे. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेताना त्यांनी सरकारच्या कारभाराविषयी प्रश्न विचारले. बार्देश तालुक्यातील पक्षकार्याची माहिती माझ्याकडून घेतली. जास्तीत जास्त जागा जिंकण्याची तयारी करा असे त्यांचे म्हणणे आहे.\nसंघटन सचिव म्हणून पहिलाच दाैरा\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या बैठकांनंतर सांगितले, की राज्य प्रभारी सी. टी. रवी व राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष यांनी गुरुवारी सायंकाळपासून बैठका घेतल्या आहेत. गेले बरेच दिवस कोविडचा प्रादुर्भाव असल्याने त्यांनी दौरा केला नव्हता. संघटन सचिव झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचा बलिदान दिवस आहे तर ६ जुलै रोजी त्यांची जयंती आहे. त्यादिवशी वृक्षारोपण केले जाणार आहे. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग ��िन साजरा केला जाणार आहे. सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक आली तरी त्यांचा दौरा हा पूर्णतः संघटनात्मक आढाव्यासाठीच होता. ते महाराष्ट्रात गेले होते तेथे तर निवडणूक नाही.\n२०२२ च्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. याचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष गोव्यात आले आहेत. त्यांच्या बैठकांत याशिवाय अन्य विषय नाही. निवडणूक तयारी याच विषयावर चर्चा झाली.\n- प्रमोद सावंत, मुख्यमंत्री\nभाजप संघटना आणि सरकारने निवडणुकीला सामोरे जाताना कशी तयारी केली पाहिजे याविषयी संतोष यांनी मार्गदर्शन केले. सर्वसाधारण लोकांचे म्हणणे, प्रश्न कोणते याविषयी सर्वसाधारण चर्चा त्यांनी केली.\n- नीलेश काब्राल, वीजमंत्री\n२०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्प वेळेत पूर्ण करा, लोकांत मिसळत रहा, मतदारसंघाकडे अधिक लक्ष पुरवा अशा सूचना संतोष यांनी केल्या आहेत. खासदार विनय तेंडुलकर हे माझे मित्र व ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या विधानांविषयी (सावर्डे मतदारसंघात उमेदवारी हवी) कोणाशीही चर्चा केलेली नाही व करू इच्छित नाही.\n- दीपक पाऊसकर, सार्वजनिक बांधकाममंत्री\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\n भाजप नेत्याच्या मुलीवर अत्याचार\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र झारखंडमधील (Jharkhand)...\nभाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर\nपणजी: भाजप सरकारने 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले...\nGoa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी''\nपणजी: गोव्यातील(Goa) भाजप सरकारने (BJP government) 2 हजार 840 ...\nगोवा नाईटलाईफबाबत मंत्र्याचे सूचक विधान\nपणजी: भारतातील कोरोनाची(Covid-19) परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गोव्यातील नाईटलाइफ(...\nगोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nपेडणे मतदारसंघातून(Pedne constituency) गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकीय, सामाजिक...\nआमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर मंत्री मायकल लोबो यांचा सरकारला घरचा आहेर\nपणजी: भारतीय घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार दोन तृतीयांश आमदारांचा गट एका राजकीय...\nCovid-19 Goa: गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ सुरूच; गिरीश चोडण���र यांचे गभीर आरोप\nपणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) अतिदक्षता विभागात ‘...\nGoa: आमदारांच्या आपात्रताप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको, कारण...\nपणजी: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या दहा आमदारांच्या आपात्रतेप्रकरणीचा अर्ज...\nगोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा: प्रा. सुभाष वेलिंगकर\nपणजी: गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा, असे आवाहन भारत माता की...\nGoa: दलबदलू आमदारांच्या अपात्रताप्रकरणावर आज न्‍यायालयात सुनावणी\nपणजी: गोवा (Goa) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 आमदार अपात्रता...\nयेडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण\nदेशात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/bihar-election-modi-will-take-12-election-rally-amit-shaha-field-defeating-corona-359711", "date_download": "2021-06-14T15:36:49Z", "digest": "sha1:F5F6IQFTGF5HGEKXBH6NMR6QPTZBQYXR", "length": 17991, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात", "raw_content": "\nनरेंद्र मोदी हे आरा जिल्ह्यातील शाहाबाद येथून 23 अथवा 24 ऑक्टोबर रोजी आपल्या रॅलीस सुरवात करतील असा अंदाज आहे.\nBihar Election : मोदी घेणार 12 प्रचारसभा; कोरोनावर मात करुन अमित शहाही मैदानात\nपाटणा : बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आखाड्यातील सगळे पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. या निवडणुकीत प्रामुख्याने लढणाऱ्या जेडीयू-भाजपा युतीला राजद-काँग्रेस आघाडीने आव्हान दिलं आहे. काँग्रेसने याआधीच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. आता भाजपानेही आपले स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या प्रचार रॅलीची योजना बनवली आहे. एनडीए पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर ही निवडणूक लढवत आहे. नरेंद्र मोदी हे आरा जिल्ह्यातील शाहाबाद येथून 23 अथवा 24 ऑक्टोबर रोजी आपल्या रॅलीस सुरवात करतील असा अंदाज आहे. याआधी ते 22 ऑक्टोबर रोजी प्रचारसभा घेतील, असं बोललं जात होतं.\nहेही वाचा - 'ठणठणीत' लोकांनो हात धुवत रहा; 2022 पर्यंत तरी तुम्हाला लस नाही\nमिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत 12 प्रचारसभांमध्ये मतदारांना संबोधित करणार आहेत. इतकेच नव्हे तर आणखी चार प्रचारसभा मोदींच्या व्हाव्यात अशी मागणी बिहार भाजपाकडून केली जात आहे. मात्र, अद्याप या मागणीबाबतचा निर्णय पंतप्रधान कार्यालयाकडून झालेला नाहीये.\nकोरोनानंतर पहिल्यांदाच अमित शहा मैदानात\nपंतप्रधान मोदींव्यतिरिक्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील काही प्रचारसभांचे नेतृत्व करणार आहेत. राज्यात त्यांच्या 20 ते 25 सभा होणार असल्याची माहिती आहे. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे 15 ते 20 प्रचार रॅली तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यादेखील 15 ते 20 रॅलीमध्ये प्रचार करणार असल्याची माहिती आहे. तसेच अनेक मोठे नेते लहान स्वरुपातील रस्त्यावरील कॉर्नर मीटिंगदेखील घेणार आहेत.\nहेही वाचा - Bihar Election : 'ही तर माझ्याच गाण्याची नक्कल'; भाजपाच्या प्रचारगीतावर अनुभव सिन्हांचा आक्षेप\nबिहारच्या निवडणुका या तीन टप्प्यात होणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी 28 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी मतदान होणार असून 3 नोव्हेंबर रोजी हे मतदान पार पडणार आहे. तर, तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा\nनिकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे.\nBihar Election - तेजस्वींनी वापरला राज ठाकरे पॅटर्न; शेअर केला मोदींचा जुना व्हिडिओ\nपाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी ऐनभरात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. निवडणुकत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बिहारच्या रणसंग्रामात उतरलेले सगळेच पक्ष कधी ना कधी एकमेकांचे सहकारी राहीलेले आहेत. सत्तेसाठी कधी मित्रत्व तर कधी विरोधक अशी\nजगात दोघांना शोधणं कठीण, एक मोदींचा क्लासमेट आणि दुसरा...शत्रुघ्न सिन्हांचा टोला\nनवी दिल्ली Bihar Election 2020- माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी टि्वटरवर दोन क्लिप्स शेअर केले असून त्यात त्यांनी म्हटले की, पृथ्वीवर दोन लोकांना शोधणं अशक्य आहे. एक मोदींचा वर्गमित्र आणि दुसरा तो ग्र\nBihar Election : बिहारमध्ये 'जंगलराज'वाले आणि नक्षलवादी एकत्र; मोदींची महाआघाडीवर टीका\nमोतिह���री, बिहार : विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहारच्या दौऱ्यावर आहेत. आज नरेंद्र मोदींनी बिहारमधील मोतिहारीमध्ये प्रचारसभेला संबोधित केलं आहे. या सभेत त्यांनी विरोधकांवर कडाडून हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलंय की, राज्यात जंगलराजची अवस्था होती, ते\nBihar Election: PM मोदींच्या नावावर मत मागू नका, भाजपाचा पासवान यांना स्पष्ट संदेश\nपाटणा- विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने मत मागू नका, अशा स्पष्ट शब्दांत भाजपने लोकजनशक्ती पार्टीला (लोजपा) संदेश दिला आहे. भाजपमधील सूत्रांनी म्हटले की, लोजपाने बिहार निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपचे नाव घ्यायचे नाही असे सांगितले आहे. कार\nPM मोदींकडे सांगण्यासारखं काही नसतं तेव्हा कलम 370 आठवतं - मेहबुबा मुफ्ती\nनवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात बिहारच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आमने सामने होते. मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या 2 सभा होत्य\nVideo : मी मोदींच्या मीडियाला घाबरत नाही : राहुल गांधी\nBihar Election 2020 : अरारिया (बिहार) : इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ‘मोदी मतदान यंत्र’ असून ‘मी एमव्हीएम किंवा मोदीजींच्या मीडियाला घाबरत नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले.\nBihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका\nपाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ जुंपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधील अरारिया येथे सभा घेऊन एनडीएवर टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला मोदी व\n'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल\nपाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज शुक्रवारी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची 'सात निश्चय योजना' ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nBihar Election : जातींच्या लोकसंख्येनुसा�� मिळावं आरक्षण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांची नवी खेळी\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच गाजत आहे. या निवडणुका तीन टप्प्यात होत असून यातील पहिला टप्पा पार पडला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाने आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्या\nबिहार रणसंग्राम : डायर बनण्याची परवानगी कशी\nपाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्‍न करीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/due-coronavirus-fear-mask-rate-increases-udgir-267486", "date_download": "2021-06-14T15:23:53Z", "digest": "sha1:62FHIBX5UPFXW32UREGHNIQ4A2DL3J4G", "length": 21693, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उदगीर येथे कोरोनाच्या भितीमुळे मास्कचे दर वाढले तिप्पट", "raw_content": "\nनुकतेच तेलंगणा येथे कोरोना विषाणुचे दोन रुग्ण आढळल्याच्या बातम्यांमुळे उदगीरमध्ये तोंडाला लावण्यात येणारे मास्कचे दर तिप्पट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच रुपयाला मिळणारे मास्क बाजारातून गायब झाले आहेत. ठोक भावात खरेदी केली तर यापूर्वी तीनशे ते पाचशे रुपये मिळणारे मास्कचे बॉक्सचे भाव आता बाराशे ते पंधराशे झाले आहेत.\nउदगीर येथे कोरोनाच्या भितीमुळे मास्कचे दर वाढले तिप्पट\nउदगीर : नुकतेच तेलंगणा येथे कोरोना विषाणुचे दोन रुग्ण आढळल्याच्या बातम्यांमुळे उदगीरमध्ये तोंडाला लावण्यात येणारे मास्कचे दर तिप्पट झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी पाच रुपयाला मिळणारे मास्क बाजारातून गायब झाले आहेत. ठोक भावात खरेदी केली तर यापूर्वी तीनशे ते पाचशे रुपये मिळणारे मास्कचे बॉक्सचे भाव आता बाराशे ते पंधराशे झाले आहेत.\nसंपूर्ण देशभर खबरदारी घेतली जात असताना तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या उदगीरमध्ये याबाबत उपाययोजना आणि रुग्ण आढळलेच तर कितपत तयारी आहे, याचा आढावा घेतला असता डाँक्टरांसह प्रयोगशाळा (लॅब) चालकांना अद्याप शासनस्तरावरून कसल्याही सूचना दिल्या गेल्या नसल्याचे आढळून आले.\nहे वाचलंत का- ��धी पत्नीचा गळा घोटला, नंतर गर्भवती प्रेयसीलाही संपविले, बीडच्या हैवानाला जन्मठेप..\nउदगीर हे तेलंगणाच्या सीमेवर असलेले शहर. उदगीरमधून रेल्वे आणि एसटी बसच्या माध्यमातून दररोज हजारो प्रवासी आणि व्यापारी तेलंगणा राज्यात जात येत असतात. यामुळे कोरोनाचा धोका आता उदगीरच्या सीमेवर आला आहे. मात्र याबाबत प्रशासकीय बाबतीत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. कोरोना आजाराची लागण झाली असल्याचा संशय असेल तर या रुग्णाच्या तपासणीसाठी आवश्यक लॅबसुद्धा उदगीरमध्ये नाही. संशयित रुग्णांचे रक्त घायचे का स्वॅब घ्यायचा आणि तो तपासणीसाठी कोठे पाठवायचा या बाबत कसल्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. यामुळे असा संशयित रुग्ण आढळला तर नेमके काय करायचे याबाबत लॅब चालक आणि खासगी डॉक्टर संभ्रमात आहेत. संशयित रुग्णांसोबत राहणाऱ्या आणि उपचार करणाऱ्यांनी काय काळजी घ्यावी या बाबत जनजागृती बाबत सर्वच पातळीवर उदासीनता आहे. तातडीने जनजागृती करून खबरदारीचा उपाय म्हणून काय काळजी घेतली पाहिजे आणि संशयित रुग्णाची कशी काळजी घेतली पाहिजे या बाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.\nक्लिक करा- लातूरात मालमत्ता कराची सात दिवसांत एक कोटीची वसुली : मोठे थकबाकीदार मात्र मोकाटच\nहात स्वच्छ धुणे आवश्यक\nजेवन, शिंक आल्यानंतर , खोकल्यानंतर , आजारी व्यक्तीची काळजी घेण्यापूर्वी, स्वयंपाक करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तसेच पाळीव प्राण्यांना हाताळल्यानंतर आणि विष्ठा काढल्यानंतर नागरिकांनी हात स्वच्छ धुवावेत असे आवाहन सामान्य रुग्णालय मार्फत करण्यात आले आहे.\nउदगीर येथून दररोज हजारो प्रवाशी तेलंगणात ये-जा करतात. यामुळे उदगीर येथे कोरोना विषाणुची शक्यता लक्षात घेऊन पाच बेडची स्वतंत्र व्यवस्था असणारा कक्ष तयार ठेण्यात आला आहे. संशयित रुग्णाच्या तापसणीसाठीची व्यवस्था नसल्यामुळे स्वॅब शासकीय रुग्णालयामार्फत पाठवून अहवाल निगेटिव्ह आल्यानंरच रुग्णाला घरी पाठविण्यात येणार आहे.साधारण पंधरा दिवस अशा रुग्णाची काळजी घेण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था तयार ठेवण्याबत स्टोअर विभागाला सांगण्यात आले आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून शासन पातळीवरून अद्याप सूचना दिल्या गेल्या नाहीत, एखादा रुग्ण जरी संशयित आढळला तर अफवा पसरू शकतात म्हणून अशी काळजी घेतली जात आहे. कोणालाही सर���दी, ताप खोकला, श्वसनाला त्रास आदी लक्षणे असतील आणि सर्दी ताप कमी होत नसेल आणि तो जर कोरोना विषाणुबाधित रुग्णांच्या संपर्कात आला असेल तरच अशा रुग्णाची काळजी घेणे आवश्यक आहे. इतरांनी अशी लक्षणे दिसली म्हणून घाबरून जाऊ नये. कसलीही शंका असेल तर तातडीने शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा.\n- डॉ. शशिकांत देशपांडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय उदगीर\nहेही वाचा- बेवारस कुत्रीच्या उपचारासाठी शिक्षकांचा पुढाकाराने रूग्णवाहिका आली धावून\nही आठ राज्य जलसंकटाच्या छायेखाली ; कशी ते वाचा\nनांदेड : जलसंसाधन, नदी विकास आणि गंगा पुनर्रजीवन मंत्रालयाची पुनर्रचना करून या नव्या जलशक्ती मंत्रालयाची निर्मिती केली गेली आहे. या मंत्रालयाद्वारे जल संवर्धन आणि जल सुरक्षेसाठी ता. एक जुलै २०१९ पासून अभियान सुरु करण्यात आले आहे. हे अभियान पावसाळ्यात नागरिकांच्या सहभागाद्वारे\nमराठवाड्यात २६५ तब्लिगी मरकजला जाऊन आले : दहा जणांचा अद्याप शोध सुरू\nऔरंगाबाद : दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्यांची माहिती शासनाकडून घेण्यात येत आहे. मरकज येथून मराठवाड्यात २६५ भाविक परत आले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक जिल्ह्यात केली जात आहे.\nबीडकरांना फुकटच टेन्शन : अगोदर त्या तबलीगींमुळे आता परभणीवाल्यामुळे\nबीड : कोराना विषाणू रोखण्याच्या लॉकडाऊन, संचारबंदी उपाय योजनांची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी व नागरिकांकडूनही त्याचे पालन झाल्याने कोरोना अद्याप तरी बीडची हद्द पार करुन शकला नाही. परंतु, बीडकरांचे टेन्शन बाहेरच्यांमुळे वाढत आहे. यापूर्वी तेलंगणातील तबलीगींमुळे, तर आता परभणीच्या त्या कोरोना\nनांदेड - ​ बायपास सर्जरी विभाग सुरु करण्यासाठी अधिष्ठाता प्रयत्नशील, मोडुलर प्लॉन लवकरच प्रत्यक्षात येणाची शक्यता\nनांदेड - औरंगाबाद वगळता नांदेडचे विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय हे अद्यावत आरोग्य सेवा सुविधा असलेले मराठवाड्यातील एकमेव रुग्णालय आहे. या शासकीय रुग्णालयात लवकरच मल्टी सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल सुविधा सुरु होणार आहे. येथे बायपास सर्जरी विभाग सुरु होणार असून यास\n लातुरातील नळेगाव येथील बाजारात मिळाला सोन्याचा भाव\nनळेगाव (जि.लातूर) : शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. यंत्राच्या साहाय्याने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. याच काळात चांगल्या बैलांना आजही चांगली किंमत मिळत आहे. येथील एका बैलजोडीला सोन्याचा भाव मिळाला आहे. चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील जनावरांच्या बाजारात बैलजोडीला विक्रमी\nसोलापूर बाजार समिती ; एप्रिलमध्ये भुसारची आठ कोटींनी, फळांची 28 कोटींनी घटली उलाढाल\nसोलापूर : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाउन आणि संचारबंदी करण्यात आली. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सोलापुरात कोरोनाला तर रोखता आलेच नाही; परंतु या सर्वांचा परिणाम सोलापूरच्या अर्थकारणावर झाल्याचे समोर येऊ लागले आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजार समितीत सोलापूर बाजार समितीचा उल्लेख हो\nपत्नीच्या निधनाचे दुःख अनावर, हृदयविकाराने पतीचा गेला जीव\nकिल्लेधारूर (जि.बीड) : शहरातील अजीजपुरा भागात राहणाऱ्या शेख हसीना (वय ५८) यांचे निधन झाले. पत्नी सोडून गेल्याचा धक्का पती शेख रहीम शेख लाल यांना अनावर झाला. धक्का सहन न झाल्याने त्यांचाही ह्रदयविकाराने दवाखान्यातच शुक्रवारी (ता.१५) रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.\nआजोबांकडे ठाण्याहून आलेल्या नातवाचे अपहरण, काही तासांतच पोलिसांनी काढले शोधून\nरेणापूर (जि.लातूर) : घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय रियांश निळकंठ सावंत याचे शुक्रवारी (ता.११) सांगवी (ता.रेणापूर) येथून घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. पोलिसांच्या प्रयत्नानंतर तो सुखरूप शनिवारी (ता.१२) सापडला आहे. पोलिसांनी अपहरणासाठी वापरलेली चारचाकी ही जप्त केली आहे. सांगवी येथील म\nमराठवाड्यात साडेतीन हजार कोटींचे पीककर्ज वाटप\nऔरंगाबाद : सध्या खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वाटप प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता.१३) मराठवाड्यात तीन हजार ५०३ कोटी ३१ लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५७५ कोटी ४९ लाख ८४ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंध\nचोरट्यांनी पळवला पावणेतीन लाखांचा माल, स्कूटी चोरून पुन्हा सोडली घराजवळ\nलातूर : येथील एका सराफ व्यापाऱ्यांनी आपल्या स्कूटीत ठेवलेले एक लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि एक लाख वीस हजार रुपये रोख असा एकूण दोन लाख ८६ हजार रुपयांचा मा��� चोरांनी लंपास केला आहे. या घटनेत चोरांनी स्कूटीची पहिल्यांदा चोरी केली. त्यातील माल लंपास केला आणि परत स्कूटी व्यापाऱ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ajit-pawar-inform-about-decisions-for-cyclone-affected-people-marathi-news1/", "date_download": "2021-06-14T14:51:43Z", "digest": "sha1:HHX5NV6REWRNHYUEWEX7MWMUNGPFCC52", "length": 10814, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या 'या' मोठ्या घोषणा", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nचक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा\nचक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांसाठी अजित पवारांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा\nमुंबई | राज्य सरकारने चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणवासीयांना मदत म्हणून अनेक घोषणा केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.\nचक्रीवादळाने मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांना नुकसान पोहचवलं आहे. यासाठी एनडीआरएफने प्रत्येक कुटुंबाला कपड्यांसाठी आणि भांडी घेण्यासाठी प्रत्येकी अडीच हजार रुपये दिले जात होते. मात्र राज्य सरकारने यासाठी आता प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असं अजित पवारांनी सांगितलं आहे.\nघरांची पडझड झाली त्यांना आता 95 हजार दिले जात आहेत. अंशतः पडझड झालेल्या घरांना 15 हजार रुपये, झोडप्यांसाठी 6 हजार रुपये दिले जात होते, आपण 15 हजार रुपये देणार आहोत. स्थानिक दुकानदारांना 10 हजार रुपयांपर्यंत मदत किंवा 75 टक्क्यांपर्यंत भरपाई दिली जाणार आहे, असंही अजित पवारांनी सांगितलंय.\nमागील वर्षीच्या पुरात झालेल्या काही नुकसानग्रस्तांना अद्यापही त्यांची मदत मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. ज्या नुकसानग्रस्ताचे पुराच्या नुकसानीचे पैसे देणे बाकी आहेत त्यांना तात्काळ पैसे दिले जातील, असं अजित पवारांनी म्हटलंय.\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना…\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\n‘उद्धव ठाकरे दाढी कुठं करतात, केस कुठं कापतात, केस कुठं कापतात’; ‘या’ भाजप आमदाराचा मुख्यमंत्र्यांना टोला\n“मी दौरा केल्यामुळे मुख्यमंत्री अन् शरद पवारांना दौरा करावा लागला”\nकोरोनाच्या संकटकाळात उद्धव ���ाकरेंच्या जागी कोणी दुसरं असतं तर…- जितेंद्र जोशी\n“नक्की खोटं कोण बोलतंय, नरेंद्र मोदी की देवेंद्र फडणवीस\nलग्नास नकार दिल्यानं भाच्यानं मामाच्या पोरीला पळवलं, उसाच्या फडात रंगला पकडापकडीचा खेळ\n…तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल- उद्धव ठाकरे\n‘…पण आपल्या राज्यपालांचं ज्ञान मोठं’; अंतिम वर्षाच्या परीक्षांवरुन पवारांचा कोश्यारींना टोला\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/cm-uddhav-thackeray-speaks-about-coronavirus-lockdown-condition-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:57:23Z", "digest": "sha1:3ZVN6MMRO24L7Y2VPP3BWSK4SKR4T3JF", "length": 10551, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nमे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्���ांना निर्देश\nमे अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणात ग्रीन झोन दिसला पाहिजे; मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई | लॉकडाउन करणं सोपं होतं. पण आता त्यात शिथिलता आणताना खरी परीक्षा सुरु झाली आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.\nविभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस हे ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहेत त्यासाठी त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मात्र मला येणाऱ्या काही दिवसांत ठोस रिझल्ट दिसला पाहिजे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.\nकाही जिल्ह्यांमध्ये अजूनही लॉकडाउनचं योग्य पालन होत नाहीत अशा तक्रारी येत आहेत. मला कल्पना आहे की आपण प्रयत्न करीत आहात पण मे अखेरपर्यंत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रीन झोन आलेला दिसला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी सर्वांना दिले आहेत.\nदरम्यान, अर्थचक्रही सुरु राहिलं पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली. पण याचा अर्थ लॉकडाउनमधून मोकळीक मिळाली असे नाही. सर्वांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्स मध्ये कसे येतील ते पाहावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\nभाजपने विधानपरिषदेची एक जागा ‘रिपाइं’ला सोडावी- रामदास आठवले\n“मजूरांकडून रेल्वेभाडं घेणार नाही तर प्रत्येकी पाचशे रुपये मदत देणार”\nउठवलेली दारूबंदी हे शासनाचं अतर्क्य पाऊल- डॉ. अभय बंग\n“व्यसनाला असलेली भिकार प्रतिष्ठा सगळ्यांना घेऊन बुडणार एक दिवस”\nUPSC परीक्षेसंबंधी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय\nसुरतमध्ये परप्रांतीय मजुरांची पोलिसांवर दगडफेक; परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतले ‘हे’ मोठे आर्थिक निर्णय\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/joshis-office", "date_download": "2021-06-14T15:03:12Z", "digest": "sha1:PJ6H4EWIWEMZKLGLGLGYSI7QA2VYCIET", "length": 6992, "nlines": 85, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कार्यालयीन सदस्य – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nशेअरखान सावंतवाडी या कार्यालयामधील सुभाष तिळवे हे पूर्ण वेळ कार्यालयीन व्यवस्थापन व Back Office चे काम पाहतात.यापूर्वी ते सेसा गोवा येथे अर्थविभागात कार्यरत होते.\nसौ. पूजा बोंद्रे या ट्रेडिंग टर्मिनलवर मार्केटच्या वेळेनुसार ऑनलाईन शेअर्स खरेदी विक्रीचे काम पाहतात.\nकु. सुचिता दुगल B. Com. असून त्या म्युच्युअल फंड संदर्भातील व्यवहार पाहतात.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्याला���ी सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/7835/", "date_download": "2021-06-14T14:44:21Z", "digest": "sha1:DOAJHA7WIKTI63RZAURZEINQ4JYYCGJY", "length": 8692, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा रेडी सरपंच भाई राणे - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा रेडी सरपंच भाई राणे\nPost category:विशेष / वेंगुर्ले\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा रेडी सरपंच भाई राणे\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा सरपंच भाई राणे\nश्री.रामसिंग उर्फ भाई गोपाळ राणे,सरपंच ग्रामपंचायत रेडी.\nजिल्ह्यात एकूण 1 हजार 103 जण कोरोना मुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 38 जिल्हा शल्य चिकित्सक\nवेंगुर्ला श्री देव रामेश्वर जत्रोत्सव ११ डिसेंबर रोजी\nवेंगुर्ला रा.कू.पाटकर हायस्कूल येथे रेंजिग डे कार्यक्रम संपन्न..\nप्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ले आयोजित विद्यार्थी व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय आॅनलाईन स्पर्धांना उत्स्फुर्त सहभाग..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nप्रफुल्ल सुद्रीक यांची जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड.....\nवेंगुर्ले पोलिस ठाणेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान......\nप्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.;डाॅ.सौ.मानसी मनिष सातार्डेकर...\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा.;सरपंच मनोज उगवेकर...\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा श्री.महेंद्र मधुकर ठाकूर....\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा रे���ी सरपंच भाई राणे...\nप्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस 💐💐...\nजिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत टोपीवाला मालवण संघाने पटकाविले विजेतेपद.....\nलोणंदच्या एेव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची प्रजासत्ताकदिनी आगळी वेगळी सलामी......\nमालवण ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ…...\nआपल्या गुरूंचा जन्मदिवस सातत्याने १२ वर्ष साजरा करत मृणाल सावंत हिने जोपासला गुरूंप्रति आदर..\nसिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटरचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उद्घाटन संपन्न..\nनावळे येथून तरुणी बेपत्ता..\nवेंगुर्ला येथे ३१ जानेवारी रोजी पोस्टर स्पर्धा...\nवेंगुर्ला - आसोली वडखोल येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग आंबा काजू कलमे जळून मोठी नुकसानी..\nनवीन कुर्ली गावातील लोकांच्या \"त्या\" उपोषणाशी गावाचा संबंध नाही .; राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचे स्पष्टीकरण\nनगराध्यक्ष ओंकार तेली यांचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्या विरोधात उद्द्या आमरण उपोषण..\nसिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती 'विशेष निमंत्रित सदस्य' पदी सौ.जान्हवी सावंत यांची नियुक्ती..\nवेंगुर्ला श्री क्षेत्र सागरेश्वर किनाऱ्यावर युवक- युवतींकडून स्वच्छता मोहीम..\nकोकिसरे येथील दिघा तरुणांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9528/", "date_download": "2021-06-14T15:39:10Z", "digest": "sha1:7ICYKALJ45WDOTZJ26N2RCEODGXRC54N", "length": 13144, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..\nPost category:इतर / कणकवली / बातम्या\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर..\nसरकारला इशारा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर आजचा एकदिवसीय संप सुरू\nग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अनेक वर्षापासून वेतनाचा व इतर प्रश्न प्रलंबीत आहेत या साठी महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ यांनी दि. १५/०३/२०२१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्री यांना निवेदन देऊन प्रलंबीत मागण्यांवर ३१ मार्च पर्यंत निर्णय न घेतल्यास दि. १९एप्रिल पासून राज्यभर कामबंद आंदोलन व आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. परंतु आता शासनाने राज्यात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे अशा वेळी शासनास सहकार्य करणे महत्वाचे असल्याने युनियन ने बेमुदत कामबंद आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करून आज एकदिवसीय कामबंद आंदोलन करून शासनाला इशारा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी आज आपली दैनंदिन पाणी पुरवठा, सफाई, कार्यालयीन कामकाज बंद ठेऊन या एकदिवसीय कामबंद संपात सहभागी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. आम्ही आजपासू बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार व गावातील लोकांना होणार त्रास या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही या आज शासनाला सहकार्य करून एकदिवसीय आंदोलन करून शासनाला इशारा देतो की या पुढील कालावधीत शासनाने आमच्या प्रलंबीत मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास यापुढे गावातील पाणी पुरवठा, साफसफाई,करवसूली, कार्यालयीन कामकाज बंद करून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत असे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अभय सावंत यांनी सांगितले आहे. आपल्या या कामबंद आंदोलनास सरपंच, ग्रामसेवक व जिल्हा प्रशासन तसेच गावातील ग्रामस्थ यांनी पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.\nवेंगुर्ला तालुक्यात आज नव्याने ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्��� –\nवीजबिल थकबाकी भरण्यासाठी विद्युत मंडळाकडून जनजागृती\nसावंतवाडी पंचम खेमराज महाविद्यालयाकडून राधिका घाटयेचा सन्मान –\nपिंगुळीत भाजप पक्षाला धक्का;अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nजिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी प्रलंबीत मागण्यांसाठी संपावर.....\nमालवण शहरात आज २० एप्रिल पासून जंतुनाशक औषध फवारणी…...\nमालवण शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची ऑन दि स्पॉट कोरोना टेस्ट करण्याची प्रशासनाने केली कडक कारवाई.....\nजानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राण...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी...\nतत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची मनमानी सुरुच.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.\nतालुका स्तरावर किमान ५० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी \"कमळ प्रतिष्ठान\"चे अध्यक्ष अविनाश पराडकर य...\nवेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी १८ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nभाजपाच्या प्रयत्नाने वायंगणीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी झाले प्रकाशमान.....\nमायमराठी फाऊंडेशन महाराष्ट्रराज्य सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक पदी अमर घाडी यांची नियुक्ती.....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाने ८ तालुक्यातील ३०६ गावे बाधित.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nकुडाळ तालुक्यातील सरंबळ देऊळवाडी येथील अंकूश पवार युवकाची आत्महत्या..\nजानवली सरपंच काका राणे, अमोल राणे यांचा भाजप कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार नितेश राणे यांना शिवसेनेचा मोठा धक्का..\nपालकमंत्री उदय सामंत यांना 'गझनी रोग 'आमदार नितेश राणे यांची घणाघाती टीका..\nतत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची मनमानी सुरुच.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.बंगल्यावरील टपाल-फाईल्स गाडीचा ताबा देण्यास नकार.\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी सापडले 41 कोरोना रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू..\nकुडाळ एसटी विभाग नियंत्रकाकडून शासनाच्या नियमाला केराची टोपली.;मनसेचे बनी नाडकर्णी यांचा आरोप..\nवेंगुर्ला तालुक्यात आज सोमवारी १८ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nकणकवली बाजारपेठेतील गर्दी रोखण्यासाठी रॅपिड टेस���ट..\nभाजपाच्या प्रयत्नाने वायंगणीतील केळुसकर कुटुंबियांचे घर दहा वर्षांनी झाले प्रकाशमान..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2696/Brihan-Mumbai-Mahanagarpalika-Bharti-2020.html", "date_download": "2021-06-14T16:02:28Z", "digest": "sha1:RA7IZICENFVHRAGFJ23N5OJQ3NRU3X5B", "length": 6750, "nlines": 85, "source_domain": "naukriadda.com", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिका 550 पदासाठी भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nबृहन्मुंबई महानगरपालिका 550 पदासाठी भरती 2020\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक. वैद्यकीय सल्लागार आणि प्रशिक्षित परिचारिका पदाच्या एकूण 550 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र 18 एप्रिल 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : 550\nपद आणि संख्या : -\n1 वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार - 30 पद\n2 सहाय्यक वैद्यकीय सल्लागार - 120 पद\n3 प्रशिक्षित परिचारिका / नर्स - 400 पोस्ट\n1 वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार - एमडी\n2 सहाय्यक वैद्यकीय सल्लागार - एमबीबीएस / बीएएमएस / बीएचएमएस\n3 प्रशिक्षित परिचारिका / नर्स - जीएनएम सह 12 वी पास\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज करण्याचा पत्ता : लोटीमस रूग्णालय अवाक / जावक विभाग\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लि�� करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/hathras-case-yogi-aadityanath-donald-trump-us-election-corona-farm-bill-353700", "date_download": "2021-06-14T16:24:09Z", "digest": "sha1:NLMSDEFOPRFAFY67UGAE2NR7XLTBSRDC", "length": 21714, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हाथरस प्रकरणी दोषींचा समुळ नाश निश्चित; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या", "raw_content": "\nदिवसभरातील देश-विदेशच्या महत्वाच्या बातम्या येथे वाचा\nहाथरस प्रकरणी दोषींचा समुळ नाश निश्चित; वाचा देश-विदेशच्या महत्वाच्या 7 बातम्या\nहाथरस प्रकरणावरुन राजकारण तापलं आहे. दोषींचा समूळ नाश करण्यात येईल, असं योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात हरसिमरत कौर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.\nकृषी कायद्याविरोधात आंदोलन,माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांना अटक\nनवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात पंजाबच्या राज्यपालांच्या निवासस्थानाकडे मोर्चा घेऊन जात असलेले शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल, त्यांच्या पत्नी तथा माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांना गुरुवारी (दि.1) रात्री ताब्यात घेतले. सविस्तर बातमी-\nभविष्यात कोणी हिंमत करणार नाही अशी शिक्षा देऊ; हाथरस प्रकरणावर योगींची प्रतिक्रिया\nउत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर झालेला बलात्कार आणि क्रूर अत्याचाराप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शुक्रवारी त्यांनी बलात्काऱ्यांना चेतावणी देत आई-बहिणींच्या सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्यांचा संपूर्ण नाश करण्यात येईल असं म्हटलं आहे. सविस्तर बातमी-\n सणांच्या पार्श्वभूमीवर 200 स्पेशल ट्रेन धावणार\nभारतीय रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 200 विशेष रेल्वे (Special Trains) सुरु करण्याची योजना आखत आहे. यामुळे सणांच्या काळात प्रवास करणाऱ्यांची सोय होणार आहे. याबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली आहे. सविस्तर बातमी-\n'कोरोना झाला तर ममता बॅनर्जींना मिठी मारेन' म्हणणारा भाजप नेता पॉझिटिव्ह\nपश्चिम बंगालचे नवनियुक्त राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी खासदार अनुपम हाजरा यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. मला कोरोनाची लागण झाली तर मी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) हाजरा यांच्यावर निशाणा साधला होता. आता हाजरा यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सविस्तर बातमी-\nडोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना; मेलानिया यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह\nअमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया दोघांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं. सविस्तर बातमी-\n ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चीनने उडवली खिल्ली\nअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वात शक्तीशाली देशाच्या प्रमुखाला कोविड-19 ची लागण झाली असल्याने जगभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी लवकरात लव���र बरे व्हावेत यासाठी कामना केली आहे. असे असले तरी चीनने यावरुनही ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. सविस्तर बातमी-\nभारतीयांना दिलासा देत ट्रम्प यांना न्यायालयाचा दणका\nअमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. अमेरिकेतील निवडणुकांच्या प्रचाराला आता वेग आला असून प्रसिंडेशियल डिबेट्सनाही सुरवात झालीय. मात्र, आता या दरम्यानच अमेरिकेतील न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. अमेरिकेतील एका कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एच-1 बी व्हिसावर आणलेल्या बंदीच्या निर्णयाला थांबवलं आहे. सविस्तर बातमी-\n...हे बेईमानीचेच लक्षण, शिवसेनेनं डागलं योगी सरकारवर टीकास्त्र\nमुंबई - शिवसेनेनं योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. आपल्याच मजुरांना राज्यात न घेण्याच्या निर्णयावरुन शिवसेना चांगली भडकली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्या\nअग्रलेख : विश्‍वासार्हतेची ऐशीतैशी\nकोरोनाच्या सावटाखाली मन विषण्ण करून सोडणाऱ्या या काळात झालेल्या सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडमधील एका गुणी अभिनेत्याच्या मृत्यूने गेले चार महिने प्रसारमाध्यमांना व्यापून टाकले होते. त्याच्या मृत्यूवरून मोठे राजकारण झाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्‍वर पा\nवर्षभरातील ठाकरे सरकारची भूमिका आणि 5 वादग्रस्त घटना\nमुंबई : 'तीन तिगाड काम बिघाड' अशी एक म्हण आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकार ही गोष्ट एक अफवा आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असेल. दुसरीकडे ही उक्ती खरी होऊन मी पुन्हा येईन ही नारेबाजीचे स्वप्नही विरोधी बाकावरील नेत्यांना पडत असेल तर त्यात वाईट काहीच नाही. सरकार टिकण\nमा. गो. वैद्य यांना दिग्गजांनी वाहिली श्रध्दांजली; ट्विटरवरून व्यक्त केल्या भावना\nनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे माजी बौद्धिक प्रमुख व प्रवक्ते आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचे आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. संघाच्या सर्वच सरसंघचालकांसोबत त्यांनी कार्य केले होते. पत्रकारिता क्षेत्रातही त्य��ंनी ठसा उमटविला. हिंदुत्त्वाचे\nप्रियांका गांधी म्हणाल्या, आमच्या 'त्या' वाहनांवर भाजपचे झेंडे लावा; पण....\nलखनऊ : सध्याच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या मजुरांची मदत करायला हवी, असे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे शहरात वसलेला मजूर उत्तर प्रदेशच्या दिशेने पायी चालला आहे. त्याची मदत करण्याच्या उद्देशाने 1000 बस सेवेत रुजू करण्याब\n'ताजमहल हा तर राममहल, योगी शिवरायांचेच वंशज', भाजप आमदार सुसाट\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील बलियामधील बैरिया मतदार संघातून आमदार असलेले सुरेंद्र सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अधूनमधून अशी वक्तव्ये केल्याने ते सातत्यांने चर्चेत असतात. आणि आता सध्या ते आणखी एका वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत. त्यांनी आता मागणी केलीय की, ताजमहलचे नाव बदलून\nममता, राहुल यांना निवडणुकीत मंदिरांची आठवण; योगी आदित्यनाथ यांची टीका\nबलरामपूर (प.बंगाल) - केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर लोकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. त्यामुळे, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सार्वजनिकरित्या ‘चंडीपाठ’ करून राज्यातील मंदिरांना भेटी द्याव्या लागत आहेत, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज येथे केली.\nअग्रलेख : प्रेमा तुझा रंग कसा\nविवाहासारख्या पवित्र नात्याकडेही राजकीय दृष्टीने पाहण्याची प्रवृत्ती फोफावली, की काय काय घडते, याचे ठळक दर्शन सध्या उत्तर प्रदेशात घडते आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सक्तीच्या धर्मांतराविरोधात वटहुकूम आणून ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात दंड थोपटून उभे आहोत, असे दाखविण्याचा\nही महापालिकेची निवडणूक आहे की पंतप्रधानपदाची, ओवेसींचा भाजपवर निशाणा\nहैदराबाद- हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते\nतुमचं नाव बदलेल पण हैदराबादचं नाही, ओवेसींचा योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार\nहैदराबाद- हैदराबाद महापालिका निवडणुकीतील प्रचार���त राजकीय नेत्यांच्या शाब्दिक युद्धामुळे रंगत आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी एमआयएमच्या ओवेसी बंधूंचा बालेकिल्ला असलेल्या हैदराबादचे नाव बदलून भाग्य नगर करण्याचे आश्वासन दिले. त्याला असदुद्दीन ओवेसी य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sanjay-raut-says-about-cm-uddhav-thackeray-visit-ayodhya-254969", "date_download": "2021-06-14T16:10:10Z", "digest": "sha1:3GH5M6UJLBYTI53H3DMYJTRH5LZV3JX7", "length": 15715, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे : संजय राऊत", "raw_content": "\nआमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे : संजय राऊत\nमुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. माझे असे मत आहे, की आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले होते. राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला. त्याआधी 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते.\nयाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, की राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. महाराष्ट्र सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्यानिमित्त आम्ही तेथे जात आहोत. सरकारमधील आमच्या मित्रपक्षांनीही आमच्यासोबत यावे. राहुल गांधीही मंदिरात जाऊन पूजा करतात. त्यामुळे त्यात काय चूक आहे.\n'अयोध्येत पाय ठेवून देणार न��ही'; महंतांची उद्धव ठाकरेंना धमकी\nअयोध्या : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (ता.७) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा ठरणार आहे. मात्र, हा दौरा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nशरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा बैठका, यावेळेस कारण आहे...\nमुंबई : येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे एकूण ७ नवीन खासदार महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणार आहेत. यात भाजपकडून २ तर महाविकास आघाडीकडून ४ उमेदवार आहेत. शिल्लक राहिलेल्या मतांमधून अजून एक उमेदवार निवडून आणण्याचा प्रत्यन या दोन्ही\nउद्धव ठाकरेंनी केलं मोदींच अभिनंदन, म्हणालेत..\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या राम मंदिर ट्रस्टला मंजुरी दिली आहे. याबद्दलची माहिती नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत दिली. दरम्यान यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्य\nमुख्यमंत्री ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार : संजय राऊत\nमुंबई : अयोध्या हा आमचा श्रद्धेचा विषय असून, यामध्ये राजकारण नको. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सात मार्चला अयोध्येत जाणार असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.\n''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली''\nमुंबई: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रातल्या मोदी सरकारला सुनावलं आहे. आज संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आंदोलनजीवी' शब्दावरुन निशाणा साधला आहे. तसंच राऊत यांनी मोदी सरकारला स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्व\n उद्धव ठाकरे 'या' दिवशी अयोध्येला जाणार\nमुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.\nकाँग्रेसनं 'त्या' वादापासून दूर राहावं, काँग्रेस नेत्यांचा पक्षाला घरचा आहेर\nमुंबईः राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यावरुन भाजप आणि शिवसेनेमधलं राज��ारण तापलं आहे. त्यातच माजी खासदार संजय निरुपम यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या वादापासून काँग्रेसला दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. संजय निरुपम यांनी ट्विट करून राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. तसंच न\n'अयोध्येला जाताय तेव्हा जनाची नाही किमान मनाची तरी...' मनसेच्या शुभेच्छा\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर प्रथमच आयोध्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. राम मंदिर स्थापनेचा निर्णय झाल्यानंतर उद्धव यांनी आयोध्या दौरा करणार असे जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली आह\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येला रवाना\nमुंबई : मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतील. आज (ता. ७) सकाळीच ते अयोध्येला रवाना झाले असून त्यांच्यासह पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. याशिवाय ठाकरेंसह शिवसेनेचे काही महत्त्वा\n''CM उद्धव ठाकरेंसह शिवसैनिकांना अयोध्येत विरोधाचा सामना करावा लागेल\"\nअयोध्या : बॉलिवूडमधील राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील विरोधी पक्षानंतर आता अयोध्येतील संतांनी आता कंगनाची बाजू घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/health.html?page=7", "date_download": "2021-06-14T15:45:44Z", "digest": "sha1:RMB2B5XBXB7U7XDTAATLAKCEGCIXQ3ID", "length": 8593, "nlines": 127, "source_domain": "zeenews.india.com", "title": "health News in Marathi, Latest health news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "\nकोरोना | राज्यातील परिस्थिती काय सांगते\nकोरोना | राज्यातील परिस्थिती काय सांगते\n हेच ठरु शकतं कोरोना व्हायरचं पहिलं लक्षण\nशास्त्रज्ञांनांकडून कोरोनाबाबत नवा खुलासा करण्यात आला आहे.\n जाणून घ्या काय आहे सत्य\nकोरोनावर अद्याप कोणतंही औषधं तयार करण्यात आलं नाही.\nदुपारच्या उन्हात उभे राहील्यास कोरोना निघेल, भाजप नेत्याचा अजब सल्ला\nकेंद्राच्या दिव्या खालीच अंधार असल्याचे दिसून आले आहे.\nकोरोना व्हायरसवरील औषधाचा ���ावा; एप्रिलमध्ये चाचणीची शक्यता\nएप्रिल महिन्यात औषधाची क्लिनिकल ट्रायल होण्याची शक्यता\nसाबण, सॅनिटायझरच नव्हे, तर लिंबानेही रोखता येऊ शकतो कोरोनाचा प्रादुर्भाव\nनक्की कसं ते एकदा वाचाच...\nकोरोनाचे सावट : अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, पुण्यात गुन्हा दाखल\nकोरोना व्हायरसची अफवा पसरवणाऱ्या एकावर पुण्यात पहिला गुन्हा दाखल दाखल झाला आहे.\nकोरोनाचे सावट : भीतीने खारघरमधील ग्रामविकास भवनाचे कर्मचारी फरार\nकोरोना व्हायरचा धोका लक्षात घेऊन दुबईतून आलेल्या नागरिकांना खारघरच्या ग्रामविकास भवनात ठेवण्यात आलेय.\nकोरोनाचे सावट : धक्कादायक, सरकारच्या आदेशाची अमरावतीत प्रशासनाकडूनच पायमल्ली\nअमरावतीत सरकारच्या आदेशाची प्रशासनाकडूनच पायमल्ली झाली आहे.\nराज्यात कोरोना बाधितांची संख्या ३३ वर\nमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर पोहोचली आहे.\nसॅनिटायझर नसल्यास कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी सोपा उपाय\nकोरोना संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय.\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं हॅन्ड सॅनिटायझर वापराल\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतं सॅनिटायझर\nयोगसाधनेने मिळवा सुंदर त्वचा, लांबसडक केस\nयोगासनांमुळे त्वचा आणि केसांनाही फायदा होतो.\nपाहा काय आहे संशोधकांचं म्हणणं...\nवजन कमी करण्यासह फ्लॉवरचे आणखी ५ फायदे\nफूलगोभी भाजी आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.\nतुम्हाला माहित आहे का ''महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा'' कंपनीचं पाकिस्तानशी कनेक्शन\nउपमुख्यमंत्री अजित पवार आणि शाहू छत्रपतींच्या भेटीत काय घडलं\nमुंबईकरांना दिलासा देणारी बातमी, धारावीत कोरोना रुग्णांची शून्य संख्या\nकेक खाताय की ड्रग्ज मुंबईत ड्रग्सच्या बेकरीचा पर्दाफाश\nवॉर्नरचा पत्नी-मुलींसोबत या लोकप्रिय गाण्यावर डेव्हिड स्टाइल डान्स, पाहा व्हिडीओ\nदेशात अनलॉक होत असताना 'या' राज्यात 1 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, काही घरांमध्ये घुसलं पाणी\nआता पाकिस्तान महिला ISISच्या दहशवादी, काय आहे कट, आला समोर....\nसोशल मीडियावरील ‘Watermelon Mustard Challenge’, तुम्ही स्वीकारला का\nHoroscope| 'या' 3 राशीच्या व्यक्तींना आज राहावं लागणार सतर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9473", "date_download": "2021-06-14T15:21:21Z", "digest": "sha1:TWKNKYZRJLX3B3L255K7P6HUWG4IQT2J", "length": 11679, "nlines": 102, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘ASBA’ म्हणजे काय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला झाल्यानंतर पब्लिक इश्यूसाठी अर्ज करताना शेअर्स मागणी अर्जासोबत चेक, डिमांड ड्राफ्ट अथवा अँस्बा (ASBA – Application Supported by Blocked Amount) यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने पेमेंट करता येत होते. (ASBA पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय 2008 पासून उपलब्ध आहे.) तथापि एक जानेवारी 2016 पासून ‘सेबी’ने ASBA पद्धतीनेच पेमेंट करणे बंधनकारक केले आहे आणि त्यामुळे ‘ASBA’ विषयी गुंतवणूकदारांना माहिती असणे आवश्यक आहे.\nया पद्धतीमध्ये आपल्याला जेवढ्या शेअर्ससाठी अर्ज करायचा असेल, त्यासाठी लागणारी रक्कम (ही रक्कम प्राइस बँड, लॉट साइज व आपण मागणी करत असलेले एकूण लॉट यावर अवलंबून असते.) गोठवून ठेवण्याचा अधिकार आपल्या बँकेला देणे आवश्यक असते. उदा. मागील लेखात उल्लेख केलेल्या बंधन बँकेच्या पब्लिक इश्यूचा प्राइस बँड 370 ते 375 रुपये असा होता आणि लॉट साइज 40 होता. त्यामुळे पाच लॉटसाठी आपल्याला 75 हजार रुपये भरावे लागतील; मात्रASBA पद्धतीत 75 हजार रुपयांची रक्कम आपल्याला अर्जासोबत प्रत्यक्ष भरावी लागत नाही. आपल्या बँक खात्यात असलेल्या रकमेपैकी आपण अर्ज करीत असलेल्या लॉटसाठी आवश्यक असलेली रक्कम (वरील उदाहरणात ही रक्कम 75 हजार रुपये आहे) गोठवून ठेवण्याचा अधिकार आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना देण्याची सुविधा सर्व प्रमुख बँकांनी दिलेली आहे. या बँकांना सेल्फ सर्टीफाइड सिंडिकेट बँक (एससीएसबी) असे म्हणतात.\nयाउलट आपण शेअर्स मागणी अर्ज पारंपरिक फिजिकल पद्धतीने करत असाल, तर आपले ज्या बँकेतील खाते अर्ज केलेल्या रकमेसाठी गोठवून ठेवायचे असेल, त्या बँकेच्या खात्याचा सर्व तपशील देण्यासाठी शेअर्स मागणी अर्जात एक भाग असतो. त्या ठिकाणी प्रामुख्याने आपले संपूर्ण नाव, पत्ता, बँकेचे नाव, शाखा, खाते नंबर, आयएफएससी, मायकर कोड देऊन आपली सही करून तसा अधिकार देणे आवश्यक असते.\nया दोन्हीह�� पद्धतींमध्ये आपण अर्ज केल्याच्या तारखेपासून ते प्रत्यक्ष अलॉटमेंट होईपर्यंत आपण मागणी केलेल्या लॉटनुसार आवश्यक असलेली रक्कम आपल्या बँक खात्यातील शिल्लक रकमेतून गोठविली जाते. जेव्हा शेअर्सची प्रत्यक्ष अलॉटमेंट केली जाते, त्या वेळी आपल्याला अलॉट झालेल्या शेअर्सइतकीच रक्कम बँक खात्यातील गोठविलेल्या रकमेतून घेतली जाते व खात्यावरील गोठवणूक रद्द केली जाते.\n“इमर्जन्सी फंड’ किती असावा\nआयुर्विमा योजना होणार अधिक ग्राहकाभिमुख\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3033/Increase-in-cut-off-and-announcement-of-first-merit-list-of-Mumbai-University-.html", "date_download": "2021-06-14T15:13:17Z", "digest": "sha1:XGVM4FI6ZM5GVWOUTNBWPMU5KAMTLRFX", "length": 10735, "nlines": 95, "source_domain": "naukriadda.com", "title": "कट ऑफ मध्ये वाढ आणि मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर....", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nकट ऑफ मध्ये वाढ आणि मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर....\nबारावीचा निकाल यंदा चांगला लागला आहे. त्याचा परिणाम आज जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीवर दिसून येत आहे.\nमुंबई विद्यापीठाची पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या प्��वेशांची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी दुपारी ३ वाजता जाहीर झाली. महाविद्यालयांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर मेरिट लिस्ट जाहीर केली. सर्व कॉलेजांमधील कला शाखेच्या कट ऑफमध्ये वाढ झाली आहे.\nमाटुंगा येथील डी.जी. रुपारेल महाविद्यालय वगळता सर्व ठिकाणी कला शाखेची कट ऑफ टक्केवारी वाढली आहे. वाणिज्य शाखांच्या प्रवेशांच्या कट-ऑफमध्येही सरासरी १ टक्क्याने वाढ झाली आहे. विज्ञान शाखेच्या प्रवेशांची कट-ऑफ संमिश्र आहे. काही ठिकाणी विज्ञान शाखेची कट ऑफ वाढली आहे, तर काही महाविद्यालयांमध्ये कमी आहे.\nविद्यार्थ्यांनी आज जाहीर झालेल्या यादीनुसार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत कागदपत्र पडताळणी करून शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता जाहीर होणार आहे.\nमुंबईतल्या काही नामांकित कॉलेजांची कट-ऑफ टक्केवारी पाहण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे –\nप्रवेशांचे सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –\n१) अर्ज विक्री – २४ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२०\n२) प्रवेशपूर्व नोंदणी (विद्यापीठाच्या संकेतस्थळावर) – २२ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (दुपारी १ वाजेपर्यंत)\n३) प्रवेश पूर्व अर्जांच्या कॉपीसह प्रवेश अर्ज सादर करणे – २७ जुलै २०२० ते ५ ऑगस्ट २०२० (३ वाजेपर्यंत)\n४) पहिली गुणवत्ता यादी – ६ ऑगस्ट २०२० (सकाळी ११ वाजता)\n५) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – ६ ऑगस्ट २०२० ते ११ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)\n६) दुसरी गुणवत्ता यादी – ११ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)\n७) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १२ ऑगस्ट २०२० ते १७ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत)\n८) तिसरी गुणवत्ता यादी – १७ ऑगस्ट २०२० (सायंकाळी ७ वाजता)\n९) कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क – १८ ऑगस्ट २०२० ते २१ ऑगस्ट २०२० (दुपारी ३ वाजेपर्यंत\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2585/-Bank-Of-India-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-14T15:02:18Z", "digest": "sha1:PP5G5TVIRYBKCC5N5BBLOEJBAB5ZCA5S", "length": 6099, "nlines": 89, "source_domain": "naukriadda.com", "title": "बँक ऑफ इंडिया भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nबँक ऑफ इंडिया भरती 2020\nबँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संकाय सदस्य, कार्यालय सदस्य, कार्यालय परिचर, वॉचमन पदाच्या 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 13 मार्च 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.\nएकूण पदसंख्या : 07\nपद आणि संख्या : -\n1 विद्याशाखा सदस्य - 03\n2 कार्यालय सदस्य - 02\n3 ऑफिस अटेंडंट - 01\n4 चौकीदार - 01\n1 विद्याशाखा सदस्य - पदवीधर\n2 कार्यालयीन सदस्य - पदवीधर\n3 ऑफिस अटेंडंट - 10 वी पास\n4 चौकीदार - आठवी वर्ग पास\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nनोकरी ठिकाण -: चंद्रपूर, वर्धा\nअर्ज पाठविण्याचा पता: बँक ऑफ इंडिया, विदर्भ आँचालिक कार्यालय प्लॉट नं. 2072 महावीर उद्यान बँचलर रोड रामनगर वर्धा 442001\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मार्च २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/category/maharashatra/pune/", "date_download": "2021-06-14T15:31:08Z", "digest": "sha1:BO7PB7JI7DDJ4ZFLLIUCPU3T7EYBOI5U", "length": 8937, "nlines": 105, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "Pune Archives - Prime Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पुणे शहराध्यक्षपदी शामल खैरनार यांची निवड\nमराठा बांधवांना न्याय व हक्क देण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व केले जाईल – अजित पवार\n\"देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलिकडचे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल, असे…\nकोरोना नियंत्रणासाठी आमदारांना दिला जाणारा तब्बल इतका निधी\nकोरोनाची परिस्थिती भयंकर होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थिती मध्ये राज्य सरकारने यावर मात करण्यासाठी कंबर कसली असल्याचे दिसून येते आहे. लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांची कसलीही गैरसोय होता कामा नये अशी…\nपुण्यात संचारबंदीचे नियम धाब्यावर त्यातच रेमेडिसेव्हरचा काळाबाजार होत असल्याचे आरोप\nराज्यात काल संध्याकाळी ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेले आहेत.अत्यावश्यक सेवाही सकाळी ७ ते संध्याकाळी ८ एवढ्याच वेळात सुरू राहणार आहेत.राज्यात कोरोनाचा…\nउद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू\nउद्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली असून,सकाळी 7ते 8संध्याकाळी अत्यावशक सेवा जसे किराणा दूध सुरू राहणार आहेत.राज्यात बर्याच अत्यावश्यक सेवा बजावणार्या लोकांना सार्वजनिक वाहतूक गरजेची असल्याने बस,लोकल सुरू…\nटास्क फोर्स सोबत बैठक सुरु, आज राज्यातल्या लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता- टोपे\nमुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधित रुग्��ांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड,…\nकोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू ,धक्क्यान पत्नी तीन तास बेशुध्द,कोथरुडमधील घटना.\nकोथरूड येथील केळेवाडी,हनुमान नगर भागात राहणारे प्रमोद कुमार मंडल(वय 39) आणि त्यांची पत्नी नीरुदेवी मंडल यांनी सर्दी,ताप अशा लक्षणांमुळ जवळील डॉक्टरना दाखवल.त्यांनी प्रकृतीच्या दृश्य परिस्थितीवरून कोविड चाचणी करण्याचा सल्ला दिला.परिणामी…\n#मोहोळमाफीमागा पुणेकरांची मुरलीधर मोहोळांच्या ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया\nदेशात सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून मुंबई,पुणे,विदर्भ,मराठवाडा येथील परिस्थिती गंभीर आहे.विशेषता पुण्यातील पिंपरी ,चिंचवड कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे.देशात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही जोरात सुरु आहे.परंतु दोन दिवसांपूर्वी…\nआता जो काही निर्णय घेतला जाईल, तो संपूर्ण राज्यासाठी एकच घेतला जाईल- अजित पवार\nबारामती : राज्यात सध्या जाणवत असलेला करोना लसींचा तुटवडा, गेल्या २ दिवसांपासून जास्त वाढलेली करोना बाधित रुग्णांची संख्या, आरोग्य सोयी-सुविधांचा उडालेला गोंधळ, इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची जाणवत असलेली कमतरता, या…\nमलाही कळतंय की सहनशीलता संपत आलीये, पण आत्ताच तर एकमेकांची गरज आहे- अजित पवार\nपुणे : गेल्या दोन दिवसांत राज्यात करोना प्रतीबधांत्मक लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होऊन, राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यावरुन सध्या राज्यात राजकारण प्रचंड…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2021-06-14T14:24:27Z", "digest": "sha1:SXIC5D4FIVIQO7U4NTSHN2AVGEC4B6VU", "length": 12969, "nlines": 175, "source_domain": "www.batmidar.in", "title": "हे राम,आयाराम -गयाराम | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nमुंबई : शिवसेा-भाजप य���ती यांच्यातील २५ वर्षांचा संसार मोडला असताना १५ वर्षांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी मोडली. त्यानंतर राज्यात राजकीय गणिते वेगळीच दिसून लागलीत. अनेक जण इकडून तिकडून उड्या मारताना दिसत आहे. आपली खूर्ची टिकविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावताना उमेदवार दिसत आहे. त्यामुळे इनकमिंग-आऊटगोइंग अनेक पक्षांत दिसत आहेत.\nभाजपमध्ये आलेल्या विलास जगताप यांनी राष्ट्रवादीला राम राम केला. तर कोकणात रत्नागिरीतील राष्ट्रवादीचे राज्यमंत्री राहिलेले उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शुक्रवारी शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला आणि रत्नागिरीची उमेदवारी मिळवली. तर राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आज राजन तेली यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपचा आसरा घेतला आहे.\nउदय सामंत (राज्यमंत्री, राष्ट्रवादी)\nअजिंक्य पाटील ( काँग्रेसचे मंत्री सतेज पाटील यांचे बंधू)\nडॉ. शुभा राऊळ (शिवसेना)\nडॉ. सुनील देशमुख (काँग्रेसचे माजी नेते)\nअनिल बोंडे (अपक्ष आमदार)\nराजन तेली (आधी काँग्रेस, नंतर राष्ट्रवादी, आता – भाजप)\nPrevious articleसंसार तर मोडला…पुढे \nNext articleसर्वपक्षीयांनी पत्रकारांना टाळले…\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प���सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/sushant-singh-rajput-case-one-arrested-goa-13225", "date_download": "2021-06-14T16:26:01Z", "digest": "sha1:HLKGRSKCNSMXNJNT4T4QMBEVLBBT3PCM", "length": 12872, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक | Gomantak", "raw_content": "\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक\nशनिवार, 8 मे 2021\nअटक केलेल्या व्यक्तीचे नाव हेमल शहा (Hemal Shah) आहे.\nप्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणामध्ये NCB कडून अजून अटकसत्र सुरुच असून या प्रकरणात ड्रग्जचा (Drugs) अ‍ॅंगल येताच गेल्या वर्षभरापासून मोठ्याप्रमाणामध्ये धरपकड करण्यात आली. अशातच गोव्यातून (Goa) एकाला अटक केली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव हेमल शहा (Hemal Shah) आहे. या ड्रग्ज पेडरला सुशांत सिंह प्रकरणात अटक (Arrest) केल्याने एकच हल्लकल्लोळ माजला आहे. NCB च्या पथकाने शहाला अटक करुन गोव्यातून मुंबईला (Mumbai) आणलं. (Sushant Singh Rajput case One arrested from Goa)\nयाआगोदर, NCB ने सुशांत सिंह प्रकरणाशी संबंधित अनेक ड्रग्ज पेडलरांना अटक केली होती. हेमल शहाच्या अटकेनंतर सुशांत मृत्यू प्रकरणातील अनेक खुलासे होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामध्य़े बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींची नावे समो�� आली. यानंतर अनेक ड्रग्ज पेडरलर्संना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कठोर कारवाई करत अटक केली होती. बॉलिवूड आणि ड्रग्ज यांच्यातील संबंध शोधत NCB ने अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची चौकशी केली. गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच निधन झालं होतं. सुशांतच्या मृत्यूचं मुख्य कारण ड्रग्जचा ओव्हरडोस असल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले. तेव्हापासून NCB बॉलिवूड आणि ड्रग्ज रॅकेटमधील संबंध शोधण्यामध्ये गुंतली होती. या प्रकरणासंबंधी NCB कडून न्यायालयामध्ये दोषारोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात NCB ने सुशांतची मैत्रीण अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Ria Chakraborty) आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती (Showik Chakraborty) यांच्यासह 33 जणांवर आरोप केले आहेत.\nCoronavirus: ''या'' अभिनेत्रीचे संपूर्ण कुटुंब कोरोना...\n14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या वांद्रेमधील राहत्या घरी मिळाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतचे वडील के के सिंह यांनी पटनामधून अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर आरोप करत पोलिस ठाण्यामध्ये FIR दाखल केला होता. यानंतर ऑगस्टमध्ये सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर सुशांत सिंग राजपूत प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले होते. CBI च्या चौकशीमध्ये जेव्हा ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा या प्रकरणात NCB चादेखील तपास सुरु झाला.\nदीपिका पदूकोणला कोरोनाची लागण\nदरम्यान, सुशांत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक करण्यात आली. रिया तब्बल एक महिना भायखळा तुरुंगात होती. मात्र, नंतर रिया आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन मिळाला आहे. सुशांत प्रकरणात ड्रग्ज अ‍ॅंगल सोमर आल्यानंतर NCB ने बॉलिवूडच्या अनेक बड्या कलांकारांची आत्तापर्यंत चौकशी केली आहे. यामध्ये सारा अली खान (Sara Ali Khan), दिपिका पदुकोन (Dipika Padukone), रकुलप्रित सिंग (Rakul Preet Singh) अशा अनेक अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे.\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nसुशांत सिंग प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराने मागितला लग्नासाठी जामीन\nमुंबई: Sushant Singh Rajput Case दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत(Sushant Singh...\nके. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल\nटीम इंडियाचा प्रसिध्द क्रिकेटपटू के.एल राहुल (K.L. Rahul) आणि अभिनेता सुनील...\nपहिल्याच नजरेत पडले होते प्रेमात; रियल लाइफ Love Story\nजेव्हा आपल्या वाटेत अचानक वाऱ्याचा झोत येतो किंवा आपल्याभोवती व्हायोलिनचा आवाज येतो...\nसुशांतसिंग राजपूतच्या वडिलांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिला झटका\nनवी दिल्ली: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचे वडील कृष्णा किशोर सिंग यांनी...\nरिया साकारणार आधुनिक महाभारतात द्रौपदीची भूमिका\nगेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Riya Chakraborty) सोशल मिडियावर (...\nअखेर विकी आणि कॅटरीनाच्या नात्यावर शिक्कामोर्तब 'या' अभिनेत्याचा खुलासा\nबॉलिवूड (Bollywood) अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal) आणि कॅटरीना कैफ यांचं रिलेशनशिप...\nBirthday Special: रणधीर, ऋषी आणि राजीव कपूर यांचे मामा होते सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता\nमुंबई: हिंदी चित्रपटात(Hindi Cinema) नायक आणि नायिका जितके आवश्यक आहे तितकेच...\nVeer Sawarkar Biopic: कोण साकारणार स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका\nमुंबई: अभिनेता राजकुमार राव, आयुष्मान खुराना आणि रणदीप हुडा या तीन अभिनेत्यांनी...\nआता 'द फॅमिली मॅन 3'; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याची प्रमुख...\nह्रतिक रोशनबरोबर काम करण्यास मनोज वाजपेयीचा नकार\nमुंबई: मनोज वाजपेयी (Manoj Bajpai) यांचा 'द फैमिली मैन 2 (The Family Man 2)' सध्या...\nअभिनेत्री यामी गौतम अडकली लग्नबेडीत; पहा फोटो\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) अखेर लग्नबेडीत(...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/bjp-leader-nilesh-rane-criticized-aaditya-thackeray-and-bmc-on-waterlogging-in-worli-64892", "date_download": "2021-06-14T15:10:26Z", "digest": "sha1:CWHMAOHVVSZQ35IOFGY5FQEPHEMMGXDQ", "length": 12396, "nlines": 152, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bjp leader nilesh rane criticized aaditya thackeray and bmc on waterlogging in worli | \"तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?\"", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n\"तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे\n\"तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे\nवरळीतील वस्त्यांमध्ये किमान गुडघाभर पाणी साचलं होतं. संपूर्ण मुंबईत हीच परिस्थिती दिसून येत होती. मान्सून सुरू व्हायच्या आधीच हे चित्र असल्याने भाजपचे नेते निलेश राणे यांनी यावरून वरळीच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nतौंते चक्रीवादळाने मुंबईला (mumbai) सोमवारी जोरदार तडाखा दिला. एकाबाजूला मुसळधार कोसळणारा पाऊस, तर दुसऱ्या बाजूला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जागोजागी झाडं उन्मळून पडत होती. ठिकठिकाणी पाणी तुंबलं होतं. वरळीतील वस्त्यांमध्ये किमान गुडघाभर पाणी साचलं होतं. संपूर्ण मुंबईत हीच परिस्थिती दिसून येत होती. मान्सून सुरू व्हायच्या आधीच हे चित्र असल्याने भाजपचे नेते निलेश राणे यांनी यावरून वरळीच्या आमदारांवर निशाणा साधला आहे.\nमुसधार पावसामुळे वरळीतील वस्त्यांमध्ये पाणी साचलं होतं. बहुतेक जणांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील सामानाचं नुकसान झालं. लोकं हातात छत्री घेऊन गुडघारभर पाण्यातून वाट काढून जात होते. असा एक व्हिडिओ निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.\nत्यासंदर्भात उद्देशून लिहिताना, हे चित्र वरळी मतदार संघाचं आहे... वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही, असं म्हणत निलेश राणे यांनी वरळीचे आमदार आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) तसंच मुंबई महापालिकेच्या कामावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला.\nहेही वाचा- लसींसाठी बीएमसीच्या जागतिक निविदेला प्रतिसाद नाही\nहे चित्र वरळी मतदार संघाचं आहे... वरळीकर विचारतायत तो ‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली ती मुंबई पॅटर्नची पतंग कुठे गेली एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही. pic.twitter.com/f90KTRvObR\nयाआधी भाजपचे आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी देखील मुंबई महापलिकेतील सत्ताधारी आणि कंत्राटदारांना लक्ष्य केलं. मुंबईत दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी कंत्राटदारांमार्फत मान्सूनपूर्व सफाईची कामे केली जातात. नालेसफाई, गटारांची सफाई केली जाते. ही कामे होऊन देखील तौंते चक्रीवादळामुळे आलेल्या पावसाने या कामांची पोलखोल केली. या सगळ्या कामांचं उत्तर कंत्राटदार आणि सत्ताधारी शिवसेनेला द्यावंच लागेल, असं आशिष शेलार म्हणाले.\nदरम्यान, सोमवारचा दिवस हा मुंबईसाठी मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस ठरला. सोमवारी मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला. तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली.\nआतापर्यंत मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौंतेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला.\nहेही वाचा- वांद्रे-वरळी सी लिंक वाहतुकीसाठी खुला\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nवाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका. तुमच्या घरीच राहा: राज ठाकरे\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचंच नाव- एकनाथ शिंदे\nआरक्षणप्रश्नी शरद पवार यांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...\nपुढील विधानसभा, लोकसभेतही राष्ट्रवादी-शिवसेना आघाडी, शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य\nसंकटं कितीही येवोत महाराष्ट्र सर्वांच्या पुढं राहील- अजित पवार\nचहावाल्याकडूनच पंतप्रधानांना १०० रुपयांची मनी ऑर्डर, \"दाढी नाही रोजगार वाढवा\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95", "date_download": "2021-06-14T14:04:43Z", "digest": "sha1:TE23GSF2CBYDU62TOUQM2A4BULKJY2T4", "length": 4899, "nlines": 135, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nशिशिर शिंदे ‘राज’कारण सोडणार\nशुक्रवारी डबेवाला पुतळ्याचे अनावरण\nमुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांचा विश्वासघात - अशोक चव्हाण\nनवी अर्थनीती धुरिणांकडून तरुणांकडे जाणारी - चंद्रशेखर टिळक\nशिवसेनेला काँग्रेस पाठिंबा देणार नाही - निरुपम\nशिवसेना-भाजपाला समर्थन नाही - रईस शेख\nउत्तर मुंबईत तिघींना शिवसेनेत आल्याचा फायदा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ता���्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/actress-payal-ghosh-ramdas-athavale/", "date_download": "2021-06-14T15:42:43Z", "digest": "sha1:RF4TE77XJDCLJ5SUFTACFSUKBRYSFIZX", "length": 7769, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "अभिनेत्री पायल घोष रामदास आठवलेंच्या पक्षात.", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nअभिनेत्री पायल घोष रामदास आठवलेंच्या पक्षात.\nचित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोष हिने मीटूचा आरोप केला होता,तेव्हा रामदास आठवलेंनी दिला होता पाठिंबा.\nमुंबई: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणारी फिल्म अभिनेत्री पायल घोष, आपल्या वकिलासमवेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) मध्ये सामील होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.\nमहिला मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी लागू शकते वर्णी.\nअभिनेत्री पायल घोष हिची आरपीआयच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केले जाऊ शकते. चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर मीटूचा पायल घोष हिेने आरोप केला होता. यासंदर्भात मुंबईतील ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र, कश्यप यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.\nरामदास आठवलेंनी दिला होता पाठिंबा\nकेंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी पायल घोषला मीटू प्रकरणात पाठिंबा दर्शविला होता. त्यांनी अभिनेत्री पायल घोषची भेटही घेतली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी घोष यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. जिथे पायलने आपली सुरक्षा आणि न्यायाची मागणी केली होती.\nशहराच्या विकासासाठी सदैव राठोड यांच्या पाठीशी-राजेश विटेकर\n\"हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिटकणारे मुंगळे नाही\" – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स\n'कोरोना मुक्त' करण्यासाठी 'या' जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nदेशातील सर्व स्मारके आणि म्युझियम उघड���ार\nतिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाची खबरदारी\nमाय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे...'राज'\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-accident-news-in-marathi-jamner-divya-marathi-examination-4559739-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:23:53Z", "digest": "sha1:AAF2NAJ4BKVD6JDDHF6JTVUHRJLYLSFK", "length": 4518, "nlines": 45, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Accident News In Marathi, Jamner, Divya Marathi, Examination | परीक्षा संपल्याच्या आनंदाने घेतला बळी; एक गंभीर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरीक्षा संपल्याच्या आनंदाने घेतला बळी; एक गंभीर\nजामनेर - जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असलेले वडील घरी नसताना मोटारसायकल घेऊन जाणे जामनेरमधील अल्पवयीन मुलास सोमवारी चांगलेच महागात पडले. भरधाव मोटारसायकल पुलास धडकल्यामुळे गाडीच्या मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला, तर स्वत: मोटारसायकलचालक गंभीर जखमी झाला.\nजामनेरमधील प्रतीक शिवाजी बारी (वय 17) याने सोमवारी दहावीच्या पेपरला जाताना वडील घरी नसल्याची संधी साधून हीरोहोंडा मोटारसायकल नेली. पेपर संपल्यावर प्रतीक आपला मित्र विशाल सुधाकर बोदडे याला मोटारसायकलवरून घरी सोडण्यासाठी जात होता. यादरम्यान हिवरखेडा रोडकडील वळणापूर्वी असलेल्या पुलाच्या कठड्याला सुसाट मोटारसायकल धडक ल्याने झालेल्या अपघातात मागे बसलेल्या विशालचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात प्रतीक बारी हा गंभीर जखमी झाला. ही धडक इतकी जोरात की, पुलाचे दोन कठडे तुटले. विशाल हा डान्स व विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करणारा हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. विशालचे वडील सुधाकर बोदडे हे मूळचे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील रहिवासी आहेत. ते बसस्थानकासमोर हातगाडीवर हातरुमाल, पिशव्या आदी वस्तूंची विक्री करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर जखमी प्रतीकचे वडील सोनाळा येथे जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आहेत. याबाबत जामनेर पोलिस ठाण्यात ���कस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-navy-officer---s-wife-alleges-harassment-4232370-NOR.html", "date_download": "2021-06-14T16:19:40Z", "digest": "sha1:QX6YYFOTFJPUPMRW5V636GYI453GZUF2", "length": 4784, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Navy Officer’S Wife Alleges Harassment | नौदल अधिकार्‍याने वरिष्ठांसोबत संग करण्याची पत्नीवर केली बळजबरी ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनौदल अधिकार्‍याने वरिष्ठांसोबत संग करण्याची पत्नीवर केली बळजबरी \nनवी दिल्ली - भारतीय नौदलातील एका अधिकार्‍याच्या पत्नीने नौदलातील वरिष्ठ अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केला आहे. अधिकार्‍याच्या पत्नीने आरोप केला आहे की, पतीच्या संमतीने त्याच्या वरिष्ठ धिकार्‍यांनी तिचे लैंगिक शोषण केले आहे. महिलेच्या तक्रारीनंतर कोच्ची पोलिसांनी महिलेच्या पतीसह १० नौदल अधिकार्‍यांविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवला आहे. मात्र, नौदलातील उच्च पदस्थांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.\nनौदल अधिकार्‍याच्या पत्नीने ज्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत त्यापैकी सहा नौदल अधिकारी आणि तीन त्यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ओडिसा येथील या महिलेचा गेल्या वर्षी विशाखापट्टनम मध्ये विवाह झाला. सध्या ती दिल्लीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे, त्यामुळे तिने दिल्ली पोलिसांकडे संपर्क करून तक्रार दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा हुंड्यासाठी पती आणि सासरच्या मंडळीकडून छळ होत होता. तिच्या पतीने स्वतःच्या पदोन्नतीसाठी तिला वरिष्ठ अधिकार्‍यांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याची बळजबरी केली होती. तिने या कृत्याला नकार दिल्यानंतर तिच्या पतीने तिचा शारीरिक आणि मानसीक छळ करण्यास सुरूवात केली.\nमात्र, नौदलाने महिलेचे आरोप फेटाळून लावत म्हटले आहे की, या दांपत्याचे आपसात वाद आहेत. त्यामुळेच तिने इतर आधिकार्‍यांवर आरोप केले आहेत. ज्या अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bjp-gives-a-blow-to-eknath-khadse-giving-his-daughter-election-ticket-instead-of-him-125824149.html", "date_download": "2021-06-14T16:17:42Z", "digest": "sha1:ZFZ73GK2I43ZKRNDKXWG3G374LMSR7GQ", "length": 7018, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP gives a blow to Eknath Khadse, giving his daughter election ticket instead of him | भाजपने दिला एकनाथ खडसेंना जोरदार धक्का, त्यांच्याऐवजी मुलीला दिली उमेदवारी ? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजपने दिला एकनाथ खडसेंना जोरदार धक्का, त्यांच्याऐवजी मुलीला दिली उमेदवारी \nमुंबई- भारतीय जना पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने जोरदार धक्का दिला आहे. मागील सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणाऱ्या खडसेंना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.\nभाजपची पहिली यादी जाहीर झाली, त्यात अनेकांची नावे होती. पण, त्यात एकनाथ खडसेंचे नाव नसल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर त्यांचे नाव दुसऱ्या यादीत येईल अशी आशा व्यक्त केली जात होती. पण, आता मिळालेल्या माहितीनुसार पक्षाने त्यांचा पत्ता कट केल्याचे दिसत आहे. खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.\nखडसेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज\nदरम्यान, एकनाथ खडसेंनी आपले नाव उमेदवारी यादीत नव्हते, तरीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी एक भाजपकडून आणि एक अपक्ष, असे दोन अर्ज दाखल केले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले की, \"यादीत नाव असो की नसो, याबाबत चिंता नाही. पुढील यादीत माझे नाव असेल...पक्षासाठी 42 वर्षे मी प्रामाणिकपणे काम केले व यापुढेही पक्षात राहून काम करीत राहणार. पहिल्या यादीत माझे नाव नाही, यात माझा काय गुन्हा माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे.\" यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का माझा कोणताही दोष नसताना तीन वर्षे मंत्रीपदापासून दूर रहावे लागले. तेव्हा मी कोणताही गुन्हा केलेला नव्हता व आजही केलेला नाही. याबाबत मी पक्षातील वरिष्ठांकडे जाब विचारणार आहे.\" यावेळी खडसेंनी उपस्थित जनतेला तुम्ही माझ्यासोबत आहात का असा प्रश्न विचारला. दरम्यान, खडसे यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात एक भाजपतर्फे तर एक अपक्ष अर्ज होता.\n\"25 वर्षे झाली, मी गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन आणि इतर मोठ्या नेत्यांसोबत मिळून आम्ही निर्णय घ्यायचो. तिकीटवाटपाच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता. राज्यभरात युती तोडण्याची घोषणा असेल किंवा भाजपने ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या मी पार पाडत आलेलो आहे. आता या गोष्टीला फक्त 'कालाय तस्मै नमः' असं म्हणता येईल.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/establishment-goddess-corona-tamil-nadu-13703", "date_download": "2021-06-14T16:01:37Z", "digest": "sha1:U3ZZOPZWY42JTNQANFUZLEXOPKQO4WQV", "length": 11692, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "तामिळनाडूत कोरोना देवीची केली स्थापना | Gomantak", "raw_content": "\nतामिळनाडूत कोरोना देवीची केली स्थापना\nतामिळनाडूत कोरोना देवीची केली स्थापना\nगुरुवार, 20 मे 2021\nतामिळनाडूच्या कोयंबतूरमधुन (Coimbatore) देखील अशीच चर्चा समोर आली आहे. येथील इरुगूरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरान कोरोना देवीची (Corona Devi) मूर्ती बनवली आहे.\nचेन्नई: माहामारीमुळे देशात चिंतेत वातावरण निर्माण आहे. अनेक राज्यात लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले आहे. अशा माहामारीपासून बचावकरण्यासाठी नियमांच पालन करणे आणि लसीकरण हे दोन महत्वाचे उपाय मानले जात आहे. एकीकडे डॉक्टरस् कोरोना विषणूला (Corona virus) रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. परंतु दुसरीकडे काहीजण श्रधेच्या मार्गाने कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अनेक भागांतून कोरोना देवीच्या पूजेची चर्चा सुरू झाली आहे. तामिळनाडूच्या कोयंबतूरमधुन (Coimbatore) देखील अशीच चर्चा समोर आली आहे. येथील इरुगूरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरान कोरोना देवीची (Corona Devi) मूर्ती बनवली आहे. (Establishment of Goddess Corona in Tamil Nadu)\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना घाबरतात का \nदेवीची पुजा करण्याचा निर्णय मंदिराने घेतला आहे. यामुळे लोकांचा कोरोना विषाणूपासून बचाव होणार असे मंदिर प्रशासनाचे म्हणणे आहे. पूर्वी कॉलरा आणि प्लेग यासारख्या आजारांपासून बरे होण्यासाठी देवीची पुजा केली जात होती. लोकाना यासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी ही परंपरा आहे. याआधी प्लेगसोबतच अनेक इतर देव-देवतांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या. असे आदिनाम मंदिरातील एका अधिकाऱ्याने माहिती दिली.\nराजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोविड 19 ने निधन\nतमिनाडूच्या आरोग्य विभागानुसार, 34,875 नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत. राज्यातील कोरोनारुग्णांची संख्या वाढून 16,99,225 आली आहे. तसेच 365 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता राज्यातील मृतांची संख्या 18,734 वर पोहोचली आहे. मेडिकलच्या माहितीनुसार, बुधवारी 23,863 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. तर आतापर्यंत एकूण 14,26,915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2,53,576 रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.\nOperation Blue Star: \"अभिमानाने जगा, धर्मासाठी मरा\", हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानं भज्जी ट्रोल\nOperation Bluestar: ऑपरेशन ब्ल्यू स्टार(Operation Bluestar) दरम्यान सुवर्ण मंदिरात...\nआता 'द फॅमिली मॅन 3'; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार\nबॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याची प्रमुख...\nBirth Anniversary: दोन दशकानंतर 'चेन्नई एक्स्प्रेस' मधून केली होती बाल सुब्रमण्यम यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री\nIPL 2022 : धोनी स्वेच्छेने करु शकतो चेन्नईला रामराम \nइंडियन प्रीमियर लीग (IPL) पंधराव्या हंगामासाठी मोठा लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये...\nIPL 2021: अखेर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मायदेशी पोहचले\nइंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) खेळलेले ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, पॅट कमिन्स (Pat...\nAllu Arjun: 15 दिवसांनंतर मुलांना भेटताच झाला भावूक; पाहा व्हिडिओ\nचेन्नई: कोरोना व्हायरसमुळे(Covid-19) देशभरात भितीदायक वातावरण पसरले आहे. कोरनाच्या...\nचेन्नईचा नवा पॅटर्न देतोय कोरोनाला टक्कर\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना...\nएम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी\nचेन्नई : गेल्या महिन्यात झालेल्या तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत (Tamilnadu...\nपांड्या बंधूंकडून कोरोनाकाळात मोठी मदत; क्रिकेट जगताकडून मदतीचा ओघ सुरूच\nकोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा देशाला वाईट परिणाम झाला आहे. ऑक्सिजन अभावी बर्‍याच...\nIPL 2021: एबी डिव्हिलियर्सच्या नावावर नवीन विक्रम\nरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (RCB) अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने (ABD) आयपीएलमध्ये...\nIPL 2021 RCB vs CSK: कॅप���टन कूल विरुद्ध किंग कोहली रंगणार सामना\nआयपीएल 2021 हंगामातील 19 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स...\nएका वर्षाला आयपीएल कमवतं कोट्यवधी एक चेंडू टाकण्याची किंमत लाखात; जाणून घ्या\nइंडियन प्रीमियर लीगची (IPL) संपूर्ण ब्रँड किंमत 47,500 कोटी आहे. आयपीएलची...\nचेन्नई कोरोना corona नरेंद्र मोदी narendra modi प्रशासन administrations मुख्यमंत्री आरोग्य health विभाग sections\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T14:51:13Z", "digest": "sha1:DA4I35LIERG22QIQAU44E2HZPQ7W23P6", "length": 9342, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "आयआरसीटी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nLockdown 3.0 : 15 मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाडयांची संपुर्ण यादी, कोणती ट्रेन…\nनवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात लॉकडाउन सुरू असताना 12 मेपासून रेल्वे सेवा अंशत: सुरू होणार आहे. देशातल्या 15 भागांकडून दिल्लीकडे आणि दिल्लीतून 15 भागांमध्ये जाणाऱ्या मार्गांवर या रेल्वे धावणार आहेत. आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून…\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसैनिक मोठया संख्येने अयोध्येस रवाना\nपोलीसनामा ऑनलाइन : शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्याचे नियोजन केले आहे. त्यांच्या…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nजेव्हा सेक्स स्कँडलमध्ये फसले ‘हे’ 5 प्रसिद्ध…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या…\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे…\nPravin Darekar | राजकारण नाही तर शिवसेनेची विचारधारा चंचल…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पु��े महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\n कोरोना संकटात सापडलेल्या 50 मुलांची…\nCoronavirus : भारतातील कोरोना मृत्यूंचा आकडा चुकीचा, प्रत्यक्षात 7 पट…\nउद्धव ठाकरे हेच 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार \nSucheta Dalal’s Shocking Tweet | सुचेता दलाल यांचे धक्कादायक ट्विट अन् शेअर बाजार ‘कोसळला’, अदानी…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली ‘गुलामा’सारखी वागणूक’\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T15:41:05Z", "digest": "sha1:PAYRLSC7EBY3PPALUPBYSYPR3VYKRGW6", "length": 11457, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "फॅमिली Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nश्रद्धा कपूर रुमर्ड बॉयफ्रेंड रोहन शेष्ठसोबत मालदीवमध्ये स्पॉट, घरच्यांनी म्हटले –…\nमोठी फॅमिली आणि बजेट कमी, खरेदी करा ‘या’ 5 स्वस्त सेव्हन सीटर कार, किंमत 4 लाखांपासून…\nएका वर्षात 23 मुलांचा ‘पिता’ बनला एक तरुण, महिला का पसंत करतात त्याचं सांगितलं कारण\nमाधुरी दीक्षितनं शेअर केला खास फोटो, पूर्ण फॅमिलीसोबत घेतलीये ‘या’ गोष्टीची ट्रेनिंग \nPM मोदींना प्रचंड आवडली मल्टी स्टारर शॉर्ट फिल्म ‘फॅमिली’ \nपोलीसनामा ऑनलाईनसध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरूच आहे. अनेक कलाकार लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहेत. लोकांना ते वारंवार सोशल डिस्टेंसिंगचं महत्त्व सांगत आहेत. अलीकडेच बॉलिवूड कलाकारांनी एक शॉर्ट फिल्म तयार केली आहे. याचं…\nBigg Boss 13 : आसिम रियाजची फॅमिली फिनालेसाठी ‘रेडी’, मिळणार का BB ची…\nअभिनेत्री किम कार्दशियनची BFF सोबत ‘लंच डेट’, लुकनं चाहते ‘इम्प्रेस’ \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियन नेहमीच आपले फ्रेड्स आणि फॅमिलीसोबत मस्ती करताना दिसत असते. काही दिवसांपासून तिचे काही फोटो सध्या सोशलवर गाजताना दिसत आहेत. आपल्या हॉट लुकमुळे ती कायमच चाहत्यांचं आणि…\n‘बेबी डॉल’ सनी लिओनीचे पती आणि ३ मुलांसोबतचे ‘फॅमिली’ फोटो व्हायरल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची बेबी डॉल आणि ग्लॅमरस अॅक्ट्रेस सनी लिओनी पती डॅनियल वेबर आणि मुलांसोबत मुंबईच्या जुहू मधील भागात फिरताना स्पॉट झाली. यावेळी सनी तिच्या पूर्ण फॅमिलीसोबत होती. पती डॅनियलव्यतिरीक्त तिच्या सोबत जळी मुलं…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nWeight Loss | वजन कमी करायच आहे\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nरिक्षाची भरपाई मागून तरुणाला लुटणार्‍या दोघांना अटक\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\nडॉन दाऊद इब्र���हिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nPune Rural Police | लोणावळा, मुळशी, सिंहगड ठिकाणी फिरणार्‍या…\n होय, 74 % भारतीय कर्मचार्‍यांना आवडला ’वर्क फ्रॉम होम’…\n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वक्तव्यावर अजित…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/farooq-abdula/", "date_download": "2021-06-14T15:41:40Z", "digest": "sha1:ZUUWLSHNX4ZHYZETVKNE43H5JIFO5PBJ", "length": 8307, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Farooq Abdula Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\n‘कोरोना’मुळं बायकोचं चुंबनही घेतलं नाही, मग.. ; माजी मुख्यमंत्र्यांचं भर कार्यक्रमात…\nजम्मू : पोलीसनामा ऑनलाईन - गेले वर्षभर कोरोनामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. याच दरम्यान उद्भवलेल्या एका अजब परिस्थितीचा किस्सा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांनी रविवारी (दि. 17)…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nLakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\nRelationship Problems | प्रेमाचं नातं तोडण्यापुर्वी…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून…\nPune News | पुणे विभागात म्हाडाच्या घराला प्रचंड प्रतिसाद; 3 हजार…\nPune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना नियमांचा उडाला…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली ‘गुलामा’सारखी वागणूक’\nparambir singh and mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयाकडून चा परमबीर सिंह यांना पुन्हा मोठा दिलासा, 22 जूनपर्यत अटक…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरु, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/wardha-burn-issue/", "date_download": "2021-06-14T15:10:35Z", "digest": "sha1:NE6P3SULDUC5AF6RZ6RYC5RDY2WOSJTQ", "length": 3228, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Wardha burn Issue Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…आणि तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अ��केत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9964/", "date_download": "2021-06-14T14:19:16Z", "digest": "sha1:2VNVRCF7XHZWNPKHUNJU7YTKYM6SCZBL", "length": 10821, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\n७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..\nPost category:आरोग्य / दोडामार्ग / बातम्या\n७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..\nकोरोनाने मांडलेला थैमान पाहता दोडामार्ग तालुक्यात अनेक कडक निर्बंधांसह लॉकडाऊन करण्याचा निर्णय दोडामार्ग प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला असून त्यात अनेक बंधनकारक निर्णय लादले आहेत,\nपेट्रोल पंप, हॉस्पिटल, व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद राहतील ,तसेच वृत्तपत्र विक्री व दूध विक्री सात ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील विनाकारण फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत वाहने जप्त करण्यात येतील आणि कामानिमित्त गोव्यात जाणाऱ्या कामगार वर्गाला ये-जा करण्यास मनाई असून ये-जा केल्यास कामगार वर्गाने विलगीकरण कक्षात रहावे असे निर्बंध लागत दिनांक ७मे ते १५ मे पर्यंत दोडामार्ग तालुक्यात कडक लॉकडाऊन करण्यातचा निर्णय प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.\nनगरपरिषदेवर होणारे खोटे-नाटे आरोप खपवून घेतले जाणार नाही अन्यथा तुमचे भ्रष्टाचार बाहेर काढू.;अजय गोंदावले यांचा शिवसेनेला इशारा..\nकुडाळ झाराप हायवेवर तळपीचे खडप येथे दोन दुचाकीमध्ये समोरासमोर अपघात.;एकाला गंभीर दुखापत..\nलायन्स क्लब संगमेश्वरच्या वतीने डॉक्टरांना पीपीइ किट व सॅनिटायझर वाटप..\nकुडाळ-झाराप येथील चोरीस गेलेली बोलेरो पिकअप गाडी रत्नागिरी येथील पाली गावी सापडली..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\n७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित.....\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण...\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू .....\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माह...\nशिवसेना सरपंच संघटनेच्या रक्तदान शिबिराचे आमदार वै��व नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी.....\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.....\nकुडाळ तालुक्यासाठी चिंताजनक बातमी आज कोरोनामुळे ०५जणांचा मृत्यू तर,आज पुन्हा सापडले ६०कोरोना रुग्ण..\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले..\nतहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..\nवेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nवेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नव्याने सापडले ५७३ नवीन कोरोना रुग्ण.;१०७ कोरोनामुक्त ०८ रुग्णाचे निधन\nकुडाळात ७ ते १५ मे पर्यँत जनता कर्फ्यू.;सर्वपक्षीय बैठकीत निर्णय..\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळत���.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/narendra-modi-corona-vaccination-and-time", "date_download": "2021-06-14T14:32:23Z", "digest": "sha1:4NNU3IJKNOQUQUAL7XXDL2TPK4326EA7", "length": 15874, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींना उशीरा सुचलेले शहाणपण - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींना उशीरा सुचलेले शहाणपण\nकेंद्र सरकारच्या फसलेल्या लस धोरणामुळे रखडलेल्या लसीकरणावरून देश-विदेशातील अनेक प्रसारमाध्यमातून मोदी यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि सरकारला आपली चूक लक्षात आली.\nएखाद्या घटनेनंतर त्यामध्ये झालेली चूक सुधारली की असे म्हणतात की देर से आये पर दुरुस्त किंवा अगदी शुद्ध मराठीत उशीरा सुचलेले शहाणपण म्हणू शकतो. अशी भूमिका अथवा कृती केंद्राने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. १८ वर्षावरील सर्वांसाठी लस खरेदी करून ती राज्यांना आवश्यकता भासेल तशी मोफत देणार अशी घोषणा करून मोदी यांनी गेले काही दिवस लस आणि लसीकरण धोरणाबाबत केंद्रावर म्हणजे पर्यायाने त्यांच्या कार्य पद्धतीवर होत असलेल्या आरोप आणि टिकेला या कृतीने सौम्य करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी संध्याकाळी देशवासियांशी संवाद साधताना मोदींनी काहीसी बचावात्मक भूमिका घेतली होती. कारण होते गेले काही दिवस लस मोहीम धोरणावरून उठलेल्या गदारोळाचे.\n४५ वर्षावरील आणि फ्रंट लाईन वर्कर्सच्या लसीकरणाची जबाबदारी उचलून केंद्राने १८ ते ४४ वयोगटातील लस आणि लसीकरणाची जबाबदारी राज्यावर टाकून सोयीस्कर अंग काढून घेतले होते. परिणामी प्रत्येक राज्याला लस खरेदी करण्यासाठी धावाधाव करतानाच त्यासाठी आर्थिक तरतुदीचे नियोजन करावे लागले होते. एवढे करूनही या राज्यांना लस विकत देण्यास कोणतीही कंपनी तयार होत नव्हती. आम्ही लस फक्त केंद्र सरकारला विकू अशी त्यांची भूमिका होती. ज्या कंपनी लस विकत देण्यासाठी तयार झाल्या होत्या त्यांनी लसीचे दर अवाच्या सव्वा केल्याने राज्यांराज्यामध्ये लस खरेदीसाठी स्पर्धा लागली. यातच या गोंधळावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्राला अनेक वेळा खडे बोल सुनावले होते. लोकशाही देशात जिथे संघराज्य पद्धत अस्तित्वात असते तिथे केंद्राने आपत्कालीन स्थितीत पालकत्वाची भूमिका घेणे हा एक संकेत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत असे अनेक प्रसंग आले त्याव���ळी संपूर्णपणे केंद्राने जबाबदारी घेत आपले पालकत्व सिद्ध केले होते. मग ती बीसीजी लस असो की पल्स पोलिओ. आजही या लसींची आणि त्याच्या पुरवठ्याची जबाबदारी ही केंद्राकडे आहे. त्यामुळे लसीकरणाची सर्व जबाबदारी ही केंद्र घेईल अशी सुरुवातीला अपेक्षा होती. पण तिथेच केंद्राने यू टर्न घेत सर्व राज्यांना वाऱ्यावर सोडले. कोरोना या जागतिक महामारीमध्ये अदृश्य विषाणूचा सामना करण्यासाठी केवळ लसीकरण हेच मोठे अस्त्र आहे. देशाच्या अवाढव्य म्हणजे १३६ कोटी जनतेचे लसीकरण हे अजूनही एक मोठे आव्हान आहे. आणि हे आव्हान केंद्रच स्वीकारू शकते. कारण प्रत्येक राज्याची आर्थिक आणि अन्य स्थिती ही एक सारखी नाही. काही राज्यांना ही लस विकत घेणे अजिबात परवडले नसते. सर्व राज्यांच्या आर्थिक स्रोतांचा मोठा हिस्सा असलेला जीएसटी करांचा भरणा हा थेट केंद्राकडे होऊन मग केंद्राकडून राज्यांना निधी देण्यात येत असल्याने तिजोरीत अनेकदा खडखडाट असतो. केंद्राकडून कधी निधी येतो या आशेवर राहावे लागते. आणि या मध्येच प्रत्येक राज्याने स्वतः लस खरेदी करून आत्मनिर्भर राहण्याचा जो निर्णय यापूर्वी केंद्राने घेतला होता ते पाहून ही राज्ये ‘आत्मनिर्भर’ नव्हे तर ‘परनिर्भर’ म्हणजे परावलंबी झाली होती. बिगर भाजपशासित राज्यात ही समस्या प्रकर्षाने जाणवत होती तर भाजपप्रणित राज्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली होती. पण त्या राज्यांचे मुख्यमंत्री भीती आणि दबावापोटी काहीही बोलत नव्हते.\nएकीकडे सर्वोच्च न्यायालयाने दररोज केंद्र सरकारची लस धोरण मोहिमेवरून हजेरी घेण्यास सुरुवात केली असताना काही माध्यमे आणि बहुतांश समाज माध्यमातून केंद्राच्या लस धोरणाच्या फियास्को बद्दल आरोप आणि टीकेचा भडीमार होत होता. त्यातच असह्य झाल्याने अखेर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्राच्या धोरणावर थेट टीका न करता हे धोरण बदलण्याची गरज व्यक्त केली. आणि त्यांनी त्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घ्यावी असा सल्ला देताना त्याचे नेतृत्व आपण करू असे स्पष्ट केले होते. ही पहिली ठिणगी पडली होती. भाजपच्या ताब्यात असलेल्या अनेक राज्यांमध्ये १८ वर्षावरील लोकांचे लसीकरण बंद पडले. उत्तर प्रदेशातही असे लसीकरण बंद पडल्याने नागरिकांत तीव्र रोष व्यक्त करण्यात येत होता. केंद्र सरकारच्या या फसलेल्या लस धोरणामुळे रखडलेल्या लसीकरणावरून देश-विदेशातील अनेक प्रसारमाध्यमातून मोदी यांच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आणि सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली गेली. सरकारचे धोरण एकांगी असल्याचा आरोप झाला. लसींचे विकेंद्रीकरण करावे, राज्यांना अधिकार द्यावे, अशा मागण्या विविध माध्यमातून झाल्या. आधी ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण का केले जात आहे असेही प्रश्न उपस्थित केले गेले. राज्यांकडून वाढत्या मागण्या पाहता १ मे पासून राज्यांना लसींच्या खरेदीची परवानगी दिली गेली. पण लसींच्या स्तरावर अडचणींचा सामना केल्यावर राज्यांनी पुन्हा केंद्राकडूनच लस पुरवठ्याची मागणी केली.\nआता चारी बाजूंनी टीका आणि फक्त टिकाच होऊ लागल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वारंवार फटकारल्याने अखेर नरेंद्र मोदी यांना आपला निर्णय बदलावा लागला. लसीकरण जबाबदारी केंद्र स्वतःकडे घेत असल्याचे मान्य करतानाच मोदी यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेकडे लक्ष वेधत या मोहिमेत राजकारण आणू नये अशी विनंती करावी लागली. आगामी काळात मोफत लसीकरणाचा अध्याय देशपातळीवर सुरू होईल पण त्यामध्ये रूसवे फुगवे, मानापमान नाट्य रंगणार आहे.\nअतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.\n१२वीच्या निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय\nपुण्यात केमिकल कंपनीला आग – १८ मृत्यू\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T16:21:36Z", "digest": "sha1:6DTIEFEI32SBHV4KTWUG23LVBLEFRRTD", "length": 4306, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लोकमत समाचार - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत क���ा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलोकमत समाचार हे महाराष्ट्रातील नागपूर शहरातून प्रसिद्ध होणारे हिंदी भाषेमधील दैनिक वृत्तपत्र आहे.[१] लोकमत समूहाचे हे हिन्दी वृत्तपत्र आहे. मराठीत लोकमत नावाने सुद्धा आवृत्ती प्रसिद्धा होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१२ रोजी ०३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/police-intercept-wedding-and-test-corona-mp-13223", "date_download": "2021-06-14T14:52:23Z", "digest": "sha1:4JE3KQPEYWAAP5UMGQIJVPO4K3CPZH6J", "length": 10532, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "पोलिसांनी लग्नाची वरात अडवून केली कोरोना टेस्ट; नवरदेवच आढळला पॉझिटिव्ह | Gomantak", "raw_content": "\nपोलिसांनी लग्नाची वरात अडवून केली कोरोना टेस्ट; नवरदेवच आढळला पॉझिटिव्ह\nपोलिसांनी लग्नाची वरात अडवून केली कोरोना टेस्ट; नवरदेवच आढळला पॉझिटिव्ह\nशुक्रवार, 7 मे 2021\nनवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.\nकोरोना (Corona) महामारीने रौद्र रूप धारण केले असताना देखील लग्न (Marriage) सोहळे काही थांबताना दिसेनात. शेकडो लोक एकत्र आल्याने कोरोना संसर्गाचा (Infection) मोठा धोका असताना देखील लग्न सोहळे मोठ्या जल्लोषात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. मध्यप्रदेशच्या धारमध्ये एक घटना घडली आणि खळबळ उडाली. लग्न सोहळ्यावर बंदी असताना देखील लोक लग्नसोहळे आयोजित करत असल्याने पोलिसांनी एक वरात अडवून सर्वांची कोरोना चाचणी केली. यावेळी नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ( Police intercept the wedding and test the corona in MP)\nयमुना नदीत आढळता आहेत मृतदेह; कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे असल्याचा संशय\nलग्न सोहळ्यांना बंदी असताना धार येथे लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना पोलिसांकडून रस्त्यातच थांबविण्यात आले. यानंतर, जेव्हा नवरेवाची अँटिजन टेस्ट केली तेव्हा नवरेवालाच कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यानंतर, ड्रायव्हरची चाचणी देखील सकारात्मक अली. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nदरम्यान, देशात सध्या कोरोनाविषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाट जोर धरत असून या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे पहायला मिळाले आहे. याच अनुशंघाने देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू सारखे निर्णय घेण्यात आले आहेत.\nचारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (...\nCovid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास...\nगोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ\nराज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod...\nGoa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले\nपणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nपाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस\nदेशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम...\nमास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष...\nदेशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी\nदेशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना...\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-corona-positive-update-4", "date_download": "2021-06-14T16:07:01Z", "digest": "sha1:YHP6WM3VQOJ2RGLN7RD47UO6VAO6LHLC", "length": 6037, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपूर शहरासह तालुक्यात 23 बाधित", "raw_content": "\nश्रीरामपूर शहरासह तालुक्यात 23 बाधित\nखंडाळ्यात सासू-जावई, एकूण करोनाबाधितांची संख्या 125\nश्रीरामपूर शहरासह तालुक्यात काल 23 जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांची संख्या 125 वर पोहोचली आहे.\nश्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 7 , सोशल क्लब येथे घेण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट करोना तपासणी अहवालात 101 अहवालापैकी 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच वॉर्ड नं. 1, महात्मा फुले हौसिंग सोसायटी परिसरातील तीन जणांसह वॉर्ड नं. 2 मधील दोघे पती-पत्नीसह एकजण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.\nवॉर्ड नं. 7 मोरगे वस्ती येथील एक, चौथाणी हॉस्पिटलजवळ एक महिला, दत्तनगर येथील एक पुरुष, तालुक्यातील खंडाळा येथील एक जण मुंबई येथे नोकरीस होता. त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या अंत्यविधीस खंडाळा येथून काहीजण गेले होते. ते परत आल्यानंतर 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले. त्यावेळी त्यांचे स्त्राव घेण्यात आले होते. काल त्याचा अहवाल आला. त्यात मयत झालेल्याची पत्नी तसेच त्यांचा जावई हे दोघे पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.\nअन्य अहवाल आज किंवा उद्या येण्याची शक्यता आहे. तालुक्यातील भोकर येथील रुग्ण दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा मुलगा असून तो त्यांच्याबरोबर दवाखान्यात होता. त्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वॉर्ड नं. 4 मधील एकाच कुुटुंबातील चारजण असून वॉर्ड नं. 6 मधील एका प्रतिष्ठीत घरातील दोघे, तर अन्य दोघे असे चार, बेलापूर, इंदिरानगर, दत्तनगर येथील प्रत्येकी एक असे दोन जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अनेकांनी कोणतीही लक्षणे नसतानाही अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.\nवॉर्ड नं. 1, वॉर्ड नं. 2-3, वॉर्ड नं. 4-4 वॉर्ड नं. 6-4, वॉर्ड नं. 7- 3\nबेलापूर-1, दत्तनगर 1, इंदिरानगर 1.\nकाल एकूण 16 अहवाल निगेटिव्ह आले असून यात माजी नगराध्यक्ष यांचा समावेश आहे. आज 15 स्त्राव घेतले असून आजपर्यंत 626 स्त्राव घेण्यात आले आहेत. आंबेडकर वसतिगृहात 57 जण क्कारंटाईन असून संतलूक हॉस्पिटलमध्ये 47 जण उपचार घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यात एकूण 125 जण पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपूर कोरोना उपचार केंद्रातून उपचार घेऊन 52 जण घरी परतले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Hall-Ticket/3530/Holtkit-issued-for-additional-exams-MHT-CET-2020.html", "date_download": "2021-06-14T14:07:45Z", "digest": "sha1:CWUNUW6ETT3KIA3IDGS7JZSVZSWUMHWZ", "length": 7607, "nlines": 63, "source_domain": "naukriadda.com", "title": "अतिरिक्त परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी MHT CET 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nअतिरिक्त परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी MHT CET 2020\nमहाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी जी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.\nज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.\nMHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.\nज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.\nपरीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली आहे. याविषयी परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3721/Recruitment-of-172-posts-in-Mumbai-Municipal-Corporation-by-2020.html", "date_download": "2021-06-14T14:49:49Z", "digest": "sha1:ABDM2QMVOLCIRMNFRXST3JYMGL3HMN4X", "length": 5321, "nlines": 79, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबई महानगरपालिका मध्ये १७२ जागांची भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबई महानगरपालिका मध्ये १७२ जागांची भरती २०२०\nडी. एन. बी. टीचर ग्रेड – I, डी. एन. बी. टीचर ग्रेड – II या पदांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका MCGM मुंबई येथे एकूण 172 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.\nएकूण पदसंख्या : १७२ जागा\nपद आणि संख्या :\n१) डी. एन. बी. टीचर ग्रेड – I\n२) डी. एन. बी. टीचर ग्रेड – II\nएकूण - १७२ जागा\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २१/१२/२०२०.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-2637/", "date_download": "2021-06-14T15:44:02Z", "digest": "sha1:4AO5WUA67R5MDKR22EJ64QW236S5CZIP", "length": 4530, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर 'पोलीस शिपाई' पदांच्या ५६ जागा - NMK", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ५६ जागा\nसिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: वृंदा कम्प्युटर, कोरेगाव, जि. सातारा.)\nसांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ५३ जागा\nहिंगोली राज्य राखीव पोलीस बल (१२) मध्ये ‘सशस्त्र पोलीस शिपाई’ पदांच्या १५ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/wedding-at-kovid-center-in-the-presence-of-mla-nilesh-lanka-expenses-donated-to-kovid-center/", "date_download": "2021-06-14T15:21:29Z", "digest": "sha1:PUE6MTNQAEKMYKN3VRZCN3CANCY7TCRF", "length": 7873, "nlines": 110, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "आ.निलेश लंके यांच्या उपस्थित कोविड सेंटरमध्ये लग्न : खर्चची रक्कम केली कोविड सेंटरला दान! - Prime Maharashtra", "raw_content": "\nआ.निलेश लंके यांच्या उपस्थित कोविड सेंटरमध्ये लग्न : खर्चची रक्कम केली कोविड सेंटरला दान\nआ.निलेश लंके यांच्या उपस्थित कोविड सेंटरमध्ये लग्न : खर्चची रक्कम केली कोविड सेंटरला दान\nअहमदनगर जिल्ह्यात एक आगळे वेगळे लग्न पार पडले आहे. आपल्या विवाहाच्या माध्यमातून एक नवा आदर्श उभा करत आपल्या लग्नाचा अनावश्यक खर्च टाळत या नवविवाहित दांपत्याने नवा आदर्श लोकांच्या समोर उभा केला आहे. हा विवाह सोहळा पारनेर तालुक्यात पार पडला.\nहा विवाह सोहळा पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या “शरद पवार आरोग्य मंदिर” या कोविड सेंटरमध्ये संपन्न झाला. वधू वर यांनी अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे तसेच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात कोविड सेंटरममधून केली आहे.\nथाट करत लग्न करण्याच्या काळात हे लग्न एक नवा आदर्श निर्माण करत आहे. अनावश्क खर्च टाळून सर्व रुग्णांना मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, अत्यावश्यक औषधे आणि ३७००० रुपयांची आर्थिक मदत केली आहे. कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेत नवीन जीवनास या नव दाम्पत्याने सुरुवात केली.\nकाँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर गाजर, लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन…\nत्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलक��ंना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nपवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला\nवाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा\nशरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/shivendrasinghraje-says-sanjay-raut-should-speak-politely-satara-news-252566", "date_download": "2021-06-14T15:07:52Z", "digest": "sha1:KM3B35UH53DHCE2VY6DOE3CNL5RZR6XC", "length": 16721, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | संजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे", "raw_content": "\nमाजी खासदार उदयनराजे भाेसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संजय राऊत यांनी त्यांची भाषा जपून बाेलावी असा इशारा दिला. आज (बुधवार) खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांबाबत पूरावे मागितले. त्यास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.\nसंजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे\nसातारा : त्यांना काय पूरावा द्यायचा आहे. राऊत साहेबांनीच सांगावे काय पूरावा द्यायचा आहे. अख्या महाराष्ट्राला माहित आहे मी काेणत्या घरात जन्मलाे आहे. राऊत यांनी आपली भाषा जपून वापरावी अशी प्रतिक्रिया आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी माध्यमांशी बाेलताना दिली.\nहेही वाचा - छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...\nमायणी (जि. सातारा) येथील एका कार्यक्रमास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले उपस्थित हाेते. तेथे त्यांना माध्यमांनी गाठले. खासदार संजय राऊत हे शिवछत्रपती घराण्यात जन्मलेले पूरावे मागत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना केला. त्यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले त्यांना काय पूरावा द्यायचा आहे. राऊत साहेबांनीच सांगावे काय पूरावा द्यायचा आहे. अख्या महाराष्ट्राला माहित आहे मी काेणत्या घरात जन्मलाे आहे.\nनक्की वाचा - Video : जाणता राजा ही शिवछत्रपतींची उपाधी नव्हेच : शरद पवार\nसंज��� राऊत यांचा अतिरेक हाेत आहे असे तुम्हांला वाटते का या प्रश्‍नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले हो, ते खासदार आहेत. पत्रकार आहेत. त्यांनी त्यांची भाषा जपून वापरावी. टीका टिप्पणी तर सुरुच असते. आम्ही तर काय वाईट किंवा कोणाबद्दल अपशब्द वापरलेला नाही. त्यांनी पण ते ठेवावे एवढीच अपेक्षा आहे.\nहेही वाचा - शिवसेना स्थापनेवेळी वंशजांना विचारले होते का\nउदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी\nसातारा : \"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून पेटलेला वाद राजघराण्याभोवती फिरू लागला आहे. त्यामुळे 2009 मध्ये पेटलेल्या राजकीय वादाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याऐवजी खासदार संजय राऊत विरोधात माजी खासदार उदयनराजे भोसले असा खडा वा\nशिवरायांच्या वंशजांनो बोला, हे मान्य आहे का संजय राऊत यांचा प्रश्न\nपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का असा प्रश्‍न करीत वंशजानों बोला काही तरी बोला, असे आव्हान शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nउद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजेंकडून अरेतुरेची भाषा\nपुणे : उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला, असे संभाजीराजे यांनी राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही उत्तर दिले असून कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध सुरु झालेले पाहायला मिळाले आहे.\nउद्या समोर येणार कोरनासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा रिपोर्ट, काय आहे 'या' रिपोर्टमध्ये \nमुंबई - महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. आज महाराष्ट्रात एकूण ८९ रुग्ण आहेत. अशात देशभरात देखील कोरोनाचा आकडा आता चारशे च्या पलीकडे गेलाय. दरम्यान सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणि देशात जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते त्यातील मोठा आकडा हा परदे\nमोदी देश सांभाळतील; लोकांनी कुटुंब सांभाळावे, शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या ���दरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे.\nआर्थिक राजधानी मुंबईसाठी वेगळं पॅकेज जाहीर करा...शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी....\nमुंबई : सध्या संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. तब्बल ३ वेळा लॉकडाऊन वाढवूनही देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. या\nमोदी सरकारनं जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवरून मनसेचा भाजपला टोला...विचारला 'हा' प्रश्न...\nमुंबई: कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं आहे. जगभरात कोरोनाचे तब्बल ४३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत तर ३ लाखांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या परिस्थतीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारनं २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. मात्र आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या निर्णयाव\nसंजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे कोणाचाही दबाव मानत नाहीत\nऔरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुणाच्या दबावाला बळी पडत नाहीत. वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भातील निर्णय घ्यायला मुख्यमंत्री सक्षम आहेत, असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच महाराष्ट्रात शिवधर्माचेच राज्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजधर्म चांगल्या प\n...मग गुजरात सरकारवरही कारवाई करणार का लेटर बॉम्बवरुन संजय राऊत यांचा भाजपला सवाल\nनवी दिल्ली- एका अधिकाऱ्याच्या पत्रावरुन भाजप नेते राज्यसभेत, लोकसभेत आणि महाराष्ट्रात गोंधळ घालत आहेत, संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. सरकार बरखास्तीची मागणी करत आहेत. जर हाच न्याय त्यांना लावायचा असेल तर गुजरातच्या सरकारवर कारवाई करणार का सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे\nनाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार- संजय राऊत\nनाशिक : नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचाच होणार असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. नाशिकमध्ये देखील महाआघाडीचा प्रयोग होणार असून जिल्हाप्रमुखपदी कोणतेही लॉबिंग सुरू नाही. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले असून आगामी नाशिक महापालिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/teach-a-lesson-to-perverts-with-stains-on-khaki-appeal-by-chitra-wag-nrvk-138955/", "date_download": "2021-06-14T14:55:47Z", "digest": "sha1:K2ZPW7K6IDUTWBXXWYAOH75Z2OJYZ6E2", "length": 13011, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Teach a lesson to perverts with stains on khaki; Appeal by Chitra Wag nrvk | खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचे अवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nमहिला पोलिसही असुरक्षितखाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना धडा शिकवा; चित्रा वाघ यांचे अवाहन\nमहाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचे पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असे आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केले.\nमुंबई : महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचे पोलिस दलात काम करणाऱ्या महिला पोलिसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असे आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. वाघ यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत हे आवाहन केले.\nराज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलिस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलां���ा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे, असा सवाल वाघ यांनी निवेदनात केला आहे.\nपोलिस दलातील महिलाच आज पोलिस दलातील पुरुष सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट शोभनीय नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. राज्यातील आयाबहिणींचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहेच. पण पोलीस दलात काही विकृत पोलीस असून ते आपल्या महिल्या सहकाऱ्यांवरच अत्याचार करत आहे. या घटनांचा आलेख वाढत असून हे चित्रं भयावह आणि चिंताजनक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.\nक्षणात 180 कोटींचा महामार्ग पडला दरीत; डोंगराचा कडा कोसळला\nभारतात आढळला कोरोना विषाणूचा आणखी एक धोकादायक व्हेरिएंट; फक्त सात दिवसातच वजन कमी होतो आणि...\nकोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यास कोरोना चाचणी किंवा क्वारंटाईनची गरज नाही; नविन खुलासा\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/six-patients-suspected-to-be-affected-at-mucor-mycosis-camp-in-phaltan-nrab-134556/", "date_download": "2021-06-14T14:36:02Z", "digest": "sha1:O4OAWF6OZ54XA6LJHX5JUZU35RA6VVVD", "length": 13254, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Six patients suspected to be affected at Mucor Mycosis camp in Phaltan nrab | फलटण येथील म्युकर मायकोसिस शिबिरात ६ रुग्ण बाधित असल्याचा संशय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nसाताराफलटण येथील म्युकर मायकोसिस शिबिरात ६ रुग्ण बाधित असल्याचा संशय\nम्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी हा आजार नवीन नसला तरी ह्या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वत्र रुग्णालये तयार नाहीत. त्यामुळे रुग्णांना सहजासहजी हा आजार झाल्याचे निष्पन्न होत नाही. तरी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेच्यावतीने म्युकर मायकोसिस ह्या आजराचे शिबीर आयोजित केले\nफलटण : फलटण शहरामध्ये व तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर म्युकर मायोकोसीस म्हणजेच काळी बुरशी या आजाराची लागण सुद्धा होत असल्याचे आता समोर आलेले आहे. म्युकर मायकोसीस म्हणजेच काळी बुरशी हा आजार नवीन नसला तरी ह्या आजारावर उपचार करण्यासाठी सर्वत्र रुग्णालये तयार नाहीत. त्या मुळे रुग्णांचे सहजासहजी हा आजार झाल्याचे निष्पन्न होत नाही. तरी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेच्या वतीने म्युकर मायकोसिस ह्या आजराचे शिबीर आयोजित केले हा उपक्रम अतिशय चांगला असून आगामी काळात सुद्धा असेच समाजउपयोगी उपक्रम कायम राबवावेत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.\nकोळकी, ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालय येथे म्युकर मायकोसिस म्हणजेच काळी बुरशीचा निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले होते. त्या वेळी श्रीमंत स��जीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी फलटण डॉक्टर्स असोसिएशन व इंडियन डेंटल असोसीऐशनच्या फलटण व बारामती शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते. या शिबिरामध्ये ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामधील ६ रुग्णांना प्राथमिक अवस्थेतील म्युकर मायकोसिसची लागण झाली असल्याचा संशय आहे. सदर आढळलेल्या रुग्णांना पुढील तपासणी व उपचारांबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. प्राथमिक अवस्थेमधील म्युकर मायकोसिसचे निदान झाल्याने पुढील मोठा धोखा टळला जाणार आहे. म्युकर मायकोसिसचे लवकर निदान होणेच महत्वाचे असते जर प्राथमिक अवस्थेमध्ये निदान झाले तर नक्कीच त्याला उपचार हे तातडीने देता येतात, अशी माहिती फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने शिबिरामध्ये देण्यात आली.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/india-china-violent-face-off-indian-army-to-hold-press-conference-marathi-news1/", "date_download": "2021-06-14T14:15:27Z", "digest": "sha1:MRLJMF4KTX4YSWCGE7JALVCDUVFVSFXC", "length": 9934, "nlines": 124, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "चीनसोबत झालेल्या चकमकीत ���ारताचे 20 जवान शहीद; संख्या वाढण्याची भीती", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nचीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद; संख्या वाढण्याची भीती\nचीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद; संख्या वाढण्याची भीती\nनवी दिल्ली | भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.\nभारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, तिन्ही दलांचे प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली. राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं कळतंय.\nदरम्यान, लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे.\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\nसरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द\n“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”\n‘….तर हे असं झालंच नसतं’; क्रिती सेनॉनची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल\nपुण्यात आज 150 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…\n“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”\n‘….तर हे असं झालंच नसतं’; क्रिती सेनॉनची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल\n“नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारताच्या सीमा अबाधित आहेत आणि राहणार”\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/rains-gondia-district-again-caused-damage-301720", "date_download": "2021-06-14T15:29:42Z", "digest": "sha1:V5W3Z2B7PSXH3DPTJSXIHSQSQL4BKZHD", "length": 18659, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसला...वादळ, गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान", "raw_content": "\nगोंदिया जिल्ह्याला वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे धान, भाजीपाला पिकासह केळी बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. सडक अर्जुनी तालुक्‍यात सर्वाधिक पाऊस झाला. जिल्ह्यात सहा जूनपर्यंत आणखी पाऊस बरसण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे पाऊस काही जिल्ह्याचा पिच्छा सोडेना, अशी भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.\nगोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसला...वादळ, गारपिटीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान\nगोंदिया : रविवारी (ता. 31) सायंकाळी दमदार एन्ट्री केलेल्या पावसाने पुन्हा सोमवारी (ता. 1) पहाटे आणि मंगळवारी (ता. 2) सकाळपासून दुपारपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागांत जोरदार हजेरी लावली. वादळ आणि गारपिटीमुळे सडक अर्जुनी तालुक्‍यात केळीच्या बागेसह भाजीपाला पिके आणि कौलारू घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.\nयंदा जून महिन्याची सुरुवात पावसानेच झाली. मंगळवारी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत गोंदिया शहर व तालुक्‍यात जोरदार पाऊस झाला. शहरातील रस्ते ओलेचिंब झाले. खड्ड्यांत पाणी साचून होते. यातून वाट काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.\nसडक अर्जुनी तालुक्‍याला सर्वाधिक फटका\nसडक अर्जुनी तालुक्‍याला मात्र या पावसाचा फटका बसला. दोन दिवसांत आलेल्या पावसाने आणि गारपिटीने दल्ली, जिराटोला, बाह्मणी व खडकी आदी गावांतील 10 ते 12 शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची बाग व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. दल्ली येथील 200 च्या वर घरांवरील कवेलू फुटली आहेत. एका घरावर झाड पडले असून, नुकसान झाले आहे. विद्युत तारा तुटल्यामुळे विद्युत पुरवठा बराच वेळ खंडित झाला होता. गोदामाबाहेर ठेवलेल्या धानावरील ताडपत्र्या उडाल्याने धानही भिजले. दरम्यान, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, तहसीलदार उषा चौधरी, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रिकर, कृषी सहायक सुशील वाघाये आदींनी भेट देऊन पाहणी केली.\nजाणून घ्या : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्भवती मातांसाठी असावी ही सुविधा...\nगोरेगाव तालुक्‍यात सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे रब्बी हंगामातील धान पिकाची मळणी थांबली. फारसे नुकसान मात्र झाले नसल्याची माहिती आहे. अर्जुनी मोरगाव, तिरोडा, आमगाव, देवरी, सालेकसा या तालुक्‍यांतदेखील पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह बरसलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.\nहेही वाचा : गोंदिया जिल्ह्यात काय आहेत लॉकडाउनचे नवीन नियम\n6 जूनपर्यंत मध्यम पाऊस\nभारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 2 ते 6 जूनपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह हलका, मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nयशोगाथा : बोपाबोडीच्या टरबुजाची चव चाखली का\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील बोपाबोडी येथील शेतकरी महिला लता डोंगरवार यांच्याकडे स्वतःची 20 एकर शेती असून त्यांनी चार एकर शेती भाड्याने घेतली आहे. अशा एकूण 24 एकर शेतीत त्यांनी टरबुजाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. 2007 पासून त्या टरबुजाची शेती करीत आहेत. त्यापूर्वी त्यांनी\nगुजरातमधून मजुरांना घेऊन येणारी खासगी बस त्याच्यासाठी ठरली कर्दनकाळ...वाचा\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : खासगी बस व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला; तर मागे बसलेली मुलगी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कोहमारा टी-पॉइंटजवळ घडली.\nगावातल्या बायाईसाठी कुठलं व माय लॉकडाउन आपलं त सारं आयुष्य घरातच जाते\nचिखली (जि. गोंदिया) : जुने ते सोने या उक्तीप्रमाणे आजही विज्ञानाच्या तथा माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागात पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरा मोठ्या आपुलकीने व उत्साहाने जपल्या जातात. त्याची प्रचिती कोविड-19 या गंभीर साथीच्या काळातही पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे घरीच राहण्याची संधी\nबळीराजा म्हणाले, केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे\nनागपूर : शेतकरीविरोधी असलेल्या काळ्या कृषी कायद्याचे विदर्भातील शेतकऱ्यांनी बाजार समित्यांसमोर जाहीर वाचन केले. केंद्र सरकारचे कायदे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहे. देशात धान्य साठवण्याची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. या कायद्याचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे काळ्या क\nरंगमंचाचे पडदे उघडले, पण काम मिळेना; झाडीपट्टीतील कलावंतांवर उपासमारीची वेळ\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : गेल्या आठ महिन्यांपासून रंगमंचाचे पडदे बंद होते. शासनाने नियम व अटींच्या अधीन राहून रंगमंचाचे पडदे उघडण्यास परवानगी दिली. आता पडदे उघडले. मात्र, अजूनही गावखेड्यात काम मिळत नसल्याने झाडीपट्टीतील कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश\n१४ महिने उलटूनही मानधनवाढ, नियुक्तीचे आदेश मिळाले नाही; रोहयो कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : गोंदिया जिल्ह्यातील १३९ कार्यरत रोजगार हमी योजना कर्मचाऱ्यांना गेले १४ महिने उलटूनही मानधनवाढ तसेच ११ महिन्यांचे नियुक्ती आदेश न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.\nगोंदिया जिल्ह्यातील या गावात कधीतरी होती वसाहत आता मात्र...\nपांढरी (जि. गोंदिया) : एकोणपन्नास वर्षांपूर्वी इथे कोणी राहायचे, यावर आज तरी विश्‍वास बसणे अशक्‍य आहे. कारण आता तिथे केवळ जंगली श्‍वापदांचा वावर आहे. 1971-72 मध्ये गौरीडोह तलावाची निर्मिती करतेवेळी येथे पाटबंधारे वसाहतीचे बांधकाम झाले. जवळपास 49 वर्षे झालीत. मात्र, या वसाहतीत आता केरकचरा\n`या` गावातील शाळा होणार बुधवारपासून सुरू; आप��्कालीन समितीने घेतला निर्णय\nसडक अर्जुनी (जि. गोंदिया) : खोडशिवनी येथील आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या वतीने शाहू महाराज जयंतीनिमित्त शाळा सुरू करण्याबाबतची सभा शामसुंदर बोरकर हायस्कूलच्या सभागृहात घेण्यात आली. त्यामध्ये कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपाययोजना करून एक जुलैपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.\nरहने को घर नही\nसडक अर्जुनी (गोंदिया) : पांढरी येथील दोन-तीन जणांची अतिवृष्टीमुळे मातीची घरे कोसळली. त्यामुळे कोणी प्लॅस्टिक आच्छादन टाकून बांबूच्या झोपडीत तर कोणी दुसऱ्याच्या घरी आश्रयाला गेले. असे असताना प्रशासनाचे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. ही कुटुंब गेले कित्येक वर्षे घरकुलापासून वंचित आहेत. आतातरी\n अधिकारात नसतानाही केले शिक्षकांचे स्थानांतरण...दोषी केंद्रप्रमुखावर जि. प. मेहेरबान\nगोंदिया : महाराष्ट्र शासनाची ध्येय धोरणे राबविण्याचे काम जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत करीत असते. शिवाय ध्येयधोरणे राबविताना काही अधिकाऱ्यांकडून चुका झाल्यास त्यांना शिक्षा देण्याचे कामसुद्धा जिल्हा परिषद करीत असते. परंतु, दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम गोंदिया जिल्हा पर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5705/", "date_download": "2021-06-14T15:16:36Z", "digest": "sha1:35NKP3YM4RB2OLVLGNMZPOPWYAGZOPMS", "length": 8203, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "प्रतिक्रिया पाठवा", "raw_content": "\n‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’ हे ब्रिद अंगीकारून गेली २८ वर्षे सायं. दैनिक बीड रिपोर्टर जिल्ह्यातल्या कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर, दिनदुबळ्यांचा आवाज बनत आपलं कर्तव्य पार पाडत आहे. आपला रिपोर्टर २९ व्या वर्षात पदार्पण करत असून प्रति वर्षी ३० मे रोजी वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचक मायबापांची सदिच्छा भेट होत असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या छायेत असल्याने आपली भेट गेल्या दोन वर्षांपासून झाली नाही. यावर्षीही भेट होईलच हे सांगणे कठीण आहे. या परिस्थितीत ३० मे रोजी होणारा वर्धापन यावर्षी २० जून रविवार रोजी आपल्या प्रतिक्रियेसह साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने वर्धापनदिन विशेष अंक प्रकाशीत केला जाणार आहे. या अंकासाठी आपली प्रतिक्रिया आवश्यक तर आहेच, आपल्या फर्मची, व्यवसायाची, शुभेच्छाची जाहिरातही अपेक्षित आहे. आजपर्यंत वाचक मायब���पांनी सायं. बीड रिपोर्टरवर सदिच्छा आणि प्रेमाची उधळण केली. या वर्षीही तेच स्नेह कायम असेल, अशी अपेक्षा ठेवून प्रतिक्रियेची वाट पहात आहोत.\nप्रतिक्रिया पाठवण्यासाठी व्हॉटस्‌ऍप क्रमांक ९४२२७४२८१०, मेल लशशवीशिेीींशीऽसारळश्र.लेा\nPrevious articleयुसुफवडगाव येथे साडे सहा लाखाची देशी दारू जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nNext articleसडकफिर्‍यांमध्ये आढळले ७ टक्के पॉझिटिव्ह\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/how-does-cultivate-paddy-in-shortage-of-labor-know-the-modified-sowing-method/", "date_download": "2021-06-14T16:11:44Z", "digest": "sha1:VOU57YFNHL4X7E6WNPLHKN2WSYLWRMPV", "length": 58265, "nlines": 153, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कमी मजुर असतांना कशी कराल भात पेरणी ? जाणून घ्या लावणीचे सुधारित यंत्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकमी मजुर असतांना कशी कराल भात पेरणी जाणून घ्या लावणीचे सुधारित यंत्र\nकोरोनाव्हायरसच्या प्रादु���्भावामुळे उद्योग आणि सेवा क्षेत्रांना फटका बसल्याने जागतिक तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्था वाईटरीत्या मंदावली आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भारतामध्ये कोरोनाव्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या ४.७ लाखाहुन अधिक झाली आहे आणि अधिक चिंताजनक दराने वाढत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात, हे संक्रमण फक्त शहरांपुरतेच मर्यादित होते, परंतु आता लोक ग्रामीण भागात स्थलांतरित होत आहेत आणि त्यांच्या स्थलांतरामुळे हा विषाणू ग्रामीण भागात पसरत आहे. आगामी खरीप हंगामात शेतीची कामे करण्यासाठी, मोठ्या संख्येने शेतकामगार आवश्यक असतील. म्हणूनच, कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून कृषी कामगारांचे संरक्षण करणे या काळात सर्वात मोठे आव्हान आहे.\nखरीप पिकांच्या लागवडीच्या वेळी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेविषयी सरकारने मार्गदर्शक सूचना कार्यप्रणाली प्रकाशित केली असली तरी नवीन तंत्रज्ञान व तंत्राच्या उपलब्धतेविषयी शेतकऱ्यांना जागरूक केले पाहिजे, जे त्यांना शक्यतो संक्रमणापासून दूर ठेऊ शकेल. अशात जागोजागी शेतकऱ्यांना मजुरांची टंचाई होणार आहे. इतकेच काय उद्योग क्षेत्रातही कुशल कामगारांचा तुटवडा जाणवणार आहे. अशा परिस्थिती आपण आपले काम कसे पुर्ण करणार ही चिंता अनेकांना सतावत आहे. या लेखात प्रामुख्याने कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आगामी खरीप हंगामामध्ये भात पेरणी आणि लावणीसाठी देशभर उद्भवलेल्या कामगार टंचाईची समस्या आणि त्यांची सुरक्षा यांवर भर देण्यात आला आहे.\nकोरोनाव्हायरस (कोविड-१९) सिंगल-स्ट्रँडेड आर.एन.ए. विषाणू आहेत. ज्यामुळे श्वसनमार्गाचे संक्रमण होते आणि सौम्य ते प्राणघातक नुकसान होऊ शकते. कोरोनाव्हायरस संसर्गावर उपचार करण्यासाठी अद्याप कोणतीही लस किंवा अँटीव्हायरल औषधे अस्तित्वात नाहीत. म्हणूनच, या रोगराईपासून मानवी जीवन संरक्षित करण्यासाठी प्रतिबंध खूप महत्वाचे आहे. कोरोना व्हायरस प्रामुख्याने खोकताना, शिंकताना, बोलताना किंवा श्वासोच्छवासाद्वारे रूग्णाच्या श्वसनाच्या थेंबांमधून पसरतो. संशोधकांना असे आढळले आहे की, या थेंबाद्वारे कोरोनाव्हाइयरसचे विषाणू हवेत तीन तास सक्रिय राहतात किंवा जवळपास पृष्ठभागावर/जमिनीवर पडले तर ते काही तास ते काही दिवस सक्रिय राहू शकतात. जर हे विषाणू श्वासाद्वारे कोण��च्या शरीरात गेले किंवा या वस्तू किंवा पृष्ठभागास स्पर्श केला आणि मग स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श केला तर त्याला संसर्ग होऊ शकतो. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कृषी क्षेत्राने चांगली कामगिरी करूनही औद्योगिक व सेवा क्षेत्र बंद असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग कमी झाला आहे.\nनिती आयोगाचे सदस्य श्री. रमेश चंद यांनी म्हटले आहे की, “प्रतिकूल परिस्थिती असूनही यावर्षी शेती क्षेत्रात ३ टक्क्यांनी वाढ होईल आणि २०२०-२१ मध्ये भारताच्या जीडीपीच्या वाढीमध्ये किमान ०.५ टक्क्यांनी वाढ होईल” (कृषि-व्यवसाय, २०२०). महामारीच्या गडद ढगांमधे हे आशेचे किरण आहेत, कारण शेती व शेतीशी संलग्न व्यवसायांमध्ये भारतातील निम्म्याहून अधिक लोक काम करतात. या महत्त्वपूर्ण काळात शेतकऱ्यांचे योगदान पूर्वीपेक्षा अधिक महत्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या विलक्षण प्रयत्नांमुळे प्रत्येक शहरी आणि ग्रामीण भागातील किराणा दुकानात पुरेसे निरोगी अन्न आहे, परंतु देशाला अन्नपुरवठा करताना कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याची खूप मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. लॉकडाऊन दरम्यान बहुतेक कामगार त्यांच्या घरामध्ये आहेत, एकीकडे विषाणूची भीती आहे तर दुसरीकडे बेरोजगारी.\nविविध उद्योगांना त्यांच्या आवश्यक कामांगारांपैकी २०% कर्मचारीही कामावर ठेवण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. खरीप हंगामात बी-बियाणे, खते यांच्या उपलब्धतेसह शेतीसाठी पुरेसे मजूर मिळतील की नाही हे शेतकऱ्यांच्या चिंतेचे एक कारण आहे. कोविड-१९ मधील शेत कामगारांच्या कमतरतेमुळे शेती खर्चात दुप्पट वाढ होऊ शकते. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोकण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनमुळे आधीच गव्हाच्या कापणीवर परिणाम झाला होता आता आणि खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, विशेषतः भात पेरणीवर कारण्यासाठी जास्त मजुरांची गरज पडते.\nभात हे तेलबिया, मसाले आणि नगदी पिकांप्रमाणेच खरीप पीकांपैकी एक महत्त्वाचे पिक आहे, ज्यासाठी मोठ्या संख्येने शेतमजूर आवश्यक आहेत. भात जगातील ५०% पेक्षा जास्त लोकसंख्येसाठी मुख्य अन्न आहे. जगभरात सुमारे १६२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर तांदळाची लागवड केली जाते. त्यापासून तांदळाचे वार्षिक उत्पादन सुमारे ७८�� दशलक्ष टन होते. तसेच आशिया खंडामध्ये जगातील सुमारे ९०.७% भात उत्पादन होते (६४० दशलक्ष टन). भारतात, २०१९-२० च्या दरम्यान भाताच्या ओलीताखालील क्षेत्र ४३.८६ दशलक्ष हेक्टर होते व त्यापासून मिळणारे एकूण उत्पादन ११७.४७ दशलक्ष टन एवढे होते, जे मागील पाच वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या (१०७.८० दशलक्ष टन) तुलनेत ९.६७ दशलक्ष टनाने जास्त होते. भाताच्या लागवडीसाठी प्रति हेक्टर सरासरी ४५ कामगारांची आवश्यकता नोंदविली गेली आहे. पंजाब आणि हरियाणा राज्यांचा देशाच्या एकूण भात उत्पादनांमध्ये सरासरी १०% वाटा आहे आणि या राज्यांना भात लावणीसाठी बऱ्याच प्रमाणामध्ये उत्तरप्रदेश, बिहार इत्यादी पूर्व राज्यांमधून येणाऱ्या कामगारांवरती अवलंबून राहावे लागते. त्यामुळे तेथील भात उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.\nसुमारे दहा लाख स्थलांतरित कामगारांच्या उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे पंजाबने या भात हंगामात भातपेक्षा कापसाला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच, कोविड-१९ मुळे सर्व देशभर होणारी कामगार टंचाई दूर करण्यासाठी तसेच जे उपलब्ध होतील त्यांना या साथीच्या आजारांपासून वाचवण्यासाठी खरीप हंगामात भाताच्या पेरणीसाठी सुधारित शेती उपकरणांचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे. मजुरांची कमतरता दूर करण्यासाठी आणि सरकारने प्रकाशित केलेल्या स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचे अनुसरण करण्यास शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी या लेखात भात पेरणी आणि लावणीच्या विविध पद्धती व उपकरणे यावर चर्चा केली आहे.\n२. पारंपारिक पध्दतीने भात पेरणी आणि लावणीः\nपारंपारिक पद्धतीने भात लागवडीमध्ये जमिनीची सुलभ तयारी करण्यासाठी आणि तण वाढ रोखण्यासाठी शेतामध्ये पाण्याचा संचय करणे गरजेचे असते, ज्यामुळे तण नाशकांचा वापर टाळता येतो व कामगारांची आवश्यकता कमी भासते. चिखलणीनंतर भाताची लावणी केल्यामुळे मातीच्या पारगम्यतेचा नाश होतो तसेच जमिनीच्या उथळ खोलीत कडक थर तयार होतो. ज्यामुळे पिकांच्या मुळांची वाढ खुंटते. भाताची लागवड ही श्रम, वेळ आणि उर्जावर केंद्रित क्रिया आहे. कारण त्यासाठी प्रति हेक्टर ३५ ते ४५ माणसांची गरज पडते. जे भाताच्या लागवडीच्या एकूण कामगारांच्या २५ टक्के आहे. अलिकडच्या दशकात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय भात संशोधन संस्थांनी भात पेरणीसाठी विविध पद्धती तसेच तंत्रे विकसित केली आहेत. ज्यांसाठी शेतात चिखलणी करण्याची गरज नाही.\nभाताच्या सरळ पेरणीमध्ये दोन प्रकार आहेत. उदा. कोरडी पेरणी आणि ओली पेरणी. भाताच्या बियानांची कोरडे पेरणी, योग्य प्रकारे मशागत केलेल्या अथवा मशागत न केलेल्या जमिनीमध्ये सीड-ड्रिल या यंत्राद्वारे केली जाते. यंत्राशिवाय भाताची कोरडी पेरणी एकतर विखारनीद्वारे केली जाते किंवा टोकण पद्धतीने केली जाते. ओल्या भात पेरणीमध्ये, अंकुर आलेल्या भाताचे बी ड्रम सीडर वापरुन किंवा ओल्या शेतात विखरणी करून केली जाते. भाताची सरळ पेरणी सिंचनाचे पाणी, श्रम, ऊर्जा, वेळ वाचवते आणि ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन देखील कमी करते. कोरडे बी पेरल्यामुळे पीक लवकर कापणीस लवकर येते तसेच खरीप हंगामानंतर उन्हाळ्याच्या हंगामात पाणीटंचाईचा धोका कमी होतो. भाताच्या सरळ पेरणीमध्ये प्रति हेक्टर ३ ते ५ कामगार लागतात जी चिखलणी करून भाताची लावणी करण्याच्या तुलनेत खूपच कमी आहे.\n३. भात पेरणीसाठी सुधारित यंत्रे आणि उपकरणेः\nउशीरा पेरणीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी १-२० जून दरम्यान कोरड्या जमिनीत भात पेरणी करणे आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताच्या रोपांची लावणी करणे आवश्यक आहे.\n३.१ कोरड्या जमिनीमध्ये भात पेरणी\nकोरड्या जमिनीत भात पेरणीसाठी जड पोतयुक्त मातीमध्ये प्रति हेक्टर २५-३० किलो भात बियाणे वापरावे आणि पेरणीनंतर ४ ते ८ आठवड्यांनी हेक्टरी १२०-१३५ कि.ग्रा. नत्र द्यावे. पेरणीच्या ४८ तासाच्या आत ओलसर मातीत एक हेक्टरसाठी ६०० लिटर पाण्यात २.५ ते ३.० लिटर पेंडीमॅथिलीन मिसळून त्याची फवारणी करावी. वीस दिवसानंतर २५० मि.ली. बिस्पिरिबॅकची फवारणीमुळे पेरणीनंतर तणांवर उत्कृष्ट नियंत्रण ठेवले जाते. (काही कृषी रसायने सुरक्षेच्या कारणास्तव बॅन करण्यात आली आहेत. त्यासाठी पर्यायी रसायने बाजारामध्ये उपलब्ध असून त्यांचा वापर करावा). कोरड्या व चांगल्या प्रकारे तयार केलेल्या शेतात भाताच्या पेरणीसाठी वापरल्या जार्णाया विविध उपकरणांविषयी ची माहिती खाली दिली आहेः\nसीड-कम-फर्टीलायझर ड्रिल या मशीनचा उपयोग भात, गहू, ज्वारी, बाजरी इत्यादी बियाणांच्या पेरणीसाठी होतो. यामध्ये खासकरून बियाणे आणि खतांसाठी वेगवेगळे डब्बे असतात. बियाणांचा प्रति हेक्टरी दर बदलण्यासाठी फ्लूटेड रोलर मोजणी यंत्र असते आणि ��तांसाठी ग्रॅव्हिटी टाईप फीड रोलर असतात आणि त्याला चैन-स्प्रॉकेटने फिरवणारे जमिनीवर चालणारे एक चाक असते तसेच बी व खात मातीत सोडण्यासाठी फाळ असतात. बी आणि खताच्या पेट्यांना जोडलेल्या लिव्हरने रोलर्स हलवून, पेट्यांखाली असणाऱ्या खोबणीची लांबी वाढते किंवा कमी होते, जे पेरण्यासाठी बियाण्याचे आणि खतांचे प्रमाण बदलतात. मशीन सहसा ९-१३ फळांसहित येते आणि ३५ एचपी ट्रॅक्टरद्वारे चालविली जाते.\nटर्बो हॅपी सीडरचा वापर खासकरून जमिनीची मशागत न करता ८-१० टन भाताचा पेंढा शेतात असतानाही गव्हाच्या पेरणीसाठी केला जातो. तसेच या मशीनचा खाली दिल्याप्रमाणे थोडासा बदल करून गव्हाचे काड शेतामध्ये असताना शेत मशागत न करताही भाताच्या पेरणीसाठी देखील उपयोग करता येतो. या व्यतिरिक्त काड नसलेल्या शेतामध्ये देखील मशागत न करताही भाताच्या पेरणीसाठी देखील उपयोग करता येतो. या यंत्रामध्ये असलेली रोटर ची पाती फाळांमधील अरुंद पट्टीमधील अगोदरच्या पिकांचे अवशेष तोडतो आणि इन्व्हर्टेड-टी-प्रकारच्या फाळांचा वापर करून बियाणे आणि खते मातीमध्ये सोडतो. ही ४५-५५ एचपी ट्रॅक्टरच्या थ्री-पॉईंट लिंकेजला जोडली जाते आणि याला ट्रॅक्टरच्या पावर-टेक-ऑफ शाफ्टद्वारे ऊर्जा दिली जाते. रोटरमध्ये सहा ते नऊ गामा प्रकारची पाती असतात, जी सैल पेंढा कापण्यास मदत करतात.\nसामान्यता बियाणांचा प्रति हेक्टरी दर निश्चित करण्यासाठी फ्ल्युटेड रोलर प्रकारचे मोजणी तंत्र पेरणीसाठी वापरली जातात पण ते भातासाठी व्यवस्थित काम करतील असे नाही कारण यामध्ये बियाणांमध्ये किमान अंतर ठेवता येत नाही. यामध्ये प्लांटरप्रमाणे एका सरीमधील बियाणांमध्ये आणि दोन सरीमधील अंतर सारखे राखणे कठिण जाते. प्रत्येक मीटर चौरस इष्टतम वनस्पतींची संख्या एकसमान ठेवल्यामुळे त्या पेरणीचे अतिरिक्त फायदे मिळतात. सीड-कम-फर्टीलाइझर प्लांटरमध्ये इन्कलाइन्ड प्लेट नावाची मोजणी यंत्रणा असते. ज्यामध्ये एका सरी मधील बियाणांमध्ये आणि दोन सरीमधील अंतरसारखे राखले जाते. मुख्यतः प्लेट्स बदलून मका, सोयाबीन, शेंगदाणे आणि कापूस इत्यादी धान्य पेरण्यासाठी याचा उपयोग होतो आणि आता लांबीच्या धान्याच्या तांदळाच्या थेट पेरणीसाठी ती लोकप्रिय झाली आहे कारण यामुळे लागवड करताना बियाण्याचे नुकसान कमी होते. विद्यमान तसेच संरक्षण शेतीमध्ये वापरात असणारी सीड-कम-फर्टिलायझर ड्रिलमध्ये थोडे बदल करून त्याचा उपयोग कोरड्या भात पेरणीमध्ये करता येतो.\nविद्यमान पेरणीयंत्रे वापरून आवश्यक बियाणे दर जसे की भाताच्या हायब्रीड बियाणांसाठी २५-३० कि.ग्रा. प्रति हेक्टर आणि नियमित बियाण्यांसाठी ४०-५० कि.ग्रा. प्रति हेक्टर करण्याच्या पद्धती खाली दिल्या आहेत.\n१. कोरड्या जमिनीमध्ये भात पेरणीसाठी, बियाणे ८-१० तास पाण्यात भिजत घालावे आणि चांगले अंकुर आल्यानंतर सावलीत वाळवावेत.\n२. बियाणे आणि खताच्या पेट्या समतल जमिनीवर भराव्या.\n३. बियाणे आणि खताच्या पेटीच्या तळाशी असलेल्या फ्लूटेड रोलर्सचे स्लॉट संबंधित कंट्रोल लीव्हर्सचा वापर करुन बियाण्यांचे नुकसान टाळण्याकरिता स्लॉट पुरेसे उघडावेत.\n४. हेक्टरी २५ ते ५० कि.ग्रा. बियाणे पेरणीचा दर ठेवण्यासाठी फ्लूटेड रोलर्सचे वैकल्पिक स्लॉट्स मेणाने बंद करावेत.\n५. जमिनीवर चालणारे जे चाक आहे, त्याला टेकूच्या साहाय्याने उचलून ते २० वेळेस गोल फिरवावे आणि छोट्या पिशवीमध्ये बियाणे गोळा करावे.\n६. त्या चाकाच्या २० फेऱ्यामध्ये किती लांबी समाविष्ट होते हे पाहाण्यासाठी चाकाच्या पारिमितीस २० ने गुणावे व एका मीटर मध्ये किती बियाणे पडले ते मोजावे. एका मीटरमध्ये साधारण १६-२० बियाणे असावे अन्यथा स्प्रॉकेट बदलून आणि फ्लूटेड रोलरचा स्लॉट कमी-जास्त करून हेक्टरी बियाणे दर स्थापित करावा.\n३.२ चिखलणी केलेल्या जमिनीमध्ये भाताची पेरणी\nभाताची कोरडी पेरणी ३० टक्के पाण्याची बचत करते आणि पेरणीसाठी होणारा खर्च ही वाचवते तरीही शेतकरी कोरड्या भाताच्या लागवडीमध्ये तण जास्त येतात आणि भात तांबडे पडतात म्हणून चिखलणी करूनच पेरणी करणे योग्य समजतात. भात पेरणीसाठी यांत्रिकीकरणाचा वापर केल्याने शेतामध्ये जास्त लोकांना काम करण्यावर नियंत्रण येऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव शेतीच्या कामातून वाढू नये, याची दक्षता घेता येते. म्हणूनच भात पेरणीसाठी सर्व शक्य पर्यायांबद्दल जागरूकता करण्यासाठी भाताची ओल्या मातीमध्ये पेरणी करण्यासाठी तसेच चिखलणी करून भाताची रोपे लावण्यासाठी यंत्रांबद्दल खाली चर्चा केली आहे.\nड्रम सीडरचा वापर अंकुरण पावलेल्या भात बियाणांची पेरणी चिखलणी केलेल्या शेतामध्ये करतात. याचा उपयोग करून ४ ते ८ ओळींमध्ये भाताची पेरणी करता येते. ड्रम सिडरमध्ये २ ते ४ ड्रम असतात. प्रत्येक ड्रमच्या पारिमितीवर दोन प्लेनमध्ये अंकुरण आलेले भाताचे बियाणे सोडण्यासाठी १० मी.मी. व्यासाची छिद्रे असतात. प्रत्येक ड्रम अर्धा भरला जातो व त्यांची झाकणे बंद केली जातात. हे उपकरण १ ते १.५ कि. मी. वेगाने चालवले जाते ज्यामुळे छिद्रांद्वारे त्यातील बियाणे जमिनीमध्ये ४० ते ५० कि. ग्रा. या दराने पेरली जातात. ड्रम सीडरचे वजन ८ कि.ग्रा. असून त्याची किंमत ५००० रुपये आहे. याचा उपयोग करून एका दिवसामध्ये एक हेक्टर शेत पेरता येते. ड्रम सीडरच्या वापराने भाताच्या रोपाईच्या तुलनेत प्रती हेक्टरी भात लागवडीची लागत १०००० रुपये कमी लागते, त्यापासून १३-२८% जास्त उत्पादन मिळते आणि पीक कापणीसाठी १०-१५ दिवस लवकर येते.\nड्रम सीडरने भात पेरताना घ्यावयाची काळजीः\n१. शेतामध्ये चिखलणी केल्यानंतर, पेरणी अगोदर ज्यादा पाण्याचा निचरा करावा पण जमिनी ओली राहील याची काळजी घ्यावी.\n२. पेरणी अगोदर भात बियाणे १ लिटर पाण्यामध्ये २ चमचे मीठ हे प्रमाण करून त्यात घालावेत, जेणेकरून पाण्यावर तरंगणारे खराब बियाणे वेगळे करता येतील. त्यानंतर हे बियाणे धुऊन घेऊन २४ तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घालावेत.\n३. २४ तासानंतर भिजलेले बियाणे सावलीमध्ये आणि आद्र्ता असलेल्या ठिकाणी गोणपाटामध्ये घालून ठेवावे आणि त्यावर वारंवार पाणी शिंपडावे.\n४. दुसऱ्या दिवशी अंकुर आलेले हे बियाणे ड्रम सीडरमध्ये पेरणीसाठी वापरावे.\n५. पेरणी केल्यानंतर २-३ दिवस शेताला पाणी देऊ नये, जेणेकरून त्याची मुळे जमिनीमध्ये व्यवस्थित रुजतील, त्यानंतर जसजशी पिकाची वाढ होईल तसे तसे त्यास पाण्याची मात्रा वाढवावी.\n३.२.२ भात लावणी यंत्र\nभात लावणी यंत्र खासकरून दोन प्रकारची असतात, वॉकिंग टाईप आणि दुसरे रायडींग टाईप. वॉकिंग टाईपमध्ये चालकास यंत्राच्या पाठीमागे चालावे लागते, जे किंवा चालकास त्यास चालवावे लागते. रायडींग टाईप मध्ये चालकास मशीनवर बसण्यासाठी सीट असते आणि हे यंत्र डिझेल/पेट्रोल इंजीनवर चालते.\n३.२.२.१ वॉकिंग टाईप भात लावणी यंत्रः\nवॉकिंग टाईप भात पेरणी यंत्रामध्ये दोन प्रकार आहेत, एक आहे मानव चलित आणि दुसरे आहे डिझेल/पेट्रोल इंजिनवर चालणारे. यासाठी मुळे धुतलेली भाताची रोपे किंवा खास मॅट टाईप नर्सरी पद्धतीने उगवलेली रोपे लागतात.\n३.२.२.२ मानव चलित भात लावणी यंत्रः\nया यंत्राचा उपयोग कमी शेत असणाऱ्या शेतकऱ्यांस अधिक होतो कारण याची किंमत कमी आहे तसेच याची क्षमता हाताने लावणी करण्यापेक्षा जास्त आहे. हे यंत्र चालवण्यासाठी चिखलणी करून पाण्याचा निचरा केलेली जमीन लागते. यामध्ये चालकास मशीन ओढत उलटे चालावे लागते. मॅट टाईप नर्सरीमध्ये लावलेली २० ते २५ दिवसांची रोपे यासाठी वापरतात. रोपे जमिनीमध्ये लावण्यासाठी चालकास मशीनचा हँडल उचलून थोडा खाली दाबावा लागतो व पुन्हा पाठीमागे चालावे लागते. या यंत्राद्वारे एका दिवसामध्ये ०.१२ ते ०.२८ हेक्टरमध्ये लावणी करता येते. याची किंमत ६००० ते १२००० पर्यंत आहे.\n३.२.२.३ हँड क्रेंकींग टाईप भात लावणी यंत्रः\nभाताची मुळे धुतलेली रोपे एका ओळीत लावण्यासाठी याचा उपयोग होतो. एका ओळीत रोपांची लावणी केल्याने त्यामध्ये सायकल कोळपा किंवा इतर यंत्राने भांगलण करणेही सोपे जाते. वाकून हाताने पेरणी करताना जो त्रास होतो, तो याच्या वापराने टाळता येतो. याची किंमत १५००० रुपये आहे, याने एका दिवसामध्ये ०.२४ हेक्टर जमिनीमध्ये लावणी करता येते आणि यामुळे हाताने लावणे करण्याच्या तुलनेत ७०% कमी खर्च येतो.\n३.२.२.४ पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात लावणी यंत्रः\nरायडींग टाईप भात लावणी यंत्राची किंमत जास्त असल्या कारणाने तसेच वाकून हाताने पेरणी करणेही खूप त्रासाचे वेळ घेणारे आणि खर्चिक असते. या कारणाने पॉवर ऑपरेटेड वॉक बिहाइंड टाईप भात पेरणी\nयंत्राचा वापर अधिक फायदेशीर होऊ शकतो. याच्यासाठी मॅट टाईप नर्सरीची रोपे हवी असतात, ती ४० ते ५० मी.मी. खोलीवर लावली जातात. याची किंमत २.५ ते ३ लाख असून याने ०.२८ ते ०.३६ हेक्टर जमिनीमध्ये एका दिवसात लावणी करता येते.\n३.२.३ रायडींग टाईप भात लावणी यंत्र\nभात लावणी यंत्राचा चिखलणी केलेल्या जमिनीत वापर करणे हा आतापर्यंत सर्वात योग्य समजली जाणारी पद्धत आहे. रायडींग टाईप भात लावणी यंत्र एका किंवा चार चाक सोबत येते. याने एका दिवसामध्ये जवळपास १.२ ते १.६ हेक्टर शेतात भाताची लावणी मॅट टाईप पद्धतीने तयार केलेल्या १४ ते २० दिवसांची रोपे लावता येतात. हाताने लावणी करण्यासाठी एका हेक्टरसाठी ६००० रुपये खर्च येतो तोच रायडींग टाईप भात लावणी यंत्राचा वापर केल्याने १२०० रुपये येतो. मशीनच्या साहाय्याने लावणी व पेरणी केल्याने वेळ, मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते.\nमॅट टाईप नर्सरीमध्ये भाताची रोपे तयार करण्याची पद्धत खालील प्रमाणे आहेः\n१. भात लावणीपूर्वी १५ ते २० दिवस अगोदर नर्सरी लावायला हवी. एक हेक्टर साठी २० ते २५ कि.ग्रा. चांगल्या प्रतीचे बियाणे वापरावे.\n२. प्रत्येकी दहा किलोसाठी एक ग्राम स्ट्रेप्टोसायक्लीन आणि १० ग्राम जेमिसनचे मिश्रण वापरावे. दहा लिटर पाण्यामध्ये हे बियाणे ८ ते १२ तास भिजत ठेवावे. त्यानंतर बियाणांतून पाण्याचा निचरा करून ते गोणपाटात ठेवावे आणि त्यावर वारंवार पाणी शिंपडावे. २० तासानंतर अंकुर आलेले बियाणे नर्सरीमध्ये पेरण्यासाठी तयार होतात.\n३. एका हेक्टरमध्ये भाताची लावण करण्यासाठी ६० ते ८० वर्ग मीटर बेड वर नर्सरी लावणे पुरेसे आहे.\n४. त्या नर्सरी बेडला छिद्रे असेलल्या ८०-१०० मायक्रॉन पॉलीथीन ने झाकावे ज्यामुळे त्यास ऑक्सिजन आणि पाणी देण्यास मदत होईल.\n५. व्यवस्थित चाळलेली माती आणि फार्म यार्ड मॅन्युअर व गांढूळ खात यांचे ४:१ या प्रमाणात मिश्रण बनवावे व त्याचा १-२ सेंमी थर पॉलीथीन वर अंथरून घ्यावा. लाकडाची किंवा लोखंडाची ५०×१००×२ आकाराची फ्रेमला चार रखाण्यात विभागुन ती पॉलीथीन वर ठेवून मातीने काठोकाठ भरून समतल करून घ्यावी. त्यामध्ये प्रति २४ वर्ग मी. जागेवर, १२ कि.ग्रा. साधे बियाणे किंवा ९ कि.ग्रा. हायब्रीड बियाणेप्रमाणे २ सें.मी. खोलीवर पुरावे आणि त्यावर अगोदर बनवलेल्या मिश्रणाचा ५० मी.मी. चा थर अंथरावा.\n६. तीन ते चार दिवसातून ७ ते ८ वेळेस या नर्सरीवर पाणी शिपडावे आणि त्यानंतर बेड च्या बाजूला बनवलेल्या सरीने पाणी द्यावे. लावणी करण्याच्या १२ तास अगोदर पासून पाणी देणे बंद करावे.\n७. प्रत्येकी ८० वर्ग मी. नर्सरीसाठी दीड किलो डी.ए.पी. पावडर अथवा दोन कि.ग्रा. एन.पी.के. ची पावडर नर्सरी च्या वाढीसाठी मदत करते आणि ती नर्सरी १५ दिवसांतच लावणीसाठी तयार होते.\n८. नर्सरीमधील रोपे जर पिवळी पडली असतील तर त्यावर ०.५% झिंक सल्फेट, २.५% युरिया आणि १.२ लिटर पाणी यांचे द्रावण करून रोपांवरती शिंपडावे. रोपे जर थोडी तांबडी पडली असतील तर ०.५% आयर्न सल्फेट च्या द्रावणाचा शिडकाव करावा. भाताचा तरवा तयार झाल्यानंतर त्याचे ६०×२० च्या आकाराच्या मॅट बनवाव्या\nकोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावा दरम्यान शेतकऱ्यांना तसेच शेतकामगारांना भाताची पेरणी किंवा लावणी करताना घ्यावयाची काळजीः\n१. सर्व शेतीची अव��ारे, ट्रॅक्टर, सीड ड्रिल इ. वापरापूर्वी ४८ तास उन्हामध्ये ठेऊन निर्जंतुक करून घ्यावीत.\n२. भात पेरणीसाठी शक्यतो ट्रॅक्टर ने चालविली जाणारी यंत्रे वापरावीत जेणेकरून जास्त कामगारांची गरज भासणार नाही. जर ट्रॅक्टर ने चालविली जाणारी यंत्रे नसतील आणि हातानेच पेरणी करायची असेल तर त्यामध्ये लागणारी अवजारे वापरापूर्वी साबणाच्या पाण्याने व्यवस्थित निर्जंतुक करावीत.\n३. शेतामध्ये काम करणार्यां लोकांनी जेवणासाठी किंवा विश्रांतीसाठी बाहेर येताना हात, पाय व तोंड साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवावे.\n४. नर्सरी तयार करताना, पेरणी यंत्रामध्ये बियाणे भरताना, शेतकामा दरम्यान जेवण करताना किंवा विश्रांती घेताना परस्परांमध्ये कमीत-कमी दीड ते दोन मीटरचे अंतर ठेवावे.\n५. काम खूप जास्त असेल तर कामगारांना शिफ्टमध्ये काम द्यावे.\n६. शेतामध्ये काम करताना सर्वांनी फेस मास्क वापरावे नाहीतर तीन पदरी ओढणी, गमछा, इत्यादी चा वापर करावा.\n७. शेतामध्ये बियाणे आणि खत वापरल्यानंतर रिकामी झालेल्या पिशव्या साबणाच्या पाण्याने व्यवस्थित धुवाव्यात आणि रसायनांची रिकामी झालेली पाकिटे जमिनीमध्ये पुरावीत तसेच शिल्लक राहिलेले बियाणे उन्हामध्ये ठेऊन निर्जंतुक करून साठवून ठेवावे.\n८. शेतातील काम पूर्ण झाल्यानंतर साबण वापरून स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी व कामासाठी वापरण्यात आलेली कपडे देखील साबणाने स्वच्छ धुऊन सूर्य प्रकाशात वाळवावीत.\nखरीप हंगामामध्ये केल्या जाणाऱ्या अधिकतम शेतकामांसाठी जास्त कामगारांची आवश्यकता असते. सध्या कोरोना व्हायरसचा एवढा जास्त प्रादुर्भाव होत असताना त्याची इतर कोणास लागण न होता शेतीची कामे करणे हे खूप आव्हानात्मक काम आहे. सोप्या आणि चांगल्या पद्धतीने शेतीची कामे करणे आणि जास्त उत्पादन मिळवणे हे भविष्यामध्ये देशाची अन्न-सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. शेतीच्या कामाद्वारे लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यांत्रिकीकरणाचा वापर करून शेती करणे हा सध्या एकमात्र उपाय आहे. भात हे भारतामध्ये आणि जगामध्ये जास्त कामगारांची आवश्यकता असूनही एक मुख्य अन्न म्हणून उपयोगात आणले जाते, म्हणूनच त्याची पेरणी किंवा लावणी करताना या साथीच्या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी भाताची पेरणी करताना या लेख���मध्ये दिलेल्या यंत्रांचा योग्य वापर करणे अधिक फायद्याचे ठरते. भाताच्या पेरणी सोबतच शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांचा जीव त्याहून अधिक महत्वाचा आहे.\nचेतन सावंत ०७५५२५२१२३० (वैज्ञानिक, भा.कृ.अनु.प.- केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थान, भोपाळ. मध्य प्रदेश)\ncultivate paddy shortage of labor Paddy sowing sowing method भात पेरणी भात पेरणीसाठी मजुरांची कमतरता भात लागवड भात लागवडीची नवीन पद्धत\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या जीवामृत वापरण्याचे फायदे व कृती\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nअसे करा वांग्यातील मर आणि करपा रोगाचे नियंत्रण\nमृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Other/2559/MRVC-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-14T15:08:57Z", "digest": "sha1:5AKNM4PJTR2D2YKAOI5G7XPAXM5X3SXK", "length": 5992, "nlines": 76, "source_domain": "naukriadda.com", "title": "मुंबई रेल्वे विकास महामंडळ भरती 2020", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nमुंबई रेल्वे विकास महामंडळ भरती 2020\nमुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्य़ सिंग्नल आणि दूरसंचार अभियंता पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 मार्च 2020 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे.\nएकूण पदसंख्या : 1\nपद आणि संख्या : - मुख्य़ सिंग्नल आणि दूरसंचार अभियंता\nउमेदवारांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरामध्ये पुरेसे कामकाज संपले पाहिजे\nअर्ज करण्याची पद्धत: offline\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – उप-मुख्य कार्मिक अधिकारी, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 18मार्च २०२० आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/1dfhrsco/raj-mohite", "date_download": "2021-06-14T16:13:54Z", "digest": "sha1:52JISAWIBL5XPKQX35KHJBXVELECZVNP", "length": 4779, "nlines": 114, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Colonel Raj Mohite | StoryMirror", "raw_content": "\nI am story writer script writer all my work is registered वाचकांकडून अपेक्षा इतकीच आहे likes आणि कॉमेंट्स देवून प्रत्येक लेखकास प्रोत्साहित करावे नक्की कळवा माझ्या stories कश्या वाटल्या \nराजने ज्यावेळी त्याच्या आई वडिलांसोबत विचार मांडला त्यावेळी घरा�� एक मोठा संघर्ष झाला वडील त्याच्या प... राजने ज्यावेळी त्याच्या आई वडिलांसोबत विचार मांडला त्यावेळी घरात एक मोठा संघर्ष ...\nवाट पाहतोय तुझ्या उत्तराच...\nमाझा बाहुला आणि तुझी बाहुली आपण बऱ्याचदा त्यांचं लग्न लावून द्यायचो आणि लग्न विधीत काही अडथळा तर भां... माझा बाहुला आणि तुझी बाहुली आपण बऱ्याचदा त्यांचं लग्न लावून द्यायचो आणि लग्न विध...\nकाही असो ती खुश आहे ना आणि समाधानी आहे ना तेच माझ्या साठी खूप आहे काही असो ती खुश आहे ना आणि समाधानी आहे ना तेच माझ्या साठी खूप आहे\nकधी कधी माणसाला लॉटरी लागते म्हणतात ना तीच लागली. अनामिका माझ्या शेजारी येवून बसली कधी कधी माणसाला लॉटरी लागते म्हणतात ना तीच लागली. अनामिका माझ्या शेजारी येवून बस...\nलग्नाच्या वाढदिवसाची एक अशीही पार्टी... लग्नाच्या वाढदिवसाची एक अशीही पार्टी...\nबाप तसा बेटा की... बाप सवाई बेटा... बाप तसा बेटा की... बाप सवाई बेटा...\nकोर्ट मॅरेज... की कोर्ट मार्शल... विनोदी कथा कोर्ट मॅरेज... की कोर्ट मार्शल... विनोदी कथा\nरस्त्यावर सापडलेली लेडीज पर्स आणि... रस्त्यावर सापडलेली लेडीज पर्स आणि...\nएका डेटची विनोदी गोष्ट एका डेटची विनोदी गोष्ट\nआई अडाणी बायको अतिशहाणी\nपती-पत्नीतील भांडणाची विनोदी गोष्ट पती-पत्नीतील भांडणाची विनोदी गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/profile/5fhdrrir/govind-tthonbre/story", "date_download": "2021-06-14T15:38:03Z", "digest": "sha1:UFI27QWGOTJ5VW6CHWST7E5QWYYS2KAA", "length": 5436, "nlines": 125, "source_domain": "storymirror.com", "title": "Stories Submitted by Literary Brigadier गोविंद ठोंबरे | StoryMirror", "raw_content": "\nविठू पेरतो सुगीचे, रासणीला दंग होई विठू पेरतो सुगीचे, रासणीला दंग होई\nधर्म या विषयावरील एक लेख धर्म या विषयावरील एक लेख\nधर्मशासनाच्या आहारी गेलेल्या राजाची कथा धर्मशासनाच्या आहारी गेलेल्या राजाची कथा\nप्रेम स्वरूप असतं त्याला औदंबरात न पाहता स्थायी जीवन कक्षेत योग्य आकार देत डोळ्यात पाहता आलं पाहिजे ... प्रेम स्वरूप असतं त्याला औदंबरात न पाहता स्थायी जीवन कक्षेत योग्य आकार देत डोळ्य...\nआम्हाला राव एक गर्लफ्रेंड मिळत नाही आणि तू आहे की एक से बढकर एक मुली मागे असूनही भाव दे आम्हाला राव एक गर्लफ्रेंड मिळत नाही आणि तू आहे की एक से बढकर एक मुली मागे असूनही...\nस्त्री मातीची तुझी माझी जात असल्याने सुख आणि दुःखाच्या कळा गर्भात विरून घेण्याची ताकद तुझ्यात आणि म... स्त्री ��ातीची तुझी माझी जात असल्याने सुख आणि दुःखाच्या कळा गर्भात विरून घेण्याची...\nराजकारण हे सर्व स्तरातील समाज घटकांना समजायला हवे. राजकारण हे सर्व स्तरातील समाज घटकांना समजायला हवे.\nदेश म्हटलं की त्याला भूत,वर्तमान आणि भविष्य असतंच भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो देश म्हटलं की त्याला भूत,वर्तमान आणि भविष्य असतंच भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवून गेलेला असतो देश म्हटलं की त्याला भूत,वर्तमान आणि भविष्य असतंच भूतकाळ पाठीमागे खूप काही ठेवू...\nअसेही भेद वाट्यास यावे\nआपण बहाणेबाजी करू अथवा न करू, शेवटी भेद हे वेगवेगळे असतात. भावना आणि आपुलकीतले भेद अनुभवताना खरं तर ... आपण बहाणेबाजी करू अथवा न करू, शेवटी भेद हे वेगवेगळे असतात. भावना आणि आपुलकीतले भ...\nतू जाण्याने मर्म नाही बदलले स्वभावातले भावही माझे तू नसल्याने नाही पलटले तू जाण्याने मर्म नाही बदलले स्वभावातले भावही माझे तू नसल्याने नाही पलटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2021-06-14T16:16:20Z", "digest": "sha1:7NBQUWIYEO553RBTJEUJ37SSMZ4YVK3O", "length": 9387, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेळगावी मराठी बोलीभाषा - विकिपीडिया", "raw_content": "\n(बेळगावी मराठी या पानावरून पुनर्निर्देशित)\nLook up बेळगावी मराठी बोलीभाषा in\nबेळगावी मराठी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची\nविक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा\nबेळगावी मराठी कन्नडच्या प्रभावामुळं हेल काढून बोलली जाणारी बेळगावी मराठी होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकाणकोणची कोकणी · · कोकणी · · खानदेशी · · चंदगडी · · तंजावर मराठी · · तावडी · · बाणकोटी · · बेळगावी मराठी · · मालवणी · · वर्‍हाडी · · पूर्व मावळी बोलीभाषा · · कोल्हापुरी · · सोलापुरी · · गडहिंग्लज (पूर्व)\nईस्ट इंडियन,मुंबई · · अहिराणी · · आगरी · · कादोडी · · कोलामी · · चित्पावनी · · जुदाव मराठी · · नारायणपेठी बोली · · वाघरी · · नंदीवाले बोलीभाषा · · नाथपंथी देवरी बोलीभाषा · · नॉ लिंग बोलीभाषा-मुरूड-क���लाई-रायगड · · पांचाळविश्वकर्मा बोलीभाषा · · गामीत बोलीभाषा · · ह(ल/ळ)बी बोलीभाषा · · माडीया बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · मांगेली बोलीभाषा · · मांगगारुडी बोलीभाषा · · मठवाडी बोलीभाषा · · मावची बोलीभाषा · · टकाडी बोलीभाषा · · ठा(क/कु)री बोलीभाषा · · 'आरे मराठी बोलीभाषा · · जिप्सी बोली(बंजारा) बोलीभाषा · · कोलाम/मी बोलीभाषा · · यवतमाळी (दखनी) बोलीभाषा · · मिरज (दख्खनी) बोलीभाषा · · जव्हार बोलीभाषा · · पोवारी बोलीभाषा · · पावरा बोलीभाषा · · भिल्ली बोलीभाषा · · धामी बोलीभाषा · · छत्तीसगडी बोलीभाषा · · भिल्ली (नासिक) बोलीभाषा · · बागलाणी बोलीभाषा · · भिल्ली (खानदेश) बोलीभाषा · · भिल्ली (सातपुडा) बोलीभाषा · · देहवाळी बोलीभाषा · · कोटली बोलीभाषा · · भिल्ली (निमार) बोलीभाषा · · कोहळी बोलीभाषा · · कातकरी बोलीभाषा · · कोकणा बोलीभाषा · · कोरकू बोलीभाषा · · परधानी बोलीभाषा · · भिलालांची निमाडी बोलीभाषा · · मथवाडी बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · माडिया बोलीभाषा · · वारली बोलीभाषा · · हलबी बोलीभाषा · · ढोरकोळी बोलीभाषा · · कुचकोरवी बोलीभाषा · · कोल्हाटी बोलीभाषा · · गोल्ला बोलीभाषा · · गोसावी बोलीभाषा · · घिसाडी बोलीभाषा · · चितोडिया बोलीभाषा · · छप्परबंद बोलीभाषा · · डोंबारी बोलीभाषा · · नाथपंथी डवरी बोलीभाषा · · पारोशी मांग बोलीभाषा · · बेलदार बोलीभाषा · · वडारी बोलीभाषा · · वैदू बोलीभाषा · · दखनी उर्दू बोलीभाषा · · महाराष्ट्रीय सिंधी बोलीभाषा · · मेहाली बोलीभाषा · · सिद्दी बोलीभाषा · · बाणकोटी बोलीभाषा · · क्षत्रीय बोलीभाषा · · पद्ये बोलीभाषा\nमहाराष्ट्री प्राकृत · · मोडी लिपी · · मराठी भाषा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०१४ रोजी १२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/falguni-nayar-net-worth/", "date_download": "2021-06-14T15:18:11Z", "digest": "sha1:SO45GQGE55K2EUV2RWKVRBAKU6LHNAAY", "length": 8479, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Falguni Nayar net worth Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nHCL च्या रोशनी नादर देशातील सर्वात ‘श्रीमंत’ महिला, बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ दुसर्‍या…\nमुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : देशातील सर्वात श्रीमंत महिलांमध्ये एचटीएल टेक्नोलॉजीज (HCL Technologies) या दिग्गज आयटी कंपनीच्या रोशनी नादर मल्होत्रा पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे 54,850 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यानंतर बायोकॉनच्या किरण…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nकलिंगड विकले न गेल्याने फुकट वाटत होता शेतकरी, लष्कराने मोठे…\nSalary Overdraft | नोकरदारांना खुशखबर \nLakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप…\nतरुणाने YouTube वर पाहून बनवला गावठी बॉम्ब, पण निकामी करता न…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल\n13 जून राशिफळ : ‘या’ 5 राशींसाठी दिवस लाभाचा, नशीब चमकणार,…\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक, ‘ही’ योजना…\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे शिवसेनेकडून राम मंदिराची बदनामी’ (व्हिडीओ)\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/category/agriculture/", "date_download": "2021-06-14T14:20:10Z", "digest": "sha1:U43F5SZGD4XJBW7XYX2U52E3IPE3O5S6", "length": 6827, "nlines": 89, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "Agriculture Archives - Prime Maharashtra", "raw_content": "\nरोहित पवारांचा महाराष्ट्रातील रुग्णालयांना मदतीचा हात, केली ही मोठी मदत \nबारामती ॲग्रो च्या माध्यमातून वेळोवेळी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत सहकार्य करण्यात आलेले आहे. मागील वर्षी सुद्धा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत राज्यभरात सॅनिटायझर बारामती ॲग्रो च्या माध्यमातून रोहित पवार यांनी दिले होते. आमदार रोहित पवार…\nआज पासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा पुन्हा येल्गार; आंदोलनाचा 173 वा दिवस\nशेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द व्हावेत म्हणून आंदोलनाला पुन्हा एकदा सक्रिय होत उद्या पासून शेतकऱ्यांचा येल्गार पेटणार आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगभरातून प्रतिसाद मिळाला. देशभरातून लोक आंदोलनाच्या बाबतीत जबरदस्त सक्रिय सहभाग नोंदवत…\nजायकवाडीसाठी अगदी मृत्युच्या दाढेतून परत आले होते शंकरराव चव्हाण\nमहाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात पाणीसाठा आहे. अनेक नद्या, झरे, ओढे, धबधबे, तलाव आणि धरणे आहेत. जी पाण्याची भूक भागवतात. हे पाणी छोट्या मोठ्या बंधाऱ्यांनी आणि धरणांनी अडवलेलं आहे. पण धरणांमध्ये देखील अशी काही धरणं आहेत, जी शेतीच्या,…\nशेतकऱ्यांचे विषय मांडणाऱ्या या महाराष्ट्रातल्या टिकटॉकरची, यूट्युबनेही ओळखली किंमत\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण फक्त एकाच चेहऱ्याला समोर आणतो, राजकारण्यांच्या. देशातील राजकारणी शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न संपवतील, असं आपण आपल्या मनातल्या मनातच ठरवतो आणि जेव्हा हा मायबाप शेतकरी आत्महत्या करतो, तेव्हा त्याची दुषण सरकारला…\nमहाविकास आघाडी सरकारकडून ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्काराची घोषणा\nराज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी व संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात ये���े. नुकतीच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०१८ व २०१९ या दोन…\nआमदार रोहीत पवारांच्या वडिलांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर\nआमदार रोहीत पवार यांचे वडील श्री. राजेंद्र पवार यांना राज्याचा मानाचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.श्री राजेंद्र पवार बारामती अॅग्रोचे प्रमुख असून या अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी कृषीक्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत.यापूर्वीही…\nशेतकऱ्यांनी भाजपा आमदाराला चोपले\nकेंद्र सरकारच्या अन्यायकारक तीन कृषि कायद्यांचा विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे ४ महिन्यांचा अवधी उलटला तरी केंद्र सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे लक्षात घेऊन शेतकरी संतप्त झाले आहेत. नुकतेच याचे पडसाद पंजाबमधील मलोट येथे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/bumper-recruitment-without-railway-exam-read-what-are-conditions-11180", "date_download": "2021-06-14T15:55:54Z", "digest": "sha1:HWAUUKLHFAER7SNJIKGDHUWJV6VF3X6M", "length": 10390, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "रेल्वेत परीक्षेविना बंपर भरती, वाचा काय आहेत अटी शर्थी... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेल्वेत परीक्षेविना बंपर भरती, वाचा काय आहेत अटी शर्थी...\nरेल्वेत परीक्षेविना बंपर भरती, वाचा काय आहेत अटी शर्थी...\nबुधवार, 19 ऑगस्ट 2020\nरेल्वेत परीक्षेविना बंपर भरती केली जाणाराय. रेल्वेत 4499 जागांसाठी मेगा भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झालीय. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे.\nसध्या कोरोनाच्या काळात नोकरीवर मोठं संकट आलंय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या यात गेल्या आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे पगार देणं शक्य होत नसल्याने सरकारही हतबल आहे. मात्र अशातच जरा आशेचा किरण दिसायला लागलाय. दरम्यान बेरोजगारांसाठी एक चांगली बातमी आहे,\nरेल्वेत परीक्षेविना बंपर भरती केली जाणाराय. रेल्वेत 4499 जागांसाठी मेगा भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात झालीय. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं सुरू राहणार आहे. दहावी, आयटीआय उत्तीर्णांसाठी सुवर्णसंध��� आहे.\nपाहा सविस्तर व्हिडिओ -\nअर्ज भरण्यासाठी दहावीला कमीत कमी 50 टक्के मार्कची अट असून, त्यासोबत आयटीआयही गरजेचं आहे. आरक्षित वर्गांसाठी आणि महिलांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तर इतर वर्गांसाठी 100 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे.\nकोरोना corona नोकरी बेरोजगार व्हिडिओ महिला women\nज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्या प्रमुख पदी अँड विकास...\nपुणे - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या Dnyaneshwar Maharaj पालखी सोहळा पायी...\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nअनलॉक झालं, उद्यापासून शाळा सुरू पण चिमुकले अद्यापही घरातच बंदिस्त\nलातूर : कोरोनाचा Corona कहर काही प्रमाणात कमी झाला आहे. राज्य शासनाने State...\nसहस्त्रकुंड धबधबा वेधतोय पर्यटकांचे लक्ष\nमराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा सध्या पर्यटकांचे लक्ष वेधत...\nदहावी-बारावी निकालासाठी तज्ज्ञांची कमिटी नेमली जाणार - बच्चू कडू\nअमरावती - कोरोनामुळे Corona दहावी बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. मात्र आता...\nराज यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त युवकांना ५३ रुपयांचे पेट्रोलचे...\nठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित ठाण्यातील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nलहान मुलांच्या संरक्षणसाठी : आयुष मंत्रालयाची नवीन मार्गरदर्शक सूचना\nकोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना आणि तरूणांना...\nकोरोना रुग्णाच्या मदतीला धावून मनोबल वाढविणाऱ्या राजेशवर कौतुकाची...\nबुलढाणा : संपूर्ण देशाला गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने Corona ग्रासले आहे. ...\nआजपासुन रायगडमध्ये ऑनलाईन वर्ग सुरु\nरायगड - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेकांना जीव...\nलाॅकडाऊनच्या नियमांना हरताळ; महाबळेश्वरमध्ये झाली पर्यटकांची...\nसातारा : जिल्हा प्रशासनाच्या लॉकडाऊनच्या Lock Down नियमांना हरताळ फासत महाबळेश्वर...\nसध्याची परिस्थिती अजून वर्ष- दोन वर्षे राहणार; काळजी घ्या -...\nआंबेगाव: कोरोना गेलेला नाही. हीच परिस्थितीत अजून वर्ष- दोन वर्षे राहणार आहे....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T15:40:54Z", "digest": "sha1:LMIMGTEKCQ46FZXMWHXZLHBEEQ4ZPQP7", "length": 4097, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nपुण्यातील 'श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ' आणि महाडची 'स्थानिक उत्सव समिती' ही २०११ सालापासून शिवाजी, त्याचे किल्ले किंवा अशीच काही ऐतिहासिक माणसे आणि वास्तू यांवर काम करणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार देते.\nआजवर हा पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, विजयराव जाध‍व, प्रा. प्र.के. घाणेकर आणि तुकाराम जाधव यांना मिळाला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ मार्च २०२१ रोजी ०६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-life-of-a-serpent-of-the-ghonas-variety", "date_download": "2021-06-14T15:13:49Z", "digest": "sha1:2V6B2GVXNV4T5MAQ3ETVXLQG54CSCLJR", "length": 2896, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देवळाली कॅम्प : अतिविषारी घोणस जातीच्या सर्पाला जीवदान Latest News Nashik Life of a Serpent of the Ghonas Variety", "raw_content": "\nदेवळाली कॅम्प : अतिविषारी घोणस जातीच्या सर्पाला जीवदान\n शिंगवे बहुला येथील अंबडवाडी परिसरात एका घरासमोर निघालेल्या घोणस जातीच्या सापाला सर्पमित्र विक्रम कडाळे यांनी पकडून जंगलात सोडून दिले.\nविक्रम कडाळे यांना शिंगवे बहुला येथील छबू नाना निसाळ यांनी फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र कडाळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी रवाना झाले. येथे पोहोचून पाहणी केल्यावर घोणस जातीचा साप आढळून आला. प्रसंगावधान राखत त्यांनी तात्काळ या सापास पकडले.\nत्यानंतर नागर��कांच्या मनात असलेली सापांविषयीची भीती व गैरसमज दूर करण्यासाठी सापांविषयी माहिती दिली. त्यानंतर सापाला जवळच्या जंगलात सोडून देण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-micro-containment-zones-fall-by-35-in-just-one-week-64592", "date_download": "2021-06-14T15:09:02Z", "digest": "sha1:BUUZPQNRSAHH2PLCOJD2QD2BAKGAGAVG", "length": 9766, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai micro containment zones fall by 35 in just one week | दिलासादायक! मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये ३५ टक्क्यांनी घट", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये ३५ टक्क्यांनी घट\n मुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये ३५ टक्क्यांनी घट\nमुंबईतील मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये देखील एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासाजनक माहिती समोर येत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमागील अनेक दिवसांपासून कोरोनानं ग्रासलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील मायक्रो कटेंमेंट झोनमध्ये देखील एका आठवड्यात ३५ टक्क्यांनी घट झाल्याची दिलासाजनक माहिती समोर येत आहे. महापालिकेकडून कोणत्याही निवासी इमारतीमध्ये ५ पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास संबंधीत संपूर्ण इमारत मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) म्हणून घोषित केली जाते.\nकोरोनासंबंधित पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई शहरात सध्या ७२८ सक्रिय मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. यापूर्वी २८ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतीय या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)ची इमारतींची संख्या ११०१ वर पोहचल होती. सध्या अंधेरी पश्चिमकडील के पश्चिम (केडब्ल्यू) पालिका वॉर्डमधील जुहू, विलेपार्ले, वर्सोवा आणि लोखंडवाला या परिसरात तब्बल २१५ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) इमारती आहेत. जी मुंबईतील सर्वाधिक संख्या आहे.\nमहापालिकेच्या डी वॉर्डमधील ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडमधील १६४ इमारती या ग्रँट रोड, मलबार हिल आणि नॅपियन सी रोडवर १६४ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)आहेत. तर कुर्ला आणि चांदिवली या एल वॉर्डमधील ५८ इमारती या मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ)म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. तर भायखळा व्यापणार्‍या ई वार्डमध्ये ५६ मायक्रो कटेंमेंट झोन (MCZ) आहेत. मार्चनंतर मुंबई कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती.\nबहुतांश घरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत होते. त्यामुळं आपोआपच इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत होते. दरम्यान मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदवले जात आहे. यात एका कुटुंबात जास्तीत जास्त दोन रुग्ण आढळत असल्याने त्यांना अगलीकरणात ठेवणे सोपे होत असल्याची माहिती समोर येत आहे. कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ) होते. सध्या शहरात केवळ ९ हजार ६९ सील्ड फ्लोर्स (SF) आहेत तर १०२ कंटेंट कॉन्ट्रॅक्ट झोन (CZ)आहेत.\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/08/mumbai-corona.html", "date_download": "2021-06-14T16:25:16Z", "digest": "sha1:6545JETF63XXIAKNAFTEWQFPGZJ4YPDM", "length": 5552, "nlines": 66, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "मुंबईत ११०५ नवीन रुग्ण, ४९ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI मुंबईत ११०५ नवीन रुग्ण, ४९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबईत ११०५ नवीन रुग्ण, ४९ रुग्णांचा मृत्यू\nमुंबई - मुंबईत २४ तासांत ११०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ११६४५१ झाली असून एकूण मृतांचा आकडा ६४४४ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी रविवारी दिवसभरात ३९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ८८२९९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या अॅक्टीव २१४१२ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.\nधारावीत रविवारी १३ नवीन आढळले असून येथील रुग्णांची संख्या २५७३ वर झाली आहे. यातील तब्बल २२४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव ८० रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दादरमध्ये २२ नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या १८२९ वर पोहचली आहे. मात्र यातील १२७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे येथील सध्या अॅक्टीव रुग्ण ४८१ आहेत. तर माहिममध्ये दिवसभरात १४ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या १७३२ झाली आहे. मात्र यातील १४३० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या येथील अॅक्टीव रुग्ण २२८ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5636/", "date_download": "2021-06-14T15:34:52Z", "digest": "sha1:2PN7ZUI6TFGU4IIPFUVY7EO7B4S6Z2UR", "length": 10792, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "नियमाचे उल्लंघन करणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई मोक्कार फिरणार्‍यांकडून 15 हजाराचा दंड वसूल", "raw_content": "\nHomeकोरोनानियमाचे उल्लंघन करणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई मोक्कार फिरणार्‍यांकडून 15 हजाराचा दंड वसूल\nनियमाचे उल्लंघन करणार्‍या सहा दुकानदारांवर कारवाई मोक्कार फिरणार्‍यांकडून 15 हजाराचा दंड वसूल\nगेवराई (रिपोर्टर) पोलीस प्रशासन व नगरपरिषदेच्या वतीने लॉकडाऊनचे नियम तोडणार्‍या व विनामास्क मोकाट फिरणार्‍या विरुद्धची कारवाई मोहीम सुरूच असून गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने आज सकाळपासून विविध ठिकाणी कारवाया करत दुपारपर्यंत 15 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली.\nकोविडच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले असताना विनाकारण मोकाट फिरणारे व लॉकडाऊनचे नियम तोडणार्‍या विरोधात पोलीस प्रशासन व न.प.ची कारवाई मोहीम सुरू असून आज गेवराई पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्नील राठोड व पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार यांनी स्वतः रस्त्यावर उतरून भाजी मंडई येथे नियम तोडून गर्दी जमवत भाजी विक्री करणार्‍या 6 जणांवर भा.द.वी. कलम 188 नुसार कारवाई करण्यात केली. या कारवाईत सपोनि प्रफुल्ल साबळे, शरद बहिरवाळ, सरोदे यांचा सहभाग होता. यासह खामगाव, बीड बायपास जवळील झमझम पेट्रोल पंप व पांढरवाडी फाटा या ठिकाणी कारवाया करून दंड वसुली केली.\nयामध्ये पांढरवाडी फाटा येथे चेक बॅरिगेट लावून 31 कारवाया केल्��ात असून यात एकूण 7 हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आली. या कारवाया पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, पो.ना.संतोष गाडे, किरण पोतदार यांच्यासह आदींनी केली. तसेच बायपास वरील झमझम पेट्रोल पंप येथे चेक नाका लावून 16 कारवाया करत 4 हजार रुपये दंड वसुली करण्यात आली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पो.ना. शरद बहिरवाळ, हनुमान जावळे, सय्यद यांच्यासह आदींनी केल्या. तर खामगाव येथील चेक पोस्ट वर मोकाट फिरणारे 15 जण व विनामास्क फिरणार्‍या 6 जणांवर कारवाई करत 4 हजार 100 रु दंड वसुली करण्यात आली. ही कारवाई स.पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, नागरे, विशाल प्रधान आदी पोलीस कर्मचारी होते. या सर्व कारवाया सकाळपासून दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आल्या असून सर्व ठिकाणच्या विविध केलेल्या कारवाया मध्ये एकूण 15 हजार 100 रुपयाची दंड वसुली करण्यात आली. या कारवाईने मोकाट फिणार्‍यामध्ये दहशत निर्माण झाल्याने शहरात शुकशुकाट दिसून येत आहे.\nPrevious articleरस्त्यावरील 284 चाचण्यात 13 पॉझिटिव्ह\nNext article72 केंद्रावर आजपासून लसीकरणाला सुरूवात कोव्हीशिल्डच्या 27 हजार 840 लस मिळाल्या\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\nभगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम -ना. मुंडे\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5834/", "date_download": "2021-06-14T14:44:19Z", "digest": "sha1:ZG46T6BEG3RH5YLMTKACGZ5WFGPATI6R", "length": 9597, "nlines": 138, "source_domain": "beedreporter.com", "title": "सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला गजाआड", "raw_content": "\nHomeक्राईमसराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला गजाआड\nसराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला गजाआड\nपत्नीसह झाला होता फरार; दर दोन-तीन दिवसाला रूम बदलून पोलीसांना देत होता गुंगारा\nबीड (रिपोर्टर):- सोन्याच्या हव्यासापोटी शिरूर कासार येथील सराफाचा प्रिप्लॅन खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीच्या अखेर एलसीबीने मुसक्या आवळल्या. काल रात्री त्याला नाशिक रोडवर पोलीसांनी बेड्या ठोकत शिरूर पोलीसांच्या स्वाधीन केले. खून करून तो आपल्या पत्नीसह फरार झाला होता. पोलीसांना संशय येवू नये म्हणून तो दर दोन-तीन दिवसाला शहर आणि रूम बदलत असे मात्र अखेर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.\nशिरूर कासार येथे २३ मे रोजी सराफा विशाल सुभाष कुलथे याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीसांनी २ आरोपींना अटक केले होते. मात्र यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड हा त्याच्या पत्नीला घेवून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी शिरूर पोलीसांसह एलसीबीचे पथक रवाना झाले होते. सुरूवातीला तो औरंगाबाद येथे राहिला होता. त्यानंतर नांदेड, नाशिक सातपुर असे लोकेशन पोलीसांना मिळाले होते. तो या शहरात भाड्याने रूम करून राहत होता. मात्र पोलीसांना संशय येवू नये म्हणून दोन-तीन दिवसाला रूम चेंज करायचा आणि घर मालकाला महिन्याचं भाड देवून टाकायचा. काल नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात तो वास्तव्यास आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत यांना झाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह काल नाशिक शहर गाठुन नाशिक रोड पोलीसांच्या मदतीने आरोपी ज्ञानेश्‍वर गायकवाड याला बेड्या ठोकल्या. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, डिवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत, बालाजी दराडे, काळे, वाघमारे, हंगे, महिला पोलीस संगिता सिरसाट, जायभाय यांनी केली.\nPrevious articleजिल्हाधिकारी कार्यालयासह ग्रा.पं. समोर महिलांचे धरणे गेल्या वर्षीचा पीक विमा शेतकर्‍यांना मिळाला नाही\nNext articleप्रखर- शेतकरी चळवळी आणि सरकार\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10368/", "date_download": "2021-06-14T14:10:33Z", "digest": "sha1:3NFMRUK4DZRIQJHCVOTYSNTC5Y3GQCT4", "length": 9281, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू… - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…\nसद्यस्थितीत 4 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरू..\nजिल्ह्यात कोरोनामुळे आज १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५३ कोरोना बाधित झाले आहेत.सद्यस्थितीत ४ हजार ७०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.\nवैभववाडीत लसिकरणास झालेल्या गर्दीमुळे आरोग्य विभाग हतबल…\nसिंधुदुर्ग कोरोना अपडेट्स.;सिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण..\nधक्का मित्रमंडळाने घेतलेल्या तिसऱ्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले…\nकुमारी सोहनी संदीप साळसकर शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 653 कोरोना बाधित रुग्ण तर आज 13 जणांचा कोरोनामुळे मृत्यू…...\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत बॅरिस्टर नाथ पै.कोव्हिडं सेंटर येथे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेस्टेटर उपल...\nकिशोर मुसळे चारि्टेबल ट्रस्ट मार्फत आणावं येथील सविता आश्रमात अन्नधान्य वाटप.....\nश्यामसुंदर सावंत आणि मंदार सावंत यांनी जपली सामाजिक बांधिलकी जपत ओरोस कोविड सेंटरला केले सुरक्षा किट...\nवेंगुर्लेत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी चक्रीवादळ नुकसानीची केली पाहणी.....\n२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन.....\nग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथील\nमसुरेत बीएसएनएल सेवे सह वीज पुरवठा ठप्प.....\nशामसुंदर परब यांचे निधन\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान...\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nसिंधुदुर्गातील सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सामंजस्य करार\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 293 कोरोना बाधित रुग्ण तर,10 जणांचा कोरोनाने मृत्यू..\nग्रीन ड्रीम्स स्पर्धेत तिवरे येथीलचैतन्य शिरसाट विजेता\nशामसुंदर परब यांचे निधन\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..\n२६ मे.ची बुद्ध जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी.;भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेच्या वतीने आवाहन..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड ��ेश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6211", "date_download": "2021-06-14T15:36:49Z", "digest": "sha1:K5VE6ZYK3JSXQLYGJE2UU6JATSCSNODN", "length": 8991, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "गोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद — कोरोनाबाधितांच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाचा निर्णय | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर गोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद — कोरोनाबाधितांच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाचा निर्णय\nगोंडपिपरी उदयापासून चार दिवस बंद — कोरोनाबाधितांच्या पाश्र्वभुमीवर प्रशासनाचा निर्णय\nगोंडपिपरी . पंचायत समिती प्रशासनात कोरोना बाधित निघाले.सोबतच नगरातील काहींना लागण झाली.यामुळ खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी गोंडपिपरी शहरात उदया दिनांक 16 आॅगष्ट पासून चार दिवस कळकळीत बंदचा आदेश निर्गमीत केला आहे.याचसोबत विस व एकवीस आॅगष्ट रोजी जिवनावश्यक अंतर्गत मोडणा-या सेवा सकाळपासून दूपारी दोन वाजेपर्यतच सुरू ठेवण्यात येणार आहेत.\nगोंडपिपरी नगरात कोरोनाच्या शिरकावानंतर प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कामाला लागली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी संजयकुमार डव्हळे,तहसिलदार सिमा गजभीये ठाणेदार संदीप धोबे यांनी केले आहे.घराबाहेर पडल्यास दंडात्मक तथा फौजदारी कार्यवाही करण्यात येणार असल्याने येणारे चार दिवस नागरिकांनी आपआपल्या घरीच राहावे असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.\nPrevious articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे स्वातंत्र्यदिन साजरा शा.समिती अध्यक्ष श्री नागेश शिरलावर यांच्या हस्ते ध्वजारोहण\nNext articleएस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा\nयुवासेने च्या वतीने वृक्षारोपन करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nपाथरी येथे मोफत बी. पी शुगर तपासणी उपसरपंचं प्रफुल तुम्मे यांचा पुढाकार\nआ.सुधीरभाऊ मुंगटीवार फँन्स कल्ब तर्फे गरजुना ताडपत्री वाटप केले:श्रीकांत आंबेकर\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nआज राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे चंद्रपूर दौऱ्यावर\nघुग्घुस येथील आमराई प्रभाग क्रमांक 01 मध्ये राहणाऱ्या सर्व स्थानिक लोकांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-11th-june-2020-305654", "date_download": "2021-06-14T15:39:40Z", "digest": "sha1:XNGFRHSVOYHZET76JDQG2YSZMKX7B3ZW", "length": 17136, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : ११ जून", "raw_content": "\nगुरुवार - ज्येष्ठ कृ. ६ चंद्रनक्षत्र धनिष्ठा, कुंभ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.५६ चंद्रास्त स.११.०१ भारतीय सौर २१, शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग : ११ जून\nगुरुवार - ज्येष्ठ कृ. ६ चंद्रनक्षत्र धनिष्ठा, कुंभ, सूर्योदय ५.५९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय रा. ११.५६ चंद्रास्त स.११.०१ भारतीय सौर २१, शके १९४२.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n१९२४ - नामवंत इतिहास संशोधक व नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. गुणोत्कर्ष, तारामंडळ, चित्रवंचना, उग्रमंडल आणि देशकंटक ही त्यांनी लिहिलेली काही नाटके.\n१९५० - नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक, थोर स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांचे निधन. ���श्‍यामची आई’ हे अजरामर पुस्तक त्यांनी लिहिले.\n१९८३ - भारताच्या सर्वांगीण औद्योगिक विकासात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या बिर्ला उद्योगसमूहाचे संस्थापक घनश्‍यामदास बिर्ला यांचे निधन.\n१९९७ - पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीत ‘सुखोई-३० के’ ही रशियन बनावटीची विमाने हवाई दलात दाखल.\n१९९७ - प्रसिद्ध उर्दू कादंबरीकार शकील जमाली यांचे निधन. १९५२ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी ‘फिरदौस’ ही पहिली कादंबरी लिहिली.\n१९९७ - इंग्लिश खाडी प्रथम पोहून जाणारे पहिले भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांचे निधन.\n२००० - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमेष : कला क्षेत्रामध्ये प्रगती होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.\nवृषभ : तडजोडीची व सामंजस्याची भूमिका राहील. चिकाटीने कार्यरत राहाल.\nमिथुन : आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. तुमचा उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल.\nकर्क : दैनंदिन कामे विलंबाने होतील. प्रकृती अस्वस्थ राहील. आराम करण्याकडे कल राहील.\nसिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. चिकाटीने कार्यरत राहाल. खर्च कमी होतील.\nकन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अनावश्‍यक कामे पूर्ण करावी लागणार आहेत.\nतुळ : काहींचे बौद्धिक परिवर्तन होईल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील.\nवृश्‍चिक : मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.\nधनू : काहींना नवा मार्ग दिसेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. तुमचा उत्साह वाढेल.\nमकर : चिकाटी वाढणार आहे. आरोग्य उत्तम राहील. मनोबल उत्तम असणार आहे.\nकुंभ : गेले दोन दिवस असणारे नैराश्‍य कमी राहील. चिकाटीने कार्यरत राहावे लागेल.\nमीन : काळजी घ्यावी. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.\nजन्मकुंडलीनुसार भ्रमण करताना शनि कोणत्या राशीला काय फळ देईल..\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\nजाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य; मेष राशीचा वाढेल उत्साह\nमन सब का आधार माणसाचं दैनंदिन जीवन हा एक जाणिवेचा प्रवास असतो. दिवसभर माणूस काही काळ जागा असतो, काही काळ झोपेत, स्वप्नात जागा असतो, तर काही काळ स्वप्नाव्यतिरिक्त गाढ झोपेत असतो. माणसाचं एकच मन जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती (गाढ झोप) अशा तिन्ही अवस्थांतून फुलत असतं, फळत असतं, गहिवरत असतं, वि\nतिची आणि तुझी 'ही' रास आहे 'या' राशींच्या कपल्सचं पटणं कठीण..\nमुंबई : भारतीय परंपरेनुसार लग्नाआधी मुलगा आणि मुलीची जन्मपत्रिका बघणं महत्वाचं मानलं जातं. जन्मपत्रिकेनुसार तुमची कुंडली जुळत असेल तरच लग्न ठरवण्यात काहींचा कल असतो. मात्र प्रेमविवाह करणाऱ्यांना कुंडली किंवा राशींचं फारसं पडलेलं नसतं. काही लोकं राशिभविष्य आणि ग्रहांवर विश्वास ठेवतात तर काह\nराशिभविष्य : कोणत्या राशीला शनी काय फळ देणार...\nसाडेसातीचा प्रभाव प्रत्येकाच्या कुंडलीनुसार वेगवेगळा मिळतो. शनीचं भ्रमण कुंडलीतील ज्या स्थानातून/राशीतून सुरु असतं, त्या स्थानावरून जीवनातील त्या त्या गोष्टींवर शनीचा प्रभाव पडतो. राशीनुसार तर शनि महाराज फल देतातच. पण, जन्मकुंडलीनुसार कोणत्या स्थानातून शनिमहाराज भ्रमण करताना काय फळ देतात,\n18 मार्च : आजचं भविष्य आवर्जून वाचा\nआजचे दिनमान 18 मार्च 2020 बुधवार\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\nजाणून घ्या आजचे राशी भविष्य; तूळ राशीसाठी आनंदाचा दिवस\nमेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागण्याची शक्यता आहे. वृषभ : जिद्द वाढणार आहे. मनोबलाच्या जोरावर कामे यशस्वी कराल. आत्मविश्वामसपूर्वक वागाल. मिथुन : आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. एखादी मानसिक चिंता राहील. कामाचा ताण व दगदग जाणवेल.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर\nपंचांगसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.\nराशिभविष्य (ता. १७ जानेवारी २०२१ ते २३ जानेवारी २०२१)\n माणूस आणि माणसाचं अस्तित्व हे एक स्पंदन आहे आणि हे स्पंदन आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करत असतं. पंचमहाभूतं खवळतात हे आम्ही मान्य करतो. अशा या नैसर्गिक दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी माणूस आपली सुरक्षाव्यवस्था कार्यान्वित ठेवतच असतो; परंतु माणूस आणि माणसाची स्पंदन\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 28 डिसेंबर\nसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ७.०६ सूर्यास्त ६.०६, चंद्रोदय दुपारी ४.४०, चंद्रास्त सकाळी ६.१४, भारतीय सौर पौष ७ शके १९४२.------------------------------------------------------\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/two/", "date_download": "2021-06-14T14:04:13Z", "digest": "sha1:23XV6P7UG2AM7NRHJ6XX2ZHWY7Y2IDS7", "length": 3855, "nlines": 49, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates two Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nदहशतवादी कॅम्प उद्ध्वस्त, पाक लष्करासह 20 दहशतवाद्यी ठार\nया कारावाईमध्ये पाकिस्तानच्या पाच सैनिकासह 20 ते 22 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.\nजवानाच्या पत्नीची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या\nकोल्हापूरमध्ये एका जवानाच्या पत्नीने स्वत:च्या दोन चिमुकल्यांना पेटवून घेत स्वत: आत्महत्या केली. कोल्हापूरमधल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये ���िरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/News/3915/Vacancies-of-Officers-in-Income-Tax-Nagpur-Zone-and-NADT.html", "date_download": "2021-06-14T15:17:39Z", "digest": "sha1:DJO4VCNBZ5UY5X4PBTHUZ6WTOEESYQOQ", "length": 9559, "nlines": 59, "source_domain": "naukriadda.com", "title": "आयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nआयकर नागपूर झोन आणि NADT मध्ये अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nआयकर विभागाच्या नागपूर झोनमध्ये १९ भारतीय महसूल सेवेची (आयआरएस) महत्त्वपूर्ण पदे रिक्त आहेत. नागपूर झोनमध्ये आयआरएसची १०० पदे मंजूर असून, त्यापैकी ८१ पदांवर अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संजय थूल यांना माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झाली आहे. थूल यांना सहायक आयकर आयुक्त रमेश मुघोल यांनी उपरोक्त माहिती दिली.\nसीसीआयटी नागपूरमध्ये ७५ आणि एनएडीटीमध्ये २५ पदे आयआरएसकरिता आहेत. यापैकी ८१ पदे भरण्यात आली आहेत. प्रधान आयुक्तांची तीन, अतिरिक्त आयुक्तांची सात आणि उपायुक्त व सहायक आयुक्तांची नऊ पदे रिक्त आहेत. या श्रेणीत एकूण ९३ पदे मंजूर असून, ७४ पदांवर अधिकारी कार्यरत आहेत.\nसंजय थूल म्हणाले, माहितीच्या अधिकारांतर्गत आयकर विभागाने माहिती उपलब्ध करून दिली आहे. नागपूर कार्यालयात एकूण १,३३५ पदे मंजूर असून, त्यापैकी ८७९ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मंजूर पदांमध्ये ४५६ पदे रिक्त आहेत. आयकर विभाग महसूल संकलनात सर्वाधिक महत्त्वपूर्ण विभाग आहे. या विभागात दरवर्षी लाखो कोटी रुपयांचा महसूल गोळा होतो. त्यानंतरही देशभरात या विभागात ३०,८१७ पदे रिक्त आहेत. विभागाकरिता देशभरात एकूण ७६,३२१ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४५,५०४ पदांवर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. थूल म्हणाले, नागपूर झोन आणि नागपूर कार्यालयात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही पदे भरली जात नाहीत. त्यामुळे लोकांची कामे प्रभावित होत आहेत. विभागाने मागणी केल्यानंतरही सरकार रिक्त पदे भरण्यास पुढाकार घेत नसल्याचे दिसू�� येत आहे. ग्रुप-१ मध्ये आयआरएस अधिकाऱ्यांची भरती होते, त्या ठिकाणीही जवळपास ९०० पदे रिक्त असल्याची माहिती आहे.\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/famous-hollywood-producer/", "date_download": "2021-06-14T15:42:16Z", "digest": "sha1:SUOJYKVUKD6HGDVCOS5EZ33FEPUCRDAT", "length": 8485, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Famous Hollywood Producer Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\n#MeToo : ‘रेप’ आणि ‘ओरल सेक्स’साठी भाग पाडायचा ‘हा’ प्रसिद्ध…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध हॉलिवूड प्रोड्युसर हार्वी वीन्स्टीनवर अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. सोमवारी एका कोर्टानं हार्वीला या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. हार्वीला जन्मठेपेची शिक्षा होण्याची शक्यता आहे. मीटू…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’…\nकेरळ गोल्ड तस्करी प्रकरणात NIA चे सांगलीत छापे; डिप्लोमॅटिक…\nभगवी शॉल अन् गुपचूप अंकाई किल्ल्यावर २ दिवस मुक्काम, महादेव…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nस्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाईला लागणार ब्रेक,…\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा;…\n10 वर्ष कमी दिसेल व्यक्तीचे वय जाणून घ्या नेहमी तरूण राहण्याचा…\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार\nPune News | पुण्यात 17 वर्षीय मुलाचा 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार करून खून, परिसरात प्रचंड खळबळ\n2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’ सर्व जागा लढवणार – अरविंद केजरीवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/2-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-06-14T15:25:57Z", "digest": "sha1:OSE4KWBA24D4236GFDPFDFUSY42RYCR7", "length": 10468, "nlines": 129, "source_domain": "www.batmidar.in", "title": "2 दिवसांत मुख्यमंत्र्यांचे दुसर्‍यांदा आश्‍वासन | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome हेडलाइन्�� 2 दिवसांत मुख्यमंत्र्यांचे दुसर्‍यांदा आश्‍वासन\n2 दिवसांत मुख्यमंत्र्यांचे दुसर्‍यांदा आश्‍वासन\nयाच अधिवेशनात – मुख्यमंत्री\nमुंबई, दि १ – दिवसेंदिवस पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबविण्यासाठी आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित असलेल्या पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत हे आश्वासन दिले.\nपत्रकार हल्लाविरोधी कृती समिति,मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे पदाधिकारी आणि वृत्तवाहिन्याचे (टी व्ही) प्रतिनिधी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याचे संकेत दिले होते.\nभाजपाचे सदस्य आशिष शेलार यांनी आज पत्रकारांवरील हल्ल्याचा उल्लेख करून पत्रकारांच्या सुरक्षेविषयी विधानसभेत चिंता व्यक्त केली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे ,प्रकाश गजभिये आणि शिवसेनेच्या डाँ निलम गोर्हे यांनीही परिषद सभागृहात पत्रकारांवरील हल्ल्यांसंदर्भात चिंता व्यक्त करून कायदा करण्याची मागणी केली होती.\nआशिष शेलार यांच्या मागणीला प्रतिसाद देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार असून हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाईल.\nमराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या विद्यमान कार्यकारिणीने याच काळात बैठक घेऊन पत्रकार हल्लाविरोधी कायद्यात उपयुक्त सुधारणा सुचवून शासनाला सादर केल्या आहेत.\nपत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.तसेच हा प्रश्‍न उपस्थित करून विषयाला पुन्हा वाचा फोडल्याबद्दल आ.आशिष शेलार,डॉ.निलमताई गोर्‍हे,धनंजय मुंडे,आ.संजय दत्त,निरंजन डावखरे ,प्रकाश गजभिये यांचे आभार मानले आङेत. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावे, अशी अपेक्षा आहे.मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात दोन वेळा पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक सभागृहात मांडण्याचं आश्‍वासन दिल्यानं अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडयात विधेयक येईल अशी अपेक्षा आहे.\nNext articleधन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\n1036 पत्रकार कोरोनाचे बळी\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nआपला बिझनेस वाढवा, बातमीदारच्या माध्यमातून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/5123", "date_download": "2021-06-14T14:14:30Z", "digest": "sha1:WPWDBDFK2YDA6HSVASFTFOT5EAKL5OYK", "length": 8095, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "धानाचे बोनस तातडीने घा | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली धानाचे बोनस तातडीने घा\nधानाचे बोनस तातडीने घा\nयेनापुर प्रतिनिधी / तेजल झाडे\nमहाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने बोनस देण्यात आला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष संदीप तिमाडे यांनी दिला आहे.\nचामोर्शी तालुक्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात सर्वात मोठा तालुका असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. मात्र धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही. शेतीत रोवनी ,खत व जिवनावशक साहित्य खरेदी करन्यास पैसा आवशक आहे त्यामुळे कुटुंब कसे जगावे असा प्रश्न या तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे तातडीने बोनस देण्यात यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा संदीप तिमाडे यांनी केला आहे.\nPrevious articleनरसाळा येथील दोन घरी ५४ हजारा च्या दागिन्याची घरफोडी.\nNext articleमहानेटच्या पोलवरुन पडुन कामगार युवक गंभिर जखमी, दिपक चौपाटी वरील घटना\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार ��ांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n२० आत्मसमर्पीत नक्षल सदस्यांनी केले रक्तदान\nमहाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी जिल्ह्य सचिव पदी विकेश नैताम...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/ameya-khopkar-angry-on-indian-idol-host-aditya-narayan-nrst-133396/", "date_download": "2021-06-14T14:32:54Z", "digest": "sha1:HOR7DEXG5ZZFPVE5KX74WMSE6Y74GLEO", "length": 12485, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ameya khopkar Angry on Indian Idol Host Aditya Narayan nrst | 'अलिबागकरांची माफी माग, नाहीतर कानाखाली आवाज काढीन', अमेय खोपकरांचा आदित्यला इशारा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\n'अलिबागसे आये हो क्या'‘अलिबागकरांची माफी माग, नाहीतर कानाखाली आवाज काढीन’, अमेय खोपकरांचा आदित्यला इशारा\nमहाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला चांगलच खडसावले आहे.\n‘इंडियन आयडल १२��� हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शो रोज वादात अडकतो. इंडियन आयडलमध्ये होस्ट करणाऱ्या आदित्य नारायणने नुकत्याच पार पडलेल्या भागात शो सुरु असताना एका स्पर्धकाबरोबर बोलताना ”राग पट्टी ठिक से दिया करो, हम क्या अलिबागसे आये है क्या” असे म्हटले होतं. आदित्यच्या अशा बोलण्यावरुनच नवा निर्माण झाला आहे.\nअलिबाग विषयी असे बोलणे रसिकांनाही चांगलेच खटकले आणि आदित्यचे नॅशनल चॅनेवर असं बोलण्यावर रसिकही चांगलेच संतापले आहेत. तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही आदित्यचा उद्धटपणा वाढलाय म्हणत कानाखाली आवाज काढला जाणार अशा शब्दात आदित्य नारायणला चांगलच खडसावले आहे.\nयांनी फेसबुकद्वारे त्यांचा संताप व्यक्त केला आहे. हिंदी चॅनेवर अनेकदा कलाकार अलिबागसे आये है क्या म्हणताना दिसतात. अशा लोकांना अलिबागची संस्कृती माहिती नाही आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय.. आमच्या अलिबागची लोकं माहिती नाहीय.. ”अलिबागकरांचा हा अपमान आहे. ही कोणती बोलायची पद्धत झाली. मनसे चित्रपट सेनेकडूनही या गोष्टीचा निषेध करतोय.\nआदित्य नारायण यांचे वडिल उदित नारायण यांनाही घडलेल्या प्रकाराविषयी माहिती दिली आणि त्यांच्याशी बोलणं झाल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटलंय . तसेच सोनी चॅनेललाही आगामी भागात अलिबागच्या नागरिकांची माफी मागण्यास सांगितले आहे. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. यापुढे असे काही अपमानास्पद ऐकायला मिळाले तर योग्य ती कारवाई केली जाणार असेही त्यांनी सांगितले आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/now-students-will-also-have-to-take-the-exam-on-sunday-decision-of-savitribai-phule-pune-university-nrpd-103746/", "date_download": "2021-06-14T14:52:48Z", "digest": "sha1:JXRZ6J2UPWBTHEN3ZWMXR3FZD4UD54R6", "length": 13362, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Now students will also have to take the exam on Sunday; Decision of Savitribai Phule Pune University nrpd | आता विद्यार्थ्यांना रविवारीही द्यावी लागणार परीक्षा ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nपुणेआता विद्यार्थ्यांना रविवारीही द्यावी लागणार परीक्षा ; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय\nविद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.त्यात ५० गुणांच्या प्रश्नांसाठी६० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.\nपुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा येत्या ११ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याबाबतची सविस्तर नियमावली विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रसिद्ध केली असून त्यानुसार रविवारी सुद्धा परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्या��� आले आहे.\nप्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांच्या बाबतीत आवश्यक ती सर्व माहिती विद्यार्थ्यांना एसएमएस व ई-मेल द्वारे अवगत करून दिली जाणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यार्थ्यांचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिला जाईल. तसेच यापूर्वी सोडवलेली उत्तरेही सेव्ह होऊन खंड पडल्यास तिथून परीक्षा पुन्हा सुरू होईल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली जाईल. साधारणपणे ७ एप्रिलपासून विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देता येईल.\nविद्यापीठाची परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.त्यात ५० गुणांच्या प्रश्नांसाठी६० मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बहुपर्यायी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना छायांकित प्रत किंवा पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा उपलब्ध असणार नाही.\nज्या महाविद्यालयांकडून ज्या विद्यार्थ्यांचे इन सेमिस्टर ,ऑनलाइन व सेशनल परीक्षांचे अंतर्गत गुण दिनांक १० एप्रिलपर्यंत विद्यापीठास प्राप्त होतील. त्याच विद्यार्थ्यांचे निकाल फक्त ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येतील. तसेच गुणपत्रके मार्च /एप्रिल २०२१ च्या परीक्षांचे निकालाबरोबरच एकत्रित वितरित करण्यात येतील, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार ��ी कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/clear-pc-safety-glasses-product/", "date_download": "2021-06-14T14:47:49Z", "digest": "sha1:4QBQ5ESKTE2UJEREBULBSSUWOO3RSXGU", "length": 15721, "nlines": 231, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "चीन क्लिअर पीसी सेफ्टी ग्लासेस उत्पादक आणि पुरवठादार | प्रकार", "raw_content": "\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nमोबाइल केन - दुहेरी पकड\nपीसी सुरक्षा चष्मा साफ करा\nएफओबी संदर्भ किंमत (नवीनतम किंमत मिळवा) 960-4799 तुकडे: 8 2.81\nनमुने $ 10.00 / तुकडा | १ तुकडा (किमान आदेश)\nशिपिंग समर्थन समुद्री वाहतुक\nEst. वेळ (दिवस) 4 7 14 वाटाघाटी करण्यासाठी\nसानुकूलन सानुकूल लोगो (किमान आदेश: 3000 तुकडे)\nसानुकूलित पॅकेजिंग (किमान आदेश: 3000 तुकडे)\nपुरवठा क्षमता 90000 तुकडा / तुकडे दरमहा\nनमुना प्रदान करू शकता\nउत्पादनाचे नांव: पीसी सुरक्षा चष्मा साफ करा\nनमूना क्रमांक: बीएच 104\nएकल पॅकेज आकारः 62 एक्स 40 एक्स 30 सेमी\nएकल स्थूल वजन : 8.800 किलो\nलीड टाइम 1. तयार स्टॉकसाठी: देय प्राप्त झाल्यानंतर 7 दिवस.\n२. उत्पादनाबाहेरील उत्पादनांसाठी: पैसे मिळाल्यानंतर २~ ~ 40 दिवस.\nनमुना वेळ नमुने स्टॉकमध्ये असल्यास 3 दिवस\nनमुने सानुकूलित करणे आवश्यक असल्यास 3 ते 15 दिवस\n1. लवचिक मटेरियल लेन्स आणि फ्रेम\n२. कंटाळवाणा न करता स्पष्ट वाचन प्रदान करा\n3. वापरण्यास सुलभ आणि प्रत्येकासाठी फिट\nस्प्रे, लिक्विड स्प्लॅश आणि फ्लाइंग चिप्स आणि डस्ट कणांपासून होणार्‍या परिणामापासून दुहेरी संरक्षण प्रदान करते. बहुतेक प्रिस्क्रिप्शन चष्मा वर फिट.\nप्लॅस्टिकच्या लेन्स आणि अँटी-फॉग कोटिंगसह अतिरिक्त वाइड हे स्क्रॅच प्रूफ, वॉटरप्रूफ आणि लपवण्यासाठी संरक्षणात्मक गियरचा एक आवश्यक तुकडा आहे\nड्युअल इंजेक्टेड रबर डिझाइन चेहर्‍याशी सुसंगत आहे आणि उत्कृष्ट चष्मा दर्शविण्यासाठी उत्कृष्ट चष्मा बसवते आणि धूळ आणि मोडतोडांपासून उच्च पातळीची सुरक्षा देते.\nयुनिव्हर्सल स्टँडर्ड फिट रॅप-आसपास पीव्हीसी फ्रेम प्रत्येकासाठी जास्तीत जास्त आराम आणि समायोज्य लवचिक बँड फिट देते.\nबांधकाम साधने, वर्कसाईट, प्रयोगशाळा आणि वर्ग असलेल्या जॉब साइटवर वापरण्यासाठी लेन्स प्रभाव प्रतिरोधक आणि आदर्श आहेत.\nअतिरिक्त मऊ पीव्हीसी फ्रेम जास्तीत जास्त आराम देते\nलेन्स कडक होणे प्रभाव प्रतिरोध प्रदान करते\nदोन्ही बाजूंच्या वेंट्स, थेट आपल्या गॉगलमध्ये द्रव शिंपडण्यापासून प्रतिबंधित करा\nनेत्र कपड्यांचा प्रकार: गॉगल,\nफ्रेम मटेरियल: फ्लेम रिटार्डंट हेडबँड,\nअंतर्गत / मैदानी वापरा: होय\nआम्ही, निंगो किंडसॉवरमॅन्युफॅक्टिंग सीओ, लि. ची स्थापना २००२ मध्ये केली होती, १ दशलक्ष नोंदणीकृत भांडवल, एक व्यावसायिक निर्माता आणि निर्यातक आहे. हे घरातील डिझाइन, विकास आणि उत्पादनाशी संबंधित आहे. चीनच्या झेजियांग प्रांताच्या निंगबो सिटीमध्ये, आमच्याकडे संपूर्ण जगात सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.\n4800 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र व्यापत आहे आणि 80 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मुख्य उत्पादनाच्या उपकरणांमध्ये हे समाविष्ट आहे:\nसर्व स्तरांवर 20 इंजेक्शन मोल्डिंग मशीन,\n8 युनिट हार्डवेअर प्रक्रिया यंत्रणा\n5 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाइन\n10 वर्षांच्या विकासानंतर आम्ही विपुल अनुभवाचा अनुभव मिळविला आहे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती गॅझेट्स, कारमधील वस्तू, वयोवृद्ध वस्तू आणि संबंधित उत्पादनांमध्ये तज्ञ आहोत\nआमच्या जागतिक ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची, मौल्यवान उत्पादने आणि द्रुत प्रतिसाद सेवा प्रदान करण्यासाठी चांगल्या विश्वासाने आम्ही आमचे व्यवस्थापन अखंडतेने आणि सफाईदारपणाने चालवू, नाविन्यपूर्ण मनाचे व्हा आणि ध्येय म्हणून परस्पर लाभ जिंकू.\n1. तांत्रिक आधारः आम्ही आपल्या कल्पना आणि संकल्पना वास्तविक उत्पादनांमध्ये रूपांतरित करतो.\n2. किंमत: आमच्याकडे आमची स्वतःची उत्पादन रेखा आहे आणि आम्ही स्पर्धात्मक किंमत देऊ शकतो.\nHigh. उच्च गुणवत्ताः कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत, कागदपत्रांपर्यंत पोचण्यापर्यंत, आपल्या टिपेरीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून प्रत्येक टेपाराचे पुनरावलोकन केले जाते.\nOEM. OEM सेवा: आ��्ही ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची व्यवस्था करू.\nON. वेळेवर वितरण: ठरल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थित तयार होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही तर्कसंगतपणे प्रॉडक्शन्सची व्यवस्था करू.\n6. वाजवी किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि लक्ष देणारी सेवा.\nमागील: एक्सट्रा व्यू कार रीअरव्यू मिरर\nपुढे: अलार्म-ट्विन ग्रिपसह अल्टिमेट मॅजिक केन\nवृद्धांसाठी एलईडी लाइटसह केन\nवयोवृद्धांसाठी कोलास्पीबल वॉकिंग केन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nरेशीम इझ इलेक्ट्रिक भौं ट्रिमर\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nनेल सलून - वैयक्तिक मणी - नेल पी ...\nमोबाइल केन - वंडर वाकर आणि चतुर ...\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nधारक कार प्या, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट, कार कप धारक विस्तारक, सानुकूल सन चष्मा, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, कार डेंटिंग साधने,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/6008", "date_download": "2021-06-14T14:32:38Z", "digest": "sha1:PJZ6W2NPUYYGCHKYCEW6UEXFARWXFUYT", "length": 13334, "nlines": 107, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….!’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\nआतापासूनच करा करबचतीचे नियोजन\nप्राप्तिकर बचतीचे नियोजन हा आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आर्थिक नियोजनामध्ये लवकर सुरवात करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तोच नियम करबचतीच्या नियोजनासही लागू होतो. एप्रिलपासूनच करबचतीचे नियोजन केले, तर करदात्यांच्या फायद्याचे ठरते. कारण करबचतीचे नियोजन ही आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात करण्याची गोष्ट आहे, असा सर्वसाधारण समज आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्राप्तिकर वाचविण्यासाठी धावपळ करून केलेली गुंतवणूक अथवा प्राप्तिकर कापला गेल्यामुळे हातात आलेला तुटपुंजा पगार, हा नेहमीचा अनुभव आहे. त्यावर मात करायची असेल तर खालील ‘अर्थ’पूर्ण संकल्प करता येतील.\n१) आपण वर्षभरात किती गुंतवणूक करू शकतो, याचा अंदाज करसल्लागार अथवा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने घ्यावा. कोणकोणत्या योजना करबचतीसाठी उपलब्ध आहेत, त्यांचे फायदे-तोटे काय आहेत, याची माहिती करून घ्यावी.\n२) पूर्ण वर्षाचा कालावधी उपलब्ध असल्यामुळे दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम करबचतीसाठी गुंतवता येऊ शकते. म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत नियोजनबद्ध मासिक गुंतवणूक (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन- एसआयपी) करण्याची सोय असते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक होते; ज्याचा आपल्यावरही जास्त बोजा पडत नाही.\n३) सहसा करबचतीसाठी पात्र असलेल्या योजनेत मिळणारा परतावा बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा जास्त असतो व त्यावर चक्रवाढीचा फायदाही मिळतो. करबचतीसाठी लागणारी रक्कम बचत खात्यावर ठेवून कमी व्याज घेऊन नंतर करबचतपात्र गुंतवणूक करण्यापेक्षा शक्‍य तेवढ्या लवकर गुंतवणूक करणे चांगले.\n४) आयुर्विम्याकडे जोखीम संरक्षण म्हणून बघण्यापेक्षा करबचतीसाठी करावी लागणारी गुंतवणूक असा दृष्टिकोन बहुतेकांचा असतो. त्यामुळे बहुसंख्य लोक जानेवारी-मार्चदरम्यान पॉलिसी घेतात. तसे न करता आधी पुरेसे विमा संरक्षण घेण्याला प्राधान्य द्यायला हवे आणि त्या बरोबरीने येणारा करबचतीचा लाभ हा दुय्यम हेतू ठेवला पाहिजे.\n५) टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, पीपीएफ आणि टॅक्‍स सेव्हिंग इक्विटी म्युच्युअल फंड (ईएलएसएस), नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) हे किमान पाच घटक प्रत्येक कमावत्या व्यक्तीकडे असलेच पाहिजेत. ते नसतील, तर नव्या आर्थिक वर्षात त्यांची पूर्तता करण्याचा अवश्‍य प्रयत्न करा.\n६) करबचतीच्या; तसेच अन्य विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे तपशील जपून ठेवा व त्याचा तिमाही आढावा घेत राहा. फोटो, पॅनकार्ड, आधारकार्डच्या छायाप्रतींबरोबरच ही सर्व कागदपत्रे ‘स्कॅन’ करून साठवून ठेवा. ही सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने आपले काम सुकर होते.\nवर उल्लेख केलेले नव्या आर्थिक वर्षाचे संकल्प हे उदाहरणादाखल आहेत. आपण आपल्या गरजेनुसार, वयानुसार, उत्पन्नानुसार असे विविध संकल्प राबवू शकता; ज्यामुळे पुढील येणारी सर्व आर्थिक वर्षे आपणास सुखा-समाधानाची ठरतील. तेव्हा ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\nओटीएम (वन टाइम मॅन्डेट) म्हणजे काय\nआर्थिक नियोजन — उद्योगांसाठी\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/maharashtra-cm-uddhav-thackeray-targets-bjp-over-taunts-about-fiture-mahavikas-aaghadi-251908", "date_download": "2021-06-14T14:31:15Z", "digest": "sha1:M4XO4LPSCN4ST3GUZBWFQR5U6IR7QOAV", "length": 21524, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले, तिनचाकी कार नाही पण...", "raw_content": "\nतिनचाकी कार नाही पण सरकार चालवतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विरोधकांवर टिका, रस्ता सुरक्षा अभियांनाच्या उद्घाटनाप्रसंगी ठाकरे यांचे उद्गार\nमुख्यमंत्री विरोधकांवर कडाडले, तिनचाकी कार नाही पण...\nमुंबई - दुचाकी चालवण्याची सवय नाही. पण सध्या तिनचाकी कार नसली तरी सरकार चालवतो. त्याच्यामध्ये रहदारीचे नियम पाळतो. महाआघाडीवर तिनचाकी सरकार म्हणून टिका झाली, मात्र तिन चाकी असलं तरी चालतयं ना हे महत्वाचे. बॅलन्स जमलं पाहिजे. दोन चाकी असो किंवा तिन, चार चाकी असले तरी आपटायचे ते आपटलेच आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणविस यांच्यावर टिका केली. ते यावेळी राज्यातील 31 व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.\nमोठी बातमी - संजय र��ऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'\nनरिमन पॉईंन्ट येथील जमशेद भाभा थिएटर येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.13) रोजी उद्धाटन पार पडले, यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील यांची प्रमूख उपस्थिती होती. दोन असो किंवा तिन, चार चाकी वाहन असो, त्या वाहनाचे चार ज्याच्या हाती आहे ते चाक महत्वाच असते. त्यामूळे त्याला हे नियम शिकवनं अत्यंत आवश्‍यक आहे. त्याशिवाय राज्यातील अपघात कमी करण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करणार असून, इतर राज्य आणि देशाच्या तुलनेत राज्यातील अपघाताची संख्या कमी करा, तर रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.\nमोठी बातमी - ठाकरे सरकार न्याय मिळवून देणार का \nआधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलीसांचे लक्ष आपल्यावर असते. 2005 मध्ये चीनमधील प्राणांतिक अपघातांचे प्रमाण 94 हजार आणि भारताचे 98 हजार होते. आता चीन 45 हजारांवर तर भारतामधील मृत्युदर दीड लाखांवर आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आपली सुरक्षा ही कुटुंबांची सुरक्षा समजून शून्य टक्के अपघाताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवावा, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.\nयावेळी परिवहन सचिव आशिषकुमार सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्र कुमार बागडे, एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल आणि परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.\nजाणून घ्या - 'लव्ह रूम' बद्दल ऐकलंय का \nजाणून घ्या - मुंबईत ९० रुपयात विकला जातोय मृत्यू\n2018 च्या तुलनेत 2019 मध्ये राज्यातील अपघातांच्या संख्येत 8 टक्‍यांनी घट झाली आहे.चालु वर्षात अपघातांची संख्या 15 टक्‍यांनी कमी करण्याचे उदिष्ट परिवहन विभागाचे आहे. राज्यातील 22 चेक पोस्टवर वाहन चालकांच्या आरोग्याची आणि नेत्र तपासणी केली जाते. तर 1324 ब्लॅकस्पॉट असून त्यावर उपाययोजना सुरु आहेत.\n- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त\nराज्यात 12 हजार ���ागरिक अपघातांमध्ये मुत्युमुखी पडतात ही चिंतेची बाब आहे. त्यामूळे रस्ता सुरक्षा मर्यादीत न राहता संपुर्ण वर्ष रस्ता सुरक्षा अभियान राबवले पाहिजे. जेणे करून 10 टक्के तरी अपघाताचे प्रमाण कमी करता येईल\n- अनिल परब, परिवहन मंत्री\nमोठी बातमी - लग्नापूर्वीचं छायाचित्रण करायचंय नवी मुंबईतील ही ठिकाणं आहेत 'बेस्ट'\nनगर विकास विभागाकडून विकास नियंत्रण नियमावली तयार करताना परिवहन विभागाशी चर्चा करूनच विकास आराखडा तयार करावा. त्यामूळे ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुर्वनियोजीत उपाययोजना केल्या जाईल. त्यासाठी राज्य सरकारने विशेष निधीची तरतुद सुद्धा करावी\n- सतेज पाटील, परिवहन राज्यमंत्री\nधार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवा, आवाज फाउंडेशनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nमुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर हटवून ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याची विनंती आवाज फाउंडेशनने केली आहे. राज्य सरकरने देशभर धार्मिक स्थळांवरील लाउडस्पीकर हटविण्यात यावे अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेचं समर्थन देखील आवाज फाउं\nजनतेतल्या अधिकाऱ्याला सरकार का टाकतयं साइड पोस्टला\nसोलापूर : राज्याच्या प्रशासनात सध्या एकच विषय चर्चेत आहे तो म्हणजे नागपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांचा. मुंडे यांच्यासोबत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या चर्चा मात्र मुंडे यांच्याच बदलीची सुरू झाली. 15 वर्षात 14 बदल्या झाल्याने तुकाराम मुंडे आणि बदली हा विषय\n\"आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा\", संजय राऊत आक्रमक\nमुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा राऊत य\n'ऑपरेशन कमळ' वर शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...\nमुंबई- कर्नाटक, मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून वारंवार सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू आहे. राष्ट\nशिवसैनिक उतरले रस्त्यावर अन् कंगना राणावतला चपलेने बदडले\nयवतमाळ : हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी यवतमाळात शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड नारेबाजी केली. मुंबई पोलिस तसेच महाराष्ट्राला बदनाम करण्यामागे भाजपचा हात अ\nहिशोब द्यावाच लागेल, किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल\nमुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली. वर्षा राऊत यांनी पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. त्यानंतर आता संजय राऊत यांनी शिवसेना भव\n'मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही'\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून ग्रामपंचायत निवडणुकीचं विश्लेषण करण्यात आले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत श\nराज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आमदार केले असते तर उद्धव ठाकरे याचं मुख्यमंत्रीपद नक्की गेलं असतं\nमुंबई: सध्या संपूर्ण जग कोरोनाशी झुंजत आहे. देशात सुरुवातीचे लॉकडाउन संपल्यानंतर दुसरे लॉकडाउन वाढवले. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी एकदम कडक सुरु आहे. अशा गंभीर वातावरणात राजकारण मात्र तापलेलं आहे. गेल्या महिनाभरात राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडल्या. य\nपरमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे संसदेत गोंधळ; राज्यसभेचं कामकाज तहकूब\nनवी दिल्ली - राज्यात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून मोठा गोंधळ सुरु असताना संसदेतही याचे पडसाद उमटले. परमबीर सिंग यांच्या पत्रावर लोकसभेतही चर्चा झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये खडाजंगीही झाली. यावेळी खासदार गिरीष बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती\nतर हात धुवून मागे लागेन, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा\nमुंबईः राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. जास्त अंगावर याल तर हात धुऊन मागे लागेन, असंच मुख्यमंत्री म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/udayanraje/", "date_download": "2021-06-14T16:25:19Z", "digest": "sha1:FJLZMYQJP5ZO2W6HQT7TRCINVOMHYMUP", "length": 7533, "nlines": 88, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Udayanraje Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n‘होय शरद पवार म्हणजेच जाणता राजा…’ जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर\n‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून उठलेल्या गदारोळानंतर शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे…\nVideo : ‘पुन्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल बोलाल तर…’, छ. उदयनराजेंचा इशारा\nमहाराजांची तुलना जगात कोणाशीही होऊ शकत नाही. ज्या महाराजांकडे जग आदर्श व्यक्ती म्हणून पाहते त्यांची…\n‘उदयनराजेंचे बालीश चाळे पाठीशी घालून काय मिळाले’, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल\nराष्ट्रवादी काँग्रेसमधील गळती थांबता थांबत नाहीय. राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होत आहेत….\nभाजपात सर्वच मित्र; उदयनराजे यांचा भाजपात प्रवेश करण्याचे संकेत\nविधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपात इनकमिंग सुरू असून राष्ट्रवादी- कॉंग्रेसचे दिग्गज नेते भाजपात प्रवेश करत आहेत. सध्या…\n‘मी राजीनामा देतो’, उदयनराजेंचा इशारा\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले EVM च्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. ‘मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा…\nरामराजे – उदयनराजे वाद विकोपाला, उदयनराजे म्हणाले ‘मी चक्रम आहे’..\nसातारा जिल्ह्यातील पाणी बारामतीला देण्यामागे रामराजे निंबाळकर आहेत, असं म्हणत उदयनराजे यांनी त्यांच्यावर थेट शब्दात…\nशरद पवारांची किमया ; उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकत्र\nनिवडणुका तोंडावर आल्याने राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील चव्हाट्यावर असणारा वाद मिटणार…\nसैनिकांच्या आठवणीने उदयनराजे भावूक\nराष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या दु:खद घटनेमुळे आपला ५१ वा…\nजेव्हा छ. उदयनराजे गाणं गातात…\nछत्रपती खा. उदयनराजेंचे फॅन महाराष्ट्रभरात आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि किस्से मोठ्या आवडीने ऐकले जातात….\nअंकिताने सुशांतसोबत असलेले व्हिडीओ शेअर करत आठवणींना दिलाय उजाळा\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5765/", "date_download": "2021-06-14T15:10:46Z", "digest": "sha1:THMXCZ7D43KUFMBXQLCFXX43AVENBNVC", "length": 8500, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "अज्ञात चोरट्याने चोरलेले बैलै बांधले पांढरवाडीच्या शेतकर्‍यांच्या शेतात", "raw_content": "\nHomeक्राईमअज्ञात चोरट्याने चोरलेले बैलै बांधले पांढरवाडीच्या शेतकर्‍यांच्या शेतात\nअज्ञात चोरट्याने चोरलेले बैलै बांधले पांढरवाडीच्या शेतकर्‍यांच्या शेतात\nओळख पटवून बैल घेऊन जाण्याचे पोलिसांचे आवाहन\nगेवराई (रिपोर्टर) अज्ञात चोरट्यांनी चोरीचे बैल पांढरवाडी शिवारातील शेतात बांधुन चोरटे फरार झाल्याची घटना घडली असून सकाळी शेतकरी शेतात गेला असता त्यांना तीन बैले आढळून येताच सदरील माहिती ग्रामपंचायतीला दिली त्यानंतर ही कल्पना गेवराई पोलिसांना देताच पोलिसांनी बैलांची ओळख पटवून बैल घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे.\nया बाबत मिळालेली माहिती अशी की, पांढरवाडी येथील शेतकरी सुरेश जाधव शनिवारी सकाळी पांढरवाडी शिवारातील आपल्या शेतात गेले असता त्या ठिकाणी त्यांना तीन बैले आढळून आले यानंतर शेतकरी सुरेश जाधव यांनी आजूबाजूस विचारणा केली असता तीन बैले कुणाचेच नसल्याचे समजले चोरीचे बैले असल्याचा संशय आल्यानंतर पांढरवाडी तील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र टकले यांच्याशी संपर्क साधून बैले ग्रामपंचायतीच्या स्वाधीन केले. ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांना कळवून माहिती दिल्यानंतर पोलिसांनी कळवले की बैले ज्यांचे असतील त्यांनी ओळख पटवून घेऊन जाणे असे सांगितले आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleमाजी आ. अमरसिंह पंडित यांची वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बैठक\nNext articleहिरालाल चौकातील सराफा दुकानाला लावली आग\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nपरळी शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट\nभगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम -ना. मुंडे\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-vipul-varma-artical-on-share-market-4506673-NOR.html", "date_download": "2021-06-14T15:03:25Z", "digest": "sha1:T3THXP2LHKDMNYILKTAHHZDXA6REQMWP", "length": 9275, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vipul Varma Artical On Share Market | तांत्रिकदृष्ट्या शेअर बाजारात तेजीची शक्यता कमीच - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतांत्रिकदृष्ट्या शेअर बाजारात तेजीची शक्यता कमीच\nरोखतेवर स्वार होऊन आलेल्या नव्या आर्थिक संकटाने बाजारातील समभाग बाजार आणि चलन बाजारावर आपला परिणाम दाखवणे सुरू केले आहे. तसे पाहिले तर विकसनशील बाजारांत घसरणीसाठी अमुक एक ठोस कारण सध्या तरी नाही. अमेरिका फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीत कपातीचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.\nतुर्कस्तानचे लीरा हे चलन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहे. तिकडे अर्जेंटिनाच्या पेसोची स्थिती अत्यंत कठीण आहे. भारतीय रुपया त्यामानाने बराच स्थिर दिसतो आहे. याचे सारे श्रेय रिझर्व्ह बँकेला द्यायला हवे. रिझर्व्ह बँकेने अत्यंत आक्रमक धोरण अवलंबून सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून बाजारात डॉलरची विक्री केली.\nमी मागील स्तंभात नमूद केले होते की, निफ्टीला 6348 या पातळीवर कडवा अडथळा होईल. मोठ्या व्हॉल्यूमसह ही पातळी तुटल्यासच निफ्टीत घसरण तेजीची शक्यता आहे. खालच्या दिशेने निफ्टीला 6243 वर चांगला आधार आहे. याचाच अर्थ असा की, निफ्टीतील सकारात्मक कल अत्यंत अल्पकाळ टिकणारा आहे. मी म्हटल्याप्रमाणे निफ्टी 6349.50 या पातळीपर्यंत पोहोचला. मात्र, ही पातळी न तुटल्याने निफ्टीची पुढील चाल खुंटली. निफ्टी खाली घसरला आणि त्याने 6243 ही आधार पातळीही सोडली. त्यामुळे निफ्टी आणखी घसरणार हे स्पष्ट झाले होते. मंगळवारी निर्देशांक 6085.95 पर्यंत खाली घसरला. अशा प्रकारे निफ्टीची हालचाल अपेक्षेनुसार झाली असे म्हणता येईल.\nरिझर्व्ह बँकेने मात्र अपेक्षाभंग केला. रेपो दरात पाव टक्का वाढ केली. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर डॉ. रघुराम राजन व्याजदरात वाढ करणार नाहीत असे वाटणा-या बहुसंख्यांमध्ये माझाही समावेश होता. राजन यांनी मात्र दरवाढीचे संकेत दिले होते. तरीही देशाची आर्थिक वाढ लक्षात घेऊन राजन दरवाढ करणार नाहीत अशी बहुतेक विश्लेषक आणि अर्थतज्ज्ञांची अपेक्षा होती.\nजागतिक पातळीवर चीनमधील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी निराशाजनक राहिली. त्यामुळे जगातील या दुस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था डळमळीत झाल्याचे संकेत आहेत. परिणामी अमेरिकेच्या शे��र बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचेच पडसाद नंतर जगभरातील शेअर बाजारात उमटले. चीन अजूनही चिंतेचा विषय आणि जगभरातील बाजारातील पडझडीचे मुख्य कारण बनला आहे. अमेरिकेतील आकडेवारी समाधानकारक राहिली तर आर्थिक संकटांतून गतीने प्रगती करणा-या ग्रेट ब्रिटनने सर्वांना चकित केले.\nतांत्रिकदृष्ट्या बाजार आता कमकुवत वाटतो आहे. सध्याच्या पातळीवरून काही प्रमाणात बाउन्स बॅकची शक्यता वाटते. मात्र, हे फार काळ टिकणारे नाही. निफ्टीतील घसरण कायम राहील. खालच्या दिशेने निफ्टीला 6057 वर चांगला आधार आहे. या स्तरावर टिकण्यात निफ्टी यशस्वी ठरला आणि चांगल्या व्हॉल्यूमसह व्यवहार झाल्यास निफ्टी 6191 पर्यंत सहज जाऊ शकतो. मात्र, घसरण झाल्यास निफ्टीला 5948 वर चांगला आधार मिळेल. हा अत्यंत मजबूत आधार आहे. वरच्या दिशेने निफ्टीला 6191 वर पहिला, तर 6248 वर दुसरा अडथळा आहे. निप्टी जर 6248 च्या वर बंद झाला तर मात्र घसरणीची शक्यता अत्यंत कमी आहे.\nशेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड आणि टाटा मोटर्स लिमिटेड हे समभाग चार्टवर उत्तम स्थितीत आहेत. टायटन इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 217 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 224 रुपये, तर स्टॉप लॉस 210 रुपये आहे. टाटा मोटर्सचा मागील बंद भाव 356.25 रुपये आहे. त्याचे पुढील लक्ष्य 363 रुपये, तर स्टॉप लॉस 349 रुपये आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सचा मागील बंद भाव 199.60 रुपये आहे. त्याचे टार्गेट 206 रुपये, तर स्टॉप लॉस 193 रुपये आहे.\n- लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-one-man-died-in-tanker-hit-incident-woman-injured-5217347-NOR.html", "date_download": "2021-06-14T14:13:41Z", "digest": "sha1:HORDLVDZ5PNS5AFC4DTDN5KLBW7JAPRZ", "length": 6459, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "One Man Died In Tanker Hit Incident, Woman Injured | टँकरच्या धडकेत एक ठार; महिला जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nटँकरच्या धडकेत एक ठार; महिला जखमी\nअमरावती - नांदगाव पेठवरूनअमरावतीला येणाऱ्या दुचाकीला मागून आलेल्या टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला, तर दुचाकीला कट लागून महिला खाली पडल्याने सुदैवाने ती बचावली. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गौरी इन हॉटेलसमोर सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुु��ारास घडली. अपघातानंतर टँकरचा चालक धडक देऊन पसार झाला. नारायण तायडे (५८, केशव कॉलनी) असे मृतकाचे नाव असून,जखमी संगीता वानखडे (३५, महेंद्र कॉलनी) यांच्यावर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nमृतक नारायण तायडे हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते, तर जखमी संगीता वानखडे यादेखील त्याच महाविद्यालयात कार्यरत आहेत. दोघेही एकाच (एमएच २७ एएस ७२४८) दुचाकीवरून नांदगावपेठवरून अमरावतीच्या दिशेने महाविद्यालयात जाण्यासाठी येत होते. दरम्यान, महाविद्यालयात पोहोचण्यापूर्वीच गौरी इन हॉटेलसमोर हा अपघात घडला. पाठीमागून येणाऱ्या टँकरने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामुळे पाठीमागे बसलेली ही महिला खाडी पडली. सुदैवाने या अपघातात ती थोडक्यात बचावली. मात्र, नारायण तायडे हे टँकरच्या मागच्या टायरमध्ये अाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्याच मार्गावरून येत असलेल्या सज्जन गृहस्थाने आपली चारचाकी वाहन थांबवून दोन्ही जखमींना गाडीत बसवले. वेळेवर मदत मिळाल्याने सदर महिलेचे प्राण वाचले. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या या महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी पुंड हे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. सदर घटनेचा पंचनामा करून पुंड यांनी पुढील तपास करीत आहे.\nडॉक्टराने दाखवली माणुसकी : धारणी तालुक्यातील भूलघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कोरडे हे अपघात झाल्यानंतर त्याच मार्गाने अमरावतीला येत होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी लगेचच आपली कार थांबवून अपघातात जखमी पुरुष महिलेला आपल्या चारचाकी गाडीत बसवून उपचारासाठी इर्विन रुग्णालयात आणले. दरम्यान, या अपघातात पुरुषाचा जागीच मृत्यू झाला होता. परंतु, महिलेला वेळेवर रुग्णालयात आणण्यात आल्याने या महिलेचे प्राण वाचले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/fever-will-go-away-in-a-matter-of-minutes/", "date_download": "2021-06-14T15:19:23Z", "digest": "sha1:EMXHS2S6HFIGO2WERMKYP4GMIDVIUDUO", "length": 9366, "nlines": 112, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "तापाने आलेला अशक्तपणा आणि कडू झालेले तोंड मिनिटात होईल दूर - Prime Maharashtra", "raw_content": "\nतापाने आलेला अशक्तपणा आणि कडू झालेले तोंड मिनिटात होईल दूर\nतापाने आलेला अशक्तपणा आणि कडू झालेले तोंड मिनिटात होईल दूर\nसाधारणत: आपल्याला ताप आला की गोळ्या औषध सुरू होतात दोन ते तीन दिवसात ताप ओसरतो मग तोंड कडू होण, तोंडाची चव जाण, पोट नाजूक होण, अशक्तपणा असे साईड इफेक्ट जाणवू लागतात. काही वेळा खोकलाही कमी येत नाही. अशा सर्व समस्यांवर एक घरगुती रामबाण इलाज आज सांगणार आहे.\nया उपायासाठी लागणार साहित्य :\nपुदीना पाने ताजी असल्यास १ वाटी, पावडर असल्यास २ चमचे, पाणी दोन ग्लास, मोठी खडी साखर ५ तुकडे\nकृती : २ग्लास पाणी घेऊन ते गॅसवर गरम करण्याष ठेवा त्यात पुदीना पाने, खडीसाखरचे दोन मोठे खडे बारीक करून घाला आणि पाणी १ ग्लास होईपर्यंत उकळा. आता हे पाणी गाळा व ज्या व्यक्तीला तोंड कडू होण, अशक्तपणा, पचनक्रिया नाजूक, कफ इत्यादी त्रास होतोय त्याला गरम गरमच घोट घोट प्यायला लावा. पुदीन्यात व्हिटामिन, मिनरल्स, कॅलेरी, मँगेनीज भरपूर असते तसेच पुदीना पोटांच्या तक्रारीवर अत्यंत उपयुक्त आहे. अपचन, पोटदुखी याबरोबरच डायजेस्टीव्ह सिस्टीम सुधारण्यात पुदीना मदत करतो. मोठ्या खडीसाखरेत व्हिटामिन बी१२, खनिजे असतात त्यामुळे एनर्जी वाढून अशक्तपणा दूर होतो तसेच तोंडाला मधुर चव येते. हा काढा गरम पिल्याने अन्ननलिका स्वच्छ होते. कफ दूर होतो. काढा प्यायलावर १ तासभर झोपावे तासा दिडतासात काढा अनूभूती येते. किमान तीन दिवस काढा प्या परिणाम जाणवतो.पुदीन्याची पाने ज्यावेळी ताजी मिळतील त्यावेळी ताजीच घ्यावीत परंतु एरवीसाठी ताजी पाने धुवून, निवडून कॉटन कापडावर सावलीतच पसरावी व वाळवून घ्यावी व त्याची मिक्सरला पावडर करून भरून ठेवावी.\nवरील उपाय पूर्णत निर्विष असून कोणताही अपाय होत नाही. हळदीसारखे छोटे घरगुती उपाय आपण नेहमीच करत असतो. परंतु काही उपाय माहीत नसतात, असाच हा एक उपाय जरूर करून बघा.\n‘मराठा समाजाला’ आरक्षण मिळावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘एक कोटी’ पत्र लिहिणार – महेबुब शेख\nकढीपत्ता प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा, रेवडीची कढिपत्ता पावडर लंडनच्या बाजारात\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले के��� एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nइंडियन आयडॉल मधून अंजली का पडली बाहेर तिनेच केले रोचक खुलासे\nमाती न वापरता घरातच केवळ पाण्यात उगवा या भाज्या, मिळवा आॅरगॅनिक भाजी आणि पोषक तत्व\n४ सोपे घरगुती उपाय करून काळ्या मानेपासून मिळवा ५मिनिटात मुक्ती\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-9/", "date_download": "2021-06-14T15:06:45Z", "digest": "sha1:OIJURSNVF55STCE2XRSY67PPT6AA4RNC", "length": 21933, "nlines": 154, "source_domain": "www.batmidar.in", "title": "रायगड वार्तापत्र | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nपनवेल महापालिकेसाठीचा रणसंग्राम सुरू\nपनवेल महापालिकेवर वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी भाजप विरूध्द शेकाप-राष्ट्रवादी- कॉग्रेस असा सामना रंगतो आहे.या रणसंग्रामात शिवसेना स्वतंत्र लढणार आहे की,सेनेची साथ भाजपला मिळणार आहे याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.रायगड जिल्हयातील पहिल्याच पनवेल महापालिकेची निवडणूक पहिल्यांदाच 24 मे रो��ी होत आहे.26 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.पनवेल महापालिका होण्यापुर्वी ती भाजपच्या ताब्यात होती.भाजपचे नेते रामशेठ ठाकूर आणि आ.प्रशांत ठाकूर या पितापुत्रांसाठी ही लढाई प्रतिष्ठेची असून दुसरीकडे माजी आमदार विवेक पाटील तसेच सुनील तटकरे आणि शेकापचे जयंत पाटील यांनीही जिल्हयातील पहिलीच महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे.रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप-राष्ट्रवादी आणि कॉग्रेस अशी आघाडी असून तोच फॉर्म्युला पनवेल महापालिकेसाठी वापरून निवडणूक जिंकण्याची रणनीती शेकाप मित्र पक्षांनी आखली आहे.पनवेलच्या एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 एप्रिल ते 6 मे या काळात उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.30 तारखेला रविवार असला तरी अर्ज स्वीकारले जाणार आहेत.मात्र एक मे रोजी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.सध्या रायगडमध्ये कडक उन्हाळा आणि लग्नसराई असल्यानं मतांचा टक्का वाढविण्याचे मोठे आव्हान निवडणूक यंत्रणेसमोर आहे.-\nडॉक्टर आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या\nरायगड जिल्हयातील तीन स्थळांचा विकास होणार\nआधुनिक भारताचा पाया रचून सामाजिक,आर्थिक व राजकीय क्षेत्रात ऐतिहासिक योगदान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त कऱण्यासाठी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या 28 स्थळांंचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.त्यासाठी वीस कोटी रूपयांची तरतूद कऱण्यातआली आहे.महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभिकरण आणि शाहू महाराज सभागृहाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रूपयांचा निधी दिला गेला आहे.त्यानुषंगानं महाड नगरपालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैटक सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतली त्या प्रसंगी त्यानी ही माहिती दिली.महाडमधील ऐतिहासिक चवदार तळ्याचे सुशोभिकरण आणि शाहू महाराज सभागृहाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रूपयांचा निधी दिला गेला आहे.त्यानुषंगानं महाड नगरपालिका आणि संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची बैटक सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी घेतली त्या प्रसंगी त्यानी ही माहिती दिली सामाजिक समतेच्या लढयाची सुरूवात केलेल्या चवदार तळ्याचे सुशोभीकरण,क्��ांतीस्तंभ आणि सभागृहाचे नूतनीकरण,शेतकर्‍यांच्या ऐतिहासिक संप जेथे झाला ते चरी गाव,आदि रायगड जिल्हयातील तीन ऐतिहासिक स्थळांचा यामध्ये समावेश असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.चरी परिसरातील शेतकर्‍यांनी एकत्र येत खोतांच्या विरोधात संप पुकारला.तो सहा वर्षे चालला.जगातील सर्वाधिक काळ चाललेला संप म्हणून चरीच्या शेतकरी संपाची नोंद आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चरीला जावून शेतकर्‍यांचे नेतृत्व केले होते.\nमाणगाव तालुक्यातील भिरा येथे 46.5 अंश सेल्सियश एव्हडे विक्रमी तापमान नोंदविले गेल्यानंतर त्याची चर्चा देशभर सुरू झाली.आजही रायगडमधील अनेक ठिकाणं अशी आहेत की,तेथे दुपारी 38 ते 42 अंश सेल्सियश तापमान नोंदविले जाते.एकीकडं कडक उन्हाळा आणि दुसरीकडं 22 टक्के हवेतील आर्द्रता यामुळं रायगडवासिय त्रस्त आहे.एवढया प्रचंड उन्हाची कोकणाला सवय नसल्यानं वाढललेल्या तापमानाचे कोकणातील निसर्ग आणि इथल्या समाजजीवनावर काय परिणाम होऊ शकतात याची चर्चा सुरू झाली आहे.कोकणातील वाढत्या तापमानामुळे सहयाद्रीच्या रांगातील खडकातील मूलद्रव्ये प्रसऱण पावतात,परिणामी खडक फुटतात याची प्रचिती महाड तालुक्यातील माझेरी घाटातील भूस्खलनानंतर आलेली आहे.खडका प्रमाणेच माती तिच्या उष्णता ग्रहण करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त तापत असल्याने तिच्यातील नैसर्गिक मूलद्रव्ये र्‍हास पावतात.मातीमध्ये अनेक सुक्ष्म जिवांचा अधिवास असतो हे जीव अतिउष्णतेमुळं नष्ट होतात.तसेच वातावरणातील अनेक वायू अधिक प्रसारित होऊन त्याचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष प्राणिमात्रांसह भूभागावर देखील होतो.असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.शरीरालीत पाण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने त्याचा परिणाम माणसाच्या शारीरिक कार्यक्षमतेवर देखील होतो असंही सांगितलं जातं.कडक उन्हामुळं रायगडमधील सर्वसामांन्य जनजीवन विस्कळीत झालेलं आहे.दुपारी बाहेर पडायलाही कोणी तयार नसते.\nरायगडात 367 गावं आणि 1,109 वाडयांवर पाणी टंचाई\nरायगडातील पाणी टंचाई ही आता अपवादात्मक बातमी राहिलेली नाही.साडेतीन हजार मिली मिटर पाऊस पडूनही दरवर्षी न चुकता कोकणातील शेकडो गावांसमोर पिण्याच्या पाण्याचं संकट हमखास उभे राहते.पाणी पुरवठ्यासाठी दरवर्षी सरकार कोटयवधी रूपये खर्च करीत असते.यंदा 367 गावं आणि 1,109 वाडयांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे.यामध्ये सर्वाधिक टंचाईग्रस्त गावं पोलादपूर तालुक्यात आहेत.तेथे 48 गावं आणि 272 वाडयांना पाणी टंचाईची झळ बसली आहे.जिल्हयाची राजधानी असलेल्या अलिबाग तालुक्यात 12 गावं आणि 71 वाडयांवर पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे.पाणी टंचाई निवाऱणासाठी यंदा जिल्हा प्रशासन 6 कोटी 25 लाख 10 हजार रूपये खर्च करण्याचं नियोजन केलं आहे.त्यातून जिल्हयातील 12 गावं आणि 74 वाडयांना टँकरनं पाणी पुरविलं जात आहे.जलशिवार मधून जिल्हयात चांगली काम झालींत,पाणी साठाही चांगला झाला पण वाढत्या उन्हामुळं त्याचा उपयोग होताना दिसत नाही.दुसरीकडं जिल्हयातील 28 पाटबंधारे प्रकल्पांपैकी 8 प्रकल्पातील पाणी साठी 25 टक्क्याहून कमी झाला आहे.त्यामुळं पाणी पुरवठयात 25 ते 30 टक्के कपात करण्यात आली आहे.उर्वरित 12 धरणात 25 ते 40 टक्के पाणीसाठा असून तो केवळ 45 ते 60 दिवसच पुरेल असे सांगितले जात आहे.त्यामुळं वेळेत पाऊस सुरू झाला नाही तर या धरणांवर अवलंबून असलेल्या शहरांनाही पाणी टंचाईशी मुकाबला करावा लागू शकतो.–\nPrevious articleपत्रकार संरक्षण कायदा: वस्तुस्थिती आणि विपर्यास\nNext articleमराठी पत्रकार परिषद आता पत्रकार पेन्शनसाठी आग्रही\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/shivsena-bihar-gets-new-election-symbol-man-blowing-turha-biscuit-sumbol-cancel-358859", "date_download": "2021-06-14T14:34:55Z", "digest": "sha1:XICXINZVMIS6BYSORVVLMY4GAO6C3OKZ", "length": 18672, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Bihar Election : बिस्कीट चिन्ह मागे; आता शिवसेना वाजवणार 'तुतारी'", "raw_content": "\nअखेर शिवसेनेच्या या मागणीचा विचार करत निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं चिन्ह दिलं आहे.\nBihar Election : बिस्कीट चिन्ह मागे; आता शिवसेना वाजवणार 'तुतारी'\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत अनेक राष्ट्रीय पक्ष तसेच बिहारमधील प्रादेशिक पक्ष आपली ताकद आजमावत आहेत. या पक्षांबरोबरच महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षदेखील बिहारच्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष आहेत. हे दोन पक्ष एकत्र येऊन लढतील का अशीही चर्चा होती मात्र अद्याप याबाबत कसलीही चर्चा नसल्याचा निर्वाळा काल खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे. बिहारच्या या निवडणुकीत शिवसेनेच्या निवडणुक चिन्हाचा गोंधळ समोर आला होता. तो आता सुटण्याची शक्यता आहे.\nनिवडणुक आयोगाने शिवसेनेला बिस्कीट हे निवडणुक चिन्ह दिले होते. मात्र, या चिन्हाबाबत शिवसेनेने आपली नाराजी स्पष्ट केली होती. या चिन्हाबाबत हरकत व्यक्त करत चिन्ह बदलून मागितले होते. आता अखेर शिवसेनेच्या या मागणीचा विचार करत निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या व्यक्तिमत्वाला शोभेल असं चिन्ह दिलं आहे. आधीचे बिस्कीट हे चिन्ह मागे घेऊन शिवसेनेला आता तुतारी वाजवणारा मावळा हे चिन्ह दिले आहे.\nहेही वाचा - Bihar Election : शिवसेना-राष्ट्रवादी युतीबाबत अद्याप चर्चा नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण\nशिवसेनेचे निवडणुक चिन्ह धनुष्यबाण आहे. मात्र बिहारमधील सत्ताधारी नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने शिवसेनेच्या या चिन्हावर आक्षेप घेतला होता. याचं कारण असं की जेडीयूचे निवडणुक चिन्ह हे बाण हे आहे. तसेच झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचे निवडणुक चिन्ह देखील धनुष्यबाणच आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतो, असा जेडीयूचा आक्षेप होता. त्यामुळे शिवसेनेला या निवडणुकीत बिस्कीट हे चिन्ह देण्यात आले होते. निवडणुक आयोगाने दिलेल्या बिस्कीट या चिन्हाबाबत शिवसेनेने हरकत घेतली होती. शिवसेनेला बिस्किटाऐवजी 'तुतारी वाजवणारा मावळा' हे निवडणूक चिन्ह बदलून दिल्याचे मंगळवारी कळवलं आहे.\nहेही वाचा - चिन्मयानंदांवर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या युवतीने बदलला जबाब\nट्रॅक्टर चालवणारा शेतकरी, गॅस सिलेंडर आणि बॅट या तीन चिन्हांपैकी एखादे चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी शिवसेनेने पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केली होती. मात्र, ही तिनही चिन्हे आधीच अन्य काही उमेदवारांनी आरक्षित केली होती. त्यामुळे ती शिवसेनेला देता आली नाहीत.\nआताच्या या चिन्हावर शिवसेनेची कसलीही हरकत नसून पसंती दर्शवण्यात आली आहे. शिवसेना बिहारमध्ये 40 ते 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे कळवले आहे.\nBihar Election : 'EVM म्हणजे 'मोदी व्होटींग मशीन'; राहुल गांधींची घणाघाती टीका\nपाटना : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरु आहे. या तिसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुंबळ जुंपली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज बिहारमधील अरारिया येथे सभा घेऊन एनडीएवर टीका केली आहे. तसेच राहुल गांधी यांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनला मोदी व\n'सात निश्चय योजना' हा बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा; चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल\nपाटणा : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज शुक्रवारी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. नितीश कुमार यांची 'सात निश्चय योजना' ही बिहारच्या इतिहासातील सर्वांत मोठा घोटाळा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\nBihar Election : जातींच्या लोकसंख्येनुसार मिळावं आरक्षण; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमारांची नवी खेळी\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच गाजत आहे. या निवडणुका तीन टप्प्यात होत असून यातील पहिला टप्पा पार पडला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाला प्रामुख्याने राष्ट्रीय जनता दलाने आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर बिहारच्या निवडणुकीत अनेक आरोप-प्रत्या\nबिहार रणसंग्राम : डायर बनण्याची परवानगी कशी\nपाटणा - बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला. ‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली, असा प्रश्‍न करीत\n'ते देशाचे PM आहेत, काहीही बोलू शकतात, जरा बेरोजगारी, भूकबळीवरही त्यांनी बोलावं'\nपाटणा Bihar Election 2020 - बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्त्व करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रचारसभेत मोदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, काह\nसभेला हजारोंची गर्दी, उमेदवाराने भाषणाला केली सुरुवात तेवढ्यात...\nदरभंगा: Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच सुरु आहे. जदयू, संजद, भाजपा आणि काँग्रेसचे प्रचारक उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करताना दिसत आहेत. अशातच स्मृती इराणींचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत बऱ्याच अनपेक्ष\nBihar Election - तेजस्वींनी वापरला राज ठाकरे पॅटर्न; शेअर केला मोदींचा जुना व्हिडिओ\nपाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी ऐनभरात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. निवडणुकत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बिहारच्या रणसंग्रामात उतरलेले सगळेच पक्ष कधी ना कधी एकमेकांचे सहकारी राहीलेले आहेत. सत्तेसाठी कधी म���त्रत्व तर कधी विरोधक अशी\nBihar Election: 'राहुल गांधी भारतापेक्षा पाकिस्तानच्या टीव्हीवर जास्त दिसतात'\nपाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर आता राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे. याचदरम्यान केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना राजकीय उंची नाही आणि त\nBihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का निवडणूक आयोगानं दिलं उत्तर\nपाटणा : बिहार निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या निवडणुकीत येनकेन प्रकारे बाजी मारण्यासाठी आश्वासनांची खैरात मांडली जात आहे. या निवडणुकीला कोरोना प्रादुर्भावाची पार्श्वभूमी आहे. कोरोना काळात देशांत होणारी ही पहिलीच निवडणुक आहे. कोरोनाने देशात हाहाकार माजवलेला असताना अद्याप यावर लस उपलब\nBihar Election : प्रचारात उतरल्या ऐश्वर्या राय; जेडीयूला समर्थन देत वडीलांसाठी केला प्रचार\nपाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता तेज प्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या राय यादेखील सामील झाली आहे. शुक्रवारी ऐश्वर्या यांनी आपल्या वडीलांसाठी प्रचार केला. त्यांचे वडील चंद्रीका राय हे सारण जिल्ह्यातील परसा विधानसभा मतदारसंघातून जेडीयूच्या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. या प्रचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/ncp-congress-and-samvichadi-alliance-will-get-good-success-in-lok-sabha-elections-mp-praful-patel/01041427", "date_download": "2021-06-14T15:23:11Z", "digest": "sha1:GLTPMHDITH7SM77M7HDXZ2UZYWWSNBXT", "length": 12230, "nlines": 62, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला लोकसभा निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार- खासदार प्रफुल्ल पटेल Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला लोकसभा निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार- खासदार प्रफुल्ल पटेल\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकी���ध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस व समविचारी पक्षाच्या आघाडीला चांगले यश मिळेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी मिडियाशी बोलताना केला.\nकेंद्र आणि राज्यसरकारच्या कारभाराबाबत देशात आणि राज्यात मोठी नाराजी आहे. राज्यातील आणि देशातील शेतकरी,कामगार आणि युवक हे घटक नाराज आहेत. यापार्श्वभूमीवर येत्या लोकसभेत आमची काय भूमिका असावी यासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिवाय या सरकारने काँग्रेस आणि आमच्यावर भ्रष्टाचाराची तोफ डागली होती. परंतु आज तेच स्वत: राफेलच्या मुद्दयावर अडचणीत आले आहेत असेही खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले.\nदेशातच नव्हे तर राज्यातही शेतकऱ्यांचा या सरकारबद्दल नाराजीचा सूर आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या निवडणूकांमध्ये भाजपची जी निती आहे त्याविरोधात लोकांनी मतदान केले आणि सरकार बदलवून दाखवले आहे.या सगळया पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्येसुध्दा जी परिस्थिती समोर आहे. मागील वर्षी लोकसभेची पोटनिवडणूक झाली भंडारा-गोंदियाची जागा आम्हाला जिंकता आली तर पालघरमध्ये भाजपचा विजय झाला असला तरी आमच्यामध्ये विभागणी झाली त्यामुळे त्यांना ती जागा मिळाली असेही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.\nदेशात आणि राज्यात परिवर्तनाच्यादिशेने सगळे पक्ष चर्चा करत आहेत. शरद पवारसाहेबांनी यापूर्वीच सांगितले होते की, राज्याराज्यातील पक्षांनी व्यवस्थित साथ दिली तर नक्कीच राज्यात आणि देशामध्ये बदल होईल. त्यादृष्टीने विचारविनिमय सुरु आहे असेही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.\nमोदींनी जी आश्वासने दिली होती. भ्रष्टाचारमुक्त भारत देणार होते. या सगळया गोष्टी लोकांना आता माहित झाल्या आहेत. त्या फक्त निवडणूकामधील घोषणा होत्या हे आता सिध्द झाले आहे आणि आत्ता आपली फसवणूक झाली आहे हेही लोकांना कळून चुकले आहे.हाच मुद्दा घेवून त्यावर पक्षाच्या बैठकीमध्ये चर्चा सुरु असल्याचेही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.\nया बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, खासदार प्रफुल्ल पटेल, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी विधानसभा अध्य���्ष अरुण गुजराथी, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक,माजी मंत्री भास्करराव जाधव, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आदी उपस्थित होते.\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/989-new-corona-patients-found-in-mumbai-on-18-may-64906", "date_download": "2021-06-14T14:33:00Z", "digest": "sha1:BM2B3NG7I4AV2PJD5BU72ZWO5ILA2DQD", "length": 7470, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "989 new corona patients found in mumbai on 18 may | मोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण\nमोठा दिलासा, मुंबईत मंगळवारी अवघे ९८९ नवीन रुग्ण\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आता दिसत आहे. मुंबईमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली ��ली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nमुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आता दिसत आहे. मुंबईमधील रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या हळूहळू घटत आहे. कडक लाॅकडाऊन आणि पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईतील कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे.\nमुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ९८९ रुग्ण आढळले. तर २२५८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ६४१५९८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ३२९२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९३ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा कालावधी २५५ दिवस झाला आहे.\nयावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्च, एप्रिल महिन्यात दरदिवसाला कोरोनाचे ७ ते ११ हजार रुग्णांची नोंद झाली. त्याच दरम्यान राज्यात नाईट कर्फ्यू, विकेंड कर्फ्यू, तसेच १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे मुंबईमधील रुग्णांची आकडेवारी कमी होऊ लागली आहे.\nमुंबईतील लसीकरणाला पुन्हा होणार सुरूवात\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/cat-scratch-cat-play-pad-product/", "date_download": "2021-06-14T15:46:28Z", "digest": "sha1:GWLOUULWPG7AWAMWDQ2J4DOYPNKF5FQY", "length": 12813, "nlines": 200, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "चीन मांजर स्क्रॅच मांजर प्ले पॅड उत्पादक आणि पुरवठादार | प्रकार", "raw_content": "\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nमोबाइल केन - दुहेरी पकड\nमांजर स्क्रॅच मांजर प्ले पॅड\nउत्प��दनाचे नांव: मांजर स्क्रॅच मांजर प्ले पॅड\nवजन (ग्रॅम): 570 ग्रॅम\nसंख्या : 12 पीसीएस\nएकूण वजन (किलो): 7.8 किलो\nनिव्वळ वजन (किलो) : 6.8 किलो\nपुठ्ठा आकार (सेमी): 60x37.5x50\nलीड वेळ: 1. तयार स्टॉकसाठी: देय प्राप्त झाल्यानंतर 7 दिवस.\n२. उत्पादनाबाहेरील उत्पादनांसाठी: पैसे मिळाल्यानंतर २~ ~ 40 दिवस.\nनमुना वेळ नमुने स्टॉकमध्ये असल्यास 3 दिवस\nनमुने सानुकूलित करणे आवश्यक असल्यास 3 ते 15 दिवस\nमांजरीचा स्वत: चे सौंदर्यशास्त्रज्ञ आणि मालिश करणारा, मांजरीचा पोशाख करणारा ब्रश, गुदगुल्या आणि मांजरीला तासन्तास मनोरंजन ठेवण्यासाठी खेळण्यांसह गुदगुल्या केल्या जाऊ शकतात.\nस्वत: ची सौंदर्य :\nग्रूमिंग कमानामध्ये ब्रिस्टल्स असतात, ज्यामुळे आपली मांजर घासते किंवा कमान ओलांडत जास्तीत जास्त किंवा सैल केस हळुवारपणे काढून टाकते. यामुळे केस स्वच्छ आणि निरोगी राहतात.\nआणि घरात केस गळणे नियंत्रित करण्यास देखील मदत करते.\nटिकाऊ स्क्रॅच बेस :\nटिकाऊ कार्पेट्स मांजरीचे पिल्लू त्यांच्या PAWS ला सतत घर्षणाने धारदार करण्यास परवानगी देतात, आपल्या मांजरीसाठी किंवा किट्टीसाठी सहज प्रवेशयोग्य स्क्रॅचर ठेवतात आणि आपल्या फर्निचरचे संरक्षण करण्यास मदत करतात.\nहे ब्रिस्टल्स केवळ एक सौंदर्य साधनेचे साधन नाहीत, आपल्या मांजरीसाठी तो कमानीच्या वरच्या बाजूस आणि चोळण्याने मसाज करील.\nयात आपल्या पसंतीच्या मांजरीला आकर्षित करण्यास मदत करणारी एक सुबक ओपनिंग डिझाइन देखील देण्यात आली आहे\nसाधी स्वच्छता आणि विधानसभा assembly\nसेल्फ ब्युटीशियनला त्रास-मुक्त असेंब्लीसाठी साधनांची स्थापना करण्याची आवश्यकता नाही.\nतसेच, साचलेले केस काढून टाकण्यासाठी लिंट रोलर, हलका हाताने व्हॅक्यूम क्लिनर आणि / किंवा डाग क्लिनर वापरण्याइतकेच साफसफाई करणे सोपे आहे.\nआम्ही, निंगो किंडसॉवरमॅन्युफॅक्टिंग सीओ, लि. ची स्थापना २००२ मध्ये केली होती, १ दशलक्ष नोंदणीकृत भांडवल, एक व्यावसायिक निर्माता आणि निर्यातक आहे. हे घरातील डिझाइन, विकास आणि उत्पादनाशी संबंधित आहे. चीनच्या झेजियांग प्रांताच्या निंगबो सिटीमध्ये, आमच्याकडे संपूर्ण जगात सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.\n4800 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र व्यापत आहे आणि 80 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मुख्य उत्पादनाच्या उपकरणांमध्ये हे समाविष्ट आहे:\nसर्व स्तरांवर 20 इंजेक्शन मोल्डिंग मशीन,\n8 युनिट हार्डवेअर प्रक्रिया यंत्रणा\n5 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाइन\n1. तांत्रिक आधारः आम्ही आपल्या कल्पना आणि संकल्पना वास्तविक उत्पादनांमध्ये रूपांतरित करतो.\n2. किंमत: आमच्याकडे आमची स्वतःची उत्पादन रेखा आहे आणि आम्ही स्पर्धात्मक किंमत देऊ शकतो.\nHigh. उच्च गुणवत्ताः कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत, कागदपत्रांपर्यंत पोचण्यापर्यंत, आपल्या टिपेरीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून प्रत्येक टेपाराचे पुनरावलोकन केले जाते.\nOEM. OEM सेवा: आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची व्यवस्था करू.\nON. वेळेवर वितरण: ठरल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थित तयार होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही तर्कसंगतपणे प्रॉडक्शन्सची व्यवस्था करू.\n6. वाजवी किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि लक्ष देणारी सेवा.\nमागील: फॅक्टरी थेट वृद्धांसाठी लेड वॉकिंग स्टिक पुरवतो - मोबाइल केन - ट्विन ग्रिप - प्रकार हाऊसवेअर\nपुढे: एअर होव्हर हॉकी\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nकार कप धारक विस्तारक, कार डेंटिंग साधने, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट, धारक कार प्या, सानुकूल सन चष्मा, हार्ड प्लास्टिक प्लेट्स,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5478/", "date_download": "2021-06-14T14:18:03Z", "digest": "sha1:GDJVZGXC5UNTS3IKX6UYF4VHL37SYXND", "length": 10024, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर", "raw_content": "\nHomeकोरोनालसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर\nलसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला 2 कोटींचा टप्पा; कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर\nमुंबई (रिपोर्टर):- कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने 2 कोटीचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.\nसोमवार राज्यात 1239 लसीकरण केंद्रांच्या म���ध्यमातून सुमारे 99, 699 नागरिकांना लसीकरण करण्यात आले. महाराष्ट्राने आतापर्यंत 2 कोटी 90 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. राज्यात आतापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 6 लाख 55 हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महाराष्ट्र सुरुवातीपासूनच कोरोना प्रतिबंध लसीकरणात देशात अग्रेसर असून पाठोपाठ राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो.राज्यात सोमवारी 26 हजार 616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, 516 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. मागील काही दिवसात राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 60 हजारांच्या घरात असल्याचे दिसून आले होते. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 रुग्ण उपचाराधिन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण 48,74,582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूचे प्रमाण 1.53 टक्के एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 13 लाख 38 हजार 407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.25 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nPrevious articleजिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाची उसळी बीड तालुक्यात सर्वाधिक 330\nNext articleराक्षसभुवन येथील गोदापात्रातून 100 ब्रास वाळू साठा जप्त तहसीलदार सचिन खाडे यांची कारवाई\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\n मागील 24 तासांत देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गाद��� भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5676/", "date_download": "2021-06-14T15:31:51Z", "digest": "sha1:D4WB4Y5UCTYX7CR2Y7EDMPCMCX7CXILM", "length": 11412, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "कारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचारी जरा जास्तच करु लागले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी ना बदनाम करण्याचा कट आहे की काय?", "raw_content": "\nHomeकोरोनाकारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचारी जरा जास्तच करु लागले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी ना...\nकारवाईच्या नावाखाली पोलीस कर्मचारी जरा जास्तच करु लागले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी ना बदनाम करण्याचा कट आहे की काय\nबीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. सडक फिर्‍यांना रोखण्यासाठी हा बंदोबस्त आहे. मात्र पोलीस कर्मचारी कामासाठी व रुग्णांलयात जाणार्‍या माणसांनाही विविध कागदपत्राच्या नावाखाली त्रास देवू लागले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ आज एका दुधवाल्यास हजार रुपयाचा दंड देवूनही जबरदस्तीने गाडीमध्ये कोंबण्यात आले आहे. पोलीसांचं हे जरा जास्तच होत नाही का पोलीस कर्मचारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी यांना बदनाम करण्याचा कट तर करत नाही ना पोलीस कर्मचारी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, एस.पी यांना बदनाम करण्याचा कट तर करत नाही ना असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. आधिच लोक कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्रस्त आहे. त्यात पुन्हा पोलीसांचा आर्थीक आणि मानसीक ताण जास्तच लोकांना त्रस्त करु लागला आहे.\nबीड जिल्ह्यामध्ये 31 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. लॉकडाऊनच्या कार्यकाळात सडक फिर्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या सडक फिर्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण��यात आली. सडक फिर्‍यांवर कारवाई करणे योग्यच आहे. मात्र आता पोलीस ईतरांनी जाणीवपूर्वक त्रास देवू लागले. कर्मचारी, पत्रकार, दुधवाले किंवा ज्यांना दवाखान्यात जायचे आहे अशांना विविध कागदपत्राच्या नावाखाली थांबवून घेतले जात आहे. दंडाच्या पावत्या फाडल्या जात आहे. आज सकाळी शिंदे नामक दुधवाल्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या समोर अडवले. त्यास मारहाण करण्यात आली. त्याला हजार रुपयाची पावती दिली. वरुन त्याला जबरदस्तीने गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. सदरील हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. यावरुन पोलीसाचं जरा अतीच होतयं असं दिसून येत आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आणि जिल्हा पोलीस अधिक्षक यांना बदनाम करण्यासाठी काही कर्मचारी अशा पध्दतीने लोकांशी वागत आहेत की कायअसा प्रश्न उपस्थित होत आहे. परिस्थितीचे भान ठेवून पोलीसांनी कारवाई केली पाहीजे. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य माणूस आर्थीक द़ृष्टया त्रस्त आहे. अशा परिस्थितीत पोलीसांचा मानसीक आणि आर्थीक त्रास वाहन धारकांना सहन करावा लागत असल्याने सर्वसामान्यांत संताप व्यक्त केला जावू लागले आहे. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.\nPrevious articleभीक मागणार्‍या बाबांचे पावणे दोन लाख हरवले तीन तासात पोलिसांनी सापडून दिले\nNext articleराज्यात ‘अनलॉक’चे काऊंटडाऊन सुरू\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल ��ी घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10001/", "date_download": "2021-06-14T16:08:58Z", "digest": "sha1:WVZJZJ3WMVMBUEUCNGKVMLAYW6DSCH6E", "length": 10150, "nlines": 82, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..\nPost category:आरोग्य / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद..\nवेंगुर्ले तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वेंगुर्लेवासीयांकडून आज पासून सुरु करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दरम्यान शहरातील मुख्य नाक्यावर व प्रवेशद्वारावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरात येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू होती.आमदार दिपक केसरकर व प्रशासनाकडून केलेल्या आवाहनानंतर वेंगुर्लेमध्ये आज गुरुवार ६ मे पासून कडक जनता कर्फ्यू पाळण्यात आला.आज पासून दहा दिवस १५ मे पर्यंत त्याची अंमलबजावणी होणार आहे. शहरातील पेट्रोलपंप व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद आहेत.\nनिवती येथे सापडलेल्या जख्मी समुद्री गरुडाला प्राणीमित्र प्राणिमित्रांकडून जीवदान \nमत्स्यव्यवसाय, विभागामार्फत नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचलन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन..\nकुडाळ तालुक्यातील तुळसुली बुडक्याचीवाडी येथे ५२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.\nजनतेने वारंवार नाकारून पराभवाची हॅट्रीक पूर्ण केलेल्यांनी आमने-सामनेची भाषा करू नये.;नगरसेवक सुनिल बंदिकर नगरसेवक\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ले तालुक्यात जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद.....\nमालवणात जनता कर्फ्यू नसल्याने नगरपालिकेची उद्यापासून धडक कारवाई.....\nमाणगाव प्रा.आ.केंद्रासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर व नवीन ऍम्ब्युलन्स देणार.;आ.वैभव नाईक...\nसिंधुदु���्गासाठी ५ हजार अँटीजेन टेस्ट किट उपलब्ध.;आमदार वैभव नाईक यांची माहिती.....\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 338 कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण.;...\nगाव तिथे शाखा, शाखा तिथे रक्तदान' शिबिर मोहिमेला तारकर्ली येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.....\n'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं केलं तोंडभरून कौतुक.....\n१जूनला मान्सून केरळात होणार दाखल.;हवामान विभागाचा अंदाज...\nमसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात\nमसुरेच्या वैभवी पेडणेकरचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 34 कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले..\nसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल 338 कोरोना पॉजिटीव्ह रूग्ण.;\n'राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचं केलं तोंडभरून कौतुक..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृत्यू ..\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..\n७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण\nअल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी अटकेत.;पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्र���प जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/8370/", "date_download": "2021-06-14T15:00:04Z", "digest": "sha1:2JPP4DEPY6SM7UVO27HJGLZFZZNMT3JD", "length": 14113, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "रामदास नवमी उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nरामदास नवमी उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन\nPost category:कुडाळ / धार्मिक / बातम्या\nरामदास नवमी उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन\nश्री रामदास नवमी उत्सव व 13 व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने 28फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदास स्वामी मठ जाधव वाडी मालवण येथे करण्यात आले आहे\nश्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ व नारायण तोडणकर रापण संघ जाधव वाडी मालवण यांच्या वतीने या कालावधीत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत रविवार ता 28 वर्धापन दिनानिमित्त सकाळी नऊ वाजता मूर्ती अभिषेक व पूजा 10 वा होमहवन दुपारी 12 वाजता महाप्रसाद साय 4 वाजता भजने दहा वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते नारायण तोडणकर रापण संघ ता 1 मार्च मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते श्री प्रफुल्ल मांजरेकर व श्री समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ ता 3 रात्री 10 वा वाजता चेदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते योगेश आचरेकर व सुशील मेस्त ता 4मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग पुरस्कर्ते कु उदय जाधव ता 5 रात्री 9 वाजता खुली रेकॉर्ड स्पर्धा होणार स्पर्धेसाठी प्रथम रुपये पाच हजार व चषक द्वितीय रुपये 3000 तृतीय 2000 व चषक उत्तेजनार्थ पाच बक्षिसे प्रत्येकी रु 1000 ठेवण्यात आली आहेत पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी ता 7 रामदास नवमी उत्सवाच्या निमित्ताने सकाळी 9 वाजता मूर्ती पुजन दहा वाजता भिक्षा वाढण्याचा कार्यक्रम दुपारी महाप्रसाद सायंकाळी 6 ते 8 संगीत भजने रात्री पारितोषिक वितरण रात्री दहा वाजता श्री कलेश्वर दशावतार सुधीर कलिंगन संचलित ट्रिकसिंनयुक्त दशावतार नाट्य प्रयोग ���ज्रकाय संगम होणार आहे पुरस्कर्ते समर्थ रामदास स्वामी युवा कला क्रीडा मंडळ जाधववाडी आहेत ता 8 चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ यांचा महान पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे.\nपुरस्कर्ते:-नाट्य मिनार कुंज जाधववाडी आहेत नृत्य स्पर्धा नाव नोंदणीसाठी नाना नाईक 9404916009अमित मायबा 9420794272 व नितीन कोळबकर 9404445806 यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे\nस्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या दृष्टीने वेंगुर्ले नगरपरिषद वतीने राबविले स्वच्छता अभियान..\nकोल्हापूरातील नेहरुनगर विद्यालयात स्वच्छ्ता मोहीम..\nयेत्या 24 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा\nचिंदर सडेवाडी येथील ओहोळावर श्रमदानातून बंधारा…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nरामदास नवमी उत्सव निमित्ताने विविध धार्मिक सांस्कृतिक आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन...\nमालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार......\nडॉक्टर अनिल कुमार वैद्य यांचा उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्काराने सन्मान\nशेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धतीने शेती करावी.;बाजीराव झेंडे यांचे माणगाव येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रश...\nकुडाळ शहरात आज दुसऱ्यादिवशीही अवकाळी पावसाची हजेरी.;शहरात बऱ्याच ठिकाणी पडला पाऊस...\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करावे.;कुडाळ तहसीलदार अमोल फाटक.....\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना केली जाते दमदाटी.;अमित वें...\nसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची जिल्हा कार्यकारणी जाहिर......\nउद्यापासून वेंगुर्ला शहरात विनामास्क फिरणार्‍यांवर होणार कडक कारवाई.....\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल.;४० वर्षीय महिला कर्मचा...\nजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीमंत चव्हाण यांच्या विरोधात विनभंगाचा गुन्हा दाखल.;४० वर्षीय महिला कर्मचारिने केली तक्रार..\nसिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस ची जिल्हा कार्यकारणी जाहिर...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज ग्राहकांना केली जाते दमदाटी.;अमित वेंगुर्लेकर\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करावे.;कुडाळ तहसीलदार अमोल फाटक..\nशेतकऱ्यांनी एकात्मिक पद्धत���ने शेती करावी.;बाजीराव झेंडे यांचे माणगाव येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणात मार्गदर्शन\nकुडाळ शहरात आज दुसऱ्यादिवशीही अवकाळी पावसाची हजेरी.;शहरात बऱ्याच ठिकाणी पडला पाऊस\nबॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामध्ये विद्यार्थीनींसाठी प्रबोधनात्मक व्याख्यान संपन्न\nकुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून \"स्वच्छ सर्वेक्षण \" अंतर्गत सयकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..\nमालवण मधील ज्येष्ठ प्रसिद्ध टेनिस बॉल क्रिकेटपटू अँमरोज अल्मेडा यांचा मसुरे मध्ये सत्कार...\nमठ येथे जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा योजनेतून मंजूर रस्त्याचे भूमिपूजन\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2021-06-14T16:11:05Z", "digest": "sha1:GSEW34R4JLETM66NVYCNGNYVNOWCBM4O", "length": 7388, "nlines": 90, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "रेशन कार्ड", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nआता स्वस्त धान्य दुकानातून घेऊ शकता सहा महिन्यांचे रेशन\nऑनलाईन मिळवा रेशन कार्डची माहिती ; तक्रार आणि नव्या शिधापत्रिकेसाठी करा अर्ज\nकेशरी कार्डधारक लाभार्थ्यांना धान्याचे वितरण सुरु\nआजपासून लागू झाले नवीन नियम ; पेट्रोल – गॅसने धरला भडका\nवीस राज्यात सुरू झाली 'ही' योजना; मजदूरांना होणार फायदा\nमोबाईलने करा रेशन कार्डसाठी अर्ज ; काही मिनीटात पुर्ण होईल अर्जाची प्रक्रिया\nनोव्हेंबरपर्यंत मोदी सरकार देत आहे मोफत रेशन; असे बनवा रेशन कार्ड\nराज्यात आतापर्यंत ४ ला�� २३ हजार ८२० क्विंटल अन्नधान्य वाटप\n रेशन कार्डमधून आपलं नाव होऊ शकतं कमी; जाणून घ्या\nघरी बसून बदला रेशन कार्डवरील मोबाईल नंबर; जाणून घ्या\nRation Card बनविण्यात अडचण येते का मग करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार ; जाणून घ्या मग करा थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार ; जाणून घ्या \nसरकारची नवी योजना; 'या' दोन पोर्टलच्या माध्यमातून मिळेल रेशनकार्डची माहिती\nलग्नानंतर पत्नीचं नाव रेशन कार्डवर दाखल करायचंय मग करा 'या' गोष्टी\nरेशन कार्डशी आधार कार्ड जोडणीला आहे ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत; त्वरा करा\nसर्वसामान्यांना दिलासा; आता येणार ग्रीन रेशन कार्ड , जाणून घ्या \nरेशन कार्डाद्वारे वृद्धांना मोफत मिळते १० किलो धान्य; जाणून घ्या\nघरी बसून रेशन कार्डवरील अपडेट करा आपला मोबाईल नंबर; वाचा संपूर्ण प्रक्रिया\nसरकारने रद्द केली तब्बल ४ कोटी ३९ लाख रेशन कार्ड\nरेशन कार्डाशी संबंधित महत्त्वपूर्ण बातमी, 30 जानेवारी शेवटची संधी\nरेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; मोदी सरकारच्या ‘या’ योजनेतून घरीच मिळेल रेशन\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/05/Gaadchiroli-blast.html", "date_download": "2021-06-14T15:37:51Z", "digest": "sha1:IR3BJOGKECG2IRTSWVN42FDW25QKMV5P", "length": 5899, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात १६ जवान शहिद - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA गडचिरोली��� नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात १६ जवान शहिद\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात १६ जवान शहिद\nगडचिरोली - महाराष्ट्र दिनी गडचिरोलीमधील जांभूरखेडा येथे नक्षलवाद्यांनी स्फोट घडवला. या स्फोटात १६ जवान शहिद झाले. महाराष्ट्र दिनी स्फोट घडवून नक्षलवाद्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. नक्षलवाद्यांनी केलेला स्फोट आणि जाळपोळीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.\nगडचिरोलीमधील जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला आहे. कुरखेड्यापासून 6 किलोमीटर हा स्फोट घडवून आणला आहे. नक्षलवाद्यांच्या जाळपोळीनंतर बंदोबस्तासाठी कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने शीघ्र कृती दलाच्या जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. नक्षलवाद्यांनी केलेल्या या स्फोटामध्ये क्यूआरटी म्हणजेच क्विक रिस्पॉन्स टीमचे 16 जवान हुतात्मा झाल्याचे समजते.\nसदर हल्ल्यात एका खासगी वाहनाचा चालकही ठार झाला आहे. कुरखेडा ते कोरची मार्गावर 6 किमी अंतरावर जांभूळखेडा गावाजवळ एका ठिकाणी हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटामध्ये वाहनाच्या चिंधड्या उडाल्या आहेत. पहाटे कुरखेडा येथे वाहनांची जाळपोळ झाल्यानंतर घटनास्थळाला भेट देण्यासाठी एसडीपीओ शैलेश काळे गेले असता त्यांनी तेथून या पथकाला तातडीने तिकडे बोलावले होते. पण पोलिसांचे वाहन उपलब्ध नसल्याने खासगी मालवाहू वाहनाने हे पथक निघाले असताना हा हल्ला करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5785/", "date_download": "2021-06-14T15:06:56Z", "digest": "sha1:2TN62NB5NDZY5AAQHKK6DQE3ZOWBMO2U", "length": 9454, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "कोरोनाच्या भीतीने अंत्यविधीकडे पाठ अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा", "raw_content": "\nHomeबीडकोरोनाच्या भीतीने अंत्यविधीकडे पाठ अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा\nकोरोनाच्या भीतीने अंत्यविधीकडे पाठ अस्थींना नातेवाईकांची प्रतीक्षा\nबीड (रिपोर्टर):-कोरोना काळात मृत्यूनंतर जवळची नाती दुरावली गेलीयेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोनामुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. कोणी आपला भाऊ गमावला आहे तर कोणी आपले आई-वडील….बीड जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये हाहाकार माजवलाय. आतापर्यंत जिल्ह्यात 84,220 रुग्ण आढळून आलेत. यात 76,900 रुग्ण कोरोना मुक्त तर 1,933 र���ग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या दरम्यान मनाला एक चटका लावणारी बाब समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर रुग्णाचे नातेवाईक अंत्यविधीकडे किंवा पाठ फिरवत असून, अस्थी आणि राख घेऊन जाण्यास येत नाहीयेत. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर नगरपालिकेचे कर्मचारीच अंत्यसंस्कार करत आहेत.\nबीड शहरातील भगवान बाबा प्रतिष्ठान इथल्या स्मशानभूमीत अस्थी ठेवण्यासाठी करण्यात आलेले लॉकर देखील आता फुल्ल झाले आहेत. याठिकाणी 15 हून अधिक जणांच्या अस्थी नातेवाइकांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यासाठी येत नसल्याचे चित्र इथे दिसून येतेय. नातेवाईकांना संपर्क करूनही अस्थी घेऊन जायला संबंधित मृताचे नातेवाईक आले नाही, त्यामुळे या अस्थींचे विसर्जन आणि इतर विधी हे कर्मचारीच करतायत. कोरोनानाने समजात सुरक्षितता म्हणून अंतर पाडले, उपचार घेण्यासाठी देखील कोरोना बाधित व्यक्तीला वेगळे राहावे लागत आहे. पण, मृत्यूश्चात्य देखील नाते किती दुरावले गेलेत, हेच यावरून दिसून येत आहे. खरंच आपण एवढे कठोर झालो आहोत का. हा प्रश्न हे सर्व पाहिल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleजून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\nNext articleअख्तर नगरमध्ये नालीचे पाणी नागरीकांच्या घरात\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/10884", "date_download": "2021-06-14T15:28:50Z", "digest": "sha1:SREWM7DRO5Y6LKBU6MKYDTEMQKMKXC64", "length": 13917, "nlines": 114, "source_domain": "dhanlabh.in", "title": "क्रेडिट कार्डांबद्दल—- – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nक्रेडिट कार्डाचे फायदे अनेक आहेत. क्रेडिट कार्डे पेमेंटच्या बाबतीत लवचिक असल्याने कार्डधारकाला आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. कार्डधारकाला मोठ्या रकमांची खरेदी किंवा क्रेडिट कार्डाचे थकलेले संपूर्ण बिल सोयीस्कर ईएमआयमध्ये रूपांतरित करता येऊ शकते व विशिष्ट कालावधीमध्ये त्याची फेड करता येऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच, कार्डधारकांना डेबिट कार्डांच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवता येऊ शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट कॅटलॉग, व्हाउचर, विमानाची तिकिटे, मूव्ही ऑफर यासाठी वापरता येऊ शकतात.\nउत्तम क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली तर चांगला क्रेडिट तयार करण्यासाठी मदत होते व त्यामुळे कर्ज घेताना सोयीचे होते.\nक्रेडिट कार्डविषयी काही समज पुढील आहेत.\nडेबिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डची आवश्यकता नाही\nआपल्याकडे डेबिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डची गरज नाही, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु, अगोदर स्पष्ट केल्याप्रमाणे, क्रेडिट कार्ड पेमेंटच्या बाबतीत अतिशय लवचिक असतात आणि त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करण्यास मदत होते. याचबरोबर, ग्राहकांना डेबिट कार्डच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अ��िक रिवॉर्ड्स मिळवता येऊ शकतात.\nक्रेडिट कार्ड हिस्ट्रीचा परिणाम भविष्यातील कर्जांवर होईल का\nक्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरल्यास भविष्यातील कर्जांसाठी आवश्यक असणारी क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी मदत होते. कार्डधारकाने मिनिमम अमाउंट ड्यू इतके किंवा त्याहून अधिक पैसे अंतिम मुदतीच्या दिवशी वा त्या आधी भरल्यास क्रेडिट ब्युरो हिस्ट्रीवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. पैसे न भरणे किंवा उशिरा भरणे मात्र क्रेडिट ब्युरो हिस्ट्रीवर दुष्परिणाम करू शकते.\nक्रेडिट कार्डधारकांसाठी परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध असतात – चेक, नेट बँकिंग, आयएमपीएस, एनईएफटी. कार्डधारकांना वेळेवर पेमेंट करण्याची खबरदारी घेण्यासाठीही विविध मार्ग अवलंबता येतील, जसे पेमेंटच्या अंतिम मुदतीच्या दिवशी थेट कार्डधारकाच्या खात्यातून आपोआप टोटल ड्यू किंवा मिनिमम ड्यू रक्कम वळती होण्यासाठी ऑटो-डेबिट / NACH.\nग्राहकांच्या विविध गरजा व खर्चाच्या सवयी यांना सेवा देण्यासाठी बाजारात विविध प्रकारची क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी, एअरलाइन माइल्स, हॉटेल लॉयल्टी किंवा एअरपोर्ट लाउंज अशा सुविधा देणारे क्रेडिट कार्ड मिळेल. तसेच, बाहेर जेवण्याची किंवा खरेदीची आवड असणाऱ्यांसाठी सवलती, कुपन, रिवॉर्ड, व्हाउटर देणारे क्रेडिट कार्ड योग्य ठरते. त्यामुळे, आपल्या खर्चाच्या पद्धतीनुसार 2 – 3 क्रेडिट कार्ड खरेदी करता येऊ शकतात.\nक्रेडिट कार्ड स्मार्टपणे वापरण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा:\nतुमची क्रेडिट मर्यादा जाणून घ्या\nक्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरा\nक्रेडिट तपशील सुरक्षित ठेवा\nडेबिट कार्डांच्या तुलनेत, क्रेडिट कार्ड वर्षभर विविध लाभ देते आणि पेमेंटच्या बाबतीत लवचिकताही देते. थोडी आर्थिक शिस्त पाळल्यास, क्रेडिट कार्ड हे कार्डधारकासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते.\nबँक FD च्या घसरत्या दरांची काळजी \nद्या अनोखी दिवाळी भेट \nनोकरी गमावली तरी विम्यातून उत्पन्नाची भरपाई\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्�� झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2021-06-14T14:20:38Z", "digest": "sha1:WJUWQXHVVO373RGAW7CD63C3MQUL3PCQ", "length": 4270, "nlines": 63, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "काटपाडी रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकाटपाडी जंक्शन हे तमिळनाडूच्या वेल्लूर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या उत्तर भागातील एक मोठे स्थानक असून ते चेन्नई-बंगळूर रेल्वेमार्गावर आहे. चेन्नईकडून बंगळूर, कोइंबतूर तसेच केरळकडे जाणाऱ्या सर्व गाड्या काटपाडीमार्गे जातात.\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nचेन्नई विभाग, दक्षिण रेल्वे\nचेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस\nचेन्नई सेंट्रल–बंगळूर सिटी शताब्दी एक्सप्रेस\nLast edited on २३ ऑक्टोबर २०१६, at ०१:१२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑक्टोबर २०१६ रोजी ०१:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2021-06-14T16:16:26Z", "digest": "sha1:EAZTWJ3RZTILFFJIJDKSJTYWFL36WQOF", "length": 4177, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "डॅनियेल अराप मुआ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nडॅनियेल अराप मुआ (इंग्लिश: Daniel arap Moi; जन्म: २ सप्टेंबर १९२४) हा केनिया देशातील एक राजकारणी व देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. तो १९७८ ते २००२ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होता. त्यापूर्वी तो १९६७ ते १९७८ दरम्यान देशाच्या उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. मुआच्या २४ वर्षांच्या राष्ट्राध्यक्ष कारकिर्दीमध्ये त्याने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले गेले आहेत.\n२२ ऑगस्ट १९७८ – ३० डिसेंबर २००२\n५ जानेवारी १९६७ – २२ ऑगस्ट १९७८\n२ सप्टेंबर, १९२४ (1924-09-02) (वय: ९६)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १८:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/7701", "date_download": "2021-06-14T15:26:51Z", "digest": "sha1:6KN2SCJKVG3BYJOD2W3WMVPU7POYAL65", "length": 10499, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "“रिक्त पदामुळे झरीच्या विकासाला ग्रहण ” : – सभापती राजेश्वर गोंड्रावार आदिवासी बहुल विभागाचा मानव विकास करण्यास उदासीनता का?” मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांना निवेदन | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome यवतमाळ “रिक्त पदामुळे झरीच्या विकासाला ग्रहण ” : – सभापती राजेश्वर गोंड्रावार ...\n“रिक्त पदामुळे झरीच्या विकासाला ग्रहण ” : – सभापती राजेश्वर गोंड्रावार आदिवासी बहुल विभागाचा मानव विकास करण्यास उदासीनता का” मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यवतमाळ यांना निवेदन\nयवतमाळ: जिल्ह्यात झरी तालुक्याची आदीवासी बहुल तालुका म्हणुन ओळख असतांना सुद्धा तो राज्याच्या पठलावर गाजलेला तालुका असताना झरी तालुक्यातील रिक्त पदे न भरणे म्हणजे मानव विकास साध्यकरणे होय काय असा प्रश्न घरी पंचायत समितीचे सभापती राजेश्वर गोंड्रावार यांनी दिलेल्या निवेदनातून केला आ���े.\nझरीजामणी या पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, अंगणवाडी, कृषी, या सह इतर अनेक विभागाचे कर्तव्य तत्पर कार्याचे पदे रिक्त असून त्यात बदली प्रकरण असतांना शासनाने पद संख्या लक्षात घेता त्या भरणा करणे गरजेचे असताना, काही प्रमाणात कर्मचार्यांचा कामावर विकास कामाचा कांगावा केला व काम चालून घेतले हे जरी सत्य असले तरी आज अनेक प्रशासनाची रिक्त पदे असल्यामुळे झरी जामणी तालुक्याच्या विकास कामाला ब्रेक लागत आहे, वणी व पांढरकवड्यावरून अपडाऊन कर्मचारी करत असल्यामुळे त्यांची माणसिकता पण कामावर लागत नाही म्हणुन 100 टक्के रिक्त पदाचा भरणा होणार नाही तर आदिवासी समाजाचा मानव विकास साध्य करता येतील काय असा सवाल राजेश्वर गोंड्रावार यांनी केला. या आधी आळावा सभा घेऊन रिक्त पदाची पहिले भरती पूर्ण करा, नंतरच इथले कर्मचाऱ्यांची बदली करा असे सभेत सांगितले गेले पण प्रशासनाने ह्याकडे गांभीर्यांने घेतले नसल्यामुळे हे आता मी खपवून घेणार नाही तसेच झरीजामणी तालुका हा आदिवासी बहुल तालुका असल्यामुळे येथे अॅन्टीकरप्शन मधे व भ्रष्टाचारा मधे सापडलेले अधिकारी देऊ नका दिल्यास मी त्यांना रुजु करुन घेणार नाही असा पण त्यांनी भर सभेत तंबी त्यांना दिली .\nPrevious articleपुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता ताई पाटील यांच्या हस्ते नीरा नरसिंहपूर येथे सीसी टीव्ही कॅमेर्‍याचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले.\nNext articleमाजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .\nरानडुक्कराच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, वनोजा(देवी)येथिल घटना\nयुवासेनाप्रमुख व पर्यावरण, पर्यटन मंत्री मा.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण\nअबब….पोलीस स्टेशन समोरुनच दुचाकी चोरी, गुन्हा दाखल\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भा��त, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\n२१ दिवस लोटूनही प्रशासनाला जाग आली नाही कर्मवीर दादासाहेब कन्नमवार...\nदीड वर्षाच्या चिमुकलीसह मातेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/02/Donated-liver--in-train.html", "date_download": "2021-06-14T14:13:49Z", "digest": "sha1:HGIGZMOMTVV5M4VTTSAUCOWVF6FS6AMH", "length": 5963, "nlines": 66, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome HEALTH MUMBAI लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर\nलिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर\nमुंबई - मुंबईकरांची जीवनवाहीनी म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) खरोखरच एका रुग्णासाठी जीवनवाहीनी ठरली आहे. दुपारी लोकल ट्रेनच्या माध्यमातून माणवी शरीराचे महत्वाच अंग असलेले यकृत (लिव्हर) मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात पोहचविण्यात आले. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी ट्रेनचा वापर करण्याची ही पहिलीच घटना आहे.\nठाण्यातील एका ५३ वर्षाच्या व्यक्तीचा अपघात झाला त्यांना या अपघातात जबर मार बसला. त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. मात्र या व्यक्तिने आधीच अवयवदानाची नोंदणी करुन ठेवली होती. त्यावर त्यांच्या कुटुंबीयांनी त्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या व्यक्तिचे यकृत परळच्या ग्लोबल रुग्णालयात आणण्यात आले. यासाठी लोकल ट्रेनची मदत घेण्यात आली. त्यासाठी ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयापासून ते ठाणे स्थानकापर्यंत ग्रीन कॉरीडॉर बणविण्यात आला होता. तेथून पुढे ठाणे ते दादर स्थानकापर्यंत हे यकृत लोकल ट्रेनमधून आणण्यात आले. यासाठी ठाण्यावरुन दुपारी ३.०४ वाजताची फास्ट लोकल ट्रेन पकडून ती ट्रेन ३.३५ वाजता दादरला पोहचली. यासाठी रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी विशेष मेहनत घेतली. पुढे दादर स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून ते यकृत त्वरीत ग्लोबल रुग्णालयात पोहचवण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/maratha-kranti-morcha", "date_download": "2021-06-14T14:27:13Z", "digest": "sha1:BV3NGHJKJ273UO7SJNXXHWLGCFKUG7QD", "length": 3197, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Maratha Kranti Morcha.", "raw_content": "\nकोल्हापुरातील आंदोलनात नाशिककर सहभागी होणार\nमराठा समाजबांधव एकवटले; रायगडावर जाण्यासाठी नाशकात होतायेत गुप्त बैठका\nमंत्रीमंडळातील मंत्र्यांचाच मराठा आरक्षणाला विरोध\nआ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो\nनाशिक ठरणार आगामी मराठा क्रांती मोर्चाचे केंद्रबिंदू; हे आहे कारण...\nचाळीसगाव : मराठा आरक्षण रद्द करणार्‍या शासनाचा मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध\nरेमडिसीवर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा\nशिवजयंती निर्बंध : मराठा क्रांती मोर्चाची शिवसेना भवनासमोर फलकबाजी\nराज्य सरकारने मराठा आरक्षणाचा घात केला - मराठा क्रांती मोर्चा\nअशोक चव्हाणांना पदावरून हटवा, मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत ठराव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/industries-should-be-created-while-constructing-samrudhi-highway/", "date_download": "2021-06-14T15:39:29Z", "digest": "sha1:YBJ3A6ZXJBRDHKUGGBUE5JSJZX5HI3Z3", "length": 11657, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांची निर्मिती करावी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nसमृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांची निर्मिती करावी\nमुंबई: राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना उद्योगांचे टापू निर्माण करून त्यांना त्या भागातच सर्व सुविधा पुरविल्या जाव्यात, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार आदी यावेळी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, कोरोनाच्या निमित्ताने एक बाब लक्षात आली ती म्हणजे ज्या भागात उद्योगाचा पट्टा आहे तेथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. याच पट्ट्यात लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गाची उभारणी करताना ही बाब लक्षात घेऊन उद्योग निहाय टापू करावेत. दळणवळणाची सुविधा करतानाच या उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा त्याच भागात देता येतील अशी व्यवस्था करावी.\nभौगोलिक परिस्थितीनुसार उद्योगनिहाय टापू करतानाच त्या भागाचा विकास करतानाच समृद्धी महामार्गावर ठराविक अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या महामार्गावर वेगवेगळे नोड करताना उद्योग, कृषी, पर्यटन यानुसार भौगोलिक परिस्थितीनुरूप नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. २४ जिल्ह्यांना जोडणारा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nसार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ७०१ कि.मी. लांबीच्या महामार्गासाठी ८,३११.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या महामार्गामुळे १० जिल्हे थेट जोडणार असून २४ जिल्ह्यांचे रस्ते जोडले जाणार आहेत. त्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. जेएनपीटी सारखे बंदर देखील जवळ येणार आहे. वेगवेगळ्या नोडमध्ये उद्योगांचे नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री. मोपलवार यांनी सादरीकरण केले.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधी���्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/covid-19", "date_download": "2021-06-14T14:40:12Z", "digest": "sha1:FPM4IMFW6QTEXN4CNVOSQSUUVCNZOQHA", "length": 2908, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "covid 19", "raw_content": "\nग्रामीण भागातील करोनाबाधितांची संख्या पहिल्यांदाच शंभरच्या खाली; पाहा आकडेवारी\nनगर जिल्ह्यात आज 326 रूग्णांना डिस्चार्ज तर ’एवढ्या‘ रूग्णांची भर\nकरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर...; अभ्यासातून ‘ही’ नवी माहिती आली समोर\n312 वर्षांची परंपरा असलेली मुक्ताईंची पालखी निघाली\nऔरंगाबादमध्ये रोज साडेतीन हजार चाचण्या\nऔरंगाबादमध्ये केवळ 14 जणांना कोरोनाची लागण\nयावल अभयारण्य पर्यटकांसाठी खुले\nराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण\nकरोनाची दुसरी लाट बांधकाम व्यवसायासाठी ठरली घातक\nकुणी लस घेतं का, लस 35 हजार लसींचा साठा पडून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/msedcl-responds-to-send-electricity-meter-readings-to-over-2-lakh-customers/05061657", "date_download": "2021-06-14T16:35:48Z", "digest": "sha1:NYSBWMSQCWC4VRV3DSW6RI7Y75FRKGLH", "length": 12279, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "महावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्यास प्रतिसाद Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nमहावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्यास प्रतिसाद\nनागपूर : स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल अॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये नागपूर परिमंडळातून ७२६९, अकोला- ७१८०,तर पुणे परिमंडलातील सर्वाधिक ४९���५० तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील २८९१६ वीजग्राहकांचा समावेश आहे.\nराज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रिडींग पाठविण्याची मूदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालिन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.\nप्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप, www.mahadiscom.inकिंवा‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh)रिडींग पाठविता येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडलमधील ४९९५०, कल्याण- २८९१६, नाशिक- २२३३०, भांडूप- १८०९३, बारामती- १३७३३, जळगाव- १०८७७, औरंगाबाद- १०१००, कोल्हापूर- ८४७०, नागपूर- ७२६९, अकोला- ७१८०, लातूर- ६०८५, अमरावती- ५६६२, कोकण- ४२२३, गोंदिया- ३४६४, नांदेड- ३२६२ व चंद्रपूर परिमंडलातील ३१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.\nमहावितरण मोबाईल अॅपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी MREAD<12 अंकीग्राहकक्रमांक>असा‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येईल.\nवीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/women-death/", "date_download": "2021-06-14T15:54:35Z", "digest": "sha1:AFIH4YBWRQW5NHIWTPJ325IB3VSR5F4G", "length": 3210, "nlines": 44, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Women Death Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\n…आणि तिची मृत्यूशी झुंज अखेर संपली\nहिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी\nडॉ. घुले कुण��ला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-14T14:47:52Z", "digest": "sha1:2FPTWGKCNFIMYXDTLGBIEAUCSFV4S3RI", "length": 8653, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "सागरी प्रदूषण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nपुण्यातील १२ वर्षीय मुलाची कौतुकास्पद कामगिरी\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील एका १२ वर्षीय मुलाने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. पुण्यातील हाझिक काझी या मुलाने समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आणि समुद्रीय जीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने एका जहाजाचे डिझाईन तयार…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nPune News | पुणे विभागात म्हाडाच्य�� घराला प्रचंड प्रतिसाद; 3…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\nहिंजवडी : 64 वर्षाच्या ज्येष्ठने भर मैदानात केला अल्पवयीन मुलीचा…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम…\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी…\n परीक्षा नाही थेट मुलाखत, भारतीय नौदलात अधिकारीपदासाठी अर्ज…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी कॉकटेलला सुद्धा निष्प्रभ करू शकतो डेल्टा+\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट, कंपनीचा आहे हा प्लॅन\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/dainik-rashtriya-swayamsevak-sangh/", "date_download": "2021-06-14T15:31:15Z", "digest": "sha1:JPCAF6VFG2HHR4EWISZWMQ5XREMD5BDG", "length": 8651, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Dainik Rashtriya Swayamsevak Sangh Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील मुलाखतीची नागपूरच्या ‘तरुण भारत’मध्ये उडविली…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ’सामना’ला दिलेल्या मु��ाखतीची ’तरुण भारत’(नागपूर) या वृत्तपत्रातून खिल्ली उडविली आहे. ’उद्धव यांची ही मुलाखत खदखदून हसवणारी होती. या मुलाखतीच्या आडून भावाला…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न…\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून…\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन…\nPune Rural Police | पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोरणारी…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात मृत्यू,…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\nVinayak Mete | ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, खा.…\nभाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले – ‘नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय, पण…’\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/recruitment-for-it-candidates-in-mumbai-high-court-64792", "date_download": "2021-06-14T14:32:02Z", "digest": "sha1:B2TLHTHCKYDJUXBEG7PTTI7WLUS44J4H", "length": 8104, "nlines": 156, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Recruitment for it candidates in mumbai high court | मुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांसाठी भरती", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांसाठी भरती\nमुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांसाठी भरती\nमुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबई उच्च न्यायालयात आयटी उमेदवारांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीत एकूण ४० जागा भरल्या जाणार आहेत.\nमुंबई उच्च न्यायालयात सिनियर सिस्टिम ऑफिसर या पदासाठी १७ जागा, सिस्टिम ऑफिसर या पदासाठी २३ जागा अशा एकूण ४० जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ मे २०२१ आहे.\n१) पद क्र.१- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) ५ वर्षे अनुभव.\n२) पद क्र.२- १) बी.इ./ बी.टेक (कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रॉनिक/ आयटी)/ एमसीए २) नेटवर्क प्रमाणपत्र/ एमसीएसइ/ आरएचसीइ/ आरएचइएल ३) १ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.\nया पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांपर्यंत असावं.\nउमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलॆ जाणार नाही.\nसीनियर सिस्टिम ऑफिसर – ४६,००० रु.\nसिस्टिम ऑफिसर – ४०,००० रु.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ मे २०२१\nअधिक माहितीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइट https://bombayhighcourt.nic.in/index.php वरून माहिती मिळवू शकता.\n मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या\nपरराज्यातील मालवाहतूक वाहन चालकांना कोरोना चाचणी बंधनकारक\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पा��साचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/in-the-last-24-hours-no-corona-has-been-reported-in-this-city-only-so-many-new-patients-were-found-during-the-day-nrdm-139466/", "date_download": "2021-06-14T15:36:21Z", "digest": "sha1:YRYVUPII7IOD3LITXL7M535JBWGSXNEY", "length": 13321, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "In the last 24 hours, no corona has been reported in this city, only so many new patients were found during the day. nrdm | गेल्या २४ तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त 'इतके' नवे रुग्ण आढळले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nदिलासादायक बातमी गेल्या २४ तासात ‘या’ शहरात एकही कोरोना बळी नाही, दिवसभरात फक्त ‘इतके’ नवे रुग्ण आढळले\nसोलापूरमध्ये गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच १ लाख ४७ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल ४ हजार १३६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nसोलापूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. परंतु, हळूहळू महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता कमी होत असताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनमधून विविध भागांमध्ये नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर शहरात माग���्या महिन्यापासून कोरोना रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. परंतु, आता हा आकडा कमी होत असताना पाहायला मिळत आहे.\nदरम्यान सोलापूरमध्ये गेल्या २४ तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजार १०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबरोबरच १ लाख ४७ हजार २९९ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात तब्बल ४ हजार १३६ जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nखते, बी-बियाणांची वाढीव दराने विक्री, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवा; पंकजा मुंडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी\nतसेचं सोलापूर शहरात दिवसभरात फक्त १५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागामध्ये ३३१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. ग्रामीण भागात २४ तासात १८ जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वाढत असलेली रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा कमी होत असल्याने प्रशासनाची चिता कमी झाली आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पं��प्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/04/Eknath-gaikwad_19.html", "date_download": "2021-06-14T15:14:18Z", "digest": "sha1:RXRBAOAYM6IH4OND2GFTR3ALNXYDUGBX", "length": 8231, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - एकनाथ गायकवाड - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome POLITICS सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - एकनाथ गायकवाड\nसरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - एकनाथ गायकवाड\nमुंबई - मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे शेकडो लोकांचे नाहक जीव गेले असून, त्याबद्दल या अविचारी सरकारवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०८ अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी भुमिका दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या वार्तालापात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारचे फसलेले आर्थिक धोरण, पुनर्विकास या मुद्द्यांवर विस्ताराने भुमिका मांडली.\nपत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना गायकवाड यांनी प्रामुख्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी अधिकाधिक छोटे उद्योगउभे राहणे गरजेचे आहे. मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आणि नोटबंदीसारख्या निर्णयामुळे छोट्या उद्योगांवरच कुऱ्हाड कोसळली. अनेकांचे रोजगार गेले. ही परिस्थिती सावरण्यासाठी लघुउद्योजकांना पुन्हा उभे करण्याची गरज आहे. याशिवाय जीएसटीची पुनर्आखणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. धारावी पुनर्विकासाच्या अनुषंगानेत्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनावरही भाष्य केले. मुंबईतील बीडीडी चाळीचे आयुष्य आता संपले असून बीडीडी पुनर्विकासाचा मुद्दा युद्धपातळीवर मार्गी लागणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. तसेच धारावीचा पुनर्विकास एसआरएअंतर्गत न करता धारावीच्या पुनर्विकासासाठी न्यु सिटी डेव्हलपमेंट प्लान राबवण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच प्रत्येकाला किमान पाचशे चौरस फुटांचेघर मिळायला हवे या आश्वासनाचाही त्यांनी पुनरूच्चार केला. धारावी म्���णजे मिनी इंडिया असून धारावीतील लोक मातीतून सोने कमावणारे लोक असल्याचेही ते म्हणाले.\nमनसे आणि राज ठाकरे यांच्या प्रचाराबाबत विचारले असता गायकवाड म्हणाले की, मनसे आणि राज ठाकरे हे त्यांची स्वत:ची भुमिका मांडतात. त्यांच्या सभा आणि भाषणे पाहिली तर हा सुर्य आणिहा जयद्रथ अशी त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांमुळे जनमानसावर नक्कीच फरक पडत असल्याची बाब कबुल करतानाच त्यांनी राज ठाकरेंच्या भुमिकेबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केले. तसेच शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नसल्याचा दावाही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-how-will-anyone-get-demise-disclose-these-3-facts-4472952-PHO.html", "date_download": "2021-06-14T16:10:08Z", "digest": "sha1:LRDJ5P3T4HIUN6ZJU2EJZAHVWIPGZSM2", "length": 2599, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How Will Anyone Get Demise? Disclose These 3 Facts | कोणाचा मृत्यू कसा होणार? या 3 लक्षणांवरून लगेच समजेल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकोणाचा मृत्यू कसा होणार या 3 लक्षणांवरून लगेच समजेल\nहिंदू धर्मानुसार जीवनात चांगल्या-वाईट कर्मानुसार सुख, दुःख प्राप्त होतात, ठीक त्याचप्रमाणे सत्कर्म आणि दुष्कर्मानुसार आपला मृत्यू नियत होतो. सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाल्यास याला सद्गती आणि दुर्गती संबोधले जाते. मृत्यू हे एक अटळ सत्य आहे. यामुळे धर्मग्रंथ आपल्याला नेहमी चांगले गुण, विचार, आचरण ठेवा अशी शिकवण देतात. मृत्यूशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख गरुड पुराणामध्ये करण्यात आला आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोणाचा मृत्यू कशाप्रकारे होतो....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-ncp-mla-jitendra-awhad-meet-uddhav-thackeray-at-matoshree-mumbai-5968917.html", "date_download": "2021-06-14T15:13:35Z", "digest": "sha1:RAJOQGEZ363H3FJVUN76MB5WFEZUBYLB", "length": 5574, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCP MLA Jitendra Awhad Meet Uddhav Thackeray at Matoshree Mumbai | राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट..राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट..राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nमुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु आव्हाड उद्धव ठाकरे यांना त्यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी गेल्याने राजकीय चर्चा थंड पडल्या.\nएखाद्या पक्षाच्या नेत्याने वैयक्तिक कामासाठी दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची भेट घेतली की लगेचच त्यातून राजकीय अर्थ काढले जातात, असे सांगत आपण वैयक्तिक कामासाठी ठाकरेंची भेट घेतल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले.\nशुक्रवारीच मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित केली. या बैठकीच्या आधी शरद पवार यांच्याशी चांगले सख्य असलेले जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर गेल्याने चर्चा सुरू झाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचे म्हटले जात होते. परंतु आव्हाड त्यांच्या ऑ'क्टोबरला होणाऱ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे स्पष्ट झाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आदी नेते उपस्थित राहणार असून ठाकरे यांनीही यावे, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंना केल्याचे समजते. ठाकरे या कार्यक्रमाला जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली.\nमी इतका मोठा नेता नाही\n'मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. प्रत्येक भेटीचा अर्थ हा राजकीयच नसतो. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती, महाआघाडी अशी राजकीय चर्चा करण्याइतका मी मोठा नेता नाही.'\n- जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी नेते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/4834", "date_download": "2021-06-14T14:52:13Z", "digest": "sha1:X2S2RPDH2QRW5VXTUSL5ZLR57G4CJYXE", "length": 9067, "nlines": 154, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "ऐतिहासिक रामजन्मभूमीच्या राम मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी बुद्रुक येथे श्रीरामाचा जप हनुमान मंदिरामध्ये भाविक भक्तांकडून करण्यात आला. श्रीराम जय राम जय जय राम हा राम नामाचा जप पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्तांनी केला | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र ऐतिहासिक रामजन्मभूमीच्या राम मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी बुद्रुक ये���े श्रीरामाचा जप हनुमान...\nऐतिहासिक रामजन्मभूमीच्या राम मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी बुद्रुक येथे श्रीरामाचा जप हनुमान मंदिरामध्ये भाविक भक्तांकडून करण्यात आला. श्रीराम जय राम जय जय राम हा राम नामाचा जप पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्तांनी केला\nनिरा नरसिंहपुर दिनांक 6 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार.\nऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा निमित्त पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर हनुमान मंदिरामध्ये राम नामाचा जप – श्रीराम जय राम जय जय राम हा श्री रामाचा जप हनुमान मंदिरामध्ये सकाळी 7 ते 1 या वेळेमध्ये भाविक भक्त उपस्थित राहून श्रीरामाचा जयघोष पिंपरी बुद्रुक मधील भाविक भक्तांनी केला.\nमहाराष्ट्रर सरकारच्या नियमाचे भाविकांनी पालन करून व शेवटी श्रीरामाची आरती करून महाप्रसाद यावेळी देण्यात आला.\nया कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक मधील व पंचक्रोशीतील भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.\nफोटो:–ओळी– पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील हनुमान मंदिरात आरती करीत असताना भाविक भक्त.\nPrevious articleसाकोली वासीयांनी साजरी केली श्रीराम मंदिर भुमीपुजन दिवाळी\nNext articleअहेरी येथे श्रीरामाचे पूजन करून भव्य राममंदिर बनविण्याच्या केला संकल्प… श्रीराम सेवा समिती व श्रीराम मंदिर ट्रस्ट ने घेतल पुढाकार\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nअर्जुनी मोरगाव येथील 3 दिवसीय जनता ��फ्यूर्ला लोकांचा 100% सहभागी\nमहाराष्ट्र August 6, 2020\nसाखरी घाटावरील पुरात अडकली २५० शेळीमेंढी आणि पाच व्यक्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/sushant-sing-rajput-wes-set-to-marry-in-november-acrot-brother-reveal/", "date_download": "2021-06-14T15:05:39Z", "digest": "sha1:OTLKIXPTZMEQM4NF7AVOYMHYOG7OTCXM", "length": 11164, "nlines": 125, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "सुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण...", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nसुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…\nसुशांतच्या लग्नाची तयारी सुरू होती, त्याचे कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला येणार होते पण…\nमुंबई | राजबिंडा चेहरा, अगदी प्रसन्न वाटणारं व्यक्तीमत्व आणि अभिनयात निपुन असलेला सुशांत… त्याने अवघ्या 34 व्या वर्षी जगाला रामराम ठोकत पुढच्या प्रवासाला निघून गेलाय. त्याच्या निधनाने बॉलिवूडमध्ये सन्नाटा पसरलाय. अशातच सुशांतबद्दल आता नवनवी माहिती समोर येऊ लागली आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात सुशांत लग्न करणार होता, अशी माहिती सुशांतच्या चुलत भावाने दिली आहे.\nत्याच्या चुलत भावाने इंडिया टीव्हीशी बोलताना दिलेली माहिती अशी, “नोव्हेंबर महिन्यात त्याचं धुमधडाक्यात लग्न होणार होतं. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लग्नाची तयारी सुरू होती. आम्ही कुटुंबिय त्याच्या लग्नासाठी मुंबईला देखील येणार होतो.”\nसुशांतचं लग्न कोणासोबत होणार होतं हे मात्र सुशांतच्या भावाने सांगितलं नाही. सुशांत अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता. त्याचा परिवार बिहारमधल्या पाटनामध्ये राहत आहे.\nसुशांतने आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कुटुंबियांना टीव्हीवरूनच मिळाली. ही बातमी कळकाच सुशांतच्या वडिलांची शुद्ध हरपली. काही काळानंतर ते भानावर आले. आज सुशांतवर मुंबईत अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यासाठी त्याचे कुटुंबिय बिहारवरून मुंबईत येणार आहेत.\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत…\n पुण्यात एकाच दिवसात 320 नव्या कोरोनाबाधितांची नोंद\n‘…अब शहर भर में ज़िक्र मेरी खुदकुशी का ��ै’; सुशांतच्या आत्महत्येनंतर संजय राऊत हळहळले\nसुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा\nसुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय लिहिलंय माहितीये…. पाहा-\nविशाल पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला लाखमोलाची मदत\nसुशांतचे ‘ते’ फोटो तुमच्या मोबाईलमध्ये असतील किंवा फॉरवर्ड कराल तर… ; पोलिसांचा कडक इशारा\nदेशात कोरोनाचा कहर सुरूच… पाहा कालच्या दिवसांतली धक्कादायक आकडेवारी\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून…\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\nकोरोनानं रोखली वारकऱ्यांची वाट, अशी असेल यंदाची वारी\n“कॉंग्रेसने सीएम पदाचा आग्रह धरावा, अन्यथा राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”\n कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस घट\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/kharif-jawar-cultivation-management-important-to-get-more-production/", "date_download": "2021-06-14T14:09:39Z", "digest": "sha1:XHEL5IIS3P2IRZ7SUOQMBKMBDCLMRTIG", "length": 16394, "nlines": 119, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "योग्य व्यवस्थापन ठेवा अन् खरीप हंगामात घ्या ज्वारीचं भरघोस उत्पन्न", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयोग्य व्यवस्थापन ठेवा अन् खरीप हंगामात घ्या ज्वारीचं भरघोस उत्पन्न\nआपला देश कृषी प्रधान आहे, काळ्या आईच्या कुशीतून बळीराजा नव-नवीन पिके घेत असतो. घेतलेल्या उत्पन्नातून तो सर्व जनतेची भूक भागवत असतो. शेतात विविध प्रकारची पिके घेतली जातात. आज आपण ज्वारी या पिकाविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रात ज्वारी हे सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या दृष्टीने अन्नधान्याचे प्रमुख पीक मानले जाते. तसेच जनावरांच्या चार्‍यातील महत्त्वाचा अन्नघटक म्हणून यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामात प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, पूर्व खानदेश आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही भागांत हे पीक सर्वसाधारणपणे घेण्यात येते. भारतातील बहुतेक भागात ज्वारी हे प्रमुख अन्नधान्य पीक म्हणून लागवड करतात. ज्वारीचे पिक खरीप तसेच रब्बी या दोन्ही हंगामात घेता येते. पण रब्बी ज्वारीच्या तुलनेत खरीप ज्वारीचे उत्पादन जास्त होत असते.\nभारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक मध्यप्रदेश, राजस्थान व गुजरात या राज्यांमध्ये ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. या पिकासाठी आपण कशाप्रकारची मशागत करावी, जमीन कशी असावी याची माहिती घेणार आहोत. पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगले येते. जमिनीचा सामू ५.६ ते ८.५ असेल तर पीक घेता येते.\nज्वारीच्या अझोटोबक्टर जिवाणूसंवर्धक व स्पुरद विद्राव्य जिवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास लावावे बुरशीच्या नियंत्रणासाठी ४० ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी.\nज्वारीच्या बियांणामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण जाणून घेऊ..\nएच. एस. ५ ,\nसी. एच. एस. १६ ,\nसी. एच एस १७ ,\nसी एच एस १८,\nसी एच एस २१,\nसी एच एस २३,\nसी एच एस २५\nसी एच एस ३५\nसध्या खरीप हंगाम सुरु होणार आहे. यात हवामान विभागाने शेतकरी बांधवाना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे यंदा मॉन्सून चांगला असणार आहे. ज्वारीची पेरणी मॉन्सूनच्या ऐन मोसमात होत असते. ज्वारीची पेरणी योग्य वेळेत झाल्यास चांगले उत्पादन येते. ज्वारीची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यात करावी उशिरा पेरणी केल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव जाणवतो.\nचांगल्या उत्पादनासाठी खरीप ज्वारीला १०० किलो नत्र ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश आवश्यक अस��े. त्यातील अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे, राहिलेल्या नत्राची मात्रा पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावा.\nखुरपणी व कोळपणी तणांचा प्रादुर्भाव बघून पेरणीनंतर ४० ते ४५ दिवस होईपर्यंत करावी. ऍट्राझीन या तण नाशकाची फवारणी ०.५ कि. ग्रॅ प्रति हेक्‍टर ६५० लिटर पाण्यात बियाणे उगवण्यापूर्वी जमिनीवर करावी.\nअ ) कीड नियंत्रण : ज्वारी पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, खोडकिडा, मावा व तुडतुडे आदी कीटक आढळून येतात.\nखोडमाशी व खोडकिडी ज्वारी पिकासाठी अधिक नुकसानकारक ठरू शकतात.\nखोडमाशी : ज्वारी पिकावर सर्वात आधी म्हणजे पेरणीनंतर एक आठवड्यातच आढळून येते. खोडमाशीचा प्रादुर्भाव झाल्यास पिकात पोंगे मर होते. खोडमाशी नियंत्रणाचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे पेरणी लवकर (२५ जून ते ७ जुलै) करावी. खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास क्विनॉलफॉस २५ मिली १० लिटर पाण्यात घेऊन पहिली फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर दहा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.\nखोडकिडी : खोडकिडीचा प्रादुर्भाव पेरणीनंतर साधारण २५ ते ३० दिवसांनी दिसून येतो. या किडीमुळे पानावर ओळीने छिद्रे दिसतात व पोंगे सुकतात. खोडकिडी नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस १५ मिली १० लिटर पाण्यातून पीक उगवल्यानंतर ३० दिवसांनी करावी व दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी करावी.\nमावा व तुडतुडे : मावा व तुडतुडे नियंत्रणासाठी २० ग्रॅम कार्बारिल ५० टक्के ही भुकटी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nदाण्यावरील बुरशी: या रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डाझिम (०.१ टक्के)+ थायरम ( ०.२ टक्के) फवारणी पीक फुलोऱ्यात आल्यानंतर करावी. पहिल्या फवारणीनंतर पंधरा दिवसांनी दुसरी फवारणी करावी.\nकरपा: रोगाचा प्रादुर्भाव झाला तर ज्वारीचे पान करपतात व नंतर जळतात. त्यामुळे प्रकाशसंश्‍लेषण क्रियेत बाधा येऊन उत्पादन कमी होते. करपा नियंत्रण करण्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे.\nकाणी: रोग नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया करताना ४ ग्रॅम गंधकाची भुकटी प्रत्येकी एक किलो बियाण्यास चोळावे.\nसोज्वळ शालिकराम शिंदे, विठ्ठल देवानंद गडाख\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृ���ी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/shrirampur-corona-report-positive-negative", "date_download": "2021-06-14T15:12:28Z", "digest": "sha1:X3P4AWAH3Z472QTTAJGUYPPHFKOAAOCO", "length": 7108, "nlines": 54, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "श्रीरामपुरात 60 पैकी 4 जण करोना पॉझिटीव्ह", "raw_content": "\nश्रीरामपुरात 60 पैकी 4 जण करोना पॉझिटीव्ह\n56 जण निगेटीव्ह; 90 अहवालांची प्रतिक्षा\nशहरातील वार्ड नंबर 2 या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये काल घेण्यात आलेल्या ‘रेपीड टेस्ट’मध्ये चार जणांना करोनाची बाधा आढळून आली. त्यांना येथील सेंट लुक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 90 अहवालाची प्रतिक्षा आहे.\nप्रशासनाकडून गेले तीन दिवस वार्ड नंबर दोन मधील पूर्वी सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तसेच इतर नागरिकांची तपासणी (टेस्ट) केली जात आहे. यामध्ये गुरुवारी 58, शुक्रवारी 16 तर आज शनिवारी 60 लोकांची तपासणी करण्यात आली. कालची टेस्ट ही रेपीड टेस्ट होती. त्यामध्ये 60 पैकी 56 जण निगेटिव्ह आले तर चार जण बाधित आढळले. यामध्ये एक पुरुष, दोन मुले व एक मुलगी आहे. या सर्वांना सेंट लुक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nतत्पूर्वी सकाळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंतराव जमदाडे आदींनी शाळा नंबर पाच येथील तपासणी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर या परिसरातील डॉ. अफरोज तांबोळी, डॉ. सय्यद मुजाहिद, डॉ. शफी शेख, डॉ. सलीम शेख, डॉ. नवनीत जोशी, सोहेल दारूवाला, तौफिक शेख आदींशी या भागातील रुग्णसंख्या, त्यांचे शेजारी, आरोग्य खात्याकडून केल्या जाणार्‍या उपाययोजना याबाबत चर्चा केली.\nउद्या होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन तर्फे या भागातील नागरिकांसाठी खास तपासणी व मोफत औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले असून याबाबत डॉ. प्रशांत गंगवाल, डॉ. रियाज पटेल, डॉ. सुरज थोरात, डॉ. आशिष जैस्वाल व इतर होमिओपॅथिक डॉक्टरांनी सुद्धा येथे भेट देऊन पाहणी केली.\nउद्या देखील या भागातील लोकांची रॅपिड चाचणी घेतली जाणार आहे. काल नवीन चार रुग्ण आढळल्याने या भागामध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, अंतर राखावे, वयस्कर नागरिक व मुलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.\nदळवी वस्ती, डॉ. मोरगे हॉस्पिटलच्याजवळच राहत असलेले ठेकेदार करोना बाधित आढळून आल्यानंतर त्यास नगर रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. त्यांच्या कुटुंबातील तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य त्याच्या चालकासह काही नातेवाईक व मित्रपरिवारातील काहींजणांना आज सकाळी जावून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याचा चालक हा मोरगे वस्तीवर राहत असून त्याच्या शोधासाठी काही डॉकटर व त्यांचे पथक रवाना करण्यात आले होते.\nतीन जणांचा मृत्यू चार जण बरे होवून घरी परतले 34 जण संतलुक येथे उपचार घेत आहेत तर अन्य रुग्ण नगर येथे उपचार घेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/12/blog-post_06.html", "date_download": "2021-06-14T16:06:45Z", "digest": "sha1:KS24YJYJYGBMSZHKQWMTXUYBXL4XURVI", "length": 16678, "nlines": 99, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: एका पत्रकाराची डायरी", "raw_content": "\nमाणसाच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अनेक घटना असतात. स्वातंत्र्यसैनिकाची पेन्शन सुरू झाल्यानंतर एकदा आमचे आजोबा म्हणाले होते की, महात्मा गांधीजींच्या हाकेला ओ देऊन घरादारावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यलढय़ात झोकून दिलं, तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग होता. अब्राहम लिंकन, हिटलर, साने गुरुजी, एपीजे अब्दुलकलाम, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, माधव गडकरी, सुधीर गाडगीळ, अशोकराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, सिंधुताई सपकाळ, कवी चं्रशेखर गोखले, संगीतकार सलील कुलकर्णी, मोहन जोशी, सुधीर भट अशा आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या थोर थोर लोकांनी जो काही नावलौकिक मिळवला तो काही असा तसाच नाही. आयुष्याला कलाटणी देणारा एखादा प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडल्यामुळेच ते शक्य होऊ शकले. आमचे मोठे काका म्हणायचे की, चौथीच्या वर्गात असताना एकदा गृहपाठ केला नाही, म्हणून मास्तरांनी ओल्या फोकेनं फोकळलं, त्यादिवशी दप्तर टाकूनच त्यांनी शाळेला पाठ दाखवली. तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग. पुढं त्यांनी राजकारणात करिअर करून झेडपीच्या अध्यक्षपदार्पयत मजल मारली. आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी घटना कुठली, याचा विचार अस्मादिक करतात तेव्हा पट्कन सांगू शकतो, की ज्या दिवशी मंत्रालयाची पायरी चढलो ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. नाहीतर काय म्हणायचं मुंबईत आलो तेव्हा पायात स्लीपर असायचं. आज वुडलँडचे शूज आहेत. आलो तेव्हा डिलाईल रोडला एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत दहा जणांच्यात शेअर करून राहात होतो. आज जवळच्याच अपार्टमेंटमध्ये भाडय़ानंच राहात असलो तरी मुंबईत आपल्या मालकीचे तीन फ्लॅटस आहेत टक्केवारीतले आणि तिन्ही भाडय़ानं देऊन तीन कुटुंबाची राहण्याची गरज भागवतोय. आपल्या गावातच काय, पंचक्रोशीत भौतिक प्रगतीचा एवढा वेग कुणाला पकडता आला नसेल.\nतर मुद्दा होता कलाटणीचा. मंत्रालयात येण्याचा आणि कलाटणीचा संबंध काय मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक मंत्रालयात थप्पी लागलीय पत्रकारांची. मोठमोठय़ा पेपरांचे मराठी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, हिंदी सगळ्या भाषांच्या पेपरांचे रिपोर्टर आहेत. प्रेस कॉन्फरन्सच्या बातम्या बायलाईन देऊन स्वत:ला एस्टॅब्लिश करणारे आहेत. मोठमोठय़ा चर्चासत्रात भाग घेणारे, टीव्हीला बाईट देणारेबी आहेत. परवाच राजदीप सरदेसाई म्हणाले, की पत्रकाराची ओळख त्याच्या लिखाणावरून होत असते. कुठल्या जमान्यात वावरताहेत सरदेसाई साहेब कुणासठाऊक त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला त्यांचं एक बरं आहे, सारखं टीव्हीवर दिसल्यामुळं त्यांची ओळख तयार झालीय. पण इथं प्रिंटमध्ये सिच्युएशन वेगळी असते. लिहिलेलं वाचायला कुणाला वेळ नसतो. हेडिंग वाचून समजून घेतात सगळे काय लिहिलं असेल ते. लांबचं कशाला बोला अस्मादिक ज्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करतात, त्याचं नाव मुंबईत कुणी ऐकलं असण्याची काडीमात्र शक्यता नाही. नाही म्हणायला डीजीआयपीआरमधल्या म्हणजे माहिती-जनसंपर्क विभागातल्या अ‍ॅक्रिडिटेशन विभागाच्या कारकूनांच्या कानावरून गेलं असेल नाव. आपण काय लिहितो, कुठं छापून येतं कुणीच शोधू शकणार नाही. तरीसुद्धा मंत्रालयातल्या सहाव्या मजल्यावरच्या केबिनींचे दरवाजे आपल्यासाठी नेहमी खुले असतात. खपाच्या उच्चांकाच्या उडय़ा मारणारे अपॉइंटमेंटसाठी ्रोण लावून बसतात आठवडा-पंधरा दिवस. तर मुद्दा असा की, कसलाच आधार नसताना आपण वट निर्माण केलीय. शून्यातून निर्माण केलंय म्हणाना सगळं. पूर्वी मुख्यमंत्र्यांचं ब्रिफिंग दाखवायचेत सह्या्रीवर सातच्या बातम्यात, तेव्हा पहिल्या रांगेत असायचो आपण. सगळा महाराष्ट्र बघायचा. गावाकडनं किती फोन यायचेत. विलासरावांनी बंद केलं सगळं आणि आपलं दर्शन बंद झालं, पण मंत्रालयातली वट तशीच आहे.\nबरखाबाईंनी काही सेटलमेंट करून दिली सेंटरमध्ये कॅबिनेटची, त्याच्या बातम्या किती आल��या. एका सेटलमेंटची एवढी चर्चा, आपण तर इथं नुसती सेटलमेंटचीच कामं करीत असतो, पण इकडचं तिकडं कळत नाही. एखाद्या गरीब बिचाऱ्या फौजदाराची, तहसिलदाराची, सरकारी डॉक्टरची गैरसोय होत असते. त्यांना बदलीसाठी थोडी हेल्प करणं म्हणजे समाजसेवाच असते. त्या बिचाऱ्यांना तरी कोण आहे इथं मुंबईत आणि सारखं सारखं कामं घेऊन जात नाही आपण कुणाकडं. एका खात्यात वर्षातनं एकच काम घेऊन जायचं, असं बंधन घालून घेतलं स्वत:वर. पदरचा चहा पाजून पर्सनल रिलेशनवर कामं करतात लोक. आणि आम्ही काही जाहिरात देत नाही, की आम्ही अशी अशी बदल्यांची कामं करू म्हणून. माहिती काढून लोकच येतात. कधी कुणाला फसवलं नाही, कुणाच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला नाही. सुपारी घेऊन लॉबिंग करणाऱ्या पत्रसम्राटांची कमतरता नाही इथं. आपण तसल्यांच्या टोळीपासून सुरक्षित अंतरावर राहतो. हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाणं कधीही चांगलं \nदादोजींचे समर्थक आणि जेम्स लेनचे भाईबंद\nभुजबळ यांच्या पंचसूत्रीची दिशा\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/insect-management-is-important-for-more-soya-bean-production/", "date_download": "2021-06-14T14:45:54Z", "digest": "sha1:HGVOZZBKID7GUAXW5B5A3TO5VFHVXFKH", "length": 26884, "nlines": 155, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "अधिक उत्पादनासाठी सोयाबीनवरील किड व्यवस्थापन आहे महत्त्वाचे", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nअधिक उत्पादनासाठी सोयाबीनवरील किड व्यवस्थापन आहे महत्त्वाचे\nजागतिक पातळीवर सोयाबीन या पिकाला प्रथम व अग्रगण्य स्थान आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्य तेल असल्यामुळे जागतिक स्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादना पैकी जवळ जवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकी जवळ जवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पिक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. दरम्यान नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूरसह इतर जिल्ह्यात ही सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सोयाबीनच्या बियाणे निकृष्ट निघाल्याने अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले. यासह पेरणी केल्यानंतर आपण जर पिकांची योग्य काळजी नाही घेतली तरी आपल्याला मोठे नुकसान होते असते. कारण सोयाबीनवर मोठ्या प्रमणावर कीड पडत असते. सोयाबीनच्या पिकांतील कीड व्यवस्थापन कसे असावे आणि औषधांची मात्रा किती असावी याची माहिती असणं आवश्यक असते.\nकिडी व त्यांचे व्यवस्थापन-\nतंबाखु वरील पाने खाणारी अळी:-\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nही बहुभक्षीय किड असून ती उडीद, सोयाबीन, कापूस, टमाटे, तंबाखू, एरंडी, मिरची, कांदा, हरभरा, मका इत्यादी पिकांमध्ये आढळून येते.मादी पतंगाने घातल��ल्या एका अंडीपुंज्यामध्ये साधारणतः ८० ते १०० अंडी असतात. अंडीपुंज्यातून बाहेर पडल्यावर ही अळी फिक्कट हिरवी आणि थोडीशी पारदर्शक असते. या अळीच्या कोषावस्थेपर्यंत जाण्याअगोदर ५ ते ६ अवस्था होतात.\nपहिल्या २ अवस्थांमध्ये या अळ्या समुहामध्ये पानांच्या मागील बाजूस राहून पानातील हरित द्रव्य खातात, त्यामुळे पाने जाळीदार होतात.\nतृतीय अवस्थेपासून या अळ्या विलग होऊन स्वतंत्रपणे सोयाबीनची पाने, कोवळी शेंडे, फुले व कोवळ्या शेंगा खातात. परिणामी उत्पादनात लक्षणीय घट येते.\nया किडींचा कोष जमिनीवर पडलेल्या पानांमध्ये तयार होतो.\n१० अळ्या प्रति मीटर फुले येण्याच्या अवस्थेत व ३ अळ्या प्रति मी. शेंगा लागण्याच्या वेळी आढळल्यास ही या किडीची आर्थिक नुकसान मर्यादा असते.\nअळीच्या नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी एकरी ४ कामगंध सापळे लावावेत.\nकिडीचा प्रादुर्भाव लक्षात आल्यावर पिकावर किडीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या अवस्थेच्या वेळी एन.पी.व्ही. व्हायरस आधारीत जैविक कीटकनाशक २५० एल.ई. प्रति हे फवारणीसाठी वापरावे.\nया किडीने आर्थिक नुकसानीची पातळी पीक फुलावर येण्यापुर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढल्यास केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित इंडोस्किकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.ली. किंवा स्पायनेवोरमची ११.७ ए.सी. ९ मि.ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nही अळी नावाप्रमाणेच हिरवी असून पोटावर कमी असलेल्या पायांमुळे ती उंटाप्रमाणे पाठीस विशिष्ट वाक देऊन किंवा कुबड काढून चालते.\nमादीचा पतंग एका ठिकाणी केवळ एकच अंडे घालतो. त्या अंड्यामधून निघालेली अळी प्रथम पानांमधील हरित द्रव्य खाते.\nनंतर मोठी झालेली अळी पानांचा पूर्ण भाग खातात त्यामुळे पानांच्या शिराच शिल्लक राहतात व झाडांची वाढ खुंटते.\n४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढल्यास आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित प्रोफेनोफोस ५० इ.सी. २० मि.लि. किंवा क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी. ३ मि.लि. किंवा इंडोस्किकार्ब १५.८ ए.सी. ६.६ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nही अळी हिरवट रंगाची असून तिचे डोके काळे असते.\nपुर्ण वाढलेली अळी ६ ते ८ मि.मि. लांब असून शरीराचा भाग निमुळता असतो.\nअळी सुरुवातीला पाने पोखरून उपजीविका करते त्यामुळे किडग्रस्त पाने आक्रसतात.\nपुढे अळी पानाची गुंडाळी करुनच पानाचा हिरवा भाग खाते.\nपानाच्या गुंडाळीत अळी अथवा तिचा कोष असतो.\nजास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने भुरकट पडून वाळून जातात व झाडांची वाढ खुंटते.\nया किडीचे नियंत्रनासाठी केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित मिथील पॅराथीऑन २ टक्के भुकटीची २० किलो प्रती हे. प्रमाणे धुरळणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nया किडीची मादी पानाच्या खालच्या बाजूस पुंजाक्याणी अंडे घालते.\nअळ्या लहान अवस्तेपासूनच खालचा भाग खरवडून खातात त्यामुळे पानांचा पातळ पापुद्रा शिल्लक राहतो, व ते पाने जाळीदार होतात. त्यानंतर मोठ्या अळ्या शेतात पसरतात व पुर्ण पाने खातात.\nलहान अळ्या मळकट पिवळ्या तर मोठ्या अळ्या भुरकट लाल रंगाच्या असून शरीरावर नारंगी रंगाचे दाट केस असतात.\nकिडीचा प्रादुर्भाव पिकाच्या सुरुवातीच्या काळात झाल्यास फुले, शेंगांची संख्या, दाण्यांचे वजन घटते व उत्पादनात मोठे नुकसान होते.\nअंडीपुंज असलेली पाने तसेच जाडीदार पाने त्यावरील अळ्यांसह गोळा करुन केरोसीन मिस्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे समजल्यावर क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी.३ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nया किडीच्या प्रौढ माशा चकचकीत काळ्या रंगाच्या असतात.\nमादी माशी देठावर व पानावर अंडी घालतात.\nअंड्यातून बाहेर पडलेल्या पाय नसलेल्या अळ्या पाने पोखरतात आणि त्याद्वारे फांदीचा आतील भाग पोखरून खातात त्यामुळे झाडाला अन्नद्रव्ये मिळत नाहीत.\nखोडमाशीचा प्रादुर्भाव पिकाचे सुर्वातीच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्थ झाड वाळते व मोठ्या प्रमानात नुकसान होते. मोठ्या झाडावर असा परिणाम दिसत नाही, परंतु अशा झाडांवर खोडमाशीचे अळीच्या प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते.\nखोडमाशीची अळी तसेच कोष फांद्यात व खोडात असतो. अशा किडग्रस्थ झाडावरील फुलांची गळ होते. शेंगातील दाण्याचे वजन कमी होवून उत्पादनात १६ ते ३०टक��केपर्यंत घट होते.\nफोरेट १० किलो प्रती हे पेरणीच्या वेळेस जमिनीत मिसळून द्यावे. तसेच केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित क्लोरट्रनिप्रोल १८.५ एस. सी.२ मि.लि. किंवा इथिऑन ५० टक्के ई.सी. १५ मि.लि.किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nप्रौढ भुंग्याचे पंख काळ्या भुरकट रंगाचे असतात, त्यामुळे ते सहज ओळखू येतात.\nपिकाच्या सुरुवातीच्या काळात मादी भुंगे देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर अंडी घालण्यासाठी दोन समांतर खापा करून त्यामध्ये अंडी घालतात, त्यामुळे अन्न पुरवठा बंद होतो आणि खापाच्या वरचा भाग वाळून जातो.\nअळी १९ ते २२ मि.मि. लांब दंड गोलाकृती गुळगुळीत पिवळसर रंगाची असून शरीरावर लहान लहान उभट भाग दिसतात.\nअळ्या देठ, फांदी आणि खोड पोखरून जमिनीपर्यंत पोहचतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.\nया किडींचा प्रादुर्भाव पिक दिड ते दोन महीन्याच्या अवस्थेत झाल्यास किडग्रस्त झाड इतर झाडांसारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही.\nपुर्ण वाढलेली अळी पोखरलेल्या भागात कोषावस्थेत जाते. लवकर पेरलेल्या सोयाबीनवर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त असतो.\nकिडीची आर्थिक नुकसानीची पातळी सोयाबीन पिकात फुलोऱ्या पुर्वी ३ ते ५ चक्रभुंगा प्रती मि ओळीत आढळ्ल्याबरोबर केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित प्रोफेनोफोस ५० इ.सी. २० मि.लि किंवा थायोक्लोप्रीड २१.७ ए. सी. १५ मि.लि. किंवा क्लोरट्रनिप्रोल १८.५ ई.सी. ३ मि.लि. किंवा इथिऑन ५० टक्के ई.सी. १५ मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० टक्के १२.५ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम १२.६ + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ९.५ टक्के २.५ मि.लि प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nप्रादुर्भावाची लक्षणे व जीवनक्रम:-\nरस शोषन करणाऱ्या गटातील ही महत्वाची किड आहे. प्रौढ माशी १ ते २ मि.मी आकराची, फिक्कट रंगची असून तिच्या पंखावर पांढरा मेनचट पातळ थर असतो. पांढऱ्या माशीचे प्रौढ आणि पिल्ले पानाच्या मागील बाजूस राहून पानातून रस शोषण करतात. परिणामी पिकांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडून गळतात. प्रादुर्भाव अधिक झाल्यास फुले व शेंगा गळतात. रस शोषणाशिवाय पांढरी माशी आपले शरिरातून साखरेसारखा चिकट पदार्थाबाहेर टाकते. त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाडाचे अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. पांढरी माशी सोयबीनचे मोझॅक रोगाचा प्रसार करते. त्यामुळे पाणे पिवळी पडून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते.\nरस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी केंद्रिय किटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम शिफारसित इमिडाक्लोप्रिड ४८ एफ.एस. ची १.२५ ग्रॅ. प्रति कि.ग्रॅ. बियाण्यास पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. तसेच पिकावर प्रादुर्भाव झाल्यास मेथिल डिमेटॉन २५ इ.सी. ६०० मि.लि. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इ.सी. २०० मि.लि. किंवा डायमेथोएट ३० इ.सी. ५०० मि.लि. किंवा ट्रायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.लि. यांपैकी एका किटकनाशकाची प्रति हेक्टरी ५०० ते ७०० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या जीवामृत वापरण्याचे फायदे व कृती\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nअसे करा वांग्यातील मर आणि करपा रोगाचे नियंत्रण\nमृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण ���प्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2021-06-14T16:02:51Z", "digest": "sha1:MPAQTRB7UDKI67C7X7GWDPMKYORSHXSX", "length": 11851, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "भिरा तापलेलेच | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nदेशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झालेले रायगड जिल्हयाच्या माणगाव तालुक्यीतील भिरा आणखी किमान तीन दिवस उष्ण राहणार असून त्यानंतर तापमानात क्रमशः घट होत जाईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे.मंगळवारी भिराचे तापमान 46.6 अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले.कालही त्यामध्ये फारसा फरक पडलेला नाही.मात्र आजपासून तापमानात किंचिंत घट होऊन ते 46 अंश सेल्सियस पर्यत असेल तर 2 एप्रिल रोजी 45,3 एप्रिल रोजी 44,4 एप्रिल रोजी 43 अंश सेल्सियस एवढे असेल असे हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे.रायगड जिल्हयात अन्यत्र तापमान 30 अंश सेल्सियश ते 36 अंश सेल्सियस असताना भिरा येथे एवढे उचांकी तापमान का झाले याचा उलगडा अजूनही झालेला नाही.माणगाव तालुक्यातील भिरा येथे जल विद्युत केंद्र आहे.पुढील दोन दिवस उष्ण लहरी वार्‍याचे संकट कोकणात असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.काल बुधवारी थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये 28 अंश सेल्सियस एवढे तापमान होते.तर पेण,कर्जत,खालापूर येथे 32,पनवेल येथे 31,अलिबाग,उरण,मुरूड,म्हसळा,रोहा येथे 30,पाली-सुधागड श्रीवर्धन येथे 29 अंश सेल्सियश तापमानाची नोंद झालेली आहे.कोकणात एवडया मोठ्या प्रमाणात प्रथमच उष्णता असल्याने कोकणी जनता हैराण झाली आहे.ः\n की खरंच काही शिजतंय \nNext articleअर्थसंकल्प तब्बल 30 कोटींनी घटला\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेड���पणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/sharman-joshi-shared-his-experience-drinking-3-idiots-14082", "date_download": "2021-06-14T14:16:09Z", "digest": "sha1:BLH4U7Q3ZNBPGQKWQBTMZ5E4WJ32VA3F", "length": 6837, "nlines": 101, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली होती; शर्मन जोशीने सांगितला भन्नाट अनुभव | Gomantak", "raw_content": "\n3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली ह��ती; शर्मन जोशीने सांगितला भन्नाट अनुभव\n3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली होती; शर्मन जोशीने सांगितला भन्नाट अनुभव\nबुधवार, 2 जून 2021\nआर माधवन, शर्मन जोशी आणि अमीर खान या तिन्ही अभिनेत्यांनी या चित्रपटात एकत्र काम केले आहे.\nबॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता आर माधवनने (R. Madhvan) काल एक जून रोजी आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी अभिनेता शर्मन जोशीने (Sharman Joshi) 3-इडियट्स (3-Idiots) चित्रपटातील काही आठवणी सांगितल्या. आर माधवन, शर्मन जोशी आणि अमीर खान (Amir Khan) या तिन्ही अभिनेत्यांनी या चित्रपटात एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाची अजूनही चर्चा सुरु असते. असाच एक किस्सा शर्मन जोशीने सांगितला. (Sharman Joshi shared his experience of drinking in 3-Idiots)\n2009 मध्ये प्रदर्शित झालेला 3-इडियट्स हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील एका प्रसंगात चित्रपटातील राजू, रॅन्चो आणि फरहान हे तीन पात्र एकत्र बसून मद्यप्राशन करत असल्याचे एका प्रसंगात पाहायला मिळाले आहे. याच दृश्याबद्दल बोलताना शर्मन जोशीने सांगितले की, या प्रसंगाच्या चित्रीकरणासाठी खरोखर मद्यप्राशन करावे लागेल असे अमीर खानला वाटत होते.\nPHOTO: तारा सुतारिया गोव्याच्या आठवणीत\n\"मला तो प्रसंग अजूनही आठवतो, जिथे मी, अमीर आणि मॅडी तिघेही नशेत होतो आणि आणि बोमन इराणी यांनी साकारलेल्या पात्रावर राग व्यक्त करत होतो. तेव्हा अमीरने सुचवले की, या सीनसाठी आपल्याला खरोखर मद्यप्राशन करावं लागेल. तेव्हा अमीरने आणि मी मद्यप्राशन केले मात्र मॅडी तिथे उशिरा पोहोचला. तेव्हा आमिरने त्याला आमच्यासोबत बसायला सांगितले. मॅडी जास्त मद्यप्राशन करत नाही मात्र त्या प्रसंगात त्याने आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला होता.\" असा अनुभव यावेळी शर्मनने शेअर केला.\nविनोदी शैलीत आर. माधवनने दिली कोरोना बाधित झाल्याची माहिती\nवर्षभरापूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने(Corona Virus) पुन्हा डोके वर...\nशर्मन जोशी चित्रपट अभिनेता वाढदिवस birthday sharman joshi photo बोमन इराणी boman irani शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/daily-horoscope-and-panchang-26h-may-2020-297975", "date_download": "2021-06-14T14:39:29Z", "digest": "sha1:UC2X54HBEI54EHJZJA436UPSLAJGZS7S", "length": 15502, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!", "raw_content": "\nमंगळवार ः ज्येष्ठ शु.४, चंद्रन��्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०० सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय रा. ०८.४७ चंद्रास्त सायं. १०.३४, भारतीय सौर ५, शके १९४२.\n जाणून घ्या आजचे राशीभविष्य\nमंगळवार ः ज्येष्ठ शु.४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.०० सूर्यास्त ७.०६, चंद्रोदय रा. ०८.४७ चंद्रास्त सायं. १०.३४, भारतीय सौर ५, शके १९४२.\n१८८५ - श्रेष्ठ मराठी नाटककार, कवी आणि विनोदकार राम गणेश गडकरी यांचा जन्म. त्यांनी ‘गोविंदाग्रज’ या नावाने कविता लेखन केले. तर ‘बाळकराम‘ या नावाने विनोदी लेखन केले. ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके गाजली. ‘वाग्वैजयंती’ या नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n१९२५ - ज्येष्ठ हिंदी साहित्यिक, व्यंगकार, लघुकथाकार, नाटककार, समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचा जन्म. त्यांनी व्यंग अमरकोश नावाचा आगळावेगळा शब्दकोश तयार केला.\n२००० - भारतातील प्रसिद्ध व ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर शिरूर यांचे निधन.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n२००० - मराठी भाषेतील आर्थिक विषयावरील पहिल्या नियतकालिकाचे संपादक, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व लेखक श्री. वा. काळे यांचे निधन.\nमेष : मनोबल वाढेल. आर्थिक लाभ होतील. उत्साहाने कार्यरत राहाल.\nवृषभ : निर्णय अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.\nमिथुन : आरोग्य सुधारेल. थोरामोठ्यांच्या सहकार्याची अपेक्षा करू नका.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nकर्क : उत्साह, उमेद वाढेल. आरोग्याकडे लक्ष हवे. आर्थिक स्थिती उत्तम राहील.\nसिंह : व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मनात योजलेले पार पडेल.उत्साह, उमेद वाढेल.\nकन्या : मनोबल वाढेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल. कामे मार्गी लागतील.\nतुळ : उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. निर्णय योग्य ठरतील.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nवृश्‍चिक : प्रगतीचा वेग मंद राहील. आरोग्य चांगले राहील. मनोबल वाढेल.\nधनु : व्यवसायात प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.\nमकर : उत्साह, उमेद वाढेल. आर्थिक लाभ होतील. कलाकारांना संधी लाभेल.\nकुंभ : जबाबदारी वाढेल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल.\nमीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक धा��स टाळावे.\nमहाशिवरात्रीला कोणत्या राशीनुसार कोणते फूल, द्रव्य वाहावे, जाणून घ्या...\nमराठी महिन्याच्या प्रत्येक वद्य चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र, माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हटले जाते. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आढळून येतो. महाशिवरात्रीला हिंदू संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन बेलफुलांचा अभिषेक, प\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 डिसेंबर\nपंचांगसोमवार : मार्गशीर्ष शुद्ध ७, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ७.०३ सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय दुपारी १२.२३, चंद्रास्त रात्री १२.२५, उत्तरायणारंभ, मकरायन, सौर शिशिर ऋतू प्रारंभ, भारतीय सौर मार्गशीर्ष ३० शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १२ जानेवारी २०२१\nमंगळवार : मार्गशीर्ष कृष्ण १४, चंद्रनक्षत्र मूळ/पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू, चंद्रोदय सकाळी ७.१२, चंद्रास्त सायंकाळी ५.२८, दर्श वेळा अमावास्या, (अमावास्या प्रारंभ दुपारी १२.२३), अन्वाधान, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५, भारतीय सौर पौष २२ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १३ जानेवारी २०२१\nबुधवार : मार्गशीर्ष कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र उत्तराषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय स. ७.४५, चंद्रास्त सायं. ६.३०, सूर्योदय - ७.१०, सूर्यास्त - ६.१५ इष्टि, धनुर्मास समाप्ती, भोगी, (अमावास्या समाप्ती स. १०.३०), सौर पौष २३ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १५ जानेवारी २०२१\nशुक्रवार : पौष शुद्ध २, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, चंद्रोदय सकाळी ८.५६, चंद्रास्त रात्री ८.२९, करिदिन, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर पौष २४ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १६ जानेवारी २०२१\nशनिवार : पौष शुद्ध ३, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, चंद्रोदय सकाळी ९.३९, चंद्रास्त रात्री ९.२४, सूर्योदय - ७.११, सूर्यास्त - ६.१७, विनायक चतुर्थी, भारतीय सौर पौष २५ शके १९४२.\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग- १७ जानेवारी २०२१\nरविवार : पौष शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय सकाळी १०.१८, चंद्रास्त रात्री १०.१५, सूर्योदय - ७.११ ,सूर्यास्त - ६.१८ भारतीय सौर पौष २६ शके १९४२.\nराशीभविष्य : धनू, मकर आणि कुंभ राशीला मोठा दिलासा, मेषवाल्यांनी राहा शांतच\nकोरोना लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. त्यांना लॉकडाऊन कधी उठणार याची चिंता तर आहेच, पण भविष्यात काय काय पाहायला मिळू शकतं, याचेही भीतीयुक्त कुतुहल आहे. काही जणांच्या कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांबाबत औरंगाबाद येथील ज्योतिषतज्ज्ञ आणि वास्तु तज्ज्ञ अनंत पांडव यांनी eSa\nआजचे राशिभविष्य - 6 मार्च 2021\nमेष : शासकीय कामे शक्‍यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सौख्य व समाधान लाभेल. मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना ताण व दगदग जाणवेल. कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील. सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक सुयश लाभेल. कन्य\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 22 मार्च 2021\nदिनांक : 22 मार्च 2021 : वार : सोमवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/us-looking-to-jointly-produce-johnson-and-johnson's-single-dose-covid-vaccine-in-india-64742", "date_download": "2021-06-14T14:55:51Z", "digest": "sha1:SCBXI6COMVWR2LDKFCWAJRHZCFWAZUK7", "length": 9332, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Us looking to jointly produce johnson & johnson's single-dose covid vaccine in india | जॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस भारतात बनणार?", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nजॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस भारतात बनणार\nजॉन्सन अँड जॉन्सनची कोरोना प्रतिबंधक लस भारतात बनणार\nभारतात केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. पण कोरोना लसींचा तुटवडा असल्यानं सध्या सर्वांसाठी लस उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर भारतात केवळ एकच डोस पुरेसा असणाऱ्या जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे.\nअलीकडेच अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या वापराला मंजुरी मिळाली आहे. भारतात या लसीचे उत्पादन करण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती अमेरिकेचे गृहसचिन डॅनियल स्मिथ यांनी दिली. भारतातील लस उत्पादक आणि अमेरिकी कंपन्या यांच्यामार्फत संयुक्तपणे या लसीचे उत्पादन करता येणे शक्य आहे का याबाबत चाचपणी सुरू करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.\nतज्ज्ञांकडून भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीचे उत्पादन भारतात सुरू झाल्यास भारताला आणखी एक लस उपलब्ध होऊ शकेल, असं सांगितलं जात आहे.\nभारतातील लस उत्पादनात अमेरिकेतील डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कोरोना लसीच्या उत्पादनासाठी या कॉर्पोरेशनच्या माध्यमातून गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. भारतातील खासगी क्षेत्रामधील कंपन्यांशी बोलणी सुरू असल्यामुळे लसीचे उत्पादन वेगानं करता येणं शक्य होऊ शकेल. यामुळे सन २०२२ च्या अखेरपर्यंत भारतात १०० कोटी लसींच्या डोसचे उत्पादन होऊ शकेल, असा विश्वास स्मिथ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.\nदरम्यान कच्च्या मालाची यादी भारत सरकारनं दिली आहे. या मालाचा आणि इतर साधनांचा पुरवठा तातडीने करण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. पण, जागतिक स्तरावरच कच्च्या मालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कच्चा माल भारताला पुरवणं सोपं नाही.\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/issue/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87/4ff24633-bb8e-4de0-992c-d0e35e7897e2?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-14T14:46:00Z", "digest": "sha1:OFHRH34E2324PZROURUVB7P72WFJ64IS", "length": 3672, "nlines": 80, "source_domain": "agrostar.in", "title": "कापूस पाने पिवळी पडणे आणि गुंडाळली जाणे - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्या�� लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nपाने पिवळी पडणे आणि गुंडाळली जाणे\nदुय्यम लक्षणे- वरच्या बाजूने गुंडाळणे आणि पिवळे पडणे ; रोपाचा जोमदारपणा कमी होणे. उपाय- पिवळ्या रंगीत चिकट सापळ्यांचा वापर\nपेजर (डायफेन्थ्यूरॉन 50% डब्लूपी) 1 किलो\nटोकन 20 एसजी ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 50 ग्रॅम\nटोकन 20 एसजी ( डायनोटेफ्युरान 20% एसजी) 50 ग्रॅम\nधानुका - पेजर - 500 ग्रॅम\nGJ दंतास्तु (क्लोथियनिडिन) 100 ग्रॅम\nयुपीएल- उलाला (150 ग्रॅम)\nयुपीएल- उलाला - 30 ग्रॅम\nयुपीएल- उलाला (150 ग्रॅम)\nधानुका - पेजर - 250 ग्रॅम\nयुपीएल -लान्सर गोल्ड - 500 ग्रॅम\nटाटा माणिक (अॅसेटामिप्रीड 20% SP) (100 ग्रॅम)\nयुपीएल- उलाला (60 ग्रॅम)\nधानुका - पेजर (500 ग्रॅम)\nधानुका - पेजर - 250 ग्रॅम\nधानुका - अरेवा - 250 ग्रॅम\nबेयर ओबेरॉन स्पायरोमेसीफेन 240 SC (22.9 % w/w) 100 मिली\nयुपीएल - उलाला - 30 ग्रॅम\nबारिक्स मॅजिक स्टीकर क्रोमातिक सापळा- पिवळे शीट\nयुपीएल- उलाला - 30 मिली\nयुपीएल- उलाला - 60 मिली\nदंतास्तु (क्लोथियनिडिन) 100 ग्रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/man-cannot-defend-himself-meghalayas-health-minister-called-god-13989", "date_download": "2021-06-14T14:39:45Z", "digest": "sha1:7KEZCRYA45ZGBFE5FK5ORHD6C2L5PPJB", "length": 13505, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही'' मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांनी देवाचा केला धावा | Gomantak", "raw_content": "\n''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही'' मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांनी देवाचा केला धावा\n''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही'' मेघालयच्या आरोग्यमंत्र्यांनी देवाचा केला धावा\nरविवार, 30 मे 2021\nमानव स्वत:चा बचाव करु शकत नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे.\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) वाढू लागला असताना मोठ्या संख्येने रुग्णवाढ आणि मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यामधील (State) कोरोनाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. सगळी राज्ये आणि स्थानिक आरोग्य प्रशासन (Local health administration) आपल्याला जमेल तशी कोरोनाची स्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु दुसरीकडे मेघालयमध्ये (Meghalaya) परिस्थिती बरीच वेगळी दिसत आहे. (Man cannot defend himself Meghalayas health minister called on God)\nमेघालयमधील राज्य सरकार कोरोनाच्या परिस्थितीसमोर हतबल झाल्याचं सूचित करणारं वक्तव्य मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक (Alexander Lalu Heck) यांनी केलं आहे. ''माणूस स्वत:चा बचाव करु शकणार नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची, ���सेच त्याच्या आशीर्वादाची गरज आहे, देवाशिवाय आपलं कोणीचं नाही,'' असं वक्तव्य आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक यांनी केले आहे. ते एवढ्यावरचं थांबले नाही तर 30 मे रोजी दुपारी 12 वाजता सगळ्यांनी आपआपल्या घरी आपआपल्या ईश्वराची प्रार्थना करण्याचं आवाहन देखील केले आहे. मेघालय सरकारनं (Government of Meghalaya) त्यासंदर्भात परिपत्रक सुध्दा काढलं आहे.\nआईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग जाणवत आहे. देशातील सध्याचे कोरोना आकडे चिंता वाढवत आहेत. मागील चोवीस तासात देशभरात 1 लाख 73 हजार कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर दुसरीकडे 3 हजार 617 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच पाश्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणा कोरोनाला हारवण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत.\nकेंद्राकडून राज्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शन मिळणार नाही; जाणून घ्या कारण\nदरम्यान, मेघालयमध्ये कोरोनाची स्थिती बिघडत चालली असताना मेघालय सरकारने त्यावर अजबच उपाय शोधून काढला आहे. 30 मे रोजी मेघालयमध्ये दुपारी 12 वाजता राज्यातील सर्व धर्मीयांना आपआपल्या घरी कोरोनापासून बचाव करण्यासाठी देवाची प्रार्थना करण्यास सांगण्यात आले आहे. त्याविषीयीचं परिपत्रक सुध्दा मेघालय सरकारने काढले आहे. मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी ही कल्पना मांडली असून त्याला मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरेड संगमा (Chief Minister Conrad Sangma)आणि मेघालय भाजपने देखील परवानगी दिली आहे.\nआरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या कल्पनेविषयी देखील स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरोग्यमंत्री म्हणतात, ''मानव स्वत:चा बचाव करु शकत नाही. आता आपल्याला देवाच्या मदतीची गरज आहे. देवाशिवाय आपण काहीच करु शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी एक कुटुंब म्हणून 30 मे रोजी बरोबर 12 वाजता देवाची प्रार्थना करायची आहे. जगभरात कोरोनाचा सामना करणाऱ्यांना फक्त पवित्र संरक्षणचं वाचवू शकेल''.\nचारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (...\nCovid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास...\nगोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ\nराज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असतान�� मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod...\nGoa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले\nपणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nपाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस\nदेशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम...\nमास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष...\nदेशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी\nदेशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना...\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nCovid-19 Goa: 50 दिवसानंतर मृत्यूची संख्या एकअंकी; ‘कर्फ्यू’ उठण्याची शक्यता\nपणजी: राज्यात(Goa) गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(Covid-19) मृत्यूचे व...\nकोरोना corona आरोग्य health प्रशासन administrations मेघालय सरकार government मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shivsena-mp-sanjay-raut-targets-bjp-government-formation-maharashtra-8425", "date_download": "2021-06-14T15:26:02Z", "digest": "sha1:BDFUQ2FHYDC2ED7VZMOGTUZQGIZXDONZ", "length": 15877, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | भाजपाचं रात्रीच्या अंधारात चोरासारखं कृत्य - राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | भाजपाचं रात्रीच्या अंधारात चोरासारखं कृत्य - राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\nVIDEO | भाजपाचं रात्रीच्या अंधार��त चोरासारखं कृत्य - राऊतांचा भाजपावर जोरदार हल्लाबोल\nरविवार, 24 नोव्हेंबर 2019\nमुंबई : संजय राऊत गेल्या कित्येक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेऊन भाजपाला लक्ष करत आहेत. आताच्या सर्वात मोठ्या राजकीय नाट्यानंतर सर्वच जण अवाक झाले आहेत. मात्र तरीही आघाडी आणि शिवसेना स्वत:च्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आणि शिवसेनेची बाजू मांडण्याची सर्वात मोठी जबाबदारी राऊतांवर येऊन पडली आहे. त्यातच आज त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाहूयात याचं सविस्तर विश्लेषण या पत्रकार परिषदेतून...\nमुंबई : संजय राऊत गेल्या कित्येक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेऊन भाजपाला लक्ष करत आहेत. आताच्या सर्वात मोठ्या राजकीय नाट्यानंतर सर्वच जण अवाक झाले आहेत. मात्र तरीही आघाडी आणि शिवसेना स्वत:च्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आणि शिवसेनेची बाजू मांडण्याची सर्वात मोठी जबाबदारी राऊतांवर येऊन पडली आहे. त्यातच आज त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. पाहूयात याचं सविस्तर विश्लेषण या पत्रकार परिषदेतून...\nअजित पवारांबरोबर 25 आमदार जातील, या भ्रमातून भाजप बाहेर पडला असेल असे मला वाटते. राष्ट्रवादीचे सगळे आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. 4 किंवा 5 आमदार त्यांची ताकद असतील. भाजपला मी व्यापारी मी समजत होतो. या व्यापारात ते चुकले आहेत. व्यापार प्रामाणिक केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली नसती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपापल्या पक्षात आहेत. या तिन्ही पक्षांचे 165 आमदार आमच्याकडे आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nसंजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने अजित पवारांना साथीला घेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवारांच्या या निर्णयाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 30 नोव्हेंबरला होणाऱ्या बहुमत चाचणीत भाजपला बहुमत मिळणार नाही, हे सांगण्यात येत आहे. राऊत यांनी भाजप खोटं पसरविण्यात हुशार आहेत, असे म्हटले आहे. सीबीआय, ईडी, सेबी आणि पोलिस हे भाजपचे चार प्रमुख कार्यकर्ते आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.\nसंजय राऊथ म्हणाले, की शरद पवार हे लोकनेते असून, महाराष्ट्राचे नेते आङेत. त्यांचा पक्ष फोडून भाजप मोठे कार्य करणार असेल तर तो डाव त्यांच्यावर उलटणार आहेत. विधा���सभा निवडणुकीपूर्वी त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. अजित पवारांना फोडून सरकार स्थापन करण्याचा त्यांचा शेवटचा डाव आहे. मी आगोदर 170 आमदार म्हटलो होतो, त्यातील 5 डांबून ठेवले आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्याचे जनतेलाच माहिती नव्हते. असा काळा दिवस आम्ही पाहिला नव्हता. भाजपने काल राजभवनाचा काळाबाजार केला. यापूर्वी इंदिरा गांधींना लादलेल्या आणीबाणीविषयी काळा दिवस म्हणून नये, कारण त्यापेक्षा काळा दिवस काल ठरला आहे. तुम्ही लपूनछपून का शपथ घेतली. बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 तारखेपर्यंत का वेळ मागितली. आपले राज्यपाल भगवान आहेत, त्यांनी आम्हाला आणि त्यांना वेगवेगळा वेळ दिला. विधानसभेत महाआघाडी बहुमत सिद्ध करेल. राज्यपालांनी आम्हाला आता बोलविले तर आम्ही 10 मिनिटांत आकडा दाखवू शकतो. भाजपच्या दोन-चार नेत्यांनी एकमेंकांना भरविलेले लाडू त्यांच्या घशाखाली उतरणार नाहीत. अजित पवार यांनी विधायकाना फसवलं आणि अजित पवारांना भाजप ने फसवलं, फसवण्याची ही मालिका आहे. अजित पवार यांनी आपल्या आयुष्यातील वाईट काम केलं आणि पवारसाहेबांच्या पाठीत या वयात खंजीर खुपसला.\nमुंबई mumbai संजय राऊत sanjay raut पत्रकार भाजप अजित पवार ajit pawar आमदार व्यापार भेसळ काँग्रेस indian national congress खासदार सकाळ महाराष्ट्र maharashtra बहुमत सीबीआय पोलिस शरद पवार sharad pawar सरकार government आग इंदिरा गांधी आणीबाणी emergency विषय topics shivsena sanjay raut bjp maharashtra\n गेल्या 24 तासात धारावीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही\nमुंबई - राज्यासह मुंबईत Mumbai देखील कोरोनाचा Corona शिरकाव झाला आणि पाहता...\nमुंबईत बेकरीच्या नावाखाली सुरू होता ड्रग्जचा पुरवठा; दोघांना अटक\nमुंबई : नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने NCB मुंबई Mumbai मध्ये आणखी एक मोठी कारवाई...\nप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू\nमुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते संचारी विजय Sanchari Vijay यांचं बाईक...\nनाल्यातील कचऱ्याच्या पाण्याने कंत्राटदाराला अंघोळ...\nमुंबई : शहरामध्ये City गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाची Rain जोरदार बॅटिंग...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nनागपूरात 245 इमारती धोकादायक; 139 इमारतींमध्ये नागरिकांचा वावर\nनागपूरात 245 इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक स्थितीत आहेत. यातील 139 इमारती तर...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nपरमबीर सिंग यांची अटक २२ जूनपर्यंत टळली\nमुंबई : मुंबईचे Mumbai माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांना...\nराज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम\nमुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस...\nराष्ट्रीय महामार्गावर कंटेनरवर ऑईल टँकरची धडक...\nवसई : मुंबई Mumbai- अहमदाबाद Ahmedabad राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार Pelhar...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\nमुंबईत अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रीय; फहिम मचमचच्या नावानं व्यावसायिकाला...\nमुंबई : परदेशातून आलेल्या अनेक फोनवरून 50 लाखांच्या खंडणीचीRansom मागणी...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/pops-a-dent-product/", "date_download": "2021-06-14T14:57:46Z", "digest": "sha1:T2IPLLD3YO3Q2NZHEVGFOGZSJYRNM77X", "length": 13821, "nlines": 221, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "चीन पेंट्स ए डेन्ट उत्पादक आणि पुरवठादार | प्रकार", "raw_content": "\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nमोबाइल केन - दुहेरी पकड\nएफओबी संदर्भ किंमत (नवीनतम किंमत मिळवा) 1020-2999 सेट्स: $ 2.64\nनमुने $ 10.00 / तुकडा | १ तुकडा (किमान आदेश)\nशिपिंग समर्थन समुद्री वाहतुक\nलीड टाइम प्रमाण (संच) 1 - 10020> 10020\nEst. वेळ (दिवस) 25 वाटाघाटी करण्यासाठी\nसानुकूलन सानुकूल लोगो (किमान आदेश: 3000 तुकडे)\nसानुकूलित पॅकेजिंग (किमान आदेश: 3000 तुकडे)\nपुरवठा क्षमता 90000 तुकडा / तुकडे दरमहा\nवापरा दंत दुरुस्तीची साधने\nनमुना प्रदान करू शकता\nउत्पादनाचे नांव पॉप्स अ डेन्ट\nसाहित्य एबीएस प्लास्टिक + स्टेनलेस स्टील\nरंग काळा + पांढरापणा\nवजन (ग्रॅम) 365 ग्रॅम\nउत्पादन पॅकेजिंग: रंग बॉक्स\nसंख्या : 60 पीसी\nएकूण वजन (किलो): 21 किलो\nनिव्वळ वजन (किलो) : 20 किलो\nपुठ्ठा आकार (सेमी): 89x58x40\nलीड टाइम 1. तयार स्टॉकसाठी: देय प्राप्त झाल्यानंतर 7 दिवस.\n२. उत्पादनाबाहेरील उत्पादनांसाठी: पैसे मिळाल्यानंतर २~ ~ 40 दिवस.\nनमुना वेळ नमुने स्टॉकमध्ये असल्यास 3 दिवस\nनमुने सानुकूलित करणे आवश्यक असल्यास 3 ते 15 दिवस\nसुलभ आणि द्रुत-स्टिक, पिळणे आणि डेंट किंवा डिंग गेलेले आहेत\n१) व्यावसायिक स्वयं-तज्ञ तज्ञांनी विकसित आणि उपयोग केला\n२) अनन्य पेटंट-प्रलंबित कमानी पुल डिझाइनमुळे अतिरिक्त नुकसानीची शक्यता नष्ट होते. आमच्या कमानी पुलाच्या डिझाइनशिवाय इतर सिस्टम कारमध्ये डेन्ट्स जोडण्यासाठी परिचित आहेत\n3) पेटंट-प्रलंबित चिकटलेली सिस्टम डिझाइन गोंधळलेल्या, चिकट अवशेषांशिवाय डेंट काढण्याची हमी देते, इतर प्रणाली मागे सोडल्या जाणार्‍या आहेत.\n)) कोणत्याही वाहनात जवळजवळ कोणत्याही ठिकाणी तंबू दुरुस्त करणे.\n)) आपल्या कारच्या पृष्ठभागावर हानी न करता ओले, कारचे दरवाजे, शॉपिंग कार्ट्स व बरेच काही करून सहजपणे डेन्ट काढा.\nहे वापरण्यास सोपे आहे, फक्त तीन सोप्या चरण आणि पॉप-ए-डेंट डेन्ट्स काढून टाकतात.\nआपल्या कारच्या पृष्ठभागावर हानी न करता गारा, कारचे दरवाजे, खरेदीच्या गाड्या आणि बरेच काही.\nपॉप्स-ए-डेंटमुळे आपला वेळ आणि पैशाची बचत होते आणि महागड्या व्यावसायिकांसाठी हा आर्थिक पर्याय आहे.\n4800 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र व्यापत आहे आणि 80 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मुख्य उत्पादनाच्या उपकरणांमध्ये हे समाविष्ट आहे:\nसर्व स्तरांवर 20 इंजेक्शन मोल्डिंग मशीन,\n8 युनिट हार्डवेअर प्रक्रिया यंत्रणा\n5 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाइन\n10 वर्षांच्या विकासानंतर आम्ही विपुल अनुभवाचा अनुभव मिळविला आहे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती गॅझेट्स, कारमधील वस्तू, वयोवृद्ध वस्तू आणि संबंधित उत्पादनांमध्ये तज्ञ आहोत\nआमच्या जागतिक ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची, मौल्यवान उत्पादने आणि द्रुत प्रतिसाद सेवा प्रदान करण्यासाठी चांगल्या विश्वासाने आम्ही आमचे व्यवस्थापन अखंडतेने आणि सफाईदारपणाने चालवू, नाविन्यपूर्ण मनाचे व्हा आणि ध्येय म्हणून परस्पर लाभ जिंकू.\n1. तांत्रिक आधारः आम्ही आपल्या कल्पना आणि संकल्पना वास्तविक उत्पादनांमध्ये रूपांतरित करतो.\n2. किंमत: आमच्याकडे आमची स्वतःची उत्पादन रेखा आहे आणि आम्ही स्पर्धात्मक किंमत देऊ शकतो.\nHigh. उच्च गुणवत्ताः कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत, कागदपत्रांपर्यंत पोचण्यापर्यंत, आपल्या टिपेरीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून प्रत्येक टेपाराचे पुनरा��लोकन केले जाते.\nOEM. OEM सेवा: आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची व्यवस्था करू.\nON. वेळेवर वितरण: ठरल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थित तयार होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही तर्कसंगतपणे प्रॉडक्शन्सची व्यवस्था करू.\n6. वाजवी किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि लक्ष देणारी सेवा.\nमागील: कार व्हॅलेट कप धारक\nपुढे: व्हिजलियर एचडी व्हिजन कार सन व्हिझर\nकार बॉडी रिपेयर टूल\nकार कप धारक दाखल\nकार डबल कप धारक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nएक्सट्रा व्यू कार रीअरव्यू मिरर\nकार व्हॅलेट कप धारक\nव्हिजलियर एचडी व्हिजन कार सन व्हिझर\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nकार डेंटिंग साधने, सानुकूल सन चष्मा, धारक कार प्या, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, कार कप धारक विस्तारक,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/maharashtra-election/", "date_download": "2021-06-14T15:59:48Z", "digest": "sha1:LYWDWEYPSUUGCWNOIGQWZLWRPHW2HA7G", "length": 5915, "nlines": 69, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates Maharashtra Election Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nखड्ड्यांचा तुम्हाला राग येत नाही का ; राज ठाकरेंचा भिवंडीकरांना प्रश्न\nविधानसभा निवडणूक काही दिवसांवर ठेपली असून सर्व राजकीय पक्ष प्रचार सभा घेत आहेत. मनसे अध्यक्ष…\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण\nपंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी संपत्तीत वरचढ कोण आहे याचा खुलासा शपथपत्रात त्यांनी दिलेल्या…\nछगन भुजबळ यांचं युतीच्या निर्मला गावित यांना ‘ऑल द बेस्ट’\nनाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदार संघातून युतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय….\nआदित्य ठाकरे वरळीतून निवडणुकीच्या रिंगणात\nविधानसभा निवडणूक तोंडावर ठेपली असताना शिवसेनेने विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य…\nनिवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज\nयेत्या विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी आयकर विभाग सज्ज झाला आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान काळ्या…\nशिवसेनेचा विरोध असताना भाजपात प्रवेश करणार – नारायण राणे\nमाझा भाजपात प्रवेश करण्यासा��ी पक्ष पूर्णपणे तयार असून शिवसेनेचा विरोध असल्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/big-decision-by-supreme-court-postponement-of-maratha-reservation/", "date_download": "2021-06-14T15:58:16Z", "digest": "sha1:DVBBD3J7ZIJ4L7PNYBVKKBIB5BKQTNUF", "length": 7499, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय, मराठा आरक्षणाला स्थगिती", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nसर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय, मराठा आरक्षणाला स्थगिती\nमराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.\nनवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयानी स्थगिती दिली आहे. मात्र प्रकरण घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. परंतु या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत 2020-2021 या वर्षासाठी कोणतेही प्रवेश मराठा आरक्षणानुसार देऊ नये, पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीशांकडे सोपवलं जावं, असं निकालात म्हटलं आहे.\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण घटनापीठाकडे वर्ग करण्याचा आमचा अर्ज मान्य केला. परंतु तोपर्यंत मराठा आरक्षणानुसार नवीन प्रवेश आणि नियुक्त्यांना स्थगिती सुद्धा दिली. हे प्रकरण एकदा घटनापीठाकडे वर्ग झाल्यानंतर स्थगितीच्या आदेशाचा पुनर्विचार करण्याचा विंनती अर्ज करणार आहे, अशी माहिती या प्रकरणातील वकील दिलीप तौर यांनी ट्विटरद्वारे दिली.\nकंगना v/s शिवसेनाः हायकोर्टाकडून बीएमसीच्या कारवाईला स्थगिती\nठाकरे सरकारची तुलना बाबराशी\nमहाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स\n'कोरोना मुक्त' करण्यासाठी 'या' जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nदेशातील सर्व स्मारके आणि म्युझियम उघडणार\nतिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाची खबरदारी\nमाय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे...'राज'\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/lockdown-central-government-offers-big-relief-to-fisheries/", "date_download": "2021-06-14T15:14:15Z", "digest": "sha1:EPG75AWJTYUR3XOPS3NS6ECRJKJFE2O2", "length": 10666, "nlines": 86, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "लॉकडाउन: मत्स्य शेती - मासेमारी करणाऱ्यांना सरकारकडून दिलासा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nलॉकडाउन: मत्स्य शेती - मासेमारी करणाऱ्यांना सरकारकडून दिलासा\nकेंद्र सरकारने मत्स्य पालनाशी संबंधित शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याची घोषणा केली आहे. याआधी सरकारने शेती - शेतीविषयक कामांना सूट दिली होती. सरकारच्या नवीन सूचनेनुसार, खरीप पीकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना कोणतीच अडचण येणार नाही. त्यांना खते आणण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने परवानगी दिली आहे. दरम्यान सरकारने मासेमारी करणाऱ्यांनाही सुट दिली आहे.\nलॉकडाऊनमुळे मासेमारी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे त्यांना आता सरकारने दिलासा दिला असून त्यांच्यापुढिल भाकरीचा प्रश्न मिटवला आहे. लॉकडाऊनच्या घोषणेवेळी अनेक मासेमारी करणाऱ्यांना समुद्रात पकडण्यात आले होते. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ते सर्व समुद्रात अडकले होते. त्यांच्याकडे घरी जाण्याचा मार्ग नव्हता शिवाय त्यांना पोटभरण्याचा प्रश्न पडला होता. दरम्यान केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या जल संसाधन मंत्रालयाकडे असलेल्या पैशांचा उपयोग मासेमारी करणाऱ्यांसाठी त्याचा उपयोग करावा असा सल्ला देण्यात आला आहे.\nजल जीवन मिशनचा उपयोग हा ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील रहिवाशांना पिण्याचे पाण्याची गरज भागवण्यासाठी होतो. या पैशांचा उपयोग शेल्टर होममध्ये राहणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होईल. कृषी आणि मत्स्य पालन आणि पशुधन क्षेत्राला देण्यात आलेली सुट ही कृषी मंत्रालयाचा फिडबॅक लक्षात घेऊन देण्यात आली आहे.\nकारण पिके कापण्याच्यावेळी हा लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. यामुळे गृहमंत्रालयाने शेतीच्या सर्व कामांसह पीकांची खरेदीलाही परवानगी दिली आहे. दरम्यान शेतकऱ्यांना सोशल डिस्टंन्सिग पाळावी लागेल. २५ मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन दरम्यान नाफेडने आतापर्यंत १ लाख २४ हजार १२५ मेट्रिक टन डाळींची आणि तेलबियांच्या खरेदी केली आहे. ज्याची किंमत ६०६ कोटी रुपयांहून अधिक आहे. याचा फायदा ९१ हजार ७१० शेतकऱ्यांना झाला आहे. कृषी मंत्रालयाने नुसार १३ राज्यांमध्ये किमान समर्थन मुल्य योजनेंतर्गत हरभरा आणि मोहरीची खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3072/North-East-Frontier-Railway-Recruitment-2020.html", "date_download": "2021-06-14T14:31:01Z", "digest": "sha1:TVDPQ6CMZUFY2OPIC3ACBZPEGESMKTDJ", "length": 5933, "nlines": 77, "source_domain": "naukriadda.com", "title": "उत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nउत्तर पूर्व सीमा रेल्वे अंतर्गत 4499 पदांकरिता ऑनलाईन अर्ज\nईशान्य सीमेवरील रेल्वेने प्रकाशित केलेल्या जाहिरातीनुसार \"अ‍ॅप्रेंटिस\" च्या 99 4499 vac रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १ September सप्टेंबर २०२० आहे. अधिक माहिती खाली दिली आहे.\nएकूण पदसंख्या : ४४९९\nपद आणि संख्या :\nअप्रेंटिस - ४४९९ जागा\nउमेदवाराने संबंधित व्यवसायामध्ये मान्यताप्राप्त बोर्ड व आयटीआय कडून किमान 50०% गुणांसह दहावी किंवा त्याच्या समकक्ष (१० + २ परीक्षा प्रणाली अंतर्गत) परीक्षा असणे आवश्यक आहे.\nअर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची दिनांक : १६/०८/२०२०.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५/०९/२०२०.\n(अधिक माहितीसाठी जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक कर���.\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nटाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती 2021\nडीएमएचएस दादरा आणि नगर हवेली भारती 2021\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-14T15:07:43Z", "digest": "sha1:QTYWLKAGRHVGLIWL7YEXKRDGOWWTYXRA", "length": 9587, "nlines": 148, "source_domain": "policenama.com", "title": "आमरस Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\n२०० किलोचा ‘आमरस’ पिल्याने देव ‘आजारी’, वैद्यांनी देवाला दिला १५ दिवस…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - राजस्थानात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. राजस्थानातील कोटा जिल्ह्यातील एका मंदिरातील देव देखील उष्णतेने बेहाल झाले आहेत. यामुळे वैद्यांनी त्यांची तपासणी करुन देवाला बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे. यामुळे मंदिर…\n बाजारात रसायनमिश्रीत आमरस, ‘FDA’कडून लाखो रुपयांचे आमरस जप्त\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - उन्हाळा म्हटलं की आमरस खाण्याकडे सर्वांचा ओढा असतो. त्यामुळे आमरसाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आमरस खाण्याआधी सावधान कारण या मागणीचा गैरफायदा घेत काही जण रसायन मिक्स करून आमरस तयार करत असल्याचा धक्कादायक…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS…\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन…\nPost Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार,…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\nPune News | येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे, बाहेर पडताच घेतला…\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे…\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/curfew-pass/", "date_download": "2021-06-14T15:24:11Z", "digest": "sha1:DMF3B7VOW4DZCUL74EMXLF6L574EDB5V", "length": 8420, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Curfew pass Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\nआजपासून पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये दारुची ‘होम डिलिव्हरी’\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे मागील दीड महिन्यांपासून बंद असलेली दारुची दुकाने सर्शत सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पंजाब सरकारने आजपासून राज्यामध्ये दारू विक्री सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घरपोच दारू…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nलासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार\nLakshadweep BJP | भाजपला मोठं खिंडार, एकाचवेळी 15 भाजप…\nमुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’…\nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187…\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\nPune News | पुणेकरांची सिंहगडावर तुफान गर्दी, कोरोना नियमांचा उडाला…\nAjit Pawar | स्वप्न पाहण्याचा सर्वांनाच अधिकार, पण…’, नाना…\n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची यादी, राहिली अर्धवट\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/covid-19-children-how-do-you-identify-corona-symptoms-children-what-parents-should-do-13465", "date_download": "2021-06-14T16:00:56Z", "digest": "sha1:QMHWGNCHV6B6K5ZIYAUDLJBYI5W4EKH2", "length": 16458, "nlines": 131, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Covid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल? पालकांनी काय करावे | Gomantak", "raw_content": "\nCovid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल\nCovid-19 in children: लहान मुलांमधील कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल\nशुक्रवार, 14 मे 2021\nराज्यांत सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता प्रौढ नागरीकांसोबतच लहान मुलांकडे ही लसीकरणासाठी लक्ष केंद्रीत केले जात आहे. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची जास्त शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता केंद्रांची आणि राज्याची चिंता आणखी वाढली आहे.\nकोविड -19(Health Ministry) प्रतिबंधांत्मक लसीचे(vaccine) डोस मिळविण्यासाठी प्रौढ आणि वृद्धांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी केली आहे. संपूर्ण आरोग्या यत्रणा हे लसीकरणाचं (Vaccination)काम उत्तम पद्धतीने पार पाडतांना दिसत आहे. राज्यांत सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. त्यामुळे आता प्रौढ नागरीकांसोबतच लहान मुलांकडे ही लसीकरणासाठी लक्ष केंद्रीत केले जात आहे. कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत लहान मुलांना(Children) कोरोना होण्याची जास्त शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता केंद्रांची आणि राज्याची चिंता आणखी वाढली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Family Welfare)मुलांमधील कोविड-19 ची लक्षणे कशी ओळखावी याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची सूची जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, \"कोविड -19 चा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये सौम्य स्वरुपाची लक्षणे असू शकतात.(Covid-19 in children How do you identify corona symptoms in children What parents should do)\nरोगप्रतिकारक शक्ती स्ट्रॉंग असल्याने कोरोनाची लक्षण लहान मुलांमध्ये दिसत नाही. मात्र लक्षण दिसत नाही म्हमणजे त्याला कोरोना झाला नाही असं होत नाही. ही सौम्य लक्षणं एख्याद्या व्यक्तीमध्ये जवळजवळ 14 दिवस टिकून राहू शकते. बर्‍याच लोकांची प्रकृती विषाणूच्या संक्रमण होण्यामुळे आणखी गंभीर होवू शकते. त्याचप्रमाणे, याआधी कोरोनाची लक्षणे स्पष्टपणे दिसत होती. जसं की, खोकला, ताप, किंवा श्वास घेण्यात अडचण हे अनुभव लोकांनी घेतले आहे. मात्र कोरनाच्या तिसऱ्या लाटेचता विचार केला तर कोरना टेस्ट चा रिपोर्य सकारात्मक आल्यानंतरही सुरूवातला त्याची कोणतीही लक्षणे रूग्णांमध्ये दिसत नाहीत. मुलांमध्ये सामान्य लक्षणांमधे ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम ला���णे, थकवा, घसा खवखवणे, स्नायू दुखणे, शरीरात वेदना होणे, नाकातून जाड द्रवपदार्थ बाहेर पडणे, अतिसार, वास न येणे चव न लागणे. असे नवे लक्षणं मुलांमध्ये दिसू शकते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nजर लसीचं नसतील तर आम्ही फाशी घ्यायची का\nएसीम्प्टोमॅटिक कोविड-19 पॉझिटिव्ह असणाऱ्या मुलांना घरी विलगिकरणात ठेवले जावू शकते. मंत्रालयाने म्हटले आहे की, \"कुटुंबातील सदस्यांना मुलांमध्ये कोविड पॉझिटिव्ह ची लक्षणं आढळल्यास त्वरीत मुलांची तपासणी केरून घ्यावी.अशा मुलांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर लगेचच उपचारांसाठी आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवणे आवश्यक आहे. दरम्यान, मध्यम आजार असलेल्या मुलांमध्ये घसा दुखणे, खोकला किंवा श्वासोच्छवासाचा थोडा त्रास असू शकतो त्यासाठी कोरोना तपासणीची आवश्यकता नसते.\" आरोग्य मंत्रालयाने अशी शिफारस केली आहे की, अशा मुलांची देखभाल घराच विलगिकरण कक्षात करावी.\" मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये मुलांना हृदयविकाराचा त्रास असल्याच, फुफ्फुसाचा आजार असल्यास, मुले अपंग असल्यास घरीच ठेवण्याची आणि घरीच उपचार घेण्याची शिफारस केली आहे.\nCOVID-19 India: कोरोना एक जीव आहे, त्याला जगूद्या\nभारतातील लसीच्या तुटवड्या दरम्यान, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला 2 ते 12 वयोगटातील मुलांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यास मान्यता देण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलचे देशभर स्वागत होत आहे. तज्ञांचा असा विश्‍वास आहे की लसीची बालरोगविषयक श्रेणी लवकरच बाजारात उपलब्ध होईल. भारत बायोटेक क्लिनिकल चाचणीमध्ये 18 वर्षांखालील 525 निरोगी स्वयंसेवकांचा सहभाग असणार आहे. कोवॅक्सिनव्यतिरिक्त, झाइडस कॅडिलाच्या 'झायकोव्ही-डी'ची अमेरिकेत 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर चाचणी घेण्यात आली. या सरकारने आधीच फायजरला मुलांच्या लसीकरणासाठी अधिकृत परवानगी दिली आहे.\nआशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत मागच्या 24 तासांत एकही रुग्ण नाही\nमोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्रात कोरोना रुग्ण (Covid19) आढळण्याची प्रमाण झाल्याचे...\nचारधाम यात्रेला परवानगी, वाचा कोण जाऊ शकेल\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना अनेक राज्यांमध्ये अनलॉकच्या (...\nCovid -19 Effect : कोरोनामुळे लोकांच्या नोकरी, व्यवसायावर परिणाम, सर्वेतून माहिती आली समोर\nनवी दिल्ली : कोरोना (Corona) महामारीमुळे बहुतेक ग्राहकांचा असा विश्वास...\nगोव्यात 21 जूनपर्यंत संचारबंदीत वाढ\nराज्यात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod...\nGoa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले\nपणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nपाटणा: डॉक्टरांनी शस्त्रक्रियेनंतर मेंदूतून काढला चेंडूइतका ब्लॅक फंगस\nदेशात कोरोनाची लाट (Covid19) ओसरत असताना दुसरकीडे मात्र ब्लॅक फंगसचं संकट कायम...\nमास्क न घातल्याने ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनाही भरावा लागला दंड\nजगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष...\nदेशात 24 तासांत 1,32,062 रूग्ण झाले बरे; ॲक्टिव रुग्णसंख्याही झाली कमी\nदेशातील कोरोनाच्या (covid-19) रुग्णसंख्यामध्ये दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. कोरोना...\nसावडाव धबधबा पर्यटकांसाठी बंद; आमच्या माध्यमातून लुटा PHOTO, VIDEO चा आनंद\nसिंधुदुर्ग: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सावडाव धबधबा पहिल्याच...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/nana-patole-said-chief-secretary-report-proves-that-fadanvis-statement-was-false-nrsr-108141/", "date_download": "2021-06-14T15:08:12Z", "digest": "sha1:NGWRC3MIGILI5Z6VIUB3FPS43MIC4EQM", "length": 12382, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "nana patole said chief secretary report proves that fadanvis statement was false nrsr | मुख्य सचिवांच्या अहवालामुळे फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड, नाना पटोलेंचे मत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्���चे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nदाव्याची उगाचच हवामुख्य सचिवांच्या अहवालामुळे फडणवीसांचा खोटारडेपणा पुन्हा उघड, नाना पटोलेंचे मत\nमुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने(kunte report) फडणवीसांचा दावा धादांत खोटा निघाला असून शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेतली. मात्र त्याचा गैरवापर करुन राजकीय नेते व काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीपणे टॅप केल्याचे कुंटे(kunte) यांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. फडणवीस (fadanvis)यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी म्हटले आहे.\nमुंबई : राज्यातील पोलीस बदल्यांसाठी(police transfer) मोठे रॅकेट चालते, असा अहवाल गुप्तचर विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करुन उघड केले होते, असा खोटा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.\nमुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अहवालाने तो दावा धादांत खोटा निघाला असून शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी दहशतवादी कारवायांचे संदेश टिपण्यासाठी घेतली. मात्र त्याचा गैरवापर करुन राजकीय नेते व काही अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीपणे टॅप केल्याचे कुंटे यांच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. फडणवीस यांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nमोदी सरकारने दखल घेतली नाही तर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र करु, नाना पटोलेंचा इशारा\nकुंटे यांच्या अहवालामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले असून शुक्ला यांनी अहवालासोबत कोणताही पेन ड्राईव्ह दिला नव्हता असे असताना फडणवीस यांनी खोटी माहिती देऊन संशय वाढवला व महाराष्ट्राची बदनामी केली. हे कृत्य अत्यंत बेजाबदारपणाचे आहे. अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षासाठी काम करु नये तर जनतेसाठी काम करावे असे आवाहनही पटोले यांनी केले.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महि��ा आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/tweet-video/", "date_download": "2021-06-14T16:05:49Z", "digest": "sha1:AKE5PCWDPMEGWYXMVIWULTKVVW2SD3ML", "length": 3460, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates tweet video Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nप्रत्येक जातीचा माणूस हिंदवी स्वराज्यासाठी…, मनसेने ट्विट केला व्हिडिओ\nमहाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हिंदुत्वाची कास धरणार का, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे….\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/jalna-police-bharti-3626/", "date_download": "2021-06-14T14:32:32Z", "digest": "sha1:AZKM2M775IUMLTHAAM3R246TDPYUS6Z4", "length": 5320, "nlines": 69, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - जालना जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर 'पोलिस शिपाई' पदांच्या ५० जागा Ex- Announcement - NMK", "raw_content": "\nजालना जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५० जागा\nजालना जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलिस शिपाई’ पदांच्या ५० जागा\nपोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदाच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी बारावी पास खुल्या प्रवर्गातील १८ ते २८ तसेच मागास प्रवर्गातील १८ ते ३३ वर्ष वयोगटातील उमेदवारांकडून ६ फेब्रुवारी २०१८ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून सर्वसाधारण उमेदवारांकरिता ३७५/- रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २२५/- रुपये तसेच माजी सैनिक उमेदवारांसाठी १००/- रुपये एवढी परीक्षा फीस आकारण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१८ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (४) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ७५ जागा\nनागपूर राज्य राखीव पोलीस बल (१३) यांच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई’ पदांच्या ४३ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/anokhe-prem/4rle8bkz", "date_download": "2021-06-14T16:38:41Z", "digest": "sha1:3QPYIJLGUGN4J76HBCYORPWPFQDLWVPD", "length": 19311, "nlines": 133, "source_domain": "storymirror.com", "title": "अनोखे प्रेम! | Marathi Others Story | गोविंद ठोंबरे", "raw_content": "\nहा शब्द खरा तर अनोखा नाहीये. या शब्दात आहे आपुलकी,जिव्हाळा,मायेचं गुंफलेलं अतूट असं नातं. प्रेमाचा वेडा गंध प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दरवळतो.दरवळलेला गंध कितीसा काळ त्याच्या आयुष्यात उरतो हे मात्र भाकीत कोणाला कळणार नाही. तरीही प्रेमाने बांधलेली नाती टिकवणं हा ज्याचा त्याचा स्वभावी गुणधर्म प्रेम आणि प्रेमात चिंब होणारी नाती खरंतर सौभाग्यपूर्णच म्हणावी लागतील.प्रेमाने मिठीत पाझरणारी नाती साधी,सरळ,निर्मळ आणि सोज्वळ वाटायला लागतात.त्या नात्यांना असतं त्यांचंच बहरलेलं विश्व प्रेम आणि प्रेमात चिंब होणारी नाती खरंतर सौभाग्यपूर्णच म्हणावी लागतील.प्रेमाने मिठीत पाझरणारी नाती साधी,सरळ,निर्मळ आणि सोज्वळ वाटायला लागतात.त्या नात्यांना असतं त्यांचंच बहरलेलं विश्वत्या विश्वात ती असतात सदैव रमलेली,विसावलेली,बागडलेली. काही-काही नाती मग त्यातही अनोखी अशी वाटायला लागतात.अनोखी प्रेम नातीत्या विश्वात ती असतात सदैव रमलेली,विसावलेली,बागडलेली. काही-काही नाती मग त्यातही अनोखी अशी वाटायला लागतात.अनोखी प्रेम नातीहो,अनोखी प्रेम नातीचअनोख्या प्रेमाचा प्रत्यय कसा येतो मगया साऱ्या प्रेमळ नात्यांच्या विश्वात मग काही नाती त्यातल्या त्यातही अनोखी का वाटायला लागतातया साऱ्या प्रेमळ नात्यांच्या विश्वात मग काही नाती त्यातल्या त्यातही अनोखी का वाटायला लागतात आहे ना गंमत विचार करून पहायला हवाय एकदा,थोडासा\nएखादी स्त्री तिच्या संसारात अगदी सुखी-समाधानी आहे,पतीदेवांची माया पांघरून अगदी ती फुलपाखरू होऊन सुखाची निशा चाखत आहे आणि पती-पत्नी या दोघांमधील प्रेम अगदी निखळ पाण्यागत असतानाही जर समजा तिला तिच्याच एखाद्या सखीचं अन तिच्या जीवनसाथीचं प्रेम स्वतःच्या प्रेमापेक्षा अनोखं वाटायला लागलं तर... आपलंही होतं ना असंच आपलंही होतं ना असंच होतं असं कधी-कधी माझ्या आईचं आणि माझं प्रेम अगदी घट्ट आहे,प्रेमळ आहे,अगदी म्हणावं तसं सुंदर आहे.परंतु माझ्याच कोण्या मित्राचं म्हणा अथवा एखाद्या मैत्रिणीचं आणि त्यांच्या आईच्या प्रेमळ नात्यात काहीतरी अनोख्या दुनियेचा प्रत्यय अनुभवायला येतो. त्यांचं नातं काहीतरी अनोखंच वाटायला लागतं मी आणि तो अगदी जिवाभावाचे मित्र मी आणि तो अगदी जिवाभावाचे मित्र मित्र कसले भाऊच तरीही आमच्या मैत्री पेक्षा दुसऱ्याच दोन सवंगड्यांची मैत्री खूप अनोखी वाटू लागते. अगदी त्यांच्यासारखं अनोखं प्रेम असायला हवं आणि कदाचित त्या अनोख्यापणाला आपण मुकलोय की कायअसं कधी-कधी वाटायला लागतं. हे अनेक जणांच्या बाबतीत होतं. जीवनातील बरीच नाती आणि त्यातला प्रेम भास आपण अनुभवत असतो परंतु इतर लोकांच्या काही नात्यात अनोखेपन जाणवायला लागतं, त्याला कारण त्यांच्यातलं अनोखेपन असतंच परंतु तितकंच कारण आपणही असू हे समजून घेण्यामागे आपण कमी पडत जातो. इतरांच्या प्रेम संबंधात,प्रेम नात्यात अनोखेपन वाटण्यामागे असतो आपल्याला हवा असणारा त्यांच्या प्रेमतला अनुभवलेला क्षणअसं कधी-कधी वाटायला लागतं. हे अनेक जणांच्या बाबतीत होतं. जीवनातील बरीच नाती आणि त्यातला प्रेम भास आपण अनुभवत असतो परंतु इतर लोकांच्या काही नात्यात अनोखेपन जाणवायला लागतं, त्याला कारण त्यांच्यातलं अनोखेपन असतंच परंतु तितकंच कारण आपणही असू हे समजून घेण्यामागे आपण कमी पडत जातो. इतरांच्या प्रेम संबंधात,प्रेम नात्यात अनोखेपन वाटण्यामागे असतो आपल्याला हवा असणारा त्यांच्या प्रेमतला अनुभवलेला क्षण त्यांच्या प्रेमतला हवा असतो न चाखलेला गाभूळ गोडवा त्यांच्या प्रेमतला हवा असतो न चाखलेला गाभूळ गोडवा म्हणून तर ती प्रेम नाती आपल्या स्वतःला अनोखी वाटायला लागतात. आपल्याला वाटत असणारी अनोखी प्रेम नाती ही दुसर्यांना देखील अनोखी वाटतीलच असं नाहीये. मग आपण नजाणते होऊन त्या नात्यांची परिक्रमा करत मोठ्या कुतुहुलाने मनात आणि तोंडात त्यांचा प्रेम गोडवा गायला सुरू करतो,पण आपण देखील असं नातं,प्रेम गुंफू शकतो आणि त्या अनोख्या प्रेमाच्या नात्यांच्या परिजळात नाहू शकतो हे विसरूनच जातो.\nहे झालं इतर लोकांच्या वाटत असणाऱ्या अनोख्या प्रेमाबद्दलआता आपल्या स्वतःच्या नात्यात थोडं डोकावून पाहूआता आपल्या स्वतःच्या नात्यात थोडं डोकावून पाहू एका बहीण-भावाच्या नात्याबद्दल समजून घेऊ. त्या दोघांचं कधीच पटत नसतं.अगदी म्हणजे अगदीच एका बहीण-भावाच्या नात्याबद्दल समजून घेऊ. त्या दोघांचं कधीच पटत नसतं.अगदी म्हणजे अगदीचआलं ना लक्षात बऱ्याच घरात हे नातं मी सांगतोय त्या पद्धतीचं पहायला मिळतं.पण या नात्यात इतकं प्रेम लपलेलं असतं, एवढा जिव्हाळा असतो की तो वेळेप्रसंगी समोर दिसून येतो.मग डोळ्यात पाणी येऊन त्या नात्याचा,प्रेमाचा हेवा वाटायला लागतो. बाप-लेक या दोघांच्या नात्यात देखील हा अनुभव बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतो. आपली काही नाती अगदी अशीच असतात,अनोखी आता प्रेम भोवऱ्यात थोडं खोल जाऊन अजून एक प्रेमळ नातं विचारात घेऊन पाहू.प्रियसी आणि प्रियकराच्या नात्याबद्दल आता प्रेम भोवऱ्यात थोडं खोल जाऊन अजून एक प्रेमळ नातं विचारात घेऊन पाहू.प्रियसी आणि प्रियकराच्या नात्याबद्दल थोडी चेहऱ्यावर चकाकी आली असेल तुमच्या थोडी चेहऱ्यावर चकाकी आली असेल तुमच्या महत्वाच्या नात्यात डोकावल्यामुळे तुम्हालाही जरा रुचकर विषयात हात घातल्यासारखा वाटला असेल. हे नातं आहेच असं महत्वाच्या नात्यात डोकावल्यामुळे तुम्हालाही जरा रुचकर विषयात हात घातल्यासारखा वाटला असेल. हे नातं आहेच असं ते जन्मतः मिळत नाही.अगदी नाजूक टप्प्यात येऊन भेटणारा हा नाते अनुभव असतो. कदाचित या नात्यामुळे तो आयुष्याचा टप्पा नाजूक वाटायला लागतो आणि अगदी सर्वात मोहक देखील ते जन्मतः मिळत नाही.अगदी नाजूक टप्प्यात येऊन भेटणारा हा नाते अनुभव असतो. कदाचित या नात्यामुळे तो आयुष्याचा टप्पा नाजूक वाटायला लागतो आणि अगदी सर्वात मोहक देखील जवळपास हे नातं सगळ्यांसाठीच अनोखं असतं. ज्याने हा अनुभव चाखलाय त्याच्यासाठी ते नातं इतर नात्यापेक्षा,प्रेमापेक्षा अगदी अनोखंच असतं जवळपास हे नातं सगळ्यांसाठीच अनोखं असतं. ज्याने हा अनुभव चाखलाय त्याच्यासाठी ते नातं इतर नात्यापेक्षा,प्रेमापेक्षा अगदी अनोखंच असतं त्या नात्यात ज्याने-त्याने शोधलेला असतो लपलेला आपल्यातला वेगळाच आत्मा त्या नात्यात ज्याने-त्याने शोधलेला असतो लपलेला आपल्यातला वेगळाच आत्मा त्यात विस्मयकारक बदल असतात,अनुभव असतात,जिव्हाळा असतो.मग ते वेगवेगळ्या कारणाभूती अनोख्या नजरेच्या कक्षेत सामावून जातं.\nअनोखं प्रेम नेमकं दडलेलं असतं ते आपल्या अंतर आत्म्याच्या गाभाऱ्यातमाझ्यासाठी माझं प्रेम मला अनोखं असू शकतं,तसंच इतरांसाठी त्यांचं प्रेम त्यांच्यासाठी अनोखं का असू शकणार नाही याची प्रचिती स्वतःच्या मनाला आणून द्यायला हवीच.कारण आपण नकळत का होईना इतरांच्या प्रेम संबंधांना तेवढं महत्व देत नाही किंवा ते समजून घेण्यात आपला रस नसतो.मग आपण कधी का होईना त्या प्रेमाला आपल्या शब्दांनी म्हणा किंवा वागण्याने दुखावून जातो.आपलं अनोखं प्रेम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.त्या प्रेम संबंधात आपण अडथळा येऊ नये म्हणून नेहमीच धडपड करत असतो.यांत लोकांचा व्यत्यय देखील आपल्याला नको असतो. त्याच पद्धतीने आपण इतरांच्या प्रेम संबंधांना महत्व देऊन ते संबंध आपल्यामुळे दुखावू नये याची काळजी घेणे विशेष आहे.अनोखं प्रेम हे फक्त मानव जातीपुरतच मर्यादित नसतं,हे देखील विशेषमाझ्यासाठी माझं प्रेम मला अनोखं असू शकतं,तसंच इतरांसाठी त्यांचं प्रेम त्यांच्यासाठी अनोखं का असू शकणार नाही याची प्रचिती स्वतःच्या मनाला आणून द्यायला हवीच.कारण आपण नकळत का होईना इतरांच्या प्रेम संबंधांना तेवढं महत्व देत नाही किंवा ते समजून घेण्यात आपला रस नसतो.मग आपण कधी का होईना त्या प्रेमाला आपल्या शब्दांनी म्हणा किंवा वागण्याने दुखावून जातो.आपलं अनोखं प्रेम आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.त्या प्रेम संबंधात आपण अडथळा येऊ नये म्हणून नेहमीच धडपड करत असतो.यांत लोकांचा व्यत्यय देखील आपल्याला नको असतो. त्याच पद्धतीने आपण इतरांच्या प्रेम संबंधांना महत्व देऊन ते संबंध आपल्यामुळे दुखावू नये याची काळजी घेणे विशेष आहे.अनोखं प्रेम हे फक्त मानव जातीपुरतच मर्यादित नसतं,हे देखील विशेष माझा कुंचला आणि त्या कुंचल्यापासून मी कयामत साकारलेली कलाकृती,माझं साहित्य आणि त्यावर असणारं माझं निस्सीम प्रेम,निसर्ग आणि माझं असलेलं निसर्गावरचं अनोखं प्रेम,मी पाळलेला माझ्या घरातील कुत्रा आणि मी,हे देखील अनोख्या विश्वातील अनोखं प्रेमच माझा कुंचला आणि त्या कुंचल्यापासून मी कयामत साकारलेली कलाकृती,माझं साहित्य आणि त्यावर असणारं माझं निस्सीम प्रेम,निसर्ग आणि माझं असलेलं निसर्गावरचं अनोखं प्रेम,मी पाळलेला माझ्या घरातील कुत्रा आणि मी,हे देखील अनोख्या विश्वातील अनोखं प्रेमच अमुक अमुक व्यक्ती आणि त्याने जोपासलेला एखादा छंद, त्याचं त्या छंद कृतीवर असणारं प्रेम हे अनोखंच समीकरण असतं. मग आपण त्या प्रेमाला समजून त्याचा मुलाहिजा राखणं आपलं कर्तव्यच आहे ना अमुक अमुक व्यक्ती आणि त्याने जोपासलेल�� एखादा छंद, त्याचं त्या छंद कृतीवर असणारं प्रेम हे अनोखंच समीकरण असतं. मग आपण त्या प्रेमाला समजून त्याचा मुलाहिजा राखणं आपलं कर्तव्यच आहे ना अरे,काय वेडा माणूस आहे हा अरे,काय वेडा माणूस आहे हाकाय त्याचा वेडा छंद. आयुष्य गेलं यातकाय त्याचा वेडा छंद. आयुष्य गेलं यात असं म्हणून आपण त्याच्या मागे त्याचा आणि त्याच्या प्रेमाचा अपमान करत नाही का असं म्हणून आपण त्याच्या मागे त्याचा आणि त्याच्या प्रेमाचा अपमान करत नाही का अनोख्या जगात वावरणाऱ्या अनोख्या लोकांना याचा त्रास होत असेल,हे आपण समजून घ्यायला हवं.त्या प्रेमामागे कोणाच्यातरी भावना असतील,प्रसंग असतील,आठवणी असतील हे समजून घेण्याची दृष्टी सर्वांनी ठेवायला हवी आहे. माझ्या आई-वडिलांच्या मेहनतीने बांधलेल्या घराला जर मी उद्या विक्री काढले तर मी त्यांच्या भावनांना,आठवणींना,घरात गुंतलेल्या आत्म्याला आहुतीच देत आहे असे नाही का अनोख्या जगात वावरणाऱ्या अनोख्या लोकांना याचा त्रास होत असेल,हे आपण समजून घ्यायला हवं.त्या प्रेमामागे कोणाच्यातरी भावना असतील,प्रसंग असतील,आठवणी असतील हे समजून घेण्याची दृष्टी सर्वांनी ठेवायला हवी आहे. माझ्या आई-वडिलांच्या मेहनतीने बांधलेल्या घराला जर मी उद्या विक्री काढले तर मी त्यांच्या भावनांना,आठवणींना,घरात गुंतलेल्या आत्म्याला आहुतीच देत आहे असे नाही का त्यांच्या त्या घरावर असलेल्या अनोख्या प्रेमाला सोडचिठ्ठी द्यायला लावणारा मी कोण त्यांच्या त्या घरावर असलेल्या अनोख्या प्रेमाला सोडचिठ्ठी द्यायला लावणारा मी कोणमला या अनोख्या प्रेमाबद्दल नेमकं काय सांगायचं आहे,हे तुमच्या लक्षात येत असेलच. विचार करायला लावणाऱ्या या सर्व गोष्टी नक्कीच आहेत.\nआपण अशा अनोख्या प्रेमाला जपायला हवं,संगोपन करायला हवंइतरांच्या प्रेम नात्यांना आदराने पहायला हवंइतरांच्या प्रेम नात्यांना आदराने पहायला हवं ही अशी अनोखी नाती अगदी सहज वाढत नाहीत.त्या अनोख्या प्रेमाने खूप दिवस,खूप साऱ्या रात्री वेचलेल्या असतात,स्वप्नं रंगवली असतात,क्षण जगलेली असतात. त्यासाठी त्यांना त्यांच्या विश्वात अडथळा न आणता स्वच्छंदी जगू द्यायला हवं आहे. आपल्या अनोख्या प्रेमाला पुढील काळात त्रास न होवो याचीही तजवीज असायला हवी आहे आणि हे अनोखं प्रेम जोपासताना निव्वळ आपला स्वार्थ न ��ाहता त्यामुळे इतरांना देखील याचा त्रास होऊ नये याची काळजी घेणे हे शहाणपणाचं लक्षण आहे.अनोखं प्रेम इतरांच्या नजरेत सलायला लागल्यास आपल्या जीवनात कधी वादळ येईल हे सांगता येत नाही,म्हणून आपल्या चक्षु नजरेने ते अचूक जाणून जीवनाला योग्य वाट देत त्या प्रेमाला योग्य न्याय देता आला पाहिजे. प्रेम स्वरूप असतं त्याला औदंबरात न पाहता स्थायी जीवन कक्षेत योग्य आकार देत डोळ्यात पाहता आलं पाहिजे हे तितकंच खरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/3948", "date_download": "2021-06-14T15:21:37Z", "digest": "sha1:FL3SYYT4IHGRN4KIAXWUGGFBOLCMJAMC", "length": 9811, "nlines": 150, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "किराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द. भुजलिया उत्सवावर कोरोनाचे सावट | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome नागपूर किराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द. भुजलिया उत्सवावर कोरोनाचे...\nकिराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द. भुजलिया उत्सवावर कोरोनाचे सावट\nकन्हान : – कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन किरात, किराड समाज बाधवा व्दारे रक्षाबंधन निमित्य भुजलिया स्नेहमिलन कार्यक्रम या वर्षी रद्द (स्थगित) करून स्वत:च्या घरीच भुजलिया पुजन व विसर्जन वैयक्तिक रित्या साजरा करण्यात येणार आहे.\nकिरात, किराड समाज भुजलिया उत्सव समिती व्दारे श्री दारोडे यांच्या अध्यक्षेत छोटीखानी बैठक घेऊन कन्हा न येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा रक्षाबंधन निमित्य भुजलिया उत्सव या वर्षी देशात, राज्यात, जिल्हयात कोरोना विषाणु संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या च्या पार्श्वभूमीवर, सामाजिक हित लक्षात घेऊन स्थगित (रद्द) करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. यास्तव रामटेक लोकसभा क्षेत्रातील किरात किराड समा ज बांधवानी येत्या दि.०४ ऑगस्ट ला रक्षाबंधन निमित्य सार्वजनिक भुजलिया उत्सव रद्द करण्यात आल्याने समाज बांधवानी स्वत:च्या घरीच भुजलिया पुज न व विसर्जन करून वैयक्तिक रित्या सरकारच्या नियमाचे पालन करून साज रा करावा.असे आवाहन श्री नारद दारोडे हयानी केले आहे. याप्रसंगी राधेश्याम हारोडे,राजुजी काठोके,नरेश गडे,अशोक खंडाईत, मनोहर बादुले, नत्थुजी नन्होरे, रामराव लुहुरे, अन्ना लुहुरे, पंचम कारोंडे, निलकंठ लुहुरे, माधव काठोके, केशवरा व मोहने, दिपक हारोडे, प्रेमदास मोहने, प्रल्हाद बालकोटे, सेवक लुहुरे, श्रावण लुहुरे, सौ चम्पाबाई दारोडे, सौ किशोरी काठोके, अर्चना काठोके, चंदाबाई लुहुरे, कल्पना गडे, कल्पना हारोडे, आकांशा दारोडे, कु राखी लुहुरे आदी उपस्थित होते.\nPrevious articleजनता करिअर लाँचर तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न\nNext articleमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन आमदार डॉक्टर देवरावजी होळी\nदवलामेटीत पिण्याच्या पाण्यासाठी मंत्री सुनील केदार झाले आक्रमक\nमनसर येथे महाआवास अभियानातंर्गत गृहप्रवेश\nकांद्री ला गळफास लावुन युवकांची आत्महत्या\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nसार्वजनिक वाचणालया हनुमान नगर कन्हान व्दारे राजश्री छत्रपती शाहु महाराजांना अभिवादन...\nअवैध चोरीचा कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यानी गोडेगाव डुमरी रोड वरुन पकडला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shivsena-ncp-and-congress-want-eknath-khadse-north-maharashtra-party-expansion-8957", "date_download": "2021-06-14T16:04:37Z", "digest": "sha1:HQMONMALW2S6FADJTGTGGA6YLIOF6RD3", "length": 11490, "nlines": 149, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | सर्वांनाच खडसे हवेत मात्र, खडसेंची पाऊले कोणाकडे वळणार? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | सर्वांनाच खडसे हवेत मात्र, खडसेंची पाऊले कोणाकडे वळणार\nVIDEO | सर्वांनाच खडसे हवेत मात्र, खडसेंची पाऊले कोणाकडे वळणार\nबुधवार, 25 डिसेंबर 2019\nजळगावात महाजनांना शह देण्यासाठी शिवसेनेने खडसे��ना पक्षात घेण्याची तयारी केलीय. तर राष्ट्रवादीनेही खडसेंसाठी गळ टाकल्याने खडसेंसमोर संभ्रम निर्माण झालाय.\nजळगावात महाजनांना शह देण्यासाठी शिवसेनेने खडसेंना पक्षात घेण्याची तयारी केलीय. तर राष्ट्रवादीनेही खडसेंसाठी गळ टाकल्याने खडसेंसमोर संभ्रम निर्माण झालाय.\nसध्या भाजपमध्ये नाराज असलेल्या खडसेंनी पक्षबदलाचे संकेत दिलेत. मात्र तूर्तास तरी पक्ष सोडणार नसल्याचं सांगत त्यांनी आपल्या भूमिकेबाबतचा संभ्रमही कायम ठेवलाय. त्यामुळे एकिकडे राष्ट्रवादी तर दुसरीकडे शिवसेनेनेही खडसेंना आपल्या पक्षात खेचण्यासाठी गळ टाकून ठेवलाय.\nउत्तर महाराष्ट्रात सध्या भाजपचं वर्चस्व आहे. सध्या खडसेंना डावलून भाजप नेतृत्वाने गिरीश महाजनांना बळ दिलंय. मात्र तरीही या पट्ट्यात अजूनही एकनाथ खडसे आपला राजकीय प्रभाव राखून आहेत.\nत्यातच खडसे आणि महाजन यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. त्यामुळे खडसेंचा वापर करून उत्तर महाराष्ट्रात आपला पक्ष मजबूत करण्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मनसूबे आहेत.\nनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात गिरीश महाजनांनी बंडखोर उभे केल्याने पराभव झाल्याची शिवसेनेची भावना आहे. त्यामुळे खडसेंना बळ देत महाजनांची खोड मोडण्याची शिवसैनिकांची इच्छा आहे. आता पाहायचं एवढंच की महाजनांना शह देण्यासाठी खडसे नेमकी कुठल्या पक्षाची वाट निवडतात.\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nप्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यासाठी काँग्रेस पक्षाकडून वर्गणी \nबुलढाणा : भारतीय जनता पक्षाचा BJP बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात पक्ष...\nVIDEO: मागासवर्गीय मुलाला झाडाला बांधून मारहाण, अंगावर केली लघुशंका\nबुलढाणा - जळगाव Jalgaon खान्देश जिल्ह्यात एका मागासवर्गीय मुलाला झाडाला...\n अखेर आदेश निघाला. सोमवारपासून पाच टप्प्यांत अनलाॅक सुरु\nमुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध शिथिल...\nएकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला... ( पहा व्हिडिओ )\nमुंबई : महाराष्���्राच्या Maharashtra राजकारणात नेमकं चाललंय तरी काय\nदेवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवून युवा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nजळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव दौऱ्यावर आहेत. मात्र...\nखडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला खानदेशात दुसरा मोठा धक्का\nएकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपला खानदेशात मोठा धक्का बसला. यातच आता...\nमोदींनी महाराष्ट्रावर अन्यायच केला - खडसेंची टिका\nजळगाव : तौत्के चक्रीवादळामुळे Tautkae Cyclone गुजरातप्रमाणे Guraj...\nधरणात पोहायला गेलेल्या मामाभाच्यांचा पाण्यात बुडून मृत्यु\nबुलढाणा : जळगाव जामोद Jalgaon Jamod तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात Dhanora...\nमहाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली - गिरीश महाजन\nजळगाव - महाराष्ट्र सरकारने Maharashtra दिलेले मराठा आरक्षण Maratha Reservation...\nदिलासादायक : नाशिकमध्ये सलग दोन दिवस राहिला ऑक्सिजन शिल्लक\nनाशिक : कोरोना रुग्णांचा रुग्णालयांवरील Hospital ताण हलका झाला आहे. डॉक्टरांना...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/major-changes-in-corona-vaccination-rules-latest-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:45:19Z", "digest": "sha1:5SMQHSY3OT3DECBT7LYLTAB2V6FB2AFJ", "length": 10729, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nकोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम\nकोरोना लसीकरण नियमात मोठे बदल; वाचा सरकारने जारी केलेले नवे नियम\nनवी दिल्ली | कोरोना लसीकरण नियमात केंद्र सरकारने काही बदल केले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर आता तुम्ही 3 महिन्यांनी लस टोचून घेऊ शकणार आहात. कारण NEGVAC ने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.\nNEGVAC ने केलेल्या सूचनांमध्ये एखादा व्यक्ती कोरोनामुक्त झाल्यावर त्याला 3 महिन्यांनी कोरोना लस द्यावी असं सांगण्यात आलं होतं. त्यांची ही सूचना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.\nनव्या नियमानुसार आता कोरोना झालेल्या रुग्णांना कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लस घेता येईल. जर कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर जर कुणाला कोरोना झाला तर त्या व्यक्तीला कोरोनातून बरं झाल्यानंतर तीन महिन्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेता येईल. कोरोनाची लस घेण्यासाठी गेलेल्या लोकांची एन्टिजेन टेस्ट करण्याची गरज नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.\nस्तनपान करणाऱ्या महिलांनाही कोरोना लस घेता येणार आहे. आतापर्यंत प्रेग्नंट आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना कोरोना लस दिली जात नव्हती. त्याबाबत फारसे स्पष्ट नियम नव्हते. पण आता NEGVAC ने ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलाही कोरोना लस घेऊ शकतता, असं सांगितलं आहे.\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना…\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\n‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र\n“सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं, ढुसणी दिल्याशिवाय हलत नाही”\n“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”\n3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ\nकोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ\n‘पंतप्रधान साहेब, खतांच्या किंमती कमी करा’; खासदार प्रीतम मुंडेंचं मोदींना पत्र\n‘राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार होणार’; राजेश टोपेंची मोठी घोषणा\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\nपुणे मनपात खळबळजनक प्रकार मुख्य विधी अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आ��दोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/latest-news-nashik-93-houses-collapsed-due-to-heavy-rains-in-the-district", "date_download": "2021-06-14T15:48:12Z", "digest": "sha1:5OMC5DCPNKNR7DRMJRLGKWH3WMCQRG7M", "length": 4462, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जिल्ह्यात वादळी पावसाने ९३ घरांची पडझड ; कांदा, फळभाज्यांचे नूकसान Latest News Nashik 93 Houses Collapsed Due to Heavy Rains in the District", "raw_content": "\nजिल्ह्यात वादळी पावसाने ९३ घरांची पडझड ; कांदा, फळभाज्यांचे नूकसान\nनाशिक : मान्सूनपुर्व वादळी पाऊस व गारपिटिने जिल्ह्यातील दिंडोरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, कळवण या तालुक्यांना झोडपले असून सर्वाधिक नूकसान या ठिकाणि झाली आहे. त्यात ९३ घरांची पडझड झाली अाहे.\nतर कांद्यासह भाजीपल्याचे मोठया प्रमाणावर नूकसान झाले आहे. तर सिन्नरला वीज पडून गाय दगावली. जिल्हा प्रशासनाकडून नूकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे.\nबुधवारी (दि.१४) झालेल्या वादळी पाऊस व गारपिटिने ग्रामीण भागात शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. कळवण तालुक्यात ३० घरांची पडझड झाली आहे. सर्वाधिक फटका दिंडोरी तालुक्याला सहन करावा लागला आहे. उमराळे मंडळात ९४ तर वणी मंडळात १३ मिमि इतका पाउस झाला.\nकोचरगाव, सोनगाव व तिल्लोळि या गांवात ६७ घरांचे अंशत:पडझड झाली. तर देवपूर, देवठाण, झार्लिपाडा व गोळशी या गावातील ३७ शेतकर्‍यांचे कांदा, गहू , दोडका, बाजरी, काकडी, भोपळा ही पिके व फळभाज्या आडव्या झाल्या.\nसुरगाण्यातील हतगड येथे ९ घरांची पडझड झाली. तसेच शेतातील कांदा आडवा झाला. दिंडोरी पाठोपाठ त्र्यंबकेश्वर तालुक्याला गारपिटिचा तडाखा बसला. येथील ब्राम्हणवाडे, तळवाडे, कळमुस्ते, सापगावात १९ घरांचे पडझड होऊन नुकसान झाले.\nतर सिन्नर तालुक्यातील गोंदे गावात वीज पडून गाव दगावली. जिल्हा प्रशासनाकडून नूकसानीचा पंचनामा करुन शासनाला अहवाल पाठ��िण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/customer-ketan-sukhdev-waghchaure/", "date_download": "2021-06-14T14:47:04Z", "digest": "sha1:CFBNJYUBQHPX6OQKR7AXQUTO6MSA3BV3", "length": 8856, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Customer Ketan Sukhdev Waghchaure Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून…\nपिंपरी : हॉटेल निसर्गच्या टेरेसवर खुलेआम ‘हुक्का’ पार्लर; 6 जणांवर FIR दाखल़\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊनमध्ये जेथे बार, रेस्टॉरंट बंद असताना भोसरीतील हाटेल निसर्गच्या टेरेसवर खुलेआम हुक्का पार्लर सुरु असल्याचे आढळून आले आहे. भोसरी पोलिसांनी हॉटेलचालक, जागामालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.हॉटेलचालक…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात…\nMilkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या…\nआता देशाच्या दुर्गम भागात लवकरच ड्रोनद्वारे कोरोना व्हॅक्सीन…\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड.…\nभाड्याने दिलेली कार घेऊन तिघे फरार; मासिक भाड्याबरोबर गाडी गेली हातची\nKia च्या इलेक्ट्रिक कारचा मार्केटमध्ये धूमाकूळ, काही तासात सर्व…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी Adani…\nरोहित पवारांचे कट्टर विरोध राम शिंदेंसोबत अजित पवारांची बंद दाराआड…\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विधान, म्हणाले…\nविप्रोचे चीफ एक्झीक्यूटिव्ह आहेत देशातील सर्वात महागडे अधिकारी, इतकी आहे त्यांची सॅलरी\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/others/the-government-is-giving-44-per-cent-subsidy-on-loans-of-rs-20-lakh-for-agri-business-agri-clinic/", "date_download": "2021-06-14T14:32:12Z", "digest": "sha1:6FUYMAPBIW52RGWRDRJUFAPXU5IU2OQ2", "length": 10954, "nlines": 88, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Agri Business - Agri Clinic Scheme : वीस लाखाच्या कर्जावर सरकार देत आहे ४४ टक्क्यांची सब्सिडी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nAgri Business - Agri Clinic Scheme : वीस लाखाच्या कर्जावर सरकार देत आहे ४४ टक्क्यांची सब्सिडी\nमोदी सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वसन दिले आहे. त्यादुष्टीने सरकार विविध योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ देत आहे. आता सरकार एग्री बिजनेसला चालना देण्याासाठी एक योजना आखत आहे. यातून शेती करणाऱ्यांना आणि शेती करु इच्छिुकांना सरकार २० लाखाचे कर्ज देणार आहे. एग्री क्लिनिक आणि एग्री बिजनेस सेंटर योजनेच्या माध्यमातून ही राशी आपण प्राप्त करु शकता. या योजनेशी जुडणाऱ्या व्यक्तीला ४५ दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. यानंतर आपली या व्यवसायाविषयीची योजना चांगली वाटली तर नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर एँण्ड रुरल डिव्हेलपमेंट आपल्याला कर्ज प्रदान करेल.\nआपल्याला कर्ज घ्यायचे असेल तर आपण https://www.acabcmis.gov.in/ApplicantReg.aspx या लिंकवर जावे. यानंतर ही लिंक ओपन झाल्यानंतर प्रशिक्षणसाठी महाविद्यालयाची निवड करावी. या सर्व प्रशिक्षण केंद्रांना भारत सरकारच्या कृषी मंत्रालय संस्थेच्या राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेशी जोडले आहे. ही संस्था भारतीय कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते.\nया योजनेचा काय आहे उद्देश - कर्ज देण्यामागे सरकारचा एक वेगळा हेतू आहे. एग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स, पोस्�� ग्रॅज्युएट्स किंवा शेती संबंधीत डिप्लोमा कोर्स करणाऱ्या व्यक्तींना शेती संबंधित व्यवसाय करायचा असेल तर त्यांना या कर्जातून मदत मिळणार आहे. यामुळे रोजगारही उत्पन्न होईल.\nप्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर नाबार्डकडून व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज दिले जाते. व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना व्यक्तिगतरित्या २० लाख रुपये दिले जातात. तर पाच व्यक्तीच्या एका गटाला १ कोटी रुपये दिले जातात. सामान्य वर्गातील अर्जदारांना ३६ टक्के सूट तर अनुसूचित जाती, जनजमाती आणि महिलां अर्जदारांना ४४ टक्क्या पर्यंतची सब्सिडी दिली जाते. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव 1800-425-1556 , 9951851556 टोल फ्री नंबरवर कॉल करु शकतात.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खासगी रोपवाटिका योजना; जाणून योजनेची सर्व माहिती\nपीक विमा मिळत नाहीये, तर इथे करा पीक विमा संबंधित तक्रार,आणि मिळवा माहिती\nएल आय सी चा न्यू चिल्ड्रन्स मनी बँक प्लॅन, तुमच्या मुलांचे भविष्य होईल सुरक्षित\nशेती बरोबरच करा हे शेती पूरक व्यवसाय मिळेल फायदाच फायदा\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज��यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%AF", "date_download": "2021-06-14T14:05:41Z", "digest": "sha1:75GTIJKXR3JK45DZIYPPW7JQWNCBHIRU", "length": 3322, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "शिशुवय - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमाणसाच्या बालवयातील एक ते तीन वर्षे वयाचा कालखंड. या कालखंडात मूल चालायला शिकते\nबालपणातील सर्वसाधारण एक ते तीन वर्षांपर्यंतच्या टप्प्याला शिशुवय असे म्हणतात. बाळ चालायला लागल्यापासून या कालावधीची सुरुवात होते. बाळाची समज मोठ्या प्रमाणात वाढण्याचा आणि त्याच्या मानसिक-सामाजिक विकासाचा हा कालखंड आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २४ सप्टेंबर २०१७, at ११:०२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ सप्टेंबर २०१७ रोजी ११:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2021-06-14T16:17:45Z", "digest": "sha1:N5Z3GEVPD3I6KSXMDA6OD47YUMBQASLG", "length": 3308, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "होहोत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहोहोत ही चीन देशाच्या इनर मंगोलिया ह्या स्वायत्त प्रांताची राजधानी आहे.\nक्षेत्रफळ १४९ चौ. किमी (५८ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ३,४९४ फूट (१,०६५ मी)\n- घनता १०,२०१ /चौ. किमी (२६,४२० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + ८:००\nचीनमधील शहराबद्दलचा हा लेख अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे.\nतुम्ही ह्या लेखाचा विस्तार करुन विकिपीडियाला मदत करु शकता.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/7303/", "date_download": "2021-06-14T14:10:27Z", "digest": "sha1:RM4VURCOFKAMSS7TW6B7OXPEJJ35X6K3", "length": 17115, "nlines": 156, "source_domain": "www.batmidar.in", "title": "अलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण होणार | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nअलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण होणार\nमुंबई-गोवा महामार्गापाठोपाठ आता अलिबाग वडखळ मार्गाचेही चौपदरीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने २२ किलोमीटरच्या या मार्गाच्या रुंदीकरणाला तत्त्वत: मान्यता दिली असून, या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यान महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या कामाबरोबरच आता अलिबाग ते वडखळ या मार्गाच्या रुंदीकरणासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. २२ किलोमीटरच्या या रस्त्याच्या रुंदीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यापूर्वीच राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला होता. यानंतर मुंबई- गोवा महामार्गाबरोबरच या मार्गाचे रुंदीकरण करण्यास केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी अनुकूलता दर्शवली होती.\nयानुसार या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी ध्रुव इंजिनीअरिंग या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यानुसार हा अहवाल तयार करण्यात आला. २२ किलोमीटरच्या या मार्गावर शहाबाज ते अंबेघरदरम्यान बाह्य़वळण रस्ता प्रस्तावित करण्यात आला. तर काल्रेिखड ये��े अस्तित्वात असलेल्या रस्त्याऐवजी भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. याशिवाय या मार्गावर धरमतर खाडी येथे विद्यमान पुलाला लागून नवीन पुलाचे बांधकाम प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्याच्या मार्गावरील असणारी पेझारी, पोयनाड आणि शहाबाज ही गावे नवीन महामार्गात येणार नाही. त्यामुळे या गावात रस्त्यालगत असणारी नागरी वस्तीचे विस्थापनही होणार नाही.\nप्रकल्पाची अंदाजे किंमत ६०० कोटींच्या घरात असून यातील ३०० कोटींची रक्कम ही काल्रेिखड येथील भुयारी मार्ग आणि धरमतर येथील पुलासाठी खर्ची पडणार आहे. उर्वरित ३०० कोटी हे भूसंपादन आणि रस्ता बांधकामासाठी खर्च होणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा संपूर्ण मार्ग सिमेंट काँक्रीटचा असणार आहे. विद्यमान मार्गावरील तीव्र वळण आणि चढाव काढले जाणार आहेत. त्यामुळे अलिबाग ते वडखळ हे अंतर केवळ २० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. कमीत कमी विस्थापनाचा पर्याय स्वीकारून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. तर नवीन भूसंपादन कायद्याप्रमाणे जी जागा संपादित केली जाईल, त्या जागेला चौपट भाव मिळणार आहे. भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास दोन वर्षांत चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.\nप्रकल्पाच्या प्राथमिक अहवालाचे नुकतेच अलिबाग येथे सादरीकरण करण्यात आले. या वेळी आमदार जयंत पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सुरवसे, तसेच प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच तथा सदस्य उपस्थित होते. या चौपदरीकरणामुळे अलिबागच्या विकासाला गती मिळू शकेल, असा विश्वास शेकाप आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भूसंपादनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, सर्वपक्षीय नेत्यांनी यासाठी सहकार्य करावे, जेणे करून अलिबाग ते वडखळ मार्गाच्या कामाला गती मिळू शकेल, असे आवाहन शेकाप आमदार जयंत पाटील यांनी केले.\nअलिबाग ते वडखळ प्रस्तावित चौपदरी मार्गाची वैशिष्टय़े\n’ मार्गाची लांबी २२ किलोमीटर\n’ प्रकल्पाची अंदाजे किमत ६०० कोटी\n’ शहाबाज ते आंबेघरदरम्यान बायपास ५.४ किलोमीटर\n’ काल्रेिखड येथे तीन लेनचा भुयारी मार्ग २.२ किलोमीटर\n’ धरमतर खाडी येथे दुपदरी पूल\n’ डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटचा रस्ता\nPrevious articleसोमय्यांचे आरोप प्रसिध्दीसाठी- तट���रे\nNext article३५ वर्षांनंतर करंजा-रेवस खाडी पूल उभारणीच्या मार्गावर\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/370-crore-stuck-yes-bank-district-banks-10029", "date_download": "2021-06-14T14:45:26Z", "digest": "sha1:BYZRSQLRFH6VDZ2ZFRYNU4HBFD4OOFKF", "length": 14788, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले\n13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले\n13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकले\nबुधवार, 11 मार्च 2020\nराज्यातील 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. आगामी दोन महिन्यांत ही रक्‍कम न मिळाल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामातील कर्जवाटपावर होण्याची शक्यता वर्तवली जातेय.\nऔरंगाबाद- येस बँकेत शेतकऱ्यांची खाती सहसा नसतात तरीही येस बँकेमुळे शेतकरी कसा अडचणीत आलाय. खातेदारांना आरटीजीएस, एनईएफटीची सेवा पुरविण्यासाठी बहूतांश जिल्हा बॅंका 'येस बॅंके'कडून सब-मेंबरशीप घेतली. सोलापूर, पुणे, अकोला, बीड, औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ, अकोला, नागपूर, बुलडाणासह राज्यातील 13 जिल्हा बॅंकांचे 370 कोटी रुपये येस बॅंकेत अडकल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. आगामी दोन महिन्यांत ही रक्‍कम न मिळाल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामातील कर्जवाटपावर होऊ शकतो, असे बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.\nखातेदारांच्या सोयीसाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात सब-मेंबरशिप बदलली आहे. तर रिझर्व्ह बॅंकेच्या निर्देशानुसार येस बॅंकेच्या माध्यमातून काही बॅंकांचे एनईएफटी, आरटीजीएस व चेक क्‍लेअरिंगचे काम सुरु करण्यात आल्याचे को-ऑपरेटिव्ह बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, कोल्हापूर बॅंकेचा रुपयाही येस बॅंकेत अडकला नसल्याचे बॅंकेचे अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.\nदेशातील 110 बॅंकांची सब-मेंबरशिप असलेल्या येस बॅंकेद्वारे आरटीजीएस व एनईएफटीचे ऑनलाइन व्यवहार सुरु होते. त्यामध्ये विशेषत: महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती बॅंका, नागरी व व्यापारी बॅंका, को-ऑपरेटिव्ह बॅंकांचा समावेश आहे. या बॅंकांनी ऑनलाइन सेवांसाठी येस बॅंकेकडे डिपॉझिट म्हणून जमा केलेली अनामत रक्‍कम आता बॅंक अडचणीत सापडल्याने अडकून पडली आहे. दरम्यान, येस बॅंक बंद पडल्यानंतर बहुतांश बॅंकांनी सब-मेंबरशिप बदलली असून काही बॅंकांनी आयसीआयसीआय तर काही बॅंकांनी एचडीएफसी बॅंकांकडे धाव घेतली आहे.\nसोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची आरटीजीएस व एनईएफटीची सेवा येस बॅंकेच्या माध्यमातून सुरु होती. मात्र, बॅंक बंद पडल्यानंतर काही तासांतच जिल्हा बॅंकेने आयसीआयसीआय बॅंकेच्या माध्यमातून ही सेवा ग्राहकांना दिली जात आहे - शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यतर्वी बॅंक, सोलापूर\nआता RBI येस बॅंक चालविणार \nयेस बॅंकेत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे 49 टक्‍के शेअर आहेत. येस बॅंक अडचणीत सापडल्याने बॅंकेच्या खातेदारांची मोठी पंचाईत झाली आहे. देशातील 110 बॅंका येस बॅंकेच्या सबमेंबरशिपमध्ये आहेत. या बॅंकांची रक्‍कमही अडकून पडल्याने खातेदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर रिझर्व्ह बॅंक आता ही बॅंक चालविणार असल्याने अडकलेली रक्‍कम दोन महिन्यांत मिळेल, असा विश्‍वास काही बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला.\nऔरंगाबाद aurangabad एनईएफटी neft येस बॅंक सोलापूर पूर floods पुणे बीड beed यवतमाळ yavatmal नागपूर nagpur बुलडाणा buldana विभाग sections आग खरीप महाराष्ट्र maharashtra व्यापार आयसीआयसीआय रिझर्व्ह बॅंक कोल्हापूर ग्रामविकास rural development हसन मुश्रीफ hassan mushriff शेअर yes bank bank banks\n''माओवाद्यांचं मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रं म्हणजे सरकारसाठी...\nसोलापूर - शिवसंग्रामचे Shivsangram अध्यक्ष विनायक मेटे Vinyak Mete यांचा...\nसावधान कोल्हापूर अजूनही डेंजर झोन मध्येच\nकोल्हापूर - राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध सैल करण्यासाठी...\nकर्मवीर सुमेध वानखडे यांच्या स्मृती दिनानिमित्त ऑनलाइन कवी संमेलन\nशेगाव येथे विदर्भ साहित्य संघ शाखा शेगावच्या वतीने ऑनलाइन कवीसंम्मेलन स्मृतीशेष...\nमहात्मा फुले योजेनेचा 4000 कोरोना रुग्णांना लाभ\nजालना जिल्ह्यात (Jalna District) आतापर्यंत ४ हजार कोरोना बाधित (Coronavirus)...\nअंगावर भिंत पडून तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू \nबुलढाणा : Buldhana मेहेकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे रात्री भयंकर पाऊस झाला या...\nऔरंगाबाद महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार; सुभाष देसाईंचा हुंकार\nऔरंगाबाद : आगामी काही महिन��यात होणाऱ्या औरंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal...\nआजपासून अनलाॅक...जाणून घ्या तुमचं शहर, जिल्हात काय सुरु काय बंद\nमुंबई : राज्यात कोरोनाला Corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध...\nऔरंगाबाद शहर उद्या होणार 'अनलॉक'; ग्रामीणमध्ये 5 वाजेनंतर संचारबंदी\nसोमवारपासून औरंगाबाद शहर अनलॉक असणार आहे तर औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात...\n अखेर आदेश निघाला. सोमवारपासून पाच टप्प्यांत अनलाॅक सुरु\nमुंबई : राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध शिथिल...\nMonsoon Update: पुढील 24 तासात केरळात होणार मान्सूनचे आगमन\nमुंबई: चक्रीय वाऱ्याची Cyclonic wind स्थिती अरबी समुद्राचा Arabian Sea...\nदाणेदार युरिया खताऐवजी आता शेतकऱ्यांना लवकरच लिक्विड नॅनो युरिया...\nऔरंगाबाद : दाणेदार युरिया खताऐवजी आता शेतकऱ्यांना लवकरच लिक्विड नॅनो युरिया उपलब्ध...\nखासदार इम्तियाज जलील यांच्यासह २४ जणांवर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद : सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/State-Jobs/3246/Recruitment-2020-in-Pimpri-Chinchwad-Municipal-Corporation.html", "date_download": "2021-06-14T16:07:48Z", "digest": "sha1:7WVC7FE457XW44EFS6UIZBK2GJCOCYSY", "length": 5712, "nlines": 81, "source_domain": "naukriadda.com", "title": "पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती २०२०", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भरती २०२०\nशिक्षक या पदासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एकूण १०७ जागांसाठी भरती २०२०. पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.\nएकूण पदसंख्या : १०७\nपद आणि संख्या :\nअर्ज करण्याची पद्धत: मुलाखत\nअर्ज शुल्क : १००/- DD\nमुलाखत पत्ता : जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर.\nअर्ज सुरु होण्याची तारीख - ०७/०९/२०२०.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख - १५/०९/२०२०.\n(अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी.)\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रय�� शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/section-144-in-the-state-from-tomorrow/", "date_download": "2021-06-14T16:08:42Z", "digest": "sha1:2E57BBWSOZHS4VB3WTTJ6P4ORHOVORRK", "length": 8104, "nlines": 113, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "उद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू - Prime Maharashtra", "raw_content": "\nउद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू\nउद्यापासून राज्यात कोरोनाची ब्रेक द चेन कलम 144 लागू\nउद्यापासून राज्यात संचारबंदी लागू झाली असून,सकाळी 7ते 8संध्याकाळी अत्यावशक सेवा जसे किराणा दूध सुरू राहणार आहेत.\nराज्यात बर्याच अत्यावश्यक सेवा बजावणार्या लोकांना सार्वजनिक वाहतूक गरजेची असल्याने बस,लोकल सुरू राहणार.दवाखाने,मेडिकलदुकान,विमा सेवा जनावरांचा दवाखाना,बँक,दूरसंचार,पत्रकार,पेट्रोल डिझेलपंप इ सुरू राहणार आहे.बांधकाम कर्मचार्यांची सोय बिल्डरनी साईटजवळच करावी व काम सुरू ठेवाव.\nविनाकारण घराबाहेर पडता येणार नाही.हॉटेल,रेस्टोरंट,बार बंद राहतील परंतु पार्सल देता येईल.गरिबांचा विचार करता त्यांची तरतूद म्हणून अन्नसुरक्षा या योजनेतंर्गत 3 किलो गहू दोन किलो तांदूळ महिना नोंदीत 7 कोटी गरिबांना देण्यात येतील.\nयाबरोबरच शिवभोजन थाळी जी 10 रुपये ताट होती ती पुढचा महिनाभर मोफत देण्यात येईल.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना 1500 रुपये,घरेलू कामगार यांनाही मदत,नोंदीत फेरीवाल्यांना 1500 रुपये रिक्षाचालकांनाही 1500 रुपये मदत केली जाईल.\nराज्यात आलेल्या कोविड महामारीवरील उपाययोजनांसाठी 3300 कोटी तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात लसीकरण व इतर बाबतीतील माहिती उद्या सकाळपर्यंत जाहीर करण्यात येईल.राज्यात 8 नंतर सर्व बंद राहील.दवाखाने,मेडिकल दुकाने आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापना सुरू राहतील.\nमहाविकास आघाडी सरकारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nहे पवारांच सरकार आहे तुमच्या बापाच्यान पडणार नाय आनंद शिंदेंचा गाण्यातून फडणवीसांना टोला\nकेंद्र सरकारने घेतला निर्णय, आता जगातील प्रत्येक लस मिळेल भारतात\nशिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद – संजय राऊत\nभाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलं -राऊतांचा हल्लाबोल\nसर्वपक्षीय नेत्यांनी केली केंद्र सरकारला मोफत लसीकरणाची मागणी\n१२ कोटी लसी एक रक्कमी, एका चेकने घेण्याची तयारी आहे\nसोलापूर जिल्ह्याच्या वाट्याचे एक थेंबही पाणी वापरले जाणार नाही \nयांचे मेंदू तपासण्याची गरज पहा कोणाला म्हणाले अजित पवार\nनाशिकमध्ये डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात आॅक्सीजन टाकी बसवण्याचा ठेका दिला होता…\nअंध आईच्या मुलाचा जीव वाचवणाऱ्या शूरवीर योद्ध्याचे, मुख्यमंत्र्यांनी फोन करून केले…\nमहाराष्ट्रात आजपासून लागू केली आहे नवी नियमावली\nमुख्यमंत्री उद्या संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता\nपुतण्या तन्मय फडणवीसमुळे देवेंद्र फडणवीस आले गोत्यात\nमुख्यमंत्री येत्या २ दिवसांत घेणार निर्णय, राज्यात लॉकडाऊन वाढणार\n‘मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचाराला व्यस्त आहेत’, पीएमओ कडून…\nअजित पवारांनी घेतली चक्क शिवसेना शाखेत बैठक\nरोहित पवारांनी ट्विट करत केले राज्यातील जनतेला आवाहन\nशिवसेना नाराज ही तर अफवा; शरद पवारांचा या सरकारला पूर्ण…\nभाजपनं पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलं -राऊतांचा…\nसर्वपक्षीय नेत्यांनी केली केंद्र सरकारला मोफत लसीकरणाची…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2020/12/cm-uddhav-thackeray.html", "date_download": "2021-06-14T14:15:48Z", "digest": "sha1:NQRLUBX64TR4GXWQMKGQC3I5RSIWJVKH", "length": 9545, "nlines": 73, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत -मुख्यमंत्री - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MAHARASHTRA नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत -मुख्यमंत्री\nनवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत पूर्ण ���रावेत -मुख्यमंत्री\nमुंबई, दि. 24 : नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळी देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nया बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.\nनवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nघनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nऐरोली येथील सागरी जैवविविधता केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी सांगितले.\nतुर्भे रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या सेक्टर 20 मधील भुयारी मार्गाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गवळी देव ते सुलाई देवी वन पर्यटनस्थळाला निधी द्यावा. रोपवेची आवश्यकता आहे का याची तपासणी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी कळवा ऐरोली एलिव्हेटेड प्रकल्प, नवी मुंबईतील भुमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न याबाबत चर्चा झाली. या संदर्भात सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक घेण्या��े निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.\nनवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री शिदे यांनी यावेळी सांगितले.\nनवी मुंबईतील 13 रेल्वे स्थानके सिडकोने बांधली आहेत. त्या ठिकाणी लिफ्ट आणि सरकते जिने करण्यासाठी सिडकोने पुढाकार घेण्याबाबत खासदार विचारे यांनी मागणी केली. यावेळी नवी मुंबई महापालिका आयुक्त बांगर यांनी नवी मुंबईच्या महत्वांच्या प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/10/vidamban.html", "date_download": "2021-06-14T14:01:25Z", "digest": "sha1:K472VODZIXG3JGCEXNNV23OHAQVJROMO", "length": 9163, "nlines": 288, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: भाई (Vidamban)", "raw_content": "\nआणि नसला कुठंच तरीही\nविझून गेली प्राणज्योत की\nतिची कधीच भागत नाही तहान.\nदिसत नसलं डोळ्यांना तरी\nसापडतेच ती दादागिरीची खाण.\nयाहून का निराळा असतो भाई \nतो गल्लीत नाही तर मग\nभाई खरंच काय असतो \nभाई एक नाव असतं\n(प्रा.फ.मुं.शिंदे यांची माफी मागून)\nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 11:37 PM\nऔरंगाबादला आल्यावर शिंदेसरांच्या समोर बसून हे विडंबन वाचायला लावतो....\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n33 || लाजू नको प्रिये ||\n'मराठी कविता समूह'च्या पहिल्या 'कविता विश्व' ई-दिव...\n32 || चढलेली धुंदी ||\n31. || प्रियेच्या मिठीत ||\n.... अन हत्तीचे शेपूट छोटे झाले \nअसावी - नसावी (कविता)\n~ मोजली नाही कधीही हार मी ~\n~ माझी सासू ~ विडंबन\n30 || पाहिला सिनेमा ||\n|| म.क. उवाच ||\n29. || प्रियेचे पाहणे ||\nरास रंगला ग सखे रास रंगला\nएक महात्मा पाहिजे आहे \nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9905/", "date_download": "2021-06-14T14:26:23Z", "digest": "sha1:XKXACAN72ZQQXTXKZ3GVNG3E3MHIURAH", "length": 9591, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कणकवली तालुक्यात पडला गारांच��� अवकाळी पाऊस.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस..\nPost category:इतर / कणकवली / बातम्या\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस..\nकणकवली तालुक्यात आज सायंकाळी शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला हा अवकाळी पाऊस गारांसहित पडला आहे.या अवकाळी पावसामध्ये कणकवली तालुक्यातील छोट्या मुलांनी या गारानंच्या पावसाचा चांगलाच आस्वाद घेत, बच्चे कंपनींनी मनमुराद आनंद घेतला आहे.हा गारांचा पाऊस पडल्या ने कणकवली तालुक्यातील वातावरण थंड झाले आहे.\nकरूळ घाटमार्गतून सोमवारी दुपार पासून एकेरी वाहतूक सुरू..\nउमेश आटक कुटुंबियांना बाजारपेठ मित्र मंडळ कडून 23000 रुपयांची मदत.\nमतदार नाव नोंदणी करताना त्याचे आवश्यक कागदपत्र पाहूनच नाव नोंदणी केली जावी.;संदेश पारकर\nभाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल शरद मेस्त्री यांचा सत्कार..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस.....\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधि...\nमसुरे मर्डेवाडी येथे रक्तदान शिबिरात ५१ दात्यांनी केले रक्तदान\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय.....\nमालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात लसीकरण केंद्राला मंजुरी;जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओंकडून मालव...\nसागरतीर्थ ग्रा.पं.अंतर्गत कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करणेसाठी वेंगुर्ले तहसिलदार यांची प्रशासनस...\nकुलदेवता मित्रमंडळाच्या वक्तत्व स्पर्धेत कु.प्रणिता कोटकर प्रथम -...\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण.....\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू.....\nकणकवली शहरातील जनतेचा, जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी जनता कर्फ्युचे कडेकोड पालन...\nसिंधुदुर्गात आज नव्याने 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nबापरे ' सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ५४३ कोरोना पाँँझिटिव्ह रुग्ण तर ४९ कोरोनामुक्त ११ व्यक्तीचा मृत्यू..\nकुडाळ तालुक्यात आज शनिवारी नव्याने सापडले 94 कोरोना रुग्ण..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने ���ाढतेय..\nपुन्हा सावंतवाडी-कॅथाँलिक अर्बन पतसंस्थेच्या कार्यालयीन वेळेत बदल.;पी. एफ. डान्टस यांची माहिती..\nकार्यालयीन वेळेत एस्. टी.च्या फेऱ्या सुरु कराव्यात अन्यथा आगाराला टाळे ठोकणार : भाजपाचा इशारा\nकुडाळ तालुक्यात आज गुरुवारी नव्याने सापडले ४४कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागातील कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या वाढतीच..\nकुडाळ तालुक्यातील माणगावा येथे ११ नंतर सुरू असलेल्या दोन व्यवसायिकांवर पोलिसांची कारवाई...\n१ ते.१०मे. होणाऱ्या कर्फुच्या काळात कणकवलीत एकत्र येणे पडणार महागात.;नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा ईशारा..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/delhi-begins-breathing-354205", "date_download": "2021-06-14T14:48:09Z", "digest": "sha1:KAJPT54AHU2AJO4JR5E4FCGWZO32WEDR", "length": 18360, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीचा श्‍वास कोंडण्यास सुरुवात!", "raw_content": "\nमॉन्सूनचा कालावधी संपताच आणि हिवाळ्याची चाहूल लागण्याच्याही आधीच राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) २०६ ते २३० या दरम्यान घसरला. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी शेतातच काडीकचरा जाळण्यास प्रारंभ केल्याचा पहिला फटका दिल्लीला आज बसला. आगामी हिवाळ्यात प्रदूषण आकाशाला भिडून दिल्ली पुन्हा गॅस चेंबर बनणार का, अशी आशंका निर्माण झाली आहे.\nदिल्लीचा श्‍वास कोंडण्यास सुरुवात\nनवी दिल्ली - मॉन्सूनचा कालावधी संपताच आणि हिवाळ्याची चा��ूल लागण्याच्याही आधीच राजधानी दिल्लीत हवेची गुणवत्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी दिल्लीतील वायू गुणवत्ता सूचकांक (एक्‍यूआय) २०६ ते २३० या दरम्यान घसरला. शेजारच्या राज्यांतील शेतकऱ्यांनी शेतातच काडीकचरा जाळण्यास प्रारंभ केल्याचा पहिला फटका दिल्लीला आज बसला. आगामी हिवाळ्यात प्रदूषण आकाशाला भिडून दिल्ली पुन्हा गॅस चेंबर बनणार का, अशी आशंका निर्माण झाली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nराजधानीच्या नेमेची होणाऱ्या भीषण प्रदूषणावर उतारा काढण्यासाठी केंद्र व शेजारील राज्य सरकारांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ४८ तासांतच दिल्लीतील प्रदूषण नियंत्रणाची कल्हई उडण्यास प्रारंभ झाला हे सूचक मानले जाते. लॉकडाउन संपताच प्रदूषण पातळी पुन्हा पहिल्यासारखीच वाढू लागली.\nहाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणार- योगी आदित्यनाथ\nदिल्लीत हिवाळ्यात वातावरणात सर्वत्र विषारी धुराचे साम्राज्य असते. यासाठी कारणीभूत असलेला धूर शेजारच्या राज्यांतील शेतांतून येतो. तेथे नवीन हंगामाआधी काडीकचरा शेतातच जाळण्याचे प्रमाण मोठे आहे. तो धूर थेट दिल्लीत येतोे. अस्थमासारख्या विकारांचेच रुग्णच नव्हे तरुण माणसालाही श्‍वास घेणे या काळात कठीण जाते. या समस्येच्या निराकरणासाठी पर्यावरण मंत्रालयाने हरियाना, पंजाब, उत्तर प्रदेश व राजस्थान या चारही राज्यांबरोबर बैठक घेतली.\nBihar Election: पहिल्याच घासाला खडा; महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत मोडली आघाडी\nपर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी, शेतातील काडीकचऱ्याचे शेतातच खत करणाऱ्या एका नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली. यामध्ये एक कॅप्सूल द्रवपदार्थांत मिसळून त्याचा शिडकावा शेतात केला जातो. यामुळे या काडीकचऱ्याचे शेतातच खतात रूपांतर होते व तण जाळण्याची वेळ येत नाही. ‘पूसा’ ॲग्रिकल्चरल इंन्स्टिट्यूटने हे तंत्रज्ञान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. शेतात काडीकचरा जाळण्याचे प्रकार बंद व्हावेत यासाठी केंद्राने या नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन चारही राज्य सरकारांना केले होते.\nकेंद्राचे कृषी कायदे झुगारुन लावा; सोनिया गांधींचे मुख्यमंत्र्यांना आदेश\nन���ी दिल्ली - काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश\n‘एनआरआय’ही घेऊ शकतात एअर इंडिया\nनवी दिल्ली - केंद्र सरकारने एअर इंडियाचे १०० टक्के संपादन करण्यास अनिवासी भारतीयांना (एनआरआय) परवानगी दिली आहे. एअर इंडियाचे १०० टक्के खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्यासाठी सरकारकडून बोली प्रस्तावही मागवण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\nऔषधांच्या किमतीबाबत प्रकाश जावडेकर म्हणाले...\nपुणे : देशात सहा हजार जनऔषधी केंद्रे असून, दररोज दोन लाखांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होतो. जनऔषधी केंद्रांमुळे औषधांच्या किंमती खाली आल्या आहेत. ज्या औषधांची किंमत 87 रुपये होती ती आता 24 रुपयांना उपलब्ध आहे. सॅनिटरी नॅपकिनची किंमत दहा रुपयांवरून एक रुपयावर आल्याची माहिती केंद्रीय पर्याव\nकोणीही एनआरआय विकत घेऊ शकतो एअर इंडिया; केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वाची माहिती\nकेंद्र सरकारने एअर इंडियाचे 100 टक्के संपादन करण्यास अनिवासी भारतीयांना (एनआरआय) परवानगी दिली आहे. एअर इंडियाचे 100 टक्के खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, त्यासाठी सरकारकडून बोली प्रस्तावही मागवण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटने एअर इंडि\nCorona Virus : घाबरू नका, मात्र काळजी घ्या : प्रकाश जावडेकर\nपुणे : कोरोना व्हायरस प्रतिबंधाबाबत आवश्‍यक उपायोजनांसाठी केंद्र सरकारकडे तातडीने पाठपुरावा करण्यात येईल. घाबरू नका, मात्र काळजी निश्‍चित घ्या, असे आवाहन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नागरिकांना केले. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाच्या पार्श्वभू\nरामायण पाहून आठवणींना उजाळा, जावडेकर म्हणाले...\nनवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने आजपासून (शनिवार) रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण करण्यास सुरवात केली. यामुळे अनेकांच्या आठवणीं\nसीता राम चरित अति पावन|, मधुर सरस अरु अति मनभावन||\nनागपूर : सीता राम चरित अति पावन मधुर सरस अरु अति मनभावन ॥ पुनि पुनि कितनेहू सुने सुनाये मधुर सरस अरु अति मनभावन ॥ पुनि पुनि कितनेहू सुने सुनाये हिय की प्यास भुजत न भुजाये॥\nआता सॅनिटायझरची कमी अजिबात भासणार नाही, नितीन गडकरींनी दिलेत हे आदेश..\nमुंबई - जगभरात चार लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झालीये. जगभरात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावलेत. महाराष्ट्रात त्यासचसोबत देशभरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. अशात प्रशासनाकडून काही निर्देश देण्यात आलेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंग ठ\n‘दूरदर्शन’वर पुन्हा रामायण; खास लोकाग्रहास्तव होणार प्रसारण\nनवी दिल्ली - कधीकाळी सर्वसामान्य भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रामानंद सागर यांची रामायण ही पौराणिक मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जनतेच्या मागणीचा सन्मान ठेवून आम्ही या मालिकेचे पुन्हा प्रसारण सुरू करत आहोत अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर\nरामायण बघतानाचा फोटो डिलीट करून जावडेकरांनी टाकला 'हा' फोटो\nनवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीच्या मुकाबल्यासाठी १४ एप्रिलपर्यंत पुकारण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाउन मुळे घराघरांमध्ये सक्तीने बंद होऊन राहावे लागणाऱ्या नागरिकांसाठी दूरदर्शनने आजपासून (शनिवार) रामायण या गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण सुरु केले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/environment/mumbai-quality-of-air-worsens-as-the-city-records-highest-aqi-in-seven-days-59166", "date_download": "2021-06-14T15:17:20Z", "digest": "sha1:TXU2EPWT667BDIZN7FCTL23RM2BPKTHS", "length": 10363, "nlines": 149, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai quality of air worsens as the city records highest aqi in seven days | ९६५ AQI सह वरळी सर्वाधिक प्रदूषित, दिल्लीलाही टाकलं मागे", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n९६५ AQI सह वरळी सर्वाधिक प्रदूषित, दिल्लीलाही टाकलं मागे\n९६५ AQI सह वरळी सर्वाधिक प्रदूषित, दिल्लीलाही टाकलं मागे\nहवामान तज्ञांनी प्रकाशित केलेल्या अहवालावरून, असं दिसून आलं आहे की, हिवाळ्यात हवेची गुणवत्ता ल���्षणीयरीत्या खराब झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम पर्यावरण\nहिवाळा सुरू होताच भारतातील बर्‍याच भागात हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. नोंदीनुसार महाराष्ट्रातील बर्‍याच भागात तापमान कमी झाले आहे आणि जिल्ह्यांमध्ये नेहमीपेक्षा अधिक थंडी आहे. याचाच परिणाम मुंबईतल्या हवेवर देखील झाला आहे. शहरातील हवेची गुणवत्ताही बदलली आहे.\nहवामान तज्ञांनी प्रकाशित केलेल्या अहवालावरून, असं दिसून आलं आहे की, हिवाळ्यात हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या खराब झाली आहे. भारताच्या उत्तरेकडील शहरे अनेक महिन्यांपासून याचा अनुभव घेत आहेत आणि त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे.\nउत्तरेकडील बर्‍याच भागांमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. याचा त्रास श्वसनाचे आजार असलेल्यांना होत आहे.\nInformation retrieved from AQI India's official website on December 16, 2020, at 1:30 AMएक्यूआय इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरून असं दिसून आलं आहे की, बुधवार, १६ डिसेंबर २०२० रोजी मध्यरात्री मुंबईतील हवेची गुणवत्ता ३२१ होती. वांद्रे, बोरिवली, पवई, वसई आणि इतर शहरांमधील हवामानाची पातळी धोकादायक म्हणून नोंदवली गेली. तर वरळीची हवा गुणवत्ता हानिकारक म्हणून चिन्हांकित केली गेली. निर्देशांकात ९६५ची गुणसंख्या दर्शविली गेली.\nदिवसा, १५ डिसेंबर रोजी वांद्र्याचा निर्देशांक ४६८ (धोकादायक) होता. कुलाबाचा निर्देशांक ५० (चांगला) नोंदवला गेला. एक्यूआय इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरून १६ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १.३० वाजता ही माहिती उपलब्ध झाली.\nगेल्या सात दिवसांत शहरातील सरासरी एक्यूआय १६१ असल्याचंही वेबसाइटनं म्हटलं आहे. सर्वात कमी सरासरी नोंद झाली आहे ९२, तर सर्वाधिक सरासरी ३४१ आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत म्हणजे १६ नोव्हेंबर २०२० पर्यंत सरासरी एक्यूआय १७१ होता. सर्वात कमी ५८ आणि २७ नोव्हेंबर २०२० रोजी सर्वाधिक ४५५ होता.\nगेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाचा अनुभव मुंबईकर घेत होते. त्यामुळे मुंबईतील तापमानात घट झाली आहे. अरबी समुद्रामध्ये गुजरातच्या दक्षिणेस वसलेल्या बेसिनच्या अवस्थेसह चक्रीवादळांना यासाठी कारणीभूत ठरवलं जातंय. मुंबईत १६ डिसेंबर रोजी रात्रीचे हवामान सरासरी आर्द्रतेसह २५ अंश नोंदवलं गेलं.\nमुंबईत तापमानात पुन्हा घट, मोसमातील कमी तापमानाची नोंद\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ ज��गांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/shocking-body-wazirabad-police-station-what-case-read-detailed-nanded-news-327473", "date_download": "2021-06-14T15:37:30Z", "digest": "sha1:ON5RAM2EGDVDWL5KR7N5ACDWD3TRTFM3", "length": 20094, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धक्कादायक : मृतदेह वजिराबाद पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर", "raw_content": "\nएका ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी करत मृतदेह थेट वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल केला.\nधक्कादायक : मृतदेह वजिराबाद पोलिस ठाण्यात, काय आहे प्रकरण\nनांदेड : येथील गुरु गोविंदसिंग मेमोरीअल शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याची तक्रार नातेवाईकांनी करत मृतदेह थेट वजिराबाद पोलिस ठाण्यात दाखल केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना कायद्यातील बारकावे सांगत त्यांची समजूत काढल्यानंतर मृतदेह असलेली रुग्णवाहिका घेऊन नातेवाईक मार्गस्थ झाले\nयाबाबत अध्क माहिती असी की, वाशिम जिल्ह्यातील राहणाऱ्या खमरुनिसा बेगम शेख अब्दुल ह्या काही दिवसांपूर्वी हिमायतनगर येथील आपल्या मुलीला भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नांदेडला उपचारासाठी दाखल केले. अगोदर त्यांचे जावई शेख उस्मान शेख सुलतान यांनी त्यांना एका ओळखीच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डाॅक्टरनी सांगितले की त्यांची कोरोना चाचणी करावी लागे���. म्हणून तुम्ही त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करा. यानंतर शेख उस्मान शेख सुलतान यांनी कोरोना तपासणी करुन घेण्यासाठी ता. २५ जुलै रोजी येथील श्री. गुरु गोविंदसिंग शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल केले. ता. २७ जुलै रोजी त्यांची कोरोना चाचणी नकारार्थी (निगेटिव्ह) आली.\nहेही वाचा - नांदेडात भर दुपारी सराफा दुकानावर दरोडा, सराफा गंभीर, लाखोंचा ऐवज लंपास\nजिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली होती\nत्यानंतर निवासी डाॅक्टरनी आपल्या यंत्रणेला सुट्टी देण्यास सांगितले. पण तीन-चार तासांनी परत सांगितले की, सुट्टी देता येत नाही. वरिष्ठांची परवानगी घेऊन नंतर सुट्टी देऊ. यानंतर शेख उस्मान हे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांना भेटले. माझी सासूना मधुमेह, रक्तदाब आणि दमा हे आजार आहेत. त्यांची कोरोना चाचणीही निगेटीव्ह आली. त्यांना घरी जाऊद्या व पुढील औषधी घेणे आवश्य आहे. तरी डाॅक्टरनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर शेख उस्मान यांनी ता. २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन तक्रार केली. वैद्यकीय अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नसल्यामुळे माझ्या सासुला त्यांनी सुट्टी दिली नाही. त्यांना कोरोना नव्हता आणि त्यांच्यावर इतर आजारांचा उपचार आवश्यक होता. परंतु डॉक्टरांनी माझ्या सासूला उपचार न दिल्यामुळे ता. २८ जुलैच्या सायंकाळी सहा वाजता सासूचा मृत्यू झाला.\nडाॅक्टरांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळेच मृत्यू झाला\nबुधवारी (ता. २९) सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह आमच्या ताब्यात दिला. माझ्या सासूचा मृत्यू जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त शल्यचिकित्सक, संबंधीत डॉक्टर जबाबदार आहेत. या सर्वांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणामुळेच झाला आहे. या सर्वांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार त्यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे वजिराबाद पोलिस ठाण्याच्या प्रांगणात मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका उभी करण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे आणि त्यांच्या सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शेख उस्मान व त्यांच्या नातेवाईकांची समज काढून मृतदेह पोलिस ठाण्यातून नेण्यास सांगितला. शेख उस्मान आणि त्यांच्या नातलगांनी मृतेदह ठेवलेली रुग्णवाहिका घेऊन ते आपल्या गावाकडे रवाना झाले आहेत.\nऔरंगाबादेत कोरोनाचा ३५ वा बळी, हिमायतबागच्या ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू\nऔरंगाबाद : शहरातील हिमायतनगर, हिमायतबाग येथील ६५ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे १९ मे रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. अशी माहिती घाटीतील डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. कोरोना व इतर आजाराचे ते औरंगाबादेतील ३५ वा बळी ठरले आहेत.\nकोरोना : सचखंड गुरूद्वारा बोर्ड अधिक्षकांसह ६० जणांवर गुन्हे\nनांदेड : कोरोना या महामारीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. हा आजार पसरणार नाही यासाठी शासनाकडून जमावबंदी लागु करण्यात आली. मात्र जमावबंदी व लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या अधिक्षक व ओएसडीसह जिल्हाभरात मंगळवारी (ता. ३१) रात्री उशिरा ६० जणाविरुद्ध विवि\nवर्तमानपत्रे आहेत समाजमनाचा आरसा\nनांदेड : बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले व त्याचे नाव ही अगदी योग्यच होते. दर्पण म्हणजे आरसा. वर्तमानपत्रे हे समाज जीवनाचा आरसा आहेत. समाजात सामाजिक, आर्थिक, शासकीय, राजकिय, शैक्षणिक अशा विविध पातळीवर जे घडते त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतात. त्यामुळे प्रत्ये\nव्हॉटसअॅपद्वारेच विद्यार्थी घेतात अभ्यासाचे धडे\nनांदेड : हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने लाॅकडाऊनच्या कालावधीमध्ये आॅनलाईन व विविध अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात येत आहे. प्राचार्या डॉ. उज्ज्वला के. सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु आहे.\nचिंचोर्डीत शेकडो कोंबड्याचा अज्ञात रोगाने मृत्यू, Bird Flu असल्याचा संशय\nहिमायतनगर (जि.नांदेड) : तालुक्यातील चिचोर्डी येथे अज्ञात रोगाने शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. ही घटना आज (11) सकाळी उघडकीस आली. एकाच वेळेस शेकडोच्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू होणे चिंता वाढवणारी आहे. हिमायतनगर तालुक्यातील मौजे चिंचोर्डी येथील प्रसाद माधव झिंगरे, भारत रामजी झाडे,\nगुटखा माफियांना पोलिस कोठडी\nनांदेड : कांदा वाहतुक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक राज्यातून हिमायतनगरकडे जाणारा तब्बल ३४ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला होता. अटक केलेल्या चार गुटखा माफियाना रविवार (ता. दहा) पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी सिडको भागातील दूध डेअरी ��रिसरात बुधवारी (ता. सहा) स\nनांदेड : काळेश्वर मंदिर तीन दिवस राहणार बंद; कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव\nनांदेड : जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विष्णुपुरी येथील श्री क्षेत्र काळेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या निमित्ताने ता. १० ते ता. १२ मार्चपर्यंत तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी कळविले आहे.\nअन्... लाॅकडाऊन उतरल कलावंतांच्या मूळावर....\nभोकर ( जिल्हा नांदेड ) : सूजलाम्- सुफलाम् महाराष्ट्रातील कलाकार हा रसिकांच्या शिरोपेचातील मानाचा तुरा आहे. लाॅकडाऊनमूळ आज कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभर लाकडाऊन सोसलं आता पुन्हा तेच नशिबी आल्याने व्यवसायावर संक्रांत आली आहे. संसाराची पुरती धुळधाण झाली आहे. खायला चिमूटभर धान्य नाह\nअर्धापूर, भोकर, मुदखेड तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकारी अशोक चव्हाणांना\nअर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी निवडणुकीची जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदार संघातील अर्धापूर, मुदखेड, भोकर या तिन्ही तालुक्यातील उमेदवार निव\nनांदेडमध्ये दुचाकी चोराला पोलिस कोठडी, नऊ वाहने जप्त\nनांदेड : लॉकडाउनच्या काळात शहर व जिल्‍ह्यात वाहने चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकी व चार चाकी वाहने हातोहात लंपास करत आहेत. अनेक तक्रारी वरिष्ठ पोलिसांच्या कानावर गेल्यामुळे त्यांनी संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सक्त सुचना दिल्या. यानंतर भाग्यनगर पोलिसां\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/orissas-carpenters-maximum-first-made-wooden-leaves-and-then-carved-on-it-the-entire-hanuman-forty-view-photo-nrab-139131/", "date_download": "2021-06-14T14:12:40Z", "digest": "sha1:LLBJ244UQWCX5WNYM6AFCL2C4TJN5TZH", "length": 13244, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Orissa's carpenter's maximum... First made wooden leaves and then carved on it the entire Hanuman forty; View Photo nrab | ओरिसाच्या सुताराची कमाल...आधी बनविली लाकडी पाने आणि त्यानंतर त्यावर कोरली संपूर्ण हनुमान चाळिसा ; पाहा फोटो | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nदेशओरिसाच्या सुताराची कमाल…आधी बनविली लाकडी पाने आणि त्यानंतर त्यावर कोरली संपूर्ण हनुमान चाळिसा ; पाहा फोटो\nव्यवसायाने सुतार असलेले अरुण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . गेल्या वर्षी त्यांनी विविध गोष्टी साकारल्या आहेत. तर यावर्षी त्यांनी हिंदी अक्षरे लाकडात कोरत हनुमान चाळिसा सारखे पुस्तके कोरली आहेत.लाकडावर अशी बारीक कारागिरी करून हनुमान चाळिसा लिहिणे फार मोठी गोष्ट आहे, म्हणून सर्वजण अरुणचे कौतुक करत आहेत. अरुणने सांगितले की त्यांनी या हनुमान चाळिसाच्या दोन प्रती तयार केल्या आहेत.\nकोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनची स्थिती आहे. अनेकांनी या लॉकडाऊनमध्ये विविध कला आत्मसात केल्या तर काहींनी नवनवीन काही शिकण्याचा प्रयत्न केल. या संकट काळात बर्‍याचजणांनी घरात रिकाम्या बसण्या ऐवजी नवीन काही प्रयोग केलेआणि स्वतःची प्रतिभा जगासमोर आणली आहे. यामध्ये ओडिशाच्या अरुण साहूचाही समावेश आहे.\nलाकडात कोरले हनुमान चाळिसा\nओडिशाच्या गंजम जिल्ह्यात राहणाऱ्या अरुण साहू या सुताराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कांताई कोळी गावातील सुतार अरुण साहू यांनी लाकडात हनुमान चाळिसा तयार केली आहे.यासाठी आधी त्यांनी लाकडी पुस्तक बनविले. याबाबत बोलताना अरुण म्हणाले, ‘जवळपास दोन वर्षांपासून आपल्या देशात लॉकडाऊन आहे.मी घरी रिकामं बसून होतो. या काळात असे वाटले की काहीतरी केले पाहिजे.आणि या विचारातूनच अचानक मला लाकडात हनुमान चाळिसा बनवण्याची कल्पना सुचली.\nपंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना भेट देण्याचा मानस\nव्यवसायाने सुतार असलेले अरुण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . गेल्या वर्षी त्यांनी विविध गोष्टी साकारल्या आहेत. तर यावर्षी त्यांनी हिंदी अक्षरे लाकडात कोरत हनुमान चाळिसा सारखे पुस्तके कोरली आहेत.लाकडावर अशी बारीक कारागिरी करून हनुमान चाळिसा ��िहिणे फार मोठी गोष्ट आहे, म्हणून सर्वजण अरुणचे कौतुक करत आहेत. अरुणने सांगितले की त्यांनी या हनुमान चाळिसाच्या दोन प्रती तयार केल्या आहेत. त्यांची एक प्रत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि दुसरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायची आहे. तसेच त्यांच्या गावात एकही संग्रहालय नसून गंजम जिल्ह्यात एक संग्रहालय हवे आहे असा मानस त्यांनी व्यक्त केला.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-politics-bjps-masterplan-kashmiri-pandits-6250", "date_download": "2021-06-14T16:10:23Z", "digest": "sha1:XTHKCVEJC5JZZS4QPOCGIPUTLGBRIZS4", "length": 12596, "nlines": 159, "source_domain": "www.saamtv.com", "title": "जम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन\nजम्मू-��ाश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन\nजम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन\nजम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन\nजम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन\nराजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई\nशनिवार, 13 जुलै 2019\nकाश्मिरी पंडितांचा मुद्दा देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलाय. काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन व्हावं यासाठी केंद्र सरकारनं एक मास्टर प्लॅन आखलाय. या प्लान नुसार 1989 च्या दहशवादी कारवायांमुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचं पुन्हा काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.\nसरकारनं निर्णयाची अंमलबजावणी केली तर 2 ते 3 लाख काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास येतील. मात्र सरकारच्या या भूमिकेला जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र विरोध होण्याची शक्यताही आहे.\nकाश्मिरी पंडितांचा मुद्दा देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलाय. काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन व्हावं यासाठी केंद्र सरकारनं एक मास्टर प्लॅन आखलाय. या प्लान नुसार 1989 च्या दहशवादी कारवायांमुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचं पुन्हा काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.\nसरकारनं निर्णयाची अंमलबजावणी केली तर 2 ते 3 लाख काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास येतील. मात्र सरकारच्या या भूमिकेला जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र विरोध होण्याची शक्यताही आहे.\nमोदी सरकार 1 च्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंसाठी वेगळी कॉलनी तयार करण्याचा विचार होता. मात्र या प्रस्तावाला गती मिळाली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यादिशेनं हालचाली सुरू झाल्या आहेत.\nकाश्मिरमधील नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी हिंदूंच्या घरवापसीचं समर्थन केलंय मात्र त्यांच्यासाठी वेगळी कॉलनी बनवली जाणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही असा पवित्रा या नेत्यांनी घेतलाय.\nया सर्व घडामोडींमुळे काश्मीर खोऱ्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.\nराजकारण politics पुनर्वसन सरकार government जम्मू मोदी सरकार politics kashmiri pandits\nभारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील ; नवीन पंतप्रधान नेफ्ताली बेन्नेट...\nजेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन...\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nआषाढी वारी बाबत सरकारने पुनर्विचार करावा यासाठी आळंदीत बैठक...\nआळंदी : आषाढी वारीबाबत Ashadhi Wari महाराष्ट्र सरकारने ११ जून रोजी महत्वपूर्ण निर्णय...\nफडणवीस साहेब...सखाराम गटणेच्या तोंडचं वाक्य 'पुलं'च्या तोंडी घातलंत...\nपुणे : थोर साहित्यिक, विनोदी लेखक, दिग्दर्शक महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे यांची...\n''राणा दांपत्यावर गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल करणार''\nजे लोक स्वतः घाणेरडे राजकारण करतात त्यांना दुसरे लोक देखील घाणेरडे वाटतात अशा शब्दात...\nभाजपकडून गोवा विधानसभा निवडणुकीच्या कवायती सुरू\nपणजी : आठ महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपने BJP आपली...\nऔरंगाबाद महापालिका शिवसेना स्वबळावर लढणार; सुभाष देसाईंचा हुंकार\nऔरंगाबाद : आगामी काही महिन्यात होणाऱ्या औरंगाबाद Aurangabad महापालिका Muncipal...\nभारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले\nनवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक...\nमंगलदास बांदलांच्या विरोधात आणखी तीन गुन्हे दाखल\nपुणे : जिल्ह्याच्या Pune राजकारणातील Politics एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे पुणे...\nछत्रपती संभाजी राजेंचा आदर्श नारायण राणेंनी घ्यावा - विनायक राऊत\nरत्नागिरी - छत्रपती संभाजी राजेंचा Sambhaji Raje आदर्श नारायण राणेंनी Naryan...\nमराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात आज बीडमध्ये मोर्चा\nबीड - मराठा आरक्षण Maratha Reservation प्रश्नावर राज्याच्या राजकारणात खूप मोठा...\nUnlock breaking: पुण्याबाबत सोमवारी निर्णय होणार\nउपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/vidhanbhavan/", "date_download": "2021-06-14T14:17:43Z", "digest": "sha1:A54KFIIEJNUKOF3LDDOQGKCBJGZUHX2Z", "length": 3420, "nlines": 46, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates vidhanbhavan Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nविधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन २२ जूनपासून\nकोरना व्हायरसचा फटका अनेक क्षेत्रांना बसत आहे. कोरोना व्हायरसमुळे खबरदारीचा उपाय म्हणून सुरु असलेलं अर्थसंकल्पीय…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9925/", "date_download": "2021-06-14T15:09:38Z", "digest": "sha1:MBHCB4ADPCVFTS6O5L5YOX4WHRDOLEVE", "length": 11039, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nवेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..\nPost category:आरोग्य / बातम्या / वेंगुर्ले\nवेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न..\nवेंगुर्ले पंचायत समितीच्या नुतन इमारतीचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येवू नये,अशी सूचना सदस्यांनी वेंगुर्ले पंचायत समिती मासिक सभेत मांडली.वेंगुर्ले पं. स. ची मासिक सभा नुकतीच सभापती अनुश्री कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील,पं. स.सदस्य मंगेश कामत, शामसुंदर पेडणेकर,गौरवी मडवळ, प्रणाली बंगे, साक्षी कुबल, स्मिता दामले, सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागात सध्या कोरोना लसींचा पुरवठा कमी प्रमाणात केला जात असल्याने लोकांची ओरड आहे. तरी ग्रामीण भागात कोरोना लसींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करण्यात यावा. तसेच या लसी उपकेंद्र ये���े उपलब्ध करून देण्यात याव्यात आदी सुचना यावेळी मांडण्यात आल्या.\nवैभववाडी तालुक्यात १२ ग्रामपंचायतीसाठी टक्के ६९.३८ टक्के मतदान.\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी ३६ कोरोना रुग्ण सापडले..\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करावे.;कुडाळ तहसीलदार अमोल फाटक..\nबोर्डाच्या बहुसंचि प्रश्नपत्रिकेपासून बारावीच्या विद्यार्थ्यांची सुटका\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nवेंगुर्ले पंचायत समितीची मासिक सभा संपन्न.....\nकुडाळात ७ ते १५ मे पर्यँत जनता कर्फ्यू.;सर्वपक्षीय बैठकीत निर्णय.....\nकोरोनाच्या काळात पत्रकारांना मानधन मिळावे यासाठी सावंतवाडी तहसीलदार यांनां महाराष्ट्रराज्य मराठी पत्...\nतहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्...\nसिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीच...\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;\"तो आवाज \" कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा...\nकोरोनाच्या काळात पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करा\nदोडामार्ग मिडिया पत्रकार संघाच्या वतीने ...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत १० लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ.;जिल्हाबँक अध्यश सतिश सा...\nकणकवली तालुक्यात पडला गारांचा अवकाळी पाऊस.....\nखाजगी आरटीपीसीआर लॅबमध्ये कोविड टेस्टसाठी जनतेची लुबाडणूक.;कारवाई करण्याची सुजित जाधव यांची जिल्हाधि...\nसिंधूदूर्ग जिल्हाधिकारी यांच्या बदलीच्या अफवे मागे महसूलचाच जिल्ह्य़ातील एक बडा अधिकारी.;राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा आरोप..\nजिल्हाधिकाऱ्यांनी केली ऑक्सिजन प्लांटची पाहणी.;\"तो आवाज \" कॉम्प्रेसड गॅसचा नोझल लूज झाल्याने.;जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पाटील यांची माहिती..\nतहसीदार मध्ये बैठक झाली संपन्न, उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरूदोडामार्ग मध्ये होणार पुर्ण-पणे लॉकडाऊन\nसावंतवाडी येथून महिला बेपत्ता.;पतीची पोलीस ठाण्यात धाव..\nवेंगुर्ला तालुक्यात कोव्हिड पॉझिटिव्ह संख्या झपाट्याने वाढतेय..\nकोरोनाच्या काळात पत्रकारांना भेडसावणाऱ्या समस्या दुर करादोडामार्ग मिडिया पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन..\nसिंधुदुर्गात आज नव्यान��� 300 कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.श्रीपाद पाटील यांची माहिती..\nएस टी कर्मचाऱ्यांनी मिशन म्हणून काम करावे.;निलेश तेंडुलकर कुडाळ आगारचा दूरध्वनी एक वर्ष बंद..\nबांदा,भेडशी येथे निरजंतुकीकरण संजू विरनोडकर टिंम सक्रिय..\nग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जिल्हा बँकेमार्फत १० लाखाचा अपघात विमा संरक्षण लाभ.;जिल्हाबँक अध्यश सतिश सावंत यांची माहिती\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-effect-most-of-farmer-turn-to-organic-farming/", "date_download": "2021-06-14T14:04:10Z", "digest": "sha1:PFPEXX6R6AFC7LGYA6W7UGMBV7NOZT3O", "length": 11518, "nlines": 87, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला; जैविक शेतीत वाढ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दुष्टीकोन बदलला; जैविक शेतीत वाढ\nदेशात कोरोनाने हाहाकार माजवला असून आतापर्यंत २ लाख जणांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. परंतु यादरम्यान एक दिलासादायक गोष्ट घडत असून लोकांचा दुष्टीकोन बदलणारे चित्र सध्या तयार होत आहे. लोकांचा आता जैविक सेंद्रिय शेतीकडे कल वाढताना दिसत आहे. याविषयी माहिती नीती आयोगचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. नागरीक आता खाण्यासाठी रासायनिक औषध नसलेले पदार्थ किंवा आहाराचा शोध घेत आहेत. ज्यामुळे माणसाच्या शररिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत होईल. जगात पौष्टीक आणि रासायनिक औषध नसलेल्या अन्न पदार्थांची मागणी वाढली आहे. अशात फक्त इकोलॉजी या जगाला वाचवू शकते.\nएग्रो इकोलॉजी सेंद्रिय शेतीविषयी अभ्यास करण्याची एक प्रक्रिया आहे. यातून रासायनिक औषधे किंवा खते न वापरता पिकांचे उत्पादन कसे वाढवले जाते. प्राकृतिक पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची पिके, भाजीपाला, फळे कशा प्रकारे पिकवले जातात. दरम्यान या राऊंड टेबल कार्यक्रमात १२ देशातील विशेषज्ञ सहभागी झाले होते. यावेळी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटेन, नेदरलँड आणि संयुक्त राष्ट्रासह १२ देशांमध्ये विशेषज्ञांनी भाग घेतला होता. सेंद्रिय शेती भारताकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांचे कौतुक या विशेषज्ञांनी यावेळी केल्याचे कुमार यांनी सांगितले.\nयात हवामानाला वातावरणाचे नुकसान न करता शेती कशाप्रकारे केली जाईल यावर चर्चा या बैठकीत करण्यात आली. जेणेकरून पिकांची वाढही अधिक होईल, वातावरण, हवामानावरही कोणता परिणाम होणार नाही. मातीच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल. यात सर्वात महत्त्वाचे आहे की, आर्गेनिक कार्बन आणि जिवाणूंचां स्तर मातीत वाढवला जावा.\nभारताच्या अनेक राज्यात सेंद्रिय शेती होत आहे. राजीव कुमार यांनी सांगितले की, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्यप्रदेशात सेंद्रिय शेती अधिक केली जाते. यात भुपृष्ठ पातळीवर फायदे झाल्याचे दिसले आहेत. आता वेळ आली असून देशाच्या इतर राज्यातही सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन दिले पाहिेजे. सध्या ३० लाख शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. ही शेती आता १६ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवयाचे आहे. या शेतीचा अजून एक फायदा हा आहे की, पाण्याची कमी उपलब्धता असली तरी शेती करता येते. आपण आपल्या शेतीसाठी जितके पाणी देत असतो त्याहून कमी १० टक्के कमी पाण्यात सेंद्रिय शेती केली जाते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,���ी आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%A7%E0%A5%AB", "date_download": "2021-06-14T14:02:23Z", "digest": "sha1:XZZEIIHKWCGFJT3I7SLCF3UMGZ5OOROB", "length": 4555, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५१५ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५३० चे - पू. ५२० चे - पू. ५१० चे - पू. ५०० चे - पू. ४९० चे\nवर्षे: पू. ५१८ - पू. ५१७ - पू. ५१६ - पू. ५१५ - पू. ५१४ - पू. ५१३ - पू. ५१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nइ.स.पू.चे ५१० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T15:17:33Z", "digest": "sha1:XITKKEBHKYMDFJMFRDIH6SS4UKG5D3IH", "length": 8640, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना रुग्ण टक्केवारी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nCoronavirus : पुणेकरांना दिलासा शहरातील ‘या’ भागात ‘कोरोना’ रुग्णवाढीची…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. पुण्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, प्रशासनाने राबवलेल्या उपाययोजनांमुळे आणि पुणेकरांनी केलेल्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\n2022 मध्ये गुजरात विधानसभा निवडणूकीत ‘आम आदमी’…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘���ोरोना’चे 10,442…\nकोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने घेतले नवीन धोकादायक रूप, अँटीबॉडी…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना…\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं विधान; म्हणाले…\nPune Rural Police | पुणे आणि नगर जिल्ह्यात दुचाकी चोरणारी दुकली गजाआड; 4 लाखांच्या 11 दुचाकी जप्त\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/falling-gold/", "date_download": "2021-06-14T15:54:32Z", "digest": "sha1:O4H7XK35MLSJZ6W6MGH42VMZTRG3BZFH", "length": 8515, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "falling gold Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nदिवाळीमध्ये आणखी स्वस्त होणार सोनं, जाणून घ्या कुठं पर्यंत जाऊ शकतो भाव\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोने आता हळूहळू स्वस्त होत आहे. किंमती जवळपास 50 हजार रुपयाच्या आसपास आहे. सप्टेंबर महिन्यात सोने आपल्या विक्रम उच्चांकातून 5684 रुपयांनी स्वस्त झाले आहे. पण, येत्या काही दिवसांत सोन्यात आणखी घट होण्याची शक्यता…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब���राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\nMumbai News | मुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nअजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराजांचं मराठा आरक्षण मुद्यावर मोठं…\nPune News | पुण्यात तरूणीनं जवळीक साधत केला विश्वासघात \nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा ‘मोठा’ निर्णय, पुणेकरांना होणार फायदा\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/manoranjan/true-love-happened-after-24-affair-anil-kapoors-abandoned-love-story-13656", "date_download": "2021-06-14T15:11:18Z", "digest": "sha1:FWONLHORGXEO37BKLW7HFDUXQ6UM6MDX", "length": 15381, "nlines": 131, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "24 अफेअरनंतर झालं खरं प्रेम; अनिल कपूर यांची भन्नाट लव स्टोरी | Gomantak", "raw_content": "\n24 अफेअरनंतर झालं खरं प्रेम; अनिल कपूर यांची भन्नाट लव स्टोरी\n24 अफेअरनंतर झालं खरं प्रेम; अनिल कपूर यांची भन्नाट लव स्टोरी\nबुधवार, 19 मे 2021\nसन 2018 मध्ये ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अनिलने आपल्या प्रेमकथेविषयी अनेक खुलासे केले होते.\nबॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीच्या कॉरिडोरमध्ये अशा अनेक लव्ह स्टोरीज आहेत, ज्या लोकांसाठी एक उदाहरण आहेत. पहिल्या नजरेत प्रेम, नंतर ग्रहण आणि नंतर लग्न हे केवळ चित्रपटांमध्येच घडत नाही, तर वास्तविक जीवनातही घडते. अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी जेव्हा सुनीता कपूरला पहिल्यांदा पाहिले तेव्हा असेच काहीसे घडले. पहिल्यांदा पाहिल्यानंतर अनिल कपूरने सुनीताला आपले हृदय देऊन (Anil-Sunita Lovestory) टाकले. ​​अनिल यांना प्रथम सुनीतापर्यंत पोहोचणे फार कठीण गेले. अखेर अनिल यांनी हार न मानता सुनीताला आपल्या प्रेमात पाडले. आज अनिल आणि सुनीता यांच्या लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले असून दोघांचे एकमेकांवर असणारे ��्रेम आजही तेवढेच आहे .तर आपण आज अनिल आणि सुनीताच्या लग्नाच्या वाढदिवसानिम्मित त्यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात.\nलग्नाआधी होत्या 25 गर्लफ्रेंड\nअनिल कपूरने लग्नाआधी बर्‍याच मुलींना डेट केले होते. अर्जुन कपूर सोबत एका मुलाखतीमध्ये अनिल यांनी सांगितले त्यांनी शालेय जीवनापासून त्यांनी मौज-मस्ती सुरु केली होती. अनिल यांना अजिबात अभ्यास करायला आवडत नव्हते, म्हणून ते कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसायचा.तेव्हा त्यांनी 3-4 मुलींना डेट केले होते. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये 20-25 मुली त्यांच्या गर्लफ्रेंड बनल्या, परंतु सुनीता या त्यापैकी सर्वोत्कृष्ट होत्या. ते दोघे पहिले मित्र झाले आणि मग त्यांनी लग्न केले असे त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते.\nअनिल- सुनीता यांची पहिली भेट\nसन 2018 मध्ये ह्युमन ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत अनिलने आपल्या प्रेमकथेविषयी अनेक खुलासे केले होते. अनिल सुनीताला पहिल्यांदा कसे भेटले ते सांगितले होते आणि मग प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. सुनीताचा नंबर अनिल यांना त्यांच्या एका मित्राने दिला होता. पण जेव्हा अनिल सुनीताशी बोलले तेव्हा ते त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. यानंतर ते एका पार्टीत भेटले आणि अनिल पहिल्याच भेटीत सुनीताच्या प्रेमात पडले. यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झाले आणि दोघे मित्र बनले. यापूर्वी अनिल सुनीताशी दुसऱ्या एक आवडलेल्या मुलीबद्दल बोलत असे. पण त्यानंतर त्या मुलीने अनिल यांना धोका दिला आणि अनिल आणि सुनीता यांची बाँडिंग मजबूत झाली.\nसुनीता उचलायच्या अनिल यांचा खर्च\nआज अनिल कपूर कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत. परंतू, अनिल कपूर यांच्याकडे स्ट्रगलिंग डेजमध्ये टॅक्सी भाड्याला पैसे नव्हते. सुनीता त्यांचा मोठा खर्च उचलत असे. त्यावेळी अनिल कूपर यांची वेळ काही खास नव्हती, त्यांच्याकडे टॅक्सिचे भाडे द्यायला ही पैसे नव्हते. तेव्हा सुनीता अनिल यांना पैसे देत असे. अनिल कपूर सुनीताला भेटण्यासाठी तासंतास बसने प्रवास करून जायचे.\nएकाच दिवसात केले होते लग्न\nयावेळी अनिल कपूर यांनी फार संघर्ष केला आणि सुनिताने त्यांना खूप सपोर्ट केला. त्यानंतर 1985 मध्ये जेव्हा अनिल कपूरला 'मेरी जंग' मधून मोठा ब्रेक मिळाला तेव्हा त्यांनी सुनीताला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 17 मे 1984 रोजी चित्रपट साइन ��ेला, 18 मे ला त्यांनी सुनीताला प्रपोस केला आणि 19 मे रोजी दोघांनी लगेच लग्न केले. लग्नाच्या आधी सुनीताने स्वयंपाकघरातील कामे न करण्याची अट दिली होती. मग अनिल कपूर यांना मेरी जंग चित्रपट मिळाला, तेव्हा त्यांनी घरात नोकर ठेवला आणि मग त्यांनी प्रपोस केला. सुनीताने असे सांगितले होते की लग्न लगेच दुसऱ्या दिवशी करायचे नाहीतर कधीच नाही. अनिल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेकदा आपल्या लव्ह स्टोरीचा उल्लेख केला आहे. अनिल यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nयामीने लग्नाच्या दिवशी आईच्या आठवणींना दिला उजाळा\nबॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) हिने नुकतेच दिग्दर्शक...\n'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके\nबॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez)...\nBirthday Special : महागड्या गाड्या आणि आलिशान घर; पाहा मिका सिंहची रॉयल लाइफ\nयामी गौतमच्या फोटोवर खिल्ली उडवणाऱ्यांना कंगनाचं सडेतोड उत्तर\nबॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) ने 4 जुन ला उरी या चित्रपटाचे दिग्दर्शक...\nदिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात केले भरती\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात...\n5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध\nमुंबई: बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री जूही चावला(juhi chawla) प्रत्येक विषयावर आपले मत...\nJawaharlal Nehru Death Anniversary: बॉलिवूडच्या या प्रमुख कलाकारांनी साकारली चाचा नेहरूंची भूमिका\nपंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. आज त्यांची पुण्यतिथी...\nअक्षय कुमारने लावला 'सूर्यवंशी' आणि 'बेल बॉटम' च्या अफवांवर पूर्णविराम\nबॉलिवूड(Bollywood) स्टार अक्षय कुमारने(Akshay Kumar) अखेर आपल्या ‘सूर्यवंशी’(...\nबॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स\nदाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) अनेक...\n37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक वर्षांनी मातृत्व\nबॉलिवूडची (Bollywood) सगळ्यांची आवडती गायिका श्रेया घोषाल नुकतीच आई बनली आहे....\nTauktae Cyclone: बीग बींनी केली चिंता व्यक्त; चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन\nचक्रीवादळाच्या संदर्भात देशातील बर्‍याच राज्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे...\nबॉलिवूड लग्न चित्रपट अनिल कपूर anil kapoor anil kapoor हृदय nawazuddin siddiqui गर्लफ्रेंड girlfriend अर्जुन कपूर arjun kapoor instagram सोशल मीडिया पत्नी wife\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-china-help-narendra-modi-creating-jobs-india-4301", "date_download": "2021-06-14T15:00:30Z", "digest": "sha1:247IP36WKDWO37LLZZDKQMDF7WCNBHXI", "length": 12320, "nlines": 156, "source_domain": "www.saamtv.com", "title": "भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nभारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही मोदींना मदत करू; चीनची ऑफर\nबुधवार, 30 जानेवारी 2019\nबीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे.\nबीजिंग: भारतात नोकऱ्या उपलब्ध करून देण्यास आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत करू असे आश्वासन चीनने दिले आहे. भारतात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदत करू शकतो, असं चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या अहवालामध्ये लिहिले आहे.\nभारत आणि चीनचे संबंध तणावाचे नसले तरी फार चांगले आहेत, असे देखील नाही. साधारण वर्षभरापूर्वी डोकलाम येथे दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. तेव्हा निर्माण झालेला तणाव आता बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. 'ग्लोबल टाईम्स'मधील अहवालानुसार चीनला भारतात रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना मदत करण्याची गरज आहे. चीनच्या मते मोदींनी देशातील परिस���थितीवर योग्य नियंत्रण ठेवावे. देशात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे मोदींना असंतोषाचा सामना करावा लागत आहे आणि ही गोष्टी चीनसाठी निश्चितपणे चांगली नाही.\nभारतात केंद्र सरकार कमकूवत आहे. पण लोकसंख्येमध्ये विविधता आहे. मोदी त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करतील. यामुळे भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी चांगली होतील, असेही या अहवालामध्ये म्हटले आहे. जर भारताने चीनी गुंतवणुकीवर मर्यादा आणली तर रोजगार निर्मिती होणार नाही. भारताने चीनी गुंतवणुकदारांना आकर्षिक केले तर रोजगाराच्या संधी नक्की वाढतील, असे अहवालामध्ये म्हटले आहे.\nभारत-इस्त्राईलचे संबंध कसे असतील ; नवीन पंतप्रधान नेफ्ताली बेन्नेट...\nजेरुसलेम: इस्रायलमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. माजी पंतप्रधान बेंजामिन...\nबाहुबली, कटप्पा व शिवगामीदेवी भंडाऱ्याच्या बाजारात\nभंडारा - भंडारा जिल्हाची ओळख राज्यात धान उत्पादक जिल्हा म्हणुन आहे. जिल्ह्यात 99...\nइंधनदरवाढीविरोधात 16 जूनपासून डाव्या पक्षांचे देशव्यापी आंदोलन\nनवी दिल्ली : इंधनदरवाढ Rising fuel prices, जीवनावश्यक वस्तू essential...\nमराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...\nगडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च...\nWTC Final: BCCI ने पाठिंबा देण्याचे केले आवाहन; पाहा VIDEO\nनवी दिल्ली: न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ) 18 जूनपासून साऊथहॅम्पन येथे सुरू होणाऱ्या...\nमुंबईत NCBची कारवाई, दीड कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त...\nमुंबई : मुंबईत Mumbai एनसीबीनं NCB कारवाई केली आहे. त्यामध्ये तब्बल दीड कोटी...\nविमा कंपनीच्या नफ्यात राज्य सरकारची भागीदारी; शेतकऱ्याच्या हातावर...\nबीड : 'पिक विमा मॉडेल' Crop insurance model ची चर्चा राज्यभर सुरू आहे. बीड Beed...\n2-DG: तंत्रज्ञान हस्तातरणांसाठी डीआरडीओने मागवले अभिप्राय\nवृत्तसंस्था : कोविड 19 च्या उपचारासाठी आता संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO...\nचहल-धनश्रीचा वर्कआउट व्हिडिओ; चाहत्याने घेतली फिरकी\nयुजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) सोशल मीडियावर आपली पत्नी धनश्रीसोबत (Dhanashree...\nअठरा वर्षावरील सर्वाना मिळणार मोफत लस; मोदींची घोषणा\nनवी दिल्ली : देशात कोविड 19 Covid 19 ची लाट हळूहळू ओसरू लागली आहे. मात्र तिसऱ्या...\nबालकांमधली कुपोषण....वाढता वाढता वाढे\nनवी दिल्ली : देशभरातील कुपोषित Malnutrition बालकांची Childrens ...\nभारताविरोधात बोलणारे नेपाळचे पंतप्रधान नरमले\nनवी दिल्ली : सीमेवरील वादाबाबत Boundary dispute भारताविरोधात India आक्रमक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2021/01/mumbai-train.html", "date_download": "2021-06-14T15:35:07Z", "digest": "sha1:R7QZZZUR3Q6XABUQPKI6KLOJBGJKKHRT", "length": 9393, "nlines": 76, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा - याच वेळेत करता येईल प्रवास - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MUMBAI १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा - याच वेळेत करता येईल प्रवास\n१ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सेवा - याच वेळेत करता येईल प्रवास\nमुंबई दिनांक २५ : कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वाना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nविशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.\nसर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्यप्र्माने आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे :\nकधी प्रवास करता येईल: सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.\nकधी प्रवास करता येणार नाही: म्हणजेच सर्वसा���ान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या बाबतीतली सुचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.\nयाच वेळेत करता येईल प्रवास -\nसर्व सामान्य प्रवाशांसाठी वेळापत्रक\nपहिली लोकल ते सकाळी ७ वा. पर्यंत\nदुपारी १२ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत\nरात्री ९ ते शेवटच्या लोकलपर्यंत\nउपहारगृहे व दुकानांसाठी वेळा -\nमुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.rameshthombre.com/2011/07/blog-post_14.html", "date_download": "2021-06-14T14:42:00Z", "digest": "sha1:3Q7WABMPMQQBL3TPJ4OBWHOFLCEDGIOP", "length": 9814, "nlines": 274, "source_domain": "www.rameshthombre.com", "title": "रमेश ठोंबरे - Ramesh Thombre: शोकांतिका", "raw_content": "\nभूतकाळ फार लवकर विसरतो\nकारण, रोजच नवीन विचार... रोजच नवीन वाद आहे \nकधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी हैदराबाद आहे \nरोज नवा दहाशतवाद, रोज नवीन बळी आहेत\nपुन्हा तीच गोळी अन मानवतेची होळी आहे \nशहिदांच्या पार्थिवावर वीरचक्र अर्पण केले जातात,\nत्यांच्या विधवांना आश्वासने दिली जातात,\nमिडिया समोर ढोल बडवले जातात,\nअन वर्तमानपत्रांचे रकाने भरले जातात ...\nकोण अफजल गुरु, कोण अजमल कसाब....\nकोण होते दहाशतवादी कोणाला विचारणार जाब \nकोण हेमंत करकरे, अन कोण विजय साळसकर \nकितीदिवस आठवतील ह्या शहिदांची नावं..\nअन आठवली तरी, बनून राहतील फक्त नावच...\n२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यातील \nदर वर्षी दर दिवस घेतल्या जातील शोकसभा,\nजळणाऱ्या मेनबत्त्यानाच फक्त अ��्रू ढाळण्याची मुभा \nकाल झालेली हि एकांकिका नव्हती \nतीन-चार दिवस चाललेली Live commentary तर नव्हतीच नव्हती \nहि होती शोकांतिका लोकशाहीची, देश्याच्या राजकारणाची \nआपण या शोकांतिकेचे नेहमीच प्रेक्षक ठरणार आहात ..\nसांगा, हि थांबवण्यासाठी आपण काय करणार आहात \nद्वारा पोस्ट केलेले Ramesh Thombre येथे 1:54 AM\nमी इकडे हि भेटेल .............\nमोठी माणसं (ग्रामीण कथा)\nमाझी बायको तुझा नवरा ....\nपर्णकोवळी पहाट जेंव्हा ..\nबापू, परत रिस्क घ्याल का \n'मराठी कविता' वार्ता (2)\nअर्ज किया है (1)\nइकडचे - तिकडचे (1)\nकविता - कविता (63)\nजिथं फाटलं आभाळ (36)\nतू नसताना ... (1)\nप्रिया भक्ती सार (2)\n~ लिहू नको ~\n~ कसला सराव झाला \nमाझी बायको तुझा नवरा ....\nआपण हिला पाहिलत का \n|| मुकुट मस्तकी ||\n१) ---- ढापलेल गाणं ----\n|| होळीच्या ओव्या ||\nधुंद कुंद हा मुकुंद\nकविता माझी सुंदर होती\n'ती' कालची आणि आजची\nघे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट \n~ आज जरा तू बरस सखे ~\n५ || निमंत्रण तुम्हा ||\n४ ) || गटारीच्या नावे ||\n३) || झिंगले हे मन ||\n२ || नेम गटारीचा ||\n|| गटारी स्पेशल ||\n७) गुगली (योगासनाचा योग)\n५) गुगली (पावसाळी अधिवेशन - १)\n४) गुगली (जमिनाचा DNA)\n३) गुगली (क्रिकेट पंढरी)\n३) गुगली (क्रिकेट पंढरी)\n२०. || प्रिये विन जग ||\n१९. || गाठण्यास साली ||\n१८ || प्रियेची ती माता ||\n१७) || नको प्रिये राणी ||\n14. || अवकाळीच तो ||\n२) गुगली ('नारायणा'चे बोल \n~ मला वेड केसातल्या पावसाचे ~\n|| तन हे मृदंग ||\n|| नाम महिमा ||\n|| सावळे हे रूप ||\nचोरी करताना बेल वाजवा ...\nमराठी कविता समूह ई-पुस्तके\nकविता विश्व - लेक लाडकी विशेषांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B3", "date_download": "2021-06-14T16:26:51Z", "digest": "sha1:UEGARZTKQLMEO5F2HFZ3ZCFYCHUDVG72", "length": 5623, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्दळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकर्दळ (Indian Shot) ही कॅनेसी कुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव कॅना इंडिका असे आहे. ही मूळची वेस्ट इंडीझ आणि मध्य व दक्षिण अमेरिका येथील आहे. कर्दळ ही मोठी, बहुवर्षायू व शोभादायक ओषधी असल्यामुळे भारतात बागेमध्ये तिच्या अनेक जाती आढळतात.\nकर्दळीचे जमिनीखालील खोड (मूलक्षोड) जाड असते. तिचे जमिनीवरील खोड ०.९-१.२ मीटर उंच असते. पाने साधी व आकाराने मोठी असतात. फुले अनियमित, द्विलिंगी, जोडीने, लाल, शेंदरी व मिश्र रंगांची असतात. बिया अनेक, काळ्या, लहान, गोलाकार व छर्‍यांप्रमाणे असतात. त्यामुळे या वनस्पतीला इंडियन शॉट असेही म्हणतात.\nकर्दळीची लागवड ओल्या भुसभुशीत जमिनीत केली जाते. हिला उष्ण हवामान लागते. जमिनीखाली वाढणार्‍या मूलक्षोडापासून अभिवृद्धी करतात. नवीन प्रकार बियांपासून तयार करतात. निरनिराळ्या प्रकारांत संकर करून पुष्कळ ठेंगण्या, निरनिराळ्या रंगछटांच्या व मोठ्या फुलांच्या जाती तयार करतात.\nकर्दळीचे मूळ मूत्रल (लघवी साफ करणारे), उत्तेजक व स्वेदकारी (घाम आणणारे) असते. बिया जखमा भरून येण्यास चांगल्या आहेत. दागिने बनविण्यासाठी कर्दळीच्या बियांचा वापर होतो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2021-06-14T16:29:29Z", "digest": "sha1:AKFRYDV5SUWZXIXJEBGDF3UWLH5L7C5Z", "length": 5497, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोस्टास कारामानलिस - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकोस्टास कारामानलिस (ग्रीक: Κωνσταντίνος (Κώστας) Καραμανλής) (सप्टेंबर १४, १९५६ - हयात) हा ग्रीस देशाचा माजी पंतप्रधान आहे. २००४ व २००७ साली संसदीय निवडणुकी जिंकून तो सलग दोनदा पंतप्रधान झाला. त्याचा काका कोन्स्टांटिनोस कारामानलिस याने स्थापलेल्या नेआ डेमोक्राटिया या उजव्या परंपरावादी पक्षाचा तो माजी अध्यक्षही होता.\nनेआ डेमोक्राटियाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहिती (ग्रीक मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अं��र्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/two-students-are-burying-dead-patients-covid-19-13702", "date_download": "2021-06-14T16:07:07Z", "digest": "sha1:36T3VHDSPRJ3Q7OW6G2I7T5AJHVUY3AK", "length": 12850, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मृत कोविड 19 रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत 'त्या' दोघी विद्यार्थिनी | Gomantak", "raw_content": "\nमृत कोविड 19 रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत 'त्या' दोघी विद्यार्थिनी\nमृत कोविड 19 रुग्णांवर अंत्यसंस्कार करत आहेत 'त्या' दोघी विद्यार्थिनी\nगुरुवार, 20 मे 2021\nभारतात शक्यतो स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी (Funeral) पुरुष काम करत असतात. मात्र बंगळूरात दफनभूमीत (Cemetery) कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत.\nबंगळूर : देशभरात कोविड 19 (Covid 19) मुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णामध्ये दररोज होणारी वाढ आणि वाढणारी मृत्यूसंख्या यांमुळे देशभरातील आरोग्यव्यवस्था कोलमडून गेली आहे. अशा संकटाच्या काळात देशभरात डॉक्टर्स(Doctors), पोलिस (Police), स्वच्छता कर्मचारी (Cleaning staff) आघाडीवर काम करत आहेत. तर दुसरीकडे कोविड 19 मुळे मरण पावणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत रांगा लागल्या असून या ठिकाणी देखील काही लोक आघाडीवर काम करत आहेत. दररोज कित्येक रुग्णांवर ते अंत्यसंस्कार करत आहेत. भारतात शक्यतो स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी पुरुष काम करत असतात. मात्र बंगळूरात दफनभूमीत कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन विद्यार्थिनी पुढे आल्या आहेत. (The two students are burying the dead patients of Covid 19)\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांना घाबरतात का \nबंगळूरमधील निकोल फुर्तादो (Nicole Furtado) आणि टीना चेरियन (Tina Cherian) अशी या विद्यार्थिनींची नावे आहेत. या दोन्ही चुलत बहिणी आहेत. कोविड संक्रमित रुग्णांचे दहन करण्याऱ्या स्वयंसेवकांच्या गटामध्ये या दोघी सामील झाल्या आहेत. कोविड संक्रमित मृत रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी या दोघी स्वत: वाहतुकीची व्यवस्था करतात, असे निकोलच्या एका नातेवाईकाने सांगितले. निकोल (वय 20) सेंट जोसेफ कॉलेजमधून पदवीधर आहे. तर टीना 21 वर्षांची असून ती मनिपालच्या कस्तूरबा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. आमचे कुटुंब या साथीच्या आजारात लोकांना मदत करत आहे. यामुळे मी आणि टीना दोघीही कोविड मृतदेह दफन करण्यास प्रेरित झाल्याचे निकोलने म्हटले आहे. आम्हाला इतरांना मदत करायला आवडते. तथापि, या कामात धोका आहे. परंतु धोक्याची भीती बाळगून काहीही न करणे देखील भ्याडपणाचे असल्याचे निकोल म्हणते.\nदरम्यान, निकोल आणि टिना पीपीई किट परिधान करून मृतदेह दफन करण्याचे काम करतात. हे करत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. आम्ही नेहमी नेहमी काळजी घेत असतो. पूर्णवेळ मुखवटे, गल्व्ह्ज आणि गॉगल परिधान केलेले असतात. त्याचबरोबर, कोविड 19 चा संसर्ग होऊ नये यासाठी आणि इतरांना जास्तीतजास्त मदत करण्यासाठी आम्ही स्वतःची रोगप्रतिकार शक्ती बळकट ठेवण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत असल्याचे निकोल ने सांगितले आहे.\nदोन कोटींची जमीन 18 कोटींना; राम मंदीर जमिनीच्या खरेदीत घोटाळ्याचा आरोप\nराम मंदिर ट्रस्टवर राम मंदिरसाठी जमीन खरेदी करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा...\nWorld Blood Donor Day 2021: रक्तदान - कोणत्या महिलांनी आणि कधी करावं\nWorld Blood Donor Day 2021​: जागतिक रक्तदान दिन आज संपूर्ण जगात साजरा केला जात...\nसुशांतच्या या 5 चित्रपटांची बॉलिवूडवर एक वेगळी छाप\nबॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला (First death...\nगोव्यातून संपूर्ण भारतात दोन हजार तर विदेशात एक हजार टन काजूची निर्यात होणार\nसासष्टी: गोव्याच्या(Goa) काजूची(Cashews) चव संपूर्ण जगात(World) कुठेही नाही....\nGOA: कोरोना रूग्णसंख्येत घट, ब्लॅक फंगसचे 24 रुग्ण, गोमेकॉत खास वाॅर्ड ची सोय\nपणजी: गोव्यात(Goa) सक्रिय कोरोना(Covid-19) रग्णांची संख्या घटत आहे. रविवारी ती...\nVaccination Goa: वावूर्ला येथे टिका उत्सवात 105 वर्षाच्या शाणू वेळीप यांचा सहभाग\nपणजी: goa Government सरकारच्या ‘टिका उत्सव-3(tika utsav) या उपक्रमाला...\nसचिन- सेहवागला आऊट करणारा पाकिस्तानचा 'हा' खेळाडू बनलायं टॅक्सी ड्रायव्हर\nभारतातील (Inida) बहुतेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडे अफाट संपत्ती आहे. त्यामुळे...\npulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव\nसाहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर...\nतासभर घालवायची बाथरूममध्येच वेळ; राज कुंद्राचे एक्स वाइफ बद्दल अनेक खुलासे, शिल्पा नाराज\nशिल्पा शे��्टी(Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा(Raj Kundra) बॉलीवूडच्या क्युट...\n कधी विचार केलाय का\nWorld Day Against Child Labor वर्ल्ड डे अंगेंस्ट चाईल्ड लेबर बाल कामगारविरूद्ध...\nचीनी गुप्तहेराला भारत-बांग्लादेश सीमेवर अटक\nबांग्लादेश सीमेवर (Bangladesh border) बीएसएफने (BSF) अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या...\nघरी बसून करता येणार आधारमध्ये बदल; mAadhaar App जाणून घ्या\nभारतात (India) आधार कार्ड (Aadhaar card) हे अनिवार्य झाले आहे. खासगी कामे असो किंवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2021-06-14T14:56:49Z", "digest": "sha1:BOAMA3MY6TP63ERHO5RGCPV5KPPA4YAO", "length": 3697, "nlines": 59, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप व्हिक्टर दुसराला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप व्हिक्टर दुसराला जोडलेली पाने\n← पोप व्हिक्टर दुसरा\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पोप व्हिक्टर दुसरा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १०५५ ‎ (← दुवे | संपादन)\nएप्रिल १३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै २८ ‎ (← दुवे | संपादन)\nपोप लिओ नववा ‎ (← दुवे | संपादन)\nपोप स्टीवन नववा ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १०५७ ‎ (← दुवे | संपादन)\nपोपांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/aurangabad-34-jobs-to-the-heirs-of-cleaners-nrvk-133955/", "date_download": "2021-06-14T15:14:03Z", "digest": "sha1:KFUG653ZYVHSBKK36MSAELYCJPE2JCD6", "length": 12732, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Aurangabad 34 Jobs to the heirs of cleaners nrvk | लाड पागे समितीच्या शिफारस; 34 सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nऔरंगाबादलाड पागे समितीच्या शिफारस; 34 सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी\nलाड पागे समितीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मयत, सेवानिवृत्त, स्वच्छा निवृत्त 70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने निवड समितीने त्यांना सफाई कामगार म्हणून नोकरीत सामावून घेतले असून 36 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.\nऔरंगाबाद : लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मयत, सेवानिवृत्त, स्वच्छा निवृत्त 70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्याने निवड समितीने त्यांना सफाई कामगार म्हणून नोकरीत सामावून घेतले असून 36 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.\nलाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवड समितीची बैठक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 18 मार्च 20 21 रोजी निवड समितीची बैठक झाली .या बैठकीत 70 कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अर्ज आले त्या अर्जातील कागदपत्राची तपासणी करून नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.\n70 कर्मचाऱ्यांपैकी 34 कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना दिनांक 26 एप्रिल 2021 रोजी सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात आली. तर 36 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांनी वारस प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने त्यांच्या नियुक्त्या प्रलंबित आहेत.\nया कर्मचारी निवड समितीमध्ये अध्यक्ष महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय , अतिरिक्त आयुक्त बी .बी. नेमाने ,विधी सल्लागार अपर्णा थेटे ,मुख्य लेखा अधिकारी डि .के .हिवाळे ,आस्थापना सहाय्यक उपायुक्त विक्रम दराडे यांचा समावेश आहे. अशी माहिती आस्थापना अधिकारी विक्रम दराडे यांनी दिली.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jaimaharashtranews.com/tag/diwali-celebration/", "date_download": "2021-06-14T14:55:20Z", "digest": "sha1:5U5ZVGEETJV3QP7XHEN5Y3KA3LEIZS7E", "length": 5296, "nlines": 70, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates DIWALI CELEBRATION Archives |", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nबारामतीत राजगड किल्याची हुबेहूब प्रतिकृती\nकिल्ला तयार करणे ही दिवाळीच्या अनेक परंपरांपैकी एक परंपरा आहे\n#Diwali2018 ‘बॉलीवूड’चं दिवाळी सेलिब्रेशन\n‘या’ गावात 130 वर्षांपासून प्रदूषण रहित दिवाळीचा संकल्प\nदिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा सण आहे. प्रत्येकजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तसेच…\nदुबईच्या ‘एमीरेट्स एअरलाइन्स’चं विशेष दिवाळी सेलिब्रेशन\nदिवाळी हा सण लोक सर्वत्र उत्साहाने साजरा करत आहेत. एमीरेट्स एअरलाइन्स ही दुबईची विमान कंपनी…\nमहाकाय नरकासुराच्या दहनानंतर गोव्यात दिवाळीला प्रारंभ\nअशी होते साजरी गोव्यामध्ये दिवाळी\nदिवाळी हा सण प्रत्येक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तसंच प्रत्येक ठिकाणी सणांचं काहीतरी…\nदिवाळी सण साजरा करण्यात झाले ‘हे’ बदल…\nदिवाळी म्हणजे रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमाने भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. भारत हा…\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/05/Shelar-nala-safai-visit.html", "date_download": "2021-06-14T15:34:23Z", "digest": "sha1:M3DEHP7XJ26VWSNNVXL2D3JGY63WAYFR", "length": 7469, "nlines": 69, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "नालेसफाईची पाहणी करून शेलार यांची शिवसेनेवर कुरघोडी - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome MUMBAI नालेसफाईची पाहणी करून शेलार यांची शिवसेनेवर कुरघोडी\nनालेसफाईची पाहणी करून शेलार यांची शिवसेनेवर कुरघोडी\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पालिका प्रशासनाने नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आयुक्तांनी नालेसफाई दिरंगाईचा लेखी खुलासा करावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. दरम्यान, शेलार यांनी शिवसेनेच्या आधी नालेसफाईची पाहणी करून शिवसेनेवर कुरघोडी केली असल्याची चर्चा पालिकेत आ���े. शेलार यांच्या नालेसफाई पाहणी दौ-यानंतर शिवसेनेची धावपळ उडाली असून नालेसफाईवरून राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.\nमुंबईतील पावसापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची पाहणी गुरुवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. नाले सफाईची पाहणी पहिल्यांदा शिवसेनेकडून केली जाते. मात्र यंदा शिवसेनेच्या आधी भाजपकडून पाहणी करून शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा पालिकेत होती.\nवांद्रे, खार, सांताक्रुझ, अंधेरी, जुहूसह पश्चिम उपनगरातील अनेक भागात पावसाच्या पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यासाठी गझदर बंध येथील नालेसफाई वेगाने आणि पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे असते. या ठिकाणच्या पंपिंग स्टेशनचे काम यावर्षी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या कामात दिरंगाई झाल्यास संबंधित भागातील नागरिकांना पावसाळ्यात पाणी तुंबून त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आशीष शेलार यांनी गझदर बंध परिसरातील नॉर्थ, मेन, साऊथ, पीएनटी अशा भागातील प्रमुख नाल्यांच्या सफाईची पाहणी केली. यावेळी पालिका अधिकार्‍यांसह भाजप नगरसेविका अलका केरकर, स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला आदी उपस्थित होते.\nयेथे अद्याप नाले गाळातच --\nपीएनटी नाला बॉक्स, खार पहिला रस्ता नाला, शास्त्रीनगर नाला, कडेश्वरी नाला, रिलिफ रोड नाला, छोटी गटारे यांच्यासह गाळ काढण्यास अद्याप सुरुवातही झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ही बाब चिंताजनक असल्याचे आशीष शेलार यांनी सांगितले. आचारसंहितेच्या नावाखाली कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करीत असल्याचेही ते म्हणाले. नालेसफाईसाठी एक अभियान म्हणून काम हाती घेण्याच्या सूचना त्यांनी नगरसेवकांना दिल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/issue/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87/b0b43d10-9005-499f-942a-4c680596e3a7?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-14T15:28:08Z", "digest": "sha1:OVBW4STIX37MJQAYJF4QBVOXQSTHHV3H", "length": 2665, "nlines": 50, "source_domain": "agrostar.in", "title": "कॉफी पानावर व्ही आकाराचे हिरवट पिवळे चट्टे - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nपानावर व्ही आकाराचे हिरवट पिवळे चट्टे\nबहुतेक वेळा मा��्सूनच्या महिन्यांमध्ये उच्च आर्द्रता आणि दाटलेले धुके असलेल्या स्थानिक क्षेत्रांमध्ये होतो; कोवळी पाने;छोटी फळे आणि कोंब काळे पडतात आणि नंतर सडतात;\nस्प्रिंट (मँकोझेब 50% + कार्बेंडॅझिम 25% डब्ल्यूएस) 250 ग्रॅम\nअवतार (हेक्साकॉनेझोल 4 % + झायनेब 68%) 500 ग्रॅम\nमॅटको 500 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 500 ग्रॅम\nमॅटको 250 (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 250 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 250 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 500 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 250 ग्रॅम\nयुपीएल - साफ - 500 ग्रॅम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://arogyaonline.in/2021/03/20/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T14:36:25Z", "digest": "sha1:6S74T4NMRL675VWSSQAFKYAHDXAT5PPN", "length": 7311, "nlines": 112, "source_domain": "arogyaonline.in", "title": "राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर ! - ArogyaOnline", "raw_content": "\nHome Marathi राहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर \nराहुल गांधींनी केली मोदींची तुलना सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर \nकाँग्रेस चे पूर्व अध्यक्ष राहुल गांधीं सध्या केंद्र सरकार व RSS वर अधिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे सध्याच दिलेल्या एका इंटरविव्ह मध्ये ते मोदींची तुलना चक्क महाभयानक तानाशाह सद्दाम हुसेन व गदाफी बरोबर केली आहे\nराहुल गांधी असे म्हणतात की तुम्ही निवडणूक लोकशाहीला (electorial democracy) कायद्या पासून वेगळे करू शकत नाहीत, अशे केल्याने लोकशाहीला धोका आहे व असे केल्याने निवडणूक आयोगाचा निवडणुकीवर दबाव राहणार नाही.\nनिवडणूक म्हणजे नुसतं बुथवर जाऊन बटण दाबणे एवढेच नसुन बरेच आहे असे राहुल गांधी म्हणतात.\nजशे की निवडणूक एक विचारधारा आहे, निवडणूक एक अशी प्रथा आहे तिथे सगळं कायद्याच्या दृष्टिकोनातून अचूक असते.\nपुढे जाऊन ते अशे म्हणतात की सद्दाम हुसेन व गदाफी देखील निवडणूक लढायचे मात्र नेहमी तेच जिंकायचे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. भारतीय निवडणूक अशी होऊ नये असे त्यांचे मत आहे.\nराहुल गांधींचे अशे मत आहे की त्यांना सध्या भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे दिसत आहे त्यांना असे देखील वाटत आहे की मोदी हे तानाशाह बनत चालले आहेत\n“तुमचे मत कॉमेंट करून कळवा”\nवाचा – मधुमेह रुग्णांचा आहार कसा असावा \nवाचा – मासिक पाळीतील वेदना कशा कमी करायच्या – घरगुती उपाय\n अस्सल भारतीय वाटणाऱ्या कंपन्या चायनीज आह���त\nवाचा – सांधेदुखी वर घरगुती उपाय\nPrevious articleखुजली की दवा – खुजली की दवाइयां और घरेलू नुस्के\nNext articleगठिया बात रोग – गठिया का होम्योपैथिक इलाज\nराज्यात संपूर्ण लॉकडाऊन वाचा काय राहील चालू व कोणाला किती मदत मिळणार \nमहत्वपूर्ण बातमी : कोरोनाची लक्षणे सहसा या क्रमाने दिसली जातात \n2 एप्रिल पासून लॉकडाऊन \nलेटरबॉम्ब बद्दल मुख्यमंत्र्यांनी बोलले पाहिजे मात्र मोदींची शेतकरी आंदोलनावर चूप्पी चालते \nविरोधक हातामध्ये भिजलेले फटाके घेऊन फिरत आहेत,ते वाजणार नाहीत: संजय राऊत\nए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय अमृता फडणवीस यांचा भाई जगताप यांना इशारा \nमंगळदोष घालवण्यासाठी शिक्षिकेने केलें विद्यार्थ्यां सोबत लग्न \nWeight Loss: जल्दी वजन घटाने के लिए करें इन मेक्सिकन बीज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/stop-importing-edible-oil-to-protect-indigenous-industries-sopa/", "date_download": "2021-06-14T15:54:09Z", "digest": "sha1:XOGRDZEC3WKTC7ACNPNYKXPA3VG3OAGW", "length": 8688, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "देशी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी खाद्य तेलाची आयात थांबवा : सोपा", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदेशी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी खाद्य तेलाची आयात थांबवा : सोपा\nपुणे, ऑगस्ट १३ : देशातील स्थानिक उद्योगांचे संरक्षण आणि त्यांना आणखी प्रोत्साहन, मिळावे आणि नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे. म्हणून सरकारने खाद्य तेलाची आयात थांबवावी, अशी मागणी सोयबीन प्रोसेसर असोशिएनऑफ इंडियाने केंद्र सरकारने केली आहे. देशात फक्त दहा लाख टन खाद्य तेलाची आवश्यकता असताना मात्र आयात पंधरा लाख टनांची होत आहे. त्यामुळे अतिरिक्त ५ लाख टन तेल आयातीवर निर्बंध घालण्यात यावेत आणि हळूहळू देशांतर्गत खाद्य तेलबियांना प्रोत्साहन देऊन काही कालावधीनंतर आयात पूर्णपणे थांबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.\nगेल्या पंचवीस वर्षात देशातली तालाची आयात प्रचंड वाढली आहे. ९५ साली ही आयात १४ लाख टन होती ती आता २०२० मध्ये १५० लाख टन झाली आहे. परंतु हे होत असताना देशात तेलबियांच्या लागवडीला हवे त्या प्रमाणात प्रोत्साहन दिले गेले नाही. त्याचा विपरीत परिमाण होऊन भारत आजच्या घडीला सर्वात मोठा तेल आयातदार देश बनला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीचा आत्मनिर्भर भारताचा विचार करून ही आयत कमी करण्याचा निर्णय घे��े क्रमप्राप्त आहे.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/sarvamat/coronas-third-victim-died-in-akole-taluka", "date_download": "2021-06-14T16:02:18Z", "digest": "sha1:VLD6QSE7UTLOA2GKNE7A6EOEJTHK35EN", "length": 3589, "nlines": 48, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "अकोले तालुक्यात करोनाचा तिसरा बळी", "raw_content": "\nअकोले तालुक्यात करोनाचा तिसरा बळी\nकेळी (गोडेवाडी) येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू\nअकोले | प्रतिनिधी | Akole\nअकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आज सकाळीच तालुक्यातील विरगाव येथील एका १२ वर्षाच्या मुलीचा करोना अहवाल पॉझ���टिव्ह आला. तर दुसरीकडे सकाळीच नाशिक येथील शासकीय रूग्णालयात केळी (गोडेवाडी) येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा करोनाने मृत्यू झाला आहे. या व्यक्तीच्या मृत्युने तालुक्यातील करोनाचा तिसरा बळी गेला आहे.\nसंबंधित ७५ वर्षीय व्यक्ती मुंबई वरुन तालुक्यातील केळी (गोडेवाडी) या गावी आल्यानंतर त्यास ञास जाणवू लागला होता. अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्याचा करोना अहवाल पॅाझिटीव्ह आला होता. तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. काल मध्यरात्री उपचारा दरम्यान संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तालुक्यात एकूण रुग्णांची संंख्या ७४ झाली\nआहे. त्यापैकी ४५ जण करोनामुक्त झाले असून तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर २९ जणांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jaimaharashtranews.com/announcement-of-ministeraditya-thackeray-photo-videography-of-fort-contestants/", "date_download": "2021-06-14T15:33:23Z", "digest": "sha1:3IIHW6TYK23CQY4XNSCRNBVBL6SLOJPV", "length": 10328, "nlines": 89, "source_domain": "www.jaimaharashtranews.com", "title": "Jai Maharashtra News | Breaking and Latest News in Marathi,Jai Maharashtra News Live, Marathi News Updates गडकिल्ल्यांची फोटो आणि व्हिडियोग्राफी स्पर्धा, मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा", "raw_content": "\nमहासुगरण – झटपट रेसिपी\nगडकिल्ल्यांची फोटो आणि व्हिडियोग्राफी स्पर्धा, मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा\nगडकिल्ल्यांची फोटो आणि व्हिडियोग्राफी स्पर्धा, मंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा\nमहाराष्ट्राला ऐतिहासिक गड किल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या गड किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी घोषणा केली आहे.\nआदित्य ठाकरेंनी गड किल्ल्यांच्या फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धेचं आयोजन केलं आहे. या स्पर्धेचं आयोजन महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे करण्यात आलं आहे.\n८ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत ही स्पर्धा आयोजित केलाी आहे. या संदर्भातली माहिती मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.\nयामध्ये व्हिडिओग्राफी व छायाचित्रण स्पर्धा असेल.\nराज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश – विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड – दुर्ग किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागत यांना या गड – दूर्ग किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करुन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.\nराज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास यासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असे मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nही स्पर्धा खुल्या आणि व्यावसायिक अशा २ श्रेणीत विभागली आहे.\nफोटो आणि व्हिडिओग्राफीची आवड असणारे आणि व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओग्राफी करणाऱ्या अशांसाठी ही स्पर्धा असणार आहे.\nफोटो आणि व्हिडिओग्राफीची आवड असणाऱ्यांना खुल्या श्रेणीत भाग घेता येणार आहे. या श्रेणीत प्रथम ३ क्रमांकाच्या विजेत्यांना ५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.\nतर १० उल्लेखनीय स्पर्धकांसाठी २ हजाराचं पारितोषक देण्यात येणार आहे.\nया गटामध्ये व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओग्राफी करणारे या गटात असणार आहेत.\nया गटातील फोटोग्राफी स्पर्धेतील पहिल्या ३ विजयी स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षिस दिलं जाणार आहे.\nतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना १० हजारांचा पारितोषिक असणार आहे.\nव्यावसायिक गटामधील व्हिडिओग्राफी स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला १ लाख रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे.\nतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला ७५ आणि ५० हजाराचं बक्षिस मिळणार आहे.\nतसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचं बक्षिस मिळणार आहे.\nसहभागी स्पर्धकांना त्यांनी काढलेल फोटो आणि व्हिडिओ हॅशटग वापरुन पोस्ट करायचे आहेत.\n#MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism हे दोन हॅशटग वापरुन फोटो पोस्ट करायचे आहेत.\nPrevious किल्ले बनवा महोत्सवातून किल्ल्यांच्या जतनाचा संदेश\nNext पत्रकार हा समाजाला दृष्टी दाखवण्याचं काम करतो- प्रसाद काथे\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला वाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nडॉ. घुले कुणाला घाबरले\nसोशल मीडियाद्वारे करिना कपूर-खानवर बहिष्कार घालण्याची होतेय मागणी, काय आहे नेमकं प्रकरण\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत केस प्रकरणी उषा नाडकरणी यांनी केला हत्येचा संशय व्यक्त\nप्रसिद्ध युट्यूबर भुवन बाम याच्या आई-वडिलांचं कोरोनामुळं निधन\nबटाट्याच्या आणि केळ्याच्या सालचे फायदे जाणून घेऊया\nखासदार संभाजीराजे छत्रपती यांचं नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन\nवृद्धाला ���ाचवण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यात मग्न\nसांगलीमध्ये २० लाखांचा खताचा साठा जप्त\nजम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\nआरबीआयने पहिल्यांदाच ६०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडला\n‘कितीही स्ट्रॅटेजी करा,यापुढेही मोदीच पंतप्रधानपदी राहतील’\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट\nकाश्मीरमध्ये तिरुपती देवस्थानाला ६२ एकर जमीन लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांची घोषणा\nनागपुरात तोतया डॉक्टर अटकेत\nबारावीच्या परीक्षांचं सुधारित मूल्यमापनाचं धोरण लवकरच जाहीर होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/business-news-marathi/customers-get-a-chance-to-win-a-royal-enfield-bike-on-every-purchase-of-synthol-synthol-awesome-rewards-initiative-by-synthol-soap-nrvb-105856/", "date_download": "2021-06-14T15:30:59Z", "digest": "sha1:NJBB5QLK2EYOHZLYKNOP5L6WJLWGAS7S", "length": 16287, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Customers get a chance to win a Royal Enfield bike on every purchase of Synthol ‘Synthol Awesome Rewards initiative by Synthol Soap nrvb | ‘सिन्थॉल’च्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ‘रॉयल एनफील्ड बाइक जिंकण्याची संधी; ‘सिन्थॉल सोप’तर्फे ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ उपक्रम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nSynthol Awesome Rewards‘सिन्थॉल’च्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना ‘रॉयल एनफील्ड बाइक जिंकण्याची संधी; ‘सिन्थॉल सोप’तर्फे ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ उपक्रम\nया स्पर्धेत कोणीही व्यक्ती पुढीलप्रकारे भाग घेऊ शकते.. जेव्हा एखादा ग्राहक सिन्थॉल साबण खरेदी करील, तेव्हा त्या साबणाच्या पॅकेजमध्ये आतील बाजूस एक कोड नंबर छापलेला त्यास आढळेल. ग्राहकाने हा कोड नंबर 07777062444 या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पाठविणे आवश्यक आहे.\nशंभर विजेत्यांना दर आठवड्याला ‘वाईल्डक्राफ्ट बॅग’ मिळवण्याचीही संधी\nमुंबई : ‘गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चा ‘लेगस��� ब्रँड’ असलेल्या ‘सिन्थॉल’तर्फे, ‘सिन्थॉल लाईम’ आणि ‘सिन्थॉल कूल’ या दोन साबणांच्या खरेदीतून ग्राहकांना ब्रॅंडशी जोडणारा ‘सिन्थॉल ऑसम रिवॉर्ड्स’ हा एक रोमांचक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे. या ब्रॅंडच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि त्यांना पुन्हा उत्साही व छान वाटण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा हा उपक्रम एक भाग आहे. ‘सिन्थॉल लाईम’ व ‘सिन्थॉल कूल’ या साबणांची खरेदी केलेल्या व या उपक्रमात विजेते ठरलेल्या ग्राहकांना पुढील 2 महिन्यांत 8 ‘रॉयल एनफिल्ड बाईक्स’ आणि 100 ‘वाईल्डक्राफ्ट’ बॅगा ही बक्षिसे मिळणार आहेत. हा उपक्रम 1 मार्चपासून सुरू झाला आहे आणि 30 एप्रिल 2021 पर्यंत तो चालणार आहे.\nया स्पर्धेत कोणीही व्यक्ती पुढीलप्रकारे भाग घेऊ शकते.. जेव्हा एखादा ग्राहक सिन्थॉल साबण खरेदी करील, तेव्हा त्या साबणाच्या पॅकेजमध्ये आतील बाजूस एक कोड नंबर छापलेला त्यास आढळेल. ग्राहकाने हा कोड नंबर 07777062444 या मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पाठविणे आवश्यक आहे. यातील विजेत्यांच्या नावांची घोषणा www.cinnolawesomerewards.com या मायक्रोसाईटवर 17 मार्चपासून प्रत्येक बुधवारी होईल. कोविड साथीच्या दरम्यान लोकांचे मनोबल वाढवणे आणि ग्रीष्म ऋतु सुरू होण्याच्या काळात ‘सिन्थॉल कूल’ आणि ‘लाईम’ या उत्पादनांच्या विक्रीस प्रोत्साहन देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.\nपत्नीचे संरक्षण आणि हित जपणे ही पतीची जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण\nया उपक्रमाबद्दल बोलताना ‘गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड’चे (जीसीपीएल) भारत आणि सार्क या क्षेत्रांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया म्हणाले, “सिन्थॉल हा देशातील सर्वात प्रतिष्ठित ब्रॅण्डपैकी एक आहे आणि ग्राहकांमध्ये या ब्रॅंडविषयी अजूनही ओढ आहे. या ब्रॅंडच्या साबणाने स्नान करून ताजेतवाने होण्याचा अनुभव सर्वांनीच घेतलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून, ग्राहकांना आनंदित करणे आणि त्याचवेळी सिन्थॉल साबणांची, विशेषत: ‘लाईम’ व ‘कूल’ या ब्रॅंड्सची विक्री वाढवणे हा आमचा हेतू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत या साबणांमधून ग्राहकांना ‘लेमनी’ आणि ‘आईसी-कूल’ फ्रेशनेस मिळेल, आणि त्याचबरोबर या उपक्रमामधून त्यांना बक्षीस जिंकण्याचा आनंदही मिळेल.”\nतुरुंगात असलेल्या गुन्हेगार पतीसोबत से��्स करण्याची पत्नीची इच्छा ; न्यायालयाकडे मागितली परवानगी\nताजेपणाचा अनुभव देणाऱ्या ‘लेमनी डीओ’ सुगंधाने बनविलेला, ‘सिन्थॉल लाईम’ हा उत्साह निर्माण करणारा आहे. त्याच्या वर्धित ‘लाईम फ्रेशनेस’मुळे आपल्या सर्व संवेदना जागृत होऊन स्नानाचा एक विस्मयकारी अनुभव आपल्याला मिळतो. ‘सिन्थॉल कूल’मध्ये बर्फाळ थंड ताजेपणा आणि सक्रिय डीओ सुगंध आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभर उत्साह वाटत राहतो. यातील अतिरिक्त-थंड मेन्थॉलमुळे आपली त्वचा ताजीतवानी, रसरशीत आणि उन्हाळ्याच्या त्रासापासून मुक्त राहते.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/dont-be-ignorant-the-information-given-by-the-union-health-minister-about-the-corona-that-is-being-planted-in-india-is-important-for-everyone-33657/", "date_download": "2021-06-14T16:08:02Z", "digest": "sha1:JUPLSGAFEHSDQMWWJN2WNYZJOLQYQ2HB", "length": 11827, "nlines": 165, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Don't be ignorant ... The information given by the Union Health Minister about the corona that is being planted in India is important for everyone ... | गाफील राहू नका...भारतात थैमान घालत असलेल्या कोरोनाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेली ही माहि��ी सर्वांसाठी महत्वाची... | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, जून १४, २०२१\nप्रेयसीसोबत निकाह करण्यासाठी धर्म लपवून ठेवला खरा पण पॅन कार्डवरील नाव पाहताच मुलीकडच्यांनी घेतलं घोळात आणि पुढे…\nमहिला पोलीस अधिकाऱ्यावर ब्लॅकमेल करत केला लैंगिक अत्याचार; मुंबई पोलीस दलातील खळबळजनक घटना\nसोन्यावरही डल्ला मारण्याचा प्रयत्न : तुमच्या घरातील सोन्याचं काय होणार; उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य, वाचा सविस्तर\nअदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले; शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई\nनेफ्ताली इस्त्रायलचे नवे PM; एका तपानंतर नेतान्याहू पायउतार\nदेशगाफील राहू नका…भारतात थैमान घालत असलेल्या कोरोनाबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलेली ही माहिती सर्वांसाठी महत्वाची…\nभारतात कोरोनाग्रस्तांची (India COVID 19 Positive Patients)संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. देशात आता दररोज सुमारे ९० हजार रुग्ण आढळून येत आहेत. इतक्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सरकार दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया जोरात राबवित आहे. दरम्यान, नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. अनेकांना वाटत आहे की देश लवकरच हर्ड इम्युनिटीजवळ जाईल मात्र असं नाहीए. कारण, आपण अद्याप हर्ड इम्युनिटीपासून (Herd Immunity) भारत खूप दूर आहोत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Health Minister Harsh Vardhan )यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनापासून धोका होऊ नये म्हणून अधिकाधिक सुरक्षा बाळगण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं आहे. ‘संडे संवाद’ या सोशल मीडियावरील चर्चेदरम्यान ते लोकांशी बोलत होते.\nडॉ. हर्षवर्धन म्हणाले, “आयसीएमआरच्या दुसऱ्या सिरो सर्वेक्षणातून महत्वाची माहिती समोर आली आहे.ज्यात असे दिसून आले आहे की, कोविड-१९साठी हर्ड इम्युनिटी मिळवण्यापासून भारत अद्याप फार दूर आहे, त्यामुळे लोकांनी कोरोनापासून बचावासाठी सर्व उपाययोजना करायला हव्यात. तसेच कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा संक्रमण होते की नाही याबाबत सविस्तर शोध घेतला जात आहे. आजपर्यंत याचे नगण्य प्रकरणं समोर आली आहेत. सरकार याबाबत पूर्णपणे लक्ष देऊन आहे. त्याचबरोबर आयसीएमआरची (ICMR)टीम देखील यावर काम करीत आहे,” असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे.\nव्हिडिओ गॅलरीअक्षया नाईक सांगतेय, अशी घडली सुंदरा\nव्हिडिओ गॅलरीशुभ्रा सुझेनला धडा शिकवणार\nमुंंबईची झाली तुंबईपहिल्याच दिवशी पावसाची जोरदार बॅटींग, मुंबईतील जनजीवन विस्कळीत - पाहा VIDEO\nव्हिडिओ गॅलरी'आई कुठे काय करते', अरूंधती आपला निर्णय बदलणार\nव्हिडिओ गॅलरीसर्वात आकर्षक महाराष्ट्रीन महिला आदिती पोहणकर\nकेंद्र सरकारचा हम करे सो कायदाही लोकशाही नसून हिटलरशाही आहे; तीनही निवडणूक आयुक्त उप्रचेच कारण तेथे पुढील वर्षी निवडणुका आहेत\nशह-काटशहाचे राजकारणविरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना एकजूट होण्याचे ममतांचे आवाहन; त्यांना हे आवाहन पेलवेल का\nआता कृती करण्याची वेळ झालीपंतप्रधान-उद्धव चर्चेनंतर पुढे काय मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार की कायम राहणार; नुसत्याच चर्चांना काहीही अर्थ नाही\nसरकारी जावई असूनही भिकारीचसरकारी बंगल्यात मुदतबाहा मुक्काम; नेतेच थकीत भाडे देत नाही तर अधिकार्‍यांनी का द्यावे\nमायावती कुठे कमी पडत आहेत उप्रमध्ये बसपची दयनीय अवस्था; येत्या निवडणुकीत ठरणार भवितव्य\nसोमवार, जून १४, २०२१\nभारताचे पंतप्रधान होण्याच्या संधीने शरद पवार यांना अनेकदा हुलकावणी दिली पण २०२४ साली तरी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/9882", "date_download": "2021-06-14T14:04:23Z", "digest": "sha1:6YQZGQJAQIXTBW7RDWDGH7VFAKOMR2QN", "length": 11367, "nlines": 104, "source_domain": "dhanlabh.in", "title": "आयपीओ म्हणजे काय ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nव्यवसाय विस्ताराकरता कर्जे न घेता पैशांची उभारणी करण्यासाठी कंपन्या आपला आयपीओ म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) बाजारात आणत असतात. आयपीओच्या माध्यमातून कंपन्या संस्थात्मक गुंतवणूकदार तसेच सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी देतात. त्यामुळे आयपीओ म्हणजे काय आणि त्याची प्रक्रिया थोडक्यात जाऊन घेऊया.\nकंपन्या लोकांकडून पैसे गोळा करण्यासाठी सेबीकडे विहित नमुन्यात अर्ज करतात. सोबत कंपनीची सविस्तर माहिती, कंपनीचे संचाल�� मंडळ, कंपनीची ध्येयधोरणे, उद्दिष्टे यांची सविस्तर माहिती सेबीला देतात. कंपनीला व्यवसायवाढीसाठी पैशांची गरज कशी व किती आहे हे सेबीला पटवून दिले जाते. त्यानंतर सेबी कंपनीला लोकांकडून पैसे उभारण्याची परवानगी देते. त्यानंतर कंपन्या आयपीओची मुदत जाहीर करतात. तेवढ्या ठराविक दिवसातच आयपीओसाठी अर्ज करता येतो. सामान्यपणे 1 दिवस ते 5 दिवसांपर्यंत आय. पी. ओ. खुले ठेवता येतात.\n‘आय पी ओ प्राईस’- कंपन्या आय. पी. ओ. ची किंमत निश्‍चित करताना फिक्स प्राईस किंवा प्राईस बँड निश्‍चित करतात. प्राईस बँडमध्ये किमान व कमाल किंमत निश्‍चित केली जाते. सामान्य गुंतवणूकदारांनी कमाल किंमतीचा पर्याय निवडावा किंवा ‘कट ऑफ रेट’चा पर्याय निवडावा म्हणजे ‘ज्या दराने कंपनी शेअर्स देण्याचे ठरवेल त्या दराने’ असा त्याचा अर्थ होतो.\n1993 साली इन्फोसिस कंपनीने 100 रु. मूळ किंमतीचा शेअर 95रु.ला दिला. पुढे कंपनीने शेअर बर्‍याच वेळा बोनस स्वरूपात दिले. शेअर लिफ्ट केला त्यामुळे शेअर्सची संख्या वाढली व एवढ्या कालावधीत शेअर्सची किंमतपण वाढली.\nज्यांनी 95 रुपयांप्रमाणे 100 शेअर्स घेण्यासाठी 9500 रुपयांची गुंतवणूक केली व आतापर्यंत शेअर्स विकले नाहीत. त्यांची आजची किंमत जवळपास 3 करोड रु. होते. इतर कुठल्याही गुंतवणूक साधनात एवढ्या वर्षात एवढा फायदा झाला नसेल.\nअर्थातच आयपीओमधून प्रत्येक वेळी फायदाच होईल असे गृहीत धरणे चुकीचे परंतू कंपनीची कामगिरी चांगली असेल आणि योग्य किमतीला शेअर्स उपलब्ध करून दिले असतील तर निश्चितच आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूक करणं फायदेशीर ठरतं.\nstamp पेपर बँकेत मिळणार \nआपल्याला हे माहित हवेच \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत��ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10309/", "date_download": "2021-06-14T14:23:41Z", "digest": "sha1:WBR725XLBTCLL2AEI6QM2PZ2AOB4EH7U", "length": 11641, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास..\nPost category:इतर / बातम्या / मालवण\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास..\nविरोधी पक्षनेत्यांसारखा वैफल्यग्रस्त नसल्याचा मारला टोला..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असा टोला लगावतानाच मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी जहरी टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत.नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.\n‘त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन’ राष्ट्रवादी प्रवेशानंतर खडसेंचा भाजपाला इशारा..\nया अपेक्षेने मि सत्ताधारी पक्षात सहभागी झालो.;एकनाथ खडसे\nसावंतवाडीत सलग दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यांसह नागरिकांना अवकाळी पावसाचा फटका..\nसायंकाळी कुडाळ वंरडेश्वर मंदिर येथील अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास.....\nमहाराष्ट्राला सापत्न वागणुक देणारे असंवेदनशील केंद्र सरकार…\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला जाताच केली एक हजार कोटीची मदत केली जाहीर.;कोकणात येत नाहीत,हे दुर...\nमनसेकडून कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त अंडी व केळी वाटप.....\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु.....\nआता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी.....\nपदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्यावरुन राज्य सरकारमध्ये तु.तु..मै.मै......\nडोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द.....\nखासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुडाळ येथिल बॅ.नाथ.पै.शिक्षण संस्थेत कोरोना रुग्णांसाठी खाऊ वा...\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक...\nआता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी..\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कुडाळ च्या वतीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाला २ जम्बो ऑक्सीजन सिलेंडर प्रदान..\nपदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा जीआर रद्द करण्यावरुन राज्य सरकारमध्ये तु.तु..मै.मै...\nकुडाळ महिला बाल रुग्णालयात उद्यापासून डीसीएचसी सेंटर सुरु..\nडोनाल्ड ट्रम्प यांनी लागु केलेला कायदा बायडन प्रशासनाकडुन करण्यात आला रद्द..\nआता आपल्या कुडाळमध्ये प्रथमच,रेडी-मिक्सकाॅंक्रिट उपलब्ध🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🏘️🚥काॅनमिक्स इन्फ्रा सोल्युशन्स🚥\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातला जाताच केली एक हजार कोटीची मदत केली जाहीर.;कोकणात येत नाहीत,हे दुर्दैव्य.;डॉ.परुळेकर\nजिल्ह्यात एकूण १५ हजार २३८ रुग्ण कोरोनामुक्त.;सक्रीय रुग्णांची संख्या ४ हजार ९१३ जिल्हा शल्य चिकित्सक\nमहाराष्ट्राला सापत्न वागणुक देणारे असंवेदनशील केंद्र सरकार…\nजीवन प्राधिकरण विभागाच्या गलथान कारभारामुळे बांदा-कट्टा कॉर्नर येथे चिखलाचे साम्राज्य…\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आ��ल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/world-sparrow-day-why-become-sparrow-delhi-state-bird/", "date_download": "2021-06-14T14:41:31Z", "digest": "sha1:LBJ2QHWRMLLHG7YAFTZDF7FHG5GRWXQA", "length": 10300, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "जागितक चिमणी दिवस : चिमणीला का मिळाला दिल्लीचा राज्य पक्षीचा मान", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nजागितक चिमणी दिवस : चिमणीला का मिळाला दिल्लीचा राज्य पक्षीचा मान\nतुम्हाला चिऊ ताईची गोष्ट आठवते का हो, अगदी तीच चिऊ ताऊ, चिऊ ताऊ दार उघड, अगदी बरोबर. आपण लहानपणी आजी-आजोबाकडून ही गोष्ट आपण नक्कीच ऐकली असेल. लहानपणी गोष्ट ऐकल्यानंतर आपल्याला आपोआपच चिऊ ताऊविषयी प्रेम आणि आपुलकी वाटू लागते. पण आपल्या कथेत पक्क्या घरात राहणारी चिऊ आता आपले घरटे सोडून गेली आहे. हो, चिमण्यांची प्रजाती आता नष्ट होत आहे. चिमण्यांना वाचवण्यात यावे, यासाठी अनेक स्थानिक पासून ते जागतिक संघटना या चिऊ ताऊला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.\nआज २० मार्च हा दिवस आपल्या चिऊ ताऊचा. नेहमी आपल्याला दिसणारी चिऊ ताऊ आता गायब होताना दिसत आहे. चिमण्याची संख्या का कमी होत आहे याचा अभ्यास केला जात आहे. भारतातील नाशिकमधील नेचर फॉरएव्हर सोसायटी या चिमण्यांची संख्या कमी का होत आहे, यावर काम करत आहे. काही वर्षांपूर्वी चिमण्यांची संख्या कमी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात आली. त्यातूनच जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास प्रारंभ झाला. ही संख्या वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करणारे कार्यक्रम राबिवण्यात आले. चिमण्याची संख्या का कमी झाली यास कोणते कारणे कारणीभूत आहेत, याचा अभ्यास अनेक संघटना करत आहेत.\nभारतात पाच प्रकारच्या प्रजाती आढळून येतात. ज्या चिमण्या आढळून येतात त्यांना हाऊस स्पॅरो म्हणून संबोधले जाते. परंतु कोणतीच लेखी नसल्याने किंवा नोंदणी नसल्याने इतर प्रजातीची माहिती उपलब्ध नाही. भारतासह अनेक देशातून या चिमण्या गायब होत असून त्यांना लाल यादीत टाकण्यात आले आहे. अंत्यत कमी संख्या पाहून दिवंगत नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्लीचा राज्य पक्षी चिमणी असेल अशी घोषित केले होते. २०१२ मध्ये अधिकृत पणे चिमणीला राज्य पक्षी घोषित करण्यात आले. दरम्यान नाशिकच्या नेचर फॉरएव्हर सोसायटीच्या प्रयत्नामुळे जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AB", "date_download": "2021-06-14T15:17:06Z", "digest": "sha1:DS4AX56ONNUWG7DT4J77QDN7ZI2AZQYR", "length": 34348, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ५ - विकिपीडिया", "raw_content": "सदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा ५\n< सदस्य चर्चा:अभय नातू\n२ About अमेरीकेचा/अमेरीकेचे अध्यक्ष\n४ 'Category:ईंग्लंडचा इतिहास' डिलीट करण्याविषयी\n५ 'Category:प्रसारमध्यमे' डिलीट करावी\n८ 'तज्ज्ञ' आणि काही misc. requests\n९ 'इंग्लिश भाषा', 'इंग्रजी भाषा'\n१६ फ्रांस / फ्रान्स..\n१६.१ Re:फ्रांस, फ्रान्स, फ्राँस\n१८ भारत लेखामधील स्पॅम-कचरा काढून टाकावा\nश्री अभय, काल अकोला हे या पानाचे संपादन अर्धवट राहीले. आज पूर्ण करायला गेलो तर तुम्ही ते केलेले होते. आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद. विकीवर खूप दिवसांनी लिखान केल्यामुळे संपादन चिन्हे विसरलो होतो. आता सतत संपर्कात राहूच. - नीलकांत श्री. अभय नातू /* धन्यवाद */ मी संजय देवताळू, नांदूरा जि. बुलडाणा आपल्या विश्वकोषाचा नवा सदस्य आपण हा मराठी भाषेतील विश्वकोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल धन्यवाद. मला सूद्धा आपल्या या कार्यात योगदान द्यावयाचे आहे. आपण बहुदा Airal Unicode या Font मध्ये या विश्वकोषाची निर्मीती करत आहात. मला या Font मध्ये टायपिंग करण्यास अतिशय आवडते. आपण नेहमी योगदानाबद्दल सांगत आहात. मी इंग्रजी लेखांचे मराठी मध्ये भाषांतर योग्य प्रकारे करू शकतो. आपण माझ्या ई-मेल वर जर अश्या प्रकारचे आपल्याला हवे असे विषय किंवा लेख पाठविले तर मी त्याचे रूपांतर करून पाठवू शकतो. त्यासंबधी मला मार्गदर्शन करावे. मी व्यवसायाने एक शिक्षक आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचे महत्व मी समजू शकतो. इंटरनेटवरील माहिती ही इंग्रजी भाषेत जास्त असल्यामूळे प्राप्त होणा-या ज्ञानात नेहमी कुंचबना होते. माहितीचे हे दालन सर्वांसाठी खुले व्हावे अशी माझी मनोमन इच्छा आहे. मला deotalu_sp@yahoo.com वर संपर्क साधा मी आपली निश्चित मदत करेन धन्यवाद \nमाझी याबद्दलची मते खालीलप्रमाणे\nफलंदाजीची पद्धत - उजखोरा, डावखोराच्या ऐवजी ��जव्या हाताने, डाव्या हाताने हे शब्द अधिक उपयुक्त वाटतात.\nअमित: उजव्या/डाव्या हाताने हे शब्द जास्त सयुक्तिक वाटतात\nगोलंदाजीची पद्धत - गोलंदाजीपेक्षा बॉलिंग हा शब्द अधिक व्यावहारिक वाटतो.\nअमित: फलंदाज आणि बॉलर ही जोडी विजॊड वाटते. निदान फलंदाज आणि गोलंदाज असे असावे किंवा बॅट्समन आणि बॉलर असे असावे. यामध्ये पहिले शब्द जास्त मराठमोळे वाटतात.\nराइट आर्म मिडीयम, इ. पेक्षा उजव्या हाताने मध्यमगती, जलद मध्यमगती, इ. शब्द अधिक उपयुक्त वाटतात. यांचे mapping (उजव्या हाताने मध्यमगती=राइट आर्म मिडीयम, इ.) गोलंदाजीची पद्धत या पानावर देता येईल.\nअमित: अगदी बरोबर. तुमच्याशी मी सहमत आहे.\n'Category:ईंग्लंडचा इतिहास' डिलीट करण्याविषयी[संपादन]\nCategory:ईंग्लंडचा इतिहास या नावातील 'ईंग्लंड' या अशुद्धलेखनाऐवजी Category:इंग्लंडचा इतिहास ही कॅटेगरी मी तयार केली आहे; व त्यात 'Category:ईंग्लंडचा इतिहास' चा अंतर्भाव असलेले सर्व लेख समाविष्ट केले आहेत. तेव्हा, 'Category:ईंग्लंडचा इतिहास' ही कॅटेगरी डिलीट करावी.\nसंकल्प द्रविड 05:03, 24 ऑगस्ट 2006 (UTC)\nयाआधीच्या विनंतीची दखल घेऊन कारवाई केल्याबद्दल धन्यवाद अजून एक विनंती.. 'Category:प्रसारमध्यमे' च्या नावात शुद्धलेखनाची चूक आहे. कृपया ती कॅटेगरी डिलीट करा.\nजाता जाता अजून एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं. मराठी विकिपीडियावरील बर्‍याच लेखांत शुद्धलेखनाची परिस्थिती भीषण आहे. हे लेख दुरुस्त करण्याकरता आणि सदस्यांकडून वरचेवर शुद्धलेखनाच्या चुका घडून संपादनाचा बोजा वाढू नये याकरता काही उपाययोजना करता येईल का\nसंकल्प द्रविड 07:44, 24 ऑगस्ट 2006 (UTC)\nआपण मनोगतवरील spell-checkerचा उल्लेख केलात. असा काही मार्ग आहे का की ज्याद्वारे हा (किंवा असाच) spell-checker मराठी विकिपिडीयावरून automatically link करता येईल\nमुंबईच्या english article चे चित्र मराठी article साठी कसे वापरायचे\n'तज्ज्ञ' आणि काही misc. requests[संपादन]\n'तज्ज्ञ' असा संस्कृतातून मराठीत आलेला 'तद्भव'(जसाच्या तसा आलेला) शब्द आहे. त्यामुळे प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यात 'ज्‌' आणि 'ज्ञ्‌' हे दोन्ही वर्ण येतात.\nबरं, काही adminविषयक विनंत्या:\n१. इंग्रजी भाषा आणि इंग्लिश भाषा हे दोन्ही लेख redirect किंवा अन्य मार्गाने एकाच लेखाला पॉइंट करता येतील का कारण हे दोन्ही लेख वेगवेगळ्या पानांवरून जोडले गेले आहेत, परंतु त्यांचा आशय मात्र एकच असणं अपरिहार्य आहे.\n२. 'Category:नाट्यकार' ह��� कॅटेगरी डिलीट करा (त्या कॅटेगरीच्या 'चर्चे'वर मी तसा निरोप ठेवला होता; तरीही इथे पुन्हा आठवण करून देतो.).\nसंकल्प द्रविड 18:46, 26 ऑगस्ट 2006 (UTC)\n'इंग्लिश भाषा', 'इंग्रजी भाषा'[संपादन]\n'इंग्लिश भाषा' हा लेख राखून 'इंग्रजी भाषा' हे पान रीडायरेक्ट ठेवावे. पण बहुदा त्याआधी 'इंग्रजी भाषा' लेखावरील लिखाण 'इंग्लिश भाषा' पानावर हलवावे लागेल.\nसंकल्प द्रविड 19:07, 26 ऑगस्ट 2006 (UTC)\n सपाटा-बिपाटा काही नाही.. फक्त व्यवस्थित वर्गीकरण तयार करून ठेवलं असेल तर नंतरची 'मंडई' कमी होईल या हेतूने धडाका लावला. :P\nBTW, मी तो साचा पाहिला. व्यवस्थित वाटला. तरी काही सूचना मांडाव्याश्या/ मतं जाणून घ्यावीशी वाटतात:\n१. साच्यात ही काही fields वाढवता येतील काय:- ISO/FDIS 639-3 (इंग्लिश विकीवरील Template:Infobox Language मधल्याप्रमाणे), बोलीभाषा/ dialects, लेखनासाठी वापरली जाणारी लिपी, राष्ट्रभाषा असलेले देश इत्यादी.\n२. या साच्याचा (आणि इतरही साच्यांचा) look and feel कुठल्याही विकि skin (ज्या 'माझ्या पसंतीतून' निवडता येतात) वर शोभून दिसेल असा ठेवता आला तर बरे होईल. उदाहरणच द्यायचं झालं तर 'भाषा' साच्याचा मथळ्याचा हिरवा रंग सर्व skinवर शोभून दिसत नाही.. भडक वाटतो. English wikiवरील टेंप्लेट्सप्रमाणे व्हर्सटाईल रंग(पांधरा, सौम्य ग्रे) वापरून साचे बनवता आले तर बरं. मला स्वतःला HTML किंवा तत्सम स्क्रिफ्त्सची फारशी माहिती नसल्याने English wikiवरील templates चे sources बघणं अवघड जातं.\nसंकल्प द्रविड 19:56, 26 ऑगस्ट 2006 (UTC)\nमुंबईकरीता शहर साचा ईंग्र्जी Mumbaiसारखा विस्तृत करावा.मी पयत्न केला परंतु त्याचे working काहीच उमजत नाही (महाविकी 06:19, 28 ऑगस्ट 2006 (UTC))\nबेळगांव वादाचा atleast विकीपिडीयामध्ये पडदा पडला आहे.कारण इंग्रजी विकीपिडीयाशी तुलना केल्यास मराठीतले हे सदर् कित्येक पटीने चांगले आहे.विजयने दिलेल्या पुढारीच्या link द्वारे citations देखिल उपलब्ध् होतील.त्यामुळे मला व आपणांस अपेक्षित असलेले घट्क आपोआपच satisfy होतील.अर्थात आपण पुढारीच्या citations ना आक्षेप घेणार् नाहीत ही अपेक्षा\nकृपया येथे citations कसे द्यावे या बद्द्ल मार्गदर्शन करावे.तसेच मराठी wikipedia चे लेख् English google search मध्ये कसे आणावेतBelgaum असा कीवर्ड् टाकल्यास बेळगांव हा आपला लेख ही google ने दाखवावा असे मला वाटते. धन्यवाद्. महाविकी\nमला इंग्रजी \"Belgaum\" असा कीवर्ड टाकल्यावर आपला लेख दिसून यायला हवाय. ~~\nThanks for 'निशाण 'and encouragement. मराठी च निशणीी, मराठीच बाणा \nबेळगांव article मधल्या ...या ��ागात मराठी बोलली जाणारी प्रमुख भाषा असुन कन्नड हि शासकिय भाषा असली तरी महानगर पालिकेचे काम दोन्ही भाषात चालते.... बेळगाव पालिकेत मराठीतून काम चालते हे मला prove करायचे आहे. या statement चे citation मिळू शकेल काIts urgent महाविकी 10:34, 5 सप्टेंबर 2006 (UTC)\nपण तशी link इंग्रजी विकिपीडीयाच्या editors ना मान्य होणार नाही.मी इंग्रजी विकीपिडियात मराठी transliteration साठी आग्रह करतोय.मला एक पुढारी दैनिकाची link मिळाली आहे.महाविकी 05:24, 6 सप्टेंबर 2006 (UTC)\nआपल्या इंग्रजी विकीपिडीयातील उत्तराबद्द्ल मनापासून आभार.आपला गैरसमज झाला होता.आपल्या stand वरुन मला आपण महाराष्ट्र विरोधी नसल्याचे स्पष्ट होते.मराठी विकीपिडीयातील आपण घेतलेली भूमिका मला लक्षात आली आहे.येथील बेळगावचा लेख खरोखरच चांगला आहे.\nमी आपण सांगितलेले वाक्य समाविष्ट करायचा प्रयत्न करीनच परंतू त्यासाठीच मी citation शोधत आहे.तसेच मराठी transliteration साठी देखिल आग्रह धरणे जरुरीचे आहे. महाविकी 13:23, 6 सप्टेंबर 2006 (UTC)\nतुमच्या मते तो पुढारीचा दुवा 'बेळगांव महापालिकेत मराठीत कामकाज चालते' हे पट्वून द्यायला पुरेसं आहेती कन्नाडी मंड्ळी तर हे हिंदी असल्याचेच भासवतायत.आता तो article लॉक झाला असून मला विकी चे नियम व policies माहित नसल्यामुळे मला अजून एक दुवा शोधावा लागेल असं वाट्ल. महाविकी 13:31, 6 सप्टेंबर 2006 (UTC)\nhttp://www.pudhari.com/Static/Features/Belgaon_border_issue/f_belgaon95.htm हा दुवा पहा.इंग्रजी विकीच्या नियम-policies चा विचार केल्यास हा दुवा किती महत्त्वाचा आणी acceptable आहे असं वाटत महाविकी 13:43, 6 सप्टेंबर 2006 (UTC)\nलॉक केले ते चांगलेच केलेकन्नाडी संपादक विनाकारण मराठी transliteration खोडत होते.तो लेख आता सुरक्षीत आहे.महाविकी 17:00, 6 सप्टेंबर 2006 (UTC)\nफ्रेंच भाषेच्या उच्चाराप्रमाणे खरं तर 'फ्राँस' असा उच्चार होतो; 'फ्रांस' नव्हे. मराठीत वृत्तपत्रे, ब्लॉग वगैरे बर्‍याच ठिकाणी 'फ्रान्स' अश्या प्रचलित पद्धतीप्रमाणे लेखन केले जाते (गूगल शोध वापरून बघा); ज्याला अनुसरून मी बदल केले. काही रूढ शद्बांकरता तरी प्रचलित लेखनपद्धतीला खर्‍या उच्चारापेक्षा प्राधान्य द्यावं असं मला वाटतं. अन्यथा उच्चारानुसारी लेखनाला प्राधान्य द्यायचं असेल तर - 'पॅरीस' ऐवजी 'पारी' किंवा 'बर्लिन' ऐवजी 'बेऽर्लिन' लिहिणे वगैरे - अनेक बदल स्वीकारावे लागतील.\n--संकल्प द्रविड 16:07, 20 सप्टेंबर 2006 (UTC)\nतुम्ही म्हणताय तसं शक्यतोवर उच्चारानुसारी लिहावं हे मलाही मान्य आहे (उदा.: 'माहमूद आ��मेदीनेजॉद' (इराणचे राष्ट्राध्यक्ष)/ 'जुम्हुरी तॉजिकिस्तॉन' (ताजिकिस्तान लेखात)). पण यातल्या बर्‍याचश्या परकीय नावांची आयात आपल्याकडे इंग्रजीतून झाली.. त्यामुळे त्यांचे उच्चार हे इंग्रजीत जसे केले जातात तसेच (थोड्याफार फरकाने भारतीय पद्धतीच्या इंग्लिश लहेजाने उच्चारले जातात तसे) आपल्याकडेही केले/ लिहिले जाऊ लागले. त्यातून 'फ्रान्स'(न ला स.. इंग्लिशप्रमाणे), पॅरीस, बर्लिन हे शब्द मराठीत रूढ झाले. आता याबाबतीत तुम्ही म्हणता तसा रॅडिकल अप्रोच ठेवता येणार नाही, हे मान्य. मग एक उपाय असा की उच्चारानुसारी नाम हे मूळ लेखाला ठेवून इतर रूढ लेखनपद्धतीप्रमाणे असतील ती नामे या मूळ लेखाचे 'redirects' म्हणून ठेवावेत. पण हे केवळ लेखांकरता शक्य आहे. कॅटेगरींकरता काय करता येईल\nदुसरी गोष्ट अशी की इंग्लिशेतर परकीय भाषांमधली बरीचशी विशेषनामे आपण मूळ भाषेप्रमाणे न लिहिता इंग्लिशमधल्या त्यांच्या नावाप्रमाणे लिहितो. उदा.: Bourgogne चे नाव बुर्गोन्य लिहिण्याऐवजी Burgundy बरगंडी.. किंवा Sachsen जाख्सन असं लिहिण्याऐवजी Saxony सॅक्सनी असे लिहितो. त्या बाबतीत आपल्याला काही धोरण ठरवता आलं तर बरं होईल.\nवैयक्तिक मत सांगायचं तर उच्चारानुसारी लेखन करून प्रचलित रूढ पध्हतीने होणार्‍या लेखनाचा redirect वगैरेंसारखा जोड द्यावा असं वाटतं. या मुद्द्यांवर तुमची किंवा इतर सदस्यांची मतं जाणून घेता आली तर बरं होईल. वाटल्यास ही चर्चा चावडीवर हलवा.\n--संकल्प द्रविड 18:57, 20 सप्टेंबर 2006 (UTC)\nभारत लेखामधील स्पॅम-कचरा काढून टाकावा[संपादन]\nभारत लेखामध्ये कुठल्याशा IP address ने काही URLs टाकल्या आहेत. त्या लेखाचे जुने व्हर्शन रिकव्हर करा. आणि त्या IP address वर स्पॅमिंगच्या दृष्टीकोनातून लक्ष ठेवा.\n--संकल्प द्रविड 13:57, 26 सप्टेंबर 2006 (UTC)\nकोल्हापुरी 12:17, 28 सप्टेंबर 2006 (UTC)\nकोल्हापुरी 13:40, 28 सप्टेंबर 2006 (UTC)\nनमस्कार. मराठीत Do you know या सदरात लेख आणायचा असेल तर काय नियम आहेत मराठी विकिपीडीयाचे मुखपृष्ठ आकर्षक व symmetrical नाही. कृपया हे बघा महाविकी 11:45, 22 ऑक्टोबर 2006 (UTC)\nआपण एक प्रबंधक आहात म्हणून मी आपणांस विचारले.मी चावडीवर उत्तर लिहीत आहे. महाविकी 05:37, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२१ रोजी ००:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://naukriadda.com/article/Hall-Ticket/3358/IBPS-RRB-Officers-Scale-II-and-III-Exam-2020-Admit-Card-Released.html", "date_download": "2021-06-14T15:33:50Z", "digest": "sha1:JCOLTD6RRTUWOAAKQXKE5KDMC7XQTGGF", "length": 12985, "nlines": 99, "source_domain": "naukriadda.com", "title": "IBPS RRB अधिकारी स्केल II आणि III परीक्षा 2020 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर", "raw_content": "\nव्हाट्सएप्प फ्री जॉब्स अलर्ट\nIBPS RRB अधिकारी स्केल II आणि III परीक्षा 2020 अ‍ॅडमिट कार्ड जाहीर\nइन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने नुकतीच आरआरबी (सीआरपी आरआरबी आयएक्स) अधिकारी स्केल II आणि II च्या पदासाठी परीक्षा कॉल पत्र जारी केले आहे. परीक्षा १ Oct ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात येईल. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर आपले कॉल लेटर डाउनलोड करू शकतात…\nकॉल लेटर डाउनलोडची सुरुवात 05 - 10 - 2020\nकॉल लेटरचे बंद होणे डाउनलोड 18 - 10 - 2020\nआयबीपीएस Cardडमिट कार्ड २०२० -: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने नुकतीच सहभागी संस्थांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी- (सीआरपी पीओ / एमटी-एक्स) साठी प्री परीक्षा कॉल पत्र जारी केले आहे. तारीख असल्याने परीक्षा होणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर कॉल कॉल डाउनलोड करू शकतात.\n22 - 09 - 2020 वर कॉल लेटरची सुरूवात\nकॉल लेटर बंद करणे डाउनलोड 11 - 10 - 2020\nआयबीपीएस प्रवेश पत्र २०२० -: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने नुकतेच ग्रुप “बी” - ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) पदासाठी परीक्षा कॉल पत्र जारी केले आहे. तारीख असल्याने परीक्षा होणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर कॉल कॉल डाउनलोड करू शकतात\nकॉल लेटरची सुरूवात 11 - 09 - 2020 डाऊनलोड करा\nकॉल लेटर बंद करणे डाउनलोड 26 - 09 - 2020\nआयबीपीएस प्रवेश पत्र २०२० -: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) ने नुकतीच गट “ए” - अधिकारी (स्केल -१) च्या भरतीसाठी आरआरबी (सीआरपी-आरआरबी-आयएक्स) साठी सामान्य कॉमन रिक्रूटमेंट प्रक्रियेसाठी परीक्षा कॉल पत्र जारी केले आहे. तारीख असल्याने परीक्षा होणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर त्यांचे कॉल लेटर डाउनलोड करू शकतात\nकॉल लेटर डाउनलोडची सुरूवात 08 - 09 - 2020\nकॉल लेटर डाउनलोड बंद करणे 13 - 09 - 2020\nआयबीपीएस प्रवेश पत्र २०२० - प्राध्यापक, संशोधन सहकारी व इतर पोस्टः इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड (आयबीपीएस) ने नुकतीच प्राध्यापक, संशोधन सहकारी व इतर पदासाठी परीक्षा कॉल पत्र जारी केले आहे. तारीख असल्याने परीक्षा होणार आहे. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर कॉल कॉल डाउनलोड करू शकतात\n१ - - ० - - २०२० रोजी कॉल लेटरची सुरूवात\nकॉल लेटर डाउनलोड बंद करणे 04 - 09 - 2020\nआयबीपीएस प्रवेश पत्र २०२० - प्राध्यापक, संशोधन सहकारी व इतर पोस्टः इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड (आयबीपीएस) ने नुकतीच प्राध्यापक, संशोधन सहकारी व इतर पदासाठी परीक्षा कॉल पत्र जारी केले. परीक्षा दिनांक ०-0-०8-२०२० रोजी (12-08-2020 मध्ये बदलली) जाईल. या पदांसाठी अर्ज केलेले उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर कॉल कॉल डाउनलोड करू शकतात\nकॉल लेटर डाउनलोडची सुरूवात 03 - 08 - 2020\nकॉल लेटर बंद करणे डाउनलोड 12 - 08 - 2020\nआता आपण दररोज व्हाट्सअॅप / टेलिग्रामवर नौकरीअड्डा कडून जॉब्स मिळवू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये 7559479777 हा नंबर सेवा करा आणि लिंक वरती क्लिक करा\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nZP शाळांमध्ये शिक्षकांच्या २३ हजार जागा रिक्त\nपश्चिम रेल्वे मुंबई भारती 2021 तपशील\nएनएचएम रत्नागिरी पुनरुत्थान ೨೦೨೧\nराष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव भारती 2021\nराष्ट्रीय आरोग्य अभियान दमण भरती 2021\nसातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या अस्थापनेवरील विविध पदांच्या १७ जागा\nसामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६६ जागा\nमहावितरण नांदेड 121 जगसांसाठी भरती 2021\nएसबीआय पीओ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nSSC CHSL Tier 1 निकाल जाहीर; ४४,८५६ उमेदवार उत्तीर्ण\nऑफिसर स्केल १ पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर\nIBPS PO/MT मुख्य परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड\nSBI PO Main Exam चे अॅडमिट कार्ड जारी\nसीए परीक्षेसाठी Admit कार्ड ज���री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/trends/cm-udhav-thakaray-on-palghar-incident", "date_download": "2021-06-14T15:50:03Z", "digest": "sha1:7RBL277NOR7PWWHNS2MAVU6SNKXFYOWV", "length": 10878, "nlines": 78, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पालघरची घटना गैरसमजुतीतून; दोषींवर कडक कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, cm udhav thakaray on Palghar incident", "raw_content": "\nपालघरची घटना गैरसमजुतीतून; दोषींवर कडक कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री दोन साधू आणि त्यांचा एक चालक यांची चोर समजून हत्या करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर अनेकजण सरकार काय करत असे प्रश्न विचारून राजकारण करू पाहत आहेत. मात्र, या घटनेतील ११० संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जवळपास १०१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये नऊ अल्पवयीन असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते आज राज्याला संबोधित करताना बोलत होते.\nते म्हणाले, घटना घडल्यानंतर काही वेळेतच जिल्ह्याचे एसपी मध्यरात्री १२.३० वाजता घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत जंगलातून १०० जणांना पकडले. पाच मुख्य आरोपी गजाआड केले आहेत.\nही घटना कुठेही धार्मिक वादातून नाही, तर गैरसमजातून झाली आहे. या घटनेतील दोषींना माफ करणार नाही. त्सेच्च दोन पोलिसांचे निलंबनदेखील करण्यात आले आहे.\nया प्रकरणी उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा केल्यावाचून महाराष्ट्र शासन शांत बसणार नाही. या साधूंना सुरत येथे जावयाचे होते. त्यांना केंद्राशासीय प्रदेश असलेल्या दादरा आणि नगर हवेलीच्या सीमेपासून परत पाठविण्यात आले. यानंतर ते परत येत असताना दुर्गम भाग असलेल्या गडचिंचले परिसरात ही घटना घडली.\nही घटना पालघरपासून 110 किमी दूर अंतरावर घडली. दुर्घटना घडलेल्या गावात जाण्यासाठी चांगला रस्तादेखील नाही हे दुर्दैव. तसेच केंद्रीय गृहमंत्रालयासोबत या घटनेच्या बाबत चर्चा झाली आहे. कुन्हीही याबाबत राजकारण न करता जनतेला भडकवू नये असे आवाहन त्यांनी केले.\nजर दादरा नगर हवेली येथून परत न पाठवता पोलिसांच्या ताब्यात त्यांना दिले असते तर ही घटना घडली नसती. अतुल कुलकर्णी डीजी सीआयडी क्राईम यांच्याकडे घटनेची चौकशी सोपविण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कारवाई करण्यात आली आहे. जवळपास १०० पेक्षा अधिक जन ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस ��ोठडी सुनावण्यात आली आहे. का\nरवाई करण्यात आली असून कोन्हीही आदळ आपट करण्याची गरज नाही असे ठाकरे म्हणाले.\n* राज्यात काही उद्योग सुरु करायला आज पासून आपण थोडी फार सुरुवात करतो आहोत, कालच्या सूचनांनुसार आपण हळू हळू हात पाय हलवायला सुरुवात केली आहेत.\n* रुतलेले अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी हे सर्व सुरू केले आहे पण याचा अर्थ असा नाही की लोकडाऊन उठवलं आहे.\n* जर सोशल डिस्टनस पाळलं गेलं नाही तर पुन्हा बंधन टाकले जातील.\n* सहा आठवड्यात आपण जिद्दीने नाइलाजाने घरात बसले तसेच डॉक्टर, पोलीस, कर्मचारी, हे व्यवस्थित काळजीने काम करत आहेत.\n* कोरोना विरुद्ध लढणे ही प्राथमिक लढाई आहेत. हे करत असताना काही लांच्छनास्पद घटना घडतात.\n* काल दुपारनंतर अचानक सगळीकडे पालघर ची चर्चा सुरू झाले.\n* पालघर प्रकरण हे घडलं 16 तारखेला.. मॉब लिंचिंग झाले. पालघर मध्ये दादरा नगर हवेली जवळ घडले.\n* साधू लोकं हे लोकडाऊन मुळे इतर रस्ते शोधून जायला लागले. गुजरात मध्ये जात असताना त्यांना अडवले परत येताना त्यांची हत्या झाली.\n* दादरा नगर हवेली जवळ गड चिंचली गावात त्यांना अडवून रीतसर तक्रार केली असती तर वेगळं काही घडलं असत.\n* दुर्दैवाने या गावात जायला देखील रस्ता नाही हे मान्य करायला हवं.\n* पोलिसांवर हल्ला केला गेला, तेव्हा त्या साधूंसह सर्वांवर हल्ला झाला.\n* घटना घडल्यावर रात्री पूर्ण अंधारात एस पी तिथे पोहचले आणि अंधारात आरोपींना पकडले. जवळपास 110 जणांना पकडले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी आहे.\n* मी जात पात धर्म काहीच बघत नाही. घटना घडली लगेच कारवाई करायला सुरुवात केली आहे.\n* या घटनेचा तपास पूर्ण सीबीआय कडे देण्यात आलेला आहे.\n* सीआयडीचे अतुल कुलकर्णी यांना या तपासासाठी नेमले आहे.\n* कोणीही या घटनेला धार्मिक रंग देऊ नका.\n* 100 पैकी 9 अल्पवयीन आहेत त्यांना सुधार गृहात ठेवले आहे .\n* हे सरकार सर्व आरोपींना पकडल्याशिवाय शांत बसणार नाही.\n* अमित शहा आणि योगीजी यांसोबत चर्चा झाली आहे मी त्यांनाही सांगितलं की मॉब लिंचिंग महाराष्ट्र मध्ये होऊ देणार नाही.\n* महाराष्ट्र सरकारवर दाखवलेले विश्वास हेच सरकारच बळ आहे.\n* सोशल मीडियावर आग लावणारे कोण आहेत त्यांना सुद्धा पकडण्यात येईल याबाबत अमित शहा यांसोबत बोललो आहे.\n* पालघर प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यावर त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/fir-registered-against-six-people-including-tejaswi-yadav-shakti-malik-murder-case-354699", "date_download": "2021-06-14T14:41:22Z", "digest": "sha1:OMRZN4BPFE3PQ5KJYSXOLE46CLK4OVYN", "length": 16524, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR", "raw_content": "\nबिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे.\nबिहार - RJD ला मोठा धक्का; माजी नेत्याच्या हत्येनंतर तेजस्वीसह 6 जणांविरोधात FIR\nपूर्णिया - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. आऱजेडीचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी नेते शक्ती मलिक यांच्या कुटुंबियांनी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी आरोग्य मंत्री तेज प्रताप यादव, अनिल कुमार साधू पासवान, कालो पासवान यांच्यासह सहा जणांवर कट रचून हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी केहट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पूर्णियाचे पोलिस अधीक्षक विशाल शर्मा यांनी याची माहिती दिली.\nआरजेडी माजी नेते शक्ती मलिक यांची रविवारी सकाळी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शक्ती यांची पत्नी खुशबू देवी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यामध्ये खुशबू यांनी तेजस्वी यादव यांच्यासह सहा जणांवर आरोप केला आहे. या लोकांकडून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती असंही खुशबू यांनी तक्रारीत म्हटलं आहे.\nहे वाचा - चिराग पासवान हे भारतीय जनता पक्षाच्या हातातील खेळणे; काँग्रेसची टीका\nशक्ती मलिक यांना रविवारी पहाटेच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेल्या तिघांनी घरात घुसून मारले. गोळीबार करून मारेकरी तिथून फरार झाले. त्यावेळी घरात मुले, पत्नी आणि ड्रायव्हर होते. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शक्ती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी शक्ती यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.\n'या' वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत, भाजयुमो कार्यकर्ते संतापले\nनागपूर : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी शहीद हेमंत करकरे आणि माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्याबाबत वादग्रस्त वक्‍तव्य केले. यामुळे हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊ शकते. त्यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्ष शिवा\nलोकशाही राज्यव्यवस्थेत विरोधी मतांचाही आदर करायला हवा, असे मानायचा एक काळ होता. पंडित नेहरू पंतप्रधान असताना, तो तसा व्यक्तही होत असे आणि अटलबिहारी वाजपयी तसेच नरसिंह राव यांच्यातही प्रेमाचे आणि सौहार्दाचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही वर्षात सरकारची धोरणे असोत की सत्ताधारी पक्षाची विचा\nचार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकांचं वातावरण तापू लागलं असताना सर्वाधिक लक्ष पश्र्चिम बंगालच्या आखाड्याकडं लागलं आहे, ते स्वाभाविक आहे. डाव्यांचा अभेद्य मानला जाणारा गड त्यांच्याच शैलीतील रस्त्यावरचं सामर्थ्य आणि स्ट्रीट स्मार्ट राजकारण यातून ममतांनी हिसकावला. त्यानंतर पहि\nकार्यकर्त्यांवर प्रेम करणारा नेता, चाणाक्ष नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे\nऔरंगाबाद : महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ मुंडे एखादा विषय हाती घेतला तर तो चुटकीसरशी सोडायचे. ते प्रचंड चाणाक्ष व धुरणधंर नेतृत्व होते, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते शिवाजी धाराशिवे यांनी आठवणी जागवल्या. आज शनिवारी गोपीनाथ मुंडे यांची जयंती आहे. यानिमित्त ई सकाळने त्यां\nसुशांतच्या भावाला मंत्रिपद; नितीशकुमारांची मोठी खेळी\nBihar Cabinet Expansion: पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. यावेळी १७ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. यापैकी ९ जण भारतीय जनता पक्षाचे तर ८ जण जनता दल युनायटेडचे आहेत. विशेष म्हणजे भाजपकडून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा\nआपल्याकडं सांगली महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडून हिसकावल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी ‘भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम केल्याचं’ म्हटलं जातं. नेमक्‍या याच काळात भाजपनं काँग्रेसला पुड्डुचेरी या केंद्रशासित प्रदेशात सत्ताभ्रष्ट करून २०१५ पासून जमेल तिथून काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीदारा\nभाजपला अहंकार नडला; 6 वर्षात 19 मित्रपक्षांनी सोडली साथ\nनवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, पंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेल्या शेत���री आंदोलनाची धग आता देशभरात पोहोचली आहे. याचाच फटका केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला बसत आहे. नवीन शेती कायदे आणि त्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून आता राजस्थानमधील भाजपचा मित्रपक्ष\nअग्रलेख : मोदींची ‘सत्ता’विशी\nस्वातंत्र्यानंतर १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुका प्रचंड बहुमताने काँग्रेसने जिंकल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब झाले. त्यानंतर पुढची सलग १२ वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळली. इंदिरा गांधी यांनीही पंतप्रधानपदाची धुरा १५ वर्षें वाहिली. मात्र,\nभाजपवाल्यांच्या पोटात तेच कंगणाच्या मुखात...मंत्री थोरातांची गद्दारांना चपराक\nसंगमनेर ः भारतीय जनता पक्षाच्या पोटातील गोष्ट काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानावत हिच्या मुखातून आणि ट्‌वीटमधून बाहेर येत आहे. अभिनेत्री कंगनाला पुढे करून मुंबई पोलिस, मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या द्रोह्यांना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही,\n\"...त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला धक्का बसेल अशी भूमिका घेतली\", बाळासाहेबांबद्दल असं का म्हणालेत शरद पवार\nमुंबई : संजय राऊत यांनी शरद पवारांची नुकतीच प्रदीर्ध मुलाखत केली. त्याचा पहिला भाग आज प्रसिद्ध झालाय. यामध्ये शरद पवारांनी अनेक विषयांवर दिलखुलासपणे आपलं मत मांडलाय. शरद पवारांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल देखील आपलं मत मांडलंय. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना शरद प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/not-more-than-50-people-can-be-allowed-to-gather-in-wedding-marathi-news/", "date_download": "2021-06-14T14:55:55Z", "digest": "sha1:V6MK3YOVBMWKR3JRKNASJ27LE4IKJS33", "length": 10240, "nlines": 135, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय – Maharashtra Kesari – Marathi News Website", "raw_content": "\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर\n मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\nलॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली | केंद्र सरकारने केवळ 50 जणांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करण्यास परवानगी दिली आहे. जर 50 पेक्षा जास्त लोक लग्न समारंभात आढळले, तर लग्नासाठी परवानगी मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.\nमार्च ते मे हे महिने म्हणजे लग्नाचा हंगाम असतो. या तीन महिन्यात अनेक लग्नसमारंभ होत असतात. मात्र लॉकडाऊनमुळे या तीनही महिन्यात अनेक लग्न रखडली होती. सर्व गोष्टींचा विचार करुन लग्न समारंभासाठी केंद्र सरकारने काही नियमावली बनवली आहे.\n50 लोकांना लग्नात उपस्थित राहण्याची परवानगी दिली असली, तरी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करण्यासही केंद्राने बजावलं आहे. केंद्र सरकारने नियमांसह लग्नसमारंभाना परवानगी दिली आहे. या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई होणार आहे.\nदरम्यान, सरकारने अंत्ययात्रेसाठीही नियम ठरवून दिले आहेत. एखाद्य��� व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, अंत्ययात्रेत केवळ 20 लोकच सहभागी होऊ शकतील. त्यापेक्षा जास्त लोकांनी अंत्ययात्रेत हजेरी लावू नये, असं केंद्र सरकारने बजावलं आहे.\n-“आघाडीचं सरकार चालवणं ही तारेवरची कसरत आहे”\n-‘दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही’; पुण्यातील रहिवाशाचं आयुक्तांना पत्र\n-‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप\n-दारूची होम डिलिव्हरी मिळणार; ‘या’ सरकारनं घेतला निर्णय\n-मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना\nकोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…\n‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप\n‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-pune-man-bye-jaguar-car-2980", "date_download": "2021-06-14T15:33:55Z", "digest": "sha1:6GO2ZXV5X4J7VKXCH6LPMHKPIZKIXO4J", "length": 7603, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "या भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nया भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे\nया भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे\nया भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nया भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे\nVideo of या भाऊंचा नादच करायचा नाय... सव्वा कोटींची कार घेतल्यावर वाटले सोन्याचे पेढे\nकार विकत घेणं हे भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. पण आजही फेरारी, जग्वार किंवा लँड रोव्हर अशा कार अजूनही आकर्षण आहेत. पुण्यातल्या धायरीच्या सुरेश पोकळे यांनी जग्वार कार घेतली. आता सव्वा कोटीची कार घेतली म्हटल्यावर त्याचं सेलिब्रेशनही जंगीच पाहिजे ना.\nमग काय सुरेशभाऊंनी थेट सोन्याचे पेढेच लोकांना वाटले. सोन्याचे पेढे म्हणजे सोन्य���चे वर्ख असलेले हे पेढे त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना वाटले. सोन्याचे पेढेही तेवढेच महाग आहेत. हे पेढे सात हजार रुपये किलोचे आहेत.\nकार विकत घेणं हे भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. पण आजही फेरारी, जग्वार किंवा लँड रोव्हर अशा कार अजूनही आकर्षण आहेत. पुण्यातल्या धायरीच्या सुरेश पोकळे यांनी जग्वार कार घेतली. आता सव्वा कोटीची कार घेतली म्हटल्यावर त्याचं सेलिब्रेशनही जंगीच पाहिजे ना.\nमग काय सुरेशभाऊंनी थेट सोन्याचे पेढेच लोकांना वाटले. सोन्याचे पेढे म्हणजे सोन्याचे वर्ख असलेले हे पेढे त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांना वाटले. सोन्याचे पेढेही तेवढेच महाग आहेत. हे पेढे सात हजार रुपये किलोचे आहेत.\nसुरेशभाऊंचा दिलदारपणा त्यांच्या कुटुंबीयांनाही ठाऊक आहे. आनंद साजरा करणं आणि तो वाटून घेण्याचं औदार्य सुरेशभाऊंमध्ये असल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.\nहौसेला मोल नाही म्हणतात याचं सुरेशभाऊ मूर्तीमंत उदाहरण आहेत. सोन्याचे पेढे वाटणाऱ्या भाऊंची त्यामुळं धायरीत चर्चा आहे.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-shivsena-bjp-ticket-distribution-many-seating-mla-may-not-get-ticket-vidhansabha-6998", "date_download": "2021-06-14T15:32:33Z", "digest": "sha1:3ZGOHUNAP6YVHDR77LQGP5AMAOSRDOFV", "length": 12468, "nlines": 167, "source_domain": "www.saamtv.com", "title": "निवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली\nनिवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली\nनिवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली\nनिवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली\nनिवडणुकीआधीच भाजप-शिवसेना आमदारांच्या मनात धडधड वाढली\nमंगळवार, 17 सप्टेंबर 2019\nशिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मनातली धडधड आता चांगलीच वाढलेय. त्याचं कारणही तसंच आहे. दोन्ही पक्षातल्या आमदारांवर सध्या तिकीट कापल�� जाण्याची टांगती तलावर आहे. त्यामुळे तिकीटवाटप होईपर्यंत तरी ही धाकधूक कायम राहणार आहे.\nशिवसेनेच्या कोअर कमिटीने तिकीट कापण्यासाठी आमदारांची यादी बनवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची धास्ती वाढली आहे.\nशिवसेना आणि भाजपच्या विद्यमान आमदारांच्या मनातली धडधड आता चांगलीच वाढलेय. त्याचं कारणही तसंच आहे. दोन्ही पक्षातल्या आमदारांवर सध्या तिकीट कापलं जाण्याची टांगती तलावर आहे. त्यामुळे तिकीटवाटप होईपर्यंत तरी ही धाकधूक कायम राहणार आहे.\nशिवसेनेच्या कोअर कमिटीने तिकीट कापण्यासाठी आमदारांची यादी बनवल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची धास्ती वाढली आहे.\nकाही आमदारांची कामगिरी ही अपेक्षेनुरुप राहिली नाही\nलोकसभा निवडणुकीत काहींना चांगलं काम करता आलं नाही\nकाही जणांविरोधात पक्षांतर्गत तक्रारी आहेत\nतर काहींना लोकोपयोगी कामांमध्ये भरीव योगदान देता आलेले नाही\nकोअर कमिटीकडून आमदारांना डच्चू देण्यासाठी यादी तयार असल्याची सूत्रांची माहिती\nतर तिकडे शिवसेनेच्या मित्रपक्षातही परिस्थिती काही वेगळी नाहीए...विविध कारणांमुळे भाजपचे विद्यमान आमदारही धास्तावलेत.\nभाजपकडून आमदारांच्या कामाचं मूल्यमापन\nभाजपच्या काही जागांवर शिवसेनेचा दावा\nनागपुरातील 12 पैकी 5 जागांवर सेनेने दावा केल्याची चर्चा\nसेनेकडे 125 जागा गेल्यास भाजपच्या विद्यमान आमदारांवर टांगती तलवार\nशिवसेना भाजपची युती होणार का या प्रश्नाचं उत्तरही अद्याप मिळायची आहेत. त्यामुळे जागावाटबद्दलही अजून चित्र स्पष्ट नाही. अशात आणखी काही दिवसतरी दोन्ही पक्षातले विद्यमान आमदार गॅसवरच राहणार आहेत.\nपुढील विधानसभा निवडणुका कॉंग्रेस एकट्यानेच लढवेल; नाना पटोले\nमुंबई : महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासूनच राजकीय उलथापालथ सुरू...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nजितिन प्रसाद : योगी सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी\nलखनौ : उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर योगी...\nप्रशांत किशोर आणि शरद पवारांची केवळ सदिच्छा भेट की नवी रणनीती \nमुंबई - राजकीय सल्लागार आणि रणनितिकार प्रशांत किशोर Prashant Kishor यांनी...\nपेट्रोल दर १५० रुपये गाठणार \nयवतमाळ : १०० रुपयांमध्ये एक लिटर पेट्रोल देखील मिळत नसल्याची महागडी वेळ...\nचंद्रकांतदादांनी कार्यकर्त्यांनी आणलेले केक कापावेत...राऊत यांचा...\nचंद्रकांत पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवस साजरा करावा कार्यकर्त्यांनी...\nके सी पाडवी यांनी जाणून घेतल्या नर्मदा काठावरील नागरिकांच्या समस्या\nनंदुरबार - नर्मदा काठावरील मनिबेली चिमलखेडी हे महाराष्ट्रातील पहिल्या विधानसभा...\nनवनीत कौर राणा यांचं जात प्रमाणपत्र हाय कोर्टाकडून रद्द; खासदारकी...\nमुंबई : अमरावतीच्या Amravati खासदार नवनीत कौर राणा यांना धक्का बसला आहे. राणा...\nउत्तरप्रदेशच्या निवडणुकीवर संघाचा फोकस \nनवी दिल्ली - कोरोना Corona काळात मोदी सरकारची Central...\nउल्हासनगर महापालिकेला खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडून तीन...\nउल्हासनगर : कोरोना Corona रुग्ण Patients संख्येवर नियंत्रण मिळविलेल्या उल्हासनगर...\nउर्मिला केंव्हा आमदार होणार\nमुंबई - ती आली तिने पाहिल आणि तिनं जिंकूण घेतलं. हो हे वाक्य अभिनेत्री...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.jpnnews.in/2019/05/Athavale-on-burkha.html", "date_download": "2021-06-14T16:24:41Z", "digest": "sha1:IIW2UIEGQUBSOJADXWOUAR7EFXSZ6YYD", "length": 6395, "nlines": 67, "source_domain": "www.jpnnews.in", "title": "शिवसेनेची बुरखाबंदीची मागणी चुकीची - रामदास आठवले - JPN NEWS.in", "raw_content": "\nHome POLITICS शिवसेनेची बुरखाबंदीची मागणी चुकीची - रामदास आठवले\nशिवसेनेची बुरखाबंदीची मागणी चुकीची - रामदास आठवले\nमुंबई दि.1 - इस्लामी दहशतवादाचे कारण सांगत श्रीलंका; फ्रांस, ब्रिटन आदी देशात मुस्लिम महिलांना नकाब आणि बुरखा बंदी करण्यात आल्याचे उदाहरण देऊन भारतातही नकाब आणि बुरख्याला बंदी करण्याची शिवसेनेने सामना या मुखपत्रातून केली आहे. शिवसेनेने केलेली ही मागणी चुकीची असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.\nभारत हा सर्वधर्मसमभाव जोपासणारा देश आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्व धर्मियांना त्यांची संस्कृती परंपरा जोपासण्याचा समान अधिकार स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येक मुस्लिम महिला आतंकवादी नसते.बुरखा घालण्याचा मुस्लिम महिलांचा परंपरागत हक्क आहे. त्यामुळे सरसकट सर्व मुस्लिम महिलांना बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्याची मागणी करणे चुकीचे आहे. याबाबत शिवसेनेने प्रधानमंत्र्यांकडे मागणी केली असली तरी अशी मागणी घटनाबाह्य असून ती मंजूर होऊ शकत नाही असे आठवले यांनी स्पष्ट केले. बुरखाबंदीच्या शिवसेनेच्या मागणीला रिपब्लिकन पक्षाचा विरोध राहील असे आठवले यांनी सांगितले.\nसुरक्षेसाठी आतंकवाद्यांचा बुरखा फाडला पाहिजे. मात्र सरसकट सर्वच मुस्लिम महिलांना बुरखा घालण्यास बंदी करणे अन्यायकारक ठरेल असे आठवले म्हणाले. उत्तर भारतात अनेक ठिकाणी हिंदू महिला ही आदराने चेहऱ्यावर पदर घेत असतात.उन्हात चेहरा झाकण्यासाठी रुमाल पदर वापरला जातो. त्यामुळे सरसकट सर्वांना बुरखाबंदीची मागणी करणे ही शिवसेनेची भूमिका चुकीची असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10725/", "date_download": "2021-06-14T15:07:40Z", "digest": "sha1:5BBSYG3OLB3CYVXCYF4EF5VKPBDQS7LQ", "length": 12250, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान.. - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..\nPost category:आरोग्य / बातम्या / सिंधुदुर्ग\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..\nकुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कसाल, कडावल, हिर्लोक प्रा.आ. केंद्रांना प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आला.यावेळी आ.वैभव नाईक यांनी कोविड स्थितीची माहिती घेत औषध पुरवठा तसेच एकूण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.कोणत्याही गोष्टीची कमतरता भासल्यास संपर्क करण्याचे आवाहन आ. वैभव नाईक यांनी केले.तसेच ज्यांना लक्षणे आहेत त्यांची कोविड टेस्ट करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी कसाल प्रा.आ. केंद्र येथे वैद्यकी�� अधिकारी डॉ. दीपा देशपांडे, डॉ.शिवाली राणे, विनोद सावंत,अवधूत मालणकर, डॉ. बालम,सचिन कदम,बाळा कांदळकर, विकास राऊळ,प्रवीण भोगटे,गणेश मेस्त्री, तसेच कडावल येथे जि.प.गटनेते नागेंद्र परब, उपसरपंच विद्या मुंज,आवळेगाव सरपंच सुनील सावंत, वर्दे सरपंच अपर्णा सुतार, तानाजी पालव, अनुराग सावंत, गुरुनाथ मुंज, मंगेश मर्गज, आनंद मर्गज, अमोल सावंत, डॉ.मनीषा चुबे, श्री.करमलकर, सी.आर सावंत, फार्मसिस्ट बांदेकर, आरोग्य सेविका व्ही.बी. सावंत उपस्थित होते. हिर्लोक येथे सरपंच कन्याश्री मेस्त्री, उपसरपंच नरेंद्र राणे, चंद्रकांत सावंत, बाजीराव झेंडे, डॉ. मनोज चंदनशिव, डॉ. विवेक देशमुख, फार्मासिस्ट प्रवीण गोवेकर, आरोग्य सहाय्यक पुरुषोत्तम तुळसुलकर, पी. जे सावंत उपस्थित होते.\nकुडाळ तालुक्यात आज गुरूवारी कोरोना रुग्ण एवढे आढळून आले..\nप्राधिकरणातील स्मशानभूमीस संरक्षक भिंत बांधण्यात येणार:-अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी\nकुडाळच्या पोलीस प्रभारींना नियंत्रण कक्षाचे ग्रहण.;नवीन पोलीस अधीक्षकांची भूमिका ठरणार निर्णायक\nसावित्रीबाई फुले अलौकिक व्यक्तिमत्व; सरपंच चंद्रकांत गोलतकर\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन...\nहिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर.....\nकुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्द्या ०९ जूनपासून कडक लॉकडाऊन.....\nकुडाळ महिला,बाल रुग्णालयाच्या कोविड सेंटरसाठी आ. वैभव नाईक यांच्यातर्फे ५०० रेमडेसिवीर इंजेक्शने...\nसिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू.....\nसाकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण.....\nवेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू.....\nकोव्हीड सेंटर वाढविण्यापेक्षा रुग्ण संख्या कमी करूया नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचं आवाहन…...\nभातावर बीज प्रक्रिया करुन पेरणी करण्याचे ओरस रानबांबुळीत शेतकरीवर्गाला आवाहन.....\nपेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीच्या विरोधात मालवण मध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन…...\nआचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..\nकोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..\nवेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू..\nमाड्याचीवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.राऊळ सर यांचे निधन\nआज रविवारी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण सापडले तर कोरोनामुळे एकाचा झाला मृत्यू..\nमाजी नगरसेविका सरोज जाधव यांच्या कुटुंबियांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन..\nसाकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nआमदार नितेश राणे देणार मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच..\nपेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीच्या विरोधात मालवण मध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलन…\nवेंगुर्ले तालुक्यात ३ दिवसांत ९२ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9985/", "date_download": "2021-06-14T15:04:56Z", "digest": "sha1:YZOKWB27XSFHTQ4QDGDNBHVFALOZZBPV", "length": 15866, "nlines": 88, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात! - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nमसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात\nPost category:इतर / बातम्या / मसुरे\nमसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात\nमसुरे पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये शासनाच्या संचार बंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी येथील पोलीस कार्यरत आहेत. हे पोलीस कर्मचारी गोरगरिबांना सर्वतोपरी मदत सुद्धा करत आहेत. पोलिसात दडलेल��या माणुसकीचे दर्शन मसूरे पोलिसांनी आपल्या कृतीतून नुकतेच दाखवून दिले आहे. मसुरे येथील पोलीस हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय यांनी मसूरे परिसरातील गरजवंत गरीब अशा निराधार १५ कुटुंबांना महिना भर पुरतील अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. मसुरे पोलिसांच्या या समाजपयोगी उपक्रमा बद्दल कौतुक होत आहे.\nपोलीस हवालदार पि. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, दोन होमगार्ड कर्मचारी यांनी ग्रामस्थांनी संचारबंदीचे निर्देश कडक पणे पाळावेत यासाठी परिश्रम घेतले आहेत. आपल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या मसुरे येथील पोलीस बांधवांनी लोकांना घरातच राहावे यासाठी गस्त मोठ्या प्रमाणात वाढविली. सुरुवातीला आठवडा बाजार पूर्णपणे बंद करीत नागरिक गर्दी करणार नाहीत याची खबरदारी घेतली. एकत्र गस्त न घालता वेगवेगळ्या ठिकाणी हे पोलीस कर्मचारी एक एक एकटे फिरू लागल्याने रस्ते कायम सुनसान राहत आहेत. नाक्यानाक्यावर थांबणारे युवक सुद्धा भाऊंची गाडी येईल या भीतीने घरीच थांबण्यास पसंती देत आहेत.\nआपले कर्तव्य कठोरपणे बजावतानाच लॉक डाऊन मुळे कुणाची उपासमार होऊ नये यासाठी मसूरे येथील पोलीस बांधव कार्यरत आहेत. मसूरे येथील सुमारे १५ गरीब गरजवंत कुटुंबांची लॉक डाऊन मुळे कठीण अवस्था झालेली होती. याची जाणीव होताच स्वखर्चाने या पंधरा कुटुंबांना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूचे वितरुण पोलीस बांधवांनी केले आहे.\nमसुरे पोलीस दूरक्षेत्र येथे पोलीस हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विश्वास साठे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश चव्हाण, कांदळगाव पोलीस पाटील शीतल उदय परब, होमगार्ड ओमकार पडवळ, श्री सावंत,जितेंद्र परब, प्रदीप पाटकर अनिता मयेकर, विमल भांडे, कल्पना मोरे, बबन परब, आनंदी सावत, समिधा मोरे, सिंधु बाईत, रजनी ठाकूर आदी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर म्हणाले, मसुरे पोलिस हे कायद्याचे पालन करून गावागावात योग्य ती सेवा गेली कित्येक वर्षे चांगल्या पद्धतीने देत आहेत. आजही येथील १५ कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांनी पोलीस दलातही एक माणुसकी जपणारा माणूस लपलेला आहे याचे उदाहरण दिले. मसुरे पोलिसांचे हे कार्य समस्त पोलीस दलाची मान उंचावणारे आहे. पोलिसांच्या या अनोख्या कार्याची दाखल जिल्हा पोलिस प्रशासनाने ही घ्यावि असे आवाहन त्यांनी यावेळी केले.\nयापूर्वीही अनेक वेळा मुसूरे पोलिसांनी निराधारांना पावसाळ्यात घराचे छप्पर बनवून दिले, तर एका गरीब कुटुंबाला घर बांधण्यास मदत केली, गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक मदत केली, तर अनेक गरजवंत रुग्णांना मोफत औषधोपचार याचा खर्चही मसुरे पोलिसांनी वेळोवेळी केलेला आहे. मसूरे येथील पी बी नाईक, हरिश्चंद्र जायभाय, विवेक फरांदे हे तीनही पोलीस कर्मचारी सर्वांना देवदूता प्रमाणेच भासत आहेत.\nकुडाळ तालुक्यात ०४ कोरोना रुग्ण सापडले.;डॉ.संदेश कांबळे यांची माहिती..\nसावंतवाडीत पत्रकार संघाच्या वतीने निदर्शने..\nमुंबई विद्यापीठाच्या निकाल प्रक्रियेमुळे झालेल्या मानसिक त्रासाबाबत शमशुद्दीन शेख,यांनी वेधले तंत्र शिक्षण मंत्री,उदय सामंत यांचे लक्ष\nसावंतवाडी-माडखोल येथे दुग्धविकास प्रशिक्षण केंद्राचे दिपक केसरकरांच्या हस्ते उद्घाटन…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nमसुरे पोलिसांकडून १५ गरजू कुटुंबांना मदतीचा हात\nमसुरेच्या वैभवी पेडणेकरचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश\nमसुरेच्या वैभवी पेडणेकरचे राज्यस्तरीय स्पर्धेत यश\nउद्योजक नंदकुमार मुणगेकर यांच्याकडून मुणगे ग्रामपंचायतीस थर्मलगण, आँक्सीमीटर, सँनीटायझर भेट\nवेंगुर्ला तालुक्यात ४४ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह.....\nअल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी अटकेत.;पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल.....\nनांदगावात दोन वाहनांचा अपघात ; दुचाकीस्वार गंभीर.....\nआंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला हॅन्डग्लोज,सॅ...\nकोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या पळसंब गावाचा आ. वैभव नाईक यांनी घेतला आढावा.....\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 34 कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू.....\nकुडाळ तालुक्यात आज बुधवारी नव्याने सापडले 34 कोरोना रुग्ण तर,एकाचा मृत्यू..\nडुप्लिकेट चावीने डंपर कुडाळ येथून चोरी करून पळणाऱ्या संशयित चालकास आंबोलीत पकडले..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 474 कोरोना रुग्ण तर, 9 जणांचा कोरोनाने मृ���्यू ..\nबंदच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात लोकांची तोबा गर्दी..\n७ ते १५ मे पर्यंत दोडामार्गात अनेक निर्बंधांसह कडक लॉकडाऊन निश्चित..\nपालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गासाठी मंजूर केलेल्या १२ रुग्णवाहिकांची पत्रकार परिषदेद्वारे माहिती दिल्या बद्दल जि.प.अध्यक्षांचे अभिनंदन\nगोव्यात जाणाऱ्यांची नोकरी गेल्यास रोखणारे लोकप्रतिनिधी राहतील जबाबदार.;चेतन चव्हाण\nअल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी अटकेत.;पोक्सोसह सायबर ऍक्टनुसार गुन्हा दाखल..\nवेंगुर्ला तालुक्यात ६ ते १५ मे या कालावधीत जनता कर्फ्यु\nदोडामार्ग रस्त्याची दुरवस्था पाहता कोविड रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येणार नाही..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-06-14T16:24:37Z", "digest": "sha1:GWRU7QD2FMLDRDPXFOMJTTC5E7A3U5CG", "length": 3581, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बार्सेलोना - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०१५ रोजी ११:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आ���ात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtrakesari.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T14:51:13Z", "digest": "sha1:AA6VJ2E32C2KXJHFFLKCR53DXR4WI4PD", "length": 9312, "nlines": 149, "source_domain": "www.maharashtrakesari.in", "title": "मुख्यमंत्री – Maharashtra Kesari – Marathi News Website", "raw_content": "\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n ‘या’ विद्यार्थ्यानं बनवला ‘माईकवाला मास्क’, चार्जिंग करुन करता येणार वापर\n मोठ्या पगाराची नोकरी सोडून महिला स्मशानात करतेय ‘हे’ काम\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\n‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन\n६० वर्षीय वृद्ध व्यक्ती अल्पवयीन तरूणीवर सतत दोन महिने करत राहिला बलात्कार अन्…\nकोरोना योद्धाच्या समर्थनार्थ आयटीबीपी जवानाने वाजवलं ‘हे’ गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ\nहृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ चेकपोस्टवरील अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, पहा व्हिडीओ\nTop news • पुणे • महाराष्ट्र • राजकारण\n“कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून ठाकरे मुख्यमंत्री पदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहेत”\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\n‘डेलकर यांच्या आत्मह.त्येसाठी कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांचं डेलकरांच्या मुलाला आश्वासन\nTop news • कोरोना • महाराष्ट्र • मुंबई\nमहाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार\nTop news • कोरोना • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\n…म्हणून उद्धव ठाकरेंनी अद्याप कोरोनाची लस घेतली नाही; अखेर कारण आलं समोर\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\nमुंबईतील नाईट लाईफवरुन देवेंद्र फडणवीस आ.क्रमक, राज्य सरकारवर टीका करत म्हणाले…\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\n मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना सोपवली ‘ही’ महत्वाची जबाबदारी, म्हणाले…\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\n“मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, ते राठोड सारख्या घाणेरड्या माणसाचा राजीनामा घेणाार”\nTop news • नागपूर • महाराष्ट्र • राजकारण\nफडणवीस यांनी चक्क ठाकरेंना दिल्या पुढील 50 वर्ष मुख्यमंत्री राहण्यासाठी शुभेच्छा म्हणाले…\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\nसोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिताच भाजप नेत्यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल\nTop news • महाराष्ट्र • मुंबई • राजकारण\nमराठा आरक्षणाचा ओबीसी आरक्षणावर काय परिणाम होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dhanlabh.in/2053", "date_download": "2021-06-14T15:18:03Z", "digest": "sha1:ONAZ3OD2JHLWIKF4ZAUIAUUTIRFLYBTD", "length": 11254, "nlines": 103, "source_domain": "dhanlabh.in", "title": "Diversified Equity Fund म्हणजे काय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nLarge Cap म्हणजे मोठ्या स्थिर असलेल्या कंपन्या. Mid Cap म्हणजे येत्या काही वर्षात मोठ्या उलाढालीकडे वाटचाल करीत असलेल्या कंपन्या व Small Cap म्हणजे काही वर्षातच Mid Cap व Large Cap या segment मध्ये जाऊ शकतील अश्या कंपन्या होत.\nया सर्व कंपन्यांमध्ये जे फंड आपली गुंतवणूक करतात त्या सर्व फंडांना “Diversified Equity Fund” असे म्हणतात. अशा फंडांना Flexi Cap फंड असेही संबोधले जाते. या फंडातील मुख्य उद्देश गुंतवणूक वृद्धी हा असला तरी Large Cap मधील गुंतवणूक स्थैर्य देते व Mid Cap मधील गुंतवणूक बहुतांशी वृद्धी देते.\n��ाही फंड आपली थोडी गुंतवणूक DEBT प्रकारात सुद्धा करतात व बाजारातील उतरणीच्या काळात फंड NAV कमी होणार नाही याचीही दक्षता घेतात. आज Sensex हा त्याच्या उच्चतमपातळीच्या आसपास आहे अशा वेळी गुंतवणूक करताना साधारणतः सावधानता पाळावी असा मतप्रवाह असतो. पण भारताची अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीत असल्याने असा धोका वाटण्याचे काही कारण नाही. GDP Growth चांगली आहे. बँकांचे NPA कमी करायच्या दृष्टीने योग्य ती पाऊले उचलली जात आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील वृद्धी वाढती नसून थोडीफार उतरतीच आहे असे दिसते. तसेच गेल्या वर्षभरात परदेशी गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली नाही. तसेच Domestic Institutional Investors भरपूर पैसा खरेदीसाठी घालताना दिसत आहेत. हे सर्व पाहता NIFTY लवकरच .१०००० ते .११००० ही पातळी महिन्याभरात किंवा येत्या सहा महिन्यात निश्चितच गाठणार आहे. येत्या जुलैपासून GST ची अंमलबजावणी होऊन करप्रणालीत सुसूत्रता असल्याने थोडाफार महागाई दर तात्पुरत्या प्रमाणात वाढला तरीही अनेक गोष्टी व करप्रणाली मध्ये उचित बदल झाल्याने अर्थव्यवस्थेला निश्चितपणे चांगली दिशा मिळेल असे चित्र आहे.\nम्हणून या स्थितीत Diversified Equity Fund मध्ये SIP करणे निश्चितच हितावह असून Lump sum गुंतवणूक सुद्धा अत्यंत चांगला परतावा देऊ शकेल असे म्हणणे चुकीचे होत नाही. या दृष्टीने Franklin India Flexi Cap फंड हा अत्यंत चांगला फंड गुंतवणुकीसाठी धनलाभ तर्फे सुचविण्यात येत आहे. तसेच याच प्रकारात ICICI Pru value Discovery फंड सुद्धा गुंतवणुकीसाठी अत्यंत चांगल्या स्वरूपाचा आहे असे गुंतवणूकदाराला सुचविण्यात येत आहे.\nमुदत विमा योजनेचे प्रकार\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्यु���्युअल फंड\nबचतीच्या व्यवस्थापनाचे पाच मार्ग\n“ वॉशिंग्टन सुंदर आणि शेअर बाजार ”\nआयसीआयसीआय प्रुडेन्शिअल multi asset fund\nमॅरिड वुमन प्रॉपर्टी (एमडब्ल्यूपी) अ‍ॅक्ट, १८७४\nप्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर रचनेतील बदल\nन चुकविता येणाऱ्या चार गोष्टी\nमुदत विमा योजनेचे प्रकार\nप्राथमिक बाजार (Primary Market)\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaggerytales.com/successfull-journey-of-jaggery-tales/", "date_download": "2021-06-14T15:48:57Z", "digest": "sha1:RL2CMS6M6KD226PA6WLI2YALTXMMI6E6", "length": 3939, "nlines": 82, "source_domain": "jaggerytales.com", "title": "JAGGERY TALES गुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास", "raw_content": "\nJAGGERY TALES गुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\nआम्ही उद्योजक युवा उद्योजक सोमनाथ शिंगारे JAGGERY TALESगुळाचा चहा यांचा यशस्वी प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10636/", "date_download": "2021-06-14T14:58:34Z", "digest": "sha1:R2BCWXWFTRX4CI33FMIBTB3ARJM55WKI", "length": 12657, "nlines": 83, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…? - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nबांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…\nPost category:इतर / बातम्या / बांदा\nबांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…\nबांदा – गडगेवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वज��त कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे नाव आहे. सदर कामगार ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर यांच्याकडे भाड्याने राहत होता. त्याच्या सोबत पत्नी, मुलगी व मुलगा होता. दोन्ही मुले आज सकाळी जोरजोराने आपल्या वडिलांना हाक मारत होती. हे ऐकून मकरंद तोरसकर यांनी खोलीच्या दिशेने धाव घेतली. मात्र, दरवाजाला आतून कडी होती. त्यामुळे तोरसकर यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता विश्वजित खाली कोसळलेला निदर्शनास आला. यावेळी पत्नी व मुले दुसर्‍या खोलीत होती. त्यांच्या खोलीला बाहेरुन कडी होती. विश्वजित याच्या छातीवर खोल जखमा आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञाताने त्याच्यावर खूनी हल्ला केल्याची शक्यता आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव हे सहकारी कर्मचारी समीर भोसले, अमोल बंडगर, संजय हुंबे, राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर हळदे, राजाराम कापसे, होमगार्ड विश्वजित भोगटे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. सावंतवाडी पोलीस उप अधीक्षक रोहिणी साेळंखे याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा पोलीसांचे श्वानपथकही घटनास्थळी आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील काही वेळेतच घटनास्थळी येत आहेत. मयताच्या शरीरावरील जखमा पाहता विश्वजित याचा घातपात असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. ोलीस तपासात अद्यापपर्यंत कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नाही पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करीत अाहेत. बांदा सरपंच अक्रम खान, ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर घटनास्थळी उपस्थित होते. बांदा पोलीसात या घटनेची अद्याप नोंद करण्यात आलेली नाही. सदर घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.\nवेंगुर्ला युवासेनेच्या शहर प्रमुखपदी सुयोग चेंदवणकर तर, उपशहर प्रमुखपदी जयेश परब यांची निवड..\nउप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अॅम्ब्युलन्स कंट्रोलरूम कार्यान्वित…\nइंग्लिश स्कूल पणदूरतिठा प्रशालेला परपेक्ट अॅकॅडमी क्लासेसची मदत..\nसिंधुदुर्गात आज नव्याने 98 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nबांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…\nसर्जेकोट येथे सापडले खवले मांजर ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात.....\nकाल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला शहरात पुन्हा घटना घडू नये.;संजू परब नगराध्यक्ष बसल्याने साळगावक...\nको���िड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री आणि अनेक सुपर पालकमंत्री\nपूर्वीच्या केंद्र सरकारप्रमाणे लसीकरण मोहीम राबवून देशातील नागरिकांना नाय द्यावा.;काँग्रेस जिल्हाध्य...\nकुडाळ तालुक्यातील हुमरस ग्रामविलगीकरण कक्षाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन.....\nकुडाळ तालुक्यातील नानेली ग्रामविलगीकरण कक्षाला आमदार वैभव नाईक यांनी दिली भेट.....\nउभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम.....\nवजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध.....\nवेंगुर्ले तालुक्यात गुरुवारी कोव्हिड पॉझिटिव्ह व्यक्ती संख्येत घट..\nउभादांडा येथे राबविण्यात आली रॅपिड व आरटीपीसीआर टेस्ट मोहीम..\nआज गुरूवारी कुडाळ तालुक्यात कोरोनामुळे ०७ जणांचा मृत्यू तर, १४५ नवे कोरोना रुग्ण सापडले..\nसर्वांनी सांघिकरित्या काम करून सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्त करावा .; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री आणि अनेक सुपर पालकमंत्री प्रत्येकाच्या \"अती-पॉझिटिव्हनेस\"मुळेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वोच्च\nसिंधुदुर्गात प्रथमच अरिना ऍनिमेशनच्या वतीने उद्द्या ५ जूनला सायंकाळी ४ वा. मॅट-पेंटिंग फोटोशॉप वेबिनारचे आयोजन..\nश्री सदगुरू भक्त सेवा न्यास संस्थेने गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप..\nपणदूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिका तालुक्याबाहेर नेण्याचा घातला जातोय \"घाट\" .;प्रसाद गावडे\nवजराट शाळा नं.१ येथे शिवसेना तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या प्रयत्नातून बोअरवेल उपलब्ध..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्���ा मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.digit.in/mr/news/software/android-p-with-deep-ai-integration-revealed-45552.html", "date_download": "2021-06-14T16:00:45Z", "digest": "sha1:CUTZSKZKFN5JL5BIF5YFL4IROYQLXM4T", "length": 12132, "nlines": 137, "source_domain": "www.digit.in", "title": "Google ने केली AI इंटीग्रेशन सह एंड्राइड P ची घोषणा, जाणून घ्या काय आहे नवीन | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nGoogle ने केली AI इंटीग्रेशन सह एंड्राइड P ची घोषणा, जाणून घ्या काय आहे नवीन\nGoogle ने एंड्राइड P साठी ओपन बीटा प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे आणि पहिल्यांदाच नॉन-गूगल फोन्स पण या प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकतील, ज्यात आगामी OnePlus 6 पण आहे.\nमंगळवारी रात्री झालेल्या मंगलवार Google I/O मध्ये कंपनी ने एक पेक्षा एक अनेक रोमांचक घोषणा केल्या आणि शेवटी पुढील एंड्राइड वर्जन ची झलक पण बघायला मिळाली. एंड्राइड च्या नवीन वर्जनला P कॉडनेम देण्यात आले आहे, पण हे माहीत नाही झाले की हा कोणत्या डेजर्ट च्या रुपात ओळखला जाईल. आता आपल्याला अंदाज लावण्याची गरज नाही की पुढील मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम मध्ये आपल्याला Google कडून काय मिळणार आहे.\nAI द्वारा संचालित OS ची सुरवात\nGoogle चे म्हणणे आहे की एंड्राइड P आर्टिफिशियल इंटेलिजेंस सोबत मूळ ऑपरेटिंग सिस्टम सुरू होईल. Google चे इंजीनियरिंग वाईस प्रेसिडेंट (एंड्राइड) Dave Burke ने सांगितले की बॅटरी लाइफ आता पर्यंत एक चिंतेचा विषय होता. एंड्राइड P चा AI चोप्स तुमच्या अॅप यूसेज पॅटर्न चे विश्लेषण करेल आणि CPU बिहेवियर आशा प्रकारे कण्ट्रोल करण्यवार लक्ष्य केन्द्रित करेल जेणेकरून गरजेचे अॅप्सच किंमती रिसोर्स वापरू शकतील. म्हणजे, Google AI चा वापर यूसेज पॅटर्न चा अभ्यास करण्यासाठी आणि CPU समायोजित करण्यासाठी करेल. Burke ने सांगितले इंटरनल टेस्ट मध्ये हा 30 टक्क्यांपर्यंत चांगली बॅटरी लाइफ ऑफर करण्यास सक्षम होता\nएंड्राइड P वर काम करणार्‍या इंजिनीरिंग टीम चे जास्त लक्ष ऑपरेटिंग सिस्टम यूजर्सना इंटरॅक्ट करण्यासाठी सोप्पी बनवण्यावर आहे. रुमर मध्ये असलेल्या नवीन जेस्चर-आधारित UI नेविगेशन सिस्टम बद्दल माहिती समोर आली आहे (आणि ही पर्यायी व्यवस्था आहे). एक युनीक रोटेशन कन्फर्मेशन सेटिंग देण्यात आली आहे ज्यातून तुम्ही प्रत्येक अॅप साठी रोटेशन प्रेफ���रेंस ठेऊ शकता आणि ही यूजर्सना वोल्यूम कण्ट्रोल सेट करण्याची परवानगी पण देते. आता जर तुम्ही वोल्यूम रॉकर हिट केल्यास एंड्राइड P रिंगर वोल्यूम ऐवजी डिफॉल्ट रूपाने मीडिया वोल्यूम एडजस्ट करेल. क्विक सेटिंग्स मेनूला पण पूर्णपणे नवीन लुक दिला गेला आहे. आता जर तुम्हाला कॉल आला तर त्याची पद्धत पण बदलली आहे कॉल आता क्विक सेटिंग्स पॅनल मध्ये वाइट बॉक्स प्रमाणे दिसतो.\nGoogle ला माहीत आहे की एक अशी पद्धत गरजेची आहे ज्याने लोक आपल्या फोन्स सोबत किती वेळ घालवतात ते मॉनिटर करता येईल. Google ने एक पाऊल पुढे टाकत यावर लक्ष दिले आहे की लोक आपल्या फोन्स मधील अॅप्स सोबत काय करतात, लोक कितीवेळा डिवाइस अनलॉक करतात आणि का करतात याची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासाठी एंड्राइड डॅशबोर्ड आहे, या टूल ने तुम्हाला समजेल की तुम्ही कशा प्रकारे आणि कशासाठी फोन वापरता. तुम्ही अॅप्स वर टाइमर पण सेट करू शकता ज्याने तुम्ही ते अॅप्स वापरण्याची वेळ नियंत्रित करू शकाल. एकदा प्री-डिफाइन टाइम लिमिट संपली की आइकॉन ग्रेस्केल होईल ज्याने तुम्हाला कळेल की तुमची लिमिट पूर्ण झाली आहे. Google ने एंड्राइड P मध्ये विंड डाउन मोड पण समाविष्ट केला आहे ज्याने अंधार झाल्यावर नाईट लाइट ऑन होईल आणि डू नॉट डिस्टर्ब टर्न ऑन होईल. तुम्ही निवडलेल्या झोपण्याच्या वेळी डिवाइस ची स्क्रीन ग्रेस्केल वर फेड होईल.\nऑपरेटिंग सिस्टम ला नवीन लुक देण्यासाठी तीन मोठया फीचर्स व्यतिरिक्त एंड्राइड P मध्ये विजुअल बदल पण केले आहेत. Google ने एंड्राइड P साठी ओपन बीटा प्रोग्राम ची पण घोषणा केली आहे आणि पहिल्यांदाच नॉन-गूगल फोन्स पण या प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकतील, ज्यात आगामी OnePlus 6 पण आहे.\nडिटेलने झेड-टॉक ऍप सह फीचर फोनची नवीन सीरीज केली सादर\nनवीन VIVO V17 झाला लॉन्च, जुन्या VIVO V17 PRO पेक्षा आहे किती वेगळा\nXIAOMI चे आगामी लॉन्च: POCO F2, MI MIX 4, REDMI K30 च्या लॉन्च डेट्स आल्या समोर\nXIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट\nRELIANCE JIO चे पाच सर्वात धमाकेदार प्रीपेड प्लान्स ज्यात मिळतो जास्त डेटा...\nAMAZON OPPO FANTASTIC DAYS SALE: ओप्पो स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची सुवर्ण संधी\nBSNL च्या RS 365 च्या प्लान मध्ये तुम्हाला मिळत आहे 60 दिवसांसाठी रोज 2GB डेटा\nAIRTEL च्या RS 599 च्या प्लान मध्ये मिळत आहे 2GB डेली डेटा आणि 84 दिवसांच्या वैधतेसह 4 लाखांचा INSURANCE COVER\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/pune-corona-update-07-06-2020/", "date_download": "2021-06-14T14:25:13Z", "digest": "sha1:GUISWKOBHVVOOFYIJVC5TTNZ6UXM57OZ", "length": 10124, "nlines": 122, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पुण्यात आज कोरोनाचे किती रूग्ण वाढले तर किती जणांना मिळाला डिस्चार्ज?, वाचा आकडेवारी", "raw_content": "बातमी जशी, आहे तशी...\nपुण्यात आज कोरोनाचे किती रूग्ण वाढले तर किती जणांना मिळाला डिस्चार्ज\nपुण्यात आज कोरोनाचे किती रूग्ण वाढले तर किती जणांना मिळाला डिस्चार्ज\nपुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाग्रस्तांचं प्रमाण देखील मोठं आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. आज मात्र नव्याने नोंद झालेले रूग्ण आणि बरे झालेले रूग्ण हे कमी प्रमाणात आहेत.\nपुण्यात आज दिवसभरात 159 रूग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळे आता पुण्याची एकूण रूग्णसंख्या 7881 वर पोहचली आहे.\nपुण्यात आता अ‌ॅक्टीव्ह रूग्णसंख्या 2484 एवढी आहे. तर आज दिवसरात 85 कोरोनाबाधित रूग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी गेलेले आहेत. तर दुर्देवाने आज 06 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, पुण्यात 209 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 50 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं,…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची…\nफडणवीस आध्यात्मिक पुस्तकं वाचा, मन:शांती लाभेल- हसन मुश्रीफ\n“मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या आमदारांना जनतेने चपलीने मारायला हवं”\n“एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेला मालेगाव कोरोनामुक्तीचा पॅटर्न म्हणून समोर येतोय”\nआत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना हे मोदींच्‍या वर्षपूर्तीचं वैशिष्‍टय- सुधीर मुनगंटीवार\nहात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, तर…- गिरीश महाजन\n‘या’ लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन\nराज्यात आज 3007 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना…\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी…\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”-…\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“मोदी सरकारनं जगाला दिलेली शिकवण आधी स्वतः अमलात आणावी”\n सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली ‘ही’ नवी लस कोरोना व्हेरिएंट्सवर 90% प्रभावी\nसुशांतच्या प्रोफाईलवरच्या त्या चित्राने सर्वांना हादरवलं, चित्रामागील थरारक कहाणी वाचून बसेल धक्का\n“अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या आजच्या भेटीची कल्पनाच नव्हती”- संभाजीराजे भोसले\nसंभाजीराजेंच्या आंदोलनाला उदयनराजेंचा ठाम पाठिंबा, म्हणाले….\n“तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक”, सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट\nछत्रपती शाहू महाराज आणि अजित पवारांच्या लक्षवेधी भेटीनंतर शाहू महाराज म्हणाले…\nराज ठाकरे यांच्या 53व्या वाढदिवसानिमित्त ‘या’ शहरात मिळतंय 53 रुपयांत एक लिटर पेट्रोल\n“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल\nउद्धव ठाकरे 5 वर्ष मुख्यमंत्री राहतील सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80/6094f6a0ab32a92da7e12dbe?language=mr&state=maharashtra", "date_download": "2021-06-14T14:43:55Z", "digest": "sha1:M6ULWHB6G5T5IHPOW3OLZFCYZ3FXN4TU", "length": 8838, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - यंदा मान्सून वेळेवर होणार दाखल १ जून केरळमध्ये हजेरी! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nयंदा मान्सून वेळेवर होणार दाखल १ जून केरळमध्ये हजेरी\n➡️ मे महिन्यात एकीकडे कोरोनामुळे चिंतेत असताना दुसरीकडे उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसामुळे नागरिक त्रस्त आहेत. पण या सगळ्यात बळीराजासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाहीतर चार महिन्यांत म्हणजेच जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ➡️ मान्सून विभागाच्या म्हणण्यानुसार, १० जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल तर १५ ते २० जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून हजेरी लावेल. यंदा नैऋत्य मॉन्सून सामान्यच्या ९८ टक्के राहील, असा अंदाज आहे तर 15 मे रोजी भारतीय हवामान विभाग पावसाचा पुढचा अंदाज सांगणार आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ➡️ पावसाळ्याआधी शेतीची अनेक काम सुरू झाली आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा वेळेवर दाखल होणार मान्सून हा शेतकऱ्यांसाठीदेखील लाभदायक असणार आहे. भारतातील सुमारे २०० दशलक्ष शेतकरी धान्य, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन यासारख्या अनेक पिके पेरण्यासाठी मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करतात. ➡️ यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे देशातील जवळपास ५० टक्के शेतीयोग्य जमिनीत सिंचनाची सुविधा नाही. यामुळे, कृषी उत्पादन भारताच्या अर्थव्यवस्थेच्या फक्त १४ टक्के आहे. खरंतर, या क्षेत्रात देशातील ६५ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहेत. भारताची लोकसंख्या सुमारे १३० कोटी आहे, म्हणजेच ५० टक्के लोकांना शेती व शेतकर्‍यांमध्ये रोजगार मिळाला आहे. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020क्लिक करा. संदर्भ -महाराष्ट्र टाइम्स.कॉम, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.\nहवामानखरीप पिककृषी वार्ताकृषी ज्ञान\n१३ ते १९ जूनपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता\n➡️ महाराष्ट्रावर रविवार (उद्या) दि. १३ पासून ते १९ जून पर्यंत हवेचा दाब १००० ते १००२ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल...\nहवामान अपडेट | डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )\n या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता\n➡️ रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 12 जून नंतरदेखील पावसाचा ध��का कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे....\nहवामान अपडेट | लोकमत न्युज १८\nकृषी वार्ताहवामानखरीप पिककृषी ज्ञान\nराज्यात ९९% पावसाची शक्यता\n➡️ राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी...\nहवामान अपडेट | डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5419/", "date_download": "2021-06-14T14:54:50Z", "digest": "sha1:IZJYXQU6KIWTJRXQMANNOHJDDWKBY5H7", "length": 9007, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ", "raw_content": "\nHomeदेश विदेशपेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\nपेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ\nनवी दिल्ली (वृत्तसेवा):- देशात रा आठवड्यात इंधनाच्रा दरात चौथ्रांदा वाढ करण्रात आल्राने शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्रा दरात विक्रमी वाढ झाली. पेट्रोलच्रा दरात प्रतिलिटर 29 पैसे तर डिझेलच्रा दरात प्रतिलिटर 34 पैसे वाढ करण्रात आली आहे.\nरा दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 92.34 रुपरे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 82.95 रुपरे इतका झाला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, मध्र प्रदेशातील काही शहरांमध्रे इंधनाच्रा दराने अगोदरच शंभरी पार केली आहे. मुंबईत आता पेट्रोलचा दरप्रतिलिटर 98.65 रुपरे तर डिझेलचा दर प्रतिलिटर 90.11 रुपरे इतका झाला आहे.\nदोन दिवसाला पेट्रोल-डिझेलचे भाव वाढू लागले\nसत्तेमध्ये येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करू, असे आश्‍वासन दिले होते मात्र सत्तेत आल्यानंतर इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच गेले. मोदी यांचे आश्‍वासन किती फेक होते हे आता दिसून येऊ लागले आहे. पाच राज्यातल्या निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव आणखीन वाढवण्यात आले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहे. आधीच कोरोनामुळे व्यवसाय बसले, सामान्य माणूस मेटाकुटीला आला आणि अशा संकटाच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याऐवजी केंद्र सरकार इंधनाचे भाव दोन दिवसाला वाढवत असल्याने जनतेत भाजप सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleबीड शहरातील अनेक भागात महिन्यातून दोनदाच होतोय पाणीपुरवठा\nNext articleगेवराई शहरात दुपारपर्यंत 56 कारवाया\nमहाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांवर पंतप्रधान सकारात्मक निर्णय घेतील, पंतप्रधान मोदी- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास बैठक\nइंधन दरवाढीच्या निषेधार्थ बीडमध्ये कॉंग्रेसची निदर्शने\nजून महिन्यात 12 कोटी लस उपलब्ध होणार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10349/", "date_download": "2021-06-14T14:28:53Z", "digest": "sha1:6447LPIFS6O2O2LOP7JDXNOOIFAI34KO", "length": 9296, "nlines": 86, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "शामसुंदर परब यांचे निधन - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nशामसुंदर परब यांचे निधन\nPost category:बातम्या / मसुरे\nशामसुंदर परब यांचे निधन\nबांदिवडे पालयेवाडी येथील सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व जेष्ठ हौशी रंगभूमी कलाकार\nश्री. श्यामसुंदर हरिश्चंद्र परब (७५ वर्ष) यांचे\nराहत्या घरी आकस्मिक निधन झाले. त्यांना सामाजिक कार्याची खूप आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, तीन भाऊ, भावजयी,दोन बहिणी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत परब यांचे ते बंधू होत.\nआंजिवडे येथील कृष्णा पंदारे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..\nसिंधुदुर्गात आज नव्याने दोन कोरोना पॉझिंटिव्ह रुग्ण तर एकाचा मृत्यू..\nवाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत तुषार दळवी सोहम गावडे प्रथम\nसावंतवाडी शहरात कोरोना प्रतिबंधक उपक्रम संजू विरनोडकर टिंमचे कार्य..\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nशामसुंदर परब यांचे निधन\nवेंगुर्ले कोरोना केअर सेंटरला वाँशिंगमशिन व इतर साहित्य प्रदान...\nराज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली वेंगुर्ले नगरपरिषदेस भेट.....\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.....\nसिंधुदुर्गातील सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी सामंजस्य करार\nनुकसानग्रस्तांना आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल.;पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार...\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील य...\nराज्यकर्त्यांनी जिल्हातल्या इतरत्र भागातही त्याच तुलनेत लक्ष देण्याची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा...\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप.....\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी.....\nआज शनिवारी कुडाळमद्धे कोरोनाचे १८१ रुग्ण सापडले..\nशिवसेनेच्या वतीने कुडाळ मद्धे सिमेंटच्या पत्र्याचे वाटप..\nसिंधुदुर्गात आज नव्याने सापडले 293 कोरोना बाधित रुग्ण तर,10 जणांचा कोरोनाने मृत्यू..\nमहाविकास आघाडी सरकार आपद्ग्रस्तांच्या पाठीशी सहकार व पणन मंत्रीबाळासाहेब पाटील यांचे आश्वासन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी…\nकोळंब सर्जेकोट येथे घरांच्या नुकसानीची आ.वैभव नाईक यांनी केली पाहणी..\nनुकसानग्रस्तांना आठवड्याभरात मदत वाटप सुरू होईल.;पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार\nदेवेंद्र फडणवीस यांनी केली देवगड कुणकेश्वर येथील नुकसानीची पहाणी..\nवेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ४० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nराज्यकर्त्यांनी जिल्हातल्या इतरत्र भागातही त्याच तुलनेत लक्ष देण्याची गरज.;मनसेचे प्रसाद गावडे यांचा कुडाळ येथे टोला..\nमोदी संवेदनशील आहेत, ते महाराष्ट्रालाही मदत करतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विश्वास..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10745/", "date_download": "2021-06-14T15:08:56Z", "digest": "sha1:CMNOPA2CO6OCO64AWOQTV4XOTYLAK7KA", "length": 11039, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप… - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nराष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…\nPost category:बातम्या / राजकीय / वेंगुर्ले\nराष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…\nजिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पोष्ट कर्मचारी यांचा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांनी संसर्गाबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे.सर्दी पडसे झालेला रुग्ण न्युमोनिया होऊन कोरोना विषाणूला जास्त बळी पडतो हे टाळण्यासाठी अर्सेनीक अल्बम३०हे होमिओपॅथीक औषध जास्त परिणामकारक ठरते.असे प्रतिपादन वेंगुर्ले पोष्ट येथे पोस्ट अधिकारी धोंडु सावंत यांच्या कडे औषध वितरण करताना राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष होमिओपॅथीतज्ञ डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.\nयावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक व ग्रामविकास विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी पक्ष व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे आपण औषध वितरण करत असल्याचे डॉ. लिंगवत यांनी सांगितले.\nयावेळी राष्ट्रवादी वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल पोष्ट कर्मचारी उपस्थित होते.\nआप्पा, तुमच्या प्रेरणेतून दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, धनंजय मुंडेंचा आठवणींना उजाळा\nआता घरच्या घरीच करता येईल कोरोना चाचणी..\nवेंगुर्ला तालुक्यात ३ व्यक्तींचा कोव्हीड १९ अहवाल पॉझिटिव्ह..\nअनुदान थकल्याने ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nराष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…...\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nदोडामार्ग-आंबेली येथे कोविड १९ लसीकरणास.....\nवेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद.....\nविश्व हिंदु परिषदेकडून वेंगुर्ले नगरपरिषदेला पीपीई कीट व मास्क प्रदान.....\nतुळस गावात घरोघरी शोषखड्डयांचा शुभारंभ.....\nपरुळेबाजार ग्रामविलगीकरण कक्षास जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट.....\nआ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका...\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन...\nहिवाळे प्रा.आ.केंद्राला आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर.....\nआचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..\nकुडाळ तालुक्यातील पावशी गावात उद्द्या ०९ जूनपासून कडक लॉकडाऊन..\nसिंधुदुर्गात आज कोरोनाचे नवे ६५५ रुग्ण तर,कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू..\nवेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात पहिला सुसज्ज ४० बेड ग्रामस्तरिय विलगिकरण कक्ष सुरू..\nदोडामार्ग मध्ये मतदानाच्या दोनदिवस अगोदर झालेली भूमिपूजने पूर्ण झाली की जनतेची दिशाभूल केली\nवेंगुर्ले तालुक्यात दोन दिवसात ११५ कोरोना रुग्णांनची नोंद..\nसाकेडी येथे ग्रामविलगीकरण कक्षाचे जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते लोकार्पण..\nकोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच नेरूर घोघळवाडी येथील एकाची आत्महत्या.;कुडाळ पोलिस ठाण्यात नोंद..\nकुडाळ तालुक्यातील हिर्लोक,कडावल,कसाल प्रा.आ. केंद्राला आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान..\nआ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून जिल्हा खनिकर्म अंतर्गत मसुरे प्रा. आ. केंद्रासाठी नवीन रुग्णवाहिका मंजूर..\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली कर��यर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-2-2599/", "date_download": "2021-06-14T15:49:00Z", "digest": "sha1:JUOUMOWZN5M5YF4BU7VBB5PCEWY2IETX", "length": 4444, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - नागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर 'पोलीस शिपाई' पदांच्या ८९ जागा - NMK", "raw_content": "\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ८९ जागा\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘पोलीस शिपाई’ पदांच्या ८९ जागा\nनागपूर ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील ‘पोलीस शिपाई’ पदांच्या एकूण ८९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१७ आहे. (सौजन्य: विद्यार्थी स्टडी सर्कल, जाफ्राबाद, जि. जालना.)\nकेंद्रीय लोकसेवा आयोग मार्फ़त ‘नागरी सेवा परीक्षा- २०१७’ जाहीर\nठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या २७३ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय क��्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5726/", "date_download": "2021-06-14T15:42:53Z", "digest": "sha1:7LVWNJJR65LWIKFTU7LY733HJEYYGTV3", "length": 9130, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रमुंबईसंभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट\nसंभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट\nमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवारांना एकत्र आणण्याची केली विनंती\nमुंबई (रिपोर्टर): मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे महाराष्ट्र दौर्‍यावर असून आरक्षणप्रश्नी आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी पवारांकडे एक विनंती केली आहे.\nसंभाजीराजे यांनी आज सकाळी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे त्यांची भेट घेतली. संभाजीराजे व पवारांमध्ये १५ मिनिटं चर्चा झाली. या नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती संभाजीराजेंनी पवारांना केली आहे.\n’तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. सर्व नेत्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleपदोन्नती आरक्षण रद्द : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ठरणार वादळी\nNext article१९७ सडकफिर्‍यात दोन पॉझिटिव्ह\nपरंपरा टिकावी पण कुंभमेळ्याची पुनराव���त्ती नको वारकर्‍यांसह भाजपाच्या मागणीवर अजित पवारांची भूमिका\n महाविकास आघाडी पाच वर्षे टिकणार; शरद पवारांचा विश्वास\nदुध आणायला गेले आणि मागे क्षणात संपलं कुटुंब ६ मुलांसह १० जणांचा मृत्यू\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/mulching-paper-suitable-for-crops-save-waters/", "date_download": "2021-06-14T15:46:13Z", "digest": "sha1:EKK2Q3ODNQMXIKZVAWQHFBWW2XSDHHL6", "length": 15235, "nlines": 108, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "पिकांसाठी उपयुक्त आहे Mulching paper; करते पाण्याची बचत", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nपिकांसाठी उपयुक्त आहे Mulching paper; करते पाण्याची बचत\nसध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या बहुतेक भागातील शेतकरी विशेषतः जळगाव, धुळे, नासिक अहमदनगर तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी विशेषतः फळबागांसाठी तसेच भाजीपाला व अन्य पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर करताना दिसतात. कारण मल्चिंग पेपरचा वापर हा अनेक दृष्टीने फायदेशीर आहे. पण मल्चिंग पेपर वापरताना बरीचशी काळजी घ्यावी लागते. व्यवस्थितपणे पाण्याचे नियोजन करावे लागते याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक असते.\nमल्च फिल्मची निवड कशी करावी-\nमल्चिंग पेपर हे वेगवेगळ्या रंगांमध्ये, आकारामध्ये असतात. रंग, जाडी, आकार इ. गोष्टींचा विचार करून पिकांच्या गरजेनुसार मल्चिंग पेपरची न��वड करावी लागते. उदा. भुईमूग पिकासाठी जर मल्चिंग पेपर वापरायचे ठरवले तर सात मायक्रॉन जाडीचा पेपर वापरायचा असतो. एक वर्षाच्या कालावधीची पिके असतील तर २० ते २५ पंचवीस मायक्रॉन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते. मध्यम कालावधीच्या पिकांसाठी ४० ते ५० मायक्रॉन जाडीचा व बहुवार्षिक पिकांसाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरणे फायद्याचे असते.\nमल्चिंग पेपर कसा वापरावा-\nज्याठिकाणी किंवा ज्यापिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्यावेळी प्रथम संबंधित पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.\nबेड तयार करताना माती, दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त बेड तयार करावे.\nबेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्‍यानंतर पेपर बेडवर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.\nविविध पिकांच्या लागवड अंतर वेगवेगळे असते त्या लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरवली जाते.\nआपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढा पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.\nमल्चिंग पेपर वापरतांना घ्यावयाची काळजी\nमल्चिंग पेपर अंथरतांना सर्वात जास्त लक्ष तापमानावर द्यायचे म्हणजे उन्हाचे प्रमाण जास्त असेल व वातावरणात तापमान जास्त असेल तर अशावेळी पेपर अंथरू नये. कमी ऊन असताना शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पेपर अंथरावा.\nपेपर फिल्मला छिद्रे पाडत असताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. कारण छिद्रे पाडत असताना ठिबक नळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मल्चिंग पेपरला छिद्रे पाडत असताना ते छिद्रे एक समान असावेत व छिद्रे पाडतांना पेपरला छिद्र पडू नये याची काळजी घ्यावी. शक्यतो छिद्र पाडताना ते मलचिंग ड्रिलच्या साह्याने पाडावे. त्यामुळे छिद्र एकसारखे व पेपर ही फाटत नाही.\nबेडवर मल्चिंग पेपर अंथरल्या पूर्वी ठिबक च्या नळ्या टाकाव्यात कारण बऱ्याचदा भाजीपाला पिकांसाठी ठिबक सिंचनाची आवश्‍यकता असते. भुईमूग सारख्या पिकांसाठी तुषार सिंचनाचा वापर करू शकतात.\nमल्चिंग पेपर वापरण्याचे फायदे\nउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे आपल्याला उपलब्ध पाण्यात नियोजन करावे लागते. मल्चिंग पेपर असेल तर पाण्याचे बाष्पीभवन पूर्णतः थांबते व पाण्याची बचत होते. त्यामुळे बाष्प���भवनामुळे जमिनीच्या वरच्या भागात होणारे क्षारांचे संचयन थांबते.\nखतांच्या एकूण मात्रेत बचत होते कारण मल्चिंग पेपरमुळे खत पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते.\nजमिनीत होणाऱ्या हानिकारक सूक्ष्मजीवांची वाढ थांबते.\nमल्चिंग पेपरमुळे तण वाढू शकत नाही कारण पेपरमुळे तळापर्यंत सूर्य प्रकाश पोहोचत नाही, त्यामुळे तणांची वाढ होत नाही व त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.\nजमिनीचे तापमान वाढल्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होते.\nमल्चिंग पेपर आच्छादनाच्या खाली सूक्ष्म वातावरण निर्मिती होते. ज्यामध्ये कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण अधिक असते.\nमातीला व पिकांना आवश्‍यक असलेल्या सूक्ष्मजीवांची वाढ होते.\nजमिनीचे मौलिक गुणधर्म सुधारतात उगवण दोन-तीन दिवस लवकर होते.\nभुईमुगाचा सारख्या पिकात मुळांवरील गाठीचे प्रमाण वाढते.\nपावसाळ्यात पावसामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.\nत्यामुळे शेतकऱ्यांनी कमी खर्चिक असलेल्या मल्चिंग पेपरचा वापर करून अधिक उत्पादन वाढ करण्याच्या दिशेने एक पाऊल टाकावे जेणेकरून कमी उत्पादन खर्चात अधिक उत्पन्न मिळेल.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या जीवामृत वापरण्याचे फायदे व कृती\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nअसे करा वांग्यातील मर आणि करपा रोगाचे नियंत्रण\nमृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्���ास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/corona-effect-pulses-demand-increased-by-30-percent/", "date_download": "2021-06-14T15:04:58Z", "digest": "sha1:CMLCSAUBDL6YUG2CW7XBJJHD25ORNSIW", "length": 10674, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Corona Effect : जागतिक पातळीवर डाळींच्या मागणीत ३० टक्क्यांनी वाढ", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nCorona Effect : जागतिक पातळीवर डाळींच्या मागणीत ३० टक्क्यांनी वाढ\nकोरोनामुळे अनेक उद्योग डबघाईला येत आहेत. यादरम्यान डाळ उद्योगाला मात्र भरभराटीचे दिवस आले आहेत. जागतिक पातळीवर डाळींचा मागणीत वाढ झाल्याने जळगावहून निर्यात होत असलेल्या डाळ उद्योगात ३० टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योजकात सामाधनाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे. मांसाहार केल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी भीती पसरल्याने जागतिक पातळीवर अनेकांनी मांसाहार कमी केला आहे. अनेकांनी शाकाहार घेणे पंसत केले आहे. डाळींमध्ये पोषक घटक आणि सुरक्षित आहार म्हणून भारतीय डाळींकडे पाहिले जात असल्याने त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर डाळींच्या मागणीत वाढ झाली आहे.\nजालाना कृषी उत्तन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मृग बहाराची मोसंबी विक्रीसाठी आली आहे. परंतु बाजारात मात्र मोसंबीचे दर घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावाने मोसंबीचा भाव कमीत कमी 600 ते जास्तीत जास्त 1200 रुपये क्विंटलवर आला आहे. सध्याच्या काळात या बहाराला मार्केटमध्ये मोठी मागणी असते. मात्र कोरोनामुळे ही मोसंबीचे दर गडगडले आहेत. मोठे कष्ट करुन पिकवलेल्या मोसंबीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. जालन्याच्या मोसंबीला दिल्ली, जयपूर, हरियाणासह उत्तरेकडील अनेक राज्यात मोठी मागणी असते.\nमात्र कोरोनाचा प्रभावाने स्थानिक मार्केटमध्ये उत्साह नसल्याने तेथील मोठ्या व्यापाऱ्यांनी जालन्याच्या मोसंबीकडे पाठ फिरवली आहे. परिणामी स्थानिक बाजार पेठेच्या भरवशावर येथील खरेदीदारांची संख्या रोडावली आहे. जालना बाजार समितीमध्ये अडीचशे ते तीनशे क्विंटल मोसंबीची आवक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी एबीपी माझा या वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीनुसार अशा स्थितीला कोरोनाचा प्रभाव कारणीभूत आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळणे अशक्य असले तरी भविष्यात भाव वाढण्याची आशा आहे. चार महिन्यांपुर्वी मोसंबीच्या आंबिया बहराला ४५०० रुपये क्किंटल एवढा उच्च भाव मिळाला होता.\njalna sweet lime jalna agriculture market जालना जालना कृषी बाजार समिती मोसंबी कोरोना व्हायरस Coronavirus pulses डाळी\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1197534", "date_download": "2021-06-14T15:33:00Z", "digest": "sha1:KNEMZADYMTBFZJVISCPRSYSN7PW47O74", "length": 3581, "nlines": 71, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"माधव गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"माधव गडकरी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:५१, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती\n८४० बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n११:३७, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने \n११:५१, २९ ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने \n* असा हा महाराष्ट्र भाग १ : पहिली आव्रुत्ती १९६५, दुसरी आव्रुत्ती १९८८\n* चॉफेर भाग २ : १९८८\n* चॉफेर भाग ३ : १९८९\n* कुसुमाग्रज गॉरव : १९८९\n* चिरन्तनाचे प्रवासी : १९९२\n* गाजलेले अग्रलेख : १९९२\n* निर्धार ते लोकसत्ता : १९९३\n* द्रुष्टिक्षेप भाग १ : १९९५\n* द्रुष्टिक्षेप भाग २ : १९९६\n* द्रुष्टिक्षेप भाग ३ : १९९६\n* चॉफेर भाग ४ : १९९६\n* अष्टपॅलू आचार्य अत्रे : १९९७\n* चॉफेर भाग ५ : १९९८\n* गुलमोहराची प्पने : १९९९\n* प्रतिभेचे पन्ख लाभलेली माणसे : २००१\n* निफाडकर गडकरी : २००१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-saamana-editorial-slams-bjp-chandrakant-patil-jp-nadda-statement-mahavikas-aghadi", "date_download": "2021-06-14T15:11:40Z", "digest": "sha1:VD5D437GW2FTUYSGUWAYSFOKS6GJCPWD", "length": 22359, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शूSSS शांतता राखा! , 'त्या' वक्तव्यावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं", "raw_content": "\nसामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जायला तयार आहोत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची शिवसेनेनं आजच्या अग्रलेखात खिल्ली उडवली आहे.\n , 'त्या' वक्तव्यावरुन शिवसेनेनं भाजपला डिवचलं\nमुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखात पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. राज्याच्या हितासाठी शिवसेनेसोबत जायला तयार आह��त, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याची शिवसेनेनं आजच्या अग्रलेखात खिल्ली उडवली आहे. राज्याचे हित म्हणजे नक्की काय भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले म्हणजे राज्याचे हित, अन्यथा नाही, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. तसंच भाजपची मगरमिठी स्वीकारली म्हणजेच राज्याचे हित या भ्रमात कुणी राहू नये, असा इशाराही भाजपला देण्यात आला आहे.\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राज्यात स्वबळावरील सरकार आणण्याच्या तयारीला लागण्याचे निर्देश राज्यातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिले. भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीका केलीय.\nविरोधी पक्षाने आक्रमक व्हावं, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा आक्रमणाला वेळ आहे, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केला.\nआजच्या अग्रलेखात काय म्हटलंय\nमहाराष्ट्रासारख्या राज्यात मनासारखे राजकारण घडले नाही म्हणून राज्याच्या अस्तित्वावरच शिंतोडे उडवायचे हा उद्योग बरा नव्हे नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा नड्डा म्हणतात, ‘‘स्वबळावर सत्ता आणू. आक्रमक व्हा’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ भाजपने स्वपक्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा’’ त्याच वेळी देवेंद्र फडणवीस ठसक्यात सांगतात, ‘‘ठाकरे सरकारला अस्तित्वच नाही.’’ भाजपने स्व��क्षातील वैचारिक गुंता सोडवल्याशिवाय त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मनातले विचार कृतीत उतरणे कठीण आहे, असे एकंदरीत दिसते. प्रयत्न करून, जोरजबरदस्ती करून, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पाडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो. तसा तो उडालेला दिसत आहे खरा. विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे, पण स्वतःच निर्माण केलेल्या गुंत्यात फसून आरडाओरड करू नये. नड्डा हे संवेदनशील नेते आहेत. असा गोंगाट त्यांना चालत नाही. शूSSS शांतता राखा\nविरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.\nभाजपने आक्रमणाच्या तोफा फक्त महाराष्ट्रातच उडवल्या असे नाही. मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांडय़ास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.\nनड्डा यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करणारे त्यांचे भाषण अभ्यासपूर्ण केले, पण त्यांनी सत्य सांगितले नाही. ‘‘महाविकास आघाडी सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून आपली कमाई करणे एवढाच त्यामागे हेतू आहे,’’ असा टोला श्री. नड्डा यांनी मारला. भारतीय जनता पक्ष सध्या जे राजकारण करीत आहे ते असे कोणते परमार्थाचे लागून गेले आहे\nमध्य प्रदेशात त्यांनी सरकार पाडले ते काय संतसज्जनांचा मेळा जमवून नक्कीच पाडले नाही. राजस्थानमध्येही मंत्रोच्चार वगैरे करून तेथील सरकार अस्थिर केले नाही, तर सरळ सरळ पैशांचा वारेमाप वापर करून आवश्यक ते बहुमत विकत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रावर टीका करण्याआधी हे सत्य स्वीकारले पाहिजे.\n'ऑपरेशन कमळ' वर शरद पवारांनी दिलं उत्तर म्हणाले...\nमुंबई- कर्��ाटक, मध्यप्रदेशापाठोपाठ आता राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून वारंवार सरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू आहे. राष्ट\nनव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली; मुहूर्त कोणी मांडू नयेत, शिवसेनेचा भाजपवर पलटवार\nमुंबईः गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे भाष्य केले होते. यावर आता शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. शिवसेनेचे मुखपत्र\nभाजपने दाखवली ताकद; बैठकीला तब्बल 'एवढे' आमदार हजर\nमुंबई : महाराष्ट्रात सध्या चालू असलेले सत्तानाट्य थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच भारतीय जनता पक्षाने आमदारांची बैठक घेतली असून बैठकीला भाजपचे विधानसभेचे 118 ( भाजप आणि अपक्ष आमदार) तर 19 विधानपरिषद आमदार उपस्थित असल्याचा भाजपकडून दावा करण्यात आला आहे.\nभाजपने दिली 'या' चार नेत्यांना विशेष जबाबदारी\nमुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्य हे काही थांबण्याचे नाव घेत नसतानाच भारतीय जनता पक्षाने मात्र काहीतरी वेगळी योजना आखली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याव\nचंद्रकांत पाटील यांना भाजपकडून मोठा धक्का; पद जाणार\nमुंबई : भारतीय जनता पक्ष चंद्रकांत पाटील यांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार असून नवीन प्रदेशाध्यक्षाची घोषणा 31 डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक झाली असून या ब\nआमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही; चंद्रकांत पाटील यांचा टोला (व्हिडिओ)\nमुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. महायुतीचे प्रमुख घटक पक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपद आणि खाते वाटपावरून सध्या वाद सुरू आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, ए���मेकांचे आमदार पळवण्याची भीतीही वाटू लागली आहे. यासगळ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद\nVideo ; भाजपच्या आंदोलनाला परभणीत राष्ट्रवादीचे असे प्रत्युत्तर\nपरभणी ः भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनास उत्तर देण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने पक्ष कार्यालयासमोर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिमांना काळे फासो आंदोलन करण्यात आले. शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा का\nगृहीत नका धरू... (श्रीराम पवार)\nराजकारण प्रवाही असतं, तिथं कायमचं काहीच नसतं याची जाणीव महाराष्ट्र आणि हरियानाच्या निकालांनी पुन्हा एकदा करून दिली आहे. जमिनीवर समीकरणं बदलत असतात त्याचा अंदाज ‘पन्नाप्रमुखी’ बांधणीतून, समाजमाध्यमी कल्लोळातून येतोच असं नाही असं हा निकाल सांगतो. ‘लोकांना गृहीत धरू नका’ असा धडाच एका अर्थानं\nआठवड्याभरात भाजपाला पडणार भगदाड, भाजप नेते शिवसेनेत येण्यास उत्सुक - नवाब मलिक\nमहाराष्ट्र भारतीय जनता पक्षात मोठे बदल होणार आहेत अश्या चर्चा आहेत. देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाऊ शकतात, तर इथे राज्यात चंद्रकांत पाटलांच्या गळ्यात विरोधीपक्षनेतेपद आणि पंकजा मुंडे यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपद जाऊ शकतं अशा चर्चा आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि\n...भाजपची एकहाती सत्ता येईल\nनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केला. भाजपच्या वतीने १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवशी राज्य परिषद अधिवेशनाचे नेरूळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9420/", "date_download": "2021-06-14T15:44:37Z", "digest": "sha1:HJ6LVX6WDIOGJG6MPDJZ2VVERPVBHWUD", "length": 9380, "nlines": 84, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "दोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका… - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nदोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका…\nPost category:इतर / दोडामार्ग / बातम्या\nदोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका…\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बं�� घालून दिले असून देखील दोडामार्ग शहरामध्ये विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालणे अतिशय आवश्यक आहे,हेच कारण लक्षात घेता\nपोलीस प्रशासनाने आज गुरुवारी १७ जणांवर कडक कारवाही करत ३४oo रुपयांचा दंड पोलीस कॉन्स्टेबल – आशिष लवानदरे, स्वप्नील पांगम, महिला पोलीस कॉन्स्टेबल हरमलकर यांनी कारवाही करत दंड वसूल केला.\nफक्त 330 रुपये खर्च करून मिळवा 2 लाख रुपये, जाणून घ्या कसा होणार फायदा\nसिंधुदुर्गमधील भातपीक नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा.; ना.दादा भुसे\nपरतीच्या पावसामुळे घारपी परिसरातील नाचणी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव.\nबेमुदत उपोषणास बांदिवडे ग्रामपंचायतचा पाठिंबा \nअभिप्राय द्या..\tCancel reply\nदोडामार्ग मध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा दणका......\nवेंगुर्ला तालुक्यात गुरुवारी ६ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह...\nवेंगुर्ला भटवाडी येथील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू.....\nकुडाळ तालुक्यात गुरूवारी सापडले 26 कोरोना रुग्ण.....\nकेळुस येथे आग लागून आंबा कलमांचे ३२ हजार रु.नुकसान.....\nकुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण.....\nडुकरा साठी ठेवलेल्या हातबाॅंब मुळे कुत्र्याचा मृत्यू.;आचरा येथील घटना...\nतो' आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा...\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुडाळमद्धे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद.....\nवालावल कोडबसवाडी येथील घरावर माड पडुन घराचे नुकसान झाल्याने मदत मिळावी.;अतुल बंगे यांची मागणी.....\nडुकरा साठी ठेवलेल्या हातबाॅंब मुळे कुत्र्याचा मृत्यू.;आचरा येथील घटना\nकुडाळमद्धे शिवसेच्यावतीने मोफत शिवभोजन थाळी सुरू.;तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी माहिती..\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी कुडाळमद्धे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद..\nमालवण शहरासह तालुकात स्फोट सदृश आवाज.;स्फोट की भूकंप याबाबत उलटसुलट चर्चा…\nतो' आवाज नौदलाच्या प्रात्यक्षिकांचा.;सुरक्षा यंत्रणेकडून दुजोरा\nकुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज मंदिराचे नुतनीकरण..\nवालावल कोडबसवाडी येथील घरावर माड पडुन घराचे नुकसान झाल्याने मदत मिळावी.;अतुल बंगे यांची मागणी..\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त मालवण शहरात विविध संघटना कडून अभिवादन..\nकेळुस येथे आग लागून आंबा कलमांचे ३२ हजार रु.नुकसान..\nमनात खळबळ माजवणारे प्रश्न खरंच करोना वाढलाय कि त्यामागे रॅकेट आहें हेच समजून येत नाही.;अॅड.विवेक मांडकुलकर\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.matrubharti.com/book/19875161/book-review-the-modern-science-and-the-spirituality", "date_download": "2021-06-14T14:26:11Z", "digest": "sha1:KERCOBRY65VRJ5YAFWJ4PTMZQMPPHLNJ", "length": 7480, "nlines": 136, "source_domain": "marathi.matrubharti.com", "title": "पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म Shashikant Oak द्वारा पुस्तक पुनरावलोकने में मराठी पीडीएफ", "raw_content": "\nपुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म Shashikant Oak द्वारा पुस्तक पुनरावलोकने में मराठी पीडीएफ\nपुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म\nपुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म\nShashikant Oak द्वारा मराठी पुस्तक पुनरावलोकने\n15 Jul 2014 - 10:32 pm पुस्तक परिचय – विज्ञानाच्या दृष्टीकोनातून चार्वाकवाद आणि अध्यात्म लेखक– प्राचार्य (नि) अद्वयानंद गळतगे. मोबाईल क्रमांक –०990200258 वेदान्तविवेक प्रकाशन. भोज, जि. बेळगाव कर्नाटक.591263. पाने- 156. किंमत – रु. 150/-. हे पुस्तक पुर्वीविविध ...अजून वाचाप्रसिद्ध झालेल्या लेखाचा संग्रह आहे. लेखांचे विषय वेगवेगळेअसले तरी सर्वांचे सूत्र विज्ञान हेच आहे. अध्यात्मात विज्ञान कुठे आले असा काही जणांना प्रश्न पडेल. विज्ञानम्हणजे पाश्चात्यांचे आधुनिक भौतिक विज्ञान अशी अनेकांची समजूत आहे. पण वस्तुतःसत्यशोधन���च्या पद्धतीला विज्ञान असे म्हणतात. या अर्थाने विज्ञान शब्द आपल्या प्राचीनऋषिमुनींनी उपनिषदातून फार पुर्वीचा वापरला आहे. अतींद्रिय सत्य बुद्ध्यातीतअसूनही भौतिक विज्ञानाने त्याचे ज्ञान बुद्धिला (तात्विक व अप्रत्यक्ष कमी वाचा\nमोबाईल वर डाऊनलोड करा\nसर्वोत्तम मराठी कथा | मराठी पुस्तके PDF | मराठी पुस्तक पुनरावलोकने | Shashikant Oak पुस्तके PDF\nमराठी अन्न आणि कृती\nगूगल सह लॉग इन करा\nगूगल सह लॉग इन करा\nलॉगिन करून आपण मातृभारतीच्या \"वापरल्या गेलेल्या संज्ञा\" आणि \"गोपनीयता धोरण\" यांना सहमती देता\nअप्प डाउनलोड करायची लिंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/current-leader-of-opposition-devendra-fadnavi/", "date_download": "2021-06-14T14:52:45Z", "digest": "sha1:FBHFVYWNCYAG4HUKWNF5IWEQOLV3YC2P", "length": 8957, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Current Leader of Opposition Devendra Fadnavi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50…\nनाथाभाऊंचा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘मला एकाच व्यक्तीनं छळलं, ते म्हणजे देवेंद्र…\nजळगाव : पोलासनामा ऑनलाइन - मागील तीन दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हल्ला चढवत आहेत. आज खडसे यांच्यावरील पुस्तक प्रकाशानानंतर त्यांनी…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nपुणे शहर काँग्रेस तर्फे छत्री मोफत दुरुस्ती उपक्रम\nशेतकरी बांधवांनो पेरणी करताय थोड थांबा, कृषी विभागाने केले…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले –…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन,…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या …\nतेलंगनाच्या मुख्यमंत्र्याने कोरोना दरम्यान IAS अधिकार्‍यांसाठी खरेदी…\n10 मिनिटात 2 कोटींचे झाले 18 कोटी, राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा \n पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, नांदेड जिल्ह्यातील घटना\nस्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाईला लागणार ब्रेक,…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,442 नवीन रुग्ण, तर 7,504 जणांना डिस्चार्ज\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास प्रारंभ; उपक्रम सामाजिक जाणीव व्यक्त करणारा – किरण मोघे\nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/facial-recognition-system-development/", "date_download": "2021-06-14T15:10:21Z", "digest": "sha1:S2KML4MNR3GQWD7PTEYIFNABQ3MMFR46", "length": 8659, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Facial Recognition System Development Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\nफेसबुकवर नवं ‘फिचर’ येणार, चेहर्‍यानं अकाऊंट ‘व्हेरिफाय’ होणार\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्युरिटी आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुकने एक नवीन फीचर आणणार आहे. त्यासाठी फेसबुक 'फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप' करत आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक आता आपल्या युजरला त्याच्या चेहऱ्यावरून…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला ��िळाली थेट दौपदीची…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू…\nDiabetes | तोंडात येत असेल अशी चव तर व्हा अलर्ट,…\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\nPune Crime News | लग्नाची वरात पहात असलेल्या तरुणावर सुरीने वार,…\n राज्यात गेल्या 24 तासात…\nWeight Loss | वजन कमी करायच आहे मग ‘या’ पध्दतीने करा;…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली –…\n प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भूमिका हीच पक्षाची भूमिका, काँग्रेस स्वबळावर लढणार\n कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता\nPune News | शहरातील न्यायालयांचे कामकाज ‘या’ तारखेपासून दिवसभर पूर्ण क्षमतेने सुरू राहणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-06-14T15:04:30Z", "digest": "sha1:NCQQ5Y3BMYYKVJOQPBDCRYRIHFUW6QQE", "length": 11792, "nlines": 147, "source_domain": "www.batmidar.in", "title": "पत्रकाराला मारहाण | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठ��\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nHome मिडियावरील हल्ले महाराष्ट्र\nआता बोला,विरोधात बातमी देणार असल्याच्या संशयावरून पत्रकाराला मारहाण\nराजकीय पुढार्‍याच्या विरोधात बातमी दिली म्हणून पत्रकारांवर सर्रास हल्ले होतात,मात्र रत्नागिरी जिल्हयातील देवरूखमध्ये पत्रकार आपल्या विरोधात बातमी देणार असल्याच्या संशयानं एका शिवसेनेच्या स्थानिक पुढार्‍यानं पत्रकार संदीप गुडेकर याला मारहाण केल्याची घटना 4 मार्च रोजी घडली आहे.त्याबद्दल पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.\nपंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात संदीप गुडेकर आपल्या विरोधात बातमी देणार आहे,किंवा देत आहे अशा संशयानं पछाडलेल्या प्रसाद सावंत नावाच्या शिवसेनेच्या स्थानिक पुढार्‍यानं थेट तरूण भारतचं कार्यालय गाठलं आणि तेथे संदीप गुडेकर यांना मारहाण केली.खोटया गुन्हयात अडकविण्याची धमकी देण्याबरोबरच जिवे मारण्याचीही धमकी पत्रकाराला दिली गेली आहे.या संदर्भात गुडेकर यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत..–\nPrevious articleबीडमध्ये ‘फक्त’ परिषदच…\nNext articleकोणताही पत्रकार एकाकी नाही\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A5%A9%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2021-06-14T14:52:06Z", "digest": "sha1:WGFUBSMY6DSXD7E5NWJLIAUURHNTMMME", "length": 14795, "nlines": 150, "source_domain": "www.batmidar.in", "title": "३५ वर्षांनंतर करंजा-रेवस खाडी पूल उभारणीच्या मार्गावर | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\n३५ वर्षांनंतर करंजा-रेवस खाडी पूल उभारणीच्या मार्गावर\nउरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा-रेवस खाडीवर पूल व्हावा याकरिता १९८० पासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र मागील ३५ वर्षांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड व एमएमआरडीए यांच्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून, दोन किलोमीटर अंतराच्या या पुलासाठी सव्‍‌र्हेही करण्यात आला आहे. या पुलाची सुरुवात लवकरच होईल त्यासाठी बेल्जीयमच्या कंपनीला सव्‍‌र्हेचे काम देण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत त्याचा अहवाल येणार आहे. ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेवस-करंजा पुलाच्या उभारणीची उरणकरांना आशा निर्माण झाली आहे.\nरायगड जिल्ह्य़ातील उरण व अलिबाग हे दोन्ही तालुके जिल्ह्य़ाची दोन टोके आहेत. या दोन तालुक्यापैकी अलिबाग तालुका हा रायगडची राजधानी आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये रस्त्यामार्गे दोन ते अडीच तासाचे ७० किलोमीटरचे अंतर आहे. तर जलमार्गाने केवळ पंधरा मिनिटांचे रेवस ते करंजा अंतर आहे.\nया दोन्ही प्रवासांपैकी एका प्रवासात वेळ आणि पैसा जादा गमवावा लागतो. तर दुसऱ्या प्रवासात समुद्राच्या लहरीपणाचा धोका पत्करून प्रवास करावा लागतो.\nत्यामुळे या खाडीवर पूल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या या पुलाची एकूण लांबी दोन किलोमीटर अंतराची आहे. तर एक किलोमीटर पुलाला जोडणारा रस्ता असणार आहे. या पुलाकरिता साधारणत ३०० कोटी रुपयांचा खर्च आपेक्षित आहे. पुलाच्या उभारणीमुळे या परिसरात येऊ घातलेल्या बंदरांच्या विकासाला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत पुलाखालून मालवाहू जाहजे जाऊ शकतील इतक्या उंचीचा पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे.\nहा पूल झाल्यास उरणवरून अलिबागला अवघ्या तासभरात पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्य़ातील मुरूड, श्रीवर्धन आदी ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर जाण्याचेही अंतर कमी होणार आहे.\nतसेच भविष्यात होऊ घातलेल्या न्हावा-शिवडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग अंतरही कमी होणार आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस. बी. तामसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, पुलाच्या डीपीचे काम एका बेल्जियम कंपनीला देण्यात आले आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात येईल. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी दिली.\nPrevious articleअलिबाग-वडखळ मार्गाचे चौपदरीकरण होणार\nNext articleपेण-अलिबाग रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभ��र, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/2261", "date_download": "2021-06-14T14:41:51Z", "digest": "sha1:ZY5UVYGF4Y6AYO6357DCTMIESOMHP4ME", "length": 9950, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची सभापती विजय कोरेवार यां���ी मागणी | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची सभापती विजय कोरेवार यांची मागणी\nजिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याची सभापती विजय कोरेवार यांची मागणी\nकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने मागील शैक्षणिक वर्षात शाळांना सुट्ट्या जाहीर केले. 26 जून ला शैक्षणिक सत्राला सुरवात झाली मात्र कोरोनामुळे शाळा सुरू झालेल्या नाही. परंतु स्थानिक गावातील परीस्थिती व पालकांची मागणी लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यात यावे यासाठी पंचायत समिती सावलीचे सभापती विजय कोरेवार यांनी विविध कारणे देत जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी केली आहे\nकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नव्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झालेल्या नाहीत. पण स्थानिक परिस्थिती व पालकांची मनस्थिती शाळा सुरू करण्याची असल्याने विविध दाखले देत शाळा सुरू करण्याची मागणी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी केली आहे. उदाहरणादाखल सावली तालुक्यातील मागील वर्षीची पटसंख्या ही 50 विद्यार्थीपर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 50 टक्केच्या वर तर 100 पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या 70 टक्केच्या वर आहे. त्यामुळे या शाळांमध्ये सोशल डिस्टन्सचे नियम पाळता येऊ शकतात. मुले गावात असल्याने कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता फिरत असतात त्यामुळे शैक्षणिक नुकसान व आरोग्याची चिंता ग्रामीण भागातील पालकांमध्ये असल्याचे नमूद केले आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल सारखे साहित्य उपलब्ध नाही, गावातच शाळा असल्याने वाहनाने गर्दीत न जाता पायी जातात त्यामुळे संसर्गाची भीती नसल्याचे सभापतीनी नमूद केले आहे. मात्र शाळा शिक्षकांनी मुख्यालयी राहूनच सेवा द्यावी याकरीता मुख्यालयी सक्तीचे करण्याची मागणी प्रामुख्याने केली आहे. जर मुख्यालयीची अंमलबजावणी झाल्यास शाळा सुरू करण्याची मागणी योग्य असल्याचे पालकांकडून बोलल्या जात आहे.\nPrevious articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिना निमित्त वृक्षारोपण\nNext articleखळबळजनक बातमी, चिखलगावात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्यात\nयुवासेने च्या वतीने वृक्षारोपन करून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा\nपाथरी येथे मोफत बी. पी शुगर तपासणी उपसरपंचं प्रफुल तुम्मे यांचा पुढाकार\nआ.सुधीरभाऊ मुंगटीवार फँन्स कल्ब तर्फे गरजुना ताडपत्री वाटप केले:श्रीकांत आंबेकर\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nनकोडा गावाच्या विकासा साठी जी प सदस्य पाझारे यांची वेकोली सोबत...\nट्रकची पिकअपला, पिकअपची दुसऱ्या पिकअपला धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-06-14T15:21:21Z", "digest": "sha1:H3PDMURGGP6R5TTEFAQKRS6PALWRO76C", "length": 5640, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईत आयटीआयच्या 'इतक्या' जागा रिक्त\nवर्ष संपत आलं तरी अकरावीचे प्रवेश सुरूच\nविशेष फेरीतील प्रवेशाकडे २० हजार विद्यार्थ्यांची पाठ\nअकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश शुक्रवारपासून होणार निश्चित\nप्रवेश प्रक्रिया नव्यानं राबवण्यात यावी, वैद्यकीय पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांची मागणी\nदुष्काळासाठी राज्य सरकारनं काय कामं केली\nअजित पवारांनी घेतली मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांची भेट\n'लॉ'च्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश, अनेक विद्यार्थी चिंताग्रस्त\nअकरावी प्रवेश: 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' फेरीसाठी ७६ हजार जागा\nअकरावी प्रवेश प्रकिया गुणवत्तेनुसारच\nअकरावी प्रवेश प्रक्रियेत माहिती अधिकार कायद्याला हरताळ\nइंजिनिअरिंगच्या दुसऱ्या प्रवेश फेरीत गोंधळ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5746/", "date_download": "2021-06-14T15:38:58Z", "digest": "sha1:CHDGV2Q7TGFJPXPLKLNGP4FNTRHTVXJ6", "length": 8344, "nlines": 137, "source_domain": "beedreporter.com", "title": "शिरूरच्या कोविड सेंटरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक", "raw_content": "\nHomeकोरोनाशिरूरच्या कोविड सेंटरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक\nशिरूरच्या कोविड सेंटरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक\nशिरूर (रिपोर्टर):- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी शिरूर येथे पद्मविभूषण शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दखल घेत महेबूब यांच्या कामाचे कौतुक केले आहे. गोरगरिबांना या कोविड सेंटरचा आधार मिळाला असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गा पाटील यांनी काढले आहे.\nकोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शिरूर कासार येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी पद्मविभूषण शरद पवार या नावाने कोविड सेंटर सुरू केले. या कोविड सेंटरची दखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेऊन महेबूब यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गोरगरिब, हातावर पोट असलेली मंडळी, परप्रांतिय मजूर अथवा एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या सर्वांसाठी आपण व आपले सहकारी जे कार्य करत आहात ते कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कामाची दखल घेत जे कौतुक केले आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच बळ मिळणार असल्याचे महेबूब यांनी म्हटले आहे.\nPrevious articleजिल्ह्यातील चेकपोस्ट बनतात वसुली नाका शंभर-दोनशेची पावती फाडा आणि मोकाट फिरा\nNext articleपेट्रोल १०० नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा राष्ट्रवादीने ठाण्यात झळकवले फलक\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्��ी घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5944/", "date_download": "2021-06-14T14:49:18Z", "digest": "sha1:6HP5MR75REYJPR4D74HWUX4HAKEVGD75", "length": 24177, "nlines": 144, "source_domain": "beedreporter.com", "title": "अग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा", "raw_content": "\nHomeसंपादकीयअग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा\nअग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा\nलोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेल्या लोकशाहीच्या राज्यातल्या नेतृत्वाचे नेमके काम काय या प्रश्‍नाचं उत्तर शिवराज्याभिषेक दिनी देशातल्या आणि राज्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या भागातील नेतृत्वांनी नाही दिले तरी चालेल, परंतु या प्रश्‍नाचं उत्तर स्वत: शोधून आत्मचिंतीत होत स्वत:लाच दिलं तर ते अधिक बरं होईल. शिवराज्याभिषेक दिनी हा प्रश्‍न विचारण्याचं कारणच तेच. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आल्यानंतरही सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारभार का आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत रयतेचे राज्य निर्माण करून या हिंदुस्तानात सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य स्वत:च्या सत्तेसाठी नव्हते तर रयतेच्या पोटासाठी होते. हे सर्वश्रूत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि नेतृत्वानी तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीचा वारसा अंगीकारलाय का या प्रश्‍नाचं उत्तर शिवराज्याभिषेक दिनी देशातल्या आणि राज्या राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या त्या भागातील नेतृत्वांनी नाही दिले तरी चालेल, परंतु या प्रश्‍नाचं उत्तर स्वत: शोधून आत्मचिंतीत होत स्वत:लाच दिलं तर ते अधिक बरं होईल. शिवराज्याभिषेक दिनी हा प्रश्‍न विचारण्याचं कारणच तेच. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत आल्यानंतरही सर्वसामान्यांचे मुलभूत प्रश्‍न सोडवण्यात अपयशी ठरलेल्या आजपर्यंतच्या सर्वच राज्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारभार का आठवत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करत रयतेचे राज्य निर्माण करून या हिंदुस्तानात सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळवून दिले. हे स्वातंत्र्य स्वत:च्या सत्तेसाठी नव्हते तर रयतेच्या पोटासाठी होते. हे सर्वश्रूत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि नेतृत्वानी तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीचा वारसा अंगीकारलाय का नाही ना, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणं, मते मागणं, सत्ताकारणाचं गणित जुळवणं हे नाहीच जमलं तर जातीय तेढ निर्माण करत आसुरी आनंद घेणं आतातरी बंद करावं. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराची आठवण येते तेव्हा\nआठवतो. आज लोकशाहीच्या राज्यात लोकांना आपलं नेतृत्व निवडता येतं. मात्र मध्ययुगीन काळात ती परिस्थिती नव्हती. क्षुद्रादी क्षुद्रांनी राज्याभिषेक करणे, राजा होणे, नेतृत्व करणे ही कल्पना करणं सुद्धा अवघड होतं. कष्टकरी, श्रमिक, शेतकरी, पुर्वाश्रमीचे अस्पृश्य जातींना केवळ कष्ट करायचे, लढायचे आणि मरायचे एवढेच काम होते. कोणीही नेतृत्वाचा विचार करायचा नाही. कुणीही लिखान करायचं नाही, वाचन करायचं नाही. तो त्यांचा अधिकार नाही, असा दंडकच तेव्हाच्या धर्म मार्तंडांचा होता. एकीकडे जुल्मी राजवटीची दहशत होती तर दुसरीकडे धार्मिक दहशतवाद फोफावण्यात येत होता. अशा भयानक परिस्थितीमध्ये राजा बनणे किंवा राज्याभिषेक करून घेणे हे मोठे अवघड काम होते. परंतु जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने तेव्हाचा धार्मिक दहशतवाद मोडून काढणे इरादे बंड केला आणि ‘वेदाचा अर्थ आम्हाशी ठावा, इतरांनी वाहवा भार माथा ’ म्हणत कवित्व केलं. त्याप्रमाणेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांनीही रायगडावर राज्याभिषेक करून एक क्रांतीकारी, ऐतिहासिक प्रेरणादायी निर्णय तर घेतलाच परंतु या निर्णयाने अथवा राज्याभिषेकाने दबलेल्या नाउमेद झालेल्या, पिचलेल्या, हताश मराठा बांधवांना (मराठा शब्द जातीवाचक नाही, सर्वसमावेशक) नवचैतन्य देणारा ठरला. महाराष्ट्राच्या आजुबाजुला मोगलशाही, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, इंग्रज, डच या सर्वांचा अदब होता. अशा वेळी धर्म मार्तंडांची, धार्मिक दहशतवादांची जी कडाई होती आणि त्या कडाईत स्वार्थाच्या तप्त तेलात बहुजनांची जी लहाई होती तीच लहाई उमजून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका निर्णय घेतला आणि राज्याभिषेक करून रयतेचा राजा छत्रपती बनण्याचा बहुमान मिळविला. शिवाजी महाराज राजे झाले, छत्रपती झाले. ते सत्ताकारणासाठी नव्हे तर\nसर्वास पोटास लावणे आहे\nहा प्रांजळ हेतु समोर ठेवून. गुलामगिरीचे साखळ दंड तोडून टाकून स्वातंत्र्याचा श्‍वास महाराष्ट्राच्या मातीला आणि हिंदुस्तानाच्या हिमालयाला मिळवून देण्यासाठी हा राज्याभिषेक म्हणता येईल. मध्ययुगीन काळात राजकारभार असेल, पत्रव्यवहार असेल, तह, करार, न्यायदान, चलन व्यवस्था, कृषी कायदे, कर प्रणाली, दळणवळण, संरक्षण यासह अन्य बाबींसाठी इत्यादी कार्य करण्यासाठी राज्याभिषेक हा महत्वाचा होता. जोपर्यंत राज्याभिषेक छत्रपती शिवरायांचा झालेला नव्हता तोपर्यंत शिवराय देखील सरदार पुत्र, जमीनदार – वतनदारच होते. जसे महाराज होते तसे अनेक सरदारही होते. परंतु ते सत्तेचे मांडलिक होते. दिल्लीश्वराला मुजरे घालणारे आणि आपल्याच रयतेवर अत्याचार करणारे लोक होते. इथेच शिवछत्रपतींना स्वत:च्या राज्यातील प्रत्येक रयतेच्या छातीत स्वाभिमान आणायचा होता आणि त्या स्वाभिमानातून अखंड हिंदुस्तान स्वतंत्र करायचे होते. या सर्व घनाक्रमामुळे हा राज्याभिषेक झाला. परंतु या राज्याभिषेकाला तथाकथीत धर्म मार्तंडांकडून जो विरोध झाला, कर्तबगार राजाची त्याकाळी जी अवहेलना झाली ती शब्दात मांडणे कठीण आहे. परंतु कोण विरोध करतय यापेक्षा स्वातंत्र्य किती महत्वाचं आहे. रयतेला न्याय देणं किती आवश्यक आहे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शिवछत्रपतींनी छत्र धरणारा राजा होणे पसंत केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र महाराष्ट्रात कुठल्या राजाचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. त्यांचा राजकारभार पारदर्शक होता, श���वछत्रपतींच्या कार्यकाळात गुन्हेगारांना शिक्षा होती, भ्रष्टाचार्‍यांना आणि गद्दारांना कडेलोट होता. सर्वसामान्यांना न्यायदान होते. दिन-दलित-दुबळे-वंचित, आर्थिकदृष्टया पिचलेल्यांना धान्य कोठार मोकळे करून दिले जात होते. पेरणीला बीभरण नसेल, बैल बारदाना नसेल तर तो स्वराज्यातून दिला जात होता. शिवछत्रपतींच्या राज्य कारभारातल्या कार्यप्रणालीची नखभर तरी सर आज राज्य करणार्‍या केंद्र आणि राज्यातल्या सरकारला येईल काय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रयतेचं राज्य या महाराष्ट्रात पुन्हा कुणी आणील काय छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य रयतेचं राज्य या महाराष्ट्रात पुन्हा कुणी आणील काय असे न साकार होणारे स्वप्न आणि प्रश्‍न अनेकांना पडत असले तरी ते स्वप्न पुर्ण होतीलच अथवा प्रश्‍न सुटतीलच हे सांगणे कठीण. जे राज्य बहुजनांचं राज्य म्हणून ओळखलं जातं, ज्या राज्यात बारा बलुतेदारांना एकाच रांगेत आणि एकाच तराजूत मोजलं जात होतं, त्या राज्यात आज\n जात-पात-धर्म-पंथ याचा ज्याने त्याने प्रत्येकाने सन्मान करणं, स्वत:च्या जातीविषयी, धर्माविषयी गर्व बाळगावं परंतु दुसर्‍याच्या धर्माविरुद्ध जातीविरुद्ध अपशब्द काढू नये, ही शिकवण शिवबा राजांची होती. मग आज महाराष्ट्राच्या मातीत निपजलेल्या नेतृत्वांनी जातीचे आधार घेत राजकारण करणं का सुरू ठेवलं. केवळ सत्ता केंद्रांना केंद्रबिंदू ठरवून राजकारण करणार्‍या सर्वच पक्षातील नेतृत्वांनी ज्या पद्धतीने अखंड महाराष्ट्राचं विकेंद्रीकरण करत जात-पात-धर्म – पंथाला तेढात आणून सोडलं, हे महाराष्ट्रासाठी घातक आहे. खरं पाहिलं तर शिवराज्याभिषेक दिनी अखंड महाराष्ट्रातील आणि देशातील नेतृत्व करू पाहणार्‍यांनी शिवछत्रपतींचा एकच मंत्र अंगीकारावा, तो म्हणजे सर्वास पोटास लावणे आहे आणि त्याच ध्येय-धोरणावर राजकारभार करण्यासाठी प्रयत्न करावा. तेव्हा आणि तेव्हाच कुठे या राज्यात समतेचे राज्य येईल आणि तेव्हा तुम्हा-आम्हांना शिवबांचे मावळे म्हणून संबोधून घेता येईल. सध्या मराठा आरक्षणाच्या विषयावरून महाराष्ट्रात रणकंद आहे. लोकशाहीच्या या देशात आरक्षण हा पिचलेल्यांचा अविभाज्य घटक आहे. ज्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वंशज शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं. तेच आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या महाराष्ट्रातील ७० टक्के मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत द्यावं हे गेल्या ३५ वर्षांपासूनची मागणी गेल्या काही सालात पुर्णत्वास गेली. राज्य सरकारने मग ते कुठल्याही पक्षाचे असो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावयास हवे होते मात्र तसे झाले नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी आणि फडणवीसांनी आरक्षण दिले मात्र ते न्यायालयात टिकले नाही. ते आरक्षण केवळ ठाकरे सरकारच्या गलथान कारभारामुळे टिकले नसल्याचे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मराठ्यांच्या आरक्षणावरून छत्रपतींचं नाव घेत चोहीबाजुने काहुर उठवलं जात आहे. प्रत्यक्षात पिचलेल्या मराठयांना पोटास लावण्या हेतु मराठा आरक्षण अत्यावश्यक आहे हे जेवढं त्रिवार सत्य आहे तेवढेच केवळ सत्ताकारणासाठी आणि मते घेण्यासाठी कायद्याची चौकट बलशाली न करता दिले गेलेले आरक्षण आणि त्याचे दोषी किंवा पापी अन् अभ्यास करून दिलेले आरक्षणाचे जनक म्हणावे लागतील. परंतु आता सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, सत्ताधारी विरोधकांनी सर्वास पोटास लावणे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मंत्र अंगीकारावा आणि या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे.\nPrevious articleछत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारणे हे माझे भाग्य – धनंजय मुंडे\nNext articleग्राउंड रिपोर्टींग- इनामच्या ‘त्या’ आकरा कोटींचा मालक कोण शेळके खालसा रद्द… आता प्रतिक्षा पाटील खालसा रद्दची\nप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा\nअग्रलेख- मराठा तितुका विखुरावावा आणि महाराष्ट्र धर्म नासवावाचं\nकोरोनात कळलं, कोण आपलं अन् कोण परकं आधार आणि मदतीची गरज\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/agripedia/how-to-use-water-reservior-soil-in-farm/", "date_download": "2021-06-14T16:07:53Z", "digest": "sha1:4ZWWAYROLEEYLC2VARLIECBFCWWAIQI5", "length": 25498, "nlines": 111, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "गाळमातीचा वापर कसा कराल ?", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nगाळमातीचा वापर कसा कराल \nभारतात शेत जमिनीतून दर वर्षी 600 कोटी टन गाळमाती व 50 लाख टन नत्र, स्फुरद व पालाश, तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील जमिनीतून 50 कोटी टन माती व 4.5 लाख टन नत्र, स्फुरद व पालाश हि अन्नद्रव्ये पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहून जातात. संशोधनाअंती असे दिसून आले आहे कि, गेल्या 65 वर्षाच्या काळात, 45 से.मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण 46 टक्क्यावरून 29 टक्क्यापर्यंत कमी झाले आहे, तर 45 से.मी. पेक्षा कमी खोल असलेल्या जमिनीचे प्रमाण 54 टक्क्यावरून 71 टक्क्यापर्यंत झाल्याचे निदर्शनास आले आहे. या जमिनीवरून गाळ वाहून जाण्याचे प्रमाण किती आहे हे लक्षात येते.\nप्रती वर्षी काळ्या जमिनीतून गाळ्याच्या रुपाने वाहून जाणाऱ्या मातीचे प्रमाण 52 टनापर्यंत आढळून आले आहे. साधारणपणे 1 से.मी. जाडीचा थर गाळ्याच्या रुपाने वाहून जाण्यास 26 ते 51 वर्ष लागतात. परिणामी जमिनी निकृष्ट बनून तिची उत्पादन क्षमता कमी होते. हि जमीन पूर्ववत आणण्यासाठी वाहून जाणारी गाळाची माती, परत शेतात पिकाचे शाश्वत उत्पादन ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. या दोन संपत्तीचे जतन व विकास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने जवळ जवळ 90 टक्के क्षेत्रावर पावसाचे वाहणारे पाणी व माती जमा करण्याकरिता पाझर तलाव, साठवण तलाव, सिमेंट बंधारे आणि शेततळी इत्यादी कामे विविध योजनेतून करण्यात येत आहे.\nसध्या संपूर्ण महाराष्ट्रात जलयुक्त शिवाराच्या अभियानाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी, लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीतील गाळ माती काढण्याचे काम चालू आहे, परंतु या गाळ��ातीचा वापर कसा करावा या बाबत शेतकरी अनभिन्न आहेत. प्रस्तुत लेखात गाळमातीचा योग्य वापर कसा करावा या विषयी माहिती शेतकऱ्यांच्या तसेच जलयुक्त शिवाराच्या अभियाना संबंधित कार्यकर्त्यांच्या उपयोगी पडेल.\nपावसाळ्यात जास्त तीव्रतेच्या पडणाऱ्या पावसामुळे मातीचे कण मोकळे होऊन, पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहून जातात आणि पाणी साठवण, यांत्रिकी मृद व जल संधारण पद्धतीत जमा होतात. त्यास गाळमाती असे संबोधले जाते. अशा प्रकारे सतत गाळ साठत जात असल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी साठवण तलाव, पाझर तलाव, नाला बांध, सिमेंट नाला बांध, शेततळी, लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प इत्यादीची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे.त्यामुळे या मृद व जलसंधारण कामांची उपयुक्तता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.परंतु या जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यांमुळे शेतीतील पिकांच्या वाढीसाठी फार उपयोगाची आहेत.\nगाळमाती वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपिकता वाढविता येतेच परंतु तिची ओलावा साठवण क्षमता सुद्धा पूर्ववत वाढविली जाते. तसेच अशा गाळमातीत नैसेर्गिक अन्नद्रव्ये,सेंद्रिय पदार्थ आणि चिकन मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे ती परत जमिनीत टाकल्यामुळे त्यांचा परत पिकास चांगला उपयोग होतो. या सर्व बाबी विचारात घेता पाणी साठवण पद्धतीतील निरुपयोगी अवस्थेत पडून असणार गाळ दर पाच वर्षांनी उन्हाळी हंगामात काढून तो हलक्या आणि मध्यम जमिनीत मिसळणे हा एक आकर्षक आणि फायदेशीर मार्ग आहे.त्यामुळे कमी झालेली पाणी साठवण क्षमता पूर्ववत ठेवली जाते.\nसर्वसाधारण शेतकरी बंधू, तलावामधील साठलेली गाळमाती फळबाग लागवड करताना खड्डे भरण्यासाठी वापरतात किंवा उथळ हलक्या जमिनीत सुपिकता वाढवण्याच्या उद्देशाने शेतात पसरतात. गाळमाती टाकत असताना तिच्या भौतीक, रासायनिक आणि जैविक गुणधर्माचा अभ्यास केला जात नाही. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हि गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात, शेताच्या गरजेचा जमिनीच्या मगदुराचा, शेतीचा सुपिकतेचा विचार न करता टाकली जाते, त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळ मातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो. गाळमातीची मर्यादित उपलब्धतता वाढवण्यासाठी, प्रत्य��क शेतात गाळ वापराची मर्यादा निश्चित करणे आवश्यक आणि महत्वाचे आहे. यासाठी पारंपारिक पद्धतीत सुधारणा करून, गाळ मातीचा वापर करावयास हवा.\nशेतीसाठी, पावसाचे पाणी साठविणे आणि भूजलसाठा पूर्ववत करण्याच्या उद्देशाने पाझर तलाव, पाणी साठवण तलाव, शेततळी, नालाबांध, सिमेंट नाला बांध, लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्प निरनिरळ्या योजनेमार्फत पूर्ण केले आहेत. परंतु प्रकल्पाची देखभाल व निगा याकडे दुर्लक्ष होत असल्याने या साठवण पद्धतीत सतत गाळ साठवण्याची क्रिया होत असल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. तसेच पाण्याचा निचरा, जमिनिचा वापर आणि पाण्याची प्रत या बाबीवर विपारित परिणाम दिसून येतो. कोरडवाहू शेतीत पुरेसा जलसाठा जो जमिनीवरून किंवा जमिनीतून निचरा होऊन जातो तो साठविणे आणि साठीवलेला पाणी साठा पिक उत्पादन वाढीसाठी उपयोगात आणता येतो. याकरिता दर पाच वर्षांनी पाणी साठविण्याचा मृद व जलसंधारण यांत्रिक पध्दतीतील गाळ बाहेर काढून त्याचा शाश्वत पिक उत्पादनासाठी कार्यक्षम वापर करणे हा एक महत्वपूर्ण नैसर्गिक उपाय आहे. जेणे करून पाण्याची उपलब्धतता व प्रत वाढेल.\nगाळमाती मात्रा निश्चित पद्धती:\nशेतात उपयोगात आणावयाच्या गाळमातीचे आणि ज्या शेतात गाळमाती वापरावयाची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे भौतिक व रासायनिक पृथःकरण करणे आवश्यक आहे. त्यातील चिकनमातीचे प्रमाण अजमावणे महत्वाचे आहे. गाळमातीची मात्रा निर्धारित करण्यासाठी (www.cridaernet.in) या संकेतस्थळी खालील अग्रलेख केल्याप्रमाणे सूत्र विकसित करण्यात आले आहे.\nएन= एक हेक्टर क्षेत्रासाठी गाळमातीच्या वापराव्या लागणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॅाल्या.\nएक्स= रब्बी ज्वारीसाठी नत्र खताची शिफारस खतमात्रा 50 किलो/हेक्टर\nवाय= गाळमातीतील उपलब्ध नत्राचे शेकडा प्रमाण (412%)\nवरील सूत्रानुसार एक हेक्टर क्षेत्राकरिता 49 ट्रॅक्टर ट्रोल्या गाळमातीच्या लागतील. त्याकरिता शेतकरीबंधुनी वरील सूत्रांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे रब्बी पिकाची काढणी झालेल्या शेतात एप्रिल/मे महिन्यात गाळमाती टाकावी.\nगाळमातीमध्ये नत्र, स्फुरद व पालाश हि प्रमुख अन्नद्रव्ये आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यासाठी मदत होते. गाळाची माती वापरल्यामुळे रासायनिक खत वापराचे ��्रमाण कमी करण्यासाठी आणि जमिनीत ओलावा साठविण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी निश्चितच उपयोगाचे आहे. गाळमातीचा वापर उथळ व मध्यम खोलीच्या जमिनीत केला असता, त्यातील पोषक अन्न्द्रव्यांमुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि पिक उत्पादनात शाश्वतता येते. गाळमातीच्य वापरामुळे पडीक जमिनीसुद्धा पिक लागवडीखाली आणता येतात तत्पुर्वी गाळमातीची प्रत व प्रमाण निश्चित करणे आवश्यक आहे.\nसोलापूर जिल्ह्यात घेतलेल्या गाळमातीच्या प्रात्यक्षिकातून रब्बी ज्वारीच्या धान्य व कडबा उत्पादनात आणि ओलावा वापर क्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. अशा रीतीने गाळमातीचा कार्यक्षम वापर केल्यास निकृष्ट जमिनीची उत्पादनक्षमता, सुपिकता व ओलावा साठवण क्षमता वाढविता येते.\nगाळमाती वापरताना घ्यावयाची काळजी:\nगाळमाती वापराचा चांगल परिणाम साध्या करण्यासाठी फक्त गाळमाती जमा करून शेतातील मातीत चांगली मिसळावी.\nहलक्या आणि कमी पाणी धरून ठेवण्याची क्षमता असलेल्या जमिनीस गाळमाती वापरताना प्राधान्य द्यावे.\nगाळमाती व शेतजमिनीतील चिकणमातीच्या प्रकारानुसार गाळवापर मात्रा निर्धारित करावी, त्यामुळे गाळमातीचा कार्यक्षम वापर करता येईल.\nसर्वसाधारणपणे मार्च-एप्रिल महिन्यात पाणी साठवण पद्धीतीतील पाणी आटल्यामुळे कोरड्या पडतात, त्याचवेळी गाळमाती साठवण पद्धतीतून बाहेर काढणे सोयीचे ठरते, अशावेळी गाळमाती शेतात पसरावी. पाच वर्षातून एकदा साठवण पद्धीतीतील शेतात गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.\nगाळमातीत जास्त प्रमाणात ओलावा धरून ठेवण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात मूलस्थानी जलसंधारण पद्धतीपैकी जमिनीच्या मगदुरानुसार व उतारानुसार बंधिस्त वाफे, सपाट वाफे व सरी वरंबे करून त्या शेतात रब्बी हंगामातील पिकांची लागवड करावी.\nहलक्या व मध्यम जमिनीत फळबाग लागवड करताना खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेताच्या उतारास आडवे चर खोडून त्यामध्ये गाळमाती भरावी, तत्पूर्वी गाल्मातीच्या प्रत व मातीची तपासणी करणे आवश्यक.\nगाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आणि 2.5 डेसिसायमन प्रती मीटर जास्त असल्यास गाळमाती शेतात पसरू नये.\nपाणी साठवण पद्धतीतील काठावरील माती खोदुन शेतात पसरू नये.\nचांगल्या प्रतीची गाळमाती बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये.\nच��नखडीयुक्त गाळमाती शेतात पसरण्यासाठी वापरू नये, अशा गाळतीचा वापर केल्यास जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर विपरीत परिणाम होतो आणि पिकाची उत्पादकता घटते.\nडॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nsoil माती galmati galmukta dharan गाळमुक्त धरण गाळ माती NPK एनपीके farm pond शेततळे jalyukta shivar जलयुक्त शिवार\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nजाणून घ्या जीवामृत वापरण्याचे फायदे व कृती\nप्रत्येक शेतकऱ्यांसाठी \"मागेल त्याला शेततळे योजना\"\nअसे करा वांग्यातील मर आणि करपा रोगाचे नियंत्रण\nमृग नक्षत्राच्या सुरवातीस करा ही 2 पिके, कमी कष्ट करून भरघोस फायदा झाल्याशिवाय राहणार नाही\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/news/cotton-worth-rs-4-936-crore-was-procured-this-season/", "date_download": "2021-06-14T14:42:25Z", "digest": "sha1:5C53WTGKOVVYJSDJE2GF5IFTC3TYGP4N", "length": 8873, "nlines": 84, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "यंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nयंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी\nपुणे : राज्य सरकाने यंदाच्या हंगामात तब्ब्ल ४९३६ कोटी रुपयांची कापूस खरेदी केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पनन संघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. खरेदी करण्यात आलेल्या ४३२१ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले तर ६१४ कोटींचे चुकारे शिल्लक आहेत. यासह विदर्भ, परभणी आणि जळगाव या तीन विभागात शिल्लक कापसाची खरेदी या आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nराज्यात यंदा कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारी केंद्रावर गर्दी करत कापसाची विक्री केली. या व्यवहारातील ४३२१ कोटी रुपये शेतकऱ्याना अडा करण्यात आले आहेत. तसेच सुमारे ६०० कोटी रुपये शिल्लक आहेत. सरकारने जवळकवलं ९२ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.यंदा कोरोनाचे सावट असताना, आणि पनन महासंघाकडे लोकांची कमतरता असूनदेखील मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी करण्यात आली.महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते. बऱ्याच वेळा कापूसहा हमीभावाच्या खाली विकला जातो. मागच्या दोन वर्षांच्या काळात कापसाचे भाव मोठ्या प्रमणावर कोसळले होते.\nकृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा\nप्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.\nआपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)\nदूध दरासाठी १७ जून रोजी महाराष्ट्रभर दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन\n आता DAP खत मिळणार फक्त 1200 रुपयांना,ही आहेत आवश्यक कागदपत्रे\nकृत्रिम रेतनासाठी लिंग वी निश्चित वीर्यमात्रा, राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय\nकृषी पर्यटनासाठी केले सामंजस्य करार\nराज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर ऊजेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान....\nसन 2020-21 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंच�� योजनेंतर्गत -प्रति थेंब अधिक पीक घटकाच्या अंमलबजावणीसाठी रु.191.33 कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करणे\nकृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा सन 2019-20 चा सर्वसाधारण प्रवर्गाचा अखर्चित निधी पुनरुज्जीवीत करुन चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देण्याबाबत\nसर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका 17 सप्टेंबर, 2020 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत\nसन 2020-21 मध्ये कृषि उन्नती योजना-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गळीतधान्य व तेलताड अभियान वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nकोरोना Lockdown शिथिल झाल्यानंतर राज्यातील शाळा/शिक्षण टप्प्या-टप्प्याने सुरू करणेसंदर्भात मार्गदर्शक सूचना\nवन महोत्सव 2020-21 वन महोत्सव कालावधीत करावयाच्या रोपांच्या वाटप व विक्री दराबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dithi-strong-experience-of-media-transformation", "date_download": "2021-06-14T14:22:43Z", "digest": "sha1:5HCUYIOL3TOCYBCTN7DC5F6LKRWJ2SAB", "length": 19251, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दिठी : माध्यमांतराचा सशक्त अनुभव - द वायर मराठी", "raw_content": "\nदिठी : माध्यमांतराचा सशक्त अनुभव\nहर्षद सहस्रबुद्धे 0 May 29, 2021 9:54 pm\nसतत लागून राहिलेली पावसाची जोरदार झड, त्यामुळे वातावरणात भरून राहिलेला काळोख, प्रमुख पात्रांच्या विविध व्यथांमुळे सभोवताली साकळून असलेलं कारुण्य व अस्वस्थता, हा या चित्रपटाचा एकंदर भवताल आहे.\n‘आता आमोद सुनांसि आले’ या दि बा मोकाशींच्या कथेवर आधारित असणारा, कै.सुमित्रा भावे दिग्दर्शित शेवटचा चित्रपट ‘दिठी’ प्रेक्षकाला सशक्त माध्यमांतराचा अनुभव देतो.\nसतत लागून राहिलेली पावसाची जोरदार झड, त्यामुळे वातावरणात भरून राहिलेला काळोख, प्रमुख पात्रांच्या विविध व्यथांमुळे सभोवताली साकळून असलेलं कारुण्य व अस्वस्थता, हा या चित्रपटाचा एकंदर भवताल आहे.\nचित्रपट सुरवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणे मूळ कथेचं बोट धरून चालतो. साहित्यावर आधारित चित्रपट पाहताना असं बरेचदा दिसून येतं, की कथेचा काही भाग वगळून त्यात आपल्या सोयीनुसार बदल केले जातात. प्रॉडक्शन कमी खर्चिक आणि सोयीचे कसे होईल हे प्रामुख्याने बघितलं जातं. गरजेनुसार काटछाट केली जाते. केलेल्या बदलांमुळे अनेकदा साहित्याच्या गाभ्याला धक्का लागतो असेही पहायला मिळते. ‘दिठी’ बाबत मात्र असं होत नाही. अवघ���या बारा पानी कथेचं पूर्ण लांबीच्या चित्रपटात रुपांतर करताना सुमित्रा भावे यांनी योग्य ते बदल केले आहेत. मूळ कथा आणि तिच्या यथार्थ गाभ्याला जसंच्या तसं ठेवून चित्रपट बनवण्यात आला असला तरी, मूळ कथा वाचताना आणि चित्रपट पाहताना मनात निर्माण होणारा परिणाम, हे वेगवेगळे आहेत.\nदि. बा. मोकाशींची शैली मुळात कमालीची चित्रदर्शी आहे. कमीतकमी शब्दांमध्ये ते संपूर्ण परिणाम मनात उभा करतात. कथेतील पात्रे, वस्तू, वास्तू त्यांच्या रंगपोतांसकट वाचकाच्या मनात जिवंत होतात. अशी चित्रदर्शी कथा जेव्हा एका सिद्धहस्त लेखिकेच्या मनात आकार घेते आणि त्या आकाराला ती रंगरूप देते, तेव्हा ‘दिठी’ सारखी कलाकृती भेटीस येते. ‘कथा वाचताना मला ही अशी दिसली, अशी समजली आणि त्यातून माझ्या मनात, विचारात निर्माण झालेली सृष्टी मी दाखवू पाहते आहे’ ही डोळस जाणीव अनेकदा जाणवते. मूळ कथेत जाणीवपूर्वक बदल केले गेले आहेत. काही पात्रे नवी आहेत, तर काहींचे डीटेलिंग बदलले आहे. काही वास्तू वेगळ्या आहेत, तर काही ठिकाणेच नविन आहेत. मूळ कथेमध्ये रामजीबाबाला सून नाही. पण चित्रपटातलं सुनेचं आणि नातीचं असणं, या कथेला असलेली कारुण्याची जीवघेणी किनार अधिकच गडद व जिवंत करतं. दि.बां.नी निवेदकाच्या भूमिकेतून लिहिलेलं पिशवीचं रूपक, रामजीच्या आठवणींत घडलेल्या प्रसंगात वापरणं आणि प्रसंगी रामजीलाच तृतीय पुरुषातून निवेदक म्हणून थेट प्रथम पुरुषात आणणे, हे सुमित्रा भावेच करू जाणोत.\nपावसाची भयाकारी संततधार, चिखल तुडवीत, कंदिलाला झोके देत, खाचखळग्यातून, शेतातून चालणारी चिवट माणसे, अहोरात्र पावसामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन, अशाही परिस्थितीत आतड्याची माया टिकवून एकमेकांच्या मदतीला झटणारी माणसे, या सर्वांना बांधून असलेला पोथीचा व तत्वज्ञानाचा अदृश्य पण बळकट धागा, केरोसीनच्या बत्त्या, कंदिलांचा गूढ प्रकाश, पात्रांच्या झरझर बदलणाऱ्या भावमुद्रा, पार्श्वभूमीवर सतत सुरु असणारा पावसाचा तालेवार कडकडाट, रोखून धरलेले श्वास, खालीवर होणारे भावनांचे आलेख, हे सारं मिळून येऊन ‘दिठी’ निर्माण होतो.\nकिशोर कदम यांनी आपल्या समर्थ अभिनयाच्या जोरावर ‘दिठी’ तोलून धरला आहे. थक्क करणारा परफॉर्मन्स. रामजीबाबाचं पात्र किशोर अक्षरशः जगले आहेत. मूळ कथा वाचताना रामजीबाबाचं पात्र मनात तितक्या प्रकर्षाने ठसत नाही. हे पात्र समजून घेऊन, अंगात भिनवून, संपूर्ण ताकदीनिशी किशोर उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या पुत्रवियोगाचं शल्य भळभळत्या जखमेसारखं उराशी धरून ते चित्रपटभर वावरतात. त्यांचे डोळे कधी शून्यात लागलेले असतात, तर कधी घळाघळा रडत असतात, कधी ते कठोर, निष्ठूर होतात तर कधी त्यांच्यात पराकोटीची उत्सुकता दाटते. कधी माया ओसंडून वाहते. जबरदस्त देहबोली आणि अप्रतिम भावमुद्रा. ही भूमिका किशोर कदम ऐवजी कोण करू शकलं असतं असा विचार केला तर उत्तर सापडत नाही.\nअंजली पाटीलने साकारलेलं पात्रही ताकदीचं. कमीत कमी स्क्रीन टाईम असूनही, वाट्याला अतिशय मोजके संवाद असूनही, केवळ भावमुद्रांच्या आधारे ही अभिनेत्री आपली छाप मनात उमटवते. अंजली पाटीलला पाहताना स्मिता पाटीलची आठवण होतेच होते. देहबोली, हावभाव, चेहरा याबाबत कमालीचा सारखेपणा आहे दोघींत.\nदिलीप प्रभावळकर यांचं कास्टिंग मात्र काहीसं फसल्या सारखं वाटतं. हे पात्र खेड्यातलं वाटत नाही. त्यांचे उच्चारही कमालीचे स्वच्छ आहेत. छोट्या खेड्यात राहणाऱ्या पात्राची वाणी इतकी स्वच्छ, सदोष असेल हे पटत नाही. गिरीश कुलकर्णींच्या पात्रानेही बऱ्यापैकी निराशा केली. ही दोन पात्रे चक्क लुटुपुटूची, बेगडी भासतात. उमेश कुलकर्णींच्या गावाकडची पार्श्वभूमी असणाऱ्या ‘वळू’ मधे याच दोन कलाकारांनी किती जिवंत, अस्सल पात्रे वठवली आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘दिठी’ पाहताना या दोन पात्रांबाबत मोठा अपेक्षाभंग होते. अमृता सुभाष यांची भूमिका देखील कमालीची स्टिरीओटाईप आहे. एखादा कलाकार एखाद्या प्रकारची भूमिका साधारण कशी करेल याचे काही आडाखे आपण मनाशी बांधतो. तेच ते, त्याच-त्या प्रकारचं साचेबद्ध काम पहायला मिळतं तेव्हा कमालीची निराशा होते.\nशशांक शेंडेंना छोटीशी पण महत्वाची भूमिका आहे आणि ते ती समरसून जाऊन करतात. झरझर बदलत जाणारा त्यांचा मुद्राभिनय अतिशय बोलका आहे. मोहन आगाशे आणि उत्तरा बावकर यांना अगदीच छोट्या भूमिका आहेत. वास्तविकत: ती दोन पात्रे नसती तरी काहीच फरक पडला नसता. अशा काही उणीवा ‘दिठी’ मध्ये नक्कीच आहेत. तरीही, किशोर कदम यांचा समर्थ अभिनय, दि.बा. मोकाशींची सशक्त कथा, धनंजय कुलकर्णींचे अप्रतिम छायांकन, पार्थ उमराणी यांचे परिणामकारक संगीत, साकेत कानेटकर यांचे पार्श्वसंगीत, सुमित्रा भावे यांचं दिग्दर्शन व कलादिग्दर्शन या सर्व घटकांचा मेळ सुयोग्यरित्या जमून आल्याने हा नवा चित्रपट, प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देतो.\nआपण जगतोय ते विठ्ठलासाठी, ही तीस वर्षे इमानेइतबारे वारी केलेल्या रामजीची समजूत एका दु:खद क्षणी गळून पडते. ‘मीच का’, ‘हे माझ्याच नशीबी का यावं’, ‘हे माझ्याच नशीबी का यावं’ असे सर्वसामान्य देवभोळ्या माणसाला अडचणीत असताना कायमच पडतात, ते प्रश्न रामजीलाही पडतात. सुन्न झालेल्या, जगाचे भान नसलेल्या, तहानभूक हरपलेल्या रामजीला या घोर संकटातून बाहेर पडण्याकरताही विठ्ठलच मदत करतो. रामजीला पडणाऱ्या प्रश्नांमार्फत प्रेक्षकालाही वास्तवभान देतो. रामजीसोबत आपणही नकळत स्वतःचा शोध घेऊ लागतो. आपल्यासमोर असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील का, म्हणून पाहू लागतो. गाईच्या प्रसूतीदरम्यान रामजीला उलगडलेल्या विश्वाच्या रहस्यात रममाण होतो. मूळ संहितेत अत्यंत विचारपूर्वक केलेले बदल, किशोर कदम यांचा सहजसुंदर, अस्सल अभिनय, अप्रतिम पार्श्वसंगीत, तितक्याच तोलामोलाचं साउंड, लाईट वर्क यामुळे ‘दिठी’ प्रेक्षकाला वेगळ्या विश्वात नेतो. ज्ञानेश्वरीचे महात्म्य अधोरेखित करतो. वरकरणी साध्यासोप्या भासणाऱ्या पण गाभ्यात गहन असणाऱ्या आदिम प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रामाणिक प्रयत्न करतो. या प्रश्नांचं प्राचीन काळापासून असणारं आस्तित्व दर्शवून कालचक्राची महती सांगतो. हा अनुभव किमान एकदा तरी आवर्जून घेण्याजोगा \nमहासाथ कराराला विरोध आवश्यक का आहे\nकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन\nमच्छिमार, जहाज कामगार आणि मानवी हक्क\nकाँग्रेसच्या ‘मनरेगा’चे गुजरात सरकारकडून कौतुक\nजितीन प्रसाद यांचा भाजप प्रवेश किती फायद्याचा\nकोरोनावरील औषधे, उपकरणांवरील जीएसटी कमी\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्ज उत्पन्न मर्यादेत वाढ\nपतंजली आयुर्वेदच्या जाहिरातींमधील छुपा अजेंडा\nगैरसमजांच्या गुंतावळ्यात अडकलेले गांधी\nमुकुल रॉय पुन्हा तृणमूलमध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-06-14T16:11:10Z", "digest": "sha1:DO3VSJH6GU3T4ZYZ6ZQUPC5QZBBL64PP", "length": 24350, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रवींद्र राजाराम केळेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nरव��ंद्र केळेकर (७ मार्च, इ.स. १९२५ कुकळ्ळी - ) हे कोकणी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. २००६ सालच्या ज्ञानपीठ पुरस्काराचे ही ते विजेते आहेत. याशिवाय ते स्वातंत्र्य सेनानी व भाषातज्ञ ही आहेत. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्राम व गोवा मुक्ती आंदोलनातही भाग घेतला आहे. त्यांनी कोकणीत जवळपास १०० पुस्तके लिहिली आहेत. जाग ह्या कोकणी नियतकालिकाचे ते दोन दशकाहूनही आधिक काळ संपादक होते. ज्ञानपीठ पुरस्कारासोबत ते पद्मभूषण , साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित झाले आहेत.\nकेळेकरांचा जन्म ७ मार्च, इ.स. १९२५ या दिवशी कुकळ्ळी या त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) लिंगू रघूवीर दळवी हे व्यवसायाने वकील व पोर्तुगीज सरकारच्या सेवेत नोकरीला होते. रवींद्रांचे वडील व्यवसायाने डॉक्टर होते. रवींद्रांच्या वडीलांनी भगवद्गीतेचा पोर्तुगीज अनुवाद केला होता. त्यांचे बालपण दीवला गेले व तिथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजराती भाषेत झाले. वयाच्या तेराव्या वर्षी ते गोव्याला आले. त्यांचे माध्यमिक शिक्षण गोव्यात फोंडा येथील आल्मेद हायस्कूलमध्ये झाले. गोवा स्वातंत्र्यसंग्रामात केळेकरांचा सहभाग होता. गोव्याच्या महाराष्ट्रातील विलिनीकरणाला त्यांनी विरोध केला होता व त्या लढ्याचे त्यांनी नेतृत्वही केले होते. कोकणी राज्यभाषा करण्यासाठी गोव्यात उभारलेल्या लढ्यात ते अग्रेसर होते.\nलढाऊ कार्यकर्ता आधी लेखक नंतर अशी केळेकरंची धारणा आहे. त्यांच्यावर महात्मा गांधीचा खोल प्रभाव आहे.\nहिमालयांत ह्या पुस्तकाने त्यांना प्रथम १९७६ साली साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला.\nगांधी -एक जीवनी : हे चरित्र अलाहाबाद विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते.\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • ���िनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nसाहित्य अकादमी पुरस्कार विजेते\nइ.स. १९२५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी ०१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/mpsc-sainik-adhikari-2787/", "date_download": "2021-06-14T16:02:46Z", "digest": "sha1:M6XC6U6WF3XQTY3ZSPUKSH2FQHRFRYOG", "length": 4687, "nlines": 68, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - लोकसेवा आयोगामार्फ़त 'जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी' पदाच्या १५ जागा - NMK", "raw_content": "\nलोकसेवा आयोगामार्फ़त ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ पदाच्या १५ जागा\nलोकसेवा आयोगामार्फ़त ‘जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी’ पदाच्या १५ जागा\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील सामान्य प्रशासन विभागांतर्गत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (गट-अ) पदाच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०१७ आहे. (सौजन्य: अपेक्षा ई मल्टी सर्व्हिसेस, वसमत, जि. हिंगोली.)\nनंदुरबार जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या २९ जागा\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘सहाय्यक व्यवस्थापक’ पदांच्या ९१ जागा\nमंगरुळपीर येथे १२ जानेवारी रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट अ/ ब संवर्गातील विविध पदांच्या ६९ जागा\nसिंडिकेट बँक यांच्या आस्थापनेवरील ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या ५०० जागा\nसिंडिकेट बँकेच्या आस्थापनेवर ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या एकूण ५०० जागा\nअमरावती आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५५ जागा\nसोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध कंत्राटी पदांच्या एकूण ९३ जागा\nस्टाफ सिलेक्शन कमिशन ‘पोस्टल असिस्टंट’ पदांच्या ३२५९ जागा (मुदतवाढ)\nदिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवर ‘बहूउद्देशीय कर्मचारी’ पदांच्या ७०७ जागा\nइंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण २४१…\nपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आस्थापनेवर लिपिक पदांच्या ३९३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/apply-the-paste-on-the-forehead-the-headache-will-go-away-in-5-minutes/", "date_download": "2021-06-14T14:49:48Z", "digest": "sha1:NXPFUJYIRNIG3ATNNI5MWGLTTP3QVPM4", "length": 7584, "nlines": 114, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "कपाळावर लावा लेप, डोकेदुखी ५ मिनिटात होईल बंद - Prime Maharashtra", "raw_content": "\nकपाळावर लावा लेप, डोकेदुखी ५ मिनिटात होईल बंद\nकपाळावर लावा लेप, डोकेदुखी ५ मिनिटात होईल बंद\nबरेचदा मोठा आलाज ऐकल्यावर, गोगांटाने, वादाने, एखाद्या ताणाने आपले डोके दुखू लागते. तसेच काही वेळा टिव्ही, मो���ाईल बघूनसुध्दा डोके दुखते, चष्मा नंबर लागल्यासही डोके दुखत राहते अशावेळी आपण डॉक्टरी इलाज गरज असल्यास करतच असतो परंतु तोवर डोकेदुखी थांबावी यासाठी एक सोपा घरगुती डाॅ स्वागत तोडकर यांचा उपाय सांगत आहे जरूर करून बघा.\nबारीक मीठ – ४ चमचे\nपाणी – अर्धा ग्लास\nजेव्हा डोके दुखू लागेल तेव्हा लहान चमचा मीठ घेऊन त्यातील अगदी पाव चमचा मीठ जिभेवर ठेवावे व दोन ते तीन मिनिटांनी त्यावर पाणी प्यावे. तसेच १ चमचाभर मीठ घेऊन त्यात अर्धा चमचा पाणी घालावे व या मिठाचा लेप कपाळाला लावावा. मीठ केसाला लागू देऊ नये. कपाळाचा लेप ५ ते १० मिनिटे ठेवावा व कपाळ धुवून टाकावे डोकेदुखीत लगेचच आराम मिळतो.\nमित्रांनो वरील उपायाचा वापर करताना कोणाच्या प्रकृतीला मीठ चालते, कोणाच्या नाही तरी अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. इतरांनी हा उपाय करायला काहीच हरकत नाही.\nदिवसभराचा थकवा, कमजोरी पळवा दूर भूक वाढवून व्हा तंदूरस्त\nमूळव्याधीत मिळेल १० मिनिटात आराम, २१ दिवसात होईल मूळव्याध पूर्णपणे बरी\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nइंडियन आयडॉल मधून अंजली का पडली बाहेर तिनेच केले रोचक खुलासे\nमाती न वापरता घरातच केवळ पाण्यात उगवा या भाज्या, मिळवा आॅरगॅनिक भाजी आणि पोषक तत्व\n४ सोपे घरगुती उपाय करून काळ्या मानेपासून मिळवा ५मिनिटात मुक्ती\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरल�� एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6222", "date_download": "2021-06-14T14:36:09Z", "digest": "sha1:62PRPW3YKQVBR7QETNCY6ZLPS4BCPTBF", "length": 9959, "nlines": 151, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या दारी शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम शाळेचे अनलॅक लर्निंग उपक्रम | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली शिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या दारी शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम शाळेचे अनलॅक लर्निंग...\nशिक्षक पोहचले विद्यार्थ्यांच्या दारी शासकीय आश्रम शाळा गुड्डीगुडम शाळेचे अनलॅक लर्निंग उपक्रम\nग्रामीण प्रतिनिधी गुड्डीगुडम / रमेश बामनकर\nगुड्डीगुडम: अहेरी आदिवासी विकास विभाग प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या शासकीय माध्य.आश्रम शाळा गुड्डीगुडम च्या वतीने अनलॅक लर्निंग उपक्रमा अंतर्गत शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन ज्ञानज्योत तेवत ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचले.\nगडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून टोले, वस्त्या, पाडे, गावापर्यंत पोहचायला रस्त्याची सुविधा नाही तरी त्या परिस्थितीत डोंगर, नाले, दऱ्या ओलांडून सदर शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी पोहचून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य मोठया आनंदाने करीत आहेत.\nदामरांचा, मांडरा, रुमलकसा,भंगारामपेटा, झिमेला, नैनगुंडम,निमलगुडम, तोडका इत्यादी १६ गावे, पाड्या, वस्त्या, टोल्यापर्यंत आश्रम शाळा गुड्डीगुडम चे शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दारी जाऊन शिक्षण प्रवाहाचा ओघ अखंड ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.\nअनलॅक लर्निंग उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात एक साधनव्यक्ती नेमून त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचा दररोज अभ्यास करवुन घेतला जातो तसेच प्रत्येक गावात एक समनव्य समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थ्यांना शिक्षणाचं ओघ नियमित अखंड सुरू ठेवण्यास मदत होईल.\nPrevious articleस्वतंत्र भारतातील पहिली घटना कोविड ने स्वतंत्र दिन साजरा करण्यास घातली बंधने\nNext articleकोर��ना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nरमाई घरकुल योजनेला निधी द्या कुरखेडा येथील घरकुल लाभार्थ्यांची मागणी\nकोरची पंचायत समितीच्या कामचुकार कर्मचा-यांची गय केला जाणार नाही जिल्हा परिषद...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-logs-lowest-covid-19-cases-since-march-9-64884", "date_download": "2021-06-14T15:44:53Z", "digest": "sha1:EL4YCTCIQIW575FT5C2EZAGW6MEL7G5A", "length": 9435, "nlines": 146, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Mumbai logs lowest covid 19 cases since march 9 | दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट", "raw_content": "\nमुंबई मान्सून Live Updates\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\n मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट\n मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट\nमुंबईत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत (mumbai) गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव कमी होत असून, दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होत आहे. मुंबई महापालिका (bmc) क्षेत्रात गेल्या २४ तासांत १ हजार २��० नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र, तब्बल अनेक दिवसांनंतर म्हणजेच ९ मार्चनंतरची ही एका दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे.\nमुंबई महापालिका आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत सोमवारी १ हजार २४० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी २ हजार ५८७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. गेल्या २४ तासांत मुंबईत ४८ रुग्ण दगावले असून, आतापर्यंत या आजारानं १४ हजार ३०८ जणांना प्राणास मुकावं लागलं आहे.\nमुंबईतील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के झालं असून रुग्णवाढीचा दर ०.२८ टक्के इतका खाली आला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल २४६ दिवसांवर गेला आहे. सध्या करोनाचे ३४ हजार २८८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी कोरोनाच्या एकूण १७ हजार ६४० चाचण्या करण्यात आल्या, अशी माहितीही देण्यात आली.\nमुंबईत चाळी व झोपडपट्टीत सध्या ७७ कंटेनमेंट झोन आहेत तर ३११ इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबईतील कोरोनाचा ग्राफ खाली येत आहे. मुंबईत जवळपास ३०० रुग्णांची घट झाली तर मृतांचा आकडाही घटला. रविवारी मुंबईत १ हजार ५४४ नवीन रुग्ण आढळले होते व ६० रुग्ण दगावले होते. त्याजागी सोमवारी १ हजार २४० नवीन रुग्ण आढळले तर ४८ जणांचा मृत्यू झाला. सलग ५ दिवस मुंबईत २ हजारपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ४ एप्रिल रोजी एकाच दिवसात ११ हजार १६३ इतकी उच्चांकी रुग्णसंख्या नोंदवली गेली होती.\nCyclone Tauktae : चक्रीवादळाचा मुंबईला फटका, तर ८ जण जखमी\nCyclone Tauktae : 'तौक्ते'मुळं राज्यात ६ जणांचा मृत्यू\nकाँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा इरादा पक्का, नाना पटोले यांची ठाम भूमिका\nमोठी संधी : IBPS अंतर्गत १०,४६६ जागांसाठी भरती\nकोल्हापुरात निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अजित पवारांचे निर्देश\nकोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी\nSushant singh Rajput death anniversary : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत\nSushant singh Rajput death anniversary : बॅकग्राऊंड डान्सर ते बॉलिवूड स्टार, 'असा' होता सुशांतचा प्रवास\nनवी मुंबईत मॉलमध्ये शनिवारी, रविवारी अँटिजेन टेस्ट करूनच प्रवेश\nनवी मुंबईत ४७५ धोकादायक इमारती जाहीर\nडी.डी. सह्याद्रीवर भरणार शाळा, पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे होणार तास\nमुंबईत १७ जूनपर्यंत पावसाचा Yellow Alert\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज���या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/pick-up-the-fruit-carts-in-front-of-the-cleaning-house-in-hingoli/", "date_download": "2021-06-14T16:34:15Z", "digest": "sha1:BQ2NW2BEBZE254VOOZLXTC5ZR6EZFPGR", "length": 7705, "nlines": 107, "source_domain": "analysernews.com", "title": "हिंगोली स्वच्छता गृहा समोरील फळगाडे उठवा", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nहिंगोली स्वच्छता गृहा समोरील फळगाडे उठवा\nयुवकांचे नगर परिषदेला निवेदन,अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल.\nप्रद्युम्न गिरीकर/ हिंगोली: शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक भागामध्ये उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालय समोर फळविक्रेते अतिक्रमण करून दादागिरी करीत असल्याची तक्रार हिंगोली नगर परिषदेकडे युवकांनी केली आहे. सदर अतिक्रमण वेळेत न काढल्यास नाईलाजाने कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला आहे.\nशहराचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या गांधी चौक परिसरामध्ये एकमेव सार्वजनिक शौचालय आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकांसह, व्यापा-यां करीता ही एकमेव सुविधा आहे. अशा परिस्थितीमध्ये सदर शौचालया समोर फळ विक्रेते आपले हातगाडे उभे करून अतिक्रमण करीत आहेत. परिणामी नागरिकांना शौचालयात जाण्यासाठी रस्ता देखील शिल्लक राहत नाही. यासंदर्भात अनेकदा विनंती करून देखील गाडीचालक दादागिरी करून आपली गाडी बाजूला घेण्यास नकार देत आहेत. यामुळे संतप्त युवकांनी आज हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. वेळेमध्ये सदर अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा नाईलाजाने आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा या युवकांनी दिला आहे.\nयावेळी दीपक बांगर मानकरी यांच्यासह मोहन बांगर, गजानन बेंगाळ, पंजाब बांगर,गणेश दराडे, विनायक चिकनकर, जीवन बांगर, खंडेराव घुगे, भारत शिरसाट, साई चौधरी आदी युवकांची उपस्थिती होती.\n9 तारखेला कंगना मुंबईत, केंद्राने दिली ‘Y’ पल्स श्रेणीची सुरक्षा\nदानवेंचा वसंत स्मृती वर कब्जा\nमहाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स\n'कोरोना मुक्त' करण्यासाठी 'या' जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nदेशातील सर्व स्मारके आणि म्युझियम उघडणार\nतिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाची खबरदारी\nमाय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे...'राज'\nप्रचाराला गेलेल्या युवा नेत्याला कोंडले\nराज्य शासनाच्या स्थगिती आदेशाची भाजपने केली होळी.\nराज्य उत्पादन कार्यालयातूनच दारू चोरीला\nऔरंगाबाद पाठोपाठ आता हिंगोलीत ही लॉकडाउन\nबोगस आदेश तयार करणाऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू\nजिल्हाधिकाऱ्यांच्या नावे बोगस आदेशामुळे जिल्ह्यात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5855/", "date_download": "2021-06-14T15:15:19Z", "digest": "sha1:GIYUO4IYZXWTOJQ7JDWRM7BY7K5ZF733", "length": 11883, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "धुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले", "raw_content": "\nHomeक्राईमधुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न...\nधुणं धुण्यासाठी गेलेल्या तिघींचा पाण्यात बुडून मृत्यू रंजनाने मुलींना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले\nएकीला वाचविले मात्र दोघींना वाचवताना स्वत:चाही जीव गमावला\nगेवराई (रिपोर्टर):- धुणं धुण्यासाठी गोदा पात्रात गोदापात्रात गेल्यानंतर सोबत असलेल्या तीन मुली पाण्यात खेळत असताना बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय महिलेसह दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मीरगाव नजीक घडली. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे तर एका मुलीला वाचवण्यात यश आले आहेत.\nयाबाबत अधिक असे की, मिरगाव येथील रंजना भागवत गोडबोले (वय 30 वर्षे), त्यांची मुलगी अर्चना भागवत गोडबोले, पुतणी शीतल हनुमंत गोडबोले (वय 18 वर्षे) व भावकीतील आरती बाबासाहेब गोडबोले या चौघी आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावा नजीक असलेल्या गोदा पात्रात धुणं धुण्यासाठी गेल्या होत्या. रंजना गोडबोले या धुणं धूत असताना तीन मुली गोदा पात्रातील पाण्यात खेळत होत्या. त्यावेळी अचानक त्या तिघीही खोल पाण्यात गेल्या.\nतेव्हा ते पाण्यात बुडत असल्याचे पाहून मोठ्या हिमतीने रंजना गोडबोले यांनी पाण्यात जावून मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात आरती गोडबोले हिस पाण्यातून उचलून गोदाकाठी आणून ठेवले तर अर्चना व शितल या��ना वाचवण्यासाठी रंजना पुन्हा पाण्यात गेल्या मात्र रंजना अर्चना व शितल यांना वाचवत असताना या तिघीही पाण्यात बुडून मरण पावल्या. मृतांमध्ये मायलेकीसह पुतणीचा समावेश आहे. घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रताप नवघरे, पीएसआय माने, एएसआय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत गावकर्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून तलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. घटनास्थळाचा पंचनामा केला. या वेळी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पुजा मोरे, अल्ताफ कुरेशी यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या घटनेने मिरगावावर शोककळा पसरली आहे.\nतो धावला… त्याने प्रयत्न केले\nरंजनासह मुली पाण्यात बुडत असताना आरडाओरड सुरू होता. त्यावेळी बाजुला मासे पकडणारा गोपाल बलिया याने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र घटनेची जागा आणि तो मासे पकडत असलेली जागा यातील अंतर बराच असल्याने तो घटनास्थळी वेळेत येऊ शकला नाही. तो तिथपर्यंत आला तोपर्यंत तिघेही मृत्युमुखी पडल्या होत्या. त्या तिघींनाही गोपाल यानेच पाण्याबाहेर काढले.\nPrevious articleनिराधारांचे प्रस्ताव वेळेवर निकाली काढले जात नाहीत\nNext articleशेतकर्‍यांना काठी मारता अन् वाळु माफियांना लाल पायघड्या घालता ठाकरे सरकार विरोधात फडणवीसांच्या नेतृत्वात लवकरच एल्गार; भाजपाचे आशिष शेलार आक्रमक\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nपरळी शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट\nभगवंता कोरोनाची तिसरी लाट येऊ देऊ नको अमरसिंहांची जनतेशी नाळ कायम -ना. मुंडे\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2021-06-14T15:33:45Z", "digest": "sha1:IBNKTEVXNAKABUF7TX5GSQB46DUMXQBV", "length": 13900, "nlines": 176, "source_domain": "policenama.com", "title": "आमदार रवी राणा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nपतीचे कारागृहात अन् खासदार नवनीत राणाचे कारागृहाबाहेर आंदोलन\n‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध’ : देवेंद्र फडणवीस\n…म्हणून खासदार नवीनत राणांनी दिला मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा\n होय, खासदार नवनीत राणा यांनी धावत्या एसटी बसच्या दारात उभं राहून दिली प्रतिक्रिया\nमेळघाट : पोलीसनामा ऑनलाइन - मेळघाटामधील आदिवासी नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडू, असे सांगत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी धावत्या एसटीमधून वार्ताहरांशी संवाद साधला. पण तेव्हा त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. तद्वतच धावत्या…\nखासदार नवनीत राणा यांचा रिपोर्ट पुन्हा ‘पॉझिटिव्ह’ डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला\nपोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 18 ऑगस्ट : अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोनावर नुकतीच मात केली होती. मात्र, मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा तपासणी केल्यावर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.…\nखासदार नवनीत राणा यांना हॉस्पीटलमधून ‘डिस्चार्ज’, आगामी 20 दिवस राहणार क्वारंटाईन\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून रविवारी रात्री (१६ ��गस्ट) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी…\nCoronavirus : खासदार नवनीत राणांची प्रकृती बिघडली, नागपूरला हलवलं\nखासदार नवनीत राणा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह\nपोलिसनामा ऑनलाईन, अमरावती, दि. 6 ऑगस्ट : कोरोनाचे संसर्ग आणखी वाढत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील दहाजण कोरोनाग्रस्त झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…\nआमदार रवी राणा, खा. नवनीत राणा यांचे चुकीचे स्वॅब सॅम्पल घेणं भोवलं, राजेश टोपे यांच्याकडे तक्रार\nपोलीसनामा ऑनलाईन टीम - आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांचे चुकीचे थ्रोट सॅम्पल घेतल्याने जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमरावती जिल्हा प्रशासन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबाबत आमदार रवी राणा यांनी…\nशिवसेनेमध्ये लवकरच मोठा ‘भूकंप’, मुख्यमंत्री फडणवीसांच्या खंद्दे ‘समर्थक’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेमध्ये लवकरच मोठा भूकंप होईल, लवकरच उलटपुलट होईल असा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांनी हा गौप्यस्फोट कोणत्या आधारावर हे मात्र अद्यापही गुलदस्त्याच आहे.आमदार रवी राणे हे मुख्यमंत्री…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कठोर निर्बंध\nआता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या…\nलासलगाव : कांद्याने भरलेल्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार\nआगामी लोकसभा अन् विधानसभा निवडणूक काँग्रेस, शिवसेनेसोबत…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्ट��� फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nCorona Vaccination: लस घेतली नाही तर सिमकार्ड होणार Block,…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली,…\nanti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50…\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या…\nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 10,442 नवीन रुग्ण, तर 7,504 जणांना डिस्चार्ज\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली – ‘लवकर लग्न करून सेटल व्हायचय; पण…’\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/facebook-dating/", "date_download": "2021-06-14T15:11:41Z", "digest": "sha1:5N7VKY6KGBEG7XMWZMPEM6LQZ4FJHAQZ", "length": 8569, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Facebook dating Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी सल्लागार अ‍ॅड. मंजुषा…\n Facebook चं नवं डेटिंग अ‍ॅप लॉन्च होणार; चॅट ऐवजी थेट व्हिडीओ कॉलही करू शकता\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रत्येक व्यक्तीला एका जोडीदाराची गरज असते. त्या जोडीदारासोबत सवांद साधने, मनमोकळे होणे त्या जोडीदाराच्या सहकाऱ्याने संगतीने अनेक गोष्टी शेअर करत असतो. तर अनेक संकटे किंवा समस्या समोर येत असतात त्यावर उपाय अथवा…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्याने मारले बॉक्सिंग पंच,…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nRoyal Enfield | 45 हजार रुपयांच्या बजेटमध्ये घरी आणा बुलेट,…\nPune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव \nपहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले,…\nChandrakant Patil | ‘राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदारकी मिळाली,…\nआता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना…\nST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी…\n भारतीय रेल्वेमध्ये ‘या’ पदावर नोकरीची संधी, पगार 44900; जाणून…\nPune News | पुण्यात सोमवारपासून निर्बंध आणखी शिथिल, नव्या नियमावलीनुसार काय होणार बदल \nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या व्यावसायिकाकडे मागितली 50 लाखांची खंडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5964/", "date_download": "2021-06-14T14:45:49Z", "digest": "sha1:TPXYQ4USLJMIHCZLREINLKM2E34I244P", "length": 9533, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोंढ्यात", "raw_content": "\nHomeबीडबियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोंढ्यात\nबियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोंढ्यात\nजिल्ह्यात ७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात होणार खरीपाचा पेरा\nसाडेचार लाखापर्यंत कापसाची तर दोन लाखापर्यंत सोयाबीनचा लागवड होईल\nबीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात मान्सुनपुर्व पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने शेतकरी आता बि-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडे दिसून येत आहे. आजपासून लॉकडाऊन उठवण्यात आल्याने बीड शहरासह तालुका परिसरातील बहुतांश शेतकर्‍यांनी आज कृषी दुकानदाराकडे जावून कापुस, बाजरी, मुग, तुर, भुईमुग यासह इतर बियाणांची खरेदी करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात दरवर्षी खरीपाची सात ते साडेसात लाख हेक्टरमध्ये लागवड होत असते. यंदाही ति��क्याच क्षेत्रात लागवड होईल. कापसाचे चार लाखापर्यंत क्षेत्र आहे तर सोयाबीन २ लाख हेक्टरपर्यंत लागवड होर्ईल यासह बाजरी, तुर, मुग, मटकी इतर पीकाची कमी क्षेत्रामध्ये लागवड होवू शकते.\nगेल्या वर्षीपासून पाऊस चांगला पडत आहे. यावर्षीही मान्सुनपुर्व पावसाने जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. सर्वच तालुक्यामध्ये पाऊस पडल्याने शेतकर्‍यात समाधान व्यक्त केले जात आहे. आजपासून लॉकडाऊन काही प्रमाणात उठवल्याने बाजारातील सर्व दुकाने उघडण्यात आलेली आहेत. त्यातच शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी दुकानदाराकडे दिसून येत आहे. बीड शहरासह सर्व तालुक्यातील कृषी दुकानदाराकडे शेतकर्‍यांनी बियाणे खरेदी करण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात साडेसात लाखापेक्षा जास्त हेक्टरमध्ये दरवर्षी खरीपाची पेरणी केली जाते. यात चार ते साडेचार लाख हेक्टरमध्ये कापसाची लागवड होते. दोन ते अडीच लाख हेक्टरमध्ये सोयाबीन आणि इतर क्षेत्रात बाजरी, मुग, उडीद, मटकी, भुईमुग यासह इतर खरीप पीकांची लागवड होईल. मान्सुनपुर्व पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतीतील मशागतीला सुरूवातत केली तर ज्या शेतकर्‍याकडे पाणी आहे अशा शेतकर्‍यांनी ठिबकच्या सहाय्याने कापसाची लागवडही केली आहे.\nPrevious article‘२५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे’ म्हणत धारूरच्या तरुणाला गंडा\nNext article…तर जिल्हाधिकार्‍यांवर कारवाई -उद्धव ठाकरे\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशन�� भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://primemaharashtra.com/during-that-visit-prime-minister-narendra-modi-recalled-sharad-pawar-find-out-what-happens/", "date_download": "2021-06-14T14:48:47Z", "digest": "sha1:26NPIQ357QKJ7QWMWKKLD26T5NLGLSZV", "length": 9197, "nlines": 110, "source_domain": "primemaharashtra.com", "title": "त्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण! - Prime Maharashtra", "raw_content": "\nत्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण\nत्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढली शरद पवारांची आठवण; जाणून घ्या काय होतं कारण\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत भेटण्यासाठी गेले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही भेट घेतली आहे. या भेटीमध्ये नरेंद्र मोदींची विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला या भेटी मध्ये निवेदन सुद्धा दिले आहे. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवार अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली तसेच या भेटीबद्दल त्यांनी माहिती दिली.\nहाती आलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया मुंबईत झाली होती. त्यामुळेच पीएम मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे अशी अजित पवारांकडे पंतप्रधानांनी विचारणा केली. शरद पवार साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे ना असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना विचारला. यावर अजित पवारांनी म्हटलं, होय तब्येत व्यवस्थित आहे.\nया भेटी मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांशी मराठा आरक्षणासह 12 मुद्द्यांवर चर्चा करुन निवेदन सुद्धा दिले. या भेटीची चर्चा सगळीकडे जोमाने सुरू आहे.\nआ.निलेश लंके यांच्या उपस्थित कोविड सेंटरमध्ये लग्न : खर्चची रक्कम केली कोविड सेंटरला दान\nलढण्याची जिद्द दाखवणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटलांनी केला सत्कार\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात सिंकहोलमध्ये गेली; व्हिडिओ होतोय…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना…\nओठांवरचे नकोसे असलेले केस एकदाच काढा परत कधीही वाढणार नाहीत\n#बाॅयकाॅट करिना कपूर खान ट्विटर, नेटकर्यांची मोहीम, सीतेच्या भूमिकेसाठी हवी हिंदू…\nनालेसफाई न झाल्याने सेनेच्या आमदाराने बीएमसीच्या कंत्राटदाराला बसवलं नाल्यात, टाकला…\nआदित्य ठाकरेंच्या बर्थडेला डोंबिवलीकरांची चांदी; १ रुपयात एक लिटर पेट्रोल\nकेंद्राकडे धादांत खोटं आणि फालतूच्या घोषणा देणारं कुशल मंत्रालय – राहुल गांधी\nइंग्रजांनी पण एव्हढं लुबाडलं नव्हतं, जेव्हढ भाजपा लुबाडतेय – भाई जगताप\nपंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत…\nचंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर…\nअबब दोन झाडे तोडली, डॉक्टरला एक लाखांचा दंड\nशेतकरी आंदोलन : २६ जून रोजी देशभरातील सर्व राजभवनांसामोर निदर्शने ; संयुक्त किसान…\nपवारांसोबतच्या बैठकीनंतर प्रशांत किशोर थेट किंग खानच्या भेटीला\nवाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा\nशरद पवार – प्रशांत किशोर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले.\nमुंबईच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार काही सेकंदात…\nकृषिमंत्री दादा भूसेंनी केली खरीपाची पेरणी\nयेत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-75-positive-increase-332358", "date_download": "2021-06-14T14:46:26Z", "digest": "sha1:NEIIVP3VAP42FJUWFMA5TRCAFGPDJOPB", "length": 26052, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Breaking : औरंगाबादेत बाधितांचा आकडा सतरा हजार पार; आज ७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह", "raw_content": "\nआतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार १२५ झाली. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे.\nCorona Breaking : औरंगा���ादेत बाधितांचा आकडा सतरा हजार पार; आज ७५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा सतरा हजारांवर गेला आहे. आज (ता. ११) सकाळच्या सत्रात ७५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आता एकूण ४०३० जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७ हजार १२५ झाली. त्यापैकी १२ हजार ५३७ बरे झाले असून ५५८ जणांचा मृत्यू झाला आहे.\nमाजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन\nग्रामीण भागातील बाधीत ३९ जण :\nअजिंठा, सिल्लोड (१), पोटूळ, गंगापूर (१), स्नेह नगर,सिल्लोड (१), शेंद्रा जहांगीर, गंगापूर (१), भराडी, सिल्लोड (१), अब्दीमंडी, दौलताबाद (१), घाणेगाव, रांजणगाव (१), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (१), शिवालय चौक, बजाज नगर (१), धनश्री सो., बजाज नगर (१), भोलीतांडा, खुलताबाद (३), कानशील, खुलताबाद (२), वरखेडी तांडा, सोयगाव (४), घोसला, सोयगाव (२), खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (५), गोदावरी कॉलनी, गंगापूर (१), सखारामपंत नगर, गंगापूर (६), नर्सिंग कॉलनी, गंगापूर (१), लगड वसती, गंगापूर (१), शिवाजी नगर, गंगापूर (१), शिक्षक कॉलनी,गंगापूर (१), संभाजी नगर, वैजापूर (१), यशवंत कॉलनी, वैजापूर (१)\nलाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश\nशहरातील बाधीत ३६ जण\nराजस्थानी हॉस्टेल (१), घाटी परिसर (१), गारखेडा (१), गांधी नगर (१), न्यू हनुमान नगर (१), एन चार सिडको (१), मल्हार चौक, गारखेडा परिसर (१), लक्ष्मीभाऊ नगर (४), होनाजी नगर (१), जैन भवन परिसर (१), एन सात सिडको (३), सिद्धार्थ नगर, टीव्ही सेंटर जवळ (१), जुना भावसिंगपुरा (२), प्रेम रेरिडन्सी, पद्मपुरा (१), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (१), अन्य (५), एन दोन सिडको (१),अरिहंत नगर (१), संग्राम नगर, सातारा परिसर (१), योगसिद्धी अपार्टमेंट, कुंभेफळ (१), नवाबपुरा (१), पेठे नगर (१), जालन नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), एन नऊ, पवन नगर (१), मयूर पार्क (१)\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/reality-yewale-tea-9394", "date_download": "2021-06-14T14:30:17Z", "digest": "sha1:6JNC3Q5YD72B7SIQQL5EYHZELTNZAKZF", "length": 10846, "nlines": 147, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलं | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलं\nVIDEO | येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलं\nसागर आव्हाड साम टीव्ही पुणे\nगुरुवार, 23 जानेवारी 2020\nयेवले चहा एकदा पिऊन तर पाहा..हे ब्रीद वाक्य घेऊन प्रत्येक शहरात पोहचलेला येवले चहा अडचणीत सापडलाय. याचं कारण म्हणजे येवले चहामध्ये भेसळ होतीय. एफडीनं केलेल्या कारवाईत ही भेसळ उघड झालीय. काही दिवसांपूर्वी एफडीएनं कारवाई कारवाई करत तपासणीसाठी येवले चहाचे नमुने ताब्यात घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीतून येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलंय. या चहामध्ये सिंथेटीक फूड कलर आढळून आलाय. ज्यावर बंदी आहे.\nयेवले चहा एकदा पिऊन तर पाहा..हे ब्रीद वाक्य घेऊन प्रत्येक शहरात पोहचलेला येवले चहा अडचणीत सापडलाय. याचं कारण म्हणजे येवले चहामध्ये भेसळ होतीय. एफडीनं केलेल्या कारवाईत ही भेसळ उघड झालीय. काही दिवसांपूर्वी एफडीएनं कारवाई कारवाई करत तपासणीसाठी येवले चहाचे नमुने ताब्यात घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीतून येवले चहाच्या रंगांचं बिंग फुटलंय. या चहामध्ये सिंथेटीक फूड कलर आढळून आलाय. ज्यावर बंदी आहे.\nयापूर्वी पुण्यातील कोंढवा भागातील कारखान्यात मेलानाईट हा पदार्थ आढळल्यानं येवलेवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कोंढव्यातील आ���टलेट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. आता पुन्हा एकदा येवले चहावर संक्रांत आलीय.\nयेवले चहा महाराष्ट्रात एक मोठा ब्रँन्ड झालाय.. संपूर्ण राज्यात येवले चहाच्या अनेक फ्रँचायजी आहेत. पण या प्रसिद्ध चहामध्ये भेसळ होत असल्याचं समोर आल्यामुळे चहाप्रेमींमध्ये नाराजी आहे. येवले चहाला पसंती देणाऱ्या ग्राहकांवर येवले चहा आता तपासून पाहा असं म्हणण्याची वेळ आलीय.\nचहा tea भेसळ महाराष्ट्र maharashtra\nWeight Loss Tea: रात्री झोपण्यापूर्वी 'हे' चार चहा घ्या;वजन...\nलठ्ठपणा केवळ आपले सौंदर्य कमी करत नाही तर आरोग्याच्या अनेक समस्याच्या सामोरे जावे...\nतुळस, मसाला चहा प्या आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवा\nकोरोना विषाणू व्हायरसनंतर Corona Virus आता देशात काली बुरशी Black Fungus आणि...\nउल्हासनगरात एका इसमाची २० रुपयांसाठी निर्घृण हत्या\nउल्हासनगर - २० रुपये देण्यास नकार दिल्याने एका इसमाची निर्घृण हत्या...\n21 मे हा दुसरा आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून मग होऊन जाऊद्या...\nसचिन वाझेची एक स्पोर्ट्स बाईक दमण मधून जप्त\nमुंबई: मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात एटीएसला (AST) अत्यंत...\nमेलबर्न कसोटी पहिला दिवस भारताचा\nआपल्याकडे चहाला वेळ नसते असे म्हणले जाते. तो कधीही चालतो. पण जेवणाला वेळ असते. थोडी...\nअ ब ब ब मुंबई इंडियन्स कल्पना करा आपण एका खोल,खोल दरीच्या टोकावर उभे आहोत. खाली...\nइथे पाताळात शिखर आहे...\nटी20 क्रिकेट तसे नवेच आहे. जेमतेम 15 वर्षाच्या कुमार अवस्थेतलं. सुरुवातीला तर 20...\nIPLचं बिगुल वाजलं... आज मुंबई विरुद्ध चेन्नई हा पहिलाच सामना\nताबडतोड,तोडफोड,सळसळत्या,उसळत्या,झगमगत्या IPL ची झिंग आणणारी ट्युन. जगभरातल्या...\nINDvsNZ : जेमिसनपुढे भारतीय फलंदाजांचे लोटांगण; पृथ्वी, पुजारा,...\nख्राईस्टचर्च : न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज काईल जेमिसनच्या गोलंदाजीपुढे भारतीय...\nठाकरे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ आजपासून\nमुंबई : राज्य सरकारच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्ष लाभ...\nसुप्रसिद्ध 'येवले' चहामध्ये भेसळ, रंग मिसळल्याचं झालं उघड\nपुणे : शहरातील प्रसिद्ध आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस पडलेला 'येवले अमृततुल्य...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2018/04/vts-01-1.html", "date_download": "2021-06-14T15:28:18Z", "digest": "sha1:TMBFZTEX3T5UD5ZRRPWK7YGC7R5KPCFR", "length": 6283, "nlines": 89, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: VTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान", "raw_content": "\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये शिवजयंतीनिमित्त झालेले व्याख्यान\nVTS 01 1 सेक्युलर शिवाजी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म...\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5875/", "date_download": "2021-06-14T15:13:26Z", "digest": "sha1:G6ZTYNMIAWJICUFUVZCIRJHBJVFZQF4J", "length": 9420, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "पहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात", "raw_content": "\nHomeकोरोनापहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nपहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nकिल्ले धारूर ( रिपोर्टर )- धारूर घाटातून हळदी आणि मैद्याचे पोते घेऊन जाणार्‍या ट्रकची वळणावर गती कमी झाल्यानंतर चोरटयांनी आतील पोते चोरले. या प्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nधारूर येथील घाटाच्या पायथ्याशी रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वळण रस्ता केलेला आहे या वळण रस्त्यावरून पहाडी पारगाव येथील ट्रक (एम एच २१ एक्स ५३९९) ही चाकण येथून लातूर कडे मैद्याची पोते घेऊन जात होते. मध्यरात्री ट्रक त्या वळणावर आले असता ट्रकमधील ताडपत्री फाडून त्यातील मैद्याची पोते बाहेर टाकले तसेच पुढे डांबरी रस्ता सुरू झाल्याने आणखी एक पोते बाहेर टाकले त्यावेळी धप्पकन आवाज आला चालकाच्या लक्षात आले कुणीतरी आपल्या गाडीतील मैद्याची पोते काढत आहे परंतु भीतीपोटी तो ट्रक वेगाने पळवत चालक घाटाच्या वरती आला. त्यावेळी गस्ती वरती असलेली पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, सय्यद खलील, चालक गोरख खाडे, होमगार्ड मैंद हे पोलिस वाहनाने गस्त घालण्यासाठी जात होते त्यावेळी चालकांनी सांगितले माझ्या गाडीतील पोते चोरी गेले आहेत आणि चोर घाटातच आहेत पोलिस आरोपींच्या शोधासाठी चोरी झालेल्या ठिकाणी वळणावरती गेले असता तेथे काही मैद्याची पोते व काही हळदीचे पोते दिसून आले थोडे पुढे जाऊन तपास केला असता झुडपांमध्ये हळदीचे व मैद्याचे पोते दिसून आले. यावरून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले चोरीच्या गुन्हे वरून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आली आहे.\nPrevious articleआज ३ हजार ३१० संशयितांमध्ये ३२२ पॉझिटिव्ह\nNext articleअपहृत मुलीच्या शोधासाठी लाच मागणारा दिंद्रुडचा पीआय निलंबीत\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘म��� जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8,_%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%B8%E0%A5%80.%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2021-06-14T16:15:39Z", "digest": "sha1:BXLOHJ22YFNUOJMIRRG5ESVMRQ46SXIM", "length": 4046, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:वॉशिंग्टन, डी.सी.मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"वॉशिंग्टन, डी.सी.मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://nmk.world/s/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-3578/", "date_download": "2021-06-14T14:10:34Z", "digest": "sha1:NL6D2GB2WI72HUEORPGED6HGEBBBXMBE", "length": 5131, "nlines": 69, "source_domain": "nmk.world", "title": "NMK - बुलढाणा येथे २० जानेवारी २०१८ रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन - NMK", "raw_content": "\nबुलढाणा येथे २० जानेवारी २०१८ रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nबुलढाणा येथे २० जानेवारी २०१८ रोजी शासकीय रोजगार मेळाव्याचे आयोजन\nजिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा आणि जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ३०० बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०१८ रोजी रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी ‘जिजामाता महाविद्यालय, चिखली रोड, बुलढाणा’ येथे सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२६२-२४२३४२ ९४२१४६८६६२ वर संपर्क साधावा. (जाहिरात सौजन्य: नोकरी मार्गदर्शन केंद्र, पत्रकार भवन, बीड.)\nस्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर ‘लिपिक’ पदाच्या एकूण ८३०१ जागा\nवर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४१ जागा\nमहाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र पदांच्या एकूण ७०२ जागा\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदाच्या ३१ जागा\nपुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या २४८ जागा\nअमरावती राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध कंत्राटी पदांच्या १०५ जागा\nबुलढाणा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कंत्राटी पदांच्या २६ जागा\nठाणे जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण १८७ जागा\nमुंबई माझगाव डॉक मध्ये विविध प्रशिक्षणार्थी तांत्रिक पदांच्या ४४५ जागा\nसातारा जिल्हा आरोग्य सोसायटीत विविध कंत्राटी पदांच्या एकूण ११३ जागा\nपुणे महानगरपालिकेत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदांच्या एकूण ४५ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/story/praaktn-bhaag-1/v5wlqgty", "date_download": "2021-06-14T16:24:29Z", "digest": "sha1:O3EKQWQU7CXMNDARHBAOSSIQBMRGRJ4M", "length": 21943, "nlines": 337, "source_domain": "storymirror.com", "title": "���्राक्तन - भाग 1 | Marathi Drama Story | Sangieta Devkar", "raw_content": "\nप्राक्तन - भाग 1\nप्राक्तन - भाग 1\nआठवणी आई कथा मराठी प्राक्तन नशीब झोप खोकला सरबत मराठीकथा\nउन्हाचा तडाखा वाढला होता. पंखयाचा वारा पण गरम हवा सोडत होता. कालपासून नलूची काम पेंडिंग राहिली होती. आईसाठी घरून काम करण्याची परवानगी तिने घेतली होती. एका बिल्डरच्या ऑफिसमध्ये ती काम करत होती. गेली सहा महिने आई अंथरुणावर खिळून पडली होती तसे तिने काम घरून करण्याची विनंती केली होती. नलूचे काम चोख आणि प्रामाणिक होते त्यामुळे तिला घरी काम दिले.\nनलू थोडे सरबत देतेस का ग आईने आवाज दिला. काय ग किती वेळा उठवतेस मी काम पूर्ण करू की नको नलू वैतागून बोलली. नाही ग जरा जास्तच गरम होतय ग म्हणून. देते म्हणत चरफडत नलू उठली आणि सरबत बनवले. आईला हात देऊन बसवले आणि हातात सरबत दिले. स्वतःलाही घेतले. माझा खूप त्रास होतो ना ग तुला आईने आवाज दिला. काय ग किती वेळा उठवतेस मी काम पूर्ण करू की नको नलू वैतागून बोलली. नाही ग जरा जास्तच गरम होतय ग म्हणून. देते म्हणत चरफडत नलू उठली आणि सरबत बनवले. आईला हात देऊन बसवले आणि हातात सरबत दिले. स्वतःलाही घेतले. माझा खूप त्रास होतो ना ग तुला खूप करतेस माझ्यासाठी. असू दे आता हे बोलायची वेळ नाही आई. कधीतरी बोलले पाहिजेच तसा आता माझा काय भरवसा खूप करतेस माझ्यासाठी. असू दे आता हे बोलायची वेळ नाही आई. कधीतरी बोलले पाहिजेच तसा आता माझा काय भरवसा शांताला बोलताना धाप लागत होती. राहू दे झोप आता कशाला त्रास करून घेतेस. नलू आपल्या कामाला लागली.\nसंध्याकाळी विमल आली कामाला. ताई काय करायचे आज जेवणाला विमल थोडी भजी करतेस का ग मला खूप खायची इच्छा झाली आहे आणि उद्या जरा आंबे घेऊन ये आमरस पण कर उद्या. आई भजी खायची नाही तुला. असू द्या ओ ताई त्यांना खावेसे वाटते तर खाऊ द्या. विमल तुला काय वाटते मी आईची आबाळ करते काय विमल थोडी भजी करतेस का ग मला खूप खायची इच्छा झाली आहे आणि उद्या जरा आंबे घेऊन ये आमरस पण कर उद्या. आई भजी खायची नाही तुला. असू द्या ओ ताई त्यांना खावेसे वाटते तर खाऊ द्या. विमल तुला काय वाटते मी आईची आबाळ करते काय सख्खी आई नसली तरी लांबची मावशीच लागते माझी. ती कशी पण वागली तरी मी नाही ना तस वागू शकत. हो ग बाई मी खूप त्रास दिला तू नलू माझं चुकलंच ग. पोटची पोर चौकशी पण करत नाही पण तू मात्र खूप करतेस. जमलं तर मला माफ कर. जा विमल आधी आई��ं आवरून घे आणि कर हवा तो स्वयंपाक. नलू बोलली.\nमी खाली जाऊन येते म्हणत नलू बाहेर पडली. सोसायटीच्या गार्डनमध्ये जाऊन बसली. काय ग नलू कशी आहेस आई कशी आहे मिरजकर काकू तिला विचारत होत्या. काकू मी बरी आहे आई पण आहे ठीक. नलू एक विचारू का ग तुला मिरजकर काकू तिला विचारत होत्या. काकू मी बरी आहे आई पण आहे ठीक. नलू एक विचारू का ग तुला अहो काकू बोला ना परवानगी का मागता. माझ्या नात्यातले एक जण आहेत त्यांची बायको गेल्याच वर्षी कन्सरने गेली. एक मुलगा आहे त्यांना बारावीला आहे. खाण्याची आबाळ होतेय त्यांची म्हणून ते लग्नाला तयार आहेत तू तयार असशील तर मी बोलू शकते त्यांच्याशी.\nकाकू माझी चाळीशी संपली आता मी ४६ वर्षाची झालेय. त्यात ना रंग रूप मला आणि आईची जबाबदारी नाही टाळू शकत मी. नलू दिसायला तू काही इतकी वाईट नाहीस आणि आईसाठी विमल आहेच की तू अधूनमधून लक्ष ठेव. नको काकू सध्या तरी लग्न हा विषय खूप मागे पडला आहे. बर जशी तुझी इच्छा पण नलू आता काही वाटत नाही ग. जेव्हा आपण एकटे पडतो ना तेव्हा सोबतीची गरज भासते. किती दिवस अशी एकटी दिवस काढणार तू तू अधूनमधून लक्ष ठेव. नको काकू सध्या तरी लग्न हा विषय खूप मागे पडला आहे. बर जशी तुझी इच्छा पण नलू आता काही वाटत नाही ग. जेव्हा आपण एकटे पडतो ना तेव्हा सोबतीची गरज भासते. किती दिवस अशी एकटी दिवस काढणार तू अजून वय गेले नाही तुझे.\nकाकू तुम्ही माझा इतका विचार करता हेच खूप आहे माझ्यासाठी. चला जाते मी घरी विमललाही जायचे असेल. नलू घरी आली. विमल काम उरकून जरा वेळ आईशी बोलत बसत असे. नलू आल्यावर ती जायला निघाली. विमल हे घे पैसे उद्या सकाळी येताना आंबे आण आणि आमरस कर. बर ताई म्हणत विमल निघून गेली. विमल आईला जेवण भरवून मग जात असे. नलूने आपले ताट वाढून घेतले आणि रूममध्ये गेली. १ बीएच के फ्लॅट स्वतःच्या कामाईतून तिने घेतला होता. वडील शिक्षक त्यामुळे मोजका पगार कायम भाड्याच्या घरात राहत आले ते. बाबा होते तोपर्यंत तिला आधार होता. नाही म्हणायला बहीण अर्चना होती पण तिने नलूला कधी स्ख्खी बहीण मानलेच नाही. दिसायला सुंदर होती म्हणून कायम नलूचा दुस्वास करत होती.\nआईच्या खोकल्याचा आवाज येऊ लागला. नलू नलू हाका ऐकू आल्या. सुखाने दोन घास खाणं पण नशिबी नाही आपल्या म्हणत नलू बाहेर आली. आईला थुंकण्यासाठी डब्बा हवा होता. नलूने दिला खोकून खोकून थुंकत राहिली. नलूला पार किळस आली पण काय करणार आपलंच नशीब आपलंच कसले हे प्राक्तन म्हणून भोगण भाग होत तिला. आता जेवायची इच्छाच मरून गेली तिची. पाणी पिऊन तशीच बेडवर पडली. विचार करू लागली कसले हे नशीब आपलं. कसंलच सुख का नाही माझ्या नशीबात आपलंच नशीब आपलंच कसले हे प्राक्तन म्हणून भोगण भाग होत तिला. आता जेवायची इच्छाच मरून गेली तिची. पाणी पिऊन तशीच बेडवर पडली. विचार करू लागली कसले हे नशीब आपलं. कसंलच सुख का नाही माझ्या नशीबात आतापर्यंत लग्न होऊन माझी मुलं पण मोठी झाली असती. डोळयातून अश्रू झरझर वाहू लागले. आजपर्यंतचा जीवनप्रवास नजरेसमोर दिसू लागला.\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअनोखे हे बंध ...\nअशी ही एक बही...\nअशी ही एक बही...\nमैं हु साथ ते...\nमैं हु साथ ते...\nखरंच न्यायदेवता आंधळी असत...\nआपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झाली. न केलेल्या गुन्... आपल्याच मुलीला मारून जो बनाव केला तो एक पुरावा म्हणून समोर आला. आणि आकाशला अटक झ...\nअसं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नसतो.. असं म्हणतात राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. कुणी कुणाचा कायम मित्रही नस...\nअरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला. दोन घराण्यांचा मिला... अरे ती शिकली सवरली तरी शेवटी परसूची, एका गड्याची मुलगी. लग्न काय खेळ वाटला तुला....\nअर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिकायला आला होता. त्याचा... अर्णब त्याच चाळीत राहणाऱ्या त्याच्या मामाकडे दोन-तीन वर्ष्यापासून मूर्तीकला शिका...\nकाचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी वाट करून दिली. दुर्... काचेच्या तावदानातूनच माय लेकराची नजरभेट झाली. दोघांनी दाबलेल्या हुंदक्याला मोकळी...\nएका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा एका भुरट्या चोराला बाप बनवणारी एक अप्रतिम कथा\nरावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा रावणाच्या ममीच्या शोधार्थ गेलेल्या गुरू-शिष्याची कथा\nएका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा एका आजींना सुख देण्यासाठी काही वेळासाठी त्यांची मुलगी बऩणारीची कथा\nअंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथ�� अंतर्मुख करणारी एक तरल, भावनिक कथा\nजरा विसावू या वळणावर\nशेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड उपाय शेजारी राहणाऱ्या एकेकट्या स्त्री-पुरूषाला सोसायटीने दिलेला त्रास नि त्यावरचा गोड...\n ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् सोफ्यावर आदळलो..... \"काssय ...\" विचारताना नकळत माझ्या हातातून भ्रमणध्वनी गळून पडला आणि मी दाणकन् स...\nव्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा व्यसनाधीनतेला विरोध करून प्रेमाची भावना जागवणारी कथा\nकॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश देणारी कथा कॉलेजमधून सुरू होऊन करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत जात महत्त्वाचा संदेश दे...\nउमलू द्या गोड कळ्यांना\nगर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली सुना म्हणून चालतात ... गर्भातील कोवळ्या कळीचा जीव घेतला जातो.. घरातील रूढी परंपरा संसार सांभाळायला मुली...\nनव्याने उमगलेलं जुनं नातं\nप्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी जवळीक होते व दोघे पु... प्रीती, सुयश पूर्वाश्रमीचे प्रियकर प्रेयसी, विवाहानंतर अचानक भेट होते कुटुंबाशी ...\nआईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्रावक कथा आईवर अपार प्रेम असलेल्या एका मुलाच्या जीवनावर लिहिलेली अत्यंत नाट्यमय, हृदयद्राव...\nघाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आजीला जाळलं होतं त्या... घाटाकडं पाहत, \"विमल आलो गं,\" म्हणत पाण्यात उडी घेतली. दोन दिवसांनी मधानं विमल आ...\nस्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दिसतो जिला काहीही करून... स्युडोप्रेग्नन्सी - हा एक मानसिक प्रेग्नन्सीचा प्रकार आहे जो त्या स्त्रीमध्ये दि...\nपण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुमच्या रिलेशनशिप बद्दल... पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होत तेच राहणार . तुम...\nकथा तिची व्यथा तिची\nयाच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची धर्माची सगळी बंधने तो... याच माणसावर कधीकाळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आई बापाची जातीची ध...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6027", "date_download": "2021-06-14T15:39:42Z", "digest": "sha1:RRJ6YJDDPO7TNSS6DN2Q3HTLDWP4VXZT", "length": 11699, "nlines": 148, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या बापट कनिष्ठ महाविद्यालयात उद्यापासून ११ वी प्रवेश प्रक्रिया | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome रत्नागिरी वरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या बापट कनिष्ठ महाविद्यालयात उद्यापासून ११ वी प्रवेश प्रक्रिया\nवरवडे पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या बापट कनिष्ठ महाविद्यालयात उद्यापासून ११ वी प्रवेश प्रक्रिया\nप्रतिनिधी / गौरव मुळ्ये.\nरत्नागिरी दि १३:- वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे, संचलित श्रीम. पार्वती शंकर बापट कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तसेच वाणिज्य महाविद्यालय वाटद खंडाळा, ता.जि.रत्नागिरी येथे सन-२०२०/२१ साठी अकरावी प्रवेश प्रक्रिया शुक्रवार दि. १४-०८-२०२० पासून सुरु होत आहे. या महाविद्यालयात अनुभवी शिक्षकवर्ग, १००% निकालाची परंपरा,सुसज्ज इमारत, सुसज्ज प्रयोगशाळा, भव्य क्रीडांगण तसेच या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर गेलेले अनेक माजी विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत, अशाप्रकारे वैशिष्ट्यपुर्ण अशा या महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ वरवडे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.सुभाषराव विचारे तसेच सर्व संस्था पदाधिकारी व मुख्याध्यापक तथा प्राचार्य , पर्यवेक्षक यांच्यावतीने करण्यात आले. अधिक माहितीसाठी 02357. 243270 या क्रमांकवर कार्यालयाशी व प्राचार्य 94043 71936 तसेच प्रत्यक्ष कार्यालयात संपर्क साधावा.\n१४ ऑगस्ट २०२० ते १७,१८,१९ ऑगस्ट २०२० चार दिवस प्रवेश अर्ज देणे व स्विकारणे ,२०,२१,२४ ऑगस्ट २०२० प्रवेश अर्जाची छाननी,तपासणी व गुणवत्तेनुसार निवड यादी व प्रतिक्षा यादी तयार करणे.,२५ ऑगस्ट २०२० दुपारी ३.०० वाजेपर्यत निवड यादी व प्रतिक्षा यादी सुचना फलकावर लावणे २६,२८,२९,३१ ऑगस्ट २०२० निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे ,२ व ३ सप्टेंबर २०२० प्रवेश शिल्लक असल्यास प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मुळ कागदपञाच्या आधारे प्रवेश देणे,४ व ५ सप्टेंबर २०२० दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश शिल्लक असतील तर मूळ कागदपञाच्या आधारे प्रवेश देवून प्रवेश प्रक्रिया पुर्ण करणे ,७ व ८ सप्टेंबर २०२० रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी चा वर्ग सुरु करणेबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर सुरु करण्यात येतील वरील वेळापञकात मा.शिक्षणउपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार बदल होऊ शकतो असे बापट कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी कळविले आहे.\nPrevious articleदखल न्युज भारतचे गोंदिया उपजिल्हा प्रतिनिधी यांना मातृशोक.. -यशोदा हरिदास टेंभुर्णीकर यांचे अल्पशा आजाराने निधन..\nNext articleवरंध घाट ढासळतोय जियो केबल घाटरस्त्याच्या जीवावर घाटाचा इतिहास पुस्तकी राहणार \nसंरक्षक भींत कोसळल्याने निवळी गावात अनेकांचे नुकसान.. तातडीने मदत मिळत नसल्याने सरपंच आणि प्रशासनाबाबत भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय निवळकर यांनी व्यक्त केली नाराजी.\nअसगणी गावचा “बापमाणूस” हरपला\nनिवडणूकीच्या वॉर्डची चिंता करण्यापेक्षा आम्ही भाजपा कार्यकर्त्यांना सिव्हील हाॅस्पीटलच्या वॉर्डमध्ये रूग्णाची व्यवस्था महत्त्वाची- अनिकेत पटवर्धन\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nहोडकाड खून प्रकरणी आरोपीला केवळ ६ तासात अटक,खेड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी\nकोरोना काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांची अद्ययावत यादी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/6423", "date_download": "2021-06-14T16:03:29Z", "digest": "sha1:DRV4F42R3FZC2ERAQCJHTKZL3QAYLOKF", "length": 9289, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "आवळगाव हळदा रोडवरील पुलाची उंची वाढवा विनोद झोडगे यांची मागणी… | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome महाराष्ट्र आवळगाव हळदा रोडवरील पुलाची उंची वाढवा विनोद झोडगे यांची मागणी…\nआवळगाव हळदा रोडवरील पुलाची उंची वाढवा विनोद झोडगे यांची मागणी…\nब्रह्मपुरी :- तालुक्यातील आवळगाव हळदा या गावाला जाणारा रस्ता नेहमीच वर्दळीचा असून त्या भागातील अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या कामासाठी जात असतात पावसाळ्यात या रोडवर असलेला कमी उंचीचा पुलिया असल्याने अनेकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. आवळगाव हळदा रोडवरील कमी उंचीचा पुल असल्याने त्यांच्या खाली पाईप पूर्णपणे बंद झाल्याने त्याचा संपूर्ण पाणी रोडवर येतो तसेच रोडच्या बाजूला खूप मोठा खड्डा पडला आहे. त्या खड्ड्यात अनेक लोक पडून जखमी सुद्धा झालेत. तसेच अचानक येणार्‍या पावसाच्या लोंढ्याने पुर येत असल्याने वर्दळीचा रस्ता असल्याकारणाने अनेक प्रवाशांना नाईलाजास्तव पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो.\nअनेक वेळा मार्गक्रमण करतांना मोटारसायकल, सायकल, तसेच काही लोक सुद्धा वाहून गेल्याचे उदाहरण आहेत. बरेच वेळा जीवित हानी टळली असली तरी भविष्यात कमी उंचीचा पुल जीवावर बेतला शिवाय राहणार नाही. वारंवार प्रशासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यास यास जबाबदार कोण आवळगाव हळदा रोड वरील कमी उंचीच्या पुलाची उंची वाढवा अन्यथा परिसरातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा विनोद झोडगे यांनी दिला.\nPrevious articleग्रामपंचायतीच्या आवारातील पाण्याच्या डबक्यात स्वातंत्र्यदिन साजरा, प्रशासनाची अनास्था चव्हाट्यावर\nNext articleमंगरूळ ते तीर्थपुरी मेन रोड कोठी या ठिकाणी रस्त्यात पाणी की पाण्यात रस्ता असी परिस्तिथी\nबहुली ग्रामपंचायतीच्या वतीने रिंग रोड विरोधात खासदार सुप्रिया सुळेंना निवेदन.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुख पदी अॅड.विकास ढगे पा.\nदेसाईगंज येथे पर्यावरण,राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमहावाडा नं. २ येथे भगवान बिरसा मुंडा जयंती समारोह संपन्न..\nभारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांना मदतीचा हात\nमहाराष्ट्र May 21, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5588/", "date_download": "2021-06-14T14:20:39Z", "digest": "sha1:PR6RNZ5QYAETYHZMXTH5DAG5AWM5CWIX", "length": 16013, "nlines": 145, "source_domain": "beedreporter.com", "title": "वेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे", "raw_content": "\nHomeकोरोनावेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे\nवेळ पडल्यास घरावर तुळशीपत्र ठेवून लोकांचे जीव वाचवू -धनंजय मुंडे\nकुठल्याही भयंकर परिस्थितीला सामोरे जाण्यास बीड जिल्हा सक्षम-धनंजय मुंडे\nआष्टी (रिपोर्टर):- एखाद्या वेळेस आमच्या सारख्यांच्या घरावर जरी तुळशीपत्र ठेवले तरी चालेल पण सर्वसामान्य जनतेचे जीव वाचले पाहिजेत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्व राजकारण्यांनी आपले राजकीय जोडे बाजुला ठेवून कोरोनाच्या लढाईत एकत्रित येण्याची गरज आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लायेत रुग्णांना ऑक्सीजन बेड, यंत्रण सामग्री कमी न पडू देण्याची जबाबदारी आम्ही पार पाडली आहे आणि पुढेही रुग्णांना कुठलीही वैद्यकीय सेवा कमी पडणार नाही असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना रोखण्यात बीड जिल्हा प्रशासनाला यश आले असून कितीही मोठी आपत्ती आली तरी इथे आरोग्य सुविधा कमी पडू देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर आ. रोहीत पवार यांनी येथील कोविड सेंटरला व आष्टी मतदारसंघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहील, असे उपस्थितांना आश्‍वासन दिले.\nते आष्टी येथील ऍड. बी.बी. हंबर्डे महाविद्यालयातील आधार कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आ. रोहीत पवार, आ. संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. यशवंत माने, मा. आ. साहेबराव दरेकर,माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष शेख महेबुब, भाऊसाहेब लटपटे, शिवाजी राऊत, जि.प. सदस्य सतीश शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.\nआष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावतीने आष्टी शहरातील बी.डी.हांबर्डे महाविद्यालयात पन्नास बेडचे आधार कोव्हीड सेंटरचे आज शनिवार दि.२२ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता बीडचे पालकमंञी ना.धनजंय मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी ना.मुंडे बोलत होते.लाटे लाटेत सुध्दा फरक होता.पहिल्या लाटेत एक मास्क लागत होता आणि दुस-या लाटेत दोन मास्क लावावे लागत आहे.दुस-या लाटेत रूग्णांना ऑक्सीजीनची गरज भासायला लागली,तसेच मत्यूचे प्रमाण वाढत आहे.पण येथे आज माझ्या हाताने या आधार कोव्हीड सेंटरचे उद्याटन माझ्या हाताने झाले याचा मला अभिमान आहे.या कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांच्या हातून चांगली सुविधा मिळवून रूग्ण लवकरात लवकर बरा होवो हिच प्रभूवैद्यनाथ चरणी प्रार्थना असेही ते म्हणाले. आ. रोहित पवार,गेवराईचे माजी आ.अमरसिंह पंडीत,आ.संदिप क्षिरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजीरंग बप्पा सोनवणे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे प्रदेशध्यक्ष महेबुब शेख, माजी आ.साहेबराव दरेकर, रामकष्ण बांगर,यशवंत माने, डॉ.विलास सोनवणे, सतिष शिंदे, किशोर हंबर्डे, भाऊसाहेब लटपटे, यांच्यासह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरूवातीला प्रस्ताविक करताना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले,हे कोव्हीड सेंटर सुरू करण्यास वास्तविक पाहता उशीर झाला आहे.पण यातील वास्तव आपल्याला माहित आहे.आष्टीमध्ये जवळपास पाच कोव्हीड सेंटर सुरू आहेत.तसेच आष्टी ग्रामिण रूग्णालयात ना.धनजंय मुंडे यांच्या मदतीने जवळपास दोन ते अडीच कोटी खर्च केले आहेत.देव न करो तिसरी लाट जर आली तर आपल्याला लहान मुलांची पण उपचाराची तयारी आपल्याला करावी लागणार आहेत.जिल्हा शल्य चिकीत्सकांचे काम चांगले असल्याचेही त्यांनी सांगीतले. जामखेड आमदार रोहित पवार म्हाणाले, सध्याची भयान परिस्थिती असून, काही गोष्टी आपल्या हातात असतात नाही गोष्टी आपल्या हातात नसतात आपण नेहमी प्रयत्न करायचे असतात असेच नेहमी आ.आजबे काकाचे असतात माझ्याकडून ��ी काही मदत लागेल ती मी देण्याचा प्रयत्न करणार असून,चांगल्या कामाचे राजकारण न करता सर्वांनी मदत करण्याचे अवाहनही त्यांनी केले.\nएक महिन्यात बीड जिल्ह्यात बाहेरून ऑक्सीजन आणण्याची गरज नाही\nबीड जिल्ह्यात जरी रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.परंतु पुढील एक महिन्यानंतर जिल्ह्याला ऑक्सीजन बाहेर जिल्ह्यातून आणण्याची गरज पडणार नाही.कारण बीड जिल्ह्यात पुढील एक महिन्यात जिल्ह्यातील सहाही ऑक्सीजन बेड कार्यन्वीत होणार असल्याचेही ना.धनजंय मुंडे यांनी सांगितले.\nरुग्ण दगावला तर फी घेणार नाही\nसुरू केलेले आधार कोव्हीड सेंटर आम्ही सेवाभाव या उद्देशाने सुरू केले आहे.आणि आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणेच बील घेणार आहोत.दुर्देवाने जर उपचार घेत असलेल्या रूग्ण दगावला तर त्याचे कसलेही बील आम्ही घेणार नसल्याचे आमदार आजबे यांनी जाहिर केले आहे.\nकोरोनाकाळात आपला जीव धोक्यात घालून सतत ग्रामिण रूग्णालयात रुग्णांची सेवा करणारे अशोक पोकळे, नाजीम शेख, विजय बांगर, संदिप सुंबरे यांचा सन्मान पालकमंञी धनजंय मुंडे यांच्याहस्ते प्रशस्तीपञ देऊन सन्मानीत करण्यात आले.\nPrevious articleयापुढे गेवराई तालुक्यात ट्रॅक्टरने होणार वाळूची वाहतूक हायवा,टिप्परला बंदी\nNext articleआजच्या अहवालातही दिलासा 789 आले पॉझिटिव्ह\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\n मागील 24 तासांत देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबीड जिल्ह्यातला आकडा आला शंभरीपर्यंत\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत ��ाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5984/", "date_download": "2021-06-14T14:42:53Z", "digest": "sha1:DVBCNXYPRQIBKXJH4PXKA5K3TZN5HJNJ", "length": 8369, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "जिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू", "raw_content": "\nHomeकोरोनाजिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू\nजिल्ह्यात 274 बालकांच्या पित्यांचा कोरोनाने मृत्यू\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर दुसरी लाट आली. दुसर्‍या लाटेमध्ये अनेक नागरीकांचा मृत्यू झाला. यात कित्येक बालक अनाथ झाले. ज्या बालकांचे माता-पिता मरण पावले अशा 18 वर्षाखालील बालकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 274 मुलांचे पिता मरण पावले असल्याचे समोर आले आहे. तीन बालकांचे माता आणि पिताही मरण पावले आहेत.\nगेल्या दीड वर्षापासून देशभरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. पहिल्या लाटेमध्ये नागरीक कमी प्रमाणात मरण पावले होते. मात्र दुसरी लाट खतरनाक ठरली. या लाटेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. कित्येक बालकांचे मातापिता मरण पावल्याने हे बालक उघड्यावर पडले. 18 वर्षाखालील किती बालकांचे माता-पिता मरण पावले याचे सर्व्हेक्षण अंगणवाही सेविका, आश कार्यकर्ती यांच्यासह ग्रामरक्षक कृती दलाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आत्तापर्यंत मराठवाड्यात हे सर्व्हेक्षण करण्यात आले असून यामध्ये बीड जिल्ह्यातील 274 पिता आणि 26 माता मरण पावल्या आहेत. 3 बालकांचे माता आणि पिताही मरण पावल्याचे सर्व्हेक्षणामध्ये समोर आले आहे. क\nPrevious articleनवनीत राणांची खासदारकी धोक्यात, कोर्टाने केले जातीचे प्रमाणपत्र रद्द\nNext articleरांजणी जवळ सापडलेल्या “त्या” मयताचा खुन.\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/page/181/", "date_download": "2021-06-14T15:29:57Z", "digest": "sha1:F72QFFEY6WV5GQES2PODANMJQCRZ6N44", "length": 5829, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "Home - Beed Reporter", "raw_content": "\nवैद्यकीय प्रवेशासाठी आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून लाभ देण्याचे खंडपीठाचे आदेश\nचला यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करू\nआदील पठाण बी.ई.केमिकल इंजिनिअरिंगमध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण\nपरळीतून व्यापार्‍यांचे २५ लाख दिवसाढवळ्या पळविले\nनागापूर येथील वाण धरणावर ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश\nकिल्ले रामसेज ची सफर\nसिंदफणा नदीत आढळला मृतदेह\nदेशभरात विक्रमी जीएसटी परतावा; परकीय चलनाच्या साठ्यातही मोठी वाढ : अर्थमंत्री\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक न��र्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.dakhalnewsbharat.com/post/1573", "date_download": "2021-06-14T14:08:04Z", "digest": "sha1:CSQ3BSYOSF6SZE2E2ZV6OBWC6TEXDWUO", "length": 8133, "nlines": 149, "source_domain": "www.dakhalnewsbharat.com", "title": "संस्कार पब्लिक स्कुल 12 विज्ञान चे सुयश | Dakhal News Bharat", "raw_content": "\nHome गडचिरोली संस्कार पब्लिक स्कुल 12 विज्ञान चे सुयश\nसंस्कार पब्लिक स्कुल 12 विज्ञान चे सुयश\nझालेल्या एच.एच. सी.परीक्षेच्या निकाल जाहीर झाला असून संस्कार पब्लिक स्कूल च्या विध्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे या कनिष्ठ महाविद्यालयाने ९७.४३टक्के निकाल निकाल घेत शिक्षण क्षेत्रात आपले पाऊल रोवले आहे. संस्कार पब्लिक स्कूल च्या विज्ञान शाखेत ३९ विद्यार्थी नि परीक्षा दिली होती त्यात ३८विद्यार्थ्यांना यश प्राप्त झाले असून कु हर्षदा परसराम नागीलवार हिने ७१टक्के गुण घेत प्रथम आली आहे. यशस्वी विध्यार्थांचे आ. ग्रा.वि. संस्थेचे कोषाध्यक्ष तथा शाळा शिक्षण समिती चे अध्यक्ष वामनराव फायेसाहेब, संस्था सचिव दोषहर फाये,सहसचिव प्रा नागेश्वर फाये,प्राचार्य देवेन्द्र फाये, तथा सर्व प्राध्यापकवृन्द कर्मचारी यांनी अभिनंदन केले\nPrevious articleठेकेदाराच्या चुकीमुळे शिवणी येथील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान\nNext articleमहाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट निकाल\nवैरागड येथे स्वप्नील पाध्ये याचा किडनी रोगाने मृत्यू.\nतेलंगणा व मध्यप्रदेश प्रशासनाने पाणी सोडण्या व अडवण्यापूर्वी गडचिरोली जिल्हा प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी गोसीखुर्द पूरपरिस्थिती आढावा बैठकीत गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना\nजि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केली अतिदुर्गम अतिसंवेदनाशिल चौडमपली गांवात दौरा – गावातील मूलभूत समस्या व नागरिकांचे समस्या जाणून घेतली – स्वस्त धान्य...\nदखल न्यूज भारतमध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. न्यायालयीन प्रकरणे, “हे, मा. प्रथम श्रेणी, कनिष्ठ न्यायालय चिमूर येथे चालविले जातील.\n\"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-न्युज,\"हे, भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या हितासाठी बातम्यांच्या माध्यमातून सदोदीत कार्य करेल. तद्वतच \"शोषीत-पिडीत-वंचित, समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार, \"प्रकरणी, बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम, \"दखल न्युज भारत, वेब पोर्टल ई-पेपरद्वारा निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अग्रगण्य महत्त्व देण्यात येईल.\n- प्रदीप रामटेके, मुख्य संपादक\nमहाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी जिल्ह्य सचिव पदी विकेश नैताम...\nगोडलवाहि येथील सीआरपीएफ चि डि कंपनी यांच्या तर्फे ब्लाँकेट वाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://aatbaaher.blogspot.com/2010/11/", "date_download": "2021-06-14T14:27:17Z", "digest": "sha1:4IDJQKEBYRQPI5YK26NRAEKQ4MFE57RY", "length": 84955, "nlines": 148, "source_domain": "aatbaaher.blogspot.com", "title": "Aatbaaher: November 2010", "raw_content": "\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजित पवार यांची निवड ही शरद पवार यांच्या मनाविरुद्ध आहे आणि छगन भुजबळ यांच्याकडेच उपमुख्यमंत्रिपद ठेवण्याची शरद पवार यांची इच्छा होती, अशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार अस्वस्थ असून पवार कुटुंबातील कलह त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे, अशीही चर्चा केली जात आहे. काही वृत्तवाहिन्या आणि मु्िरत माध्यमांनी या कलहाचे सूचन केले आहे. राजकारणापेक्षा रक्ताचे नाते महत्त्वाचे असे वारंवार सांगणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांचा दाखला समोर असल्यामुळे पवार कुटुंबातही तसेच घडणार असे अनेक राजकीय पंडित छातीठोकपणे सांगत आहेत. शरद पवार भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार किंवा शिवसेनेबरोबर युती करणार असे गेल्या अनेक वर्षापासून खास सूत्रांचा हवाला देत सांगितले जाते. त्यासंदर्भातील गुप्त बैठका कुठे कुठे झाल्या आणि फॉम्र्यूला काय ठरला, यासंदर्भातील एक्स्क्ल्यूजिव्ह बातम्या यापूर्वी अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्या आहेत. परंतु अद्यापर्पयत तसे काहीच घडलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तरीही अधूनमधून कें्रातील आघाडीचे सरकार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा अशा पंडितांना उमेद येते, आणि तिसऱ्या आघाडीची मोट बांधून शरद पवार पंतप्रधानपदासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या फुटायला लागतात. ओरिसाच्या नवीन पटनायकांपासून आंध्रातल्या वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्यार्पयतचे संदर्भ त्यासाठी जोडले जातात. परंतु तसेही काही घडत नाही. या साऱ्या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदामुळे संबंधितांना पुन्हा एक मुद्दा मिळाला आहे.\nशरद पवार यांची माया पुतण्यापेक्षा मुलीवर असणे स्वाभाविक आहे, परंतु चार दशकांहून अधिक काळ राजकारणात तेही लोकांशी थेट संपर्कात राहणाऱ्या शरद पवार यांना लोकमानस कळत नसेल, असे समजणे मूर्खपणाचे ठरेल. अजित पवार दोन दशके राजकारणात आहेत आणि सुप्रिया सुळे यांना अवघी चार वर्षे झाली आहेत. पहिल्यांदा त्या राज्यसभेवर गेल्या. गेल्यावर्षी लोकसभेची निवडणूक लढवून खऱ्या अर्थाने राजकारणाच्या आखाडय़ात उतरल्या. शरद पवार यांनी त्यांना एकदम राजकारणात आणलेले नाही. महाराष्ट्राचे विशेषत: तळागाळातल्या घटकांचे प्रश्न त्यांनी समजून घ्यावेत यासाठी राजकारणाआधी त्यांना समाजकार्याचे धडे दिले. भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने यांच्याबरोबर भटक्या विमुक्तांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्या काही वर्षे कार्यरत होत्या. जेणेकरून गावकुसाबाहेरच्या गरिबातल्या गरीब माणसांच्या प्रश्नांची जाणीव व्हावी. बचत गटांच्या चळवळीच्या माध्यमातून महिलांशी संबंधित क्षेत्रात सक्रीय आहेत. जोडीने शिक्षण क्षेत्र आहेच. काही प्रमाणात सामाजिक धडे गिरवायला लावूनच शरद पवारांनी आपल्या लेकीला राजकारणात आणले आहे. चार वर्षापासून त्या खासदार आहेत, परंतु त्यांच्या आतार्पयतच्या वाटचालीवरून काय दिसते खरेतर शरद पवारांची मुलगी म्हणून जी संवेदनशीलता आणि झपाटा दिसायला हवा होता, तो त्यांच्या कामातून आतार्पयत तरी दिसला नाही. मधल्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून आदिवासी भागातील बालमृत्यूर्पयत अनेक प्रश्न तीव्रतेने समोर आले. त्याठिकाणी त्या कुठेच दिसल्या नाहीत. मुंबईत आंदोलन करुन रुग्णांना वेठीला धरणाऱ्या डॉक्टरांच्या एका आंदोलनात डॉक्टरांच्या बाजूने मध्यस्थीसाठी त्या पुढे आल्याचे दिसले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेहरू सेंटर यासारख्या संस्थांशी संबंधित असण्यात काही गैर नाही, परंतु त्यापेक्षा तळागाळातील लोकांच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करणे कधीही चांगले. लोकसभेवर निवडून आल्यानंतर बारामती मतदार संघाशी त्यांनी ठेवलेला संपर्क, लोकांची कामे करून देण्याचा झपाटा हे सगळे मतदारसंघाच्या बांधणीसाठी पूरक ठरणारे आहे. कारण त्यांना माहीत आहे, की शरद पवार यांची लेक किंवा बारामतीची माहेरवाशीण म्हणून यावेळी लोकांनी कौतुकाने निवडून दिले. हे कौतुक फारतर आणखी एका निवडणुकीर्पयत टिकेल. त्यानंतर टिकायचे असेल तर त्यांना स्वत: आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सिद्ध करावे लागेल. अजित पवार यांनी ते सिद्ध केले आहे. आणि ते त्यांनी केले नसते तर शरद पवारांच्या या पुतण्याला बारामतीच्या लोकांनी कधीच फेकून दिले असते. बारामतीच्या लोकांशी जोडून घेण्यासाठी सुप्रिया सुळे यांची नियोजनबद्ध वाटचाल सुरू आहे, मात्र शरद पवार यांच्या लेकीकडून एवढय़ा माफक अपेक्षा नाहीत. हे म्हणजे सुनील गावसकरनंतर रोहनच्या कारकीर्दीसारखे आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता असलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणारा घराणेशाहीचा पुरस्कर्ता असलेला मोठा गट आहे. त्यामागील भाबडेपणा आणि लाचारी लपून राहणारी नाही, परंतु सुप्रिया सुळे यांना त्यादृष्टिने वाटचाल करायची असेल तर खूप मोठा पल्ला गाठावा लागेल. बारामतीचा पाया मजबूत करण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी जोडून घेऊन काम करावे लागेल. बारामतीच्या पलीकडे विदर्भापासून कोकणार्पयत आणि मुंबईपासून खानदेशार्पयत महाराष्ट्र उभा-आडवा-तिडवा पसरला आहे. प्रदेशनिहाय तळागाळातल्या लोकांचे शेकडो प्रश्न आहेत. सामाजिक सांस्कृतिक आकलन वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. प्रश्न समजून घेत लोकांशी जोडून घेऊन काम सुरू केले तरच नेतृत्व प्रस्थापित करता येईल. मात्र त्यांची सध्याची कार्यपद्धती एनजीओसारखी आहे. त्यातून तात्कालीक प्रसिद्धी मिळेल, परंतु दीर्घकालीन काहीच साध्य होणार नाही.\nनेतृत्व लादून चालत नाही, तर ते लोकांनी स्वीकारावे लागते. अजित पवार आज उपमुख्यमंत्री आहेत, ही त्यांची दोन दशकांच्या वाटचालीची कमाई आहे. सुरुवातीच्या काळात केवळ उद्धट आणि उर्मट अशी प्रतिमा असलेल्या अजित पवार यांनी नंतरच्या काळात कार्यशैलीमध्ये खूप बदल केले आहेत. आक्रमकपणा कायम राहिला आहे, आणि ते त्यांचे बलस्थानही ठरले आहे. शरद पवार यांची दिल्लीच्या राजकारणा��ील व्यस्तता वाढल्यानंतर राज्यातील पक्षीय प्रश्नांमध्ये निर्णायक निकाल देणारे कुणी नव्हते. म्हणजे एकाच लेव्हलचे दहा-बारा नेते असल्यामुळे कुणी कुणाला जुमानत नव्हते. परंतु अलीकडच्या काही वर्षात अजित पवार यांनी सर्वाना धाकात ठेवले आहे. त्याला कुणी दादागिरी म्हणत असले तरी पक्षशिस्तीसाठी असा धाक आवश्यक असतो. अजित पवार यांनी आपल्या कार्यशैलीतून नेतृत्व स्वत:कडे खेचून घेतले आहे. शरद पवार यांनी ते नाकारायचे म्हटले असते तरी ते शक्य नव्हते. असे असले तरी नेतृत्व निभावणे तितकेसे सोपे नाही. याआधी आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील किंवा छगन भुजबळ यांच्यावर व्यक्तिश: नेतृत्वाचे ओझे नव्हते. किंवा नेतृत्वाच्या अनुषंगाने त्यांचे मूल्यमापन होणार नव्हते. जी काही बेरीज-वजाबाकी असेल त्याची पावती शरद पवार यांच्या नावावर फाटत होती. यापुढे मात्र महाराष्ट्रात तरी पक्षाचे जे काही होईल, त्या श्रेय-अपश्रेयाची जबाबदारी अजित पवारांना घ्यावी लागेल. व्यक्तिगत चारित्र्यापासून सार्वजनिक व्यवहारांर्पयत साऱ्या कसोटय़ांवर उतरले तरच नेतृत्व प्रस्थापित होऊ शकेल.\nसुप्रिया सुळे यांना राजकारणात रुळायला आणि महाराष्ट्राचे प्रश्न समजून घ्यायला अजून बराचसा वेळ द्यावा लागेल. तोर्पयत त्यांना अजित पवार यांचे नेतृत्व मानूनच काम करावे लागेल. स्वत:चे नेतृत्व उभे करताना एखाद्याचे नेतृत्व मानून काम करणे अवघड असते. हा तोल कसा सांभाळला जातोय त्यावर अजित पवार यांच्या नेतृत्वाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेही भवितव्य अवलंबून असेल.\nदिल्ली सोडून मुंबईला जाताना मनात संमिश्र भावना दाटून आल्या. इथलं काय काय सामान बरोबर घ्यायचं आणि काय काय इथंच सोडायचं हे ठरवायला बराच वेळ लागला. पुस्तकं तर सोबत घ्यायलाच पाहिजेत. पण स्वेटर, जाकिटांचं ओझं कशाला घ्यायचं, यावर सगळ्यांचंच एकमत झालं. मुंबईतल्या उकाडय़ात हे सगळं निरुपयोगी ठरणार. राजीवजींनी आग्रह केला म्हणून राजकारणात यावं लागलं. जीव रमवण्यासाठी आपण राजकारणात आलोच नव्हतो. त्यामुळं या दिल्लीत जीव रमत नाही, असं म्हणण्याची वेळ आली नाही. सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं, पण हळुहळू अंगवळणी पडत गेलं सगळं. जबाबदाऱ्या वाढत गेल्या. कार्यक्षेत्र विस्तारत गेलं. खूप माणसं पाहता आली. अनेकांशी बंध निर्माण झाले. त्या सगळ्यांना सोडून जातानाची हुरहूर आहेच. पण दिल्लीतल्या थंडीला मात्र कायमचं मुकणार आहोत, ती सतत आठवत राहील. दिल्लीशी जोडणारा तेवढाच भावनिक धागा आहे..\nगेली दोन-तीन वर्षे मुंबई खुणावत होती. आपल्याला दिल्लीतला मुक्काम हलवून मुंबईत जावं लागणार, याचे संकेत मिळत होते. पण आपल्याच मनाची तयारी होत नव्हती. तशी मुंबईची ओढ कधीच नव्हती आणि कधी तिच्याशी भावनिक नातं निर्माण होण्यासारखा संबंधही आला नव्हता. बालपणापासून दिल्लीतच अधिक दिवस गेल्यामुळे लांब असली तरी दिल्ली परकी वाटली नाही. इथल्या थंडीत प्रीतीसंगमावरच्या थंडीची आठवण व्हायची आणि मन थेट कृष्णाकाठी धाव घ्यायचं. नाही नाही म्हणता म्हणता दिल्लीतला मुक्काम आवरता घेऊन मुंबईत दाखल व्हावं लागलं. दिल्लीत कराड, कुंभारगावची माणसं फारशी भेटत नव्हती, आता ती सारखी भेटत राहतील. (त्यांना पुढच्या काळात टाळायचं कसं, हे जुन्या-जाणत्यांना विचारून घ्यायला पाहिजे.) दिल्लीतून मुंबईत म्हणजे एकदम गर्दीत आल्यासारखं वाटतंय. दिल्लीतही गर्दी होती, पण आपल्या अवती-भोवती आणि पुढं पुढं करणारी माणसं नव्हती. आणि तेच तेच चेहरे सारखे सारखे दिसताहेत गेले काही दिवस. काही ओळखीचे. बरेचसे अनोळखी पण अनेक वर्षाचा परिचय असल्याचं भासवणारे. कुणाला ओळख द्यायची आणि कुणाला नाही, हे सुद्धा समजून घ्यायला हवं.\nअँटनी दिल्लीत नसल्यामुळे भेट होऊ शकली नाही. प्रणवदाही बिझी आहेत.\nमॅडमही महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आलं\nमध्यरात्री एक वाजता फोन वाजला. हल्ली दिल्लीचे फोन येण्याला काळ-वेळ नसतो. त्यामुळं फोन बंद किंवा सायलेंटवर ठेवता येत नाही. रिंग वाजत असताना दुर्लक्षही करता येत नाही. आलेला फोन घ्यावाच लागतो. रिसिव्ह केला, तर पलीकडून आवाज आला, त्यांनी नावही सांगितलं, पण ते लक्षात आलं नाही. आपण काँग्रेसचे आमदार आहोत, असं पलीकडची व्यक्ती सांगत होती, एवढं माझ्या लक्षात आलं. नाहीतर एवढय़ा रात्री झोपेत असताना काय काय लक्षात ठेवणार. मंत्रिमंडळाच्या यादीत आपलं नाव आहे का, असं ते विचारत होते. सकाळी फोन करा म्हणून फोन बंद केला. तर तासाभरात वेगवेगळे चार फोन आले. मग कंटाळून बंद केला. झोप नीट झाली नाही तर तब्येत बिघडायची. अजून दिल्लीला किती फेऱ्या मारायला लागतील, याचा अंदाज नाही. अशा वेळी तब्येत राखली पाहिजे. सरकारच्या कामाला सुरुवात करून गाडीने लवकर पिकअपही घ्यायला हवा. तब्येत सांभाळूनच राहायला हवं.\nपुन्हा दिल्ली. मनमोहनसिंगांची भेट घेतली. खूप सद्गदित झाले. मलाही खूप वाईट वाटलं, निरोप घेताना. एवढी सज्जन माणसं फार क्वचित आयुष्यात येतात. त्यासाठी भाग्य असावं लागतं, असं म्हणतात.\nयादी फायनल करून मुंबईत परत. संध्याकाळी पुन्हा दिल्लीचे फोन किरकोळ फेरबदल. हुश्श केलं. पण फोन थांबेचनात. पहाटे अडीचर्पयत दहा वेळा दुरुस्त्या केल्या. शेवटी मूळची यादी कोणती आणि दुरुस्त्या केलेली अंतिम यादी कोणती, माझं मलाच कळेना. कन्फ्यूजनही कन्फ्यूजन.सोल्यूशन कोई पता नही, अशी अवस्था झाली. शेवटी जाकिटाच्या एका खिशात जी यादी सापडली, तीच फायनल करून टाकली. म्हटलं काय व्हायचं ते होऊ दे. पुढचं पुढं पाहून घेऊ. सोनिया मॅडमनी हीच फायनल केलीय म्हणून सांगून टाकू..\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nअशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीय, मराठी चित्रपट सृष्टीतील मोजके कलावंत आणि सत्तेचे लाभार्थी वगळता फारसे कुणाला वाईट वाटण्याचे कारण नव्हते. अशोकरावांनी गेल्या वर्षभरात जो काही कारभार केला तो पाहता आघाडी सरकारच्या हितचिंतकांचीही ‘बरे झाले राज्य बुडाले’ अशीच प्रतिक्रिया उमटली. दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने कोणतेही दिवे लावलेले नव्हते, उलट महाराष्ट्रात अंधाराचे साम्राज्य वाढवले होते. अनेक आघाडय़ांवर नामुष्कीजनक स्थिती होती. तरीसुद्धा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीचे जातीयवादी विचारांचे सरकार सत्तेवर येऊ नये, असे वाटणाऱ्या लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार यावे, असे वाटत होते. नाकर्त्यां सरकारच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आणि युती सत्तेपासून दूर राहिली. आघाडी सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद मिळालेल्या अशोक चव्हाण यांनी ज्या संवेदनशून्य रितीने कारभार सुरू केला, त्यामुळे साऱ्यांचाच भ्रमनिरास झाला होता. तो होणारच होता. परंतु इतक्या लवकर होईल असे वाटत नव्हते. अशोकराव जाऊन पृथ्वीराज चव्हाण आले आणि नेहमीचे झिलकरी गोळा होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्वच्छता अभियान सुरू झाल्याचे हाकारे घालू लागले. पन्नास वर्षे महाराष्ट्रात भ्रष्टाचारी राजवटी होत्या आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने नवा मसीहा आला आहे, असाच सगळ्यांचा अविर्भाव होता किंबहुना अजूनही तो आहे. सत्तेवर असताना भ्रष्टाचाराच्या बाबतीत खोऱ्यांनी ओढण्याची नवी परिभाषा निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजप युतीच्या शिलेदारांनीही भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारल्याचा पवित्रा घेतला. एक मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पायउतार झाल्यामुळे त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायला जोर चढणे स्वाभाविक असले तरी त्यांच्या ओरड करण्याला नैतिक अधिष्ठान नाही.\nपृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्यावरची जबाबदारी वाढली आहे. भ्रष्टाचारापासून मुक्ती आणि स्वच्छ प्रशासन या गोष्टी वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यापुरत्याच ठीक आहेत, याची त्यांना असायला हरकत नाही. भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्याच्या औषधाचा अजूनतरी कुणाला शोध लागलेला नाही. त्यामुळे स्वच्छ कारभार स्वच्छ कारभार असा गवगवा केला तर काही महिन्यांतच त्याचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्याचे प्राधान्यक्रम ठरवणे हे काम पहिल्यांदा नव्या कारभाऱ्यांना करावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी काही कालावधी लागेल. अन्य कुणाच्या नेतृत्वाखाली काम करताना एखाद्या खात्यापुरती जबाबदारी पार पाडणे आणि नेतृत्व करताना सगळ्यांना बरोबर घेऊन कारभार करणे यात मोठे अंतर असते. आणि नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांपुढे हेच आव्हान असेल. दोघांचाही मार्ग काटय़ाकुटय़ांनी भरलेला आहे, परंतु त्यातून वाट काढण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे.\nपृथ्वीराज चव्हाण हे थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासातील असल्यामुळे त्यांच्याविरोधात दिल्लीत जाऊन कागाळ्या करण्याचा मार्ग काही काळापुरता तरी बंद होणार आहे. असे काही करण्याचा प्रयत्न करणारेच अडचणीत आल्याशिवाय राहणार नाहीत. मग ते दिल्लीत असलेले विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे असोत किंवा मुख्यमंत्रिपद गेल्यामुळे दुखावलेले अशोकराव चव्हाण असोत. त्याअर्थाने महाराष्ट्रात जम बसवण्याासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. ते स्वत: पाटण तालुक्यातील असल्यामुळे दुर्गम भागाच्या समस्या काय असू शकतात, याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. दिल्लीत असले तरी गेल्या काही वर्षात त्यांनी सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातील स्थानिक पातळीवरील राजकारण जवळून पाहिलेले आहे. नेत्याचे मूल्यमापन करताना त्याच्या जिल्ह्यापासून सुरुवात केली जाते, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कमकुवत काँग्रेस हा मुद्दा सतत चर्चेत येत राहील. त्यामुळे सर्वाना सोबत घेऊन साताऱ्यातील काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि विलासराव पाटील-उंडाळकर यांना वगळून काँग्रेस मजबूत होणार नाही, हेही त्यांना ठाऊक असेल. विलासराव देशमुख यांची कारकीर्द खांदे उडवण्यात आणि अशोक चव्हाण यांची घोळ घालण्यात निघून गेली. त्या पाश्र्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे प्रगल्भ म्हणता येईल असे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर कराडच्या यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला सर्वागीण विकासाची दिशा दिली. राज्य सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठय़ावर असताना कराडच्याच पृथ्वीराज चव्हाणांकडे राज्याचे नेतृत्व आले आहे. जागतिक पातळीवरील आव्हानांचा विचार करून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्याची चर्चाही खूप झाली. कोणताही ठपका नसताना छगन भुजबळ यांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घेतल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त झाले. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे छगन भुजबळांना मिळालेले उपमुख्यमंत्रिपद हे शरद पवार यांच्या कृपेमुळे मिळाले होते. भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी परस्परांना खूप काही दिले असले तरी भविष्यकालीन वाटचालीच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे हे एकदा निश्चित करण्याची आवश्यकता होती. ती यापूर्वीच होण्याची आवश्यकता होती मात्र शरद पवार यांच्या डोक्यातील सामाजिक समतोलाच्या समीकरणांमुळे भुजबळांना संधी मिळाली होती. अशोक चव्हाण यांच्या पायउतार होण्यामुळे राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन अजित पवार यांच्याकडे नेतृत्व आले. पक्षात दुसऱ्या फळीतील अनेक नेते असल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर आपणच अशा तोऱ्यात किमान डझनभर नेते तरी वावरत होते. मात्र वेळोवेळी प्रत्येकाच्या मर्यादा उघड होत होत्या. अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात आपल्या कार्यशैलीमुळे पक्षात आणि महाराष्ट्राच्या राजकारणातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. काका-पुतण्यांच्यातील मतभेदाच्या अनेक वावडय़ा प्रसारमाध्यमांनी उडवल्या. अजित पवार यांनी काकांशी असलेले काही मुद्दय़ांवरील आपले मतभेद लपवले नाहीत (पुण्यातील कलमाडी यांचा प्रचार करण्याचा मुद्दा) आणि कधी लक्ष्मणरेषाही ओलांडली नाही. शरद पवार यांचा पुतण्या यापलीकडे जाऊन त्यांनी आपले नेतृत्व उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे आणि उद्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही होईल त्याची जबाबदारी त्यांची असेल. पक्ष वाढला तर त्याचे श्रेय घ्यायला अनेकजण पुढे येतील. परंतु नुकसान झाले तर त्याची जबाबदारी अजितदादांनाच घ्यावी लागेल. त्याअर्थानेही त्यांच्यापुढचे आव्हान कठिण आहे.\nमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन्ही मराठा समाजाचे असल्यामुळे सामाजिक समतोल बिघडल्याची चर्चा केली जात आहे. आपल्याकडे नेत्यांच्या जातीवरून सत्तेच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते, तेच मुळात चुकीच्या पायावर असते. नेता कुठल्या जातीचा आहे, यापेक्षा राज्यकर्ते म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय समाजातील उपेक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यास सहाय्यभूत ठरणारे आहेत का, हे महत्त्वाचे असते. यशवंतराव चव्हाण किंवा शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद सांभाळताना तळागाळातल्या घटकांचा विचार केला, तेवढी समज अन्य कुठल्या नेत्याकडे अभावानेच दिसली. त्यामुळेच त्यांना राज्याचे आणि सर्व समाजघटकांचे नेते म्हणून मान्यता मिळाली. मराठा आरक्षणासारखे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे अनेक प्रश्न त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणार आहेत. अशा काळात सर्व समाजघटकांना विश्वास आणि आधार वाटेल, असा कारभार असायला हवा.\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nमहाराष्ट्राच्या जडणघडणीचा मागोवा घेताना आणि मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्या नावांचा गौरवाने उल्लेख केला जातो. दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवलेल्या शंकरराव चव्हाण यांची कारकीर्दही महाराष्ट्राच्या जडणघडणीच्यादृष्टिने महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक असलेल्या शंकररावांचा जाहीर गौरव क्वचितच होतो. खुशमस्कऱ्यांचा गोतावळा सभोवती बाळगणाऱ्यांपैकी ते नव्हते किंवा कार्यकर्ते पाळून त्यांच्या कोणत्याही गैरव्यवहारांना पाठिशी घालणाऱ्यांपैकीही ते नव्हते. त्याचमुळे त्यांच्याविषयी लिहिणारे, त्यांचे पोवाडे म्हणणारे फारसे आढळत नाहीत.\n19 जुलै 1920 ही शंकररावांची जन्मतारीख आणि 14 फेब्रूवारी 2004 हा त्यांचा मृत्युदिवस. त्यांची जयंती किंवा स्मृतीदिन नसताना त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचे कारण काय, अशी शंका कुणी उपस्थित करील. पण शंकररावांचे पुत्र अशोकराव चव्हाण यांनी आदर्श गृहनिर्माण सोसायटीमध्ये आपली सारी सासुरवाडी वसवली आणि त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात आले. मुख्यमंत्रिपद म्हणजे नियम आणि कायदे धाब्यावर बसवून आपल्या हितसंबंधियांना, नात्यातल्या, निकटच्या, अतिनिकटच्या लोकांना घरे देण्याची जहागिरी असल्याप्रमाणेच ते व्यवहार करीत आले. यातील एकेका प्रकरणाच्यावेळी त्यांना अडचणीत आणणे शक्य होते. नट-नटय़ांना घरे देताना नियम धाब्यावर बसवले तेव्हा विरोधी पक्षातल्या कुणीही ब्र काढला नाही. नट-नटय़ांना घरे देताना रसिकतेचे दर्शन घडवतात आणि गिरणी कामगारांना घरे देताना मात्र त्यांच्यातील कठोर प्रशासक जागा होतो. गृहनिर्माण राज्यमंत्र्यांनी विधिमंडळात मोफत घरे देण्याचे आश्वासन दिले असतानाही तातडीने खुलासा करून घरे मोफत देणार नसल्याचे सांगून टाकतात. शंकरराव चव्हाणही कठोर प्रशासक होते, परंतु संवेदनाशून्य नव्हते. आणि त्यांचा सार्वजनिक व्यवहार इतका सैलसर कधीच नव्हता.\nयशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव महसूल खात्याचे उपमंत्री होते. त्यांच्या काळातच कूळकायद्याची अमलबजावणी सुरू झाली होती. या कायद्याची काटेकोर अमलबजावणी व्हावी, अपवाद म्हणून कुणालाही सूट मिळू नये असा शंकररावांचा आग्रह होता. मुंबईतील जॅक कंपनीकडे मोठी जमीन होती. कंपनीला कूळ कायद्यातून सूट देऊन महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडील जमीन काढून न घेता ती त्यांच्याकडेच ठेवली होती. कायद्यानुसार साठ एकरपेक्षा जादा जमीन असलेल्या शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात होती, त्याचवेळी पाच हजार ए���रापेक्षा अधिक जमीन असलेल्या जॅक कंपनीला कायद्यात सूट दिली होती. शंकररावांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपली भूमिका मांडून सरकारच्या पक्षपाती धोरणाला कडाडून विरोध केला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ मंत्री वसंतराव नाईक यांच्याकडेही विरोध नोंदवला, परंतु तो त्यांनी गंभीरपणे घेतला नाही. शंकरराव यशवंतरावांना म्हणाले, ‘आपली परवानगी असेल तर मी यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी बोलतो.’ यशवंतराव म्हणाले, ‘ तुमची इच्छा असेल तर या विषयावर पक्षश्रेष्ठींशी बोलू शकता. आमची तुम्हाला पूर्ण परवानगी आहे.’ त्यानंतर शंकररावांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष गुलजारीलाल नंदा यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावर नंदा यांनी जॅक कंपनीकडे जमीन कायम ठेवण्याच्या निर्णयात बदल होणार नाही, हे स्पष्ट केले. शंकररावांना हे अनपेक्षित होते, परंतु त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान पंडित नेहरुंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. नेहरूंची भेट घेऊन त्यांनी विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्यामुळे नेहरू प्रभावित झाले. शंकररावांची भूमिका न्याय्य असल्याचे नेहरूंच्या लक्षात आले. त्यामुळे पुढच्या सर्व गोष्टी त्यांच्या बाजूने घडल्या. जॅक कंपनीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अखेर बदलावा लागला. शंकररावांच्या जिद्दीमुळे यशवंतरावही प्रभावित झाले. मुख्यमंत्री, ज्येष्ठ मंत्री आणि नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षांचा विरोध पत्करून एका उपमंत्र्याने थेट पंतप्रधानांशी संवाद साधून आपली भूमिका त्यांच्या गळी उतरवणे सोपी गोष्ट नव्हती. परंतु शंकररावांनी ते करून दाखवले. (आज अशोकरावांच्या काळात असे काही जमिनीचे प्रकरण असते तर त्यांनी आपले सारे मेहुणे, पाहुणे, साडू आणि सासुरवाडीतला गोतावळा जॅकच्या जागेत वसवला असता.)\nशंकररावांशी संबंधित आणखी एक उदाहरण आहे. ते या काळात ते मुख्यमंत्री होते. फेब्रुवारी ला त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर बंगला गेला, तेव्हा मुंबईत साधे घरही नसलेल्या शंकररावांनी कुटुंब नांदेडला पाठवण्याचा विचार सुरू केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने त्यांना एक फ्लॅट मिळाला, तो केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी राखीव असल्यामुळे दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ तेथे राहता येणे शक्य नव्हते. दहा महिन्यांनी त्यांची पुन्हा घराची शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर आमदार निवासाच्या एकाच खोलीत त्यांनी सहा महिने काढले. मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तिला मुंबईत राहायला घर नव्हते, यावर आजच्या काळात कुणाचा कुणाचा विश्वास बसणार नाही. शंकरराव हे एकमेव उदाहरण नाही. पंतप्रधानपद भूषवलेल्या मोरारजी देसाई यांचेही मुंबईत घर नव्हते. आजच्या काळात या उदाहरणांना दंतकथांचे मोल आहे.\nअशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्यांनी कारभार सुरू केल्यानंतर त्यांच्या भाटांनी लगेच ‘ज्युनिअर हेडमास्तर’ असे त्यांचे बारसे करून टाकले. आपल्याकडे विशेषणे लावणाऱ्या प्रतिभावंतांची कमतरता नाही. त्यामुळे सुमारांनाही मोठमोठी विशेषणे किंवा पदव्या लावून त्या पदव्यांची बदनामी केली जाते. आदर्श सोसायटीत अशोकरावांनी सासुरवाडीच थाटली हा त्यांचा पहिला आणि एकमेव अपराध नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून ते कशाचीही पर्वा न करता अतिशय बेबंदपणे कारभार करीत आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अमिताभ बच्चनसोबत बसायला लागू नये म्हणून घाबरून आदल्याच दिवशी संमेलनाला जाताना त्यांनी पळपुटेपणा दाखवला आणि हसे करून घेतले. विश्वकोश निर्मिती मंडळ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. अशोक चव्हाण सांस्कृतिक कार्यमंत्री असतानाच या मंडळाच्या प्रतिष्ठेचे तीन-तेरा वाजायला सुरुवात झाली आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मंडळाच्या ऱ्हासाकडे डोळेझाक केली. साहित्य संस्कृती मंडळाची फेररचना झाली परंतु विश्वकोश मंडळाची दुरुस्ती करायला ते अद्याप धजावलेले नाहीत. सांस्कृतिक धोरण जाहीर केले, परंतु ते अद्याप कागदावरच आहे. गिरणी कामगारांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने लक्ष देण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाही. अन्य मंत्र्यांच्या फाईली अडवताना आपण कठोर प्रशासक असल्याचा आभास त्यांनी निर्माण केला, परंतु प्रत्यक्षात त्यांचा व्यवहार कसा आहे, याचे दर्शन आदर्श सोसायटीच्या निमित्ताने घडले आहे. प्रकरणाचा बोभाटा झाल्यानंतर दिल्लीत सोनिया गांधींपुढे बाजू मांडण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन गेले. आणि आपण बुडणार असू तर आपल्या स्पर्धकांनाही घेऊन बुडू, असे ठरवून आदर्शच्या फाईलवर कुणीकुणी सह्या केल्या, त्याचा पाढा वाचला. मुख्यमंत्रिपदासंदर्��ातील निर्णय काहीही होऊ शकतो. ते जातील किंवा राहतीलही. अशोकराव चव्हाणांचा एकूण व्यवहार मात्र मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा कमी करणारा आहे.\n‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आणि भाषिक राज्याच्या निर्मितीनंतर, वैचारिक व सांस्कृतिक पुनरुज्जीवन घडवून आणणारा एक शक्तिशाली नवा प्रवाह भारतीय जीवनात निर्माण झाला असून आपण एका समृद्ध अशा कालखंडात प्रवेश करीत आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकजीवन समृद्ध करण्याची जी प्रतिज्ञा देशाने केली तिचाच हे पुनरुज्जीवन एक भाग असून भाषिक राज्यांच्या निर्मितीमुळे या पुनरुज्जीवनाच्या कार्यासाठी आम्हाला एक नवे साधन प्राप्त झाले आहे. यापुढे आता एक निश्चित कालखंड सुरू होत असून या क्षेत्रात घेतलेल्या जबाबदाऱ्या आपण पुऱ्या केल्या पाहिजेत. या जबाबदाऱ्या स्पष्ट करून त्या पार पाडण्यासाठी निश्चित अशी यंत्रणा आपण तयार केली पाहिजे, असे मला वाटू लागले आणि त्यातूनच या मंडळाची कल्पना निर्माण झाली. साहित्य अकादमी ही अशाच प्रकारची संस्था असून ती साली अस्तित्वात आली. वेगवेगळ्या भाषेतील दुर्मिळ ग्रंथ प्रसिद्ध करणे, इतिहासाचे, वाड्.मयाचे आणि निरनिराळ्या संस्कृतीचे संशोधन करणे यासारखे विविध स्वरुपाचे कार्य ही संस्था करीत असते. साहित्य अकादमीसारखेच व शक्य झाल्यास त्यापेक्षाही अधिक व्यापक स्वरुपाचे कार्य या मंडळाकडून व्हावे, या उद्देशाने हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे.’\n‘या मंडळाने कोठल्या प्रकारचे काम करावे, हे कोणत्या पद्धतीने करावे यासंबंधी कुठलेही बंधन, कुठलीही मर्यादा शासन या मंडळावर घालू इच्छित नाही.’\n‘हे मंडळ वेगवेगळ्या भाषांतील ग्रंथांचे प्रकाशन करणारे प्रकाशन खाते व्हावे, असे नव्हे. तर एक प्रकारचे सर्जनशील आणि विचार करणारे हे मंडळ पॉवर हाऊस बनावे, विद्युतगृह बनावे, अशी या मंडळासंबंधीची माझी अपेक्षा आहे. हे मंडळ महाराष्ट्राचे जीवन व्यापक, विस्तृत व क्रियाशील करणारे माध्यम बनावे अशी माझी त्याबद्दलची कल्पना आहे.’\nमहाराष्ट्र सरकारने 19 नोव्हेंबर 1960 रोजी राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या भाषणातील ही अवतरणे आहेत. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभ���ेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन आणि प्रकाशन यांना उत्तेजन देणे हा मंडळाचा मुख्य उद्देश होता.\nयशवंतरावांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती करण्यात मंडळाला कितपत यश आले मंडळाच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीकडे बारकाईने पाहिले अनेक बाबी दिसून येतात. भाषा-संस्कृतीच्या क्षेत्रात मंडळाने केलेले काम मोठे आहे, परंतु मंडळ मार्केटिंगमध्ये कमी पडले.\nनवलेखक अनुदान योजना ही मंडळाची एक महत्त्वाची योजना आहे. परंतु साहित्य क्षेत्रातील बडय़ा धेंडांनी अनुदानाची खिरापत म्हणून या योजनेची सतत टवाळी केली आणि साहित्य संस्कृती मंडळ म्हणजे केवळ नवलेखकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देणारे मंडळ अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली. या योजनेतून काही सुमार पुस्तके निघाली. परंतु ज्या काळात ही योजना सुरू झाली त्या काळाच्या पातळीवर विचार केला तर त्या पुस्तक निघण्याचे महत्त्व लक्षात येईल. पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाचा आज मोठा विस्तार झाला असून कुणीही आपले पुस्तक स्वखर्चाने प्रकाशित करू शकतो. किंवा प्रकाशकही सुमार पुस्तकांची रद्दी छापत असतात. परंतु पंचवीसेक वर्षापूर्वीचा काळ विचारात घेतला तर पुस्तक प्रकाशित करण्याबाबत कमालीचे अज्ञान होते. त्या काळात मंडळाने अनेक हस्तलिखितांना छापील अक्षरांचे भाग्य मिळवून दिले. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील खेडय़ापाडय़ातील लेखकांची पुस्तके या योजनेत प्रसिद्ध झाली. साहित्य क्षेत्रात प्रस्थापित बनलेल्या अनेक साहित्यिकांचे पहिले पुस्तक तसेच अनेक महत्त्वाची पुस्तके मंडळाने प्रसिद्ध केली आहेत. उदाहरणादाखल नावेच घ्यायची तर प्रतिमा इंगोले, आनंद नाडकर्णी, वाहरू सोनावणे, उर्मिला पवार, संजय पवार, लालू दुर्वे, इं्रजित भालेराव, द. भा. धामणस्कर, सुकन्या आगाशे, विश्वनाथ शिंदे, रामचं्र पठारे, नीरजा, अरुण काळे यांची घेता येतील. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांचे ‘माझ्या जल्माची चित्तरकथा’ किंवा बेबी कांबळे यांचे ‘जिणं आमचं’ ही पुस्तके मंडळाच्या अनुदानातूनच प्रसिद्ध झाली आहेत. याशिवाय मंडळाने नवलेखकांना मार्गदर्शनासाठी पासून कार्यशाळा घेतल्या जातात. नव्याने लिहिणाऱ्यांना दिशा देण्यामध्ये या कार्यशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून आजचे अनेक नामवंत लेखक या उपक्रमाचा कृतज्ञतेने उल्लेख करतात. मंडळाने अनेक महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित केले आहेत. टॉलस्टॉयच्या ‘वॉर अँड पीस’ चा संक्षिप्त मराठी अनुवाद, पाश्चात्य रोगचिकित्सा, रस-भाव विचार, धर्मशास्त्राचा इतिहास, नामदेव गाथा, एकनाथी भागवत, कौटिलीय अर्थशास्त्र, भाषाशुद्धी, आगरकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट आदींचे समग्र वाड्.मय अशा विविध विषयांवरील ग्रंथांचा त्यात समावेश आहे. अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाड्.मय अवघ्या रुपयांत मंडळाने उपलब्ध करून दिले. त्याआधी महात्मा जोतिराव फुले यांचे समग्र वाड्.मयही अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले, त्याच्या खरेदीसाठी अक्षरश: रांगा लागल्या होत्या. वाड्.मयकोश, शब्दकोश तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान कोशांची निर्मिती हे मंडळाचे मोठेच योगदान आहे. मंडळावर आणि मंडळाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना या बाबी विचारात घेतल्या तर संबंधितांच्या टीकेची धार आपोआप कमी होईल. विश्वकोशाची निर्मिती ही साहित्य संस्कृती मंडळानेच सुरू केली आणि बऱ्याच कालावधीने विश्वकोश मंडळ वेगळे करण्यात आले, हेही लक्षात घ्यावे लागते.\nतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या प्रकांड पंडिताकडे मंडळाचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे यशवंतरावांची दूरदृष्टी होती. तर्कतीर्थानी मंडळाची घडी बसवली आणि दिशाही दिली. अर्थात मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्त्या राजकीय पातळीवर होत असल्यामुळे काहीवेळा वादही निर्माण झाले. एका पुस्तकावरून अकारण वाद निर्माण केल्यामुळे प्राचार्य रा. रं. बोराडे यांना मनस्ताप सहन करावा लागला. परंतु बोराडे यांच्या काळातच मंडळाच्या कारभाराला खऱ्या अर्थाने शिस्त आली, हे लक्षात घ्यावे लागते. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांनी मंडळ अधिक लोकाभिमुख बनवले. कर्णिक यांच्या काळातच मंडळाने उपक्रमांची व्याप्ती वाढवली, अनेक नवनवे उपक्रम सुरू केले. नव्या योजना आखल्या आहेत. शब्दकोश आणि विज्ञानकोशाच्या सीडी पासून ग्रामीण जीवन कोश, प्रमाण भाषा कोश, सणांचा कोश, बोलीभाषेचा प्रकल्प, मराठी शब्द व्युत्पत्ती कोश हस्तकलांचा माहिती कोश तयार करण्याबरोबरच वाचनसंस्कृती वाढीस लावण्यासाठीही काही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. अन्य भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत आणण्याचे प्रयत्न आत���र्पयत झाले आहेत,त्याला गती देण्यात येणार आहे. त्याचबरोबर मराठीतील दर्जेदार साहित्याचा अन्य भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवाद करण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. हा प्रकल्प गांभीर्याने राबवला तर मराठी साहित्याच्या वैश्विकरणाची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरू होईल. साहित्य अकादमी ज्याप्रमाणे लेखकांना प्रवासासाठी अभ्यासवृत्ती देते, तशी अभ्यासवृत्तीही सुरू करण्यात येणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाची प्रकाशने एवढी मौलिक आहेत, परंतु ती वाचकांर्पयत पोहोचवण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. ही पुस्तके मिळवण्यासाठी शासकीय ग्रंथागारामध्ये जावे लागते. आणि शासकीय ग्रंथागारे मोजकीच आणि फारतर जिल्ह्याच्या ठिकाणी, तीही गावाबाहेर असल्यामुळे लोक तिथर्पयत जात नाहीत, परिणामी मौलिक पुस्तके धूळ खात पडतात. बदलत्या काळात व्यावसायिक पद्धतीने या प्रकाशनांचे वितरण करण्याचा मार्ग चोखाळला पाहिजे. कुठल्याही पुस्तकाच्या दुकानांतून ती उपलब्ध झाली तरच अधिकाधिक वाचकांर्पयत पोहोचतील. आगामी काळात सरकारी बंधने ओलांडली तर मंडळ खऱ्या अर्थाने लोकाभिमुख आणि वाचकाभिमुख होईल. साहित्य अकादमीचे नाव ज्या आदराने घेतले जाते, त्याच आदराने साहित्य संस्कृती मंडळाचे नाव घेतले जाईल. महाराष्ट्राच्या साहित्यिक सांस्कृतिक विश्वाचे नेतृत्व मंडळाकडे येईल.\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nसर्व समाजघटकांना आधार वाटायला हवा\nबेघर शंकरराव आणि अशोकरावांची आदर्श ‘सासुरवाडी’\nचं्रपूरच्या जंगलात वनखात्याचे लोक गस्त घालताहेत. त्यांना समोरच थक्क करणारे दृष्य दिसते. एक वाघ काही लोकांच्या तावडीत सापडला आहे आणि...\nअवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट\nपरिस्थितीने गांजलेल्या एका कष्टकरी शेतकरी कुटुंबात अकस्मात घडलेली घटना आणि अस्मानी संकट यांच्या छायेत सुरू होणारी ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानच...\nमृत्युनंतर उमगलेले साईंचे ‘सत्य’\nअखेरच्या काळात रुग्णालयात मृत्युशी झुंज देत देत सामान्य माणसाप्रमाणेच सत्य साईबाबांनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा साक्षात परमेश्वर असल्याचा दा...\nजातिभेदांच्या निवारणाचा महत्त्वाचा मार्ग म्हणून रोटी-बेटी व्यवहाराचा उल्लेख आजही केला जातो. काही प्रमाणात सोवळेकरी आजही असले तरी रोटीबंदी ...\nराज ठाकरे आणि अजित पवार\nज्यांना राजकीय, सामाजिकदृष्ट्या काहीच गमावायचे नाही किंवा कुठल्याच गोष्टीची जबाबदारी स्वीकारायची नाही अशा राज ठाकरे यांच्यासारख्या न...\nमराठा समाजाची खदखद कशामुळे \nराज्यभर निघणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चांनी सगळ्यांनाच अचंबित करून सोडले आहे. चेहरा नसलेली ही गर्दी कुठपर्यंत जाणार आहे, याचा अंदाज कुणा...\nअजित पवार की सुप्रिया सुळे\nअजित पवार यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाल्यामुळे शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व त्यांच्याकडे आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. अजि...\nआम्हाला वगळा गतप्रभ होतील तारांगणे.. ही कवी केशवकुमारांची म्हणजे आपल्या आचार्य अत्र्यांची ओळ थोडी उसनी घेऊन स्वत:वर कविता करायचं ठरवलं आणि स...\nग्रेस : व्याकुळतेचा विलक्षण अनुभव\nपंचवीस वर्षापूर्वी रणरणत्या दुपारी तापलेल्या डांबरी सडकेवर ग्रेस यांची कविता पहिल्यांदा भेटली. कवितेचा दंश नुकताच झाला होता , जे ल...\nपांढरा शर्ट , पांढरी पँट , हातात बॅग असं साधारणपणे जुन्या काळातील गुरुजींशी साधम्र्य असलेलं गणपतराव देशमुख यांचं व्यक्तिमत्त्व पाहिल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5499/", "date_download": "2021-06-14T14:47:55Z", "digest": "sha1:3YA2C56WSKDALRCZZNAMNLFHNKBNXKKW", "length": 10514, "nlines": 138, "source_domain": "beedreporter.com", "title": "नागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या", "raw_content": "\nHomeक्राईमनागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या\nनागापुरात थरार, दोन सख्ख्या भावांची हत्या\nजुन्या भांडणाची कुरापत काढुन कुर्‍हाडीने केला हल्ला; हत्याकांडाने जिल्हा हादरला\nबीड (रिपोर्टर):- जुन्या भांडणाची कुरापत काढत मोबाईलवरून शिवीगाळ करणार्‍या तरूणाच्या घरच्यांना सांगण्यासाठी शेतातून गावात आलेल्या दोन भावांवर संबंधित तरूणाने कुर्‍हाडीने हल्ला चढवत सपासप वार केल्याने या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्‍या भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची थरारत घटना बीड तालुक्यातील नागापुर (खु.) येथे रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती कळताच पिंपळनेर पोलीसांसह जिल्हा पोलीस उपअधिक्षक यांनी घटनास्थळाला भेट दिली असून या प्रकरणातील आरोपी परमेश्वर साळुंके फरार आहे. सदरच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे.\nया बाबत अधिक असे की, बीड तालुक्यातील नागापुर (खु.) येथील प��मेश्वर साळुंके आणि राम आत्माराम साळुंके, लक्ष्मण आत्माराम साळुंके यांच्यात गेल्या महिनाभरापुर्वी किरकोळ भांडण झाले होते. सदरचे भांडण हे गावपातळीवर ज्येष्ठांच्या मदतीने सोडवण्यात आले होते. त्यानंतर एक महिना यांच्यात कुठलीही कुरबुर झाली नाही. मात्र काल रात्री परमेश्वर साळुंके याने राम आणि लक्ष्मण यांना भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केली. त्यामुळे राम, लक्ष्मण हे दोघे भावंड परमेश्वर शिवीगाळ करतो म्हणून त्याच्या आई, वडिलांना सागंण्यासाठी शेतातून गावात आले. परमेश्वर घरापासून हाकेच्या अंतरावर कुर्‍हाड घेवून उभा होता. त्यावेळी राम, लक्ष्मण दिसताक्षणी परमेश्वरने आपल्या हातातील कुर्‍हाडीने दोघांवर सपासप वार करण्यास सुरूवात केली. या अनपेक्षित हल्ल्यात राम आणि लक्ष्मण दोघेही रक्तबंबाळ झाले. घटनास्थळीच राम यांचा मृत्यू झाला तर लक्ष्मण यास जखमी अवस्थेत उपचारासाठी बीड येथे दाखल करण्यात आले. उपचार घेत असतांना आज पहाटे लक्ष्मण यांचाही मृत्यू झाला. किरकोळ वादातून नागापुर (खु.) या ठिकाणी दोन सख्ख्या भावाची हत्या झाल्याची माहिती पिंपळनेर पोलीसांना समजताच पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सानप यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य पाहून डिवायएसपी संतोष वाळके यांनीही घटनास्थळ गाठुन परिस्थितीची पाहणी केली. या प्रकरणातील आरेापी परमेश्वर साळुंके हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदरचे हत्याकांड 10.30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान घडले. या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.\nPrevious articleवाह रे वाह मोदी सरकार\nNext articleआज 4401 संशयितांचे अहवाल आले, पॉझिटिव्हची संख्या वाढली\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\nमराठयांच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा ‘मी जे बोलतो ते राज्याबरोबर केंद्रालाही लागू पडतं’- उदयनराजे\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची प��वी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/5697/", "date_download": "2021-06-14T15:58:59Z", "digest": "sha1:LNGZASAXZK4XRF23NUR3RPPXKCY5S6H2", "length": 9059, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "धारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल", "raw_content": "\nHomeक्राईमधारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल\nधारूर शहरातील नगरसेवकाचे दुकान केले प्रशासनाने सिल\nआतील ग्राहकांच्या केल्या अँटीजन टेस्ट, सलून चालकाला\n३००० रू दंड तर ज्वेलर्स चालकाला १००० रु दंड\nकिल्ले धारूर (रिपोर्टर)-धारूर शहरातील मेन रोड वरती असलेल्या एका नगरसेवकाच्या ज्वेलर्सच्या दुकानाला आज तहसील प्रशासन ,नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने ज्वेलर्सचे दुकान सील करून दंडात्मक कारवाई केली\nआज दुपारी बारा वाजता मेन रोड वरती असलेल्या एका ज्वेलर्स चे दुकान उघडे असून आत मध्ये गिर्‍हाईक असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती यावरून तहसीलदार वंदना शिडोळकर व नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी ,नगरपरिषद नोडल अधिकारी सचिन डावकर ,अरुण वाघमारे , माणिक गायसमुद्रे पोलीस उपनिरीक्षक केदारनाथ पालवे यांनी पाहणी केली असता दुकान बाहेरुन बंद व आतून सूरू असल्याची दिसून आले अतील गिरहकाची अँटीजन चाचणी करण्यात आली ज्वेलर्स मालकाला१००० रुपये दंड लावण्यात आला आहे. यातून प्रशासनाचा भेदभाव दिसून येत आहे छोटे-मोठे व्यवसायिक व्यवसाय करताना सापडले तर त्यांना चक्क तीन हजार रुपये दंड लावला जातो तर मोठे ज्वेलर्स चालक यांना केवळ एक हजार रुपये दंड याबाबत मात्र धारूर शहरात उलट सुलट चर्चा सुरू आहे\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleगेवराई तालुक्यातील व��ळु माफियागिरी बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आ. पवारांचे वाळु घाटावर स्पॉट पंचनामे\nNext articleआजचा पॉझिटिव्हचा आकडा ७०३\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nपरळी शहरात मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट\nपरळीत माथेफिरूंनी चारचाकी गाड्यांची केली नासधूस पोलिसांचे गुंडांना अभय\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/9282/", "date_download": "2021-06-14T15:53:46Z", "digest": "sha1:LRBVPKHV3RJXTH4IOOG32XVLFERFA74X", "length": 12047, "nlines": 85, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मान… - लोकसंवाद न्यूज सेवा", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मान…\nPost category:इतर / कुडाळ / बातम्या\nसिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मान…\nगोवा राज्यात डंपर व्यावसायिकांना होणारा विरोध व गोव्यातील स्थानिक व्यावसायिकांकडून होणारा त्रास यावर *शि���सेनेचे उपतालुकाप्रमुख तथा लोकमान्य डंपर संघटनेचे अध्यक्ष मा.श्री.कार्तिक उर्फ मिलिंद परब* यांनी यशस्वी तोडगा काढला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा.डॉ. प्रमोदराव सावंत यांच्याशी चर्चा करून यशस्वी तोडगा काढला. त्यामुळेच सध्या महाराष्ट्रातील डंपर हे रीतसर पास घेऊन अधिकृतपणे गोवा हद्दीत येण्यास मुख्यमंत्री मा.डॉ.प्रमोद सावंत यांनी ग्रीन सिग्नल दिला.\nमिलिंद परब यांनी हा प्रश्न सोडवल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य डंपर मालकांकडून समाधान व्यक्त होत आहे.\nआज शिवसेना शाखेत त्यांच्या या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री.राजन नाईक, शिवसेना ओ बी सी सेल चे जिल्हाध्यक्ष श्री.रुपेशजी पावसकर, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विकासभाई कुडाळकर, अतुलराव बंगे, ओबीसी सेलचे कुडाळ तालुकाध्यक्ष मिलिंद खोत, पिंगुळीचे ग्रा. पं. सदस्य भरतशेठ परब, शिवसेना विभागप्रमुख गुरू सडवेलकर, स्वप्नील शिंदे, चेतन राऊळ, अण्णा काराने आदी उपस्थित होते.\n‘अध्यात्माच्या वाटेवर’ पुस्तकाचे प्रकाशन..\nसिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची निवड..\nबिअर पिणाऱ्यांची फसवणूक तर होत नाहीय ना…\nअस्थिविकार क्षेत्रात एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर…\nअभिप्राय द्या..\tCancel reply\nसिंधुदुर्गातील डंपर मालकांचे प्रश्न सोडवल्या बद्दल शिवसेचे कुडाळ उपतालुकाप्रमुख मिलिंद परबांचा सन्मा...\nवेतोरे येथील मुकबधीर पूजा धुरी पेंटींगमध्ये महाराष्ट्रात प्रथम.....\nपिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड.....\nमाजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांनां वाढदिवसाच्या लक्ष,,लक्ष,,शुभेच्छा💐शुभेच्छूक-नगरसेवक...\nलोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यानी निले...\nपणजी वेंगुर्ले बसफेरी १३ एप्रिल पासून सुरु करा.;अन्यथा बस बाहेरगावी सोडली जाणार नाही सिद्धेश परब...\nशिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान.....\nआदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा सत्कार\nबॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालयांमध्ये डॉक्टर संजय ओक यांचे ई प्रणालीद्वारे मार्गदर्शन.....\nलॉकडाऊनच्या नाव��खाली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर जबरदस्ती नको.;आम.नितेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे ...\nशिरंगे येथील काळ्या दगडांच्या खाणींन मुळे होतंय काजू बागायतदारांचे नुकसान..\nलोकमान्य डंपर संघटना अध्यक्ष मिलिंद परब आणि जिल्हा वाळू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष बाबा परब यानी निलेश राणेंसमेवत गोव्याचे मुंख्यमंत्री मा प्रमोद सावंत यांची घेतली भेट..\nलॉकडाऊनच्या नावाखाली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांवर जबरदस्ती नको.;आम.नितेश राणे यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी..\nसावंतवाडी येथून महिला बेपत्ता.;पतीची पोलीस ठाण्यात धाव..\nआदर्श ग्रामसेवक कृष्णाजी दळवी यांचा सत्कार\nकोरोनाच्या पाश्वभूमीवर जिल्हाप्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून कुडाळमध्ये आठवडा बाजार सुरू..\nकृषी मंत्री दादाजी भुसे यांची कुडाळ येथील कॉनबॅकच्या बांबू उपक्रमांना भेट..\nमाजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे साहेब यांनां वाढदिवसाच्या लक्ष,,लक्ष,,शुभेच्छा💐शुभेच्छूक-नगरसेवक सुनील बांदेकर\nपिंगुळी येथील कल्पेश म्हापसेकर यांची शिवसेना ओ.बी.सी.सेल विभाग प्रमुख पदी निवड..\nपणजी वेंगुर्ले बसफेरी १३ एप्रिल पासून सुरु करा.;अन्यथा बस बाहेरगावी सोडली जाणार नाही सिद्धेश परब\nआपला इमेल रजिस्टर करा व लोकसंवादची प्रत्येक बातमी थेट आपल्या मेलबॉक्समधे मिळवा.\nnashik आचरा आरोग्य इतर ओरोस कणकवली करियर कुडाळ कृषी कोल्हापूर क्रिडा गजाली ठाणे देवगड देश-विदेश देश-विदेश दोडामार्ग धार्मिक नागपूर पिंगुळी पुणे बांदा बातम्या बेळगाव मसुरे महिला मालवण माहिती मुंबई युवा रत्नागिरी राजकीय लोककला विशेष वेंगुर्ले वैभववाडी व्यक्तीविशेष व्यवसाय शैक्षणिक सातारा सामाजिक सावंतवाडी सिंधुदुर्ग सोलापुर स्थळ\nलोकसंवाद लाईव्हच्या व्हाट्सऍप ग्रुप्समधे सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..\nसदर लिंक व्हाट्सऍप चालू असलेल्या मोबाइलवरच वापरता येते\nआपण जर नोटीफिकेशन्स ना परवानगी दिली असेल तर व्हाट्सऍप ग्रुप जॉइन करायची गरज नाही. बातमीचे नोटीफिकेशन आधीच मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-06-14T16:10:08Z", "digest": "sha1:6Y6J6PLSS747UDFOXPNFDAWAHDPQP5HE", "length": 3390, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१८ मधील मृत्य�� - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१८ मधील मृत्यू\n\"इ.स. १८१८ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१६ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C/", "date_download": "2021-06-14T15:55:07Z", "digest": "sha1:5ER7L6YIP23R5YJBGTH43Q3OADUIYHYB", "length": 8776, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "कोरोना वॉरियर्स वीमा योजना Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nकोरोना वॉरियर्स वीमा योजना\nकोरोना वॉरियर्स वीमा योजना\nCoronavirus : 87000 पेक्षा जास्त हेल्थ वर्कर्स कोविड पॉझिटिव्ह, सरकारची वाढली चिंता, महाराष्ट्रात…\nनवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढत असताना आता आणखी एक अस्वस्थ करणारी बातमी आली आहे. देशातील 6 राज्य - महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडु, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये 87,000 पेक्षात जास्त आरोग्य कर्मचारी कोरोना संक्रमित…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nप्रसिध्द कास्टिंग डायरेक्टर सेहर लतीफ यांचे हृदयविकाराच्या…\nVideo : नुसरत सोबतचा विवाह मान्य आहे की नाही\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती…\nराम मंदिरासाठी जमीन खरेदीत 16.5 कोटी रुपयांचा घोटाळा\nसिमेंट सेक्टरमध्ये उतरणार अदानी ग्रुप, लाँच केली नवीन कंपनी…\nPune News | काँग्रेसच्या छत्री मोफत दुरुस्ती उपक्रमास…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी र��पये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\n भावनिक व्हिडीओ शेअर करत तरुणीची गळफास…\n‘या’ 5 वस्तूंच्या अति सेवनाने कमजोर होते इम्यून सिस्टम,…\nअंतराळात डोकवायचा, तार्‍यांशी बोलायचा सुशांत, बनवली होती स्वप्नांची…\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर विक्री करणार्‍या दौंड आणि यवत येथील दोघांवर गुन्हा दाखल\nPune News | ‘मी तुला खूप लाईक करतो’ मुलीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयाने सुनावली 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा\nDream House | PNB कडून स्वस्तात घर खरेदीची संधी; 12,865 घरं आणि अ‍ॅग्रीकल्चर प्रापर्टीची विक्री, जाणून घ्या सविस्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/family-planning-surgery/", "date_download": "2021-06-14T15:55:43Z", "digest": "sha1:LSIVHKVETJMQV65J663VJG5GL64FQG7M", "length": 8218, "nlines": 144, "source_domain": "policenama.com", "title": "Family Planning Surgery Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी…\nनातू पाहिजे म्हणून वाद घालणाऱ्या आईचा मुलाने केला खून\nसोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनसुनेला लागोपाठ दोन मुली झाल्यानंतर आता तिसरा नातू पाहिजे अशी जबरदस्ती करत सुनेवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास विरोध करत वाद घालणाऱ्या आईचा मुलाने निर्घृण खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे…\n राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्याचा अपघातात…\nVideo : उर्वशी रौतेलाच्या पोटावर त्यान�� मारले बॉक्सिंग पंच,…\nआशुतोषसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलली तेजश्री, म्हणाली…\nDesirable Women होताच रिया चक्रवर्तीला मिळाली थेट दौपदीची…\nभाजप नेते अतुल भातखळकरांची बोचरी टीका, म्हणाले –…\nLIC New Plan | केवळ 10000 रुपयांची गुंतवणूक,…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\n‘भाजप सोबतच्या युती सरकारमध्ये शिवसेनेला दिली गेली…\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात…\nPune Corona : दिलासादायक पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nFPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून…\nPune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत…\nPune Rural Police | रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजन सिलेंडर…\npune anti corruption bureau : पुणे महापालिकेच्या मुख्य विधी…\nAcharya Tushar Bhosale | ‘इटालियन डोहाळे लागल्यामुळे…\nGold And Silver Price मध्ये मोठी घसरण, जाणून घ्या…\nडॉन दाऊद इब्राहिमचा गँगस्टर फहीम मच्छमचने मुंबईतील बड्या…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nCoronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन…\n चिमुकल्या बहिण- भावाचा नदीत बुडून मृत्यू, नागपूर…\nCorona Virus | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारचा…\nMilkha Singhs wife | भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नीचे…\nदेवेंद्र फडणवीस यांचा ठाम विश्वास, म्हणाले – ‘कोणी कितीही…\nKolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट\nSushant Singh Rajput Death Anniversary | राष्ट्रवादीचा CBI ला थेट सवाल; म्हणाले – ‘सुशांतची आत्महत्या नव्हती…\nanti corruption bureau pune | पुणे महापालिकेतील महिला अधिकारी 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 30 जून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.batmidar.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-06-14T15:41:47Z", "digest": "sha1:UX5R5LMAZUFUDRT5FJIXLUE3VKRTGUJZ", "length": 10966, "nlines": 145, "source_domain": "www.batmidar.in", "title": "कोकण रेल्वे लवकरच दुपदरी | Batmidar", "raw_content": "\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\nपोलिसांकडून पत्रकारांवर वाढते हल्ले\nबघा, रोहा पोलिसांनी काय केले\nमराठी पत्रकार परिषदेचा देदीप्यमान इतिहास\nआता माथेरानला जायचं कोणासाठी\nपत्रकार हल्ला विरोधी कृती समिती\nकोकण रेल्वे लवकरच दुपदरी\nकोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना येत्या 31 ऑक्टोबरपासून सुरूवात कऱण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात काल दिली.दुपदरीकरणास 15 हजार कोटी रूपये खर्च येणार असून त्यासाठी जागतिक बॅकेने कर्जपुरवठा कऱण्याची तयारी दर्शविली आहे.आगामी चार वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक प्रचंड वाढली असली तरी एकेरी मार्गामुळे गाड्यांना वेळ होतो.त्यासाठी दुपदरीकरण आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान कोकण रेल्वे टर्मिनश कुठे होणार या वादावर आता पडदा पडला असून ते सावंतवाडी येथेचे होणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.– कोकण रेल्वे लवकरच दुपदरी\nPrevious articleएक जबरदस्त बातमीः\nNext articleमाहिती अधिकार कार्यकर्त्यांची गुप्तहेर खात्याकडून चौकशी\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nवाळू माफियांचा पत्रकारावर हल्ला\n18-20 वाळू माफियांचा पत्रकारावर जीवघेणा हल्ला, पत्रकार गंभीर, जाफ्राबाद मधील घटना मुंबई : वाळू माफियांचा धुडगूस थांबावा यासाठी एक पत्रकार हिमतीने उभा राहतो, बेडरपणे त्यांच्या...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदकोकणातील जिल्हा प़सिध्दी प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर2 मुंबई ः मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमांना,आंदोलनांना व्यापक प्रसिध्दी मिळावी यासाठी प्रत्येक जिल्हयात प्रसिध्दी प्रमुख नेमण्याचा...\n\"राज्यपालांची भेट फलद्रूप ठरलीअधिस्वीकृती धारक पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा मुंबई : मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, टीव्हीजेए , आणि बीयुजेच्या शिष्टमंडळाने नुकतीच...\nमराठी पत्रकार परिषद न्यूज\nराजा आदाटे, दीपक कैतके यांची नियुक्ती\nअ. भा. मराठी पत्रकार परिषदराजा आदाटे यांची मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी तरदीपक कैतके यांची विभागीय सचिवपदी नियुक्ती मुंंबई दि.5 ( प्रतिनिधी ) अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या मुंबई...\nपत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा डाव\nआता पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे सरकारचे कारस्थान सावध राहण्याचे एस.एम.देशमुख यांचे आवाहन मुंबई ः श्रमिक पत्रकार,मुक्त पत्रकार,टीव्ही पत्रकार,मालक-संपादक अशा भिंती उभ्या करून पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचे राज्य सरकारचे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/congress-amarnath-panjikar-has-blamed-bjp-deaths-covid19-patients-goa-14265", "date_download": "2021-06-14T16:25:48Z", "digest": "sha1:5JZBZO6GBLDTRXO3M3MCXZ3AYCDLHHIT", "length": 15841, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "भाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर | Gomantak", "raw_content": "\nभाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर\nभाजप सरकारने आजपर्यंत 2840 कोरोना रुग्णांची हत्या केली: अमरनाथ पणजीकर\nबुधवार, 9 जून 2021\nकोविड हाताळणी, व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी\nपणजी: भाजप सरकारने 2 हजार 840 कोविड रुग्णांची आजपर्यंत हत्या केली हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारकडून ही आकडेवारी अधिकृतरीत्या आता जाहीर झालेली असली तरी मार्च 2020 पासून गोव्यातील सर्व मृत्यूंची तसेच सरकारच्या कोविड हाताळणी व व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. गोमंतकीयांच्या आरोग्याशी खेळून सरकारला चुकीचे सल्ले देणारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गठीत केलेली तज्ज्ञांची समिती त्वरित बरखास्त करण्याबरोबरच आरोग्यमंत्री राणे यांनी आयव्हरमेक्टिन घोटाळ्यासाठी गोमंतकीय जनतेची व कॉंग्रेस पक्षाची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत केली. (Congress' Amarnath Panjikar has blamed the BJP for the deaths of Covid19 patients in Goa)\nपत्रकार परिषदेला महिला कॉंग्रेस अध्यक्ष बीना नाईक, युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर व सेवा दल प्रमुख शंकर किर्लपारकर उपस्थित होते. पणजीकर म्हणाले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा देऊन निष्पक्ष सरकारच्या कोविड हाताळणी व व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशीसाठी वाट मोकळी करावी. कोविड संसर्गाची लागण झालेल्यांची आकडेवारी व मृतांचा आकडा यात सरकारने सुरवातीपासून घोळ घातला आहे.\nGoa: बावीस कोटींच्या IVERMECTIN प्रकरणात औषध खरेदी समिती बरखास्त\nजागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी नसताना सरकारने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा वापर करण्याचे ठरविले. यावरुन भाजप सरकार कोविड हाताळणी व व्यवस्थापनांत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे उघड झाले आहे. सरकारने जाणीवपूर्वक रुग्णांना कोविड मृत्यूच्या जबड्यात ढकलले. आरोग्यमंत्र्यांनी गोव्याचा ‘प्रयोगशाळा’ म्हणून वापर करताना गोमंतकीय रुग्णांना ‘गिनी पिग’ केले.\nनाईक म्हणाल्या, भ्रष्ट भाजप सरकारने शेकडो लोकांचे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बळी गेल्या नंतरही गोमेकॉत आक्सिजन प्रकल्प अजूनही कार्यान्वित केला नाही हे धक्कादायक आहे. सरकारची असंवेदनशीलता यातून उघड होते. भाजपने आपल्या नाकर्तेपणाने निष्पापांचे बळी घेत हजारो संसार उध्वस्त केले व अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचुर केला.\nGoa Vaccination: आठ दिवसांत 61 हजार जणांना लस\nम्हार्दोळकर म्हणाले, सरकार कोविड लसीचा योग्य साठा मिळवू शकत नाही. असे असताना खासगी इस्पितळांना वेगवेगळ्या उत्पादकांच्या लसी कशा उपलब्ध होतात हे सरकारने जनतेला सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरपाई म्हणून कोविड मृतांच्या कुटुंबियांसाठी जाहीर केलेले प्रत्येकी रुपये 4 लाख रुपये तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले रुपये 2 लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये आजपर्यंत किती कुटुंबियांना वितरीत करण्यात आले याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर ठेवावा. सरकारने त्वरित व कोणत्याही अटीविना सदर रक्कम मृतांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करावी अशी मागणी ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केली.\nकिर्लपालकर म्हणाले, कोविड महामारीत कॉंग्रेस पक्षाने कोणतीच जाहिरातबाजी न करता लोकांची सेवा केली व गरजवंताना मदतीचा हात दिला. लोक संकटात असताना व हजारो कुटुंबिय शोक सागरात बुडाले असताना भाजपचे सर्व मंत्री व पदाधिकारी केवळ उत्सव साजरे ��रुन जाहिरातबाजी करण्यात व्यस्त राहिले.\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचा कोविडसाठी वापर करणे बंद करण्याचे दिलेले निर्देश म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना धक्का आहे. 22 कोटी 50 लाख रुपयांच्या या गोळ्यांच्या खरेदीवर वरकमाई करण्यासाठीच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी या गोळ्यांचे वाटप करण्याचा हट्ट धरला होता, हे आता उघड झाल्याचा दावा पणजीकर यांनी केला आहे. गोमंतकीयांनी भाजपच्या गैरकारभाराची आठवण ठेवावी व आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवावा, अशी विनंती या कॉंग्रेस नेत्यांनी केली आहे.\nGoa : भाजपच्या गाभा समितीत सरकारच्या कारभाराविषयी नाराजीचा सूर\nपणजी : कोविड (Corona) काळात सरकारला खलनायक बनवण्यात आले आणि सरकार (...\nराजकीय पक्षांनी गोमंतकीयांचं समाजमन जाणून घ्यावं\nभाजप हालचाली करते म्हणजे निवडणूक लवकर होऊ शकते, असे गृहित धरून कॉंग्रेसचे हातपाय...\n भाजप नेत्याच्या मुलीवर अत्याचार\nदेशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र झारखंडमधील (Jharkhand)...\nGoa: ''सरकारच्या कोविड व्यवस्थापनाची न्यायालयीन चौकशी करावी''\nपणजी: गोव्यातील(Goa) भाजप सरकारने (BJP government) 2 हजार 840 ...\nगोवा नाईटलाईफबाबत मंत्र्याचे सूचक विधान\nपणजी: भारतातील कोरोनाची(Covid-19) परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गोव्यातील नाईटलाइफ(...\nगोव्यातही शिवसेनाच भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार : सुभाष केरकर\nपेडणे मतदारसंघातून(Pedne constituency) गेली पंधरा वर्षे सातत्याने राजकीय, सामाजिक...\nआमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर मंत्री मायकल लोबो यांचा सरकारला घरचा आहेर\nपणजी: भारतीय घटनेच्या परिशिष्ट 10 नुसार दोन तृतीयांश आमदारांचा गट एका राजकीय...\nCovid-19 Goa: गोमंतकीयांच्या जीवाशी खेळ सुरूच; गिरीश चोडणकर यांचे गभीर आरोप\nपणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (Goa Medical College) अतिदक्षता विभागात ‘...\nGoa: आमदारांच्या आपात्रताप्रकरणाच्या याचिकेवरील सुनावणी माझ्यासमोर नको, कारण...\nपणजी: काँग्रेसमधून भाजपवासी झालेल्या दहा आमदारांच्या आपात्रतेप्रकरणीचा अर्ज...\nगोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा: प्रा. सुभाष वेलिंगकर\nपणजी: गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा, असे आवाहन भारत माता की...\nGoa: दलबदलू आमदारांच्या अपात्रताप्रकरणावर आज न्‍यायालयात सुनावणी\nपणजी: गोव��� (Goa) प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 10 आमदार अपात्रता...\nयेडीयुरप्पा यांच्या अडचणीत वाढ; नेतृत्व बदलाच्या चर्चांना उधाण\nदेशात कोरोनाचा संसर्ग (covid19) वाढत असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात (...\nभाजप सरकार government आरोग्य health विश्वजित राणे पत्रकार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत dr. pramod sawant goa औषध drug बळी bali स्वप्न नरेंद्र मोदी narendra modi मंत्रालय आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://analysernews.com/will-bring-both-kings-on-the-same-platform/", "date_download": "2021-06-14T16:39:17Z", "digest": "sha1:CMVKTAYE75LXRFHR56DDAZRAOV2HO5BQ", "length": 9518, "nlines": 109, "source_domain": "analysernews.com", "title": "दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार", "raw_content": "\nऔरंगाबाद जालना लातूर बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली\nदोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार\nलोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत.\nमुंबईः मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारविरोधात जोरदार रणशिंग फुंकले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज चांगलाच संतप्त झालेला आहे. कधी काळी लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात लढणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आता दोन्ही राजेंना एकाच व्यासपीठावर आणणार आहेत.\n७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता माथाडी कामगार भवनात दोन्ही छत्रपतींच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र बसणार आहोत. १० सप्टेंबर पूर्वीचा मराठ्यांचा कोटा अबाधित ठेवला पाहिजे, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ आणि महाराष्ट्रात मराठा समाजाची काय ताकद आहे ते दाखवून देऊ, असे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.\n1980 ला माझ्या वडिलांनी आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, अशी मागणी केली होती. मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार आणि विदर्भातील शेतकरी आरक्षणापासून वंचित राहत होता. पण आता तसं होऊ देणार नसल्याचेही नरेंद्र पाटील म्हणाले आहेत.\nआमच्यात जर मतभेद किंवा मनभेद असतील, तर ते सर्व मिटवावेत. दोन्ही छत्रपतींच्या माध्यमातून आम्हाला वेगळं काही तरी करता येईल. जेणेकरून राज्य सरकार आमच्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळेच मी पुढाकार घेतला, मी छत्रपती संभाजी महाराजांशी वैयक्तिक बोललो. उदयनराजे भोसले साहेबांशीही आम्ही बोललो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या गादीचे प्रमुख उदयनराजे भोसले आहेत. ते त्यांचं नेतृत्व करतात. तसेच कोल्हापूरची जी गादी आहे छत्रपती शाहू महाराजांची, त्यांच नेतृत्व संभाजीराजे करत आहेत.\nदोन्ही छत्रपती जर एकत्र आले, तर महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होईल, असं मला वाटत नाही. एमपीएससी परीक्षा १० तारखेला होणार असल्यानं मराठी मुलांचं शैक्षणिक आणि नोकरीमध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांची अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीला छत्रपती संभाजी महाराजही होते. देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आरक्षण कुठे तरी अडचणीत येताना दिसत आहे.\nव्यापारी महासंघाच्या वतीने मास्कचे वाटप.\nमहाराष्ट्रात आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन्स\n'कोरोना मुक्त' करण्यासाठी 'या' जिल्ह्यात कडक निर्बंधांची अंमलबजावणी करा-अजित पवार\nदेशातील सर्व स्मारके आणि म्युझियम उघडणार\nतिसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाची खबरदारी\nमाय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे...'राज'\nराजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी- नितेश राणेंचा संजय राऊतांना टोला\nभाजपला मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 10 नगरसेवक शिवबंधनात\nअधिवेशनाबाबत केंद्राचा नियम राज्याला लागू होणार -जलसंपदा मंत्री जयंत पाटील\nभूक बळी पेक्षा कोरोना बळी परवडला\nमहाराष्ट्र भाजप दैव देते अन..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/sushil-kumar-suspended-railway-service-13882", "date_download": "2021-06-14T16:05:02Z", "digest": "sha1:GTX6CXUOQEWCSKK3M77FC7KZPD25T6UN", "length": 7545, "nlines": 107, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "सुशील कुमारला आणखी एक झटका! | Gomantak", "raw_content": "\nसुशील कुमारला आणखी एक झटका\nसुशील कुमारला आणखी एक झटका\nमंगळवार, 25 मे 2021\nछत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून प्रकरणात सुशीलबरोबर त्याचा जोडीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे.\nऑलिम्पिक (Olympic) पदक विजेता सुशील कुमारला (Sushil Kumar) खुनाच्या आरोपाखाली (Murder Case) पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. त्यातच आता सुशील कुमारच्या अडचणीत आणखीन वाढ झाल्याचे समजते आहे. छत्रसाल स्टेडियम (Chhatrasal stadium) मध्ये झालेल्या पहिलवान सागर राणा (Sagar Rana) खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सुशील कुमारला आता उत्तर रेल्वेने आपल्या सेवेतून निलंबित (Suspended) केले आहे. कारवाईच्या भीतीने फरार झालेल्या सुशील कुमारला पोलिसांनी मुंडका भागात अटक केली आहे.\nछत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून प्रकरणात सुशीलबरोबर त्याचा जोडीदार अजय यालाही अटक करण्यात आली आहे. 4 मे रोजी रात्री उशिरा झालेल्या घटनेपासून हे दोघेही फरार होते. पोलिसांनी सुशीलवर एक लाख रुपये आणि अजयवर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्याचवेळी रोहिणी कोर्टाने मंगळवारी सुशीलचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यातच आता उत्तर रेल्वेने देखील सेवेतून निलंबित केल्याने सुशीलच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. (Sushil Kumar suspended from railway service)\nकेंद्र सरकार फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर कारवाईच्या तयारीत\nदरम्यान, सुशील कुमार यांच्या प्रतिनियुक्तीची मुदत 2020 मध्ये वाढविण्यात आली होती. त्यानंतर सुशील कुमारने 2021 मध्ये सेवेच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला होता, परंतु दिल्ली सरकारने त्यांची विनंती नाकारली होती. कोणताही सरकारी अधिकारी जेव्हा एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून सापडतो, तेव्हा प्रकरण सुरु असे पर्यंत सदरील अधिकाऱ्याला निलंबित केले जात असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.\nSagar Rana Murder Case: कुस्तीपटू सुशील कुमार पोलिसांकडून 'चितपट'\nछत्रसाल स्टेडियमवर कनिष्ठ सुवर्णपदक विजेता सागर राणा (Sagar Rana) याच्या खून...\nगोमंतकीय फुटबॉलपटू फॉर्च्युनात फ्रांकोंचा प्रवास\nभारताचे माजी ऑलिंपियन खेळाडू (Olympic), आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक (Gold...\nमाजी ऑलिंपियन फुटबॉलपटू फ्रांको यांचे निधन\nपणजी: भारताचे माजी ऑलिंपियन, आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते गोमंतकीय फुटबॉलपटू 84...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-vikhe-patil-responsible-defeat-bjp-ahamadnagar-9028", "date_download": "2021-06-14T15:44:10Z", "digest": "sha1:S6W6QHWCMEGSZECA3HA7FUETELG3RJ7V", "length": 11202, "nlines": 148, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VIDEO | \"नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\" | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVIDEO | \"न���रमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\"\nVIDEO | \"नगरमधील भाजपच्या पराभवाला विखे पाटील जबाबदार\"\nशनिवार, 28 डिसेंबर 2019\nभाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.\nभाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आलीय. राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील वाद शिगेला पोहचलाय.\nविधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपत अंतर्गत गटबाजीला ऊत आलाय. नगर जिल्ह्यात राम शिंदे विरुद्ध राधाकृष्ण विखे-पाटील वाद शिगेला पोहचलाय. विखेंमुळे नगर जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला असा आरोप राम शिंदेंनी केला. त्यानंतर विखे-शिंदे वादावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. निवडणुकांनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकमेकांसमोर आले होते.\nविधानसभा निवडणुकीपूर्वीच विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना भाजपकडून मंत्रीपदाची संधी मिळाली होती. तर मुलगा सुजय विखेच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून भाजपला केवळ तीनच जागा जिंकता आल्या. 2014 मध्ये भाजपने नगरमधून 5 जागांवर विजय मिळवला होता.\nभाजप प्रवेशानंतर विखे पाटील यांनीच भाजपला नगरमधील सर्व 12 जागा जिंकून देऊ अशी घोषणा केली होती. मात्र मतदारांनी विखेंच्या मनसुब्यावर पाणी फेरले. राम शिंदेंनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यातूनच विखे-शिंदे वादाची ठिणगी उडाली. सत्तास्थापनेची भाजपची स्वप्नं आधीच धुळीस मिळाली आहेत. त्यातच आता पक्षांतर्गत गटबाजी शमवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे.\nभाजप राम शिंदे राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil नगर राधाकृष्ण विखे-पाटील पराभव defeat विजय victory सामना face bjp\nगुजरातच्या विधानसभा निवडणूकीत आम आदमी लढणार पूर्ण जागा\nगुजरात: आम आदमी पक्षाचे (AAP) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (...\nमहागाईच्या विरोधात पंतप्रधान यांना कौल लावण्याचे अनोखे आंदोलन\nसांगली - मोदी सरकार central government सत्तेवर आल्यानंतर देशात महागाईचा कहर...\nपाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी नाहीच - संजय राऊत\nनाशिक : अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्र्यांची बदली होईल, या चर्चा केवळ अफवा असून पुढील...\nसुशांतच्या स्मृती जागवण्यासाठी वेबसाईट\nमुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला 14 जून म्हणजेच आजच्या दिवशी एक...\n���ेंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रशांत किशोर यांच्यावर गंमतीदार...\nप्रशांत किशोर (Prashant kishore) हे 2014 च्या निवडणुकित नरेंद्र मोदींसोबत (Narendra...\nपेट्रोल डिझेल दरवाढीमुळे आम आदमी पार्टीचे 'चड्डी बनियन बोंबाबोंब'...\nसांगली: देशातील जनतेमध्ये सरकार विरोधात असंतोष गगनाला भिडला आहे. 35 रुपये लिटर...\n\"या\" शहरात मिळणार 1 रुपयात एक लिटर पेट्रोल\nडोंबिवली - पेट्रोलने petrol शंभरी पार केली आहे. पेट्रोल दर वाढविरोधात भाजप BJP...\nमहाराष्ट्राचे वाटोळे करायचे या सरकारने ठरवले - चंद्रकांत पाटील\nसांगली - आरक्षण व इतर मुद्यांवरून राज्याचे वाटोळ करण्याचे काम...\nजितिन प्रसाद : योगी सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी\nलखनौ : उत्तर प्रदेशात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर योगी...\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तान झुकला...\nवृत्तसंस्था : पाकिस्तानी Pakistan संसदेमध्ये कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील...\nयोगी-पंतप्रधान भेटीनंतर उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांच्या पोटात गोळा\nनवी दिल्ली : पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या 2022 Assembly...\nभाजप खासदार उदयनराजेंची पक्षाच्याच नगरसेविकेवर कारवाईची मागणी\nसातारा : खासदार उदयनराजे भोसले Udayanraje यांनी भाजपच्या BJP नगरसेविका सिद्धी पवार...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnkindhouseware.com/xtra-view-car-rearview-mirror-product/", "date_download": "2021-06-14T15:39:34Z", "digest": "sha1:6LM6NYH366SLZ22VGR2S7ZLJ755WN7YU", "length": 14544, "nlines": 222, "source_domain": "mr.cnkindhouseware.com", "title": "चीन एक्सट्रा व्यू कारचे रियरव्यू मिरर उत्पादक आणि पुरवठादार | प्रकार", "raw_content": "\nएचडी व्हिजन चष्मा 2 जोडी\nएचडी व्हिजन चष्मा 1 जोडी\nसुमारे एचडी व्हिजन लपेटणे\nमोबाइल केन - दुहेरी पकड\nएक्सट्रा व्यू कार रीअरव्यू मिरर\nएफओबी संदर्भ किंमत (नवीनतम किंमत मिळवा) 80-799 तुकडे: 45 1.45\nनमुने $ 5.00 / तुकडा | १ तुकडा (किमान आदेश)\nशिपिंग समर्थन समुद्री वाहतुक\nEst. वेळ (दिवस) 5 14 वाटाघाटी करण्यासाठी\nसानुकूलन सानुकूल लोगो (किमान आदेश: 3000 तुकडे)\nसानुकूलित पॅकेजिंग (किमान आदेश: 3000 तुकडे)\nपुरवठा क्षमता 90000 तुकडा / तुकडे दरमहा स्टिक वॉकिंग\nनमुना प्रदान करू शकता\nउत्पादनाचे नांव: एक्सट्रा व्यू कार रीअरव्यू मिरर\nआयटम आक���र (सेमी): 29x7x3 सेमी\nवस्तूंचे वजन (ग्रॅम): 200 ग्रॅम\nपॅकेजिंग आकार (सेमी): 34x7.5x3.5\nउत्पादन पॅकेजिंग: रंग बॉक्स\nसंख्या : 48 पीसी\nएकूण वजन (किलो) 13.5 किलो\nनिव्वळ वजन (किलो) : 12.5 किलो\nपुठ्ठा आकार (सेमी): 40x24.5x61.5 सेमी\nलीड टाइम 1. तयार स्टॉकसाठी: देय प्राप्त झाल्यानंतर 7 दिवस.\n२. उत्पादनाबाहेरील उत्पादनांसाठी: पैसे मिळाल्यानंतर २~ ~ 40 दिवस.\nनमुना वेळ नमुने स्टॉकमध्ये असल्यास 3 दिवस\nनमुने सानुकूलित करणे आवश्यक असल्यास 3 ते 15 दिवस\nपॅनोरामिक रीअरव्यू मिरर आणि अंध स्थान हटवा\nपॅनोरामिक रीअरव्यू मिरर: पॅनोरामिक रीअरव्यू मिरर: लांबीचे लेन्स दृष्टीच्या क्षेत्रास 2 वेळा वाढवते,\nजेणेकरून मागील दृश्य कोन 180 अंशांवर पोचते. अशाप्रकारे, आंधळे ठिकाण दूर केले जाऊ शकते, कार अधिक सुलभतेने चालविते आणि अधिक सुरक्षितपणे वाहन चालविते.\nसुलभ स्थापना: सोपी स्थापना डिझाइन कोणत्याही वाहनासाठी रियरव्यू मिरर योग्य बनवते.\nहाय डेफिनिशन लेन्स: साफ आणि चमकदार\nदिवस आणि रात्री काय चालले आहे हे लेन्स आपल्याला अनुमती देते, ड्रायव्हिंगचा एक चांगला अनुभव बनवून जे आपल्याला बरे वाटेल आणि आपल्याला सुरक्षितपणे घरी घेऊन जाईल.\nबेबी रीअरव्यू मिरर: पॅनोरामिक रीअरव्ह्यू मिरर आपल्याला सुरक्षितपणे ड्राईव्हिंग करताना कारचे आतील भाग अचूकपणे पाहण्याची परवानगी देतो.\nबाळाची मागील सीट देखील अगदी स्पष्टपणे दिसू शकते.\nहे सुरक्षित रीअरव्यू मिरर आहे ज्यामुळे आईला अधिक आरामशीर वाटेल\nआम्ही, निंगो किंडसॉवरमॅन्युफॅक्टिंग सीओ, लि. ची स्थापना २००२ मध्ये केली होती, १ दशलक्ष नोंदणीकृत भांडवल, एक व्यावसायिक निर्माता आणि निर्यातक आहे. हे घरातील डिझाइन, विकास आणि उत्पादनाशी संबंधित आहे. चीनच्या झेजियांग प्रांताच्या निंगबो सिटीमध्ये, आमच्याकडे संपूर्ण जगात सोयीस्कर वाहतुकीची सुविधा आहे.\n4800 चौरस मीटर क्षेत्राचे क्षेत्र व्यापत आहे आणि 80 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. आमच्या मुख्य उत्पादनाच्या उपकरणांमध्ये हे समाविष्ट आहे:\nसर्व स्तरांवर 20 इंजेक्शन मोल्डिंग मशीन,\n8 युनिट हार्डवेअर प्रक्रिया यंत्रणा\n5 पूर्णपणे स्वयंचलित असेंब्ली लाइन\n10 वर्षांच्या विकासानंतर आम्ही विपुल अनुभवाचा अनुभव मिळविला आहे आणि स्वयंपाकघरातील वस्तू, घरगुती गॅझेट्स, कारमधील वस्तू, वयोवृद्ध वस्तू आणि संबंधित उत्पादनांमध्ये तज्ञ आ���ोत\nआमच्या जागतिक ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची, मौल्यवान उत्पादने आणि द्रुत प्रतिसाद सेवा प्रदान करण्यासाठी चांगल्या विश्वासाने आम्ही आमचे व्यवस्थापन अखंडतेने आणि सफाईदारपणाने चालवू, नाविन्यपूर्ण मनाचे व्हा आणि ध्येय म्हणून परस्पर लाभ जिंकू.\n1. तांत्रिक आधारः आम्ही आपल्या कल्पना आणि संकल्पना वास्तविक उत्पादनांमध्ये रूपांतरित करतो.\n2. किंमत: आमच्याकडे आमची स्वतःची उत्पादन रेखा आहे आणि आम्ही स्पर्धात्मक किंमत देऊ शकतो.\nHigh. उच्च गुणवत्ताः कच्च्या मालापासून अंतिम उत्पादनापर्यंत, कागदपत्रांपर्यंत पोचण्यापर्यंत, आपल्या टिपेरीची खात्री करुन घेण्यासाठी आमच्या प्रशिक्षित कर्मचार्‍यांकडून प्रत्येक टेपाराचे पुनरावलोकन केले जाते.\nOEM. OEM सेवा: आम्ही ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादनांची व्यवस्था करू.\nON. वेळेवर वितरण: ठरल्याप्रमाणे वस्तू व्यवस्थित तयार होतील याची खात्री करण्यासाठी आम्ही तर्कसंगतपणे प्रॉडक्शन्सची व्यवस्था करू.\n6. वाजवी किंमत, उत्कृष्ट गुणवत्ता आणि लक्ष देणारी सेवा.\nपुढे: पीसी सुरक्षा चष्मा साफ करा\nकार बॉडी रिपेयर टूल\nकार कप धारक दाखल\nकार डबल कप धारक\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकार व्हॅलेट कप धारक\nव्हिजलियर एचडी व्हिजन कार सन व्हिझर\nक्रमांक 7, जिन्शन सेकंड रोड, तायोआन स्ट्रीट, निंगहाई काउंटी, निँगबो सिटी, झेजियांग प्रांत, चीन\nकार कप धारक विस्तारक, हार्ड प्लास्टिक प्लेट्स, सानुकूल सन चष्मा, कार डेंटिंग साधने, धारक कार प्या, पुन्हा वापरण्यायोग्य प्लास्टिक प्लेट,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/6003/", "date_download": "2021-06-14T15:01:03Z", "digest": "sha1:AKK4V6PCNTYQY6UTYVPWXJ4XMMFIVPR6", "length": 27294, "nlines": 142, "source_domain": "beedreporter.com", "title": "प्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा", "raw_content": "\nHomeसंपादकीयप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा\nप्रखर- आजच ओळखा पुढचा धोका जमीन, पाणी, झाडे वाचवा\nपृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे, इथं सर्व प्रकारचे जीव, जंतु, प्राणी, झाडासह आदि आहेत, माणुस जेव्हा पासून बुध्दीचा वापर करु लागला. तेव्हा पासून विकासाला आणि विचाराला सुरुवात झाली. पुरातन काळातील माणुस आणि आजचा माणुस यात खुपच फरक आहे. पुरातन काळातील माणुस हा स्वार्थी, अप्पलपोटी आणि निसर्गाची लुट करणारा नव्हता. दि��सभरात जितकं मिळेल तितकं अन्न तो शोधून आणत होता आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा अन्नाच्या शोधात जंगलात भटकत होता. अशा पध्दतीचा जीवनप्रवास माणसाने हजारो वर्ष केला. माणुस जेव्हा गाव, नगर स्थापन करु लागला. तेव्हा पासून माणसाच्या विकासात बदल होत गेले. औद्योगीकरण जो पर्यंत नव्हतं तो पर्यंत चांगल्या परस्थितीत होता. निसर्गाला कसला ही धोका नव्हता. निसर्गाच्या साथीने माणुस जगत होता. माणुस हा पुर्णंता निसर्गावर अवलूंन आहे. १५ व्या शतकापासून युरोप खंडात यांत्रीकीरणाचा शोध लागू लागला, माणसाने बुध्दीच्या जोरावर विकासात मजल मारणं सुरु केली. १५ व्या शतकातील माणसाने कधीच विचार केला नव्हता की, पुढचं जग कसं असेल पायी चालणारा, प्रवासासाठी घोडा,बैल गाडीचा वापर करणार्‍या माणसाच्या डोक्यात कधीच आजचा सारख्या वाहनांची रेलचेल आली नसेल, तसं त्याने स्वप्नही बघितलं नव्हतं. १९१८ व्या शतकापासून खर्‍या आर्थाने विज्ञानाची सुरुवात झाली. १९०० व्या शतकानं माणसचं जगणंच सोपं करुन टाकलं. एक-एक पाऊल टाकावं त्या प्रमाणे माणुस विकासाची प्रगती करत करत आला. विकास म्हणजे माणसाच्या भोवती असलेलं भौतीक सुख, या सुखालाच विकास म्हटलं जातं. कुठं जायचं असेल तर वाहनांचा वापर केला जातो. या देशातून त्या देशात काही तासात पोहचता येतं. पुर्वी कोण कुठं होतं, आणि कोणता देश कोणत्या कोपर्‍यात होता याची माहिती नव्हती, आज जगाच्या कोणत्या कान्या कोपर्‍यात काय घडलयं याची माहिती काही मिनिटात समजत आहे. आजचा विकास म्हणजे ही विज्ञानाची देण आहे, तीच विज्ञानाची देण शाप ही ठरु लागली.\n#जंगलाची तोड पृथ्वीतलावर माणुस हा बुध्दीवादी आहे. इतर प्राण्यांना मेंदु असला तरी त्यात माणसासारखी आकलन शक्ती नाही. माणसाने बुध्दीच्या जोरावर काय काय शोध लावले नाहीत स्वत:च्या सुरक्षेसाठी जंगलात भटकणारा माणुस दगडाचे किंवा लाकडाचे हत्यारे तयार करत होता. त्याच हत्याराने तो शिकार करत होता. आज प्रत्येक देशात शस्त्राचा मोठा साठा आहे. काही देशाकडे महाभयंकर अस्त्र आहेत. अणुबॉम्ब सारखे महाविनाशकारी अस्त्र माणसाने तयार केले. याचा वापर कुठे केला तर त्या ठिकाणी कित्येक वर्ष साधं गवत येत नाही, इतकी भीषण तीव्रता अणुबॉम्बची आहे. शंभर वेळा पृथ्वी नष्ट करता येईल इतके आणुबॉब जगातील देशाकडे आहेत, इतर ही घातक शस्त्र माणसा��े स्वत:च्या सुरक्षेसाठी बनले पण हे शस्त्र माणसांसाठी आणि पृथ्वीसाठी विनाशक ठरू लागले. जंगल हा पृथ्वीचा आत्मा आहे. जंगल नसेल तर पृथ्वीचं अस्तित्व नष्ट झाल्यासारखंच आहे. झाडापासून अनेक वस्तू बनल्या जातात. लाकडाचा वापर कित्येक ठिकाणी केला जातो. लाकडं लागतात म्हणुन सर्रासपणे जंगलाची तोड होवू लागली. पुर्वी जे जंगल होते, ते आज राहिले नाही. कुरण राखीव ठेवले जात होते, ते आता इतिहास जमा होवू लागलेे. झाडे तोडू नका असं प्रशासन आणि शासन सांगत असलं तरी त्याची अंमलबजावणी कोण करतयं स्वत:च्या सुरक्षेसाठी जंगलात भटकणारा माणुस दगडाचे किंवा लाकडाचे हत्यारे तयार करत होता. त्याच हत्याराने तो शिकार करत होता. आज प्रत्येक देशात शस्त्राचा मोठा साठा आहे. काही देशाकडे महाभयंकर अस्त्र आहेत. अणुबॉम्ब सारखे महाविनाशकारी अस्त्र माणसाने तयार केले. याचा वापर कुठे केला तर त्या ठिकाणी कित्येक वर्ष साधं गवत येत नाही, इतकी भीषण तीव्रता अणुबॉम्बची आहे. शंभर वेळा पृथ्वी नष्ट करता येईल इतके आणुबॉब जगातील देशाकडे आहेत, इतर ही घातक शस्त्र माणसाने स्वत:च्या सुरक्षेसाठी बनले पण हे शस्त्र माणसांसाठी आणि पृथ्वीसाठी विनाशक ठरू लागले. जंगल हा पृथ्वीचा आत्मा आहे. जंगल नसेल तर पृथ्वीचं अस्तित्व नष्ट झाल्यासारखंच आहे. झाडापासून अनेक वस्तू बनल्या जातात. लाकडाचा वापर कित्येक ठिकाणी केला जातो. लाकडं लागतात म्हणुन सर्रासपणे जंगलाची तोड होवू लागली. पुर्वी जे जंगल होते, ते आज राहिले नाही. कुरण राखीव ठेवले जात होते, ते आता इतिहास जमा होवू लागलेे. झाडे तोडू नका असं प्रशासन आणि शासन सांगत असलं तरी त्याची अंमलबजावणी कोण करतयं जे महामार्ग बनवण्यात आले, त्यासाठी लाखो झाडांची कत्तल करण्यात आली. झाडे तोडल्यानंतर दुसरी नवीन झाडं लावण्यात येत नाहीत. मोठ – मोठे झाडं तोडल्यानंतर नवीन झाडे लावले तरी ते मोठे होण्यास वीस ते तीस वर्षाचा कार्यकाळ जावा लागतो. विकासाच्या नावाखाली जंगलाची तोड केली जाते. जंगलातून खजीनाचा साठा उपसला जातो. हजारो वर्षापासून पृथ्वीच्या पोटात असलेले खजीनं माणसाने यंत्राच्या सहाय्याने बाहेर काढले. ज्या ठिकाणी खनीजसाठा शोधण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्या परिसराची चाळणी झाली. अशा पध्दतीने जमीनीची हानी होणं हे काही चांगलं लक्षण नाही.\n#दुषीत वातावरण उद्योग व्यवसाय वाढले. शहराच्या िंंठकाणी माणसांचा जीव गुदमरुन लागला. जगातील काही असे शहरे आहेत. त्याठिकाणी राहणं माणसांना धोकादायक ठरु लागलं. देशातील दिल्लीची हवा नेहमीच दुषीत होत असते. या दुषीत हवेचा माणसावर परिणाम होवून माणसांना विविध आजार जडू लागले. देशात काही शहरे आहेत. त्या शहरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली. वाढती लोकसंख्या पाहता. त्या शहराचं भवितव्य अंधारात सापडू लागलं. पाण्याचा प्रश्‍न, चांगली हवा मिळत नाही. शोैचालयाचा प्रश्‍न आणि आरोग्याचा प्रश्‍न यासह अन्य प्रश्‍न निर्माण होवू लागले. गुहेत राहणारा माणुस कित्येक मजली असलेल्या इमारतीत राहू लागला. त्याचा परिणाम जमीनीवर होवू लागला. चांगली जमीन प्लॉटींगमध्ये जावू लागली. शहरात फक्त सिमेंटचं जंगल दिसू लागलं. शहरं राक्षसासारखे वाढू लागले. विजेचे प्रकल्प सुरु करण्यात आल्याने याचा परिणाम माणसासह जमीनीवर होवू लागला. ज्या ठिकाणी कोळशापासून विज तयार केली जाते. त्या प्रकल्पाच्या परिसरातील अवस्था भीषण जाणवते. एकतर राखेमुळे काही किलोमीटरचा परिसर दुषीत होवून जातो. राखेने माणसांना श्‍वसनाचे आजार जडू लागले. वीज वापरासाठी चांगली वाटत असली तरी त्याचे धोके किती भयंकर असतात याचा विचार केला जात नाही. रुग्णालयात वापरलेल्या वस्तू नंतर फेकून दिल्या जातात. त्याचा कचरा तितकाच पृथ्वीच्या आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे माती दुषीत होते, प्लॉस्टीक हा प्रकार फारच घातक आहे. प्लॉस्टीकची वस्तू लवकर झिजत नाही. तज्ञाच्या मते प्लॉस्टीक झिजण्यासाठी शंभर वर्षाचा कार्यकाळ लागतो. घातक प्लास्टीक आज सर्रासपणे वापरलं जातं. माणसाच्या जीवनाचा तो एक घटकच होवून बसला आहे. प्लॅास्टकीवर बंदी आणली तरी त्याचा वापर करणं कुणी टाळत नाही. कशाचा वापर करावा आणि कशाचा वापर करु नये हे प्रत्येक माणसांवर अवलूंबन आहे. माणुस चांगल्या गोष्टीचं अनुकरण लवकर करत नाही, पण वाईट गोष्ट तात्काळ अनुकरीत करुन स्वत:चसह निसर्गाचे नुकसान करत आहे.\n#नद्याची काय अवस्था झाली पाणी स्वच्छ असेल तर माणसाचं जीवन चांगलं राहतं. कारखानदारीमुळे पाण्यात दुषीतपणा वाढला. कारखान्याच्या खराब पाण्यामुळे कित्येक शेतकर्‍यांच्या जमीनीतील सुपीकपणा नष्ट झाला. दुषीत पाणी जमीनीत मुरत असल्याने त्याचा परिणाम बोअर आणि विहीर व तलावाच्या पाण्यावर होवू लागला. शहरातल्या गटारीचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचं पावित्र्य नष्ट होवू लागलं. दुषीत पाण्याने विविध आजार जडू लागले. पुर्वी नदीत साधा झिरा खोदला तरी त्याला पाणी लागत होतं. आज तीनशे फुट खोल बोअर घेतला तरी पाणी लागत नाही. पाण्याच्या उपशाचं नियोजन राहिलंन नाही. फुटा-फुटावर बोअर खोदले जातात. वाळूच्या अतिरिक्त उपशामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं. वाढत्या कुटूंबामुळे जमिनीचे तुकडे पडले. जमिनीत बांध दिसेना. बांधावर पुर्वी अनेक प्रकारचे झाडे असायची, आज बांधच राहिले नाही तर झाडे कुठून दिसणार पाणी स्वच्छ असेल तर माणसाचं जीवन चांगलं राहतं. कारखानदारीमुळे पाण्यात दुषीतपणा वाढला. कारखान्याच्या खराब पाण्यामुळे कित्येक शेतकर्‍यांच्या जमीनीतील सुपीकपणा नष्ट झाला. दुषीत पाणी जमीनीत मुरत असल्याने त्याचा परिणाम बोअर आणि विहीर व तलावाच्या पाण्यावर होवू लागला. शहरातल्या गटारीचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीचं पावित्र्य नष्ट होवू लागलं. दुषीत पाण्याने विविध आजार जडू लागले. पुर्वी नदीत साधा झिरा खोदला तरी त्याला पाणी लागत होतं. आज तीनशे फुट खोल बोअर घेतला तरी पाणी लागत नाही. पाण्याच्या उपशाचं नियोजन राहिलंन नाही. फुटा-फुटावर बोअर खोदले जातात. वाळूच्या अतिरिक्त उपशामुळे नदीचं अस्तित्व धोक्यात आलं. वाढत्या कुटूंबामुळे जमिनीचे तुकडे पडले. जमिनीत बांध दिसेना. बांधावर पुर्वी अनेक प्रकारचे झाडे असायची, आज बांधच राहिले नाही तर झाडे कुठून दिसणार झाडे कमी झाले, तसे पक्षीही कमी झाले. पक्षासोबत अनेक जीवजंतु नष्ट झाले आणि आज ही होत आहेत. शेतात जास्तीचे उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खताचा अतिरिक्त वापर होवू लागला. किटकनाशकांची अतिरिक्त फवारणी होवू लागली. त्याचा परिणाम भाज्यात विषारी अंश सापडू लागले. पंजाब, हरियाणा सारख्या राज्यातील काही जिल्हयात कॅन्सरचे रुग्ण माोठ्या प्रमाणात आढळून येत आहे हे अतिरिक्त खत आणि औषधामुळे होत असल्याचे समोर आले. दरवर्षी देशातील कित्येक हेक्टर जमीन नापीक होवू लागली. जमिनीतील नैसर्गीकपणा कमी होवू लागला. सततचा दुष्काळ आणि अतिरिक्त पाऊस हे बदलत्या हवामानाचा परिणाम आहे.\n#पुढे धोका आहे आजचा माणुस भौतीक सुखात दंग झाला, त्याला आपल्या आजुबाजुला काय होतयं याचं भान राहिलं नाही. आज आपलं भागतयं, उद्याचं कोण���ला काय पडलयं, असा अप्पलपोटी विचार करणारा माणुस आहे. पर्यावरणाची काळजी घेणारी काही बोटावर मोजण्या इतकी माणसं आहेत. ज्यांना झाडांची, नद्यांची, जमिनीची चिंता पडली. त्यासाठी ते रात्र-दिवस काम करतात. पर्यावरणाला वाचवण्यासाठी त्यांची प्रचंड धडपड असते. पर्यावरणाचं रक्षण करण्यात पर्यावरणप्रेमी आपलं आयुष्य खर्च करत असतात. मात्र अशा लोकांना जनतेची साथ मिळत नाही. १९७२ पासून पर्यावरणाची जनजागृती होवू लागली, ही जनजागृती जागतीक पातळीवर होत आहे. तरी ही प्रगत राष्ट्रात प्रदुषण कमी झालेलं नाही. जे पर्यावरणाचा विचार करतात त्यांना वेड्यात काढलं जातं. भारतात झाडांची संख्या जिल्हा निहाय दीड ते दोन टक्कया पर्यत आहे. राज्यात दरवर्षी झाडे लावण्याची मोहिम हाती घेतली जाते. झाडे लावण्यावर करोडो खर्च करण्यात आले, हे पैसे पुर्णंता पाण्यात गेले. पाऊस पडला की, झाडांची आठवण होते, एकदा लावलेलं झाडं जगलं की, वाचलं याचा विचार झाडं लावणारा कधी करत नाही, त्यामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांचा ऑक्सीजन कमी झाला होता. अनेकांचा ऑक्सीजन अभावी मृत्यू झाला. ऑक्सीजनचे प्लंाट उभे करावे लागले. ऑक्सीजन किती गरजेचं आहे, याची जाण आज लोकांना झाली. यातून लोक बोध घेतील की नाही माहित नाही. निसर्गाच्या बिघडत्या परस्थितीमुळे माणसांना विविध आजार जडू लागले. कोरोना हा त्यातलाच प्रकार मानला जातो. कोरोनाने जगात हाहाकार माजवला आहे. माणुस कोरोनापुढे हातबल झाला. विज्ञानाने त्याच्या पुढे गुडघे टेकले. निसर्गाने माणसांना भरभरुन दिलं, पण त्याचा वापर कसा करायचा याचं नियोजन माणसाकडे नाही. निसर्गाला तोफेला देवून प्रगती काय कामाची आज पृथ्वी तलावरील माणुस विनाशाच्या उंबरठयावर उभा आहे. निसर्गाची जी आज पर्यंत हानी झाली ती भरुन निघणं शक्य नाही. जमीन, पाणी, झाडे वाचवण्यासाठी चळवळी उभ्या राहिल्या पाहिजे. पुढचे धोके ओळखले पाहिजे, येथून पुढे तरी निसर्गावर अत्याचार होणार नाही याची काळजी माणसांनी घेतली तर ठीक नाही तर विनाश अटळ आहे.\nPrevious articleकोरोना पाठोपाठ म्युकर मायकोसिस विरुद्धच्या लढ्यास पालकमंत्री धनंजय मुंडेंकडून बळकटी\nNext articleआजच्या रिपोर्टमध्ये १४६ पॉझिटिव्ह\nअग्रलेख- ‘सर्वास पोटास लावणे आहे’ हा मंत्र जपा\nअग्रलेख- मराठा तितुका विखुरावावा आणि महाराष्ट्र ��र्म नासवावाचं\nकोरोनात कळलं, कोण आपलं अन् कोण परकं आधार आणि मदतीची गरज\nकेेंद्रात मंत्री होण्याचा प्रितम मुंडेंना मिळणार चौथा मान\nछत्रबोरगावची दलित वस्ती अंधारात ऑल इंडिया पँथर सेनेचे तहसिलसमोर आंदोलन\nआज पुन्हा पॉझिटिव्हची संख्या वाढली\nरिक्षाची समोरासमोर धडक, एक ठार एक जखमी घाटसावळीजवळ घडली रात्री घटना\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nबोगस खालसा ‘बॅक डेट रॅकेट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.it-workss.com/karnan-tamil-movie-hindi-dubbed/", "date_download": "2021-06-14T15:45:25Z", "digest": "sha1:5IMFCINJPU4PNP57J4KDKV7OT4XQAWMZ", "length": 17246, "nlines": 154, "source_domain": "www.it-workss.com", "title": "कर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन ! वाचा कोणते..?", "raw_content": "\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \nSomething Different- जरा हटके, 💕थोडंस मनातलं💕\nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \nजबरदस्त, वास्तविक, अक्षरशः चित्रपट बघताना तीन तास अंगावर शहारे असणार \nमारी सेल्वाराज यांना मुरब्बी दिग्दर्शक म्हणावं लागेल कारणही तसेच आहे.\nचित्रपटातील प्रत्येक सीन एवढ्या काळजीपूर्वक, क्रिएटिव्हपणे मांडलाय की अंगावर शहारे आणून सोडतोच व समाजातील नीच व्यवस्थेचं रूप दाखवतो आणि त्याविरुद्ध असणारा प्रतिकार.\nकर्णन चित्रपटात तसे सर्वच सीन भावतात पण काळजात आरपार करून जातात ते चार सीन \n१. बसस्टॉपसाठी लाख विनवण्या करून देखील बस थांबत नसते, एक गर्भवती महिलेला हॉस्पिटलमध्ये जायचे असते व अचानक रस्त्यात त्रास होतो तरीही कुणीही बस थांबवत नाही.\nफँड्रीमध्ये जब्याने व्यवस्थेवर फिरकवलेला दगड व या चित्रपटातील त्या महिलेच्या मुलाने बसच्या दिशेने फिरकवलेला दगड इथे जास्त भावतो व व्यवस्थेबद्दलची असणारी चीड दाखवतो.\nआणि एवढंच नाही तर त्यानंतर कर्णन जो तांडव करतो त्याला तर तोडच नाही तो दाखवून देतो की हक्क व मूलभूत अधिकार जर याचनेने मिळत नसतील तर ते व्यवस्थेच्या कानशिलात लगावून मिळवायचे असतात.\n२. आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करून निर्दोष वृद्धांना तिथला पोलीस अधिकारी तुच्छ भावनेतून जबर मारहाण करतो व त्यांच्यावर दुसऱ्या शहरातील दंग्यांच्या खोट्या केसेस दाखल करून अमानवीयपणे पोलीस स्टेशनच्या वर उन्हात फेकून देतो.\nहा सर्व प्रकार कळल्यानंतर व्यवस्थेच्या विरोधात कर्णनने केलेला तांडव व चीड काळजाच्या आरपार गेली.\n३. कर्णनची मिलिटरीमध्ये निवड होते, अशा परिस्थितीत देखील त्याला गावामधील नागरिक जाण्यास सांगता कारण तो पहिला व्यक्ती असतो जो सरकारी सेवेत रुजू होणार असतो.\nगावातील लोकांची भावना असते की आम्ही आज आहोत उद्या नाही पण आपली येणारी पिढी शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे तू पुढे गेलास तर येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल पण व्यवस्थेला काही औरच मंजूर असते.\nपोलीस स्टेशनवर झालेली तोडफोड, सरकारी मालमत्तेचं नुकसान ही कलेक्टरला दिसते पण गुन्हा नसताना केवळ जातीय मानसिकतेतून आपल्या पदाचा गैरवाफर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चुकी दिसत नसते ना नाव विचारनारी मानसिकता ना त्यातील द्वेष.\nकारण तेही व्यवस्थेचे समर्थक, गुलाम.\nयाच गोष्टीला पुढे करून ते आपल्या पदाचा गैरवापर करीत गावात जो आमनवीय नंगानाच करतात तो व्यवस्थेबद्दल अत्यंत चीड व संताप आणणारा आहे. भयाण.\nगावात झालेला आमनवीय प्रकार, जेव्हा कर्णन ला कळतो तेव्हा मात्र सैनिकी नौकरीसाठी त्याला घेऊन जाणारे त्याचे वडील देखील त्याचा हात सोडत त्याच्या हातात तलवार देतात व व्यवस्थेबद्दल असणारा संताप व्यक्त करतात.\nइथे मात्र अ���्षरशः अंगावर काटा उभा राहतो.\n४. पोलीस अधिकाऱ्याला आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करून देखील ना त्याची जाणीव असते ना शर्म ना हया \nएवढं आमनवीय कृत्य केलेले असताना देखील तो कर्णनला त्याच्या पाया पडायला सांगतो माफी मागायला लावतो, आपले नाक पायासमोर घसयाला लावतो आणि उद्गारतो तू माझे काही करू शकत नाही.\nएवढे करून देखील तुझ्या समोर गावाला उध्वस्त करून टाकेल.\nहा व्यवस्थेचा असणारा अहंकार बघून इच्छा नसताना गावाच्या भल्यासाठी कर्णन कायदा हातात घेतो पोलीस अधिकाऱ्याला ठार करून व्यवस्थेबद्दलची चीड व्यक्त करतो.\nचित्रपटात असे अनेक सीन आहेत जे डोक्याला पार मुंग्या आणून सोडतात जसे…..\n१.मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवणारी व्यवस्था व मानसिकता.\n२.गाढवाच्या पायाला बांधलेल्या दोऱ्या व त्या दोऱ्या तोडून त्याला गुलामीतून मुक्त करणारा कर्णन.\n३. एकीकडे शाळेत शिकायला चाललेली मुले दुसरीकडे व्यवस्थेमुळे पायात बांधलेली दोरी घेऊन लंगडत चाललेला गाढव.\n४. कब्बडीच्या मॅचमध्ये जिंकलेले असताना देखील पराभव आणि याबद्दल व्यवस्थेला प्रतिप्रश्न केला की भांडणं.\n५. तुम्हाला कुणी भीक नाही देत आहे पाया पडण्याची प्रथा आता सोडा हे वारंवार गावातील लोकांना सांगणारा कर्णन याव्यतिरिक्त अजूनही बरेच.\nआजपर्यंतचा इतिहास आहे हक्क व मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी लोकांनी जेव्हा जेव्हा व्यवस्थेच्या विरोधात चीड दाखवली की,\nसरकारी मालमत्तेचं नुकसान असतंय, वेगवेगळी कलमे लावली जातात, गुन्हे दाखल होतात ज्याची वाट इथली सरंजामी व्यवस्था बघून असते. सर्वाना कायदा हातात घेतलेला दिसतो पण त्यांनी असे का केले असेल याचा विचार कुठेच होत नाही.\nचित्रपटात देखील अत्यंत प्रभावीपणे हेच मांडलंय आहे, विशेष म्हणजे हा चित्रपट १९९७ मध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.\nसंघर्षातून, त्यागातून, बलिदानातून शेवटी गावात सर्व मूलभूत सुविधा, बसस्टॉप, सरकारी दवाखाने व शाळा बनतात.\nचित्रपटातील शेवट काळजात घर करून जातो, गावात दहा वर्षांपासून कुठलाच उत्सव, सण साजरा झालेला नसतो.\nजेव्हा कर्णन दहावर्षानंतर गावात परततो आपली माणसं गमावल्याचं डोंगराएवढं दुःख असताना देखील गावाच्या आनंदात अगदी मनमोकळ्यापणाने सहभागी होतो.\nएकदा बघाच हा चित्रपट.\nटीप : चित्रपट तामिळ व सब टायटल इंग्लिशमध्ये होता जेवढा समजल�� तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला.\nPosted in Something Different- जरा हटके, 💕थोडंस मनातलं💕•Tagged Hindi Dubbed, Karnan, Karnan Tamil Movie, mari selvaraj, Movie, Tamil, Vishal Shirsat, अक्षरशः चित्रपट बघताना तीन तास अंगावर शहारे असणार, जबरदस्त, मारी सेल्वाराज, मुरब्बी दिग्दर्शक, वास्तविक\nबडा घर पोकळ वासा…\nमान-सन्मान मागून मिळत नसतो…\nसपनो की दुनिया–इमॅजिनेशन आणि रिऍलिटी…\nअशी तयार झाली क्विक हील अँटी व्हायरस कंपनी…\nएक नातं- ज्यात स्वतःचंच अस्तित्व नाही…\nलोकांमुळे स्वतःला त्रास न होऊ देण्याच्या काही टिप्स…\nजर कोणी तुमच्यावर सतत दोषारोप किंवा टीका करत असेल आणि ते तुम्हाला आवडत नसेल तर अशा परिस्थितीला कसे तोंड द्याल.\nआरं माणसा आता तरी थांब…\n कॉपी न करता लिंक शेअर करा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/corona-test-center-started-at-mlas-residence/05181925", "date_download": "2021-06-14T16:28:51Z", "digest": "sha1:YI776T4KVBG3DZRE6XAW6GAUTKWP4CQS", "length": 6648, "nlines": 57, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआमदार निवास येथे कोरोना चाचणी केन्द्र सुरु\nनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आमदार निवास विंग -३, सिव्हील लाईन्स येथे महापौर श्री. दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्या निर्देशानुसार कोव्हिड चाचणी केन्द्र मंगळवारी (१८ मे) सुरु करण्यात आले.\nआमदार निवास येथे सध्या कोव्हिड रुग्णालय सुरु असून त्यामध्ये १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. चाचणी केन्द्र सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत सुरु राहील. या चाचणी केन्द्राला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. शुभम मनघटे आणि डॉ. पंकज लोधी यांनी भेट देवून व्यवस्थेची पाहणी केली. ‍\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nनिराधार मुलीला मनपा-चाईल्ड लाईनने दिला आधार\nक्रीडामंत्री सुनील केदारांच्या तालुका आढावा सभेत रंगला राजकीय अखाडा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n१०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nJune 14, 2021, Comments Off on १०८ वेळा रक्तदान करणारे डॉ महाजन यांचा महापौरांनी केला सत्कार\nसीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nJune 14, 2021, Comments Off on सीताबर्डी मेट्रो स्टेशन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nJune 14, 2021, Comments Off on शहरातील पुतळ्यांचे निर्माण व व्यवस्थापनासाठी मनपाला नागपूर विद्यापीठाची साथ\nचेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\nJune 14, 2021, Comments Off on चेंबर दुरुस्ती व अन्य कामे तातडीने पूर्ण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-25/segments/1623487612537.23/wet/CC-MAIN-20210614135913-20210614165913-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}